{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%88%E0%A4%B6%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-05-27T01:39:06Z", "digest": "sha1:HRC4HK2HYXVUC7RK5OBQFOAAJYJB4DE7", "length": 5114, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ईशा कोप्पीकर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसप्टेंबर १९, इ.स. १९७६\nईशा कोप्पिकर एक भारतीय अभिनेत्री आहे\nईइशा कोप्पीकर हिने ’मात’ या मराठी चित्रपटात भूमिका केली आहे.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील ईशा कोप्पीकरचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९७६ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०१:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/India/Nation/MaharashtraBreif", "date_download": "2018-05-27T00:58:27Z", "digest": "sha1:GRXCUXFLV2QNB42VWICZBQBK5D3SXUAD", "length": 9539, "nlines": 211, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "MaharashtraBreif", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान महाराष्‍ट्र जिल्‍हे\nट्रक, बस व कारचा विचित्र अपघात; १० ठार, १५ जखमी\nसिद्दीपेट - तेलंगणाच्या सिद्दीपेट येथे\nमोदी-भागवत-शाह तयार करणार २०१९ ची 'अभेद्य' रणनीती नवी दिल्ली - देशात २०१९ च्या\nमुलीला मिठी मारल्यामुळे शाळेतून निलंबित विद्यार्थ्याचे नेत्रदीपक यश तिरुवनंतपुरम - शालेय\nमोदींचा सिंगापूर दौरा ; महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जनाच्या आठवणींना मिळणार उजाळा\nकॅनडा स्फोट ; रेस्टॉरंटमध्ये आलेल्या 'त्या' दोघांचा शोध सुरू टोरंटो - कॅनडाच्या टोरंटो\nईद काळात भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी इस्लामाबाद - पाकिस्तानात\nपेट्रोल, डिझेलवरील दुष्काळी सेसचे होतेय काय शासन दरबारी अधिभार म्हणूनच नोंद\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोलच्या दरांचा भडका मुंबई - कर्नाटक\n७५८ कोटींचा नफा, ६ लाख टॅक्सी, परंतु स्वतःची एकही कार नाही, वाचा सक्सेस स्टोरी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4/", "date_download": "2018-05-27T01:22:35Z", "digest": "sha1:57WB4JDTOUMFLEMKK372PPSODB7B7RWU", "length": 3655, "nlines": 57, "source_domain": "pclive7.com", "title": "मदत | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nव्हॉट्सअॅप ग्रुपचा प्रेरणादायी उपक्रम…(Video)\nदुर्धर आजार आणि अपघातग्रस्त रुग्णांना महापालिका मदत करणार -लक्ष्मण सस्ते\nपिंपरी (Pclive7.com):- सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टद्वारे हृदयरोग, कॅन्सर, किडनी, मेंदूचे आजार, गंभीर अपघातग्रस्त आणि दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना तसेच नैसर्गिक आपत्ती पिडीता...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/cricketers-wish-virat-kohli-on-his-29th-birthday/", "date_download": "2018-05-27T01:30:59Z", "digest": "sha1:UYMPCZCJ2V65X6Z5PFVV7JZLR7QN3SDT", "length": 7387, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आजी माजी खेळाडूंनी दिल्या विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Maha Sports", "raw_content": "\nआजी माजी खेळाडूंनी दिल्या विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nआजी माजी खेळाडूंनी दिल्या विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज २९ वा वाढदिवस आहे. त्याबद्दल अनेक खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने त्याचा वाढदिवस संघासहकाऱ्यांबरोबर साजरा केला. त्याचे फोटो त्याने ट्विटरवर पोस्ट केले आहेत आणि सर्वांना धन्यवाद म्हणाला आहे.\nभारतीय संघाच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे केक कापल्यानंतर विराटचा चेहरा केकने पूर्ण भरवण्यात आला होता. यावेळी काढलेले फोटो खेळाडूंनी विराटला शुभेच्छा देताना पोस्ट केले आहेत.\nभारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याने ट्विटरवर शुभेच्छा देताना लिहिले आहे की ” “बदला नं १. वाढदिवसाच्या शुभेच्छा कर्णधार” हार्दिकच्या वाढदिवसाला त्याला केकने पूर्ण भरवण्यात आले होते त्यामुळे त्याने विराटबरोबरचा केकने भरवलेला फोटो पोस्ट करून ‘बदला नं १’ असे लिहिले आहे. याबरोबरच संघातील बाकीच्या युवा खेळाडूंनीही शुभेच्छा दिल्या आहेत.\nतसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विश्वचषक २०११चा फोटो पोस्ट करून विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. व्ही व्ही एस लक्ष्मणनेही विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबरच बीसीसीआयने एक व्हिडीओतुन विराटला शुभेच्छा दिल्या आहेत तर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनींही विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cooking-biking-sahityalaxmi-deshpande-1216", "date_download": "2018-05-27T01:14:13Z", "digest": "sha1:TX7JRVRCY4SFQQEPG25YE5PVBTDRZH66", "length": 8343, "nlines": 111, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Cooking-Biking Sahityalaxmi Deshpande | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nसाहित्य : एक वाटी रवा, २ टेबलस्पून तेल, एक बारीक चिरलेला कांदा, एक चिमूटभर हिंग, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा ते पाऊण चमचा मीठ, दीड चमचा साखर, अर्धी वाटी हिरवा वाटाणा, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, दोन टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धे लिंबू.\nकृती : कढई गॅसवर ठेवून मध्यम आचेवर गॅस पेटवावा व त्यात तेल घालून तेल गरम झाल्यावर मोहोरी घालावी. मोहोरी फुटत आली, की हिंग घालून लगेच त्यात कांदा घालून दोन मिनिटे परतावे. मग त्यात मिरची, हिरवा वाटाणा घालून ढवळून घ्यावे व झाकण ठेवून मध्यम किंवा कमी आचेवर दोन मिनिटे शिजू द्यावे. मग झाकण काढून त्यात कढीलिंबाची पाने व रवा घालावा व चांगला खरपूस होऊन किंचित बदामीसर रंग व छान वास येईपर्यंत रवा परतावा. दुसऱ्या गॅसवर दोन वाट्या पाणी उकळायला ठेवावे. आता कढईत हळूहळू हे सगळे पाणी ओतावे. मीठ व साखर घालून व्यवस्थित ढवळून झाकण ठेवावे. दोन मिनिटांनी गॅस बंद करावा. वाढतेवेळी त्यावर कोथिंबीर व सुक्‍या खोबऱ्याचा कीस किंवा ओल्या नारळाचा चव वरून पेरावा व लिंबू पिळावे. वरील साहित्यात साधारण दोन ते तीन बाऊल सांजा १० ते १५ मिनिटांत तयार होईल.\nहा सांजा जाड, बारीक कोणत्याही रव्याचा छान लागतो.\nया सांज्यात शिजवताना थोडे दही घातले तरी छान चव येते.\nकोथिंबिरीबरोबरच वरून बारीक शेव घालूनही छान लागतो.\nबारीक चिरलेला फ्लॉवरही यात वाटाण्यांबरोबर घालता येतो व छान लागतो.\nलिंबाचे वा कैरीचे गोड लोणचे व दही याबरोबर छान लागते.\nरवा बाजारातून आणल्यावर लगेच चाळून, निवडून प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा डब्यात बंद करून फ्रीजमध्ये ठेवला, तर आळ्या, पोरकिडे होत नाहीत किंवा स्वच्छ केल्यावर नुसताच भाजून ठेवला तर बाहेरही चांगला राहतो. ऐनवेळी शिरा, सांजा करताना कमी भाजून चालते व वेळही वाचतो.\nहळद साखर नारळ कोथिंबिर\nआडवे शब्द १. शोभिवंत, सुंदर, ४. उद्विग्न, मन...\nएखाद्या शुभ समारंभातील जेवणाची पंचपक्वानांची पंगत असो की रोजचं घरचं साधं जेवण असो,...\nस्वीट कॉर्न दाबेली साहित्य : स्वीटकॉर्न २, दाबेली ब्रेड २, भाजून सोलून...\nती शाळेत असतानाची गोष्ट आई सांगायची. आमच्या आजोबांना पानाची डावी - उजवी बाजू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/makar-sankranti-2018-never-do-these-five-things-makarsankranti/", "date_download": "2018-05-27T01:36:25Z", "digest": "sha1:XEMS4ZJGT7ZQWRBQVH4XEUUMHT6BSOX2", "length": 26459, "nlines": 365, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Makar Sankranti 2018: Never Do These Five Things On Makarsankranti | Makar Sankranti 2018 : मकर संक्रांतीच्या दिवशी या पाच गोष्टी चुकूनही करू नका | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nMakar Sankranti 2018 : मकर संक्रांतीच्या दिवशी या पाच गोष्टी चुकूनही करू नका\n14 जानेवारी रोजी मकर संक्रांती सगळीकडे साजरी केली जाते.\nमुंबई- 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती सगळीकडे साजरी केली जाते. यावर्षी दोन दिवस मकर संक्रांती साजरी केली जाणारे. 14 जानेवारीला दुपारी 1 वाजून 47 मिनिटांनी सुर्य मकर राशीत प्रवेश करेल त्यानंतर 15 जानेवारीला सकाळी 5 वाजून 11 मिनिटांपर्यंत संक्रांत असेल.\nमकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य दक्षिण दिशेहून उत्तर दिशेत जातो त्यानंतर खरमास सप्ताह असतो. खरमास संप्ताहात कुठलीही चांगली कामं करू नये, पण खरमास सप्ताह संपल्यानंतर शुभ कामांचा योग सुरू होतो.\nशास्त्रानुसार, उत्तरायणच्या दिवसाला देवांचा दिवस व दक्षिणायनच्या दिवसाला देवांची रात्र म्हंटलं जातं. अशा प्रकारे मकर संक्रांतीला एकाप्रकारे देवतांची सकाळ मानली जाते.\nसंक्रांतीच्या दिवशी दानाला विषेश महत्त्व\nमकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, जप, तपाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या दानाची दान करणाऱ्याला परतफेड मिळतेच असं बोललं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी तूप, तीळ, खिचडी या दानाला खास महत्त्व आहे.\nप्रत्येक राशीनुसार दान असल्याचं बोललं जातं. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने प्रत्येक राशीवर त्याचा वेगळा परिणाम होतो, म्हणून राशीनुसार दान करावं, असं तज्ज्ञ सांगतात.\nही कामं मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नका\n- या दिवशी पुण्यकाळात दान घासू नये तसंच केसंही धुवू नये, असं बोललं जातं.\n- या दिवशी शेतात कापणी करू नये. गाय व म्हशीचं दूधही काढू नये.\n- मकर संक्रांतीच्या दिवशी कुणाशीही कडवड बोलू नये. भांडणं टाळावीत.\n- झाडाची तोड करू नये.\n- मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार व दारूचं सेवन करू नये. खिचडीसारख्या सात्विक पदार्थांचं ग्रहण करावं.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nMakar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८\nपांढऱ्याशुभ्र नाजूक हलव्याच्या लॅपटॉपसह गिटार, स्टेथॅस्कोप आणि बरंच काही.... \nपतंगमहोत्सवानिमित्त शहरातील दुकाने सजली, २ रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत पतंग\nरथसप्तमीपर्यंत ठाण्यात ७५० टन तिळगुळाची उलाढाल, लोण्याचीही मागणी वाढली\nMakar Sankranti 2018 : संस्कार संक्रांतीचा गोडवा घराचा \nपतंगाच्या मांजात गवई घुबड झाले जखमी\nMakar Sankranti 2018 : मकरसंक्रांतीविषयी या ६ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का \nपोलीस भरतीचा आणखी एक घोटाळा उघड चार पोलिसांना अटक\n‘राज्यात २० हजार मेगावॅटपेक्षा अधिक उच्चांकी वीजपुरवठा’\nसीमावर्ती राज्यात मराठी अकादमी स्थापनेच्या हालचाली\nत्रास होतोय, पण समाधान वाटतेय\nराज्यात मान्सूनपूर्व पावसात होतेय घट\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/pull-false-government-down-sharad-pawar-aurangabad-concludes-attackball-morcha/", "date_download": "2018-05-27T01:35:25Z", "digest": "sha1:L75KJ57XGSFOEJEH3DZL2R37LP63JQWW", "length": 28579, "nlines": 362, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pull The False Government Down - Sharad Pawar; Aurangabad Concludes The Attackball Morcha | लबाड सरकारला खाली खेचा - शरद पवार; औरंगाबादला ‘हल्लाबोल’ मोर्चाचा समारोप | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nलबाड सरकारला खाली खेचा - शरद पवार; औरंगाबादला ‘हल्लाबोल’ मोर्चाचा समारोप\nलबाडाचे आवतण जेवल्याशिवाय खरे नसते. सध्याचे सरकारही लबाड आहे. नुसतेच आश्वासने देतेय. ही आश्वासने पदरात पडल्याशिवाय काही खरे नाही. उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ व त्यात ५० टक्के नफा मिळवू, हे ताजे आश्वासन सपशेल खोटे आहे.\nऔरंगाबाद : लबाडाचे आवतण जेवल्याशिवाय खरे नसते. सध्याचे सरकारही लबाड आहे. नुसतेच आश्वासने देतेय. ही आश्वासने पदरात पडल्याशिवाय काही खरे नाही. उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ व त्यात ५० टक्के नफा मिळवू, हे ताजे आश्वासन सपशेल खोटे आहे. सरकार शेतक-यांची पुन्हा फसवणूक करीत आहे. त्यामुळे लबाडांना सत्तेतून बाहेर काढा, असे आवाहन शरद पवार यांनी येथे केले.\nकेंद्र व राज्य सरकारच्या मराठवाडा विरोधी भूमिकेचा निषेध करून विकासप्रक्रिया सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे ‘हल्लाबोल’ संघर्ष यात्रा काढण्यात आली. त्याचा समारोप शनिवारी येथे विराट सभेने झाला. आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा काढण्यात आला. शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. ‘तीन तलाक’च्या मुद्द्यावरून सरकार धर्मात लुडबुड करीत आहे. कुराणाने ‘तीन तलाक’ सांगितलेले आहेत. एका धर्माच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, असा आरोप करून नोटाबंदीने कुणाचे भले झाले, असा मार्मिक सवालही त्यांनी केला.\nपत्रकारांना अडवून त्यांचे मोबाइल नंबर्स लिहून घेतले जात आहेत, अशी तक्रार अजित पवार यांच्यापर्यंत गेली आणि दादा खवळले. हे अजिबात सहन करणार नाही. पत्रकारांना त्रास देण्याची गरज नाही. त्यांना त्यांचे काम करू द्या. राज्यात एक प्रकारची आणीबाणी चालू आहे. जनतेचा आवाज दाबाल तर बटणं कोणती दाबायची हे जनता ठरवते, हे लक्षात ठेवा, असे त्यांनी सुनावले.\n- गाजर दाखविण्यालाही काही मर्यादा असतात. आता गाजरसुद्धा यांच्यामुळे बदनाम झाल्याची खरमरीत टीका आमदार अजित पवार यांनी केली. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हल्लाबोल आंदोलनाचा कार्य अहवाल सादर करून उर्वरित महाराष्ट्रातही आंदोलन करण्याची घोषणा केली.\nद्या : सुप्रिया सुळे\nकेंद्र सरकार मुस्लीम महिलांना न्याय देण्यासाठी ‘तीन तलाक’विरोधी कायदा करीत आहे. महिलांना न्याय द्यायचाच असेल, तर सर्व क्षेत्रात ५० टक्के आरक्षण देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nदेवऴाणाफाट्यावर एकाच रात्रीत तीन घरे फोडली, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण\nऔरंगाबादमध्ये अखेरच्या टप्प्यात शासकीय तूर खरेदीला सुरुवात\n'हे सरकार फसवं आहे, शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं'; शरद पवारांचा सरकारवर 'हल्लाबोल'\nबेरोजगारांना कर्ज न देणा-या बँकांची तक्रार शासनाकडे करणार; औरंगाबादच्या महापौरांची तंबी\nसंशोधकांच्या आठशे जागांसाठी चार हजार इच्छुक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्थिती\nएएमआरडीएला नगरविकास विभागाचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा; क्षेत्रात येणार्‍या गावांच्या हद्द ठरल्या\nपोलीस भरतीचा आणखी एक घोटाळा उघड चार पोलिसांना अटक\n‘राज्यात २० हजार मेगावॅटपेक्षा अधिक उच्चांकी वीजपुरवठा’\nसीमावर्ती राज्यात मराठी अकादमी स्थापनेच्या हालचाली\nत्रास होतोय, पण समाधान वाटतेय\nराज्यात मान्सूनपूर्व पावसात होतेय घट\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Marathvada/Beed", "date_download": "2018-05-27T01:07:33Z", "digest": "sha1:EOBL7UQBO3PHOUFCZP44SXAXXR54DBDT", "length": 24169, "nlines": 271, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Beed", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान राज्य बीड\n--Select District-- उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी लातूर हिंगोली\nलिंगबदल करून ललिता झाली ललित साळवे.. नव्या ओळखीबद्दल समाधान\nबीड - ललिता असलेली माजलगाव पोलीस स्टेशनची महिला कर्मचारी ललिता साळवेवर लिंगबदलाची पहिल्या टप्पातील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यामुळे ‘ललिता’ला हरवलेली ‘ललित’ साळवे अशी ओळख परत मिळाली आहे.\nलूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोन अटकेत\nबीड - रस्त्यात वाहने अडवून लूटमारी करण्याच्या घटना केज, युसूफ वडगाव, सिरसाळा, अंबाजोगाई हद्दीत मागील काही महिन्यात घडल्या होत्या. अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या विशेष पथकाला या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले असून दोघा चोरट्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहे.\nइंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीने काढली दुचाकीची अंत्ययात्रा\nबीड- पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आवाक्याबाहेर गेल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून, भाजप सरकारने अच्छे दिनाचे स्वप्न दाखवीत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी पक्षाच्या महिला आघाडीने स्कुटीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच परळीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बैलगाडीला चारचाकी वाहन बांधून सरकारचा निषेध नोंदवला.\nइंधन दरवाढीचा राष्ट्रवादीकडून निषेध, गाड्या ढकलत काढली पदयात्रा\nबीड - पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने दरवाढ होत आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात इंधनदरवाढ व महागाईच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत अभिनव व लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. गाड्या ढकलत ढकलगाडी पदयात्रा काढून अच्छे दिन प्रमाणपत्र देऊन सरकारविरुद्ध निदर्शने करण्यात आली.\nउस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद निकाल आणखी लांबणीवर\nऔरंगाबाद - उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद निवडणूकसंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पुनरावलोकन याचिका दाखल आहे. या पुनरावलोकन याचिकेवर ६ जूनला सुनावणी घेण्यात येणार असल्यामुळे आता उस्मानाबाद, लातूर, बीड या जागेचे निकाल आणखी लांबणीवर पडणार आहेत.\n१४ वर्षाच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, करंट देऊन मारल्याचा नातेवाईकांचा आरोप\nबीड - विजेचा धक्का लागून एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कुमार रवींद्र अबनावे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. भावकीतील लोकांनीच आमच्या मुलास करंट देऊन मारले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.\nविधानपरिषद निवडणूक : आज निकाल, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला\nमुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधानपरिषदेवर कोण जाणार, याचा फैसला आज होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह भाजप या पक्षांमध्ये प्रामुख्याने सामना रंगला होता. सहाही ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. घोडेबाजारही तेजीत होता. २१ मेला निवडणुकीची प्रक्रिया झाली. मतदानही जवळपास ९९ टक्क्यांच्या आसपास झाले. आता उत्सुकता आहे, ती निकालाची...\nलातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची मतमोजणी पुढे ढकलली\nमुंबई - लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची मतमोजणी गुरुवारी (२४ मे) उस्मानाबाद येथे होणार होती. पण ही मतमोजणी पुढे ढकलण्यात आलेली आहे.\nविषारी रसायन शेतात टाकण्यास विरोध, टोळक्याची शेतकऱ्याला मारहाण\nबीड - जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील नागरेवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतात एका ट्रकमधून आणलेले विषारी रसायन शेतात टाकू न दिल्याने एका शेतकऱ्याला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nललित बनणाऱ्या ललिताचा ७ महिन्यांचा संघर्षमय प्रवास\nबीड - पोलीस दलात महिला कर्मचारी म्हणून रूजू झालेल्या ललिता साळवे हिला काही दिवसातच आपल्या शरीरात बदल होण्याची चाहूल लागली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली असता शरीरात आमूलाग्र बदल घडत असल्याचा संकेत मिळाले. त्यामुळे स्त्री म्हणून जन्म घेतलेल्या ललिताला आता पुरुष होण्यासाठी संघर्ष करावा लागला. तब्बल ७ महिन्याच्या संघर्षानंतर पोलीस शिपाई ललिताला लिंग बदलायची परवानगी मिळाली आहे. पाहुया, या ७\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : निकालाआधीच भाजपचे रडगाणे सुरू - अशोक जगदाळे\nबीड - भाजपकडून निकालाआधीच पराभवानंतरच्या रडगाण्यांचा खेळ सुरू झाला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांनी भाजपचे उमेदवार सुरेश धस यांच्यावर पलटवार केला. या निवडणुकीत भाजपने सत्ता, पद आणि पैशांचा अनिर्बंध गैरवापर केल्याचेदेखील जगदाळे यावेळी म्हणाले.\nअंबाजोगाईत जन्मली 'मत्स्यपरी', आयुष्य मात्र १५ मिनिटांचेच..\nबीड - अंबाजोगाई तालुक्यातील महिलेने विचित्र बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. हे बाळ पट्टीवडगाव येथील अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात आज सकाळी जन्मले आहे. या नवजात बालकास एकच पाय व लिंग नसलेले शरीर आढळून आले. मात्र हे बाळ उपचार सुरू असताना केवळ १५ मिनिटातच दगावले.\nदाखल केला मुलगा, हाती दिली मुलगी, बीडच्या श्री बाल रुग्णालयातील प्रकार\nबीड - जिल्हा रुग्णालयात प्रसुती झाल्यानंतर बाळाची प्रकृती नाजूक असल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल दहा दिवस बाळावर उपचार करण्यात आले. मात्र, उपचारानंतर रुग्णालय प्रशासनाने चक्क बाळ बदली करून मुलगी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बीडच्या श्री बाल रुग्णालयातील असून पुरूष जातीचे बाळ परत मिळावे, यासाठी नातेवाईकांनी रुग्णालयातच ठिय्या मांडला. घटना समजताच शहर पोलीस\n'ती' आता 'तो' होवून पोलीस दलात राहणार कार्यरत\nबीड - पोलीस विभागात कार्यरत महिला पोलिसाने केलेल्या लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर पोलीस दलात कायम ठेवण्यात यावे याकरिता ललिता साळवे यांनी परवानगी मागितली होती. त्यास हिरवा कंदील मिळाला असून ती आता तो म्हणून बीड पोलिसात नोकरीवर राहू शकणार आहे.\nअंबाजोगाईत जन्मली 'मत्स्यपरी', आयुष्य मात्र १५ मिनिटा...\nबीड - अंबाजोगाई तालुक्यातील\nपंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला जोरदार धक्का, 'ते' ६... बीड - राज्याच्या ग्रामविकास आणि\nललित बनणाऱ्या ललिताचा ७ महिन्यांचा संघर्षमय प्रवास बीड - पोलीस दलात महिला कर्मचारी म्हणून\nऑरेगॉनमध्ये निवडून येणाऱ्या सुशिला जयपाल दक्षिण आशियातील पहिल्या महिला\nमोत्यांचे शहर हैदराबादमधील पर्यटन स्थळे..\nमोत्यांचे शहर म्हणुन ओळख असणारे हैदराबाद शहर\nइतिहासाच्या पाऊलखुणा : किल्ले 'रायगड' किल्ले 'रायगड' हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील\nमराठवाड्याला लाभलेले नैसर्गिक वरदान - गौताळा अभयारण्य मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nइअरफोन वापरताना 'ही' काळजी अवश्य घ्या बस, ऑफिस किंवा रस्त्यात कुठेही कानात इअरफोन घातलेली\nथायरॉईड आणि आहार थायरॉईडची समस्या असणाऱ्या बहुतेक लोकांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे, की\n'संजू'चे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस, तब्बल ११ वर्षांनंतर सोनम-रणबीर दिसेल एकत्र\nपुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार 'बाबूराव स्टाईल'चा अंदाज मुंबई - अक्षय कुमार, सुनील\n...म्हणून स्वराला यूजर्स म्हणाले, 'निरमावाली दीदी मिळाली' मुंबई - अभिनेत्री स्वरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/riyaz-and-reshma-gangaji-hot-topic-25568", "date_download": "2018-05-27T01:39:16Z", "digest": "sha1:4VONEV5GTBW5N334OHJJMXB7SAKT276O", "length": 10875, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Riyaz and Reshma gangaji hot topic रियाज व रेश्‍मा गांगजी चर्चेत | eSakal", "raw_content": "\nरियाज व रेश्‍मा गांगजी चर्चेत\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nभारतीय फॅशन विश्वातील नावाजलेली जोडी म्हणजे रियाज व रेश्‍मा गांगजी. या जोडीची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या यादीत स्थान मिळवणारे रियाज व रेश्‍मा हे पहिले भारतीय डिझायनर ठरले आहेत. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.\nरियाज म्हणाले की, तुम्ही लोकांचा विश्वास मिळवू शकलात तर तुमच्या कंपनीचा विकास निश्‍चितच होतो. याचा अर्थ हा नाही की तुम्ही उत्पादनात काही कमतरता ठेवली तरी चालेल. रेश्‍मा म्हणाल्या की, आमची कंपनी पुणे, मुंबई, लुधियाना आणि दिल्लीत आहे; पण आम्हाला भारतातील प्रत्येक शहरात जायचे आहे.\nभारतीय फॅशन विश्वातील नावाजलेली जोडी म्हणजे रियाज व रेश्‍मा गांगजी. या जोडीची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या यादीत स्थान मिळवणारे रियाज व रेश्‍मा हे पहिले भारतीय डिझायनर ठरले आहेत. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.\nरियाज म्हणाले की, तुम्ही लोकांचा विश्वास मिळवू शकलात तर तुमच्या कंपनीचा विकास निश्‍चितच होतो. याचा अर्थ हा नाही की तुम्ही उत्पादनात काही कमतरता ठेवली तरी चालेल. रेश्‍मा म्हणाल्या की, आमची कंपनी पुणे, मुंबई, लुधियाना आणि दिल्लीत आहे; पण आम्हाला भारतातील प्रत्येक शहरात जायचे आहे.\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-post-office-passport-center-102087", "date_download": "2018-05-27T01:37:30Z", "digest": "sha1:SEJSMRIH7B7ZDY63JCZDAYABKMIV6KXV", "length": 12755, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news post office passport center पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्राचे शनिवारी उद्‌घाटन | eSakal", "raw_content": "\nपोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्राचे शनिवारी उद्‌घाटन\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nसांगली: परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मंजुरीनुसार मंजूर झालेले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र शनिवार (ता. 10) पासून सुरू होणार आहे. परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन होणार आहे. नागरिकांसाठी www. passportindia.gov.inह्या संकेतस्थळावरून पूर्वनोंदणी करण्यास आज प्रारंभ झाला आहे, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ह्यांचे आभार मानत श्री. पाटील यांनी पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यामुळे जिल्हा, परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे, असे सांगितले.\nसांगली: परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मंजुरीनुसार मंजूर झालेले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र शनिवार (ता. 10) पासून सुरू होणार आहे. परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन होणार आहे. नागरिकांसाठी www. passportindia.gov.inह्या संकेतस्थळावरून पूर्वनोंदणी करण्यास आज प्रारंभ झाला आहे, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ह्यांचे आभार मानत श्री. पाटील यांनी पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यामुळे जिल्हा, परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे, असे सांगितले.\nदरम्यान, राजवाडा चौकातील सांगली पोस्ट ऑफिस येथे पहिल्या मजल्यावर हे केंद्र सुरू होईल. ऑनलाईन नोंदणीची सुरवात पासपोर्ट विभागाच्या वेबसाईटवर आजपासून सुरू झाली, असे पासपोर्ट अधिकारी (पुणे) जयंत वैशंपायन कळवले आहे. सांगलीतील केंद्रात ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांनाच येथे सेवा पुरवली जाणार आहे. पुणे विभागातील कोणताही नागरिक ह्या केंद्रातील सुविधेचा लाभ घेऊ शकतो. पुढील सूचना येईपर्यंत तत्काल पासपोर्टची सुविधा सांगली केंद्रात दिली जाणार नाही, असेही श्री. वैशंपायन यांनी कळवले आहे.\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\nव्यवहार चलन पद्धतीने व्हावेत : इलेक्‍ट्रिक व्यापाऱ्यांची मागणी\nपुणे : 'पन्नास हजार रुपयांवरील व्यवहारांसाठी करण्यात आलेल्या ई-वे बिलाच्या सक्तीने व्यापाऱ्यांना त्रास होत असून, किमान एका शहरातील दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-health-dr-avinash-bhondave-marathi-article-1114", "date_download": "2018-05-27T00:58:28Z", "digest": "sha1:O5LNJEH4ESSMKXYLQ5ZOYBICWKC6LEZG", "length": 24267, "nlines": 143, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Health Dr. Avinash Bhondave Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसंगणक वापरा; आरोग्यही जपा\nसंगणक वापरा; आरोग्यही जपा\nगुरुवार, 22 फेब्रुवारी 2018\nसंगणकाच्या या वापरामुळे आपली अनेक जीवनावश्‍यक कामे खूपच सोपी झाली आहेत हे नक्की. तरीही अतिरेकी प्रमाणात तो वापरून निर्माण होणारे आरोग्यातील बिघाड आणि असंख्य विकार आज प्रामुख्याने समोर येऊ लागले आहेत.\nआजचे युग हे तसे संगणक युग आहे. साधारणतः ऐंशीच्या जगात भल्या थोरल्या संगणकांपासून सुरवात झालेल्या या युगात जेव्हा संगणकांचा मोबाईलशी संयोग होऊन स्मार्टफोन आला, तेव्हा त्यात आमूलाग्र क्रांती झाली. आज अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांबरोबर संगणकाचा वापर ही तितकीच महत्त्वाची बाब बनली आहे. संगणक आणि त्यावरचे इंटरनेटचे मायाजाल हे केवळ माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी नव्हे तर जीवनातील अनेक गोष्टींशी निगडित झाले आहे. विजेचे बिल, मोबाईल-लॅण्डलाईन, टेलिफोनचे बिल, क्रेडिट कार्डाचे पैसे, विम्याचे हप्ते, महापालिकेचे कर, आयकर अशा महत्त्वाच्या गोष्टींचे शुल्क भरणे असो किंवा रेल्वे, विमानप्रवास, हॉटेलचे बुकिंग करणे, कुणाला महत्त्वाचा अर्ज पाठवायचा किंवा संदेश पाठवायचा असो, पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा करायचे असो, आजमितीला सर्व क्षेत्रात संगणक वापरणे अत्यंत अत्यावश्‍यक होऊन बसले आहे. त्यात पुन्हा फेसबुक, ट्विटर अशा सोशल मिडीयामुळे, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ऑनलाइन खरेदीच्या साईट्‌सवरील व्यवहारांसाठी आणि मनोरंजनासाठी चित्रपट किंवा व्हिडिओ बघण्यासाठी याचा वारेमाप वापर होतो ते वेगळेच.\nसंगणकाच्या या सर्व वापरामुळे, संगणक वापरणारे आणि या सेवा देण्यासाठी झटणाऱ्या संगणकाच्या तंत्रज्ञांचा असे दोन वर्गांमध्ये संगणकाचा सातत्याने वापर होऊ लागला आहे. आज कोणताही व्यवसाय असो, कुठलाही धंदा असो किंवा नोकरी असो; संगणकांचा वापर हा त्यातील पंच्याहत्तर टक्के लोकांना करावा लागतो.\nसंगणकाच्या या वापरामुळे आपली अनेक जीवनावश्‍यक कामे खूपच सोपी झाली आहेत हे नक्की. तरीही अतिरेकी प्रमाणात तो वापरून निर्माण होणारे आरोग्यातील बिघाड आणि असंख्य विकार आज प्रामुख्याने समोर येऊ लागले आहेत.\nसंगणकामुळे होणाऱ्या शारीरिक त्रासांची करणे पुढीलप्रमाणे\nसंगणकासमोर दीर्घकाळ बसून राहणे\nबसताना शारीरिक ढब (पोश्‍चर) न सांभाळता वेडेवाकडे बसणे\nसंगणकाच्या पडद्यातून होणारा किरणोत्सर्ग\nसंगणकावर काम करताना सतत की-बोर्ड आणि माऊसचा वापर करावा लागतो. अक्षरे टाइप करताना तासनतास होणारी बोटांची हालचाल आणि की-बोर्डवर हात ठेवताना होणारा मनगटाची स्थिती यामुळे हा आजार होतो. मनगटाच्या आतून हाताकडे जाणारे मज्जातंतू आणि रक्तवाहिन्या यांच्यावर दबाव येतो. त्यामुळे मनगट, हातांची बोटे दुखणे, बधिर होणे, त्यांच्यातील शक्ती कमी होणे असे त्रास जाणवतात. माऊस वापरताना तर मनगट वाकलेले आणि बोटे आखडून ठेवावी लागतात. त्यामुळे बोटे बधिर होतात. एवढेच नव्हे तर बोटांच्या पेरांना सूज येऊन ती वाकडी होतात. ज्या लोकांना अत्यंत वेगाने काम करावे लागते, त्यांच्या बोटांची अशा वाकड्या स्थितीत दिवसातून लाखोवेळा अथक हालचाल होत असते. या लोकात हा विकार मोठ्या प्रमाणात आढळतो.\nनव्या पद्धतीच्या संगणकात की-बोर्ड आणि माऊसला चाट देऊन ’टच स्क्रीन तंत्रज्ञान’ वापरले जाते. कदाचित त्यामुळे हे विकार कमी होतील अशी अशा बाळगायला हरकत नाही.\nसंगणकाच्या सतत वापराने डोळ्यांची आग होणे, डोळ्यांना खाज सुटणे, त्यांच्यात कोरडेपणा निर्माण होणे असे त्रास जाणवतात. खरे तर संगणकाची स्क्रीन आणि ती वापरणारी व्यक्ती यात किमान दोन फुटांचे अंतर असावे लागते. पण संगणकाची आणि त्याच्या पडद्याची (मॉनिटर) रचनाच अशी असते, की तो वापरताना हे अंतर फुटभरसुद्धा राहत नाही. स्क्रीनमधून उत्सर्जित होणारा प्रकाश तीव्र असतो. तसेच त्यातून किरणोत्सर्गी उष्णता बाहेर पडते. त्यामुळे डोळ्यांवर हे परिणाम होतात. याशिवाय डोळे दुखणे , मध्येच अस्पष्ट दिसणे, दृष्टी मंद होऊन चष्मा लागणे किंवा चष्म्याचा नंबर वाढणे हा त्रास मोठ्या प्रमाणात आढळू लागला आहे. काही रुग्णांत डोळ्याच्या आतील द्रावाचा दाब वाढून ग्लॉकोमा हा दुर्धर विकार होऊ शकतो.\nसंगणक, त्याचा पडदा, की-बोर्ड, माऊस यांची रचनाच अशी असते, की तो वापरताना पूर्णपणे ताठ बसणे अशक्‍य असते. साहजिकच पुढे झुकून, खांदे वाकवून, मान पुढे झुकवून, एक हात पुढे आणि दुसरा की-बोर्डवर अशी रचना करावी लागते. सातत्याने या पद्धतीने बसल्यामुळे मानेचा स्पॉण्डिलायटिस व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे मान दुखणे, दंड दुखणे, हात बधिर होणे, हातांना मुंग्या येणे लक्षणे दिसू लागतात. याशिवाय खांदे दुखणे, सतत पाठ भरून येणे, कंबर दुखणे असे त्रास वरचेवर होऊ लागतात.\nएका वैद्यकीय पाहणीनुसार हे त्रास संगणकाचा वापर करणाऱ्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त करून आढळून येतात.\nवैद्यकीय संशोधनातून असे सिद्ध झाले आहे, की संगणकाच्या पडद्यातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशामुळे शरीरातील ’मेलॅटोनिन’ नावाचे संप्रेरक जास्त प्रमाणात स्त्रवते. त्याच्या परिणामाने झोपेचे प्रमाण खूप कमी होते. साहजिकच यामुळे ताणतणाव आणि त्याचे परिणाम वाढतात. याचा परिपाक मानसिक चिंता आणि नैराश्‍यात होतो.\nसंगणक , टेलिव्हिजन आणि मोबाईल यामध्ये हा परिणाम होतो हे आता सर्वांच्याच ध्यानात आलेले आहे. याशिवाय सततच्या वापराने या व्यक्तींचा लहरीपणा वाढतो, काही बौद्धिक गोष्टी समजण्याची आकलनशक्ती कमी होते आणि वागण्यातदेखील बदल दिसू लागतात. काही व्यक्तींमध्ये अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचे विचित्र भास होण्याच्या तक्रारीदेखील आढळून येतात.\nसोशल मिडीयाच्या अती वापराने एकटेपणा वाढणे, संशयी स्वभाव होणे आणि नैराश्‍य वाटणे असे त्रास होतात. काही व्यक्तींमध्ये आत्महत्या करण्यास प्रवृत्त होण्याचे प्रकार घडतात.\nदीर्घकाळ संगणक वापरताना होणारे हे त्रास टाळण्यासाठी काही गोष्टींच्या सवयी बदलणे गरजेचे आहे.\nबसण्याची ढब बदलावी. खूप काळ एकाच पद्धतीने बसू नये. खुर्चीत बसताना पुढे झुकून काम करण्याऐवजी पाठ मागे कलती ठेवून बसने इष्ट.\nदर तासाला पंचावन्न मिनिटे झाल्यावर पाच मिनिटांसाठी शॉर्टब्रेक घ्यावा. या काळात खुर्चीवरून उठून थोडे फिरून येणे, प्रसाधनगृहात जाणे, पाणी पिऊन येणे अशा गोष्टी कराव्यात. न चुकता या पाच मिनिटात अंगाला आळोखे-पिळोखे द्यावेत आणि स्ट्रेचिंग करावे.\nशक्‍य झाल्यास टेबलखुर्चीऐवजी स्टॅण्डिंग डेस्क वापरावे आणि उभे राहून काम करावे.\nकामापूर्वी किंवा नंतर पीटीचे व्यायाम, योगासने करावीत. यामुळे अंग सैल पडून दुखणी टळतात आणि स्नायू मजबूत होतात.\nडेस्कटॉप संगणक वापरताना मॉनिटरची वरची कड आपल्या डोळ्यांच्या पातळीत समोर हवी, खाली किंवा वर नसावी. मॉनिटर १० अंशाने किंचितसा मागे कललेला असावा.\nखांद्यापासून तुमचा हात सरळ केल्यावरच तुमच्या बोटांना स्पर्श होईल एवढ्या अंतरावर मॉनिटर असावा.\nबसण्याची खुर्ची, पाठ मागे-पुढे आणि शरीर वर-खाली होईल अशी असावी. आजकाल खुर्चीऐवजी मोठे चेंडू (एक्‍झरसाईझ बॉल्स) वापरले जातात, ते याबाबत उत्तम ठरतात.\n’नमपॅड’ नसलेले की-बोर्ड वापरावेत. त्याची लांबी कमी असल्याने माऊस त्याच्याशेजारी ठेवता येतो. त्यामुळे मनगटावर पडणारा तणाव कमी होतो.\nएवढे करूनही पाठदुखी, मान, खांदे, कंबर दुखणे किंवा तत्सम त्रास होत असल्यास अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.\nसंगणक वापरणाऱ्यांना येणाऱ्या मानसिक वैफल्याकरिता मेडिटेशन, मित्रमैत्रिणी आणि परिवार यांच्याशी मोबाईलवरील सोशल मिडियावरून संपर्क ठेवण्याबरोबर वरचेवर प्रत्यक्ष भेटीगाठी घ्याव्यात. काही छंद विकसित करावेत.\nवेळच्यावेळी जेवण, पुरेशी झोप आणि विश्रांती त्याचप्रमाणे दररोज किमान ३० मिनिटे शारीरिक व्यायाम केल्यास वरचेवर होणारे छोटेमोठे आजार तर टाळता येतातच, पण स्थूलत्व, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा या संगणकीय बैठ्या जीवनशैलीतून उद्‌भवणारे आजार चार हात दूर लोटता येतात.\nआज संगणक क्षेत्रात काम करणे हे सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते; पण ही प्रतिष्ठा, मानसन्मान खऱ्या अर्थाने अनुभवायचे असतील, तर त्यासाठी आरोग्य व्यवस्थित असायला हवे. संगणकामुळे आरोग्यावर होणारे परिणाम व स्वतःची प्रकृती एकदा नीट समजून घेतली आणि त्यानुसार जीवनशैली आखली, साध्या पण प्रभावी उपायांची योजना केली, तर आरोग्य तर टिकेलच आणि व्यवसायातील कार्यक्षमताही वृद्धिंगत होईल.\nसंगणकामुळे डोळ्यांना होणारे त्रास टाळण्यासाठी काही गोष्टी ध्यानात घ्याव्यात\nमॉनिटरवरील डिस्प्लेचा प्रकाश तीव्र नसावा.\nमॉनिटरपासून होणारा किरणोत्सर्ग कमीत कमी असावा. त्याकरिता तो उत्तम प्रतीचा वापरावा.\nअधून मधून डोळे वीस सेकंद मिटावेत.\n‘२०-२०-२०’ हा नियम लक्षात ठेवा. म्हणजे दर वीस मिनिटांनी वीस फूट दूर अंतरावरची वस्तू वीस सेकंद पाहत राहावी. सतत मॉनिटरवर नजर लावून बसल्याने डोळ्यांच्या स्नायूंवर येणारा ताण कमी होतो. यासाठी दर वीस मिनिटांचा अलार्म लावून ठेवावा.\nसंगणक वापरण्याच्या खोलीतील प्रकाशाप्रमाणे संगणकाच्या पडद्याची तीव्रता कमी जास्त करावी. जेंव्हा अंधार असेल तेंव्हा पडद्यावरील प्रकाशाची तीव्रता कमी असावी.\nसंगणक वापरताना खोलीतील दिव्यांचा प्रकाश डोळ्यांवर येऊ नये.\nदर सहा महिन्यांनी तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून डोळे तपासून घ्यावेत.\nआठळ्यांची भाजी आठळ्या म्हणजे फणसाच्या गऱ्यातील बिया. साहित्य : फणसाच्या २० ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://vishalsarode91.blogspot.com/2017/02/blog-post.html", "date_download": "2018-05-27T01:23:30Z", "digest": "sha1:Q3WHCSED4JZBH5WFBXMVPP4BM4M6KZ7H", "length": 10672, "nlines": 108, "source_domain": "vishalsarode91.blogspot.com", "title": "Vishal D Sarode: गोपनीय अहवाल महत्वाचे शासन निर्णय", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉगवर सर्वाचे मनापासून स्वागत\nतुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर \nमहाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005\nशिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन चरित्र\nशासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत शासन निर्णय\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना (DCPS) संबधी महत्वाचे शासननिर्णय संकलन\nआश्वासित प्रगती योजना महत्वाचे GR संकलन\nगोपनीय अहवाल महत्वाचे शासन निर्णय\n1) जलसंपदा विभागातील क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल शासन स्तरावर जतन करणेबाबत..\n2) गट ‘क’ मधील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक नस्त्या अदयावत ठेवणेबाबत..\n3) शासकीय अधिकाऱ्यांचे / कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणेबाबत.\n4) गोपनीय अहवाल विहित वेळापत्रकानुसार लिहिण्याची जबाबदारी पार न पाडणाऱ्या अधिकाऱ्यांची दि. 1 जूलै रोजी देय होणारी वार्षिक वेतनवाढ मंजूर न करण्याबाबत(9 जूलै 2013)\n5) गोपनीय अहवाल विहित वेळापत्रकानुसार लिहिण्याची जबाबदारी पार न पाडणाऱ्या अधिकाऱ्यांची दि. 1 जूलै रोजी देय होणारी वार्षिक वेतनवाढ मंजूर न करण्याबाबत(12 सप्टेंबर 2013)\n6) शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांच्या गोपनीय अहवालासंदर्भात लोकप्रतिनिधीमार्फत राजकीय दबाव आणल्यास अशा अधिकारी / कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालात त्याबाबतची नोंद घेण्याबाबत..\n7) अखिल भारतीय सेवेतील व राज्य शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवालाचे प्रतिवेदन व पूर्नविलोकनासाठी कॅम्प आयोजित करण्याबाबत..\n8) अखिल भारतीय सेवेतील व राज्य शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवालाचे प्रतिवेदन व पूर्नविलोकन करण्यासाठी निश्चित केलेली समयमर्यादा..\n9) गोपनीय अहवालात “अत्युत्कृष्ट” दर्जाचे शेरे नोंदविण्यासंबंधी..\nगोपनीय अहवाल प्रतिकूल असेल तर सेवा ज्येष्ठता डावलता येते क\nजलसंपदा विभागासाठी महत्वाचे ...\nजलसंपदा विभागाच्या गट ब -अराजपत्रित (कनिष्ठ अभियंता वगळून) आवि गट क मधील अधिकारी / कर्मचाऱ्याच्या पदस्थापना बदली याबाबत शिफारशीसाठी नागरी सेवा मंडळ स्थापना करणेबाबत\nमंत्रालयीन विभागामधील महत्वाच्या विविध शासकीय योजनांची माहिती पुस्तिका\nमहाराष्ट्र शासन राजपत्रित अधिकारी दैनदिनी 2017 ( मा.श्री.अण्णाराव भुसणे सर )(अप्पर कोषागार अधिकारी )\nमहाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 पुस्तिका\nसेवाविषयक प्रस्तावांसाठी तपासणीसूची पुस्तिका..\nविशाल सरोदे ,कालवा निरिक्षक, राहुरी पाटबंधारे उपविभाग, राहुरी पत्ता:- यशोदा नगर, रेल्वे स्टेशनजवळ ता.जि. अहमदनगर\nआपले पॅनकार्ड Active आहे किंवा नाही तपासा\nमाहिती अधिकार कायदा 2005\nमहाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम 1979\nशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची नियमपुस्तिका\nमहाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका (सहावी आवृत्ती 1984)\nमहाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम\nवित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 (सर्व विभागांना समान असलेले वित्तीय अधिकार )\nमहाराष्ट्र आकस्मिकता निधी अधिनियम,1956 ( दिनांक 30 जून 2005 पर्यंत सुधारित )\nविभागीय चौकशी नियमपुस्तिका (चौथी आवृत्ती, 1991)\nमागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचाऱ्याबाबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती\nऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्र\nप्राथमिक शिक्षक मित्र. - श्री. सुर्यवंशी सर\nअसच काही मला सुचलेले..\nवीज बील भरा ऑनलाईन..\nआपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nमाझा ब्लॉग कसा वाटला \n10 वी / 12 वी गुणपत्रक / प्रमाणपत्र\nशासकीय कर्मचारी स्वत:ची GPF माहिती मिळवा.\nऑनलाईन मतदार नोंदणी व दुरुस्ती\nदेशभरातील कोणताही पिनकोड शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-foodpoint-urmila-pingale-967", "date_download": "2018-05-27T01:04:03Z", "digest": "sha1:JH4RK3JGY5XFUBMLHPU5BHOZJEJVYCBC", "length": 24352, "nlines": 144, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Foodpoint Urmila Pingale | Saptahik Sakal", "raw_content": "\nमटार पुरी, पॅटीस, सूप...\nमटार पुरी, पॅटीस, सूप...\nगुरुवार, 14 डिसेंबर 2017\n‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.\nखजूर - काजू रोल\nसाहित्य ः बिया काढून स्वच्छ केलेला खजूर १०० ग्रॅम, मिल्क पावडर १०० ग्रॅम, काजू १०० ग्रॅम, अर्धी वाटी साखर, साजूक तूप\nकृती ः कढईत थोडे तूप टाकून खजुराचा गोळा परतून घ्यावा. प्लॅस्टिक कागदाला तुपाचा हात लावून त्यावर खजुराचा गोळा ठेवावा. दुसऱ्या प्लॅस्टिक कागदाला तुपाचा हात लावून खजुराच्या गोळ्यावर ठेवून लाटण्याने खजुराची पोळी लाटावी. काजूची पावडर करावी. साखर भिजेल इतपत पाणी घालून साखरेचा पाक करावा. त्या पाकात मिल्क पावडर, काजू पावडर घालून त्याचाही गोळा करावा. प्लॅस्टिक कागदावर काजूचा गोळा ठेवून, खजुराच्या पोळीएवढी पोळी लाटावी. खजुराच्या पोळीवर काजूची पोळी ठेवून दाबून बसवावी व वरील कागद अलगद काढून घ्यावा. दोन्ही पोळीचा एकत्र रोल करून गुंडाळी १० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी. रोल सेट झाल्यावर बाहेर काढून गुंडाळीचे स्लाईस कापावे. असा पौष्टिक रोल सर्वांनाच खूप आवडेल.\nसाहित्य : एक मोठे वांगे, २-३ लाल मिरच्या, १ चमचा तेल हिंग धने, अर्धा चमचा मेथ्या बडीशेप, एक चमचा लिंबूरस किंवा कैरीचा कीस, मीठ १ चमचा गूळ किंवा साखर (आवडीनुसार)\nकृती : धने, लाल मिरच्या, मेथ्या, बडीशेप थोड्या तेलावर भाजून घ्यावी. वांगे धुऊन त्याचे गोल किंवा उभे काप करावेत. भाजलेला मसाला मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावा. तो तेलावर लालसर परतावा, त्यात मीठ, कैरीचा कीस किंवा लिंबूरस घालून वांग्याच्या कापावर घालून चांगले मिक्‍स करावे. थोडा हिंग घालावा. आवडत असल्यास थोडा गूळ घालावा. चटकदार लोणचे तोंडा रुची आणते. भाजणी, थालीपीठ, पोहे, उपम्याबरोबर खाण्यास झकास तोंडी लावणे तयार.\nसाहित्य : एक वाटी भिजवून वाफवलेले काबुली चणे, एक वाटी भिजवून ठेवलेले तांदूळ, तूप-काजू-मिरे ४-५, तमालपत्र १, लवंग ३-४, दालचिनी २-३ तुकडे, लाल मिरची १-२, १ वाटी गाजराचे तुकडे, मीठ, कोथिंबीर, फ्लॉवरचे तुरे अर्धी वाटी, साखर, वेलदोडे\nकृती : कढईत तुपावर लवंग, दालचिनी, मिरे, काजू, तमालपत्र, १-२ वेलदोडे, लाल मिरच्या घालून परतावे. गाजराचे तुकडे, फ्लॉवरचे तुरे व तांदूळ घालून चांगले परतावे. त्यात चणे, मीठ व थोडी साखर पुन्हा घालून परतावे. २ वाट्या गरम पाणी घालून वाफ आणावी. पुलाव चांगला शिजल्यावर थोडे तूप सोडावे. कोथिंबीर घालून, आवडत असल्यास थोडी पुदिन्याची पाने घालून डिशमध्ये खाण्यास द्यावा. अत्यंत चविष्ट असा प्रोटीनयुक्त पुलाव स्वादिष्ट लागतो.\nसाहित्य : मेथीची एक जुडी निवडून स्वच्छ धुऊन चिरावी. कणीक, २ वाट्या, तिखट मीठ चवीप्रमाणे, ओवा, पांढरे तीळ, २ चमचे ठेचलेला लसूण, हळद, हिंग, तुरीच्या डाळीचे वरण अर्धी वाटी, १ चमचा चिंचेचा कोळ, गूळ, फोडणीसाठी तेल, मोहरी २ लाल मिरच्या, काळा मसाला.\nकृती : कणकेत आवडीप्रमाणे तिखट, मीठ, ओवा, तीळ, हळद, थोडे तेल घालून घट्ट कणीक भिजवावी. तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, हिंग ठेचलेला लसूण, लाल मिरच्या घालून मेथीची भाजी टाकावी. वाफ आल्यावर थोडी साखर किंवा गूळ, हळद, चिंचेचा कोळ टाकावा. तुरीचे वरण चांगले घोटून टाकावे. मीठ टाकावे. पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालून वाफ आणावी. भिजवलेल्या कणकेच्या हाताला तेल लावून छोट्या-छोट्या बाट्या कराव्यात व त्या भाजीत घालाव्यात. पातळ हवे असल्यास अजून थोडे पाणी घालावे. काळा मसाला चवीप्रमाणे घालावा. बाट्या चांगल्या शिजू द्याव्यात. खायला देताना वरून साजूक तूप, खोबरे घालावे. रुचकर अशी वनमिल डिश तयार आवडीप्रमाणे लिंबाचे किंवा आंब्याचे लोणचे तोंडी लावण्यास द्यावे. एखादा पापड भाजून द्यावा.\nसाहित्य : एक वाटी मटार, तेल, हिरव्या मिरचीचा ठेचा आवडीप्रमाणे, मीठ, साखर, हिंग, १ चमचा लिंबूरस, आले कीस १ चमचा आवडत असल्यास लसूण ठेचून २ चमचे खोबरे कीस किंवा कोकोनट पावडर ४ चमचा, बडीशेप १ चमचा, ड्रायफ्रूट - काजूपाकळ्या बेदाणे.\nपारी : एक वाटी कणीक, अर्धी वाटी मैदा, २ चमचे चण्याचे पीठ, मीठ, साखर, तेल\nकृती : कणकेत मैदा, डाळीचे पीठ, मीठ, साखर, तेलाचे मोहन घालून पुरीसाठी पीठ मळावे. मटार उकडून घेऊन मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावे. तेलाची फोडणी करून त्यात बारीक केलेले मटार परतावे. त्यात आवडीप्रमाणे मिरची ठेचा (लसूण) आले कीस घालावा. खोबरे कीस, बडीशेप, ड्रायफ्रूट घालावेत. गार झाल्यावर लिंबाचा रस घालावा, चवीला थोडी साखर घालावी. कणकेची पारी लाटून त्यात मटारचे सारण भरून पुरी कचोरीप्रमाणे बंद करावी. हलक्‍या हाताने लाटून तेलात तळावी. गरम पुरी खाण्यास छानच लागते. तिच्याबरोबर टोमॅटो सॉस द्यावी. मटार पुरीऐवजी मटार करंजीही तयार होते. मटाराऐवजी कॉर्नही वापरू शकतो.\nसाहित्य : सारण १ पाव लाल भोपळा, साजूक तूप , हिरव्या मिरचीचे ४-५ तुकडे, अर्धा चमचा तिखट, किसलेले पनीर अर्धी वाटी, काजू तुकडे, थोडे आले किसून, बेदाणे, शेंगदाणा कूट २ चमचे, १ चमचा साखर, १ चमचा लिंबूरस, कव्हरसाठी, ५-६ बटाटे मॅश केलेले, २ चमचे आरारूट किंवा साबुदाणा पीठ, किंचित मीठ, तेल किंवा तूप, राजगिरा पीठ\nकृती : लाल भोपळा साल काढून किसून घ्यावा. तुपावर जिरे, मिरच्यांचे तुकडे घालून भोपळ्याचा कीस परतून घ्यावा. वाफ आल्यावर त्यात काजू तुकडे बेदाणे, पनीर कीस, साखर, आल्याचा कीस, तिखट, शेंगदाणा कूट घालून चांगली वाफ आणावी. थंड झाल्यावर १ चमचा लिंबूरस घालावा. मॅश केलेल्या बटाट्यात आरारूट किंचित मीठ, साबुदाणा पीठ घालून चांगले मळून घ्यावे. पिठाची पारी करून त्यात भोपळ्याचे सारण भरून गोळ्याला चपटा आकार द्यावा. राजगिरा पिठात पॅटीस घोळवून तेलात किंवा तुपात शॅलोफ्राय करावे किंवा लालसर तळून घ्यावे. शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाण्यास द्यावे. (चटणी दह्यात कालवून) उपवासाच्या वेळी किंवा एरवीही खाण्यास चटकदार असा पदार्थ तयार होतो.\nसाहित्य : अर्धी किंवा १ वाटी तांदूळ, तूर, मूग, चना, मसूर अशा सर्व डाळी प्रत्येक मूठभर, मीठ, साखर, हिरव्या मिरचीचा लसूण आले घातलेला ठेचा, १ चमचा हळद, अर्धी वाटी कोबीचा किस, अर्धी वाटी गाजर कीस, पालक ५-६ पाने, तेल, कढीलिंब ४-५ पाने\nकृती : तांदूळ व सर्व डाळी एकत्र भिजवून त्यात पालकची पाने घालून मिक्‍सरमधून काढावे. त्यात गाजर, कोबी कीस, हिरव्या मिरचीचा ठेचा, आले, लसूण, मीठ, साखर, हळद, कढीलिंब चिरून घालून चांगले कालवावे. आप्पेपात्राला तेल लावून त्यात मीठ घालून आप्पे उकडून घ्यावेत.\nचटणी : चिंचगुळाचे घट्टसर पाणी करून त्यात पांढरे तिळकूट तिखट, मीठ, जिरेपूड घालावी. आप्पा खायला देताना या चटणीबरोबर देणे. अशा चविष्ट आप्प्यामुळे आपल्याला प्रथिने कॅल्शिअम मिळते.\nसाहित्य : पालक, मेथी, चवळईची भाजी निवडून चिरून प्रत्येकी १-१ वाटी, दुधी भोपळ्याचा कीस अर्धी वाटी, मीठ, हिरव्या मिरचीचा ठेचा १ चमचा, आले - लसूण पेस्ट २ चमचे, बडीशेप १ चमचा, धने - जिरेपूड १ चमचा, साखर, पां. तीळ, दही २ चमचा, सोडा चिमूटभर, तेल, तांदळाचे व चण्याचे पीठ आवश्‍यकतेप्रमाणे\nकृती : बाऊलमध्ये सर्व भाज्या एकत्र करून त्यात हिरवी मिरचीचा ठेचा, आले - लसूण पेस्ट, मीठ, साखर, तीळ, थोडे तेल घालून कालवावे. चिमूटभर सोडा घालावा, त्यात सामावेल एवढे तांदळाचे, चण्याचे पीठ घालून गोळा मळून घ्यावा. थाळीला तेल लावून त्यावर गोळा थापावा व २० मिनिटे उकडून घ्यावा. गार झाल्यावर चौकोनी वड्या पाडाव्यात. तेलाची फोडणी करून त्यात लाल मिरची, पां. तीळ घालून ती फोडणी त्यावर घालावी. खोबरे कोथिंबीर घालून खाण्यास द्यावे.\nसाहित्य : एक वाटी बिया काढलेला खजूर, १ वाटी ओले खोबरे, तूप, जिरे, हिंग, चिंचेचा गोळ, २ चमचे गूळ, २ चमचे बीट, २ चमचे मीठ, बीटाचा लहान तुकडा, १ गाजर, कोथिंबीर, १ लाल मिरची\nकृती : खजूर, ओले खोबरे, बीट, गाजर (तुकडे करून) थोडे पाणी घालून मिक्‍सरमधून काढावे व गाळून घ्यावे, साजूक तुपात जिरे, लाल मिरची, हिंग घालून फोडणी करावी. त्यावर घालून घेतलेले खजुराचे मिश्रण घालावे. चिंचेचा कोळ, गूळ, मीठ घालून उकळी आणावी. कोथिंबीर घालून गरम पिण्यास द्यावे. पावसाळ्यात गरम सूप पिण्यास मजा येते.\nटीप : सूप गाळल्यावर जो चोथा उरतो त्यात ज्वारी - चण्याचे पीठ घालून वडे किंवा थालीपीठ करता येते. चोथ्यामुळे फायबरही मिळते.\nसाहित्य : एक वाटी स्वीट कॉर्न, १ वाटी किंवा थोडे जास्त दूध, साखर, बर्फाचा चुरा, १ चमचा दही\nकृती : स्वीट कॉर्न व दूध एकत्र मिक्‍सरमधून काढावे व गाळून घ्यावे, गाळलेला चोथा बाजूला ठेवावा. गाळलेले दूध चांगले गरम करावे. गार करून त्याला दही लावून ठेवावे. चांगले दही लागल्यावर घुसळून ताक करावे. घट्टसर चाकात साखर, बर्फाचा चुरा घालून स्वीट लस्सी तयार. खारी लस्सी हवी असेल त्यात साखरेऐवजी किंचित मीठ घालावे. एक पौष्टिक लस्सी वेगळ्या चवीमुळे छान लागते.\nटीप ः दूध गाळून वर राहिलेल्या चोथ्यात उकडलेला बटाटा, तिखट मीठ, कॉर्नफ्लॉवर घालून कटलेट बनवावे.\nरेसिपी साखर डाळ मिरची हळद तूर मूग दूध\nबोंबील व प्रॉन्सची मेजवानी\nमिक्‍स डाळीचे अप्पे साहित्य : एक वाटी मूगडाळ, १ वाटी सालवाली मूगडाळ, अर्धी वाटी...\nविकतचं दही ही संकल्पना पूर्वी नव्हतीच. रात्री झोपायच्या आधी स्वयंपाकघरातली आवरासावर...\nएकदा प्राथमिक साधं वरण छान बनवता आलं, की मग पुढचा प्रवास खूप आनंददायी असतो. प्रयोग...\nदाल पकवान, उंधियो, हांडवा\nदाल पकवान साहित्य सारणासाठी : दोन वाटी हरभऱ्याची डाळ, १ टेबल स्पून तेल, १...\nआडवे शब्द १. निष्कारण देण्यात येणारे दूषण, ५. वर निमुळता वाढत जाणारा एक शोभेचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE_%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2018-05-27T01:38:33Z", "digest": "sha1:XX5Q7FNC4WJOC77JWJSQ6LZ3AVL7ZDCT", "length": 5448, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अगर तुम ना होते (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "अगर तुम ना होते (चित्रपट)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअगर तुम ना होते\nइ.स. १९८३ साली प्रदर्शित झालेला अगर तुम ना होते हा एक हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात राजेश खन्ना, रेखा व राज बब्बर यांनी काम केले आहे.\nया चित्रपटात खालील गाणी आहेत.\nकल तो सन्डे की\nसच है ये कोई\nहम तो हैं छुई मुई\nहमे और जीने की चाहत ना होती\nफ़िल्मफेअर सर्वोतम पार्श्वगायक पुरस्कार : किशोर कुमार यांना हमे और जीने की चाहत ना होती या गाण्यासाठी\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८३ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. १९८३ मधील चित्रपट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१७ रोजी १६:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-%C2%A0health-%C2%A0dr-avinash-bhondave-marathi-article-1457", "date_download": "2018-05-27T00:59:56Z", "digest": "sha1:UFL6I6EK3SUSNZ46NMQ2ARJPO565I37F", "length": 27654, "nlines": 131, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Health Dr. Avinash Bhondave Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nसर्वसाधारणपणे मुलींमध्ये १० ते १६ आणि मुलांमध्ये १२ ते १८ वर्षांपर्यंतच्या काळाला किशोरावस्था मानली जाते. या कालखंडाला पौगंडावस्था किंवा वयात येण्याचा कालावधीसुद्धा म्हणतात. इंग्रजीमध्ये १३ ते १९ या आकड्यांमध्ये (थर्टिन, फोर्टीन, फिफ्टीन....नाईनटीन) टीन हा शब्द असल्याने या मुलांना ’टीनएजर’ म्हणून संबोधले जाते. सामाजिक-आर्थिक-कौटुंबिक स्थिती, मिळणारे पोषण, सभोवतालचे वातावरण अशा गोष्टींनी हा कालावधी कमी अधिक होऊ शकतो.\nकिशोरावस्थेत पाऊल टाकताच मेंदूमधून काही संप्रेरके स्त्रवू लागतात. त्यांच्या प्रभावाने मुलांच्या बाबतीत टेस्टोस्टेरॉन आणि मुलींमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स निर्माण होतात. या हार्मोन्सद्वारे अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक परिणाम या मुलामुलीत घडवून आणतात.\nशारीरिक बदल : याकाळात मुला-मुलींची उंची पटापट वाढते. मुलांची हाडे मुलींपेक्षा जास्त भक्कम होतात आणि स्नायूंचा मांसल भाग सशक्त होतो. त्यामुळे त्यांचे वजन वाढते. मुलींमध्ये मात्र कंबरे भोवतालाचे चरबीचे प्रमाण थोडे जास्त वाढते. मुलांच्या गळ्याचे हाड ज्याला ॲडम्स ॲपल म्हणतात ते मोठे होऊन स्पष्ट दिसू लागते आणि त्याचबरोबर त्यांचा आवाज फुटतो. त्यांच्या शरीरातही लक्षणीय बदल होऊ लागतात.\nमानसिक बदल : किशोरवयीन मुलामुलींमध्ये होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे त्यांच्या मनात औत्सुक्‍य, भीती, कुचंबणा अशा अनेक भावना निर्माण होतात. याचा परिणाम त्यांच्यामध्ये कित्येक मानसिक स्थित्यंतरे होतात.\nस्वतंत्र विचार : मिशांबरोबर मुलांना स्वतःची मते फुटतात, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. आजवर आईवडील, शिक्षक यांच्या विचारांनी वागणाऱ्या मुलांना, आपल्यालाही काही कळते असे वाटू लागते. मोठ्यांनी सांगितलेले खरे असतेच असे नाही, हे त्यांना समजते आणि आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त कळते, अशा भावना मनात निर्माण होतात. त्यामुळे बऱ्याच बाबतीत आईवडील-ज्येष्ठ किंवा शिक्षकांपेक्षा मित्रांच्या सांगण्याप्रमाणे वागण्याकडे कल वाढतो.\nमित्रांचा दबाव : या वयातल्या मुलामुलीत आपल्या वयाच्या किंवा थोड्या मोठ्या वयाच्या मित्रमैत्रीणींच्या दबावामुळे अनेक गोष्टी घडतात. यात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांची व्यसने, सट्टा-जुगार खेळणे, शाळा कॉलेज बुडवणे, अभ्यास बुडवून इतर छंदफंद करणे या गोष्टी घडतात. खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. मात्र काही मुलांना जर योग्य मित्र मिळाले तर त्यांच्या आयुष्यात उन्नतिकारक बदलदेखील घडतात.\nलैंगिक आकर्षण : किशोरावस्थेतील मुलांना शरीरात होणाऱ्या संप्रेरकांमुळे आणि अन्य स्थित्यंतरांमुळे भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटू लागते. मात्र या आकर्षणाला प्रेम समजून त्यात वाहवत जाणे, लैंगिकदृष्ट्या अनैतिक गोष्टी करणे अशा गोष्टी घडतात. यामुळे शैक्षणिकदृष्ट्या लक्ष विचलित होणे, प्रेमभंग वगैरेमुळे नैराश्‍य येणे, अनैतिक कृत्यांनी शारीरिक आजार होणे अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात आज पहायला मिळतात.\nआक्रमक वृत्ती : किशोरवयीन मुले अधिक साहसी, बेधडक तसेच निर्भय असतात. संकटांना आणि गहन प्रश्नांना भिडण्याची त्यांची वृत्ती असते. त्याचबरोबर धोक्‍याचे मोजमाप करून, तो पारखून धोका पत्करण्याच्या क्षमतेचा विकास पूर्ण झालेला नसतो.\nजगातल्या लोकसंख्येच्या १७ टक्के म्हणजे सुमारे १२ अब्ज व्यक्ती १२ ते १९ या वयोगटातल्या किशोर-किशोरी आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यसमस्या म्हणजे जागतिक स्तरावर आरोग्यविषयक प्रातिनिधिक प्रश्न ठरतात.\nअल्पवयीन मातृत्व : भारतातील मुलींच्या लग्नाचे वय जरी १८ वर्षे पूर्ण असले, तरी एकूण प्रसूतीच्या ११ टक्के प्रसूती किशोर वयातील मुलींच्या होतात. आजमितीला १५ ते १९ वयोगटातील वयाच्या मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू हा एक मोठाच प्रश्न आहे. यात केवळ विवाहितच नव्हे तर कुमारी मातांची संख्यादेखील लक्षणीय आहे. शारीरिक अशक्तपणा आणि ॲनेमिया ही या प्रश्नाची महत्त्वाची कारणे आहेत, तशीच ग्रामीण आणि दुर्गम भागात असलेली उत्तम प्रसूतिगृहांची वानवा, संततिनियमनाच्या साधनांचा वापर न करणे, प्रसूती दरम्यान योग्य आहार आणि औषधे न मिळणे हीसुद्धा आहेत.\nलैंगिक आजार : स्त्री-पुरुषांच्या मुक्त जीवनशैलीमुळे आज लैंगिक संबंधातून निर्माण होणाऱ्या एड्‌स, हिपॅटायटीस बी, एचपीव्ही, जनायटल हर्पिस अशा आजारांची संख्या वाढते आहे. या आजारांनी पीडित रुग्णात ३० टक्के रुग्ण किशोरवयीन वयोगटातील असतात. यामधील एड्‌सच्या रुग्णांची संख्या कमी होत चालली असली तरी एकुणात एड्‌सग्रस्त व्यक्तींमध्ये आजही या वयोगटातील किशोरांची संख्या इतर वयोगटांच्या तुलनेत जास्त आहे.\nमानसिक आजार : आजच्या स्पर्धात्मक जगात पालकांच्या आणि समाजाच्या या किशोरांकडून असलेल्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करता न आल्याने येणारे नैराश्‍य कमालीचे वाढते आहे. शैक्षणिक, आर्थिक, क्रीडा आणि कलाविषयक गोष्टीत अपेक्षित प्रावीण्य किंवा यश या अपेक्षा समाविष्ट आहेत. एका पाहणीनुसार २६ टक्के किशोर या बाबतीत उद्भवणाऱ्या ताणतणावाच्या विकारांनी पीडित आहेत.\nव्यसनाधीनता : चटकन प्रभावित होणारे मन, काही तरी वेगळे आणि साहसी करावे वाटणारे विचार, मित्रांची संगत आणि व्यसनांच्या साधनांची सहज उपलब्धता यामुळे तंबाखू, सिगारेट, गुटखा, दारू, अफू, चरस, भंग, गांजा, एलएसडी आणि अन्य मादक पदार्थ याबाबत किशोर वयातील मुलांचा आणि मुलींचाही सहभाग वाढत चालला आहे. यांच्या समवेत हस्तगत करायला सोपे आणि स्वस्त असले नशीले पदार्थ मुले वापरू लागली आहेत. त्यामध्ये पेट्रोलियम पदार्थ, खोकल्याची कोडीनमिश्रित औषधे, अंग दुखीच्या मलमांची सॅण्डविचेस, इंक रिमूव्हर किंवा व्हाईटनर, टाईपराईटिंग मशिनमध्ये वापरली जाणारी विशिष्ट प्रकारची शाई यांचा वापर मुले करायला लागली आहेत.याचे प्रमाण शहरी आणि ग्रामीण भागात तितकेच समान आणि भीषण आहे.\nदारूमुळे होणारे यकृताचे आजार, नशील्या पदार्थांनी होणारे मानसिक आजार आणि नशा करून होणारे हिंसाचार, अत्याचार, अवैध कृत्ये, वाहनांचे अपघात यांच्यातला किशोरवयीन मुला मुलींचा टक्का वर्षानुवर्षे वधारत चालला आहे.\nआजच्या इंटरनेट युगात, मोबाईल, संगणक यांच्या व्यसनांसोबत सोशल मीडिया आणि निरनिराळी ॲप्स यांचे व्यसन हा एक डोकेदुखीचा विषय झाला आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वीपर्यंत या गटात टेलिव्हिजन आणि चित्रपट यांचे व्यसन मोठ्या प्रमाणात होते, आजच्या पिढीत त्यात मोबाईल आणि संगणकाची भर पडली आहे. या नव्या व्यसनातून सायबर क्राईम तसेच सायबर सुरक्षा आणि चाइल्ड अब्युज या नव्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत.\nचौरस आहार न घेणे : आजच्या बहुसंख्य किशोरवयीन मुलामुलीत आहाराच्या आवडी निवडी अधिक असतात. त्यामुळे कर्बोदके, चरबीयुक्त पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे यांनी समतोल असा आहार घेतला जात नाही.\nनाश्‍ता न करणे : ८० टक्‍क्‍याहून जास्त किशोरवयीन मुले न्याहारी करीत नाहीत. सकाळी चहाबरोबर बिस्किटे घेणे हीच कित्येकांची नाष्ट्याबाबत समजूत आहे. शाळांच्या वेळा आणि मुलांना शाळांसमवेत क्‍लासेस लावण्याच्या पालकांच्या अट्टहासामुळे अनेकदा या मुलांना नाश्‍त्याला वेळच मिळत नाही अशी तक्रार असते. नियमित नाश्‍ता करणाऱ्या मुलांना शाळेतील अभ्यासाचे आकलन जास्त चांगले होते तसेच अतिरिक्त वजनवाढ होत नाही, असे संशोधनाने सिद्ध झाले आहे.\nदूध न पिणे : ६३ टक्के मुलेमुली नियमित दूध घेत नाहीत. दुधात असलेले अन्नघटक न मिळाल्याने त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत राहते, हाडे व दात कमकुवत राहतात. परिणामतः शरीरात जोम, उत्साह आणि स्टॅमिना कमी राहतो.\nफळे व भाज्या नाकारणे : जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर्स यांची भरमार असलेली फळे व भाज्या मुले खात नाहीत. यामुळे अ, ब, क, ड अशा जीवनसत्त्वांचा अभाव असलेले आजार होतात.\nबाजारू पदार्थ आवडणे : भूक लागल्यावर घरगुती पौष्टिक पदार्थांऐवजी डबाबंद, प्रक्रियायुक्त आणि हॉटेल किंवा रस्त्यावरील पदार्थ खाण्याकडे कल जास्त असतो. यामध्ये पिझ्झा, बर्गर, नूडल्स, चिप्स, वेफर्स, चीज सॅण्डविच, वडापाव, भजी, मिसळ, चिवडा, पावभाजी, कोला पेये, एनर्जी पेये, परदेशी पद्धतीची कॉफी, तयार सरबते घेणे मुलांना आवडते. या पदार्थात साखर, चरबी आणि मिठाचे प्रमाण खूप जास्त असते. यापासून शरीराच्या दैंनदिन गरजेपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात कॅलरीज मिळतात. साहजिकच या वयोगटातील मुलांतील स्थूलत्वाचे प्रमाण वाढत चालले आहे.\nपौगंडावस्थेतील मुलामुलींसाठी भारत सरकार योजना राबवते आहे. यासाठी ’आर्श’ (ॲडलोसन्ट्‌स रिप्रॉडक्‍टिव्ह ॲण्ड सेक्‍शुअल हेल्थ) हे धोरण आखले आहे. अनेक सरकारी आणि खाजगी दवाखान्यात व इस्पितळात विशेष क्‍लिनिक्‍स उघडली गेली आहेत. या अंतर्गत भारत सरकारतर्फे खालील योजना राबवल्या जातात.\nकिशोर शक्ती योजना- केंद्र शासनाने राष्ट्रीय किशोरस्वास्थ कार्यक्रम हाती घेतला आहे. यात महाराष्ट्रासह सर्व राज्यात अनेक उपक्रम राबवले जातात. किशोरवयीन मुला-मुलींच्या प्रजनन व लैगिंक आरोग्यामध्ये सुधारणा करणे, बालमृत्यू, मातामृत्यू आणि एकूणच प्रजननदर कमी करणे, प्रसूतीकाळात निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीस प्रतिबंध करून त्या काळात योग्य व्यवस्थापन करणे हा मुख्य उद्देश या कार्यक्रमाचा आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय येथे अडोलेसंट हेल्थ क्‍लिनिकची स्थापना करणे, किशोरवयीन आरोग्य दिवसाचे आयोजन करणे, किशोरवयीनांकरिता हेल्पलाईनची स्थापना करणे ( १८००२३३२६८८ ),आरोग्य शिक्षण उपक्रम अंमलबजावणी करणे ही उद्दिष्ट्ये ठेवली आहेत.\nसबला- किशोर युवतींचे सक्षमीकरण करणारी योजना\nस्कूल हेल्थ स्कीम- यामध्ये शालेय मुलामुलींची वार्षिक शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासणी केली जाऊन त्यात दोष आढळणाऱ्या मुलांचा उपचार करावा अशी योजना आहे.\nलोह आणि फोलिक असिड साप्ताहिक तत्त्वावर देणे\nमासिक पाळी आणि आरोग्य योजना - या योजनेद्वारे २०१५ मध्ये भारतातील १५ राज्यांमधील ग्रामीण भागात मोडणाऱ्या १५२ जिल्ह्यातील मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणे आणि मासिकपाळीतील निगा ठेवण्याबाबत प्रबोधन असा उपक्रम राबवला जातो आहे.\nभारतातील २५ टक्के लोकसंख्या ही किशोरवयीन तरुणांची आहे. १२ ते १९ वयोगटातील ही मुले देशाचा सामाजिक व आर्थिक विकास घडवू शकतात. या युवाशक्तीला ऊर्जा, महत्त्वाकांक्षा आणि जिद्द आहे. पण त्यांच्यापुढे अनेक गहन प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे शाळा महाविद्यालयात मिळत नाहीत. अशासाठी त्यांना योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळणे, त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक प्रश्नांची उकल वेळेत अचूकपणे करणे यातच संपूर्ण देशाचे उज्ज्वल भवितव्य अवलंबून आहे.\nअरेंज्ड मॅरेजमध्ये पहिली भेट फक्त मुला मुलीने बाहेर घ्यावी, की आई वडिलांबरोबर/...\nआठळ्यांची भाजी आठळ्या म्हणजे फणसाच्या गऱ्यातील बिया. साहित्य : फणसाच्या २० ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/modi-government-not-game-changer-only-name-changer/", "date_download": "2018-05-27T01:38:15Z", "digest": "sha1:2BFAEH4PRCWAHAFMGKLVFBFKNRZXNUMX", "length": 27134, "nlines": 351, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Modi Government Is Not A Game Changer, Only Name Changer | मोदी सरकार गेम चेंजर नाही, नुसतेच नेम चेंजर, काँग्रेसची घणाघाती टीका | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nमोदी सरकार गेम चेंजर नाही, नुसतेच नेम चेंजर, काँग्रेसची घणाघाती टीका\nकेंद्रातील सत्ताधारी भाजपावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे. संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला.\nनवी दिल्ली - केंद्रातील सत्ताधारी भाजपावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे. संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. हे सरकार गेम चेंजर नव्हे तर नुसतेच नेम चेंजर आहे. हे सरकार यूपीए सरकारच्या काळातील योजनांचीच नावे बदलवून स्वत:चे कौतुक करवून घेत आहे, असा टोला त्यांनी लगावला.\nआपल्या भाषणात गुलाम नबी आझाद म्हणाले, \" 1985 आणि त्यानंतर काँग्रेस आणि यूपीए सरकारच्या कार्यकाळात जेवढ्या जोयना आल्या त्यांचेच नाव बदलून त्या योजना नव्याने सुरू करण्यात येत आहे. तुम्ही प्रत्येक योजना सुरू करताना सांगता की आमचे सरकार गेम चेंजर आहे. मात्र तसे काही नसून, हे सरकार केवळ नेम चेंजर आहे.\"\nयावेळी आझाद यांनी विविध योजनांचा उल्लेख केला, \"स्वच्छ भारत स्वच्छ भारत, जनधन योजना, स्किल इंडिया यांसारख्या अनेक योजना काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू झाल्या. आता केवळ त्यांचे नाव बदलण्यात आले आहे. मी आधीच सांगितले होते की, पूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळात जरी तुमचे सरकार उदघाटन करत राहिले तरी यूपीएच्या सगळ्या योजनांचे उदघाटन करू शकणार नाही, असे मी आधीच सांगितले होते आणि आज तेच घडत आहे.\"\nभाषणादरम्यान आझाद यांनी हल्लीच समोर आलेल्या 8 महिन्यांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेचा उल्लेख केला. जर सरकार असा नवा भारत घडवत असेल तर आम्हाला हा असा भारत नको आहे. आम्हाला आमचा जुना भारत परत द्या. सध्या सत्तेवर असलेले भाजपा सरकार हे गेल्या 70 वर्षांमधील सर्वात कमकुवत सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली. हे सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करत आहे. सगळीकडे संशयाचे वातावरण आहे. या सरकारने जणू सगळ्या विरोधी पक्षांनाच दहशतवादी मानले आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nIndian National CongressBJPGovernmentNarendra Modiइंडियन नॅशनल काँग्रेसभाजपासरकारनरेंद्र मोदी\nबेरोजगार राहण्यापेक्षा भजी विकणे केव्हाही चांगले- अमित शहा\n...अन्यथा काँग्रेसेची दुटप्पी भूमिका जनतेसमोर समोर येईल - केंद्रीय मंत्री\nचंद्राबाबू नायडू आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोन पे चर्चा मोदी सरकारची साथ सोडण्याबाबत घेतला मोठा निर्णय\nतुमच्या पाठिंब्यामुळेच विकासाला वेग मिळाला - पंतप्रधान मोदी\nआकडेवारीला आकडेवारीनेच उत्तर द्या\nडोळ्यात धूळफेक; ‘आयुष्मान’ विम्याचा फील गुड जुमला\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nमी स्वत:च मेजर गोगोई यांच्यासह हॉटेलात गेले, तरुणीने दिला जबाब\nजागरूक नसल्यास स्वातंत्र्य संपेल - न्या. जे. चेलमेश्वर\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/", "date_download": "2018-05-27T01:21:50Z", "digest": "sha1:HQ5NQMZ7I4KGAYWTTU32QOVPX5UHH4RT", "length": 12039, "nlines": 125, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n२६/१२/२०१४ रोजी माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम 4\nबाह्य अभिकरणाद्वारे हाताळलेले प्रकल्प व अभ्यास\nऑनलाइन एमिशन मॉनिटरिंग सिस्टम (सी.ई.एम.एस.) डेटा साठी मार्गदर्शक तत्त्वे\nव्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक\nमंडळाच्या कामकाजाची क्षमता , कार्यांवयनातील पारदर्शकता व महाराष्ट्र राज्यातील पर्यावरण व संरक्षण व संतुलीत विकासाची वाढती गरज लक्षात घेऊन सुधारणा करणे.\nदिनांक १ जुलै २०१६ पासून संमत्ती पत्र उपलब्धता.\nदिनांक ३० जून २०१६ पर्यंत संमत्ती पत्र उपलब्धता.\nकोळश्यावर आधारित औष्णिक ऊर्जा केंद्राचे सुधारित संमतीपत्रे.\nकोळश्याच्या खाणीची सुधारित संमतीपत्रे.\nसामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र\nऔष्णिक वीजकेंद्रातून उत्सर्जित राख\nपारित केलेल्या बंदच्या निर्देशाची स्थिती\nतक्रारी संदर्भातले कारवाई अहवाल\n• सिडको,नवी मुंबई महानगर पालिका , जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट क्षेत्राचे प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडावर (CZMP's) सूचना व हरकती\n• महाराष्ट्र प्लॅस्टिक आणि थर्माकोल प्रॉडक्ट्स (एमईएचएचएचएसएटीएस) अधिसूचना (दुरुस्ती), दि . 11/04/2018\n• महाराष्ट्र राज्यातील उद्योगांची तपासणी करण्यासाठी भरारी पथकाची स्थापना\n• मंडळाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधाचा योग्य वापर\n• वसुंधरा पुरस्कार २०१८\n• पर्यावरण विषयक वसुंधरा लघुचित्रपट स्पर्धा २०१८\n• परिपत्रक-दुरुस्ती (वेब पोर्टलची अंमलबजावणी - \"ईसी-एमसीएबी\")\n• महाराष्ट्र प्लॅस्टिक आणि थर्माकोल प्रॉडक्ट्स (एमईएचएचएचएसएटीएस) अधिसूचना, 2018\n• 23 जानेवारी, 2018 रोजी झालेल्या एमसीझेडएमएच्या 123 व्या बैठकीची बैठक\n• सि.झेड.म.पी. ची जाहीर सुनावणी ठाणे दि. २९/o१/२o१८.\n• म.सि.झे.म.अे. ची जाहीर सुनावणी पालघर दि. २९/o१/२o१८\n• 23 आणि 24 जानेवारी रोजी आयोजित एमसीझेडएमए च्या 123 व्या बैठकीचे मिनिटे\n• बीएमडब्ल्यूसाठी ऑनलाईन अर्ज बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन नियम 2016 अनुसार नॉन-बिटेड एचसीई (क्लिनिक व दवाखाने) करिता अधिकृतता\n• एमसीझेडएमए च्या 122 व्या बैठकीचे मिनिटे\n• परिपत्रक \"केंद्रीय तपासणी यंत्रणा (सीआयएस) / यादृच्छिक रक्तावर आधारित निरीक्षण आणि नमूनाकरण\"\nमहाराष्ट्रातील तेल गळणे प्रतिसाद\n(टायर - १ तेल गळणे प्रतिसाद सुविधा) एम बी पी टी आज्ञा नुसार\n(तेल गळती प्रतिसाद) साठी टायर १ सुविधा सुरू करण्यासाठी एम बी पी टी वर व्यापक निर्देश\nएम व्ही आर ए के वाहक पासून मुंबई तेल गळती पर्यावरण मूल्यांकन अंतिम अहवाल, नीरी, २०१३\nएम एस सी चित्रा व एम व्ही खलिजिअ टक्कर मुळे तेल गळती प्रदूषण पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अभ्यास अंतरिम प्रगती अहवाल नीरी, २०१२ .\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, २०१० कडून अरबी समुद्रात एम एस सी चित्रा व एम व्ही खलिजिअ टक्कर पासून तेल गळती स्थिती अहवाल\n७ ऑगस्ट २०१० रोजी एम एस सी चित्रा व एम व्ही खलिजिअ जहाज टक्कर त्यानंतरच्या सागरी पर्यावरणशास्त्र वर मुंबई बे तेल घातक रसायनांची अपघाती सांडून जाण्याची क्रिया प्रभाव वर अंतरिम अहवाल.\n© 2012 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय: पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/hitguj/marathi-recipes", "date_download": "2018-05-27T00:56:41Z", "digest": "sha1:3ZVRLNQGCIY2NYW4ZWXCQJVRHMPF4T4P", "length": 6364, "nlines": 108, "source_domain": "www.maayboli.com", "title": "3500+ मराठी रेसिपीज marathi recipes, पाककृती, पाककला, maharashtrian Cuisine Maayboli", "raw_content": "\nमराठी भाषा दिन २०१८\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाककृती आणि आहारशास्त्र\n(उदा. शाकाहारी, मांसाहारी, व्हेगन )\n(उदा. आमटी, कढी, पिठले , चटणी, कोशिंबीर, लोणचे , चिकनचे (कोंबडी) प्रकार)\n(उदा. खानदेशी, कोल्हापुरी, इटालियन)\n(उदा. अळकुड्या, कदंबम, खेंगट, गूळचून, टाकळा )\nहितगुज ग्रूप:आहारशास्त्र आणि पाककृती\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nजुन्या हितगुजवर : आहारशास्त्र आणि पाककृती\n3500+ पाककृती असलेला इंटरनेटवरचा सगळ्यात जुना आणि सगळ्यात मोठा मराठी पाककृतींचा संग्रह. मराठी पाककृतीं चं (Marathi recipes , mraatthii resipiij) भारतीय पाककलेमधे (indian cusine) स्वतःचं एक वेगळं स्थान आहे. पाककला (Maharashtrian, Recipes, Marathi Food) आणि आहारशास्त्र (Marathi Cusine) म्हणजे चविष्ट आणि रुचकर आहार बनवण्याची कला अथवा शास्त्र. मराठी पाककृतींमधे शाकाहारी किंवा निरामिष (vegetarian marathi recipes) आणि त्याचबरोबर मांसाहारी किंवा सामिष (non-vegetarian maharashtrian recipes) या दोन्ही प्रकारचे पदार्थ महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात चवीने खाल्ले जातात.\nओट्स-बनाना पॅनकेक्स पाककृती क्रिशा 3 मे 23 2018 - 9:08pm\nयुक्ती सुचवा युक्ती सांगा- ५ लेखनाचा धागा स्वाती२ 794 मे 23 2018 - 6:49pm\nपाककृती हवी आहे. माहिती आहे का\nनॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी पाककृती मुग्धटली 544 मे 20 2018 - 1:37pm\nगोडा मसाला पाककृती स्वाती_आंबोळे 57 मे 20 2018 - 1:36am\nआंब्याची सांदणं पाककृती मनीमोहोर 76 मे 17 2018 - 7:49am\nसखुबत्ता (फोटोसकट) पाककृती अल्पना 97 मे 16 2018 - 3:33am\n लेखनाचा धागा प्रतिभा 16 मे 15 2018 - 10:40am\nदुधीभोपळ्याची दूधात शिजवलेली भाजी पाककृती साक्षी 23 मे 14 2018 - 4:07am\nसासव पाककृती देवकी 6 मे 11 2018 - 10:28pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5407/", "date_download": "2018-05-27T01:08:43Z", "digest": "sha1:PZDBX2KP5YBBZW73SLQ4NY73QZNIDZ74", "length": 3513, "nlines": 82, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-शून्यातही तुला विसरणारा मी नाही", "raw_content": "\nशून्यातही तुला विसरणारा मी नाही\nAuthor Topic: शून्यातही तुला विसरणारा मी नाही (Read 2360 times)\nशून्यातही तुला विसरणारा मी नाही\nचांदण्यात राहणारा मी नाही\nभिंतीना पाहणारा मी नाही\nतु असलीस नसलीस तरी\nशून्यातही तुला विसरणारा मी नाही\nशब्दच सारे संपून गेले\nदार उघडून पाहीले तर\nरक्ताळ्लेले ह्रदय हसत मेले\nसारी गणिते उजवी ठरली\nआज श्वासांमध्ये अडकून पडली\nआजच कदाचित तुझ्या नसण्याचे\nम्हणूनच गणित जीवनाचे आज\nकिती होकार लपले होते\nकधी काळी मला ते\nका आज शब्दच नाहीत\nका आज त्या डोळ्यांमध्ये\nमाझी एक ओळखही नाही\nशून्यातही तुला विसरणारा मी नाही\nRe: शून्यातही तुला विसरणारा मी नाही\nकिती होकार लपले होते\nकधी काळी मला ते\nशून्यातही तुला विसरणारा मी नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://anil-shinde.blogspot.com/2012/06/blog-post_9494.html", "date_download": "2018-05-27T01:12:10Z", "digest": "sha1:CU4S33GXOH5LJWZJWYEUJLZVLTSEYMRY", "length": 5147, "nlines": 63, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde", "raw_content": "\n**** दगाबाज आयुष्य ****\nतुझे ते हास्य जीवनी\nगंध फुलाचा देऊन गेला.\nलाख चुका माफ तुला.\nआसमंत हा आज खुलला\nआसमंत हा धरणीवर झुकला.\nफक्त तुझे बोल ऐकण्यासाठी\nचारीदिषा वादळ उठवीत गेला.\nमाझ्या हृदयाने हट्ट केला\nफक्त तुझी एक हाक ऐकण्यासाठी\nसाऱ्या आयुष्याने धोका दिला.........\nझेप अशी घे की पाहणा-यांच्या...\nकॉलेजला जाताना समोरच तिला बघितलीकॉलेजला जाताना सम...\nअशी असावी ती. . . नाही भेटलो मी दिवसभर तरतीने ख...\n**** दगाबाज आयुष्य **** तुझे ते हास्य जीवनी गंध...\nआता संपलयं ते सारं.... आता संपलयं ते भास होणे...\nका माहित नाही जग वेगळेआणि मी वेगळा झालो आहेकोणाची ...\nहि कथा खरी आहे ..आपल्याच एका मित्राची आहे “आज तिचा...\nतो रस्ता मला पाहून आज हसलाम्हणाला प्रेमात बिचारा फ...\nमी मेल्यावर ... मी मेल्यावर एकदा मला पाहून जादेहा...\nएक छोटीशी प्रेम कथा एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करा...\nशिवाजी महाराज स्वप्नात आले आणि.... एकदा महाराज मल...\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1064", "date_download": "2018-05-27T01:07:54Z", "digest": "sha1:5CYTGUML5DHUZBCAIKIU5JNGXTVLC7XL", "length": 14008, "nlines": 114, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 19 जानेवारी 2018\nरणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची प्रथमच अंतिम फेरी गाठत विदर्भाने ऐतिहासिक विजेतेपदही पटकावले. वैदर्भीय क्रिकेटसाठी ही क्रांतिकारी बाब आहे. साठ वर्षांच्या सहभागात या संघाने पहिल्याच प्रयत्नात इंदूर येथील होळकर स्टेडियमवर इतिहास घडविला.\nभारतीय देशांतर्गत २०१७-१८ हा क्रिकेट मोसम विदर्भाने चांगलाच गाजवला. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची प्रथमच अंतिम फेरी गाठत त्यांनी ऐतिहासिक विजेतेपदही पटकावले. वैदर्भीय क्रिकेटसाठी ही क्रांतिकारी बाब आहे. साठ वर्षांच्या सहभागात या संघाने पहिल्याच प्रयत्नात इंदूर येथील होळकर स्टेडियमवर इतिहास घडविला. माजी विजेत्या दिल्लीला पाणी पाजत प्रतिष्ठेच्या रणजी करंडकावर नाव कोरले. फैज फजल याच्या नेतृत्वाखालील संघाने जबरदस्त चिकाटी प्रदर्शित केली. उपांत्य लढतीत २०१४-१५ मोसमातील विजेत्या कर्नाटकवर पाच धावांनी थरारक विजय मिळविला. त्यानंतर दिल्लीचा संघ आत्मविश्‍वासाने भारलेल्या विदर्भाला प्रतिकार करू शकला नाही. विदर्भ संघातील स्थानिक खेळाडूंनी अफलातून खेळ केला. यामध्ये वेगवान गोलंदाजीचे भन्नाट प्रदर्शन केलेला रजनीश गुरबानी (३९ बळी) याची कामगिरी अफलातून ठरली. उपांत्यपूर्व लढतीत बंगालविरुद्ध, उपांत्य लढतीत कर्नाटकविरुद्ध आणि अंतिम लढतीत दिल्लीविरुद्ध तोच सामन्याचा मानकरी ठरला. इंदूरला हॅटट्रिक नोंदवून स्पर्धेच्या अंतिम लढतीत असा पराक्रम करणारा अवघा दुसरा गोलंदाज हा मान त्याने मिळविला. अक्षय वखरे (३४ बळी), आदित्य सरवटे (२९ बळी), अक्षय कर्णेवार (१६ बळी) या फिरकी गोलंदाजांची कामगिरीही लाजवाब ठरली, त्यामुळे अनुभवी कर्ण शर्मा या फिरकी गोलंदाजास अंतिम लढतीसाठी संघात जागा मिळाली नाही. फलंदाजीत कर्णधार फैज फजल (९१२ धावा) व संजय रामस्वामी (७७५ धावा) यांनी सलामीला भक्कम खेळ केला. त्यानंतर संघातील ‘प्रोफेशनल’ वसीम जाफर (५९५ धावा) व गणेश सतीश (६३८ धावा) यांच्यामुळे विदर्भाची मध्य फळी भक्कम ठरली.\nविदर्भाने निर्णायक विजयासह रणजी करंडक पटकाविला. दिल्लीला त्यांनी चारीमुंड्या चीत केले. काही वर्षांपूर्वी रणजी स्पर्धा एलिट आणि प्लेट अशा गटांत दुभंगलेली असताना, विदर्भाचा संघ प्लेट गटात ढेचाळताना दिसत होता. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, दर्जेदार क्रिकेट स्टेडियम नागपूरमध्ये असूनही हा संघ राष्ट्रीय क्रिकेटमध्ये धापा टाकताना दिसत होता. संघबांधणीवर भर देत विदर्भ क्रिकेट असोसिएशनने लक्ष्यप्राप्तीच्या दिशेने वाटचाल ठेवली. त्यांनी संघात इतर राज्यातील ‘प्रोफेशनल’ खेळाडूंना स्थान देऊन अनुभवाच्या दृष्टिकोनातून समतोल साधण्याकडे लक्ष पुरविले. मुंबईकडून खेळताना आठ वेळा रणजी करंडक जिंकणारा जाफर, तसेच कर्नाटकचा सतीश यांचा अनुभवही निर्णायक ठरला. मात्र हा संघ केवळ ‘प्रोफेशनल’ खेळाडूंवर जास्त विसंबून राहिला नाही.\nरणजी विजेतेपदाकडे दृष्टी लावून बसलेल्या विदर्भ संघासाठी चंद्रकांत पंडित हे किमयागार प्रशिक्षक ठरले. क्रिकेटमधील त्यांचा गाढा अनुभव लाखमोलाचा ठरला. ‘चंदू’ पंडित भारतीय क्रिकेट कोळून प्यायलेले आहेत. ‘खडूस’ मुंबई क्रिकेटमध्ये भारताच्या या माजी यष्टिरक्षकाने खेळाडू व प्रशिक्षक या नात्याने कितीतरी चढ-उताराचे मोसम अनुभवले आहेत. नागपूरमधील पहिल्या मोसमात त्यांनी जादूची कांडी फिरवली. २०१५-१६ मोसमात त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने रणजी करंडक जिंकला होता. नागपूरला आल्यानंतर त्यांनी नवोदितांवर विश्‍वास दाखविला आणि खेळाडूंनीही प्रशिक्षकांना पूर्ण सहकार्य केले. विशेष बाब म्हणजे ते प्रसिद्धीच्या झोतापासूनही चार पावले दूरच राहिले. ड्रेसिंग रूममध्ये प्रफुल्लित वातावरण राहील हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट. त्यांनी खेळाडूंना प्रेरित केले. त्यांच्यात स्फूर्ती जागविली. त्यामुळेच विदर्भाला रणजी विजेतेपद शक्‍य झाले हे स्पष्टच आहे.\nरणजी विजेत्या विदर्भाची वाटचाल\nउपांत्यपूर्व फेरी - विरुद्ध केरळ ः ४१२ धावांनी विजय\nउपांत्य फेरी - विरुद्ध कर्नाटक ः ५ धावांनी विजय\nअंतिम सामना - विरुद्ध दिल्ली ः ९ विकेट्‌स राखून विजयी\nकल्पक आणि यशस्वी फुटबॉल प्रशिक्षक हा लौकिक असलेल्या पेप गार्डिओला यांच्या...\nजियानलुजी बफॉन हा जागतिक फुटबॉलमधील दिग्गज गोलरक्षक. चाळीस वर्षांच्या या खेळाडूने...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय माहिती अधिकाराच्या अंतर्गत बीसीसीआय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या...\nभारताचा फुटबॉल संघ पुढील वर्षी संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या आशिया करंडक स्पर्धेसाठी...\nअभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभियंता म्हणून नोकरीत गुरफटून घ्यावे, की टेबल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-shabanchi-sawali-amruta-desarda-1059", "date_download": "2018-05-27T01:05:06Z", "digest": "sha1:76WZPBFQUER7D7IVCWWWBX2LUB4SPRFH", "length": 22542, "nlines": 108, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Shabanchi Sawali Amruta Desarda | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 19 जानेवारी 2018\nप्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या परीनं या गोतावळ्यात सहभागी होतो. आणि हा प्रवास विलक्षण अनुभव देणारा आहे असं वाटत राहतं. कधी तो सुखाचा आभास होतो किंवा दुःखाचं कारणही ठरतो. प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा.\nअनेक जणांना घरांच्या बाल्कनीत किंवा मोकळी जागा असेल तर बाग करून रोपं लावायला आवडतात. त्यात अनेक शोभेची, नाहीतर घरगुती उपयोगाची झाडं लावलेली असतात, कढीपत्ता तर हमखास दिसतो. कधी कधी धने पण टाकलेले असतात. कोरफड, तुळशी तर असतेच असते. कितीतरी सुंदर आणि ओळखू न येणारी झाडं त्या घरात नांदत असतात. घराची शोभा वाढवत असतात. असंच एकदा एका ओळखीच्यांच्या घरी मी गेले होते, तेव्हा त्यांच्या बागेत एक मोठं कढीपत्त्याचं झाड होतं, चांगलं टुमदार होतं ते. त्याला खूप फुलंही आली होती आणि त्याच्याच सावलीखाली आजूबाजूला असंख्य कढीपत्त्याची छोटी छोटी रोपं आली होती. जवळजवळ त्या झाडाच्या आजूबाजूला पन्नास एक रोपांनी त्यांचा पसारा वाढवला होता. मला तर ती रोपं पाहून वाटलं, की ते झाड म्हणजे त्या रोपांची आईच त्या झाडानं तिच्या आजूबाजूला आपल्या पिल्लांचा गुंतवळा निर्माण केला होता. तुळशीचं पण तसंच. तिच्या आजूबाजूलासुद्धा असंख्य तुळशी डोलत होत्या.\nते पाहून माझ्या मनात विचार आला, आपणपण त्या झाडांसारखेच असतो ना, आपल्यालासुद्धा आपल्या माणसांचा पसारा वाढवायचा असतो. आपल्याभोवती मायेच्या माणसांचा गुंतवळा तयार करायचा असतो. माणूस आणि झाड दोन्हीही जिवंत. दोघांनाही त्यांच्या त्यांच्या क्षमतेनं जगायचं असतं. फक्त माणसाला त्याची एक पद्धत अवगत झाली आहे, त्याला स्वतःची बोलीभाषा आहे. झाडांना बोलीभाषा नसली तरी जगण्याची पद्धत आहेच. फरक फक्त एवढाच, की झाडांना मेंदू नाही. बाकी तगून राहण्याचा संघर्ष झाडाला आणि माणसाला करायचा असतोच.\nमला नेहमी प्रश्न पडतो, की आपण असा हा नात्यांचा गुंता तयार का करतो जन्मतःच माणूस ज्यांच्या पोटी जन्माला येतो तिथून त्याच्या नात्यांचा प्रवास सुरू होतो. मग असंख्य माणसं त्याच्या आयुष्यात येतात आणि एक एक माणूस जोडत जाऊन मरेपर्यंत माणूस कुठल्या तरी गोतावळ्यात राहतो. तो असं का राहतो जन्मतःच माणूस ज्यांच्या पोटी जन्माला येतो तिथून त्याच्या नात्यांचा प्रवास सुरू होतो. मग असंख्य माणसं त्याच्या आयुष्यात येतात आणि एक एक माणूस जोडत जाऊन मरेपर्यंत माणूस कुठल्या तरी गोतावळ्यात राहतो. तो असं का राहतो त्याला असं राहायला का आवडतं त्याला असं राहायला का आवडतं नेमकं कशासाठी त्याला एवढ्या ओळखी, बंध वाढवायचे किंवा घडवायचे असतात नेमकं कशासाठी त्याला एवढ्या ओळखी, बंध वाढवायचे किंवा घडवायचे असतात अर्थात या प्रवासात तो जगण्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाशी सतत जोडला जातोच किंवा संपर्कात राहतोच असं नाही.\nकाहींशी विसंवाद होतो किंवा गैरसमज होऊन नाती गोठून जातात. पण काही काळ गेल्यानंतर तीच माणसं एकमेकांच्या संपर्कात येतात आणि अगदी जिवलग बनून जातात. एकमेकांशिवाय त्यांना मग करमत नाही. एकमेकांच्या अखंड प्रेमात पडतात. मला तर खूप आश्‍चर्य वाटतं, माणूस म्हणून आपण किती बदलत असतो. आपल्या वागण्यात किंवा स्वभावात किती फरक पडतो. वय, आजूबाजूची परिस्थिती किंवा एकूणच आपलं जगणं हे सतत बदलत राहतं. म्हणजे दहा वर्षांपूर्वीची मी आणि आत्ताची मी यात किती बदल झाला आहे याचा जेव्हा मी विचार करते, तेव्हा मला जाणवत राहतो माझ्यातला मानसिक बदल. शारीरिक बदल तर नैसर्गिक आहेच. पण मुळात विचार करण्याची पद्धत, एखादी गोष्ट समजून घेण्याची माझी दहा वर्षांपूर्वीची जी सवय होती ती आता बदलली आहे.\nअर्थात असा बदल प्रत्येकाचाच थोड्याफार प्रमाणात होतो किंवा अजिबात होतही नसेल. पण सांगायचा मुद्दा असा की आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांमुळे किंवा त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे आपल्यात थोडेफार बदल होतात, ते काहींना प्रकर्षानं जाणवतात किंवा अजिबातच जाणवत नाहीत. पण आपल्या आजूबाजूच्या माणसांमुळे नकळत आपल्यात सूक्ष्म बदल होत असतात हे नक्की.\nत्या बागेतली कढीपत्त्याची इवलुशी रोपं किती जगतील किंवा तिथेच किती मोठी होतील माहीत नाही.त्यांच्यात काही नातं असेल का तर ते मला माहीत नाही, त्या झाडाला आपण इतकी रोपं बनवली आहेत हे कळत असेल का ते झाड त्या रोपांत गुंतत असेल का ते झाड त्या रोपांत गुंतत असेल का एखादं रोप जर उन्हानं जळून गेलं तर त्या मोठ्या झाडाला वाईट वाटत असेल का एखादं रोप जर उन्हानं जळून गेलं तर त्या मोठ्या झाडाला वाईट वाटत असेल का त्याला कळत असेल का ते रोपसुद्धा त्याच्यासारखंच उद्या मोठं होईल त्याला कळत असेल का ते रोपसुद्धा त्याच्यासारखंच उद्या मोठं होईल त्या झाडानं त्याच्या आजूबाजूला केलेला हा त्याच्याच रोपांचा गुंतवळा मला माणसानं निर्माण केलेल्या नात्यांसारखा वाटतो. फक्त ते झाड त्या रोपांना त्यांना हवं तसं वाढू देतं. स्वतःचं अस्तित्व त्या रोपांवर लादत नाही किंवा त्या रोपांना जपतही नाही.\nमाणूस आपल्या भवताली असलेल्या किंवा आपलं मानलेल्या माणसाला जपायचा प्रयत्न करत राहतो. कधीकधी जपतही नाही. त्या झाडाला त्याचा वंश वाढवायचा आहे असं जर मी म्हटलं तर कदाचित ते ऐकायला विसंगत वाटेल, पण हेच जर माणसांच्या बाबतीत म्हटलं तर आपल्याला विसंगत वाटणार नाही. कारण प्रत्येकाच्या आत एक ऊर्मी असते, जी त्याला स्वस्थ बसू देत नाही, त्यातून तो निर्मिती करण्याची धडपड करत राहतो. दुसऱ्या माणसानं माझ्यासारखं व्हावं असं प्रत्येक माणसाला थोड्याफार प्रमाणात वाटत राहतं. मग आईवडिलांना वाटतं, की त्यांच्या मुलांनी त्यांच्यासारखं व्हावं किंवा शिक्षकांना वाटतं की त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासारखं व्हावं. मोठ्या भावंडांना वाटतं धाकट्या भावंडांनी आपल्यासारखं व्हावं. याच्या उलट मुलांना, विद्यार्थ्यांना आणि लहान भावंडांना पण वाटू शकतं.\nमाणूस या प्रवासात एक एक पाऊल पुढं जात राहतो. एकमेकांचा उपयोग करून, मदत करून, किंवा मदत घेऊन पुढं सरकत राहतो. आणि नात्यांमधून स्वतःसाठी आधार शोधत राहतो. काही नाती त्याला आधार देतात. जगण्याला बळ देतात आणि त्या आशेवर माणूस नवीन माणसांना जोडून घेतो\nकिंवा नव्यानेच जुन्या माणसांना जवळ करत राहतो आणि स्वतःचं माणसाचं बेट तयार करतो.\nमला वाटतं की माणूस स्वतःचं आयुष्य त्या गुंतावळीत गुंफत राहतो. स्वतःच्या विचारांची माणसं जोडून साखळी तयार करतो, आणि स्वतःचं आणि त्याच्यासारख्या इतर माणसाचं जगणं सुसह्य व्हावं म्हणूनही ती साखळी सतत वाढवायचा प्रयत्न करत असतो.\nमला वाटतं की आपण बऱ्याचदा तात्कालिक जगत असतो. परिस्थिती आणि गरजेनुसार आपण आपल्या ओळखीचा परीघ कमी जास्त करत असतो. आपल्या आजूबाजूला कुठल्या माणसाला ठेवायचं किंवा कुठल्या माणसाशी अंतर राखून बोलायचं याचं गणित करत असतो. कधी त्यात फसवणूक होते, तर कधी आपल्या बाजूची माणसं कोणती किंवा आपल्या विरुद्ध बाजूची कोणती हे कळतही नाही. अर्थात कुठला माणूस कधी कसा वागेल याची खात्री आपण देऊ शकत नाही.\nएका झाडावरून मी कुठल्याकुठं विचार करायला लागले. उगाच झाडांची आणि आपली तुलना करू लागले आणि माझ्या मनातल्या विचारांचा गुंता वाढवायला लागले. असो. पण तरीही माणूस गुंतावळ का करतो याचं उत्तर जेव्हा मी शोधत राहते तेव्हा मला असं जाणवत राहतं, की माणूस स्वतःचं एकटेपण घालवण्यासाठी हा पसारा तयार करतो. मग त्यात रक्ताची नाती असोत, दूरची किंवा जिवाभावाची. त्यात मग मैत्री, ओळख, व्यावसायिक नाती, आजच्या भाषेत सोशल नेटवर्किंगमधली आभासी नाती, अशी असंख्य नात्यांची पिलावळ तयार करत राहतो आणि स्वतःची एक प्रतिमा तयार करत जगतो.\nमग स्वतः बनवलेल्या प्रतिमेच्या प्रेमात पडून, इतरांनाही त्या प्रतिमेच्या प्रेमात पाडतो, दुसऱ्यांवर प्रभाव टाकत स्वतःच्या बाजूचं करतो. आणि मग स्वतः केंद्रस्थानी राहून आजूबाजूला माणसांची असंख्य रोपं तयार करतो. त्याच्या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून खूप काळजी घेतो, कारण प्रत्येक माणसाला वाटत राहतं की दुसऱ्याच्या मनात आपल्याबद्दल चांगलीच भावना हवी. आपली प्रतिमा कधीही कुठंही डागाळता कामा नये. त्यासाठी माणूस झटत राहतो. गोतावळ्यात राहून जगणारा एकमेव प्राणी म्हणजे माणूस. आणि त्यातही वेगवेगळी नाती तयार करून जगत राहण्याची सामूहिक प्रेरणा निर्माण करणाराही फक्त माणूसच. याला कदाचित खूप मोठ्या पातळीवर नेलं तर त्याला समाज असं म्हणता येईल. पण इतक्‍या मोठ्या प्रमाणात विचार न करता, माणसाच्या आजूबाजूच्या गोतावळ्याचा जर आपण विचार केला तर मग समाज ही संकल्पना स्पष्ट होईल असं वाटतं. कारण तिथूनच एक मोठं वर्तुळ तयार होतं. आणि त्या वर्तुळात अगणित मानवी साखळ्या निर्माण होतात.\nकिती भारी आहे ना हे सारं, मला तर हबकून जायलाच होतं. प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या परीनं या गोतावळ्यात सहभागी होतो. आणि हा प्रवास विलक्षण अनुभव देणारा आहे असं वाटत राहतं. कधी तो सुखाचा आभास होतो किंवा दुःखाचं कारणही ठरतो. प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा. फक्त आपण आपल्या विचारांचं कुंपण त्या गोतावळ्याला घालतो आणि आपल्या चौकटीत न बसणाऱ्या माणसांना कुंपणाबाहेर उभं करतो. आत असलेल्या किंवा आपल्या कक्षेत येणाऱ्या माणसांना जागा करून देत नवीन माणसांना सामील करून घेण्यासाठी कुंपणाची एक फट सदैव मोकळी सोडून देत कढीपत्त्याच्या झाडासारखं केंद्रस्थानी राहून स्वतःच्या जगण्याचा पसारा नकळत वाढवत जातो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/58534", "date_download": "2018-05-27T01:13:02Z", "digest": "sha1:5XDZYXCMXZPLLW6K5ZAUVE73UMNKBARU", "length": 17442, "nlines": 181, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "भारतातील प्रसिद्ध धरणे : नागार्जून सागर धरण | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nलेखक की और रचनाएं\nदेशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : कावेरी नदी\nभारतातील प्रसिध्द धरणे : रिहांद धरण\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : भोज तलाव\nभारतातील प्रसिद्ध धरणे : कोयना धरण\nभारतातील प्रसिद्ध नद्या - गोदावरी नदी\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : दल सरोवर\nदेशोदेशीचे पाणी : श्रीलंकेतील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : यमुना नदी\nपवई सरोवर - भारतातील प्रसिद्ध सरोवरे : 5\nजायकवाडी धरण भारतातील प्रसिद्ध धरणे : 5\nदेशोदेशीचे पाणी : म्यानमारमधील पाणी\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : सांबर सरोवर\nभारतातील प्रसिद्ध धरणे : तेहेरी धरण\nभारतातील प्रसिद्ध नद्या : सरस्वती नदी\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : हुसेन सागर\nभारतातील प्रसिद्ध नद्या : नर्मदा नदी\nव्यक्ति परिचय - पाण्याच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या प्रमुख व्यक्ति : श्री. चैतराम पवार (बारीपाडा)\nमिशन राहत - मराठवाडा दुष्काळ मुक्ती\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nशुध्द पाणी - आरोग्याची हमी\nगर्मी में जल संकट और दून का कल\nडूबता वेनिस तैरते भवन\nपॉलिथिन होटलों और वेडिंग प्वाइंट पर कसेगा शिकंजा\nरिस्पना और बिंदाल के जलग्रहण क्षेत्र पर अवैध कब्जा\nआबादी तक पहुँची वनाग्नि की लपटें\nआहार में एस्ट्रोजन पुरुषों पर प्रभाव\nहमारा शहर सबसे स्वच्छ\nकचरा पैदा करने वाले हों जिम्मेदार\nसोच…शौचालय की, सूखे शौचालय या फ्लश शौचालय\nकृत्रिम मेधा के लाभों का दोहन\nबाँस मिशन आर्थिक समृद्धि का जरिया\nपूर्वोत्तर में सुशासन की चुनौतियाँ\nपूर्वोत्तर में समावेशी विकास\nइंडस बेसिन पर रिपोर्ट कर फेलोशिप पाने का है मौका\nकेन वेतवा नदी जोड़ो कार्यक्रम\nप्रधान पैसा नहीं दे रहा है सर हमारा नाम आ चुका है डेढ़ साल हो गए\nHome » भारतातील प्रसिद्ध धरणे : नागार्जून सागर धरण\nभारतातील प्रसिद्ध धरणे : नागार्जून सागर धरण\nनालगोंडा जिल्हा (तेलंगणा) व गुंटुर जिल्हा (आंध्रप्रदेश) यांच्या सीमा रेखेवर कृष्णा नदीवर नागार्जून सागर हे धरण उभारण्यात आले आहे.१९६५ ते ६७ .या कालखंडात या धरणाचे बांधकाम करण्यात आले. या धरणाची क्षमता ११.४७ बिलियन क्युबिक मीटर एवढी आहे. धरणाची लांबी १.६ किलो मीटर असून काही भागात खोली १५० मीटर आहे. या धरणाला २६ दरवाजे असून प्रत्येक दरवाजा १३ मी द १४ मी उंचीचा आहे. या धरणापासून सिंचनाशिवाय वीज निर्मितीही होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने ज्या योजना हातात घेण्यात आल्या त्यापैकी ही एक होय. या धरणाचा जलसाठा ४५० टीएमसी एवढा आहे. भारतातील धरणांपैकी या दृष्टीकोनातून हे दुस-या क्रमांकाचे धरण होय. या धरणाद्वारे प्रकासम, गुंटुर, कृष्णा, खम्मम, पश्‍चिम गोदावरी आणि नालगोंडा जिल्ह्यांना सिंचनाचा लाभ मिळाला आहे.\nआरकेएमपी़ वासीराजू यांच्या पुढाकाराने हे धरण बांधण्यात आले. कृष्णा नदीचे पाणी मद्रासकडे वळवल्या जात असल्याचा त्यांना संशय आला. अथक प्रयत्न करुन आंध्रप्रदेश मधील ९ जिल्ह्यांत हिंडून त्यांनी लाभार्थ्यांच्या सह्या गोळा करुन केंद्र सरकारवर दबाव आणला. त्यांनी निवृत्त अभियंत्यांची एक टीम तयार केली व त्यांचेकडून ही योजना बनविली. खोसला कमिटीने या ठिकाणी तपासणीच्या दृष्टीने रस्ता नसल्यामुळे योजना नाकारण्याचा प्रयत्न केला. पण वासीराजू यांनी सतत सात दिवस रात्रंदिवस काम करुन रस्ता बनविला व तपासणीचा मार्ग खुला करुन दिला. खोसला समितीने पाहाणी करुन धरण बांधण्यासाठी ही जागा अत्यंत चागली आहे असा अहवाल दिला. काही हितसंबंधियांकडून हा अहवाल दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण वासीराजू यांनी नियोजन मंडळाला या धरणाचे महत्व पटवून दिले व मग या धरणाचा मार्ग खुला झाला. या धरणासाठी आवश्यक असणारी जमीन राज्याने दिली व त्याचबरोबर धरणाच्या खर्चात महत्वाचा वाटाही उचलला.\n१९५५ साली भारताचे पंतप्रधान श्री. जवाहरलाल नेहरु यांचे हस्ते या धरणाचे भूमीपूजन झाले. १९६७ ला श्रीमती इंदिरा गांधी यांचे हस्ते कालव्यात पाणी सोडण्याचा कार्यक्रम पार पडला. १९७८ साली या धरणावरील विद्युत गृहाचे काम पूर्ण झाले. १९८५ साली या विद्युत गृहाचा विस्तार करण्यात आला. या धरणाचे परिसरात असलेले नागार्जून कोंडा नावाचे बुद्धिस्ट संकूल पाण्याखाली बुडाले. ३० मोनेस्टरीज पाण्याखाली बुडल्या. काहींचे खनन करुन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. काही पुराणवस्तू या सरोवरात जे नागार्जूनकोंडा नावाचे बेट तयार झाले होते तिथे हालविण्यात आल्या.\nया धरणामुळे ५४ खेडी जलमय झाली व २४००० लोकांचे पुनर्वसन करावे लागले. या धरणाला दोन भव्य कालवे खोदण्यात आले. उजव्या बाजूच्या कालव्याची लांबी २०३ किलोमीटर असून त्या द्वारे गुंटूर व प्रकासम जिल्ह्यातील १११७ दशलक्ष जमीन ओलिताखाली आली. त्याचप्रमाणे डाव्या बाजूच्या कालव्याची लांबी १७९ किलोमीटर असून त्या द्वारे नालगोंडा, कृष्णा, पश्‍चिम गोदावरी आणि खम्मम जिल्ह्यातील १००८ दशलक्ष जमीन ओलिताखाली आली आहे. या धरणालगत असलेल्या चार विद्युत केंद्रांद्वारे अनुक्रमे ८५०, ९०, ६० व ७०० मोगॅवॅट वीज निर्माण केली जाते.\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nअकाल के काल विलासराव सालुंके की जबानी उनकी कहानी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदीपात्र के लिये अनुकूलतम हाइड्रोमीट्रिक नेटवर्क की आवश्यकता और व्यवस्था (Need and provision of optimum stream gauging network for a river basin)\nपानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार\nटिकाऊ कृषि प्रोत्साहन के लिये कृषि परामर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6", "date_download": "2018-05-27T01:38:02Z", "digest": "sha1:LYXWSQEZX2MIVTZYXCAHQGPBE5VPDZSZ", "length": 3553, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बंदिश - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय अभिजात संगीतात रागाचा विस्तार करताना ज्या शब्दांचा, किंवा छोटेखानी काव्याचा आधार घेतला जातो त्याला बंदिश असे म्हणतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २३:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sachin-tendulkar-visits-indian-navy-s-frigate-tarkash-in-london/", "date_download": "2018-05-27T01:06:09Z", "digest": "sha1:SLIFEHQX7MIMMQRE5WVOYNTOQTWY6EOH", "length": 5055, "nlines": 80, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सचिन आणि शेकडो भारतीयांनी केले आयएनएस तरकशचे लंडनमध्ये स्वागत...!!! - Maha Sports", "raw_content": "\nसचिन आणि शेकडो भारतीयांनी केले आयएनएस तरकशचे लंडनमध्ये स्वागत…\nसचिन आणि शेकडो भारतीयांनी केले आयएनएस तरकशचे लंडनमध्ये स्वागत…\nशेकडो ब्रिटनस्थित भारतीय आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज लंडनच्या थेम्स नदीवर डोयाकार्ड भारतीय आयएनएस तरकश नौकेचे स्वागत केले.\nसचिनला काल रात्री ७व्या वार्षिक आशियायी फेल्लोवशीप अवॉर्डने लंडन सन्मानित केले गेले.\nआयएनएस तरकश सध्या लंडनमध्ये नौदलाच्या सरावासाठी आणि ब्रिटन आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक वर्ष २०१७ च्या मुहूर्तावर गेली आहे.\nही युद्धनौकने कॅप्टन रितुराज साहू यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात मुंबई येथून प्रस्थान केले व आज तिचे लंडन येथे आगमन झाले. पुढील एक आठवडा येथे भारतीय नौदलाच्या सरावात ही नौका सहभागी होणार आहे.\n” असा पहिल्यांदाच होतंय कि भारतीय स्टेल फ्रीगनेट लंडन मध्ये आली. लंडनस्थित भारतीय नागरिकांनी ह्या अनोख्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर भाग घ्यावा.” असे भारतीय लंडन दूतावासाचे उप- उच्चआयुक्त दिनेश पटनाईक म्हणाले.\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\nआशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही…\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/International", "date_download": "2018-05-27T01:06:17Z", "digest": "sha1:NOGAR35JCKPABOUNOMIFFILTFO7N6LWR", "length": 22720, "nlines": 276, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "International News, World News, World Political News, World", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान वृत्त विदेश\nमोदींचा सिंगापूर दौरा ; महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जनाच्या आठवणींना मिळणार उजाळा\nसिंगापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सिंगापुरातील क्लिफोर्ड पियर येथे एका कोनशिलेचे अनावरण करणार आहेत. या माध्यमातून देशातील पाण्यात महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या त्या दिवसाचा स्मरणोत्सव या ठिकाणी साजरा केला जाणार आहे.\nकॅनडा स्फोट ; रेस्टॉरंटमध्ये आलेल्या 'त्या' दोघांचा शोध सुरू\nटोरंटो - कॅनडाच्या टोरंटो शहराजवळील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री शक्तीशाली स्फोट घडविण्यात आला. या स्फोटात १५ जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार या रेस्टॉरंटमध्ये दोन व्यक्ती आले होते. हा स्फोट या दोघांनी घडविल्याच्या पोलिसांना संशय\nईद काळात भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी\nइस्लामाबाद - पाकिस्तानात प्रदर्शित होणाऱ्या भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तानच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला आहे. मंत्रालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. स्थानिक चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी ईद सणाच्या काळात\nकॅनडातील भारतीय 'बॉम्बे भेळ' रेस्टॉरंटमध्ये शक्तीशाली स्फोट, १५ जखमी\nटोरोंटो - कॅनडातील बॉम्बे भेळ नावाच्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये झालेल्या शक्तीशाली स्फोटात १५ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ऑन्टारियोमधील मिसिसॉगा येथे हा स्फोट झाला.\nउत्तर कोरियाने उद्ध्वस्त केले अणुचाचण्यांसाठी वापरण्यात येणारे बोगदे\nपुंगये-री - उत्तर कोरियाने अणुचाचण्यांसाठी वापरण्यात येणारे बोगदे उद्ध्वस्त केले आहेत. आशियातला आण्विक तणाव कमी होण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे.\nहाफिज सईदला हाकला, चीनचा पाकला सल्ला\nबीजिंग - मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदच्या मुद्द्यावरून पाकिस्तानवर दबाव वाढत चालला आहे. आता हा दबाव इतका वाढला आहे, की पाकिस्तानचा मित्र असलेल्या चीननेही त्यावर उपाय करण्याचा सल्ला दिला आहे. हाफिज सईदला अन्य\nजॉर्जियाच्या गव्हर्नरपदाच्या उमेदवारीसाठी पहिल्यांदाच कृष्णवर्णीय महिलेची निवड\nवॉशिंग्टन - अमेरिकेतील मतदारांनी प्रथमच गव्हर्नरपदाच्या उमेदवारीसाठी कृष्णवर्णीय महिला उमेदवाराची निवड केली आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या नेत्या असलेल्या स्टॅसी अब्रामस या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या आहेत. उमेदवारी मिळविताना त्यांनी\n युरोपीयन संसद सभासदांची मागितली माफी\nब्रुसेल्स - डेटा लीक प्रकरणावरून अगोदरच अडचणीत सापडलेले फेसबुकचे सीईओ झुकरबर्ग यांनी पुन्हा एकदा याच प्रकरणावरून संसदेच्या सभासदांसमोर जाहीर माफी मागितली.\nभारतीय वंशाच्या शीख नेत्याला मलेशियात कॅबिनेट मंत्रीपद\nक्वालालंपूर - भारतीय वंशाचे शीख नेते गोविंदसिंग देव यांना मलेशियात कॅबिनेट मंत्री बनविण्यात आले आहे. मलेशियातील अल्पसंख्याक समुदायातून मंत्री होणारे ते पहिलेच व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे दळणवळण आणि मल्टी मीडियाचे खाते सोपविण्यात आले आहे.\nपाकिस्तानात उष्माघाताचा कहर, ६५ जणांचा मृत्यू\nइस्लामाबाद - गेल्या तीन दिवसांत कराचीत उष्माघातामुळे किमान ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. कराचीतील तापमानाने ४४ अंश डिग्री सेल्सिअसचा पारा गाठला आहे. कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नसल्यामुळे बहुतांश जणांचा बळी गेल्याचा आरोप स्थानिक एनजीओने केला आहे.\nनवविवाहीत दांपत्य हॅरी व मेगन राजवाड्यात परतले\nलंडन - ससेक्स या शहराचे सरदार व त्यांची पत्नी म्हणून हॅरी आणि मेगन, किंग्सटन येथील आपल्या राजवाड्यात लग्नानंतर परतले. लग्न झालेल्या ठिकाणापासून हे शहर २५ मैल अंतरावर आहे. या सोहळ्याला जवळचे मित्र उपस्थित होते.\nसिंधू पाणीवाटप कराराचे गऱ्हाणे पाकिस्तानने वर्ल्ड बँकेसमोर मांडले\nवॉशिंग्टन - भारताच्या ३३० मेगावॅट क्षमतेच्या किसनगंगा जलविद्युत प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर पाकिस्तानने आपले रडगऱ्हाणे वर्ल्ड बँकेसमोर मांडले. याची दखल वर्ल्ड बँकेने सोमवारी घेतली. यासंदर्भात एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. भारत सिंधू पाणीवाटप\nरशिया भेटीमुळे दोन देशातील संबंध वृद्धींगत होण्यास मदत - मोदी\nसोची - पंतप्रधान मोदी एक दिवसाच्या रशियातील सोची शहराच्या भेटीवर आहेत. येथे त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. या चर्चेसंबंधी आपण समाधानी असून दोन देशातील संबंध वृद्धींगत होण्यास\nधूर कोंडल्याने जपानी एअरलाईन्सच्या विमानाचे रोखावे लागले उड्डाण\nटोकियो- जपानच्या द ऑल निप्पोन एअरवेज बोईंग ७६७ या विमानात अचानकपणे धूर झाल्याची घटना आज जपानमधील विमानतळावर घडली. या विमानातील १३७ प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मात्र या प्रवाशांना दुसऱ्या विमानातून हाँगकाँगला प्रवासासाठी\nसीरियातून विदेशी सैन्यदल पडणार बाहेर, पुतीन यांचे...\nमॉस्को - रशियाचे राष्ट्राध्यक्ष\nरशिया भेटीमुळे दोन देशातील संबंध वृद्धींगत होण्यास... सोची - पंतप्रधान मोदी एक दिवसाच्या\n युरोपीयन संसद सभासदांची... ब्रुसेल्स - डेटा लीक प्रकरणावरून\nलिंगबदल करून ललिता झाली ललित साळवे.. नव्या ओळखीबद्दल समाधान\nबीड - ललिता असलेली माजलगाव\nभाजपकडून आचारसंहिता भंग ; राष्ट्रवादीची निवडणूक आयोगाकडे तक्रार, सेनेचे तोंडी आरोप मुंबई\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग; जीवितहानी नाही ठाणे - भिवंडीतील टावरे कंपाऊंड येथील\nऑरेगॉनमध्ये निवडून येणाऱ्या सुशिला जयपाल दक्षिण आशियातील पहिल्या महिला\nमोत्यांचे शहर हैदराबादमधील पर्यटन स्थळे..\nमोत्यांचे शहर म्हणुन ओळख असणारे हैदराबाद शहर\nइतिहासाच्या पाऊलखुणा : किल्ले 'रायगड' किल्ले 'रायगड' हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील\nमराठवाड्याला लाभलेले नैसर्गिक वरदान - गौताळा अभयारण्य मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nइअरफोन वापरताना 'ही' काळजी अवश्य घ्या बस, ऑफिस किंवा रस्त्यात कुठेही कानात इअरफोन घातलेली\nथायरॉईड आणि आहार थायरॉईडची समस्या असणाऱ्या बहुतेक लोकांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे, की\n'संजू'चे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस, तब्बल ११ वर्षांनंतर सोनम-रणबीर दिसेल एकत्र\nपुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार 'बाबूराव स्टाईल'चा अंदाज मुंबई - अक्षय कुमार, सुनील\n...म्हणून स्वराला यूजर्स म्हणाले, 'निरमावाली दीदी मिळाली' मुंबई - अभिनेत्री स्वरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-05-27T01:37:49Z", "digest": "sha1:CNS7FD7UV6N7QS727BRGAIGM6BACODTO", "length": 4621, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय दिनदर्शिका - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभारतीय दिनदर्शिका ही भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे.\nचैत्र - चैत्र शुद्ध प्रथमा चैत्र शुद्ध द्वितीया चैत्र शुद्ध तृतीया चैत्र शुद्ध चतुर्थी चैत्र शुद्ध पंचमी चैत्र शुद्ध षष्ठी चैत्र शुद्ध सप्तमी चैत्र शुद्ध अष्टमी चैत्र शुद्ध नवमी चैत्र शुद्ध दशमी चैत्र शुद्ध एकादशी चैत्र शुद्ध द्वादशी चैत्र शुद्ध त्रयोदशी चैत्र शुद्ध चतुर्दशी चैत्र पौर्णिमा चैत्र वद्य प्रथमा चैत्र वद्य द्वितीया चैत्र वद्य तृतीया चैत्र वद्य चतुर्थी चैत्र वद्य पंचमी चैत्र वद्य षष्ठी चैत्र वद्य सप्तमी चैत्र वद्य अष्टमी चैत्र वद्य नवमी चैत्र वद्य दशमी चैत्र वद्य एकादशी चैत्र वद्य द्वादशी चैत्र वद्य त्रयोदशी चैत्र वद्य चतुर्दशी चैत्र अमावस्या\nवैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तीक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जानेवारी २०१४ रोजी १९:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!!!-new/", "date_download": "2018-05-27T01:10:37Z", "digest": "sha1:PUVMJAUWYOXEH4B5IIJEFDC4H5EOMV5U", "length": 5439, "nlines": 144, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रेमासाठी स्वर्ग गाठला!!! new-1", "raw_content": "\nAuthor Topic: प्रेमासाठी स्वर्ग गाठला\nप्रेमाचा तो मौसम होता\nवारा आला, फांदी तुटली\nअवचित विपरीत घडले रे\nदोन पक्षी भिन्‍न जातीचे\nप्रेमात पार बुडाले, वेडे,\nजिवंत असता या जन्मी\nकधी न त्यांची भेट घडे\nएके दिवशी भेट घडता\nवैरी झाला समाज त्यांचा,\nकरुन वार चोचीचे त्यांना\nजीव घेतला त्या दोघांचा\nकळले प्रेम कुणास न त्यांचे\nदेवही तेव्हा जागा झाला,\nबघुन हा प्रकार सारा\nमरता मरता वचन दिले\nया जन्मी तर जमले नाही\nपुढल्या जन्मी भेटु पुन्हा\nत्या दोघांचा आत्मा तेव्हा\nअनंतात त्या विलीन झाला,\nदेवाचा तो स्वर्ग गाठला\nदेवाचा तो स्वर्ग गाठला\nRe: अन्‌ प्रेमासाठी स्वर्ग गाठला\nRe: प्रेमासाठी स्वर्ग गाठला\nRe: प्रेमासाठी स्वर्ग गाठला\nRe: प्रेमासाठी स्वर्ग गाठला\nRe: अन्‌ प्रेमासाठी स्वर्ग गाठला\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: प्रेमासाठी स्वर्ग गाठला\nRe: प्रेमासाठी स्वर्ग गाठला\nRe: प्रेमासाठी स्वर्ग गाठला\nधन्यवाद दिपाली आणि पांडुरंग\nमाझ्या कविता - हर्षद कुंभार\nRe: प्रेमासाठी स्वर्ग गाठला\nखरच मित्रा खूपच आहे छान\nमला इतके जमत नाही ध्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/user/register?destination=node/40363%23comment-form", "date_download": "2018-05-27T01:10:37Z", "digest": "sha1:2YRCWBTJR2QOFUI6LGNUMJ4MJT3HP5ME", "length": 3407, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सदस्य खाते | Maayboli", "raw_content": "\nमराठी भाषा दिन २०१८\nYou are here: मुख्यपृष्ठ /सदस्य खाते /सदस्य खाते\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा(active tab)\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्त्री/पुरुष * - Select ----स्त्रीपुरुष\nसध्या मुक्काम (गाव/शहर) *\nसध्या मुक्काम असलेले ठिकाण.\nसध्या मुक्काम असलेला देश.\n मग या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच येईल.\n(पाढ्याचे उत्तर आकड्यात लिहा) *\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://ashbaby.wordpress.com/category/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AE-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8/", "date_download": "2018-05-27T00:59:46Z", "digest": "sha1:WDQIL2UUHW36DBUK2GG356GBZGY74ATU", "length": 5740, "nlines": 54, "source_domain": "ashbaby.wordpress.com", "title": "बाय बाय २०११ वेलकम २०१२…….. – अ-अनुदिनी…", "raw_content": "\nब्लॊगसमुद्रात अजुन एक थेंब……………\nबाय बाय २०११ वेलकम २०१२……..\nबाय बाय २०११ वेलकम २०१२………\nआज २३ डिसेंबर.. अजुन एक वर्ष संपतंय.. या वर्षी मी काय कमावले काय गमावले हातात काय शिल्लक राहिले\nनेहमीप्रमाणे या वर्षीही मी नविन धडे शिकले. बहुतेक माझे आयुष्य असेच नविन नविन धडे शिकण्यात जाणार आहे. आधी शिकलेल्या धड्यांमधुन वेचलेले शहाणपण () वापरण्याची संधी येत नाही, पण नविन धडे मात्र मिळतच राहताहेत.\nतरीही वेळ अजुन गेलेली नाहीय. गेलेला वेळ माझा नव्हताच. आता पुढे असलेला वेळ मात्र सगळा बोनस आहे असे समजुन कंबर कसुन कामाला लागावे हे उत्तम.\nया वर्षी शिकलेल्या धड्यांना पुढच्या वर्षी वापरायची संधी मिळो. २३ डिसेंबर २०१२ ला मी जेव्हा हे परत वाचेन तेव्हा आजची मी नसेन.\nआजची मी नक्की कशी आहे वजन वाढत वाढत ७४ किलोवर जाऊन पोचलेय. रोज ‘आहारातुन तेल हद्दपार करायचेय’ ही घोषणा करतेय, पण अजुन तेल काही हद्दपार झालेले नाहीय. रोज तेच तेच डाळ, भात, भाजी, चपाती खाऊन कंटाळलेय, आठवड्याचा मेन्यु बनवायचा हे गेले कित्येक आठवडे ठरवतेय. केसात मेंदी घालायला वेळ मिळत नाहीय, ब्लॉग्स वाचवाचुन रेसिपी गोळा करुन ठेवल्यात पण त्यांना प्रत्यक्षात उतरवायला वेळ नाही. आणि वेळ नसायला मी करतेय तरी काय एवढे मोठ्ठे काम वजन वाढत वाढत ७४ किलोवर जाऊन पोचलेय. रोज ‘आहारातुन तेल हद्दपार करायचेय’ ही घोषणा करतेय, पण अजुन तेल काही हद्दपार झालेले नाहीय. रोज तेच तेच डाळ, भात, भाजी, चपाती खाऊन कंटाळलेय, आठवड्याचा मेन्यु बनवायचा हे गेले कित्येक आठवडे ठरवतेय. केसात मेंदी घालायला वेळ मिळत नाहीय, ब्लॉग्स वाचवाचुन रेसिपी गोळा करुन ठेवल्यात पण त्यांना प्रत्यक्षात उतरवायला वेळ नाही. आणि वेळ नसायला मी करतेय तरी काय एवढे मोठ्ठे काम तर वेळ वाया घालवणे हेच एक मोठ्ठे काम करतेय…\nपुढच्या वर्षी मी जेव्हा हे वाचेन तेव्हा आजची मी तेव्हा नसेन ह्या आशावादावर ह्या वर्षाचा निरोप घेते. बाय बाय २०११ वेलकम २०१२………\nअसेच काही बाही बाय बाय २०११ वेलकम २०१२........\nकाल कसा होता ते उद्या आठवायला मदत व्हावी म्हणुन हा खटाटोप....\nअसेच काही बाही (12)\nएक सुंदर रविवार………. (1)\nपुनःश्च हरी ओम……… (हेही परत…) (1)\nबाय बाय २०११ वेलकम २०१२…….. (1)\nहे ही दिवस जातील.. (1)\n२०१४ संपत आले…. (1)\nआठवणी.. आठवणी…. काय करावे यांचे\nबालपणीचा काळ सुखाचा……… (1)\nप्रवास आणि भटकंती (1)\nपृथ्वीवर उरलेली चांद्रभुमी – लडाख (1)\nमाझे स्वयंपाकघरातले प्रयोग (1)\nमी पाहिलेले नाटक-सिनेमा (2)\nसंगीत बया दार उघड (1)\nपुनःश्च हरी ओम……… (हेही परत…)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-nondi-rohit-harip-1031", "date_download": "2018-05-27T01:06:38Z", "digest": "sha1:7QPYQ5OK2VBOBEKSIAWI6CTXEWQZZWAC", "length": 9140, "nlines": 112, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Nondi Rohit Harip | Saptahik Sakal", "raw_content": "\nचीनमध्ये हस्तिदंती वस्तंूवर बंदी\nचीनमध्ये हस्तिदंती वस्तंूवर बंदी\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\nवन्यजीवांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या चीनने तिथल्या हस्तिदंती गोष्टींच्या व्यापारावर आता सरसकट बंदी आणली आहे. हस्तिदंताची खरेदी अथवा विक्री करणे चीनमध्ये कायद्याने गुन्हा ठरणार आहे.\nजगात वन्य प्राण्यांचे अवयव आणि त्यांची तस्करी यांची सर्वांत मोठी अवैध बाजारपेठ चीनमध्ये आहे.\nवन्यजीवांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या चीनने तिथल्या हस्तिदंती गोष्टींच्या व्यापारावर आता सरसकट बंदी आणली आहे. हस्तिदंताची खरेदी अथवा विक्री करणे चीनमध्ये कायद्याने गुन्हा ठरणार आहे. तशा प्रकारचा कायदा चीनमध्ये वन खात्याकडून तयार करण्यात आला आहे.\nही बंदी ऑनलाइन वेबसाइट्‌सवर चालणाऱ्या खरेदीलासुद्धा लागू होणार आहे. या कायद्याअंतर्गत हस्तिदंती वस्तूंची निर्मिती करणारे शेकडो कारखाने बंद करण्यात आले आहेत.\nआफ्रिका खंडातून चीनमध्ये सगळ्यात जास्त हस्तिदंताची आयात केली जाते. चीनमध्ये या हस्तिदंताची वापर शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. तसेच हस्तिदंती गोष्टी घरात ठेवणे ही एक प्रतिष्ठेची बाब मानली जाते. एक किलो हस्तिदंताची किंमत काही हजार डॉलरच्या घरात जाते.\nया हस्तिदंताची मागणी पुरवण्यासाठी आफ्रिका खंडातील देशांमध्ये फार प्रचंड प्रमाणात हत्तीची शिकार केली जाते. गेल्या दहा वर्षात आफ्रिकेतील सुमारे एक लाख हत्ती या अवैध शिकारींना बळी पडले आहेत. आजमितीला आफ्रिका खंडात केवळ साडेचार लाख हत्ती उरले आहेत आणि अजूनही त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.\nयुरोपीय देशात वन्यप्राणीविषयक नियम अत्यंत कडक असल्याने तिथे वन्य\nप्राण्यांच्या अवैध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होत नाही त्यामुळे हा सगळा माल चीनच्या बाजारपेठेत येत असे. मात्र आता चीनच्या या सकारात्मक भूमिकेमुळे हत्तीच्या कत्तलीस नक्कीच आळा बसेल असा आशावाद जगभरातील वन्यजीव अभ्यासकांकडून वर्तविला जात आहे.\nदोस्तांनो, मागच्या लेखात आपण पिकासोच्या गिटारचं एक शिल्प पाहिलं. वरून, खालून, आतून,...\nयोग्य वेळी योग्य लेन्सचा वापर\nफोटोग्राफी करताना आपल्या मागून प्रकाश असेल, एका बाजूने प्रकाश असेल किंवा अगदी समोरून...\nआपल्याच पावलांचा लयबद्ध आवाज... कधी भोवती पिंगा घालणाऱ्या वाऱ्याचे संगीत, कधी...\nजुना राजवाडा (भवानी मंडप) करवीर संस्थापिका, रणरागिणी ताराराणी यांनी १७८८...\nप्रकाशाच्या विरुद्ध दिशेने चित्रण\nर्वसाधारणपणे असा समज असतो की प्रकाशचित्रकाराच्या पाठीमागून प्रकाश येऊन तो जर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/marathi-vastu-shastra", "date_download": "2018-05-27T01:26:37Z", "digest": "sha1:A4SFWL3E6JYVDJ54EPTTYYLE6BVQG3QP", "length": 11247, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भविष्य | राशिफल | जन्म कुंडली | ज्योतिष्य | वास्तुशास्त्र | फेंगशुई | Astrology in Marathi | Jyotish | Vastushasra", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवास्तूप्रमाणे घरातील 'फूट स्टेप्स' अशा असाव्यात\nया झाडाला घरात ठेवण्या अगोदर जाणून एक महत्त्वाची गोष्ट...\nघरात असलेल्या झाडांमुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. एवढंच नव्हे तर घरात जर वास्तुदोष असेल तर बरेच झाड वास्तुदोष कमी करण्याची\nवास्तुनुसार असे असावे 'पूजा गृह'\n'देऊळ किंवा पूजागृह इमारतीच्या ईशान्येस असावे. जर ते एखाद्या ओटल्यावर असेल तर त्यास टेबल किंवा स्टूल सारख्या चार खांबी ...\nVastu Tips : घरातील वास्तुदोष दूर करतो लिंबू\nलिंबू जेथे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तसेच ज्योतिषशास्त्रात देखील लिंबाचा वापर दृष्ट (नजर) काढण्यास केला जातो. तसेच ...\nअशी वाढेल लॉकरमधील धन- संपत्ती\nलॉकरमधील धन- संपत्तीत वाढ व्हावी म्हणून काही सोपे वास्तू उपाय आपण अमलात आणू शकता. जाणून घ्या काय आहे ते सोपे उपाय:\nVastu Tips:मुलींनी रात्री करू नये हे 5 काम\nकेस मोकळे सोडून झोपू नये: रात्री मुलींनी केस मोकळे सोडून झोपू नये. असे मानले आहेत की रात्री केस मोकळे करून झोपल्याने ...\nवास्तूप्रमाणे घरात हे फोटो लावू नका\nखंडहर, विरान शहर, वाळवंट, कोरडी पडलेली नदी किंवा तलाव असे पोस्टर घरात लावू नये. असे चित्र नकारात्मकता पसरवतात.\nवास्तुप्रमाणे येथे झाडू ठेवू नये\nईशान कोण अर्थात घराच्या उत्तर-पूर्वी कोपऱ्यात देवघर असल्यामुळे हे पवित्रेचे प्रतीक आहे म्हणून येथे झाडू-पोछा, कचरापेटी ...\nवास्तूप्रमाणे नवदाम्पत्यांची खोली कशी असावी\nवेबदुनिया| बुधवार,एप्रिल 25, 2018\nनवदाम्पत्यांच्या खोलीसाठी वायव्य दिशेचा कोपरा सर्वोत्तम आहे. संततीसाठी इच्छुक असतेली जोडपे वायव्य दिशेकडील खोलीची निवड ...\nVastu Tips : घरासाठी योग्य लाकडाची निवड\nवेबदुनिया| शुक्रवार,एप्रिल 20, 2018\nघराच्या बांधकामात विविध जातीच्या लाकडाचा वापर करण्यात येतो. परंतु, ही लाकडेही आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात अडचणी ...\nसूर्यानुसार काही वास्तू टिप्स\nवास्तू शास्त्र पंच तत्त्वांवर आधारित आहे. हे पंच तत्त्व आहे अग्नी, वायू, पाणी, पृथ्वी व आकाश. सूर्य देखील अग्नीचा ...\nसंतान प्राप्तीसाठी अमलात आणा हे उपाय\nघरात फळ देणारे वृक्ष लावा. बेडरूममधून सर्व आरसे काढून टाका. बेडरूममध्ये धार असलेले चाकू, कातरी इ अश्या वस्तू ठेवू\nVASTU TIPS: कशा असाव्या तुमच्या घराच्या फारश्या\nवास्तू आणि फेंगशुईनुसार घराच्या फरशीचे देखील तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो. जेव्हा घरातील वास्तूची बाब समोर येते तेव्हा ...\nवास्तूप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी सोपे उपाय\nरोज सायंकाळी पूजा केल्यानंतर केल्यानंतर घरामध्ये, व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे. त्यामुळे घरातील दारिद्र्य ...\nवास्तूप्रमाणे झोपण्याचे 5 नियम\nशास्त्राप्रमाणे झोपण्याचेही काही नियम आहे. या नियमांप्रमाणे झोप घेतली तर शरीराला पूर्ण आराम मिळतो आणि मन प्रसन्न ...\nवर्किंग वुमन्ससाठी वास्तू टिप्स\nआज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. घर सांभाळून त्या बाहेर पडतात आणि तिथेही तेवढ्यात मनापासून ...\nvastu tips : पाण्याने येतो घरात पैसा (व्हिडिओ)\nकधी-कधी किती ही मेहनत घेतली तरी घरात पैसा टिकत नाही किंवा आपला पैसा कुठेतरी अडकून राहतो. त्यासाठी घरातील पाण्याचा ...\nवास्तू शास्त्र आणि साज-सज्जा\nवेबदुनिया| सोमवार,मार्च 26, 2018\nघराची साज सज्जा बाहेरील असो किंवा आतील, ती आमच्या बुद्धी मन आणि शरीराला नक्कीच प्रभावित करते. घरातील वस्तू जर ...\nलव्ह आणि सेक्स लाईफ सुधारतील हे वास्तू टिप्स\nपांढर्‍या आणि हलक्या रंगांच्या चादरींचा वापर करावा. योग्य असल्यास या चादरींवर फुलांची डिझाइन असेल तर फारच उत्तम. ज्या ...\nवेबदुनिया| शनिवार,मार्च 24, 2018\nघरात वास्तुदोष आहे, असे समजताच काही लोक नवीन बांधकामाची तोड-फोड करताना दिसतात. परंतु तसे केल्याने वास्तुदोष नाहीसे होत ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE_(%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87)", "date_download": "2018-05-27T01:35:44Z", "digest": "sha1:M24JXASAMYRPTJR5DNCFLNDN2ATW4BFA", "length": 3631, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बल्लेलक्का (गाणे) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहे पान अनाथ आहे.\nजानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१४ रोजी १२:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-05-27T01:35:48Z", "digest": "sha1:FU32AKIILGQXQOBJRABB7SB5IJOCGATJ", "length": 4224, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नॉर्थ कॅरोलिनामधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► शार्लट‎ (४ प)\n\"नॉर्थ कॅरोलिनामधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-05-27T01:35:52Z", "digest": "sha1:2UJZF67NQBNY2DSR3VXAAD6WQUDI3YOD", "length": 6495, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शंतनुराव किर्लोस्कर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२८ मे, इ.स. १९०३\n२४ एप्रिल, इ.स. १९९४\nशंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर (२८ मे, इ.स. १९०३ - २४ एप्रिल, इ.स. १९९४; पुणे, महाराष्ट्र ;) हे मराठी, भारतीय उद्योजक होते. किर्लोस्कर समूहाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. किर्लोस्कर समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर त्यांचे वडील होते.\nव्यापार व उद्योग क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची कदर करत भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६५ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. तसेच त्यांना फाय फाउंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला.\nकॅक्टस अँड रोझेस हे त्यांचे आत्मचरित्र आहे.\nसविता भावे यांनी शंतनुराव किर्लोस्करांचे ’कालापुढती चार पाऊले’ या शीर्षकनावाचे चरित्र लिहिले आहे.\n\"एन्शियंट गॉड्स अँड मॉडर्न मेथड्स - टाइम नियतकालिकात शंतनुराव किर्लोस्कर यांच्यावर छापून आलेला लेख\" (इंग्लिश मजकूर). टाइम. १३ नोव्हेंबर, इ.स. १९६४.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९०३ मधील जन्म\nइ.स. १९९४ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी ०८:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/celebrate-birth-anniversary-shivrai-bihara/", "date_download": "2018-05-27T01:36:29Z", "digest": "sha1:PDNMVHHO6RYLWWPT65AI2THFLPA7KKY7", "length": 29307, "nlines": 357, "source_domain": "www.lokmat.com", "title": "To Celebrate The Birth Anniversary Of Shivrai From Bihara | नाशकात शिवराय ते भिमराय जन्मोत्सव साजरा करणार | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nनाशकात शिवराय ते भिमराय जन्मोत्सव साजरा करणार\nछत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच सर्व समाजाला एकत्र जोडण्याचे व अन्यायाविरूद्ध वाचा फोडण्याचे काम केले. या महापुरूषांनी सर्व समाजााठी काम केलेले आहे परंतु काही समाजकंटके या महापुरूषांच्या नावे आपल्या समाजात जाणीवपुर्वक विष कालविण्याचे काम करीत असल्याचे आजवरच्या काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे.\nठळक मुद्देपुरोगामी संघटनांचा निर्णय : तीन महिने चालणार उपक्रमजन्मोत्सवाला १९ फेब्रुवारी शिवजयंतीपासून सुरूवात\nनाशिक : महाराष्ट्रातील सध्याचे जातीय तणावाचे वातावरण पहाता नाशिकमधील परिवर्तनवादी संघटना व पक्षांनी सामाजिक ऐक्य बळकट करण्यासाठी व तरूणांपर्यंत या महापुरूषांचे खरे विचार पोहोचविण्यासाठी शिवराय ते भीमराय जन्मोत्सव २०१८ एकत्रितपणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच सर्व समाजाला एकत्र जोडण्याचे व अन्यायाविरूद्ध वाचा फोडण्याचे काम केले. या महापुरूषांनी सर्व समाजााठी काम केलेले आहे परंतु काही समाजकंटके या महापुरूषांच्या नावे आपल्या समाजात जाणीवपुर्वक विष कालविण्याचे काम करीत असल्याचे आजवरच्या काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे समाजात या दोन्ही महापुरूषांच्या नावे फूट पाडणा-यांना चोख उत्तर देण्यासाठी व सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी ‘शिवराय ते भीमराय जन्मोत्सव २०१८’ साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. या संदर्भात गुरूवारी रमाबाई आंबेडकर विद्यालयात बैठक घेण्यात आली व त्यात जन्मोत्सवाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. या जन्मोत्सवाला १९ फेब्रुवारी शिवजयंतीपासून सुरूवात करण्यात येणार असून, ११ एप्रिल रोजी फुले जयंती व १४ एप्रिल रोजी भीमजयंती या समितीद्वारे साजरी केली जाईल. या दरम्यान १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशा नाशिक शहरातून निघणा-या शिवपालखी सोहळ्यात ‘शिवराय ते भीमराय जन्मोत्सव’ समितीतर्फे पाणी वाटप तसेच डॉ. आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या विचाराचे फलक एकत्रितरित्या प्रदर्शित करून समाजप्रबोधन करण्यात येईल. शिवराय ते भीमराय या विषयावर निबंधस्पर्धा व हिडीओ ब्लॉग स्पर्धा घेण्याचे ठरविण्यात आले.\nया उपक्रमात भाकप, आम आदमी पार्टी, भारिप बहुजन महासंग, छात्रभारती, मार्शल ग्रृप, विवेकवाहिनी या पक्ष व संघटनांचा सहभाग असून, अन्य पक्ष, संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. समितीची पुढील बैठक १० फेब्रुवारी रोजी रमाबाई आंबेडकर विद्यालयात सायंकाळी पाच वाजता घेण्यात येणार आहे. या बैठकीस राजू देसले, नितीन भुजबळ, स्वप्नील घिया, तुषार जगताप, विनय कटारे, योगेशा कापसे, सुरेश नखाते, अभिजीत गोसावी, विशााल रनमाळे, राज खरात, महादेव खुडे, स्वप्नील वंजोरी, शरद कोकाटे, करूणासागर पगारे आदी उपस्थित होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशिया वक्फ मंडळाचे रिझवी यांच्याविरुद्ध तक्रार\nमहाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम : देवस्थानतर्फेजय्यत तयारी त्र्यंबकला दर्शन नियोजनात बदल\nठेंगोडा येथे शेगाव निवासी संत गजानन महाराज प्रगट दिन साजरा\nटिळकवाडी सिग्नल : पोलिसांचा खटाटोप;अपघातांना निमंत्रण\nधक्काबुक्की : सातपूरला पोलीस पथकासमोर चोरीचा माल खरेदी करणा-यांचा राडा\nखरेच का गणिते बदलतील\nनाशकात अमली पदार्थाचे रॅके ट उद््ध्वस्त एक कोटी ८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त\nबँकिंग व्यवस्था पॅकेजमुळेच वाचली शिवप्र्रताप शुक्ल : बँक आॅफ महाराष्ट्र अधिकारी संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन\nपालिकेचा पाय खोलात : माफीनाफ्याच्या नामुष्कीनंतर माजी महापौरांना नोटीस ‘ग्रीनफिल्ड’वर पुन्हा कारवाईचा बडगा\nचिठ्ठी सापडली : कामाच्या अतिताणाचे दिले कारण, शोधकार्य सुरू महानगरपालिकेचा सहायक अभियंता बेपत्ता\nदुचाकीची अंत्ययात्रा अन् ढकलगाडी कॉँग्रेसचा विश्वासघात मोर्चा : काळे कपडे घालून कार्यकर्ते सहभागी\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/consentmgt/indlocation.php", "date_download": "2018-05-27T01:38:08Z", "digest": "sha1:62JL4OJY54S74Z4V2MGJUZAEHI5NYT2J", "length": 6965, "nlines": 95, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "::: Maharashtra Pollution Control Board ::: >> Consent Management >> Restrictions for Locating Industries", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nउद्योगाच्या स्थान निश्चिती साठी निर्बंध\nदगड खाणी साठी स्थळांचे मापदंड\nबापू कुटीर परिसर तबेला आणि गोठा मार्गदर्शक तत्वे\nदहाणू परिसर कुक्कुट मार्गदर्शक तत्वे\nवीट प्रकिया साठी स्थळांचे मापदंड\nमाथेरान संवेदनशील प्रतिध्वनी क्षेत्र\nमहाबळेश्वर संवेदनशील प्रतिध्वनी क्षेत्र\nमुरुड जंजिरा क्षेत्र (रायगड)\nपर्यावरण निपटारा च्या क्षमते बाबतीत खुलासा / शिफारशी करण्यासाठी समिती फेररचनेचा कार्यालय आदेश.\nसमिती बैठकीचे मिनिटे मिनिटे निवडा पहिला मिनिट दुसरा मिनिट तिसरा मिनिट चौथा मिनिट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-balsahitya", "date_download": "2018-05-27T01:05:56Z", "digest": "sha1:6YJUU5HEENZHYHV5SSQ5IS5IXAJDYK6W", "length": 4392, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - बालसाहित्य | Marathi Childrens Literature | Marathi Balsahitya | Maayboli", "raw_content": "\nमराठी भाषा दिन २०१८\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /बालसाहित्य\nगुलमोहर - बालवाचकांसाठी साहित्यलेखन\nकथा - उंटांची खोड मोडली वाहते पान अभिगंधशाली 3 Mar 25 2018 - 6:48pm\nकिशोर मासिक : बालपणी च्या आठवणी लेखनाचा धागा सोन्याबापू 4 Feb 14 2015 - 6:09am\nअभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल \nचोरीला शिक्षा वाहते पान शिवाजी शिवाजी 8 Oct 11 2017 - 2:00am\nबडबडगीत लेखनाचा धागा दत्तात्रय साळुंके Oct 8 2017 - 3:54am\nवेडा मुग्गा, शाना मुग्गा ... (वेडी मुग्गी, शानी मुग्गी..) लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 52 Oct 8 2017 - 9:02am\n लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 4 Oct 7 2017 - 6:31pm\nपावसाची गम्मत लेखनाचा धागा शिवाजी शिवाजी 2 Sep 15 2017 - 1:57pm\nबाळ आणि चिऊताई लेखनाचा धागा पुरंदरे शशांक 9 Sep 18 2017 - 1:49am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/employment-schemes-guarantee-anganwadi-construction-104922", "date_download": "2018-05-27T01:32:38Z", "digest": "sha1:TBYCG25U6USXIHTK7COBMTET4OQZ673O", "length": 13446, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Employment schemes guarantee for anganwadi construction अंगणवाडीच्या बांधकामाला रोजगार हमीचा आधार | eSakal", "raw_content": "\nअंगणवाडीच्या बांधकामाला रोजगार हमीचा आधार\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nपहिल्या टप्प्यात राज्यात एक हजार अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. एका अंगणवाडीवर सात लाख रुपये खर्च केला जाणार आहे.\nलातूर - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत\nआतापर्यंत गावागावातील रस्ते, विहिरीचे बांधकाम केले जात होते. पण आता या योजनेचा गावागावातील अंगणवाडीच्या इमारतींना आधार मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात एक हजार अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. एका अंगणवाडीवर सात लाख रुपये खर्च केला जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे उघडयावर बसून शिक्षणाचे बाळकडू घेणाऱ्या राज्यातील हजारो चिमुकल्यांची सोय होणार आहे.\nकेंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात दोन हजार अंगणवाड्या बांधकामे उद्दीष्ट ठरविले आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार अंगणवाड्या बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र शासनाकडूनही निधी दिला जाणार आहे. एका अंगणवाडी बांधकामाची मर्यादा सात लाख रुपये धरण्यात आली आहे. त्यापैकी पाच लाख रुपये रोजगार हमी योजनेतून दिले जाणार आहेत. तर उर्वरीत दोन लाख रुपयांपैकी केंद्र शासन एक लाख 20 हजार व राज्य शासन 80 हजार रुपये प्रत्येक अंगणवाडीच्या बांधकामासाठी देणार आहे. सात लाखापेक्षा जास्त खर्च करण्यात आला. तर अधिक होणारा खर्च राज्यशासनाच्या संबंधित विभागाने करायचा आहे. या अंगणवाडीच्या बांधकामेचे क्षेत्रफळ 50 चौरस मीटर असणार आहे. अंगणवाडीचे बांधकाम करण्याच्या कामासाठी कार्यान्वयीन यंत्रणा ही ग्रामपंचायतच असणार आहे. अंगणवाडीचे बांधकाम करीत असताना ग्रामपंचायतीने ठेकेदाराकडून एक पंखा, एक ट्युबलाईट, स्वच्छतगृहात एक बल्बची जोडणी, फिटिंग करून घ्यावी. तसेच अंगणवाडीच्या परिसरात जागा उपलब्ध असेल तर तेथे परसबाग तयार करण्याचे आदेश, असे आदेशही शासनाने दिले आहेत.\nरोजगार हमी योजनेअंतर्गत घेतल्या जाणाऱया कामासंबंधीचे सर्व निकष व नियम या योजनेलाही लागू करण्यात आले आहेत. राज्यात अनेक अंगणवाड्यांना इमारती नाहीत. राज्य शासन निधी उपलब्ध करून देत\nनसल्याने हजारो चिमुकले उघड्यावरच शिक्षणाचे बाळकडू घेत आहेत. आता या अंगणवाड्यांच्या बांधकामाला रोजगार हमी योजनेचा आधार मिळणार आहे. त्यामुळे या चिमुकल्यांची सोय होणार आहे.\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/marathi-news-vidarbha-news-sadabhau-khot-black-flag-100258", "date_download": "2018-05-27T01:32:53Z", "digest": "sha1:ISFQOWL4JG44Y7ANEM7HCX352AU276M7", "length": 11213, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Vidarbha news Sadabhau Khot black flag सदाभाऊंना शेतकऱ्यांनी दाखविले काळे झेंडे | eSakal", "raw_content": "\nसदाभाऊंना शेतकऱ्यांनी दाखविले काळे झेंडे\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे मंगवारी (ता.26) वाशीम जिल्हा दौऱ्यावर आले होते. योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत कारंजा येथे शेतकरी मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी मानोरा येथे भेट दिली.\nवाशीम : स्वाभिमानी शेतकरी संघटनेना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना यांच्यातील कलगीतुऱ्याचे पडसाद आज विदर्भात उमटले. मानोरा येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व काही शेतकऱ्यांनी सदाभाऊच्या ताफ्यासमोर काळे झेंडे फडकावून घोषणा दिल्या.\nकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे मंगवारी (ता.26) वाशीम जिल्हा दौऱ्यावर आले होते. योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत कारंजा येथे शेतकरी मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी मानोरा येथे भेट दिली. मानोरा येथील शिव चौकात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा वाहनाचा ताफा आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना काळे झेंडे फडकावून घोषणा दिल्या. यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते.\nआंदोलकांना पांगवितांना पोलिसांची मात्र भंबेरी उडाली. मालेगाव पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्यासह कार्यकर्त्यांना सकाळीच ताब्यात घेतले होते.त्यांना पोलिस ठाण्याच्या आवारात नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nपुण्यात विद्यालयाच्या कर्मचाऱ्यास मुलांकडून बेदम मारहाण\nपुणे : येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानातून महाविद्यालयीन कर्मचाऱ्याची दुचाकी ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांना...\nगाडीचालकच निघाला एटीएम कार्डचा चोर\nतळेगाव दाभाडे : ओळखीचा फायदा घेत वृद्ध निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे एटीएम चोरी झाली. त्यावरुन रोकड आणि सोने खरेदी मिळूण 3 लाख 70 हजारांची चोरी करणाऱ्या...\nझन्ना- मन्ना जुगार अड्ड्यावर छापा\nनांदेड : झन्ना- मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी दहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख अडीच हजारासह ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला....\nपाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत 10 गवात 78 हजार लोकांचे श्रमदान\nमंगळवेढा - तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या 10 गावात 45 दिवसात 78 हजार लोकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80509034351/view", "date_download": "2018-05-27T01:24:36Z", "digest": "sha1:4X77SD33YYQLVV6NTNXMHRNEL5PQ47W6", "length": 14716, "nlines": 163, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - नान्दीश्राद्धांतलें पिण्डदान", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|\nतृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १\nदत्तकाचें गोत्र व सपिण्ड\nपांचवी व सहावी पूजन\nसिनीवाली व कुहू जननशान्ति\nधर्मसिंधु - नान्दीश्राद्धांतलें पिण्डदान\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nनान्दीश्राद्धांत जें पिण्डदान करावयाचें असतें तें, कुलधर्माला अनुसरुन वैकल्पिक आहे. दहीं, मध, बोर, द्राक्षें व आंवळे--हे पदार्थ पिण्डांत घालावेत. द्राक्षें व आंवळे यांची दक्षिणा द्यावी. प्रथमान्त विभक्तीनें संकल्प करावा. जेथें जेथें म्हणून उच्चार करा-याचा प्रसंग येईल तेथें तेथें ---नातें (संबंध) नांव आणि गोत्र--हीं वर्ज्य करावींत. मालती, मोगरी, केतकी व कमळें--यांच्या माला ब्राह्मणांना द्याव्या. तांबडीं फुलें उपयोगांत आणूं नयेत. सर्वांनीं---केशर, चंदन, वगैरे लावावींत. नान्दीश्राद्धाला आरंभ झाल्यानंतर दुसरा पाक करुन, सर्व शाखांच्या लोकांनीं साग्निक व निरग्निक वैश्वदेव करावा. दोन दोन ब्राह्मणांना जें एकदम आमंत्रण द्यावें, त्याचा प्रकार असाः--\n ॐ तथा प्राप्रुतां भवन्तौ \nया मंत्रानें अभिमंत्रण करुन यव टाकावेत.\n’यवोसि सोमदेवत्त्यो गोसवे देवनिर्मितः \nप्रत्‍नवद्भिः प्रत्तःपुष्टया नान्दीमुखान् पितृनिमांल्लोकान्प्रीणयाहिनः स्वाहा नमः’\nहा मंत्र पितृकर्मांत योजावा. गन्धेत्यादि उपचार दोन दोनदां करावेत. ब्राह्मणांच्या हातावर करण्याचा जो होम तो:-\nसोमाय पितृमते स्वाहा ॥’\nया मंत्रानें करावा. नान्दीश्राद्धांत अपसव्य करुं नये, तीळ वापरुं नयेत व पितृतीर्थानें (हाताचा अंगठा व त्याच्या शेजारचें बोट यांच्या मधल्या भागानें) दान करुं नये. ’पावमानी’ व ’शंवन्ती’ या ऋचा, शकुनिसूक्‍त आणि स्वस्तिसूक्‍त,---हीं ब्राह्मणांना ऐकवावींत. ’मधुवाता०’ या तीन ऋचांच्या ऐवजीं ’उपास्मै गायतां०’ या पांच ऋचा व ’अक्षं नमीमदन्त०’ ही (सहावी) अशा ऋचा म्हणाव्या. तृप्तिप्रश्नाच्या जागीं ’संपन्नम्’ असा उच्चार करावा. देवकर्मांत ’रुचिरम्’ असा प्रश्न करावा. पूर्वेकडे शेंडे करुन मांडलेल्या दूर्वा अथवा दर्भ यांवर एकेकाला दोन दोन पिण्ड द्यावेत. ’अक्षय्यम्’ या बद्दल ’नान्दीमुखाः पितरः प्रीयताम्’ असें म्हणावें. स्वधावाचनांत ’नान्दीमुखान्पितृन्वाचयिष्ये’ असें म्हणावें; ’स्वधा’ म्हणूं नये. ’त्यमूषुवाजिनं०’ या मंत्रानें ब्राह्मणांचें विसर्जन करावें. कोणी ग्रंथकार सांगतात कीं, नान्दीश्राद्धाच्या शेवटीं वैश्वदेव करावा. नान्दीश्राद्धांत, श्राद्धांत जें तर्पण असतें तें करुं नये. अग्निहोत्र्यांनीं पिण्डदान करावें. बापाचे-आई वगैरे जे तीन वर्ग (मागें) सांगितले, त्या बाबतींतलें जर नान्दीश्राद्ध असेल, तर ’पितुर्मातामहीचैव तथैव प्रपितामही’ वगैरे श्लोक म्हणावा. द्वारलोपपक्ष असल्यास, ज्या पार्वणाचा लोप असेल त्या पार्वणासंबंधाच्या श्र्लोकाचा एकदेशलोप करावा. केवळ मातृपार्वणयुक्‍त नान्दीश्राद्ध असल्यास देव करुं नयेत. ’एता भवन्तु सुप्रीताः’ असा उच्चार करावा. सांकल्प विधीनें संक्षिप्त नान्दीश्राद्ध करण्याचा प्रयोग, प्रयोगरत्‍नादि ग्रंथांत पाहावा. याप्रमाणें येथें नान्दीश्राद्धासंबंधाचा विचार संपला.\nफाटीर मार, पुण पोटार मारुं नाका\n( गो.) पाठीवर मारा पण पोटावर मारुं नका. मनुष्याची उपजीविकेचीं साधनें काढून घेऊं नका. भुकेची आपत्ति सर्वोत असह्य आहे.\nघराच्या दाराबाहेर शुभ-लाभ कां लिहीतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/Delhi-High-Court.html", "date_download": "2018-05-27T02:04:52Z", "digest": "sha1:OEQ6SNDRDFR6IYPN6FPC44IWBZZZID6H", "length": 11790, "nlines": 118, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Delhi High Court - Latest News on Delhi High Court | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\n'पतंजली'बाबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ हटविण्याचे फेसबुक, युट्यूबला आदेश\nज्या नोंदणीकृत खात्यावरून हा ब्लॉग पोस्ट करण्यात आला त्या लोकांची नावांचाही खुलासा करावा असेही आदेश कोर्टाने दिले आहेत.\nकार्ती चिदंबरम यांना जामीन मंजूर, देश सोडता येणार नाही\nINX मीडिया गैरव्यवहार प्रकरणी कार्ती चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालायनं जामीन मंजूर केलाय.\nपतीच्या मानसिक आरोग्यासाठी अनैतिक संबंधांचे खोटे आरोप घातक - कोर्ट\nएखादी पत्नी जर पतीला सातत्याने आत्महत्या करण्याची धमकी देत असेल तर, अशा पत्नीसोबत राहणेही धोकादायक आहे\nलाभाच्या पदांवरून 'आप'ला न्यायालयाचा दिलासा...\n'आम आदमी पार्टी'च्या २० आमदारांना अपात्र घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता हायकोर्टानं मात्र 'आप'ला दिलासा दिलाय.\nकेजरीवाल सरकारला झटका, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेय एलजी हेच ''दिल्लीचे बॉस''\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानेही जोरदार झटका दिलाय. उपराज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख असल्याचे म्हटलेय.\nप्रफुल्ल पटेल यांना न्यायालयाचा झटका, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची पुन्हा निवडणूक\nदिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना जोरदार दणका दिलाय. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष निवड रद्द केलेय.\nपतंजली च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी\nदिल्ली उच्च न्यायालयाने गुरूवारी पतंजली आयुर्वेद लिमिटेड च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी आणली आहे.\nराहुल आणि सोनिया गांधींना दिल्ली हायकोर्टाचा दणका\nनॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हायकोर्टाने झटका दिला आहे. दिल्ली हाईकोर्टाने या प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी आयकर विभागाला दिली आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भागीदारी आहे.\nजवानांना खराब दर्जाचं जेवन दिल्या प्रकरणी गृह मंत्रालयाला नोटीस\nदिल्ली उच्च न्यायालयाने सीमेवर बीएसएफ जवानांना खराब गुणवत्तेचं जेवन पाठवल्याचा आरोप झाल्यानंतर गृह मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे.\nएफडीसी औषधांवरील बंदी हटवली\nनवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने गुरूवारी 344 फिक्स डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांवर केंद्र सरकारकडून आणलेल्या बंदीची सूचना फेटाळूण लावली आहे.\nपतीला सेक्सला नकार घटस्फोटाला आधार : हायकोर्ट\nपतीला बराच काळ सेक्सला नकार देणे आणि योग्य कारण न देणे ही मानसिक क्रूरता आहे. हे घटस्फोटाचा आधार होऊ शकतो, दिल्ली हायकोर्टाने पत्नीकडून घटस्फोट मागणाऱ्या पतीच्या याचिकेवर हा निकाल सुनावला.\nअधिकारांबाबत केजरीवाल सरकारला हायकोर्टाचा जोरदार झटका...\nकेंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये राष्ट्रीय राजधानीच्या अधिकारांवर सुरू असलेल्या वादावर दिल्ली हायकोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय.\nकुस्तीचा वाद आता कोर्टात\nदोन वेळा ऑलिम्पिकचं मेडल पटकवाणारा कुस्तीपटू सुशीलकुमार रिओ ऑलिम्पिक 2016मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी आता कोर्टात गेला आहे\nआयपीएलमध्ये वाजणार नाहीत बॉलीवूडची गाणी\nआयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये बॉलीवूड गाण्यांचा तडका पाहायला मिळणार नाही.\n\"नवऱ्याला 'जाडा हत्ती' म्हणणे हे कारण घटस्फोटासाठी पुरेसे\"\nनवी दिल्ली : महिलांनो तुमच्या जाड्या आणि पोट सुटलेल्या पतीला तुम्ही जर रागाच्या भरात काही बोलाल तर सावधान कारण, आपल्या पोट सुटलेल्या आणि स्थूल पतीला त्याच्या पत्नीने 'मोटा हाथी' म्हटल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने एका दाम्पत्याला घटस्फोट घेण्यास परवानगी दिली आहे.\nचुलतीच्या शरीराखाली चिरडून पुतण्या ठार\nपेट्रोल दरवाढीचा सलग तेरावा दिवस, पाहा आजच्या वाढलेल्या किंमती\n'सीबीएससी'चा बारावीचा निकाल जाहीर,पाहा तुमचा निकाल\nकरिना कपूरचा 'असा' ड्रेस पाहून भडकला सैफ अली खान \nपुरुषांच्या या गोष्टींकडे महिलांचे अधिक लक्ष असते\nरात्री झोपण्यापूर्वी शरीराच्या या २ भागांना लावा मोहरीचे तेल ; मिळतील अनेक फायदे\nबर्थडे स्पेशल : जेठालाल उर्फ दिलीप जोशी दर महिन्याला करतात इतकी कमाई...\nकोलकात्याच्या पराभवावर किंग खानने दिली अशी प्रतिक्रिया\nपहिल्या परीक्षेत 'नापास' काँग्रेस-जेडीएस आघाडी, या जागेवर लढणार एकमेकांविरोधात\nसचिनपासून कोहली, धोनी, युवराज या ब्रॅण्डचा फोन वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRBE/MRBE083.HTM", "date_download": "2018-05-27T01:18:27Z", "digest": "sha1:HDVD7RCQZAXENVEI6SZZAFORVERF3L7B", "length": 10191, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - बेलारशियन नवशिक्यांसाठी | भूतकाळ १ = Прошлы час 1 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > बेलारशियन > अनुक्रमणिका\nत्याने एक पत्र लिहिले.\nतिने एक कार्ड लिहिले.\nत्याने एक नियतकालिक वाचले.\nआणि तिने एक पुस्तक वाचले.\nत्याने एक सिगारेट घेतली.\nतिने चॉकलेटचा एक तुकडा घेतला.\nतो बेईमान होता, पण ती प्रामाणिक होती.\nतो आळशी होता, पण ती मेहनती होती.\nतो गरीब होता, पण ती श्रीमंत होती.\nत्याच्याकडे पैसे नव्हते, फक्त कर्ज होते.\nत्याच्याकडे सुदैव नव्हते, फक्त दुर्दैव होते.\nत्याच्याकडे यश नव्हते, फक्त अपयश होते.\nतो संतुष्ट नव्हता, तर असंतुष्ट होता.\nतो आनंदी नव्हता, तर उदास होता.\nतो मैत्रीपूर्ण नव्हता, तर वैरभावाचा होता.\nमुले योग्य पद्धतीने बोलावयास कसे शिकतील\nएखादी व्यक्ती जन्माला आल्यावर लगेचच ती इतरांशी संवाद साधते. लहान बाळांना काही हवे असल्यास ते रडतात. वयाच्या काही महिन्यांचे झाल्यावर ते काही सोपे शब्द बोलू शकतात. वयाच्या दोन वर्षे असताना ते जवळजवळ 3 शब्द असणारे वाक्ये बोलू शकतात. मुले बोलायला लागल्यावर आपण त्यांच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. परंतु, लहान मुलांनी त्यांची मूळ भाषा किती चांगल्या पद्धतीने बोलावी यावर आपण प्रभाव टाकू शकतो. त्यासाठी, मात्र आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागेल. या सर्वांपेक्षा मुलांच्या शिकण्यास नेहमी प्रवृत्त केले पाहिजे. जेव्हा लहान मूल बोलते तेव्हा त्यास याची जाणीव व्हावयास हवी की तो कशात तरीयशस्वी होत आहे. लहान मुलांना सकारात्मक प्रतिक्रिया म्हणून स्मितहास्य आवडते. मोठी मुले त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये संवाद शोधत असतात. ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या भाषेप्रमाणे स्वतःला अभिमुख करतात. त्यामुळे त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे भाषा कौशल्य महत्वाचे आहे. मुलांनी देखील हे जाणून घेतले पहिजे की भाषा ही मौल्यवान आहे. परंतु, त्यांनी या प्रक्रियेमध्ये मजा लुटली पाहिजे. तथापि, मोठ्याने वाचन केल्याने त्यांना कळेल की भाषा किती रोमांचक आहे. पालकांनी देखील हे शक्य तितक्या वेळा त्यांच्या पाल्याबरोबर केले पाहिजे. जेव्हा गोष्टी मुलांच्या अनुभवास येतात तेव्हा त्यांना त्याबद्दल बोलावयाचे असते. द्विभाषिक म्हणून मोठ्या होणार्‍या मुलांना निश्चित आणि कडक नियमांची आवश्यकता असते. त्यांना माहिती पाहिजे की कोणाबरोबर कोणती भाषा बोलावयाची आहे. अशा पद्धतीने ते दोन भाषांमधील फरक जाणून घेऊ शकतील. लहान मुले जेव्हा शाळेत जायला लागतात, तेव्हा त्यांची भाषा बदलते. ते नवीन बोली भाषा बोलायला शिकतात. अशा वेळी पालकांनी त्यांची मुले कशी बोलतात याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. संशोधन असे दर्शविते की, पहिली भाषा मेंदूवर कायमची बिंबविली जाते. लहान मुले म्हणून आपण जे काही शिकतो ते आपल्याबरोबर आयुष्यभर असते. लहान मूल असताना जो त्याची मूळ भाषा व्यवस्थितपणे शिकतो त्याला त्याचे नंतर चांगले परिणाम मिळतात. तो नवीन गोष्टी लवकर आणि चांगल्या पद्धतीने शिकतो - फक्त परदेशी भाषा नाही...\nContact book2 मराठी - बेलारशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://anil-shinde.blogspot.com/2012/06/blog-post.html", "date_download": "2018-05-27T01:09:35Z", "digest": "sha1:AA6J5XD2S3WPSMVVYC6XS4VRX66KL2KE", "length": 9698, "nlines": 107, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde", "raw_content": "\nशिवाजी महाराज स्वप्नात आले आणि....\nएकदा महाराज मला भेटले,\nझोपेत पाहून जोरात कडादले,\n\"अरे मावल्या झोपतोस काय\nकोम्ब्डा अरवला ऐकू येत नाही काय\n\"महाराज हयात दोष माझा नाय ,\nथंड AC आणि गजराच्या युगात,\nकोम्ब्डया च महत्व तरी काय\nमहाराज हसले अणि म्हणाले ,\n\"चल भवानी मातेच दर्शन घेउया,\nह्या युगातला महाराष्ट्र पाहुया\"\nदर्शन घेउनी महाराजांनी सर्व किल्ले पाहिले,\nशेवटी राजगडअ वर येउनी स्तब्ध राहिले,\nम्हणाले,\"काय रे दशा झाली या किल्ल्यांची आज\nज्यांना पाहुनी डगमगले होते पातशाही ताज\nमी म्हणालो ,\"महाराज, अहो इथे इतिहास आठवतो तरी कुणाला आज\nरेव्ह पार्ट्या करतांना ह्या लोकांना वाटत नाही लाज...\nम्हणाले,\"चल येथून जाऊ यात ,\nतिथल्या झगमगाटआत पूर्णपणे हरवलो,\nमुंबई बघता बघता २६/११ च प्रसंग ऐकविला,\nतळपायाची आग मस्तकाला गेलेल्या महाराजांनी मलाच प्रश्न केला,\n\"तुम्ही त्या नाराधामाला जित्ता कैसा सोडिला\nउत्त्तर काय देणार माझाच चेहरा पडला ,\nम्हणालो महाराज ,\"तो पहा तो कसब त्यानेच हा प्रसंग घडविला,\nपण आजच्या लोकशाहीत न्याय आहे प्रत्येकाला नाही तो फक्त माणुसकीला ....\nवरून आमचेच नेते म्हणती,तुमचेच लोक फितूर ,\nबलिदान गेले वाया , मरणयास होते आतुर...\nमहाराज काही बोलले नाहित,\nसारख काही तरी विचार करीत राहित,\nचालता चालता महाराजांना एक दृश्य दिसल ,\nएक इसमास ४-५ जणांनी मरला,\nऐसे काय त्याने केल\nम्हणालो ,\"महाराज, तो 'भैय्या',परप्रांतीय ,\nयंदा मात्र प्रश्न पडला महाराजन्नाच,\nकवी भूषण अणि कलश यांचा विसर पडला माझ्या रयतेलाच\nफिरता फिरता समुद्र किनारी आलो,\nमहाराजांच्या पुतल्याची कल्पना करुनच प्रफुल्लित झालो,\n\"महाराज,तुमच्या पुतल्याच्या उभारनी साथी उभा आहे तुमचा एक पाईक,\nपरन्तु तयासी विरोध करिति आपलेच सरनाईक\",\nम्हणालो \"महाराज,कोणास म्हणावे आपुले अणि कोणास परके,\nतुमच्या नावाने येथे जातीचे राजकारण जाहले...\nमहाराजांना जे समजायचा ते ,ते समजले,\nशेवटी मला फक्त एवढच म्हणाले ,\n\"हे दिवस पाहण्यासाठी का केलि होती आम्ही रचना स्वराज्याची\nत्यासी जोड़ होती १८ पगड जातींची...,\nआज हिन्दुस्तानत परत गरज आहे त्या मावल्यांची,\nउठ मावल्या उठ हाक आहे ही मातीची......\nउठ उठ म्हणताच मला जाग आली,\nखरच का माझी आणि महाराजांची भेट झाली\nमन महाराजांच्या विचारत गुंतून होते गेले,\nपण खरच एकदा महाराज होते मला भेटले....\nझेप अशी घे की पाहणा-यांच्या...\nकॉलेजला जाताना समोरच तिला बघितलीकॉलेजला जाताना सम...\nअशी असावी ती. . . नाही भेटलो मी दिवसभर तरतीने ख...\n**** दगाबाज आयुष्य **** तुझे ते हास्य जीवनी गंध...\nआता संपलयं ते सारं.... आता संपलयं ते भास होणे...\nका माहित नाही जग वेगळेआणि मी वेगळा झालो आहेकोणाची ...\nहि कथा खरी आहे ..आपल्याच एका मित्राची आहे “आज तिचा...\nतो रस्ता मला पाहून आज हसलाम्हणाला प्रेमात बिचारा फ...\nमी मेल्यावर ... मी मेल्यावर एकदा मला पाहून जादेहा...\nएक छोटीशी प्रेम कथा एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करा...\nशिवाजी महाराज स्वप्नात आले आणि.... एकदा महाराज मल...\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/navi-mumbai/avoid-making-mersk-company/", "date_download": "2018-05-27T01:33:30Z", "digest": "sha1:WFOH46JQPOTIK2G3IBH2QRZHDC62VMCO", "length": 25678, "nlines": 341, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Avoid Making The Mersk Company | मर्स्क कंपनीला ठोकले टाळे | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nमर्स्क कंपनीला ठोकले टाळे\nद्रोणागिरी नोडमधील एपीएम टर्मिनल (मर्स्क) व्यवस्थापनाने येथील प्रकल्पाला स्वत:हून टाळे ठोकले आहे.\nउरण : द्रोणागिरी नोडमधील एपीएम टर्मिनल (मर्स्क) व्यवस्थापनाने येथील प्रकल्पाला स्वत:हून टाळे ठोकले आहे. त्यामुळे येथे काम करणा-या कंत्राटी कामगारांसह सुमारे ५०० कामगारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे.\nद्रोणागिरी नोडमधील एपीएम (मर्स्क) कंपनीचे कंटेनर टर्मिनल आहे. बहुराष्टÑीय कंपन्यांची कंटेनर हाताळणी व इतर कामे ठेकेदारी पद्धतीने दिली आहेत. पर्ल फ्रेंट्स सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनीकडे असलेल्या कंत्राटी कामात १८७ कामगार होते. डीपीडी धोरणामुळे एपीएम कंटेनर टर्मिनलमध्ये कंटेनर हाताळणीचे काम कमी झाले आहे. कामगारांच्या असहकारामुळे कंपनीला दुसºया माथाडी कामगारांकडून काम करून घ्यावे लागत होते. त्यामुळे आर्थिक उत्पन्नावरही परिणाम झाला होता. कंपनीने कामगार कपातीचे धोरण अवलंबल्याचे आरोप कामगार संघटनांकडून केले जात आहेत. त्यामुळे पर्ल फ्रेंट्स सर्व्हिसेस या ठेकेदारीवर काम करणाºया कंपनीने ९९ कामगारांना कमी केले. त्याविरोधात २ फेब्रुवारीपासून येथे ठेकेदारीत काम करणाºया कामगारांनी आंदोलन केले. मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे कंटेनर हाताळणीचे काम ठप्प झाले होते. त्यामुळे एपीएम टर्मिनल व्यवस्थापनाने ठेकेदारी पद्धतीवर काम करणाºया कामगारांचा संप बेकायदेशीर ठरवीत ठेकेदार कंपनी पर्ल्स फे्रं ट्स सर्व्हिसेस कंपनीचे संचालक जमशेद अश्रफ यांनाच बुधवार, ७ फेब्रुवारीला नोटीस पाठवून संप १२ तासांत मागे घ्यावा. अन्यथा कंत्राट रद्द करण्याचा इशारा मर्स्क व्यवस्थापनाने दिला. त्यानंतरही कामगारांनी संप सुरूच ठेवला. गुरुवारीला टर्मिनलमध्ये आलेल्या अधिकारी आणि आॅपरेटर कामगारांना गाड्या अडवून मारहाण केल्याचा आरोप कंपनी व्यवस्थापनाने केला.\nमात्र कामगारांनी मारहाण केल्याचा कंपनीने केलेला आरोपही बिनबुडाचा असल्याचा दावा ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी श्रीराम यादव यांनी केला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनवी मुंबई अधिक बातम्या\nठाणे-बेलापूर रोडवरील वाहतूककोंडी कायम\nपावसाळ्यानंतर मनपा उचलणार कचरा\nपनवेलमधील आदिवासींच्या घशाला कोरड\nनवी मुंबई: मनपा शाळेचं लोखंडी गेट अंगावर पडून मुलाचा मृत्यू\nअनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://rajanraje.com/", "date_download": "2018-05-27T01:15:54Z", "digest": "sha1:UMEIZIWEKEGQGBACLKB3PIXM2L4NTIIY", "length": 115656, "nlines": 204, "source_domain": "rajanraje.com", "title": "राजन राजे : अध्यक्ष, धर्मराज्य पक्ष – सर्वसामान्यांचं जीवन-मरण आणि पर्यावरण, हवं एवढ्यासाठीच राजकारण!", "raw_content": "\nराजन राजे : अध्यक्ष, धर्मराज्य पक्ष\nसर्वसामान्यांचं जीवन-मरण आणि पर्यावरण, हवं एवढ्यासाठीच राजकारण\nया दिवशी पोस्ट झाले मे 20, 2018 मे 22, 2018\nतुम्हाला भाजपाऐवजी काँग्रेस सत्तेत हवीय का….\n{माझ्या एका हितचिंतकानं, तुम्ही कर्नाटक राज्यातल्या सध्याच्या गलिच्छ राजकारणावर जो विनोद पाठवला आहे, त्यातून तुम्हाला भाजपाऐवजी काँग्रेस सत्तेत हवीय का…. असा प्रश्न विचारला. त्याचं तत्काळ उत्तर मी खालीलप्रमाणे दिलयं\nअजिबात नाही….. काँग्रेसवर तर आम्ही केव्हाच फूली मारलीयं. एकवेळ भाजपा चालवून घ्यायची वेळ तुलनेनं परवडली(कारण, ते मैदानातला विषारी ‘साप’ आहेत) पण, काँग्रेस-राष्ट्रवादी नकोत; कारण, ते गवतातला ‘नाग’ आहेत\nमैदानातला साप-नाग सरळ दिसतो तरी…\nवेळ आली तर त्याचा बंदोबस्त करता येतो सहज, पण गवतातला जास्त धोकादायक, दृष्टीस पडत नसल्याने… अगोदरच, “मराठी माणसांच्या नांवाने राजकारण करणाऱ्या ‘चुलतबंधू’ सापनाथ-नागनाथांची पिल्लावळ महाराष्ट्रात उदंड झालीय, त्यात आता यांची वळवळ नव्याने वाढलीयं\nत्यामुळेच, आम्ही ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन जातधर्मनिरपेक्ष राजकारणासाठी, निसर्ग-पर्यावरणासाठी, भ्रष्टाचार-निर्मूलनासाठी, कामगार-शेतकऱ्यांसाठी, स्वायत्त-महाराष्ट्रासाठी स्वतंत्रपणे लढतच रहाणारच\n…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)\nया दिवशी पोस्ट झाले मे 14, 2018 मे 16, 2018\nलहान असो वा मोठी, प्रत्येक जातधर्मीय दंगल, आपल्या अंत:करणाची चिरफाड करुन जाते… हे कुठेतरी, कधितरी कायमचं नियंत्रणात यायलाच हवं\nशिवछत्रपतींच्या जाज्वल्य राजनीतिनुसार, कोण कुठल्या जातधर्माचा आहे, याकडे कवडीमात्र लक्ष न देता…. जातीय-धार्मिक दंगलीत दिसतील तेवढ्या शस्त्रसज्ज दंगलखोरांना बेधडक गोळ्या घाला…. पण, एकाही निष्पाप नागरिकाचा बळी जाऊ देऊ नका\nपोलीस वा लष्करी गोळीबारात ठार होणाऱ्या अशा दंगेखोरांची संख्या, आपल्यासाठी, केवळ एक ‘गणितीसंख्या’ बनू द्या… यापेक्षा, अधिक त्याचं ‘मूल्य’ असताच कामा नये\nमात्र, लष्कर-पोलीसदलातील अधिकारीवर्ग हा, शिवछत्रपतींच्याच राजनीतिनुसार सुसंस्कारी, भ्रष्टतामुक्त व ‘जातधर्मनिरपेक्ष’ घडवण्यासाठी… या देशात फोफावलेला भ्रष्टाचार व जातधर्माचं राजकारण धर्मराज्य च्या वज्रमुठीनं संपुष्टात आणा \nत्याकामी, ‘धर्मराज्य पक्षा’ची त्रिसूत्री व्यवहारात सक्षमपणे आणि कठोरपणे उतरवा…. Zero Tolerance towards Corruption & Exploitation of Man and Nature \nजय महाराष्ट्र | जय हिंद ||\n….. राजन राजे (Rajan Raje) ( अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)\nया दिवशी पोस्ट झाले मे 1, 2018 मे 2, 2018\nदिल्लीतील ऐतिहासिक ‘लाल किल्ला’, एका उद्योगपतीला भाजपा-शिवसेना सरकारने ‘दत्तक’ दिल्यानंतर, गांधी घराण्याच्या काँग्रेसला जणू एकच कंठ फुटला…. आणि, १९९०-९१ सालीच ‘खाउजा’ धोरणाअंतर्गत, ज्या काँग्रेसी सरकारने देश विकायला सुरुवात केली, तोच काँग्रेस पक्ष आज या ‘खाजगीकरणा’विरुद्ध ‘१० जनपथ’च्या छपरावर चढून आक्रोश करतोय…..\nकाळ ‘सूड’ उगवतो, तो असा…. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी जागतिक व्यापार संघटनेच्या दबावाखाली, याच काँग्रेसने देश वाचवण्याची आवई उठवत, अवघा देश टप्प्याटप्प्याने विकायला काढला. या खाजगीकरणाला पूरक धोरण म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या हितसंबंधी न्यायमूर्तींकडून (याच काळात, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या गणगोतांकडे अफाट माया जमल्याच्या घटना उघडकीला आल्या आणि तत्परतेनं दाबल्याही गेल्या) “कल्याणी व सिपला” हे, कामगार-चळवळीचे कंबरडेच मोडणारे लागोपाठ दोन न्यायालयीन निर्णय, काँग्रेसी सरकारकडून मिळवले गेले आणि ‘कंत्राटी कामगार/कर्मचारी पद्धत’ (Contract Labour System) नांवाची “गुलामगिरी व नव-अस्पृश्यता”, या देशात विषवल्लीसारखी बेफाम फोफावायला लागली\nत्याचीच परिणती पुढे जनसामान्यांच्या (अर्थात, कामगारांच्या) अखंड गुलामगिरीत होणार होती, हे उघड गुपित होतं. ‘लाल किल्ला’ गहाण ठेवण्यासारख्या ‘किरकोळ’ घटना, म्हणजे या मातीत १९९०-९१ सालीच रुजवल्या गेलेल्या विषवृक्षाचीच कटू फळं होतं… हे आजच्या राहुल गांधींच्या काँग्रेसला कोणीतरी समजावून सांगण्याची खरोखरीच गरज आहे की, त्या काँग्रेसनं आपल्या डोळ्यावर राजकीय सोयीचं कातडं ओढून घेतलयं हाती राजकीय ताकद असूनही कम्युनिस्ट काय, नी तथाकथित समाजवादी काय, नी मागासवर्गीय नेते काय… सगळेच त्याकाळी (आणि, आजही) मूग गिळून गप्प बसले\nअनीतित बुडालेल्या आणि महापुरुषांचे कौतुकसोहळे, जयंत्यामयंत्या यातच अडकलेल्या तथाकथित चळवळीतल्या शिलेदारांना, या ‘कंत्राटी’ गुलामगिरी व नव-अस्पृश्यतेशी काही देणंघेणं असण्याचं कारण उरलं नव्हतं… उलटपक्षी, अनेक अशा चळवळीतल्या सर्वपक्षीय राजकीय धटिंगणांनी, या वाहत्या ‘कंत्राटी गंगे’त आपले हात यथेच्छ धुवून घेतले आणि आजही घेताहेत.\n“भारतात कुठेही नोकरी, व्यवसाय, निवारा, शेती, धंदा-उद्योग करण्याच्या”, राज्यघटनेनं दिलेल्या अनियंत्रित व अनिर्बंध स्वातंत्र्यानं…. स्वातंत्र्यापश्चात, महाराष्ट्रातच परप्रांतीयांचं बेफाम आक्रमण होणार, हे सांगायला कुठल्या कुडमुड्या ज्योतिषाची कधिही आवश्यकता नव्हती स्वातंत्र्यपूर्व काळातच, सुसंस्कृत व त्याकाळी तुलनेनं अधिक नीतिमान असणाऱ्या मराठ्यांच्या (मराठी भाषिक म्हणून ही शब्दयोजना आहे, जातिवाचक बिलकूल नव्हे) महाराष्ट्रात, हे परप्रांतीय ‘आक्रमण’ सुरु झालेलच होतं. इंग्रजांचा ‘हात’ धरुन गुजराथी-मारवाड्यांनी इथे आपला व्यापारउदीम वाढवायला तेव्हाच सुरुवात केली होती. इंग्रजांना कायम मराठी तलवारीचा, बंदुकीचा धाक वाटायचा…. तेव्हा, निदान मराठ्यांच्या दुसऱ्या हाती ‘तराजू’ची ताकद तरी राहू नये; या कुटील हेतूने इंग्रजांनी गुजराथी-मारवाड्यांना येनकेनप्रकारे महाराष्ट्रात हातपाय पसरवायला जाणिवपूर्वक मदत केली.\nलढाया-युद्धांनी फारसं काही साध्य होतं नाही, उलट भीषण रक्तपात घडतो व साधनसामुग्रीचा प्रचंड नाश होतो… म्हणून, दुसऱ्या महायुद्धानंतर, ब्रिटीश-अमेरिकन आक्रमकांनी जशी आपली युद्धनीति बदलली व ‘व्यापारी-वसाहतवाद’ हा, जगभर वर्चस्व गाजवण्याचा नवा प्रभावी मार्ग निवडला; तसाच, अभिनव मार्ग या महाराष्ट्रात ‘आक्रमण’ करण्यासाठी… राज्यघटनेचा आधार घेऊन व बदमाष मराठी राजकारण्यांचा हात धरुन, परप्रांतीय उद्योगपती-व्यापारी व परप्रांतीय कामगारांनी निवडला\nजैन-गुज्जू-मारवाडी उद्योगपती-व्यापारी व परप्रांतीय मजूर, यांच्या ‘अडकित्या’त सामान्य मराठी माणूस सापडला. पण, या आपल्या चारही बाजुंनी झालेल्या जगण्याच्या कोंडीचं ‘भान’ येऊ नये म्हणून, त्याला कधि सण-उत्सव-खेळ या ‘अफूच्या ग्लानी’त तर, कधि ‘बुवाबाजी’च्या ‘अॅनेस्थेशिया’वर सर्रास ठेवू जाऊ लागलं.\nजगभर, या जगड्व्याळ भांडवलदारीच्या प्रसाराला मोठा हातभार लावलेल्या ‘जागतिकीकरणा’विरुद्ध ‘स्थानिकीकरणा’ला वेग आलेला असताना (उदा. ब्रेक्झिट वगैरे), आमच्या मराठी घड्याळांच्या काट्यांचा प्रवास आजही उलट दिशेने चालूच आहे. ना आम्हाला जागतिकीकरणाची खंत, ना खाजगीकरणाची आला दिवस ढकलायचा…. “आहार, निद्रा, भय आणि मैथुन”, असा प्राणी-पक्षी-किटकांसारखा नित्यक्रम कसाबसा चालवत, जोपर्यंत कुणी जबरदस्तीने हाकलत नाही तोवर, कुढत-कुंठत जगत रहायचं…. ना कुठल्या मराठी ओठावर हसू फुलत, ना चेहऱ्यावर आशेचा भाव दिसत… ना कसली नीति, ना भविष्याची क्षिती…. ना फुकटेपणाची चीड, ना कसला खेद, ना खंत, ना अन्याय-शोषणाविरुद्ध खदखद… हे आजचं लाजिरवाणं ‘मराठी-वास्तव’ आहे… ते नाकारुन कसं चालेलं\nमुंबई-ठाणे (आता, पुणे-नाशिक वगैरे सगळीच महानगरं) येथून दूर हाकलला जात जात, मराठी-माणूस आता डोंबिवली-कल्याण-टिटवाळा-अंबरनाथ-कसारा-बदलापूर रेल्वेस्थानकं पार करत आता थेट “कर्जत”पर्यंत परागंदा झालाय…. इथे त्याची अनिवार्यपणे ‘भिंतीला पाठ’ टेकेल; कारण, अजून पुढे पळायला त्याला मार्गच उपलब्ध नाही यानंतर, एक तो परिपूर्ण स्वरुपाचा ‘गुलाम’ होईल किंवा त्याची ‘भिंतीला पाठ’ टेकल्याने तो ‘विद्रोही-विध्वंसक’ बनेल…. दोन्ही अवस्था अंति घातकी आहेत\n१०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून अगदी संपन्न नाही, … तरी, शिवबा-संतांचा न्यायनीतिमान, उन्नत-उदात्त महाराष्ट्र घडविण्याची आलेली संधि विशिष्ट राज्यघटना तरतुदी आणि ‘ठाकरी-पवारी’ राजकारणाने महाराष्ट्राने गमावली महाराष्ट्राचा ‘विकास’ होतोय… विकास झाला म्हणतात…. मग, आम्ही सामान्य मराठी माणसं, मराठी कामगार नेमके त्या ‘विकास-चित्रा’त कुठे आहोत महाराष्ट्राचा ‘विकास’ होतोय… विकास झाला म्हणतात…. मग, आम्ही सामान्य मराठी माणसं, मराठी कामगार नेमके त्या ‘विकास-चित्रा’त कुठे आहोत आमचं त्यातलं स्थान कोणतं आमचं त्यातलं स्थान कोणतं आम्हा, मराठी कामगार-शेतकऱ्यांना रोज उठून, जीवावर उदार होऊन आंदोलनं का करावी लागतायत\n१५व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार १९७१च्या ऐवजी २०११ची जगगणना प्रमाण मानली जाऊन, ज्या उत्तरभारतीयांनी अत्यंत बेजबाबदार व बेबंदपणे आजवर आपली ‘पिल्लावळ’ वाढवत नेलीयं (आणि, आजही तिचं, लोकसंख्यावाढीची एकमेव कारखानदारी तिथे तूफान चालूच आहे)…. त्यांना ‘शिक्षा’ मिळण्याऐवजी भरघोस ‘बक्षिसी’ मिळणार आहे…. याहीपुढे मतांच्या बदमाषीच्या राजकारणात मिळत रहाणार आहे. हे सगळं, लोकसंख्याधारित मतांचं राजकारण, महाभयंकर आहे… मराठी माणसांना महाराष्ट्राच्याच जमिनीत गाडणारं आहे\nयाची मराठ्यांना अज्ञानापोटी आणि आळसापोटी जाणिव नसली तरी, दक्षिण भारत जागा आहे…. आणि, तिचं मोठी आशा आहे\nमहाराष्ट्र आणि दक्षिण भारतानं एकत्र येऊन ‘स्वायत्तते’चा मुद्दा नेटाने लावून धरलाच पाहिजे\nभारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून, अजूनही जर फार मोठ्या स्वरुपाचा उत्पात वा रक्तपात न होता…. महाराष्ट्रातली साधनसंपत्ती, नोकरी-व्यवसाय, धंदे, निवासी जागा व शेतजमीन मराठी हातातून, चिमटीतून पूर्णतः निसटून द्यायची नसेल…. उरलासुरला महाराष्ट्राचा निसर्ग व ढासळणारं पर्यावरण वाचवायचं असेलं; तर, “राष्ट्रांतर्गत राष्ट्र…. स्वायत्त-महाराष्ट्र…. शिवछत्रपतीराष्ट्र”चा नारा महाराष्ट्राच्या सांदीकोपऱ्यात घुमवून महाराष्ट्रासह देशात काश्मीरच्या धर्तीवर ३७० कलमाचा आग्रह, मराठी तरुणाईला यापुढे युध्दपातळीवर धरावाच लागेल….\nअन्यथा भविष्यात, १ मे चा महाराष्ट्रदिन व कामगारदिन… हा, “महाराष्ट्रातल्या मराठी कामगारांचा ‘मरणदिन’ म्हणूनच साजरा करावा लागेल” \nजय महाराष्ट्र | जय हिंद ||\n…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)\nया दिवशी पोस्ट झाले एप्रिल 24, 2018 मे 3, 2018\nदोन पिढ्यांमधला जगण्यातला फरक….\nएका वडिलांनी आपल्या मुलाला दिलेले अतिशय सुंदर, समर्पक उत्तर….\nदोन पिढ्यांमधला जगण्यातला फरक…. प्रत्येकाने वाचावं असं काही….\nएका तरुणाने आपल्या वडिलांना विचारले:\n“तुम्ही पूर्वीच्या काळी कसे काय हो रहात होतात\nत्यावर बाबांनी उत्तर दिले…..\n“बाळा, तुमची पिढी खालीलपैकी गोष्टी नसताना आज जसा राहू शकतो ना, तसेच तू सांगितलेल्या गोष्टींच्या अभावात आम्ही रहायचो”…..\nकुणाशी सन्मानपूर्वक वागणं नाही…\nविनम्रता तर नाहीच नाही…\nखेळ नाहीत, व्यायाम नाही …\nयोग-प्राणायामाचा तर पत्ताच नाही…\nप्रत्येकाशी प्रत्येकक्षणी स्पर्धा, निकोप-निरपेक्ष ‘मैत्र’ नाही…\nअवघं जगणं उथळ, जगण्याच्या तत्त्वज्ञानाचा थांगपत्ता नाही…\n१९४० ते १९८० या काळात जन्मलेलो आम्ही खरचं भाग्यवान होतो. आम्ही परिपूर्ण असं जीवन जगलो\nखेळताना आणि सायकल चालवताना आम्ही कधीच हेल्मेट घातलं नव्हतं. शाळेतून घरी आल्यावर आम्ही संध्याकाळपर्यंत मनसोक्त खेळलो. आम्ही टीव्ही नाही पहात बसलो. आम्ही आमच्या जिवाभावाच्या मित्रांसोबत खेळलो, बनावट-बदमाष इंटरनेट मित्रांबरोबर नाही.\nआम्हाला जर कधी तहान लागली तर, आम्ही नळाचे, विहीरीचे पाणी प्यायलो, बाटलीबंद पाणी नाही प्यायलो. हाती पैसे कमी म्हणून, आम्ही एकाच ग्लासात दोघं मित्र ऊसाचा रस, सरबत पीत असू… त्यामुळे, वाटण्यातला निर्भेळ आनंद गाठी बांधला, ती काही आमची उपासमार नव्हती. आम्ही दररोज भरपूर वरण-भात-भाजी खात होतो, पण चायनीज, फास्टफूड खाल्ल्यासारखे आम्ही वजन वाढून लठ्ठ नाही झालो.\nसर्वत्र हिरवळ, साधे मातीचे रस्ते म्हणून साध्या स्लिपर घालून फिरतानाही कधि त्रास जाणवला नाही…. आमच्या आई आणि वडीलांना आम्हाला निरोगी व शरीरसंपन्न ठेवण्यासाठी कोणताही विशेष आहार (ब्रॅण्डेड फूड) आम्हाला द्यावा लागला नाही. आम्ही स्वत:चे साधेसुधे खेळ स्वतः तयार करायचो आणि ते मनसोक्त खेळलो, त्या खेळांनी निसर्ग-पर्यावरणाचा कधि घात झाला नाही.\nआमचे आईवडील श्रीमंत नव्हते. ते आम्हाला भौतिक सुख देऊ शकले नाहीत; पण प्रेम त्यांनी भरभरुन दिलं आणि आम्ही ते घेतलं. आम्हाला कधीही सेलफोन, डीव्हीडी, प्ले स्टेशन, व्हिडिओ गेम, पर्सनल कॉम्प्युटर, इंटरनेट चॅटचा विचारही शिवला नाही… तरीही पाचपन्नास खरेखुरे मित्र आम्ही राखून होतो. आम्ही आमच्या मित्रांच्या घरी कुठल्याही निमंत्रणाशिवाय कधिही जात होतो आणि एकत्र जेवायचो देखील.\nअामच्यावेळी आमचं कुटुंब आणि इतर नातेवाईकांबरोबर असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे आम्ही खूप आनंदी होतो. आमच्या त्यावेळी काढलेल्या काळ्या-पांढऱ्या पुसट झालेल्या फोटोंमधूनच तुम्ही त्या ‘रंगीतस्मृति’ शोधू शकता.\nआमची पिढी, एक अनोखी आणि अधिक समजूतदार पिढी आहे; कारण, आमची ही अशी शेवटची पिढी आहे की, ज्यांनी आपल्या वडीलधाऱ्यांच नेहमीेच एेकलं आहे आणि ज्यांना आज आपल्या मुलांचेही एेकावे लागत आहे आणि, आम्ही अजूनही एवढे हुशार नक्कीच आहाेत की, आमच्यावेळी अस्तित्वात नसलेल्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करायचा, याचं मार्गदर्शन वेळप्रसंगी तुम्हाला करु शकतो \nजाता जाता बाळा, मला एक प्रश्न तुमच्या नवतरुण पिढीला विचारायचाय, “तुमची पिढी जर एवढी सुखसंपन्न, संसाधन-तंत्रज्ञानयुक्त व नशिबवान आहे; तर, मग ती थबकून कधि खराखुरा ‘विश्राम’, खरीखुरी विश्रांती का घेऊ शकत नाही… त्यासाठी, अनिवार्यपणे तब्येतीचा आणि कौटुंबिक स्वास्थ्याचा सत्यानाश करणाऱ्या मादक पदार्थांचाच आश्रय हरघडी का घ्यावा लागतो… सतत, वाघ पाठीशी लागल्यासारखी, तिला जीवनात प्रचंड धावपळ, दगदग का करावी लागत्येय \nआमच्याकडे आता वेळ मर्यादित आहे… त्यामुळे, तुम्ही आमच्यापाशी असलेल्या या निर्भळ आनंदी जगण्याच्या ‘ठेव्या’चा शक्य असल्यास वा इच्छा झाल्यास लाभ घ्या, “ठेविले अनंते, तैसेचि रहावे”, ही अतिशय निसर्ग-पर्यावरणपूरक जाज्वल्य मराठी संस्कृतीतली जीवनशैली, आमच्याकडून जाणून घ्या… स्वतः आनंदी व्हा आणि पुढच्या पिढ्यांचं अस्तित्व कायम राखा… त्यांना जगण्यासाठी सुयोग्य निसर्ग-पर्यावरण व नैसर्गिक संसाधनं शिल्लक ठेवा….. माणूस कितीही मोठा झाला, साधनसंपन्न झाला तरीही तो प्रथम ‘दयाळू-मायाळू’ असला पाहिजे आणि सरतेशेवटीही तो तसाच असला पाहिजे \nजगा, जगवा आणि जगू द्या\nया दिवशी पोस्ट झाले एप्रिल 19, 2018 एप्रिल 19, 2018\n“तो द्रवला, तिथेच चुकला की, तो दोष, त्या तशाच “व्यवस्थापकीय खेळी”ला पुन्हा एकवार ‘बळी’ पडणाऱ्या मराठी कामगारांच्या रक्तातलाच समजायचा\n{साधारण दहा-बारा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे…. ठाणे-कळवा येथील ‘मुकंद आयर्न’ या बड्या कंपनीतील, जगण्याची कोंडी झालेल्या कामगारांनी, राजन राजे यांना दीर्घकाळ अडलेल्या पगारवाढीच्या करारासंदर्भात, आर्त साद घातली. स्वाभाविकच, त्याला भरभरुन प्रतिसाद देत, हा ‘अवलिया’ त्यांच्या मदतीला धावून गेला… जे व्यवस्थापनं कामगारांना धूप घालत नव्हतं, त्याचं ‘मुकंद आयर्न’च्या व्यवस्थापनानं ‘राजन राजे’ नांवाला घाबरुन, उभ्या आयुष्यात कधि नशिबी नव्हता, असा तुलनेनं भरघोस पगारवाढीच्या कराराचा प्रस्ताव तेव्हा मुकंदच्या कामगारांपुढे ठेवला… प्रस्ताव हाती येताच, ‘राजन राजे’ या अवलियाला साफ बाजूला सारत (अर्थात, तिचं व्यवस्थापनाची प्रस्तावासंदर्भातली प्रमुख ‘अट’ होती), जाज्वल्य नेतृत्त्वाचा ‘विश्वासघात’ करुन एकदाचा तो करार, मुकंदचे कामगार पदरात पाडून घेते झाले. त्यानंतर, एक भीषण कालखंड मुकंद आयर्न कामगारविश्वात सुरु झाला…. अंधारयुग नुसतं पुन्हा अवतरलं, असचं नव्हे; तर, ते त्याची पडछाया त्यानंतर अधिकच गडद झाली आता, मुकंदच्या कामगारांना ‘राजन राजे’ या अवलियाच्या समोर, मदतीसाठी पुन्हा तोंड दाखवायची सोय उरली नव्हती. अशात, एक पिढी कामगारांची जवळपास बदलून गेली… नव्या दमाच्या नवतरुण कामगारांनी पुन्हा विलक्षण आर्जव करत, या ज्वलंत नेतृत्त्वाला साकडं घातलं आणि तो अवलिया द्रवला… “तो द्रवला, तिथेच चुकला की, तो दोष, त्या तशाच “व्यवस्थापकीय खेळी”ला पुन्हा एकवार ‘बळी’ पडणाऱ्या मराठी कामगारांच्या रक्तातलाच समजायचा आता, मुकंदच्या कामगारांना ‘राजन राजे’ या अवलियाच्या समोर, मदतीसाठी पुन्हा तोंड दाखवायची सोय उरली नव्हती. अशात, एक पिढी कामगारांची जवळपास बदलून गेली… नव्या दमाच्या नवतरुण कामगारांनी पुन्हा विलक्षण आर्जव करत, या ज्वलंत नेतृत्त्वाला साकडं घातलं आणि तो अवलिया द्रवला… “तो द्रवला, तिथेच चुकला की, तो दोष, त्या तशाच “व्यवस्थापकीय खेळी”ला पुन्हा एकवार ‘बळी’ पडणाऱ्या मराठी कामगारांच्या रक्तातलाच समजायचा गुलामगिरीच्या तब्बल एक हजार वर्षानंतर, ज्या थिजलेल्या मराठी रक्तातली ‘लाली’ वाढवून त्याला ‘विजिगिषूवृत्ती’चा परिसस्पर्श ‘शिवछत्रपतीं’नी दिला…. त्याचं ‘मराठी-रक्ता’ला, महाराष्ट्रात दशकानुदशके किळसवाणं राजकारण करत, एवढं कुणी आजवर सडवलं गुलामगिरीच्या तब्बल एक हजार वर्षानंतर, ज्या थिजलेल्या मराठी रक्तातली ‘लाली’ वाढवून त्याला ‘विजिगिषूवृत्ती’चा परिसस्पर्श ‘शिवछत्रपतीं’नी दिला…. त्याचं ‘मराठी-रक्ता’ला, महाराष्ट्रात दशकानुदशके किळसवाणं राजकारण करत, एवढं कुणी आजवर सडवलं शिवछत्रपतींपश्चात, मराठी माणसांच्या रक्तातली ‘स्खलनशीलता’, शरीरात प्रदीर्घकाळ घर करुन रहाणाऱ्या ‘रोगजंतूं’सारखी वेळी-अवेळी ‘रोगनिर्मिती’ करत, आजही ठाण मांडून तशीच मौजूद आहे काय शिवछत्रपतींपश्चात, मराठी माणसांच्या रक्तातली ‘स्खलनशीलता’, शरीरात प्रदीर्घकाळ घर करुन रहाणाऱ्या ‘रोगजंतूं’सारखी वेळी-अवेळी ‘रोगनिर्मिती’ करत, आजही ठाण मांडून तशीच मौजूद आहे काय… याचा फैसला वाचकांनी करावा, तो त्या नेत्याच्या शब्दस्फुल्लिंगांतूनच… ज्या नेत्याने, आजवर हे आणि असेच, ‘मराठी कामगारां’नी घातलेले असंख्य अवसानघातकी ‘घाव’ छातीवर, पाठीवर झेललेत…. तरीही तो तसाच, “रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे”च्या आणि ‘जातजमाती’च्या अर्थकारण-राजकारणाच्या विरोधात उभा आहे, उभा रहाणार आहे… ते केवळ, “श्रीकृष्णाचा जीवनसंदेश आणि शिवछत्रपतींची राजनीति, त्याने आपल्या रक्तात गोंदवून घेतलेली असल्यानेच… अवलिया हा असा की, ज्याला माणसाचा ‘जातधर्म’ माहित नाही, माहित आहे ते फक्त, आणि फक्त, ‘माणसाचं कर्म’… जमल्यास वाचा आणि विचार करा…. संपादक, ‘कृष्णार्पणमस्तु’… ‘धर्मराज्य पक्षा’चं मुखपत्र}\nहे असचं होत असतं, असचं होणार, याची मला पूर्वानुभवावरुन पूर्वकल्पना होतीच. गेली तीन तपे मी हा सगळा मराठी माणसांनी, आपल्या आयुष्याचाच मांडलेला ‘भोंडला’, मांडलेला ‘बाजार’ मी पहात आलोयं. त्यामुळे, तशी मी ‘प्रवीण’ला दिलेली होती. म्हणूनच, आपलं मतं वा सल्ला सोशलमिडीयातून देण्याची मला बिलकूल इच्छा नव्हती अनुयायांची पण कधितरी ‘परीक्षा’ व्हायला नको का अनुयायांची पण कधितरी ‘परीक्षा’ व्हायला नको का यापेक्षा काही वेगळं, प्रचंड बहुमताने घडलं असतं, तर ती कामगार जगतातली आश्चर्यकारक घटना म्हणून गणली गेली असती\nमराठी माणसांच्या नांवाने ऊठसूठ गळा काढणारे (प्रत्यक्षात, गळा कापणारे) यच्चयावत बदमाष मराठी राजकारणी आणि उद्योग जगतातली “जैन, गुज्जू, मारवाडी, सिंधी, पंजाबी” ही धनदांडगी मंडळी… कायम मला हेच सांगत आलेली आहेत की, “मराठी माणसं, ही फार थोडक्यात ‘बोली’ लावून विकत घेता येणारी किंवा वाटेला लावता येणारी ‘प्रजात’ आहे… त्यांना, बेडकासारखं जेमतेम दिड फुटावरच दिसतं; मग दिडशे फूट, दिडशे मीटर, दिडशे किमीची तर बातच सोडा त्यांना जर धड, त्यांचं खरखुरं हित कळतं असतं, तर आम्ही (म्हणजे, धनदांडगे जैन, गुज्जू, मारवाडी) तुमच्यावर तुमच्याच राज्यात येऊन ‘राज्य’ करु शकलो असतो काय त्यांना जर धड, त्यांचं खरखुरं हित कळतं असतं, तर आम्ही (म्हणजे, धनदांडगे जैन, गुज्जू, मारवाडी) तुमच्यावर तुमच्याच राज्यात येऊन ‘राज्य’ करु शकलो असतो काय” हेच उद्योगपती व त्यांचे दलाल (HR-अधिकारीवर्ग वा तथाकथित Labour Consultants) , “एक दफे पैसा गटार में फेकेंगे, लेकिन तुम्हारे मराठी कामगार को नहीं देंगे”, अशी बेधडक व बिनदिक्कत ‘मस्ती’ही वेळप्रसंगी आम्हाला दाखवत आलेले आहेत…. त्याचीही प्रमुख कारणं म्हणजे आपला आळस, लढाऊवृत्ती व दूरदृष्टीचा अभाव, आपसात माजलेली सुंदोपसुंदी आणि नीतिमत्ताशून्यता” हेच उद्योगपती व त्यांचे दलाल (HR-अधिकारीवर्ग वा तथाकथित Labour Consultants) , “एक दफे पैसा गटार में फेकेंगे, लेकिन तुम्हारे मराठी कामगार को नहीं देंगे”, अशी बेधडक व बिनदिक्कत ‘मस्ती’ही वेळप्रसंगी आम्हाला दाखवत आलेले आहेत…. त्याचीही प्रमुख कारणं म्हणजे आपला आळस, लढाऊवृत्ती व दूरदृष्टीचा अभाव, आपसात माजलेली सुंदोपसुंदी आणि नीतिमत्ताशून्यता आम्ही खऱ्या अर्थाने राजकियदृष्ट्या जागृत व्हायला तयार नाही आणि आमची राजकिय क्रांतीची भाषा, ही ‘आळशां’ची भाषा आहे… ‘सोशलमिडीया’तून बसल्याजागी टाईमपास करत घडवू पहात असलेली ‘व्हर्चुअल क्रांति’ची षंढ भाषा आहे\nकामगार चळवळीला (धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचा सन्माननीय अपवाद सोडून) आता नीति, न्याय व सहसंवेदनेची डूब राहीलेली नाही, हे फार मोठं दुर्दैवं व फार मोठी धोक्याची घंटा आहे…. आणि, ही अस्वस्थ करणारी परिस्थिती शिवबा-संतांच्या महाराष्ट्रात व्हावी, या सारखं दुर्भाग्य कुठलं त्यामुळेच, योग्य राजकिय जागृतीही कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण करता येणं, आमच्या सारख्याना दिवसेंदिवस अशक्यप्राय होत चाललयं. निवडणुकीत सातत्याने होणारा “धर्मराज्य पक्षा”चा दारुण पराभव, हे त्याचचं द्योतक आहे त्यामुळेच, योग्य राजकिय जागृतीही कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण करता येणं, आमच्या सारख्याना दिवसेंदिवस अशक्यप्राय होत चाललयं. निवडणुकीत सातत्याने होणारा “धर्मराज्य पक्षा”चा दारुण पराभव, हे त्याचचं द्योतक आहे वेगवेगळ्या निवडणुकीतला हा पराभव ‘धर्मराज्य पक्षा’चा नसतो, तर प्रत्येकवेळी तो अवघ्या कामगारविश्वाचा असतो वेगवेगळ्या निवडणुकीतला हा पराभव ‘धर्मराज्य पक्षा’चा नसतो, तर प्रत्येकवेळी तो अवघ्या कामगारविश्वाचा असतो त्यामुळेच, आज ना संसदेत, ना महाराष्ट्राच्या विधानभवनात, खराखुरा कामगारांचा आवाज उठवणारा साधा एकही ‘प्रतिनिधी’ नाही. मित्रांनो, तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की, आता कामगार आंदोलनांची पुण्याई आणि प्रभाव, या उच्चतंत्रज्ञानाधारित “रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे”त (Vampire-State System) झपाट्याने घटत चाललायं. ‘राजन राजे’ हाच काय तो ‘वेडापीर’, या विपरीत स्थितीत ती, जाज्वल्य कामगारहिताची अखेरची ‘मशाल’ हाती धरुन गेली पस्तीस-छत्तीस वर्षे अखंड चालतोयं त्यामुळेच, आज ना संसदेत, ना महाराष्ट्राच्या विधानभवनात, खराखुरा कामगारांचा आवाज उठवणारा साधा एकही ‘प्रतिनिधी’ नाही. मित्रांनो, तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की, आता कामगार आंदोलनांची पुण्याई आणि प्रभाव, या उच्चतंत्रज्ञानाधारित “रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे”त (Vampire-State System) झपाट्याने घटत चाललायं. ‘राजन राजे’ हाच काय तो ‘वेडापीर’, या विपरीत स्थितीत ती, जाज्वल्य कामगारहिताची अखेरची ‘मशाल’ हाती धरुन गेली पस्तीस-छत्तीस वर्षे अखंड चालतोयं पुढील काळात ही व्यवस्था एवढी क्रूर व शोषक बनत जाईल की, त्याविरुद्ध साधा आवाजही उठवणं सोप जाणार नाही. ‘राजन राजे’ ही एक ‘नैतिक दहशत’च सध्या या मार्गात, त्यांना आडवी जातेयं एवढचं पुढील काळात ही व्यवस्था एवढी क्रूर व शोषक बनत जाईल की, त्याविरुद्ध साधा आवाजही उठवणं सोप जाणार नाही. ‘राजन राजे’ ही एक ‘नैतिक दहशत’च सध्या या मार्गात, त्यांना आडवी जातेयं एवढचं अन्यथा, ‘कायम-कर्मचारी’ ही संकल्पनाच एव्हाना पूर्णतः बाद होऊन सगळेच ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी’ नांवाचे “गुलाम व नव-अस्पृश्य” म्हणून राब राब राबताना दिसले असते… असो\nपण, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, केवळ पगारवाढीच्या वा बोनसच्या आपल्या “आकड्यां”मध्येच जर, अवघी कामगार चळवळ अडकून पडणार असेल; तर, मग फारच कठीण आहे कल्पना करा, शिवछत्रपतींना जर असे मावळे लाभले असते (की, जे फेकलेल्या आकड्यांमध्ये सहजी फसू शकतील) तर, शिवछत्रपती महाराज काय कप्पाळ करु शकले असते कल्पना करा, शिवछत्रपतींना जर असे मावळे लाभले असते (की, जे फेकलेल्या आकड्यांमध्ये सहजी फसू शकतील) तर, शिवछत्रपती महाराज काय कप्पाळ करु शकले असते अवघं शिवछत्रपतींचं सैन्यचं विकत घेण्याएवढी राक्षसी ताकद मोंगलांकडे होतीच की… पण, विकला जाणारा कुणी नव्हता की, बक्षिसीच्या आकड्यांमध्ये फसणाराही कुणी ‘मावळा’ नव्हता\nठीक आहे, “सरतेशेवटी, मी माझं काम जीवाच्या कराराने करतोयं… करत रहाणार आहे. लोक साथ देतील न देतील… तो त्यांचा प्रश्न आहे. या लोकशाहीत (विशेषतः, सोशलमिडीयाच्या आक्रमणाने) वेडंवाकडं वागण्याचा अधिकार लोकांना, राजकिय समज असो वा नसो, ‘दरडोई एक मत’ असल्याने आहेच… आणि, तो ते वेळोवेळी वेडावाकडा बजावताना मी त्यांना पहातच आलोय. कालाय तस्मै नमः … नशीब समजायचं की, शिवछत्रपतींच्या काळात असली भुक्कड लोकशाही नव्हती\nतेव्हा, मित्रांनो… तुम्ही मला रजा दिलीत तर फार बरं होईल. मुकंद आयर्नच्या कामगारांचा हा काही माझा पहिला अनुभव नव्हे… आणि, मुकंदच्याच कामगारांना एकट्यांना का दोष द्यायचा, सगळीकडे हेच मन विषण्ण करणारं चित्र आहे “कालही आणि आजही, कुठेतरी तुम्हाला माझा ‘चार पैसे’ जास्त मिळण्यासाठी “उपयोग” झाला असेल, तर तेही नसे थोडके… ते समाधान गाठी बांधूनच तुमचा निरोप घेऊ पहातोय\n……नाट्यगृहात, पडदा वर जाण्याअगोदर ‘घंटा’ वाजते. पण, आजच्या मतदानाच्या निमित्ताने जी ‘घंटा’ कामगारांनी ‘मतदान’ करुन वाजवलीय, त्या ‘घंटे’मुळे मुकंद आयर्नच्या कामगारांच्या भविष्याचा ‘पडदा’ वर जातो की खाली येतो… हे नजिकच्या भविष्यात कळेलच जे काही मला आपलं प्रेम लाभलं, त्या प्रेमाबद्दल मी समस्त कामगारांना…. ज्यांनी, आयुष्यात कधि मी ऐकला नाही, अनुभवला नाही, अशा ‘मुर्दाबाद’ वगैरे कटू शब्दांत माझा भरसभेत निषेध केला वा आज ज्यांनी विरोधी मतदान केलं, त्या सर्व कामगारमित्रांनाही, मनःपूर्वक व अगदी अंतःकरणपूर्वक धन्यवाद मी देतो. झालचं तर, तुमचं सदैव भलं व्हावं, ही ईशचरणी प्रार्थना करुन व मनोकामना बाळगूनच आपला निरोप घेतो जे काही मला आपलं प्रेम लाभलं, त्या प्रेमाबद्दल मी समस्त कामगारांना…. ज्यांनी, आयुष्यात कधि मी ऐकला नाही, अनुभवला नाही, अशा ‘मुर्दाबाद’ वगैरे कटू शब्दांत माझा भरसभेत निषेध केला वा आज ज्यांनी विरोधी मतदान केलं, त्या सर्व कामगारमित्रांनाही, मनःपूर्वक व अगदी अंतःकरणपूर्वक धन्यवाद मी देतो. झालचं तर, तुमचं सदैव भलं व्हावं, ही ईशचरणी प्रार्थना करुन व मनोकामना बाळगूनच आपला निरोप घेतो \nजय महाराष्ट्र, जय हिंद \n…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष आणि धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)\nया दिवशी पोस्ट झाले एप्रिल 12, 2018 मे 16, 2018\n“लाल रक्ताची होळी-धूळवड खेळतच ‘लालबाग’मधून वाढलेल्या व त्यातूनच पुढे फोफावलेल्या”, ‘शिवसेने’नच ‘नगर’च्या दहशतीवर ‘सामन्या’तून कोल्हेकुई करावी \nनगरची दहशत, ही आजकालची नाही…. सहकारातला ‘स्वाहाःकार’ म्हणून गणल्या गेलेल्या साखरकारखानदारीच्या अफाट पैशातून पवार-ठाकरेंच्या ‘बेरजे’च्या राजकारणाद्वारे पोसली गेलेली ही अमानुष ‘दहशत’, गेल्या काही दशकांची आहे\nएका बाजूला अण्णा हजारेंसारखी समाजहितैषी मंडळी जन्माला घालणारा हा जिल्हा, दुसऱ्या बाजूला ही क्रूर पिल्लावळ पोसत आलायं…. अंगाखांद्यावर खेळवत आलायं, ही या जिल्ह्याची फार मोठी लाजिरवाणी शोकांतिका आहे\nयाच नगरमध्ये सध्या, “आरटीआय आणि अॅट्रासिटी” हा मोठा बिनभांडवली धंदाच बरकतीला आलाय असं नव्हे; तर ती एक भली मोठी ‘राजकीय फॅक्टरी’च बनलीयं…. आणि, सर्वपक्षीय आशिर्वादाने धूमधडाक्यात ती तिथे दिवसाचे चोवीस तास, वर्षाचे बारा महिने चालू असते. एकएका नगरसेवकाच्या ‘खरेदी’वर बेधडक करोडोंची बोली लावणारे महाबदमाष राजकारणी (यात, सध्या गाजणाऱ्या दुहेरी हत्याकांडावर, बिनपैशाचा राजकीय-तमाशा करणारी ‘शिवसेना’ अग्रक्रमाने आलीच) भारतात अन्यत्र, फार थोड्या ठिकाणी पहायला मिळतील. निवडणूका जिंकल्यावर कोऱ्याकरकरीत नोटांवर (म्हणजेच, लक्ष्मीला पायदळी तुडवणाऱ्या) थयथया नाचणाऱ्या राजकीय अवलादी, या नगरच्या मस्तवाल राजकारणातच तुम्हाला आढळतील (ठाण्यातल्या, अशाच एका तुरुंगात आतबाहेर करणाऱ्या व अनेकवेळा खात्रीने निवडून येणाऱ्या नगरसेवकावर, असले पूर्वी आरोप झाल्याचं वाचकांना स्मरत असेलच)\nमहाराष्ट्रात, एकाच घराण्यातील राजकीय कर्तेपुरुष() आणि त्यांच्या बाया, विविध राजकीय पक्षांमध्ये आपल्या ‘राजकीय धंद्या’च्या सोयीसाठी विखुरलेले असण्याचा… किंवा, विविध राजकारणी आपापसात ‘व्याही’ बनण्याचा एक नवा यूपी-बिहारी राजकीय “माफिया-फंडा” सर्वदूर पसरलायं. पोलिसी ‘खाकी वर्दी’, ही त्यांच्यासाठी मग फक्त एक ‘खेळणं’ बनतं…. किंवा कधिही, कसाही वाजवायचा एक ‘खुळखुळा’ बनतो) आणि त्यांच्या बाया, विविध राजकीय पक्षांमध्ये आपल्या ‘राजकीय धंद्या’च्या सोयीसाठी विखुरलेले असण्याचा… किंवा, विविध राजकारणी आपापसात ‘व्याही’ बनण्याचा एक नवा यूपी-बिहारी राजकीय “माफिया-फंडा” सर्वदूर पसरलायं. पोलिसी ‘खाकी वर्दी’, ही त्यांच्यासाठी मग फक्त एक ‘खेळणं’ बनतं…. किंवा कधिही, कसाही वाजवायचा एक ‘खुळखुळा’ बनतो त्यातूनच, “सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय”, हे पोलिसी-ब्रीद टिश्श्यूपेपरवरच्या विष्ठेसारखी हवी तशी, हवी तेव्हा ‘फ्लश्’ करता येणारी बाब बनल्याचं प्राक्तन उरल्यासुरल्या, शिवबा-संतांच्या महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत जनतेसमोर येतं \nमुळात, हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढेच कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व धाडसी पोलिस अधिकारी असण्याची गंभीर स्थिती असताना, अशा पोलिस अधिकाऱ्यांचं खच्चीकरण केलं जाणं… ही शासन कुठल्याही पक्षाचं असो, रोजची बाब झालीयं. नगरला कृष्णप्रकाश, लखमी गौतमांसारखे लाखमोलाचे पोलिस अधिक्षक लाभले, पण त्यांना तिथून तत्काळ हटवण्यात आलं. आजचे नगरचे पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा प्रामाणिक अधिकारी आहेत; पण, त्यांनी निदान आता तरी, कृष्णप्रकाश आणि लखमी गौतमांसारखी ‘दबंगगिरी’ दाखवण्याची खूप मोठी गरज आहे… अन्यथा, हे लोण वेडंवाकडं महाराष्ट्रात हातपाय पसरायला वेळ लागणार नाही.\nया सगळ्या अनर्थाला जेवढे राजकारणी व प्रशासक जबाबदार आहेत, तेवढेच… पैसे घेऊन, दारु पिऊन, बिर्याण्या झोडून मतदान करणारे मतदार आणि त्यातही, संवेदनशून्य-स्वार्थी मध्यमवर्ग जास्त जबाबदार आहे… “सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता”, ही कधिही न संपणारी ‘कापूसकोंड्या’ची गोष्ट बनलीय. या अ(न)र्थव्यवस्थेचा काही अंशी फायदे लाटणारा ‘मध्यमवर्ग’, शेषनागाच्या फण्याप्रमाणे काम करत, ही, “रक्त-पिपासू शोषक” व्यवस्था तोलून धरतोयं…. ही अत्यंत क्लेशकारक व अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. जोपर्यंत, आपल्यावर प्रत्यक्षात काही शेकत नाही; तोवर, “मला काय त्याचं”, ही मध्यमवर्गीय संवेदनशून्यता व बेफिकीरीच समाजात अमानवी व्यवहारांना कमालीचं उत्तेजन सध्या देताना दिसतेय असल्या, सर्रास दृष्टोत्पत्तीस येणाऱ्या नृशंस गुन्हेगारीची पाळेमुळे, या मध्यमवर्गीय मनोवृत्तीतच दडलेली आहेत. आम्ही फक्त ‘जातधर्मा’च्या बाबतच असलो तर, बेगडी व ढोंगी संवेदनशील असतो. बाकी, समाज वा देश कुठल्या दिशेला चाललाय, याच्याशी आम्हाला काहीही देणंघेणं नसत.\nज्यांना ‘सामना’ दैनिक ‘संतमहात्मे’ म्हणून हिणवतोयं, ते नगरचे तथाकथित राजकीय ‘सैतान’, शिवसेनेच्या मांडवाखाली ‘राजकीय मांडवली’ करुन गेल्याचं ‘सोयीचं विस्मरण’ सामनाकारांना होणारच…. त्यात विशेष आश्चर्य ते काय नगरचे लोकप्रतिनिधी आपण कसे निवडून आणतो, हे सेनेनं स्वतःला एकदा विचारुन पहायला काय हरकत आहे…. पण, ते तसं कधिही करणार नाहीत. कारण, पवार-ठाकरेंना फक्त ‘इलेक्टिव्ह् मेरिट’ची पडलेली असते, त्यांना राजकीय (की, राक्षसी नगरचे लोकप्रतिनिधी आपण कसे निवडून आणतो, हे सेनेनं स्वतःला एकदा विचारुन पहायला काय हरकत आहे…. पण, ते तसं कधिही करणार नाहीत. कारण, पवार-ठाकरेंना फक्त ‘इलेक्टिव्ह् मेरिट’ची पडलेली असते, त्यांना राजकीय (की, राक्षसी) ताकद उभी करायची असते… ती देखील, महाराष्ट्रातल्या यच्चयावत महापुरुषांच्या सदैव पंचारती ओवाळत \n…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)\nया दिवशी पोस्ट झाले एप्रिल 9, 2018 एप्रिल 9, 2018\n‘प्लास्टिक-बंदी’संदर्भात, प्लास्टिक-वापराविषयी ‘ईशा न्यासा’चे प्रमुख सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी असे विचार मांडले की, “प्लास्टिक, हा अत्यंत उपयुक्त व चमत्कृतिपूर्ण पदार्थ असून त्यावर बंदी आणण्याची भाषा ही, ‘निकृष्ट दर्जा’च्या वाढत्या लोकसंख्येमुळे करावी लागतेय… त्यामुळे, यथायोग्य ‘नागरी-संहिता व संस्कृती’ बाळगली तर, अशी ‘प्लास्टिक-बंदी’सारखी वेळ येणे नाही… प्लास्टिक, ही अत्यावश्यक व पर्यावरणाला पूरक गोष्ट आहे” सदरहू विचारांचा, भारतातील पहिलावहिला ‘निसर्ग-पर्यावरणवादी’ असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष, राजन राजे यांनी घेतलेला समाचार खालीलप्रमाणे….\nया तथाकथित सद्गुरु ‘जग्गी वासुदेवां’ची, तिचं मोठी ‘समस्या’ आहे… जी, तमाम राजकीय-सामाजिक विचारवंतांची आणि हो, सध्याच्या काळातल्या ‘निसर्ग-पर्यावरणवाद्यां’ची आहे\nझालयं काय की, जी, आपली खरी ऋषिमुनींनी कष्टपूर्वक प्रसवलेली व पसरवलेली, ३६० अंशातून परिपक्व विचार करण्याची भारतीय आध्यात्मिक वैचारिक परंपरा आहे; ती आम्ही पूर्णतः सोडून दिलीयं “हत्ती आणि चार आंधळे”, या कथेप्रमाणे आपली सर्वांची अवस्था आहे. ज्या वैचारिक वा हितसंबंधांच्या पठडीचा आपण चष्मा लावू…. तसतसे आपल्याला भास आणि आभास होत जातात आणि आपण त्याची बेधडक ‘वैश्विक-सत्य’ म्हणून मांडणी करायला धजावतो. आपल्या आजच्या एकूणच सर्व राजकीय, सामाजिक, शास्त्रीय, अर्थशास्त्रीय वा निसर्ग-पर्यावरण विषयक समस्यांचा खोलवर निःपक्षपातीपणे धांडोळा घेतला; तर, मी जे काही प्रतिपादन करु पहातोयं, त्याचा प्रत्यय आल्याखेरीज रहाणार नाही.\nयात दोन प्रकारचे महत्त्वपूर्ण मुद्दे अंतर्भूत आहेत…. पहिला म्हणजे, काही जणांची प्रज्ञा, एकतर मर्यादित असते किंवा त्यांना ती तशी जाणिवपूर्वक राखायची असते (कारण, अवघी व्यवस्थाच अंगावर घ्यायची मानसिक तयारी व हिंमत नसते म्हणून…) आणि दुसरा प्रकार म्हणजे काही जणांच्या अशातऱ्हेच्या ‘वैचारिक-मांडणी’ आड त्यांना ‘बळ’(आर्थिक वा राजकीय वा तत्सम) पुरवणाऱ्यांचे “हितसंबंध” दडलेले असतात सद्गुरु जग्गी वासुदेव, हे दुसऱ्या प्रकारात मोडतात… जो, जास्त गर्हणीय आहे\nसद्गुरु वासुदेव यांच्या “नदी-पुनरुज्जीवन वा स्वच्छता” मोहिमेमागच्या औद्योगिक-प्रायोजकांची भली थोरली यादी पहा, म्हणजे मी काय सांगू पहातोयं….. त्याचा आपसूकच उलगडा व्हायला लागेल. हे, नद्या-पुनरुज्जीवन करु पहाणारे “ईशा फाऊंडेशन”वाले पाताळगंगेसारख्या देशातल्या अनेक ‘गंगा’ प्रदूषित करणाऱ्या ‘अंबानीं’सारख्या उद्योगपतींविरुद्ध ‘ब्र’ काढणार नाहीत. कारण, तेच त्यांचे प्रमुख पुरस्कर्ते आहेत हे फक्त ‘लक्षणां’वरच इलाज करणार, मूळ रोगाला भिडणार नाहीत. रिलायन्स समूह पुरस्कृत “सत्यमेव जयते” हा गाजलेला टीव्हीवरचा कार्यक्रम, प्रख्यात सिनेनट ‘आमीर खान’ ज्याप्रमाणे, कामगार-कर्मचार्यांच्या संदर्भातील ‘कंत्राटी-पद्धती, शोषण, असुरक्षिता’ सारख्या, देशातल्या तळागाळातल्या करोडो करोडो माणसांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांना साफ टाळूनच कार्यक्रम सादर करत होता, त्यातलाच हा “जग्गी वासुदेव”कृत प्रकार होय\nअजून बरचं पुढे सांगायचयं, पण, वाचतो कोण… हा प्रश्न नेहमीप्रमाणेच आ वासून उभा आहेच. ही ‘मराठी-शोकांतिका’ आहे; म्हणून, अवघ्या विश्वाला वंदनीय व मार्गदर्शक अशी संस्कृती देण्याचं अंगभूत सामर्थ्य असलेली आपली ‘मराठी-संस्कृती’च आज, “विकृती” बनून आपल्याला सामोरी येतेयं…. हा फार मोठं ‘मराठी-दुर्दैव’ होय\nथोडं विषयांतर होणं, यासाठी गरजेचं होतं की, आज ज्या ‘नीति व विचारशून्य’ उच्छृंखल पद्धतीने मराठी-तरुणाईचं काय पण, अगदी मराठी प्रौढसुद्धा समाजात सर्वत्र वावरताना दिसतात…. त्यापाठचं हेच गौडबंगाल आहे… असो\nमुख्य मुद्द्यावर येताना, आपण ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, सद्गुरु वासुदेव म्हणतात तसा सध्यातरी, ‘निकृष्ट दर्जा’च्या ‘लोकसंख्ये’चा विस्फोट असा काही खास वेगळा प्रकार फारसा अस्तित्वात नाहीच…. सगळाच समाज उभाआडवा किडलायं, सडलायं मुळात लोकसंख्येचा वेडावाकडा विस्फोट, हीच मूळ समस्या आहे. अर्थात, आजच्या उल्का महाजन, मेधा पाटकर असोत वा अॅड. गिरीश राऊत असोत किंवा सदैव ‘बुद्धीजीवी-दगडफेक’ करणारे ‘फातर्पेकरां’च्या राजेंद्रासारखे पर्यावरणवादी असोत…. त्यांच्या ‘निसर्ग-पर्यावरण संरक्षण व संवर्धना’च्या कार्यक्रम-पत्रिकेत, राजकीय व धार्मिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून गणल्या गेलेल्या ‘लोकसंख्येचा विस्फोट’, या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला मात्र अजिबात स्थानच नसतं, ही केवढी विपर्यस्त बाब आहे मुळात लोकसंख्येचा वेडावाकडा विस्फोट, हीच मूळ समस्या आहे. अर्थात, आजच्या उल्का महाजन, मेधा पाटकर असोत वा अॅड. गिरीश राऊत असोत किंवा सदैव ‘बुद्धीजीवी-दगडफेक’ करणारे ‘फातर्पेकरां’च्या राजेंद्रासारखे पर्यावरणवादी असोत…. त्यांच्या ‘निसर्ग-पर्यावरण संरक्षण व संवर्धना’च्या कार्यक्रम-पत्रिकेत, राजकीय व धार्मिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून गणल्या गेलेल्या ‘लोकसंख्येचा विस्फोट’, या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला मात्र अजिबात स्थानच नसतं, ही केवढी विपर्यस्त बाब आहे यांची ‘निसर्ग-पर्यावरण संरक्षण व संवर्धना’ची गाडी “जल, जंगल, जमीन…” या तीन ‘ज’च्या पुढे सरकतच नाही. आपण, ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन पाच ‘ज’ चा(जनसंख्या व जीवनशैली रोखणं, हे ते पुढचे दोन ‘ज’) जो, उच्चार करत रहातो…. तो, या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे, ते तुमच्या ध्यानात यावं\nअसली ‘निकृष्ट दर्जा’ची माणसं केवळ तळागाळातचं आहेत आणि वरच्या धनदांडग्या वर्गात नाहीत वा उच्चमध्यमवर्गात नाहीत (जे, या सद्गुरु वासुदेवांचे अनुयायी आहेत)…. अशी कृपया गैरसमजूत करुन घेऊ नका. जे जे म्हणून, निसर्ग-पर्यावरणाला ‘अंति घातक’ त्याप्रत्येक पदार्थाप्रति, ज्याप्रमाणे RDX किंवा LPG वगैरे विस्फोटके हाताळताना काळजी घेतली जावी, तशी घेतली गेली पाहिजे… हे उघडचं आहे. पण, ही मनुष्यजात-जमात, ना कधि एवढी सुजाण, जबाबदार होती, ना कदाचित कधि राहील… म्हणूनच, आपल्या ऋषिमुनींनी, बुद्ध-महावीर-नानकादि संतांनी अशा ‘बाह्य’ गोष्टींकडून समाजाला ‘आत’ वळवण्याचं भगीरथ कार्य प्रमुख जिवितकार्य मानलं… हे ‘आतलं’ वैचारिक वा आध्यात्मिक वळणं, किती महत्त्वाचं होतं, ते आजची समाजाची केविलवाणी व अंति आत्मघातकी स्थिती पाहून समजतं. “बहिर्मुख समाज, अंतर्मुख होणं”, किती गरजेचं आहे, हे आपल्या ऋषिमुनींनी-संतांनी पुरतं ओळखलं होतं. म्हणून, “ठेविले अनंते, तैसेचि रहावे”, ही मराठी-संस्कृतीची व पर्यायाने पौर्वात्य-संस्कृतीची खूणगाठ बनली\nसरतेशेवटी, ज्या ‘आनंदा’च्या शोधासाठी अवघी मनुष्यजात अहोरात्र वणवण करत असते, तो ‘आनंद’ आतून येतो… आत दडलेला असतो. ‘आनंद’ आत जाऊन शोधणं अवघड असलं, तरी तो ‘बाहेर’ सापडणं, केवळ सर्वथैव अशक्य आहे. म्हणूनच, ऋषिमुनींनी योग-प्राणायाम-ध्यान-धारणा ही, आपली भारतीय-जीवनशैलीच बनवून टाकली होती… आता, ती पश्चिमेकडून परत आल्यावरच कदाचित आपण अंगिकारु\nएकदा का तुम्ही हे सद्गुरु म्हणतात त्याप्रमाणे, शास्त्रीय शोध लावून ‘प्लास्टिक’सारख्या असंख्य ‘चमत्कारी’ गोष्टींचा “पँडोराचा पेटारा” उघडलात की, लक्षात ठेवा की ही विषवल्ली फक्त फैलावतच जाणार…. तिला थांबणं कधिच माहित नसणार… ठिणगीचा वणवा, हा होणारच आणि त्यावर मर्यादांचं कुंपणं घालणं, जवळपास अशक्यप्रायच प्लास्टिक म्हणजे, समुद्राच्या पोटातून पेट्रोलियम पदार्थांचं उत्खननं आलचं… मग, त्याच्या मागे आणि पुढे, एक औद्योगिक-संरचनांची एक अंति घातकी अर्थशास्त्रीय-साखळीचं अनिवार्यपणे उभी रहाते प्लास्टिक म्हणजे, समुद्राच्या पोटातून पेट्रोलियम पदार्थांचं उत्खननं आलचं… मग, त्याच्या मागे आणि पुढे, एक औद्योगिक-संरचनांची एक अंति घातकी अर्थशास्त्रीय-साखळीचं अनिवार्यपणे उभी रहाते “माणूस आणि पदार्थ यांनी जागा बदलली की, ते उत्पात घडवतात “माणूस आणि पदार्थ यांनी जागा बदलली की, ते उत्पात घडवतात\nयाचाच अर्थ हा की, जोवर अवघी मनुष्यजात सुजाण आणि जबाबदार होत नाही; तोवर, असे शास्त्रीय शोध, ही पुढेमागे फार मोठी शोकांतिका ठरणार, हे उघडचं आहे. तेच, तर आता ‘पर्यावरणीय महासंकटां’मुळे सिद्ध होत चाललयं.\nवरील त्रोटक विवेचनावरुन अंमळ ध्यानात यावं की, इतर आनुषंगिक ‘निसर्ग-पर्यावरण संरक्षण व संवर्धना’च्या धोरणांसोबतच…. काही अत्यावश्यक ‘अपवाद’ वगळता, “प्लास्टिक, कृत्रिम रंग व साबण-डिटर्जंट” यांच्या वापरावर तातडीने युध्दपातळीवर बंदी आणली गेली पाहिजे. तरच, “शहरातील वाया जाणाऱ्या व समुद्रात जाऊन समुद्री-जीवसृष्टीला (पर्यायाने अवघ्या सजीवसृष्टीला) हानिकारक ठरणाऱ्या सांडपाण्याचा, ग्रामीण भागात थेट शेतीसाठी वापर करणं”, शक्य होईल… मग, शेतीसाठी तुमच्या मोठ्या धरणांची, नद्याजोड-प्रकल्पांचीही आवश्यकता संपुष्टात येईल हो, शिवाय भलेथोरले डोंगर, दगडखाणींसाठी सपाट करणंही थांबवा (यासंदर्भात, “पूर्वी डोंगर जमिनीचे आधार भले, पण सुरंग लागल्यापासून लाचार झाले”, ही माझी १९९५ सालची छोटेखानी ‘चारोळी’ आठवा)…. त्यांच्या माथ्यावर शिवकालीन जसे तलाव होते तसे उभारा (म्हणजे, ‘ऊर्जेच्या वापराविना’ पावसाचं मुबलक पाणी विविध वापरासाठी उपलब्ध होईल) वा पवनचक्क्या उभ्या करा…..\nकरण्यासारखं खूप काही आहे… पण, त्यासाठी औद्योगिक, व्यापारी व राजकीय हितसंबंध; तसेच, ‘चंगळवादी जीवनशैली’ आणि ‘लोकसंख्येच्या विस्फोटा’चा मुद्दा मांजरीसारखा आडवा येत रहातो, त्यावर काय इलाज … आणि लोकं अजूनही आपल्या हाती ‘राजकीय-ताकद’ द्यायला तयार नाहीत… “कालाय तस्मै नमः”\n….राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)\nया दिवशी पोस्ट झाले मार्च 29, 2018 मे 16, 2018\nभारतीय गव्हाचं कोठार, एम्. एस्. स्वामीनाथनकृत हिरव्या क्रांतिचा अग्रदूत, आधुनिक भारतातल्या मंदिरां’चं राज्य (इति पंडित नेहरु…) म्हणजेच, अवाढव्य मोठ्या धरणांचं राज्य… वगैरे वगैरे ‘विशेषणे’ मिरवणारं ‘पंजाब राज्य’, स्वातंत्र्यापश्चात ‘घडता पंजाब’पासून ‘बुडता-बिघडता पंजाब’ असा प्रवास करता कसं झालं, हा एक मन विषण्ण करणारा “विनाशकारी रासायनिक-यांत्रिक शेतीविकासा”चा आत्मघातकी ‘प्रवास’ आहे……\nपूर्वीच्या सुखीसमाधानी पंजाबला जणू, एम्. एस्. स्वामीनाथनकृत तथाकथित रासायनिक-यांत्रिक शेती-विकासाची ‘भूतबाधा’ झाली आणि “जंतूनाम् जीवनम् कृषि:” ही, शाश्वत निसर्ग-पर्यावरणस्नेही व अस्सल भारतीय ऋषिकृषी परंपरा जोपासणारा ‘पाच महानदांचा प्रदेश’ पंजाब, पाश्चात्य “विकास-संकल्पने”ची(की, विकार-संकल्पनेची) भलीबुरी फळं चाखू लागला… अल्पकाळ सुबत्तेची; पण, अंति आत्मघातकी, अशी पाऊलवाट तो चालू लागला) भलीबुरी फळं चाखू लागला… अल्पकाळ सुबत्तेची; पण, अंति आत्मघातकी, अशी पाऊलवाट तो चालू लागला शेतीकामाच्या निमित्ताने घराबाहेर पडून शेतात राबणाऱ्या, शेतमालविक्रीसाठी बाजारात फिरणाऱ्या पंजाबी बायाबापड्या… या रासायनिक-यांत्रिक शेतीच्या प्रादुर्भावाने, पुन्हा केवळ दिवाणघर ते स्वयंपाकघर अशा बंदिस्त चौकटीतच दिसू लागल्या… पंजाबी बायकांनी आपलं स्वातंत्र्य पूर्णतः गमावलं \nरासायनिक-यांत्रिक शेतीच्या ‘चकव्या’ने पंजाबी घराघरातून क्षणभंगूर का होईना; पण, सुबत्ता आली, हे खरं… पण, नीतिमत्ता काढता पाय घेती झाली. प्रेमाची, आपुलकीची नाती संपली आणि असुरक्षिततेची भिती हरेक ‘पंजाबी ललाटी’ प्रथमच ल्यालेली दिसू लागली \nजुनी मातीची ‘कच्ची घरं, ‘पक्की’ झाली…. पण, ‘कच्ची’ म्हणून हिणवली जाणारी पारंपारिक घरं, अतिशय अल्पखर्चात व पर्यावरणाला बिलकूल धक्का ‘न’ लावता पिढ्यापिढ्यांना सुखाने बिनतक्रार आश्रय देत होती, तर तथाकथित महागडी व पर्यावरणावर मोठा आघात करणारी सिमेंटकाँक्रिटची घरं, धड एका पिढीला पुरता आसरा न देताच… पंचवीस-पन्नास वर्षांत डोळ्यादेखत मोडकळीला येऊ लागली. मग, पक्की घरं, सिमेंटकाँक्रिटच्या घरांना म्हणावं की, मातीच्या घरांना… हा प्रश्न, संवेदनशील पंजाबी मनाला सतावू लागला… पण, गोंधळलेल्या पंजाबी मनांना, या असल्या प्रश्नांचं उत्तर शोधणं मोठं अवघडं जातं होतं… पंजाबी शेतीचा प्रवास न थांबताच, तसाच आत्मघातकी घाटरस्त्यावरुन पुढे सुरुच राहिला.\nत्या क्षणभंगूर विकासाची अपरिहार्य परिणती म्हणून एकाबाजूला पंजाबी रक्तात ‘रक्तशर्करा'(मधुमेहादि आजार) वाढू लागली; तर, दुसऱ्या बाजूला पंजाबी रक्तात ‘विषारी किटकनाशकां’चं प्रमाण भयावहरित्या वाढू लागलं अनेक रोगांची माहेरघरं बनत, पूर्वीची ‘निरोगी-दणकट’ पंजाबी शरीरं… ठिसूळ, कमकुवत होतं होतं, पुढे धडाधड कर्करोगालाही बळी पडू लागली. पंजाबमधील “भटिंडा ते बिकानेर” ही पंजाबी कर्करोग्यांना उपचारासाठी घेऊन जाणारी आगगाडी, ‘कर्करोग आगगाडी’ (कॅन्सर ट्रेन) म्हणून कुप्रसिद्ध झाली. ती, याच ‘विनाशा’ची ‘फिरती खूण’ आहे… पंजाबच्या अंगाखांद्यावर खेळणारी एक अत्यंत गंभीर बाब आहे. अल्पस्वल्प काळ समृद्धिला पावलेला पंजाब, काही दशकांतच या विनाशकारी विकासाची फार मोठी किंमत मोजू लागलायं\nरासायनिक खते, यांत्रिकी खोलवरची नांगरट, विषारी कीटकनाशके आदिंमुळे शेताशेतांमधून ‘नापिकी’ फैलावली… शेकडो-सहस्त्र हेक्टर शेती, शेतात मीठ फुटल्यामुळे (खारवट व क्षारवट झाल्यामुळे) अनेक पंजाबी शेतकऱ्यांना सोडून द्यावी लागली… ‘काळी आई’ सोडण्याच्या वेदनेमुळे उभे राहणाऱ्या पंजाबी डोळ्यातल्या अश्रूंच्या ‘खारेपणा’चचं जणू प्रतिक, पंजाबी शेतीत जागोजागी दिसायला लागलं. काही मोठे शेतकरी शेती विकून न्यूझीलंड, इंग्लंड, कॅनडा वगैरे दूरदेशी स्थलांतरित झाले; तर, काही वैफल्यग्रस्त होऊन मादक पदार्थांच्या आहारी जात, शेताच्या बांधांवरच आडवे झाले… कित्येक गळफास लावून मेले, तर असंख्यांनी ज्या कीटकनाशकांच्या प्रयोजनांनी निसर्गातील कीडे-मकौडे, जीवजिवाणूंची बेलगाम-बेसुमार ‘हत्या’ केली, त्यांनी तिचं विषारी कीटकनाशके प्राशन करुन ‘आत्महत्या’ करणं पसंद केले\nतरीही, आजही आम्ही लक्षणांवरच इलाज करतोयं… तिचं आमची भारतीय मानसिकता बनू पहात्येयं. कधिकाळी आमचं भारतीय अध्यात्म, विश्वाला गवसणी घालणारं तत्त्वज्ञान प्रसवतं व पसरवत होतं…. केवळ, समस्यांच्याच नव्हे; तर, अस्तित्वाच्या मुळाशी जाऊन भिडणारं आमचं भारतीय अध्यात्म, हा आमचा अमूल्य ठेवा आहे… पशूपक्षी, कीटकांना अनंत यातना देणारी रासायनिक प्रयोगशाळा नांवाची ‘यातनाघरे’ बाहेर न उभारता, आपल्याचं देहाला, आत्मिक-प्रयोगशाळा बनवणारे ‘मुमुक्षू’ या भारताने जगाला दिले. पण, आता आम्ही क्षणभंगूर पाश्चात्य चंगळवादी जीवनशैली व विकासशैली अंगिकारुन वरवर इलाज करत, केवळ चुचकारत समस्या वाढवत नेणारे ‘नवभारतीय’ बनलो आहोत काय\nकुणी, “कुलवंत धालीवाल” नांवाचा इंग्लंडमध्ये स्थायिक असलेला “पंजाब दा पुत्तर”… ‘वर्ल्ड कॅन्सर केअर ऑर्गनायझेशन’ या इंग्लंडमधील सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पंजाबमधील ‘भटिंडा ते बिकानेर’ आगगाडीची, ‘कर्करोग आगगाडी’ (कॅन्सर ट्रेन) ही अस्वस्थ करुन सोडणारी ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न करतोयं… अशी ठळक मोठी सध्या बातमी सर्वत्र माध्यमांमध्ये झळकतेयं\nहे सद्गृहस्थ आणि त्यांची संस्था काय करते; तर, पंजाबच्या गावागावांतून फिरुन कर्करोग तपासणी करते व कर्करोगाचं निदान लवकर करवून कर्करोग्यांना मोफत औषधे पुरवते…. उपक्रम चांगला आहे; पण, हा एकूणच पंजाबच्या आसाला भिडलेल्या “रासायनिक शेती” नांवाच्या ‘महासंसर्गजन्य महारोगा’च्या लक्षणांवरचा इलाज आहे…. मूळ रासायनिक-यांत्रिक शेती, या महाभयंकर रोगावरचा इलाज मात्र मुळीच नव्हे त्यादृष्टीने, या अशा संस्था आणि व्यक्ति फारसं कामं करताना वा राजकीय चौकट, त्यादृष्टीने बदलण्याचा प्रयत्न करताना बिलकूल दिसत नाहीत, हे या देशाचं केवढं मोठं दुर्दैव आहे\nपंजाबच्या शेतांमधून भाक्रा, रणजित सागर, सिस्वान, दमसाल सारख्या मोठ्या धरणांच्या कालव्यांमधलं पाणी खेळत असताना, दुसऱ्या बाजूला त्यातून रासायनिक खतांचं आणि बेसुमार फवारलेल्या रासायनिक कीटकनाशकांचं ‘विष’ही जमिनीतून याच वहात्या-मुरत्या पाण्यासोबत खोलवर पाझरत होतं…. पाझरत पाझरत, ते पंजाबच्या विहीरी-तलाव-कालव्यांमध्ये कधि अलगद पोहोचलं… तिथून त्याचा “पंजाबी रक्ता”पर्यंत प्रवास कधि झाला… हे, असल्या विनाशकारी शेती-विकासाच्या आहारी गेलेल्या दुर्दैवी पंजाबला कळलं देखील नाही. गेल्या काही दशकांपासून या रासायनिक पदार्थरुपी विषोत्पन्न ‘कर्करोगा’चा पंजाबात सर्वदूर प्रसार झाला, तेव्हा प्रथमच त्याचं गांभीर्य नजरेसमोर ठळकपणे आलं. ते दृश्य इतकं विद्रूप व विराट आहे की, पंजाबमधील भटिंडा येथील कर्करोगी मोठ्याप्रमाणावर राजस्थामधल्या बिकानेर येथील कर्करोगावर स्वस्तात उपचार करणाऱ्या, ‘कर्करोग-इस्पितळां’मध्ये मुंग्यांची रांग लागावी, तशी रांग लावून उपचार घेताना दिसू लागले. आजही हे चित्र बिलकूल बदललेले तर नाहीच, उलटपक्षी त्याची व्याप्ती दिवसागणिक वाढत चाललीयं. परिणामी ज्या आगगाडीने हे प्रवासी प्रवास करायचे, त्या आगगाडीला ‘कर्करोग एक्सप्रेस’ हे लज्जास्पद नामाभिधान स्वाभाविकपणे पडलं\nतिथपर्यंत वैद्यकीय रोगप्रसाराची मजल थांबली; पण, ‘सामाजिक व राजकीय महारोगा’ची मजल अजून पुढेच जायची होती… याच एम्. एस्. स्वामीनाथनकृत रासायनिक-यांत्रिक शेती-विकासाची अपरिहार्य परिणाम, पुढे “उडता पंजाब”पर्यंत पोहोचली…. आशा इतकीच करायची की, ती “बुडता पंजाब”पर्यंत न पोहोचावी, म्हणजे मिळवलं \n….राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष, भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी पक्ष)\nया दिवशी पोस्ट झाले मार्च 28, 2018 मार्च 28, 2018\n“मी मराठी… असं फुटकळ अभिमानाने मिरवणारे आम्ही, अजून झोपलेलेच\n“दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो”, अशी वैश्विक प्रार्थना करीत, अवघ्या प्राणीमात्रांसाठी संत ज्ञानेश्वरांनी ‘पसायदान’ मागितलं…. तेवढ्यावर न थांबता, “अमृतातेहि पैजासी जिंके…. माझा मराठीची बोलू कौतुके”, असा गर्वोन्नत छातीनं आपल्या मराठी भाषेचा उल्लेख केला…. त्या, आमच्या ‘मायमराठी’ची, तिच्याच महाराष्ट्रात शब्दशः ससेहोलपट सुरु असताना, “गुजराथमध्ये काय घडतयं, ते जरा नीट डोळे उघडून पहा”\nअवघ्या भारतातल्या ७५% साधनसंपत्तीवर लबाडीने आणि विविध क्लृप्त्या लढवून (नेकीच्या उद्योजक-व्यापारी वृत्तीने मुळीच नव्हे) ‘मालकी हक्क’ प्रस्थापित करुन बसलेल्या गुजराथने, “आपल्या राज्यात शालेय शिक्षणादरम्यान गुजराथी भाषा सक्तिची करण्याचा नुकताच निर्णय जाहीर केलायं”. दक्षिणेतल्या राज्यांच्या पावलावर पाऊल ठेवत…. ही भाषा सक्ति आणि भाषिक अस्मिताच नव्हे; तर, आपापल्या भाषिकांचं बेधडक हितरक्षण करण्याचा निर्णय घेणारं गुजराथसुद्धा, एक राज्य, आता झालयं\nबरं, हे असं आज अचानक घडतयं, असं बिलकूल नव्हे व्यक्तिशः मी गुजराथच्या दौऱ्यावर असताना अनेकवेळा हा अनुभव घेतलायं की, “अगदी स्टेट बँकेतील विविध अर्जदेखील, दोन्ही बाजूंनी फक्त ‘गुजराथी’ भाषेतच असतात… निदानपक्षी, दुसऱ्या बाजुला तरी इंग्रजीत तपशील असावेत, तर तसंही काहीही नसल्याचं मला अनेकवार आढळलयं…. खरंतरं आजचा, आपल्या देशाला भलाबुरा ‘पंतप्रधान’ देणाऱ्या या गुजराथ राज्यात, अशी टोकाची ‘भाषिक-अस्मिता’ चालू शकते व्यक्तिशः मी गुजराथच्या दौऱ्यावर असताना अनेकवेळा हा अनुभव घेतलायं की, “अगदी स्टेट बँकेतील विविध अर्जदेखील, दोन्ही बाजूंनी फक्त ‘गुजराथी’ भाषेतच असतात… निदानपक्षी, दुसऱ्या बाजुला तरी इंग्रजीत तपशील असावेत, तर तसंही काहीही नसल्याचं मला अनेकवार आढळलयं…. खरंतरं आजचा, आपल्या देशाला भलाबुरा ‘पंतप्रधान’ देणाऱ्या या गुजराथ राज्यात, अशी टोकाची ‘भाषिक-अस्मिता’ चालू शकते” त्यावर कडी म्हणजे, बँकेतला गुजराथी कर्मचारीवर्ग गुर्मीत, “तुम्ही गुजराथमध्ये आहात, तेव्हा तुम्हाला गुजराथी भाषा निदान वाचता आलीचं पाहीजे” असं म्हणतानाही मी स्वतः अनुभवलयं.\nतसं पहाता, हा भारत देश, ‘देश’ म्हणून… युद्ध, क्रिकेटचे सामने आणि काहीप्रमाणात हिंदी सिनेमे वगळता सांस्कृतिक व मानसिकदृष्ट्या ‘एकसंध’ नसतोच कधि…. आणि नसेलही कधि म्हणूनच, आपला देश, आपलं राष्ट्र “राष्ट्रकांचा समूह, म्हणूनच कायम गणलं जातं”. पण, या महाराष्ट्रावर मात्र भारतीयत्वाचं असह्य ओझं, ‘भारतीय राज्यघटने’तल्या ‘मूलभूत स्वातंत्र्या’चा दाखला देतं, आजवर ही ‘व्यवस्था’ लादत आलेली आहे म्हणूनच, आपला देश, आपलं राष्ट्र “राष्ट्रकांचा समूह, म्हणूनच कायम गणलं जातं”. पण, या महाराष्ट्रावर मात्र भारतीयत्वाचं असह्य ओझं, ‘भारतीय राज्यघटने’तल्या ‘मूलभूत स्वातंत्र्या’चा दाखला देतं, आजवर ही ‘व्यवस्था’ लादत आलेली आहे आणि, राज्यघटनेच्या दडपणाखाली आम्ही फारसा विचार न करता, विरोध न दर्शवता… ते भारतीयत्वाचं आपल्या खांद्यावर ओझं किंवा मानेवर ‘जू’ वागवीतही आलोत. अशा विपरीत स्थितीत, आपली ‘मराठी-अस्मिता’ नेमकी आयती सापडली ती… व्यावसायिक, हिशोबी व सोयीच्या “ठाकरी-राजकारणा”च्या तावडीत आणि, राज्यघटनेच्या दडपणाखाली आम्ही फारसा विचार न करता, विरोध न दर्शवता… ते भारतीयत्वाचं आपल्या खांद्यावर ओझं किंवा मानेवर ‘जू’ वागवीतही आलोत. अशा विपरीत स्थितीत, आपली ‘मराठी-अस्मिता’ नेमकी आयती सापडली ती… व्यावसायिक, हिशोबी व सोयीच्या “ठाकरी-राजकारणा”च्या तावडीत त्यामुळे, तिच्या दुर्दैवाला आणि दशावताराला थारा उरला नाही आणि पहाता पहाता सामान्य ‘मराठी माणूस’ त्याचाच भूप्रदेशातून उखडला जाऊ लागला… परिणामतः आज तो, “दुय्यम-नागरिक” म्हणून, आपलं निव्वळ अस्तित्व टिकवण्यासाठी झगडताना महाराष्ट्राच्या सांदीकोपऱ्यातून दिसतोयं\n“महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तीचं, मराठी माणसाच्या मुळावर येती झाली\nराजकारण नांवाच्या ‘धंद्या’ला सरावलेल्या तद्दन बेगडी व ढोंगी मराठी राजकारण्यांच्या मराठीविषयक ‘पुतनामावशीच्या प्रेमा’चा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवला तरी, आपलं ‘मराठीभाषिक जनता’ म्हणून काय चाललयं\nप्रदूषण, फक्त वातावरणात-पर्यावरणातच पसरलेलं नाही; तर, आमच्या ‘अमृततुल्य’ मराठीच्या रंध्रारंध्रातही हे प्रदूषण आता आम्हीच भिनवलयं…. त्याचं अगदी रोजच्या व्यवहारातलं अस्वस्थ करुन सोडणारं उदाहरण म्हणजे, आम्ही कुठल्याही निर्जीव वस्तूला हल्ली ती “मिळाली” असं न म्हणता, सर्रास वस्तू “भेटली” असं म्हणू लागलोयं भेटतात ती फक्त माणसं… ज्यामध्ये ‘नजरभेट, ओळखदेख वा गळाभेट’ होणं अपेक्षित असतं… तसं निर्जीव पदार्थात घडणं अशक्यप्राय असतानाही, बेधडक व बेबंदपणे आम्ही या महत्त्वपूर्ण भाषाशैलीकडे दुर्लक्ष करुन आपल्याचं सघन-संपन्न ‘मातृभाषे’ची एकप्रकारे ‘उपेक्षा व अवहेलना’ करत असतो, ते आमच्या गावीही नसतं भेटतात ती फक्त माणसं… ज्यामध्ये ‘नजरभेट, ओळखदेख वा गळाभेट’ होणं अपेक्षित असतं… तसं निर्जीव पदार्थात घडणं अशक्यप्राय असतानाही, बेधडक व बेबंदपणे आम्ही या महत्त्वपूर्ण भाषाशैलीकडे दुर्लक्ष करुन आपल्याचं सघन-संपन्न ‘मातृभाषे’ची एकप्रकारे ‘उपेक्षा व अवहेलना’ करत असतो, ते आमच्या गावीही नसतं अगदी, शुद्धलेखनाचे सर्व कडक नियम तोंडपाठ असावेत, अशी काही कुणाची कधि फार मोठी अपेक्षा नसते…. पण, या साध्या साध्या मूलभूत भाषाविषयक अर्थवाही बाबींमध्येही आम्ही असेच बेफिकीर रहाणार असलो, तर याचा अर्थ एकच की, “आम्हालाच आमच्या सोन्यासारख्या मराठी भाषेची आणि मराठी संस्कृतीची काही फारशी पर्वा उरलेली नाही”, मग इतरांनी तिची तमा, ती काय म्हणून बाळगावी\nजागतिक पर्यावरणीय महासंकटांनी ‘अगतिक’ बनलेल्या मनुष्यजातीला वठणीवर आणून, “ठेविले अनंते, तैसेचि रहावे”, असा चिरंतनतेचा वा शाश्वततेचा संदेश देण्याची ‘वैश्विक-क्षमता’ असणाऱ्या, या शिवबा-संतांच्या महान मराठी भाषा-परंपरेला आणि संस्कृतिलाच आता आम्ही ‘भिक्षुकी’च्या पातळीवर आणून सोडलयं… इतरे प्रांतीयांना, तो काय आणि किती दोष द्यावा\n…. राजन राजे (अध्यक्षः धर्मराज्य पक्ष)\nया दिवशी पोस्ट झाले मार्च 27, 2018 मार्च 28, 2018\n“जागतिक तापमानवाढ आणि त्यातून अटळपणे उद्भवलेल्या अनाकलनीय जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम” म्हणून, संपूर्ण पूर्व युरोपच्या अवकाशात ‘मंगळ ग्रहा’ सारखं ‘भगवे’मय वातावरण\nरशियाच्या सोचि प्रदेशातील पर्वतशिखरांवर, जाॅर्जियातील अद्झारिया भागात आणि रुमानियाच्या(गलाटी) डान्यूब बंदरातील परिसरात, सध्या (मार्च २७-२०१८) ‘भगव्या’ रंगाच्या बर्फाची चादर, सर्वत्र पसरलेली दिसतेयं\nशेकडो मैलांचं अंतर कापून घडलेल्या, सहारा वाळवंटातील वालुकामय तप्त वारे आणि सैबेरियातील संततची बर्फवृष्टी, या ‘अपूर्व’ मिलाफातून, हा ‘नैसर्गिक चमत्कार’ घडून आल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे\nत्यातून, भारतातील समस्त ‘मोदीभक्तां’ना युरोपात ‘हिंदुत्वा’ची नैसर्गिक लाट आल्याचं भासू शकेल…. पण, प्रत्यक्षात तो नियतीनं युध्दपातळीवर ‘कार्बनऊत्सर्जन’ रोखण्याबाबत दिलेला, अजून एक गंभीर इशारा आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे, “मानवजातीनं, शेखचिल्लीसारखं आपल्याचं अस्तित्वावर कुऱ्हाडं चालवणं, कालही आणि आजही सुरुच ठेवणं मात्र होईल”\n….. राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष…. भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी पक्ष)\nपान 1 पान 2 … पान 12 पुढील पान\nतुम्हाला भाजपाऐवजी काँग्रेस सत्तेत हवीय का….\nलहान असो वा मोठी, प्रत्येक जातधर्मीय दंगल, आपल्या अंत:करणाची चिरफाड करुन जाते… हे कुठेतरी, कधितरी कायमचं नियंत्रणात यायलाच हवं\nदिल्लीतील ऐतिहासिक ‘लाल किल्ला’, एका उद्योगपतीला भाजपा-शिवसेना सरकारने ‘दत्तक’ दिल्यानंतर, गांधी घराण्याच्या काँग्रेसला जणू एकच कंठ फुटला…. आणि, १९९०-९१ सालीच ‘खाउजा’ धोरणाअंतर्गत, ज्या काँग्रेसी सरकारने देश विकायला सुरुवात केली, तोच काँग्रेस पक्ष आज या ‘खाजगीकरणा’विरुद्ध ‘१० जनपथ’च्या छपरावर चढून आक्रोश करतोय…..\nदोन पिढ्यांमधला जगण्यातला फरक….\n“तो द्रवला, तिथेच चुकला की, तो दोष, त्या तशाच “व्यवस्थापकीय खेळी”ला पुन्हा एकवार ‘बळी’ पडणाऱ्या मराठी कामगारांच्या रक्तातलाच समजायचा\nAtul Ashok Bankar च्यावर डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या…\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/!-16037/", "date_download": "2018-05-27T00:58:52Z", "digest": "sha1:EK263M7NCVV2JGOF6T3F7WI75ZH7LVNI", "length": 3455, "nlines": 79, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-फक्त एवढच करा..!", "raw_content": "\nनको मज जगभर नाव,\nपोटाला भाकरीचा तुकडा अन्\nघोटभर पाणी भाघवण्यास तहान .\nनको मज केविलवाणी मदत,\nअन् लावा स्वाभिमानाने जगण्याची आदत .\nनको मज ग्यान अन् ते शिक्षण ,\nकमी होईल बेईमानीचं भक्षण .\nनको मज तो धर्म अन् तो देव ,\nविषमता सारुन श्रद्देची शिकवण द्या\nनाहीतरी त्या दगडाला कधी येईल चेव \nनको ती सत्ता अन् पैसा ,\nदेश बनेल स्वर्ग जैसा ...\nRe: फक्त एवढच करा..\nबाबा तुम्ही. . . . प्रेमाचे तुम्ही अम्रुत सागर,\nकर्तव्याचा सदा असतो जागर,\nआंम्हा घडवण्या अनेक पेलले, संकटाचे अवघड डोंगर,\nबाबा म्हणतांना वाटतो आदर, तुम्हीच होते तुम्हीच आहात,\nआम्हास नाही येणार कधी सर, आयुष्यभर तुमच्या सेवेत बाबा,\nसदैव राहू सादर. . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/holi/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-112030600016_1.html", "date_download": "2018-05-27T01:16:10Z", "digest": "sha1:G23HCNB27LVMWQ72CDI2U5B5H55MM3XJ", "length": 16903, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वाईट विचारांचे दहन म्हणजेच होळी | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवाईट विचारांचे दहन म्हणजेच होळी\nहोळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे. ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जाणार्‍या सणामागे एक आख्यायिका आहे.\nपूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली. आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला.\nथोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल.\nहोलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.\nमहाराष्ट्रात देखील होळी उत्सव आंनदाने, उत्साहाने साजरे करतात. आदल्या दिवसापासूनच होळी दहनासाठी लाकडे, झाडाच्या फांद्या जमविल्या जातात. काही ठिकाणी ही लाकडे चोरूनही आणली जातात. त्यावर रंगबिरंगी कपड्याचे तुकडे बांधले जातात. सर्वजण झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतो. ती फांदी कपड्यांच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते, नंतर तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते. त्याच्यावर गवत, वाळलेली लाकडे, गवर्‍या, केळी, इतर फळे रचले जातात. मुहूर्तावर होळीचे पूजन करून मुख्यत: पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. नंतर होळीचे दहन केले जाते. दहन करताना 'होळी रे होळी पुरणाची पोळी...' अशी घोषणाबाजी केली जाते.\nआपणच स्वत:बद्दल वाईट बोललो तर जग का करेल : पंतप्रधान\nअतिविचारी व रचनात्मक मूलांक 4\nआरएसएस’चे विचार विद्यार्थवर लादणचा प्रत्न : राहुल\nबिकिनीबद्दल प्रश्न विचारल्याने चिडली सोनाक्षी सिन्हा\nया वाईट सवयी असल्यास रुसून बसते लक्ष्मी\nयावर अधिक वाचा :\nपहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग ...\nहिंगाचे 5 अचूक टोटके\nएखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nजेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..\nरावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nधन लाभ होईल व मनासारखा खर्चदेखील करता येईल. जी कामं हाती घ्याला त्यात यश मिळेल. मोठ्या लोकांशी परिचय होतील. कौटुंबिक सुख मिळेल.\nमहत्त्वाचे निर्णय घ्याल. उद्योगधंद्यातून आथिर्क लाभ होईल. मित्रांचं सहकार्य मिळेल. चांगल्या घटना घडतील. पतीपत्नीत मतभेद निर्माण करतील. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील.\nव्यवसाय - उद्योगांना व्यापक रूप मिळेल. चांगला आथिर्क लाभ होईल. कलेतून भरपूर आनंद मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. नोकरीत बढती मिळेल. मात्र विरोधातले ग्रह अडथळे निर्माण करतील.\nधन व गृहसौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. चांगल्या कार्याबद्दल पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. पण पैशांची बचत होणार नाही. घरात अूनमधून वाद निर्माण होतील.\nभरपूर खर्च होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. वास्तूसंबंधीचे नवीन प्रश्न निर्माण होतील. धनाचा पुरवठा होईल म्हणून मन प्रसन्न राहील.\nहाती पैसा खेळता राहील. मानसन्मान मिळतील. वास्तूसंबंधीच्या समस्या दूर होतील. संशोधनकार्यात यश मिळेल. बढतीचा योग आहे. घरात वाद निर्माण होतील.\nव्यापारात लाभ होईल. उत्तम कौटुंबिक सुख लाभेल. जागेसंबंधी व्यवहार केल्यास ते फायदेशीर ठरतील. अध्ययनात प्रगती होईल. नावलौकिक मिळेल. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.\nचांगली आथिर्कप्राप्ती होईल. विवाहेच्छुकांना अपेक्षेनुसार जोडीदार मिळेल. मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. तीर्थयात्राही घडतील. स्वतःची काळजी घ्या.\nजी कामे कराल त्यातून चांगला आथिर्क लाभ होईल. ओळखीच्या लोकांचा उपयोग होईल , विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. तब्येत सांभाळा. समजूतदारपणा दाखवून मतभेद टाळा.\nवास्तू , वाहन किंवा मौल्यवान गोष्टींचा लाभ होईल. हाती घ्याल त्या कामात यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. प्रवासात त्रास संभवतो.\nमहत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. घरातील मतभेदांवर नियंत्रण ठेवा. सर्व चिंता दूर होतील. प्रयत्न करणे सोडू नका.\nव्यवसाय धंद्यातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. येणे वसूल होईल. उत्तम प्रकारचे कौटुंबिक सुख लाभेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. मात्र कौटुंबिक जबाबदारी व खर्चाचे प्रमाणही वाढविणार आहेत.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/there-widespread-change-rahul-gandhi/", "date_download": "2018-05-27T01:37:38Z", "digest": "sha1:WOFAKGYMDUHWOPNBZAUWJJFVRQKFNZXS", "length": 38032, "nlines": 369, "source_domain": "www.lokmat.com", "title": "There Is A Widespread Change In Rahul Gandhi | राहुल गांधींमध्ये दिसतोय व्यापक बदल | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nराहुल गांधींमध्ये दिसतोय व्यापक बदल\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी संसदेच्या विद्यमान अधिवेशनादरम्यान त्यांच्या आई आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह सेंट्रल हॉलमध्ये आले तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात व्यापक बदल झाल्याचे स्पष्ट दिसत होते.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी संसदेच्या विद्यमान अधिवेशनादरम्यान त्यांच्या आई आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह सेंट्रल हॉलमध्ये आले तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात व्यापक बदल झाल्याचे स्पष्ट दिसत होते. हिवाळी अधिवेशन काळात ते मितभाषी होते पण यावेळी मात्र ते वेगळ्याच रूपात दिसले. त्यांच्या बोलण्यात स्पष्टता आणि मोकळेपणा होता. त्यांची आई थोडे सांभाळून बोलत होती पण राहुल गांधी सडेतोड बोलत होते आणि त्यांचा प्रत्येक शब्द ‘आॅन रेकॉर्ड’ होता. सोनिया गांधींच्या थांबवण्यावरही ते थांबले नाहीत आणि म्हणाले, ‘मी तुम्हाला सांगतोय, ते परतणार नाहीत. २०१९ मधील सरकार हे मोदीमुक्त असेल.’ सोनिया गांधींनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला तरी राजकीय परिस्थितीवर आपले आकलन मांडताना त्यांनी सांगितले की, लोकसभेत काँग्रेसच्या आणखी ७० जागा वाढतील आणि हा आकडा कमीतकमी आहे. दुसरीकडे भाजपाला २०० पेक्षा कमी जागा मिळणार असून या पक्षाचा कुठलाही सहकारी मोदींना पंतप्रधानांच्या रूपात स्वीकारण्यास राजी होणार नाही. पुढील निवडणुकांनंतर विद्यमान गृहमंत्र्यांच्या (राजनाथसिंग) नेतृत्वातील रालोआ सरकार स्थापन होईल अथवा २००४ प्रमाणे काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार येईल, असे त्यांचे म्हणणे होते. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्टÑ आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये सुद्धा आपल्या जागा वाढविण्याकडे पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. देशात फूट पाडण्याचे तसेच कर्नाटकातील आगामी निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्यावर लढण्याचे भाजपाचे मनसुबे आहेत पण तिला यश मिळणार नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे.\nचार राज्यांमधील राज्यसभेच्या चार जागांसाठी चढाओढ\nचार राज्यांमधील राज्यसभेच्या चार महत्त्वाच्या जागांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या जागा अधांतरी समजल्या जात आहेत. एकतर या चार जागा सर्वाधिक बोली लावणाºयांच्या पदरात पडतील किंवा राजकीय समीकरणे आपल्या बाजूने करुन घेणाºयास मिळतील. राज्यसभेच्या ज्या ६१ जागांसाठी लवकरच द्विवार्षिक निवडणुका होत आहेत त्यापैकी या चार जागा सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील विधानसभांची रचना अशी आहे की कुठलाही पक्ष स्वबळावर या अतिरिक्त जागा ताब्यात घेऊ शकणार नाही आणि उमेदवारांना वरिष्ठ सभागृहात जाण्यासाठी विशेष कौशल्याची गरज पडेल.\nबिहारमध्ये शरद यादव विरोधी पक्षांचे उमेदवार\nबिहारमध्ये पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींवरून मिळालेल्या संकेतांनुसार राज्यसभेच्या सहा जागांबद्दल रोचक परिस्थिती आहे. राजद दोन जागा जिंकेल तर भाजपा-जदयू युती तीन जागा सहजपणे ताब्यात घेईल. सहाव्या जागेसाठी मात्र जबरदस्त संघर्ष आहे. कारण २४३सदस्यीय विधानसभेत काँग्रेसकडे फक्त २७ आमदार आहेत. सहाव्या उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या ४० मतांची गरज पडेल. ही १३ अतिरिक्त मतांची जुळवाजुळव कोण करू शकणार काँग्रेसने आपल्याला तिकीट द्यावे अशी सहा वेळा राज्यसभेवर गेलेले राजा महेंद्र यांची इच्छा आहे आणि या १३ मतांचे गणित आपण सोडवू असा त्यांचा दावा आहे. यापूर्वी त्यांनी सर्व पक्षांचा पाठिंबा मिळविला आहे. पण त्यांच्या या खेळीला ज्येष्ठ विरोधी पक्षनेते शरद यादव हे सुद्धा रिंगणात उतरल्याने धक्का बसला आहे. अलीकडेच त्यांनी झारखंड विकास मोर्चाचे बाबूलाल मरांडी यांच्यासोबत लालूप्रसाद यादव यांची कारागृहात भेट घेतली. काँग्रेसही शरद यादवांना समर्थन देऊ शकते आणि त्यांच्यासाठी माकपाची तीन मते तसेच अन्य पक्षांचेही समर्थन मिळविले जाऊ शकते.\nपश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची कोंडी\nपश्चिम बंगालच्या २९४ सदस्यीय विधानसभेत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस राज्यसभेच्या चार जागा सहजपणे जिंकेल. कारण या पक्षाकडे २१२ आमदार आहेत. दुसरीकडे काँग्रेसजवळ मात्र ४२ आमदार असून एका जागेसाठी तिला पहिल्या पसंतीच्या ५९ मतांची गरज पडेल. म्हणजेच आणखी १७ मते लागतील. ती एकतर माकपाकडून (२६) मिळू शकतात किंवा ११ इतर पक्षांकडून. काँग्रेसने या जागेसाठी सीताराम येचुरी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे. पण त्यांचा पक्ष यासाठी तयार नाही. थोडक्यात या जागेसाठी काँग्रेस माकपला पाठिंबा मागणार की ममता बॅनर्र्जींसोबत जाणार हा मुद्दा आहे.\nदेवेगौडा कुणाला उपकृत करणार\nकर्नाटकमध्ये राज्यसभेच्या चारपैकी दोन जागांवर काँग्रेस १२४ संख्याबळासह सहज विजय मिळवेल. ४४ आमदार असलेली भाजपा सुद्धा जोडतोड करून एका जागेवर कब्जा मिळवू शकते. परंतु चौथी जागा अटीतटीची आहे. कारण देवेगौडांच्या जनता दल (एस) कडे ४० आमदार आहेत अन् जिंकण्याकरिता ५६ मतांची गरज पडेल. १६ अपक्ष आमदार आहेत. राज्यसभेत अपक्ष खासदार असलेले राजीव चंद्रशेखर यांनी २०१२ मध्ये जद(एस) व भाजपाच्या पाठिंब्याने राज्यसभेचा गड सर केला होता. यावेळी ते पुन्हा आपले भाग्य आजमावू शकतात.\nउत्तर प्रदेशात नवव्या जागेसाठी चढाओढ\nउत्तर प्रदेशात राज्यसभेच्या ९ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुका होतील आणि ३२५ आमदारांच्या पाठिंब्यासह भाजपा ७ जागा सहजपणे ताब्यात घेईल. ४७ सदस्य असलेल्या समाजवादी पार्टीला १ जागा मिळेल. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा नवव्या जागेवर खिळल्या आहेत. यावर कब्जा मिळविण्यास भाजपा इच्छुक आहे. कारण काँग्रेस (७), बसपा (१९) आणि इतर (५) कुंपणावरील मतांची जोडतोड होऊ शकते, अशी आशा या पक्षाला आहे. विरोधी पक्षही एकजूट झाल्यास नववी जागा मिळवू शकतात.\nवसुंधरा राजेंना हटविणार नाही\nराजस्थानात लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या एक जागेवर भाजपाला दारुण पराभव का पत्करावा लागला. या पराभवामुळे भाजपाची चमक फिकी पडली असून तिच्या काँग्रेसमुक्त भारत मोहिमेला तडा गेला आहे. विशेषत: वसुंधरा राजे यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. भाजपाचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहे आणि त्यांना मदत करणार नाही, असा अंदाज बांधला जात होता. हे एक आश्चर्यच होते की बसपा आणि एआयएमआयएमसारखे धर्मनिरपेक्ष पक्ष ज्यांनी गुजरातमध्ये विधानसभेची प्रत्येक जागा आणि पोटनिवडणुका लढविल्या त्यांनी आपले उमेदवार उभे केले नाहीत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपात थेट लढत होती. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पसंतीचे उमेदवार निवडले आणि आमचा सल्ला मानला नाही, असे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे आहे. तरीही पक्षश्रेष्ठींनी राजेंना न हटविण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांचे पंख छाटले जातील आणि नवा प्रदेशाध्यक्ष पाठविला जाईल. मोदी-शहा जोडगोळी त्यांना पसंत करीत नाही हे जगजाहीर आहे. अन् या पराभवाने त्यांना बाजूला सारले आहे.\nया जोडीला पी.के. धुमल आवडत नव्हते. परिणाम असा झाला की हिमाचलमध्ये पक्ष जिंकला पण धुमल हरले. एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, ‘आम्ही वसुंधरा राजेंना हटविणार नाही\n(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nRahul GandhiIndian National Congressराहुल गांधीइंडियन नॅशनल काँग्रेस\nराफेल करार : अरुण जेटलींची राहुल गांधीवर घणाघाती टीका, प्रणव मुखर्जींकडून शिकण्याचा दिला सल्ला\nराहुल आता माझेही बॉस झाले आहेत- सोनिया गांधी\nराफेल विमानांची किंमत सांगा मोदीजी\nमोदी दीड तास बोलले, पण काँग्रेसवरच घसरले; 'काम की बात' नाहीच: राहुल गांधी\nआता सर्वसामान्य कार्यकर्ताही घेणार राहुल गांधींची भेट, जाणून घ्या कसे..\nराफेल विमानांच्या खरेदीत घोटाळा; मोदींचे हितसंबंध गुंतल्याचा राहुल गांधींचा आरोप\nगोपूज गावचा पाण्यासाठी संघर्ष \nइंधन दरवाढ : लबाड सरकार ढोंग करतंय\nही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे का\nमित्रों... ‘मेरे पास पैसा है’\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathaempire.in/apppages/updatesourceentries.aspx", "date_download": "2018-05-27T01:10:24Z", "digest": "sha1:FEIF7B25M2R33BSBD53ZPMS2N3LVU3T5", "length": 3806, "nlines": 70, "source_domain": "marathaempire.in", "title": "मराठा साम्राज्यकोश", "raw_content": "\nसूचना दाखवा माझे पान माझी प्रकाशचित्रे माझी स्थाने माझी संदर्भ पुस्तके माझे वेचक वेधक माझी साधने माझ्या साधननोंदी माझी प्रश्नोत्तरे प्रकाशचित्रे पाठवा कूटशब्द बदला बाहेर पडा\nगड-किल्ले कालक्रम नकाशांवरील चलपटले प्रकाशचित्रांचे दालन\nमध्ययुगीन कालमापन ऐतिहासिक साधने\nऐतिहासिक नोंदी अद्यनित करा\nही नोंद कुठल्या पुस्तकात कोणत्या पानांवर आहे\nपुस्तक वरील सूचीत नसल्यास इथे त्याची नोंद करा\nह्या संकेतस्थळावरील माहिती पाहण्यासाठी भाषा निवडा. शीर्षकपट्टीवर उजवीकडे असलेल्या बटणावर टिचकी मारून नंतरही तुम्हाला भाषा बदलता येईल.\nमराठी असे आमुची मायबोली\nमला ह्या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे\nफेसबुक वापरून प्रवेश करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Pune/PuneCity", "date_download": "2018-05-27T01:21:58Z", "digest": "sha1:666XS6XTDBT74RH47KYDHICHI5BHXBKS", "length": 20551, "nlines": 257, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "PuneCity", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nवाशिम : आईच्या हत्येप्रकरणी चिमुकलीचे बयाण; बाप संशयाच्या भोवऱ्यात\nबँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते - साबळे\nपुणे - देशातील प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीच दिले नव्हते, असे घुमजाव खासदार अमर साबळे यांनी केले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात देखील अशा प्रकारचे कधीच म्हटलेले नव्हते, असे त्यांनी\nबेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना अटक; पुणे एटीएसची कारवाई\nपुणे - दौंड आणि बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस हद्दीत ३६ बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. पुणे एटीएस आणि संबंधीत पोलिसांनी शनिवारी संयुक्तिकरित्या ही कारवाई केली आहे. यामध्ये भारतामध्ये बेकायदेशीरपणे राहणे आणि बनावट दस्ताऐवज तयार केल्याचा\nचोरट्यांनी फोडले कापडाचे दुकान, ७० हजारांचा मुद्देमालासह सीसीटीव्ही कॅमेराच पळवला\nपुणे - दौंड तालुक्यात दुकानांतील चोरींच्या घटनेत वाढ होताना चोरट्यांनी आता कपड्यांच्या दुकानांकडे मोर्चा वळविला आहे. दौंड तालुक्यातील भांडगाव येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कपड्याचे दुकान चोरट्यांनी फोडले. या दुकानातील कपडे, रोख रक्कम असा ७०\nपेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने अस्वस्थ वाटते, पंकजा मुंडेंचा घरचा आहेर\nपुणे - पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे विरोधक असताना ज्याप्रमाणे अस्वस्थ वाटत होते. त्याप्रमाणे आता सत्तेत असताना देखील अस्वस्थता जाणवत असल्याचे वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. इंधनाचे दर कमी करण्यासाठी काय उपाय करता येईल, यावर\nमुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे शिकवणी लावल्यास जलसिंचनाचा विषय पहिला येईल- आठवले\nपुणे - मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे शिकवणी लावावी या सुप्रिया सुळेंच्या टिप्पणीवर आरपीआय नेते रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बाजू सावरली आहे. मुख्यमंत्र्यानी अजित पवारांकडे शिकवणी लावली तर त्यामध्ये जलसिंचनाचा विषय पहिला\nमराठी चित्रपट प्रेक्षकांअभावी याचकाच्या भूमिकेत, अभिनेता सुबोध भावेची खंत\nपुणे - महाराष्ट्रात मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक फिरकत नाहीत. प्रेक्षकांना आपल्या चित्रपटांचा अभिमानच दिसत नाही, अशी खंत अभिनेता सुबोध भावेने व्यक्त केली. आताच्या परिस्थितीत मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या दारी याचकासारखे उभे असल्याने बिकट स्थिती आहे,\nमहिला कैद्यांना थेट आयोगाशी साधता येणार संपर्क - विजया रहाटकर\nपुणे - राज्यातल्या कारागृहात असलेल्या महिला कैद्यांना काही तक्रारी असल्यास या महिला कैदी आता थेट महिला आयोगाला कळवू शकतील. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राज्यातल्या महिला कारागृहांची पाहणी केली. या पाहणीनंतर महिला कैद्यांना त्यांच्या\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय 'डमी' महापौर\nपुणे - पिंपरी चिंचवड शहरात आमदारांच्या वाहनावर लावण्यात येणारे 'विधानसभा सदस्य' स्टीकर वाहनांवर लावून अनेकजण 'डमी' आमदार शहरात फिरतात. आता महापौर नितीन काळजे यांचे नाव चक्क दुचाकीच्या नंबर प्लेटवर टाकल्याचे समोर आले आहे. या दुचाकीचा एमएच १२ एम. जी.\nतरुणीचा अपहरणानंतर बळजबरीने लावला विवाह; चौघांवर गुन्हा दाखल\nपुणे - तरुणीचे अपहरण करून जबरदस्तीने तिचा विवाह लावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ४ जणांवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पतीवर बलात्काराचाही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपुणे - पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील विविध ठिकाणाहून या निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी शुक्रवारी काढले\nबेकायदेशीरपणे ठेकेदाराला दिले काम, बारामती कृषी विभागाचा प्रताप उघड\nपुणे - खासदार निधीतून मंजूर सिमेंट नाल्याचे काम ठेकेदाराने मुदतीत पूर्ण न केल्याचा ठपका ठेवत, हेच काम बेकायदेशीरपणे दुसऱ्या कंपनीला देण्याचा प्रताप बारामती कृषी विभागाने केला. याप्रकरणी एसीबीने तत्कालीन ५ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवत त्यातील\nचेंबरमध्ये पडलेल्या गाईला बाहेर काढण्यात यश\nपुणे - दोन तासांच्या प्रयत्नानंतर दौंडमधील देवपाम सोसायटी लगतच्या उघड्या चेंबरमध्ये पडलेल्या गाईला बाहेर काढण्यात यश आले. स्थानिक युवक, गोसेवक, नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी आणि मजुरांनी अथक प्रयत्न घेत या गाईला बाहेर काढून जीवदान दिले.\nनेदरलँडच्या उपपंतप्रधानांसोबत सुप्रिया सुळेंचा सायकलवरुन फेरफटका\nपुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील स्वयंसेविका आणि दूर अंतरावरून शाळेत चालत येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी १० हजार सायकलींचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान नेदरलँडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी\nपाणी टंचाई सोडवण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार, खुल्या केल्या खासगी बोअर\nपुणे - इंदापूरमधील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईचा सामना करण्यासाठी निमसाखर गावातील काही नागरिक पुढे आले आहेत. खासगी बोअर खुली करुन गावाची तहान भागवण्याचा प्रयत्न हे नागरिक करत आहेत.\nट्रक, बस व कारचा विचित्र अपघात; १० ठार, १५ जखमी\nसिद्दीपेट - तेलंगणाच्या सिद्दीपेट येथे\nमोदी-भागवत-शाह तयार करणार २०१९ ची 'अभेद्य' रणनीती नवी दिल्ली - देशात २०१९ च्या\nमुलीला मिठी मारल्यामुळे शाळेतून निलंबित विद्यार्थ्याचे नेत्रदीपक यश तिरुवनंतपुरम - शालेय\nनगरोटा दहशतवादी हल्ल्यातील आरोपीला अटक कुपवाडा - राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) शुक्रवारी\nकाय, तुम्हाला वांगे आवडत नाही.. वांगेही आहे गुणकारी, वाचा त्याचे ५ फायदे\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nउन्हाळ्यात काकडी खाण्याचे हे आहेत फायदे.. मुंबई - जर आहारात भाज्यांचे प्रमाण वाढवून तुमचा\nआज बालदिनी मुलांसाठी बनवा चॉकलेट कुकिज आज बालदिन म्हणजेच बाळगोपाळांचा दिवस. आजच्या दिवशी\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nइअरफोन वापरताना 'ही' काळजी अवश्य घ्या बस, ऑफिस किंवा रस्त्यात कुठेही कानात इअरफोन घातलेली\nथायरॉईड आणि आहार थायरॉईडची समस्या असणाऱ्या बहुतेक लोकांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे, की\nआठ लाख लोकांच्या कॅन्सरचे कारण आहे 'ही' गोष्ट लठ्ठपणा अनेक आजारांचे कारण आहे, हे आपल्याला\nमराठी चित्रपट प्रेक्षकांअभावी याचकाच्या भूमिकेत, अभिनेता सुबोध भावेची खंत\nशिवकालीन ६० पराक्रमी वीरांनी केलेल्या अद्वितीय पराक्रमाची गोष्ट : 'फर्जंद' \nगुलमोहरची आगामी कथा आहे दिलीप प्रभावळकर यांचा मिश्कील मानसपुत्र 'बोक्या सातबंडे’ची \nबकेट लिस्ट : माधुरी दीक्षितच्या 'हृदयात वाजे समथिंग ....' २००७ साली जॅक निकोलसन आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/notices/PublicHearing2018upcoming.php", "date_download": "2018-05-27T01:27:33Z", "digest": "sha1:X5SMMMKXFC6WC5ARAXOCFDKR6ULOKNX7", "length": 14791, "nlines": 139, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "::: Maharashtra Pollution Control Board ::: >> Public Hearing >> Upcoming", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nसार्वजनिक सुनावणी तपशील 15/0912018\nसंस्थेचे नाव & पत्ता तारीख & वेळ सार्वजनिक\nसुनावणी ऑर्डर कार्यकारी सारांश एम ओ एम पर्यावरण मंजुरी\nझोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरए) अंमलबजावणी करणे, सी.एस.नं. ९०६ (पार्ट), ११५२ (पार्ट) बांद्रा गाव, कांडेश्वरी रोड, बांद्रा (प.), एच / वेस्ट वार्ड, मुंबई 400 101, महाराष्ट्र राज्य २४/०५/२०१८ दु. १२.०० वा. इथे क्लिक करा\nमेसर्स मरीन सिण्डिकेट ,फ्लोटिंग ड्राय डॉक (लहान जहाजे) एस नं. द्वारे मालवाहतूक हाताळणी आणि जहाज दुरुस्ती सुविधा यासाठी जेटीसह बहुउद्देशीय टर्मिनलचा विकास. 41 आणि 42, एच. नो. 18 आणि 19/1 , गाव कटाले (जयगड खाडी), ता गुहागर, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र. २५/०५/२०१८ स. ११ वा इथे क्लिक करा\nमेसर्स मरीन सिण्डिकेट ,लहान जहाजांचे जहाज ब्रेकिंग सुविधेचा विकास एस. 41 आणि 42, एच. नो. 18 आणि 19/1, गाव कटाले (जयगड खाडी), ता गुहागर, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र. २५/०५/२०१८ दु. १ वा इथे क्लिक करा\nमातोश्री लक्ष्मी शुगर आणि कॉन्सनेशन इंडस्ट्रीज लि. २५/०५/२०१८ दु. ३ वा.\nयूटोपियन शुगर्स लिमिटेड, कचरेवाडी, जि. सोलापूर २९/०५/२०१८ स. ११ वा.\nमेसर्स विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. जि. सोलापूर\nमाणिकगड सिमेंट पोस्ट - गडचंदूर, तहसील: कर्पणा, जिल्हा: चंद्रपूर, महाराष्ट्र खसरा क्रमांक 167,160, 15 9, 156, गाव: गडचंदूर, तहसील: कर्णाणा जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र\nमेसर्स राजुरी पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड पूर्वी अश्व मल्टी ट्रेड प्रा. लि. येथे गूट नं 58, दरेगाव, जिल्हा जालना\nमेसर्स राजुरी स्टील प्रायव्हेट लिमिटेड येथे एफ -12, अतिरिक्त एमआयडीसी क्षेत्र जालना, महाराष्ट्र\nभारत पेट्रोलियम कोर्पोरेशन लिमिटेड सनसवाडी शिरूर, पुणे\nकोल्हापूर महानगरपालिका आणि एसएस सर्व्हिसेस, सीएस नं. 2 9, कसबा बावडा, कोल्हापूरची बायो मेडिकल वेस्टी उपचार सुविधा.\nएम / एस वेस्टर्न कोलफिल्ड लि. अमलगामेट यकोना I आणि II ओसीपी (माजरी एरिया)\nएफ. पी. क्र. ११९८ व ११९९, टी. पी. एस. क्र. ४, माहिम विभाग, मुंबई, मे सुरज इस्टेड डेव्हलपर्स प्रा. लि.\nधनगरवाडी सिंचन लिफ्ट योजना , आरफळ कॅनॉल हेळगाव गाव जवळ कृष्णा प्रोजेक्ट २ अंतर्गत प्रास्ताविक ५८/२२५ , तालुका कराड ,जिल्हा सातारा\nमेसर्स सिंग फेरो अलॉयज, बुटीबोरी , जि : नागपूर इथे क्लिक करा\nमुंगोली- निरगुडा विस्तार खुली खाण परियोजना, वणी क्षेत्र (wcl)\nमेसर्स दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, गाव बिद्री , मौनींनगर , ता :कागल , जि कोल्हापूर\nनवघर ते चिरनेर (जेएनपीटी जवळ)\nमेसर्स संत मुक्ताई शुगर अॅण्ड एनर्जी लि.घोडसगाव ता : मुक्ताईनगर जि: जळगाव\nइथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा\nएम.एस .पश्चिम कोळसा फील्ड, नागपूर इथे क्लिक करा\nपदमापूर दीप आयोजन समिती, चंद्रपूर इथे क्लिक करा\nगोन्सा ओसी, वाणी नॉर्थ एरिया , डब्ल्यू सी एल इथे क्लिक करा\nनिम्न मेकॅनाईस्ड ओपन कास्ट लाईमस्टोन खान अडेगाव, यवतमाळ इथे क्लिक करा\nमेसर्स भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि,पानेवाडी , मनमाड इथे क्लिक करा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लिमिटेड, मुंबई इथे क्लिक करा\nश्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कोल्हापूर लि.\nमेसर्स विधू विनोद चोप्रा- पुनर्निर्माण सी टी एस ९८९ ए ,९८९ बी ९९०,९९१, आणि ९९२ बांद्रा विल्लेज.\nमेसर्स रॉयल पॉटरी सेरॅमिक्स ,मार्कागोंदी लॅटेराइट माईन, चंद्रपूर.. इथे क्लिक करा\nविद्यमान इमारत रझाक हेवन ,मेसर्स जे अँड के स्पेसिलीटी केमिकल्स एल एल पी आणि इतर . इथे क्लिक करा\nनिवासी कम अ गृहसंकुल प्रकल्प पुनर्विकास, मेसर्स मर्विन कन्स्ट्रक्शन कंपनी '. इथे क्लिक करा\nमेसर्स. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय - - इथे क्लिक करा\nमेसर्स कॅन एग्रो एनेर्जी इंडिया लि, जि सांगली. इथे क्लिक करा इथे क्लिक करा\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/metro/", "date_download": "2018-05-27T01:31:04Z", "digest": "sha1:M4TXOATBOX4TVLYOXGRV7NQOF4JAQFKD", "length": 8643, "nlines": 93, "source_domain": "pclive7.com", "title": "Metro | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nनाशिकफाटा ते हिंजवडी मार्गावरील मेट्रोचा डीपीआर तयार करा\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमध्ये दिवसेंदिवस गृहप्रकल्पांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारा बराच वर्ग याच...\tRead more\nनिगडी तसेच चाकणपर्यंत मेट्रो धावणार; डीपीआर तयार करण्याच्या खर्चास स्थायीची मान्यता\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी ते निगडी (भक्ती शक्ती चौक) व नाशिक फाटा ते चाकण (मोशी मार्गे) या मार्गांवर मेट्रो सुरु करण्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर.) तयार करण्यासाठी येणा-या सुमा...\tRead more\nमेट्रोचा निगडी प्रवास.. उपोषण.. आश्वासन..आणि प्रतिक्षा…\nपुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटनांचे पिंपरीत उपोषण\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत आज लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात आल...\tRead more\nपुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती; चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात – श्रीरंग बारणे\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे महामेट्रोच्या ३१ किलोमीटर या मार्गाला केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०१६ रोजी मान्यता दिली आहे. पुणे महामेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती आहे. निगडीपर्यं...\tRead more\nमेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार; महेश लांडगेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार आहे. पुणे मेट्रोचे काम निगडीपर्यंत सुरु करण्याची मागणी, आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घे...\tRead more\nपहिल्या टप्प्यात ‘मेट्रो’ निगडी पर्यंत धावण्याची शक्यता ‘धुसरच’\nपिंपरी (Pclive7.com):- पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीचे स्वागतच आहे. भविष्यात नक्कीच याचा फायदा होईल, प्रवासी संख्या वाढेल. आता महापालिकेसोबत त्यासं...\tRead more\nवल्लभनगर येथे मेट्रोतर्फे नागरिकांसाठी ‘सहयोग केंद्र’\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोच्या मार्गिकेबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महामेट्रोतर्फे वल्लभनगर एस. टी स्थानकामागे सहयोग केंद्र सुरू करण्यात आले असू...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://shrikantlavhate.in/page/2", "date_download": "2018-05-27T01:02:22Z", "digest": "sha1:F5RFK5TF4IEOBL4JJWUZ6EPAQN5OLWL6", "length": 11802, "nlines": 108, "source_domain": "shrikantlavhate.in", "title": "Shrikant Lavhate – Page 2 – My poems, sketches & writings", "raw_content": "\nपाउलखुणा सरलेल्या स्वप्नांना मागे सारुन नव्याने स्वप्नं पहायची असतात सोडुन गेलेल्या पाऊलखुणांणाच आपल्या पायवाटा बनवायच्या असतात -श्रीकांत लव्हटे दवबिंदु पानावरती रेघ सांडून दवबिंदु तो ओघळलेला पानाची साथ सोडुन धरणीवरी विसावलेला… –श्रीकांत लव्हटे मन मन हे असच असत कुणाच्याच बंधनात नसते आपणही त्याबरोबर धावायचे असते सत्यातले अशक्य अंतर स्वप्नातच कापायचे असते –श्रीकांत लव्हटे गारव्याने ढगांना गाठले […]\nहिशोब दोन पावसाळ्यांचा बाकी मात्र शुन्यच…\n####एका असफल प्रेमकहाणीला अर्पण#### मित्र म्हणतात झाले गेले विसर सगळे चालायला फक्त ओसाड रस्तेच आपले तिची वाटच वेगळी रे हिरव्यागार रानातली आपण फक्त आठवायची मनात जी जपलेली अरे पण कसा विसरु मी रोजचे ते बोलणे गोड तो चेहरा आणि तिचे ते हसणे कसा मी विसरु स्वप्नांचे ते महाल अरे उध्वस्त कर सारे आपला तो फक्त […]\nआयुष्य………. आयुष्याचे वरदानशेवटपर्यंत जगायचे असतेसुखांनी साथ सोडली तरदुखां:ना आपण हसवायचे असतेजवळच्यांनी बंध तोडले तरीआपण नाते जपायचे असतेमरतानासुध्दा देवाकडे अजुन एक आयुष्यजगायला मागायचे असते–श्रीकांत लव्हटे एकतर्फी माझ्या एकतर्फी प्रेमाचीतिला कधी माहीतीच नव्हतीकदाचित तिचे प्रेम मिळण्याचीमाझी कधी लायकीच नव्हती….–श्रीकांत लव्हटे आठवणी भावनांचा खेळ चालुच राहणारतिच्या विचारात मन पुन्हा रमणारआठवणींचे काय, त्या तर येतच राहणारपण स्व:तबरोबर त्या तिला […]\nपाहीलं होतं मी एक स्वप्नउगवत्या सुर्याचं,पहाटेच्या दवबिंदुचं,रिमझिमणा-या सरींचं,चांदण्या रातींचं…..पाहीलं होतं मी एक असं स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहीलेलं ते स्वप्नवाटलं होते प्रत्यक्षात येईलखुप सोसलं होते आजवर वाटलं आता सुखाची पहाट होईल पण सुखाला माझी माहीतीच नव्हतीकारण मैत्री माझी दु:खाशी झाली होतीआजवरची कुठलीच स्वप्नंप्रत्यक्षात कधीच उतरली नव्हती… हेही एक स्वप्नंच होतं…रात्री पडले आणि सकाळी विरलं…विरता विरता पुन्हा […]\n. नवी आशा, नवी उमंग नवी दिशा नवे तरंग नवा उल्हास, नवी चेतना नवीन जिद्द आणि जगण्याची प्रेरणा नवा सूर्योदय नवी पहाट नवा निसर्ग नवा दिवस नवीन क्षितिज नवे आभाळ नवीन पायवाटा नि जीवनाचा नवा रोमांच विश्वास ज्योतीने फुलवली आशेची विझलेली वात नव्या जोमाने आता आयुष्याची नवी सुरवात –श्रीकांत लव्हटे .\nतुला विसरायचे गणित, मला कधीच जमणार नाही…\nAfter long time…… लिहायला बसलो तरी हल्ली मला कविताच सुचतच नाही कारण तुझ्या आठवणींना मी जवळसुध्दा येऊ देत नाही तरी येतेस कधी कधी तु माझ्या स्वप्नात घेऊन जातेस मला दुर वेगळ्याच विश्वात त्या वेगळ्या विश्वात आता मला रमायचे नाही पुन्हा माझ्यातल्या मला तुझ्यात हरवायचे नाही पण काय करु, जेव्हा तु स्वप्नात अशी गोड हसतेस झाल […]\nकविता या साहीत्यप्रकाराला मानाचा मुजरा.. कविता म्हणजे शब्द कविता म्हणजे भावना कविता म्हणजे दु:ख कागदावर लिहीलेल्या वेदना कविता आहे छंद काहीसांठी वेड कविता आहे मन आणि मनातलं सावरखेड कविता आहे रम्य पहाट कवितेतच सरतो सुंदर काळ कविता लावते मनाला झुरझुर कविता आहे कातरवेळीची सांज… कविता आहे, सुखाचा मित्र दु:खातील सोबती प्रेमीकांची साद मंदीरातला मंजुळ नाद […]\nआयुष्य………. आयुष्याचे वरदान शेवटपर्यंत जगायचे असते सुखांनी साथ सोडली तर दुखां:ना आपण हसवायचे असते जवळच्यांनी बंध तोडले तरी आपण नाते जपायचे असते मरतानासुध्दा देवाकडे अजुन एक आयुष्य जगायला मागायचे असते –श्रीकांत लव्हटे जीवन……..हा खेळ तू माझी आणि मी तुझा याच आशेवर आजवर जगलो मरणासण्ण या आयुष्यात एकही क्षण तुला न विसरलो जीवन हा खेळच क्षणभराचा […]\nखरंच कळत नाही आता मला..\nखरंच कळत नाही आता मला तुझ्या डोळ्यात खरंच माझ्यासाठी प्रेम होतं का ते मा माझ्याच डोळ्याचं प्रतिबिंब तुझ्या डोळ्यात पाहीलं होतं . खरंच कळत नाही आता मला तुझ्या ओठांवरचं ते गोड हसु माझ्याबद्दलच्या उर्त्स्फुत भावना होत्या का मैत्रीची एक औपचारीकता तु पाळत होतीस . खरंच कळत नाही आता मला तुझ्या विचारांमध्ये का मी रात्र रात्र […]\nसंपलेल्या युध्दात…… मनात जिद्द असली तरी, जगण्यासाठी प्रेरणा लागते एकट्याने आयुष्य जगता येत नाही, कोणाचीतरी सोबत लागते संपलेल्या युध्दात आता जिंकायचा, प्रयत्न करायचा नाही मला रोज रोज मरत आता, जगायचे नाही मला….. –श्रीकांत लव्हटे विरह…. विरहात नेहमी असे का होते एक व्यक्ती सहज निघून जाते दुसरी मात्र आठवणींमध्ये तिलाच शोधत राहते….. –श्रीकांत लव्हटे विरहाचे दोन […]\nपाऊस आणि तिची आठवण\nगोष्ट अजुन बाकी आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/you-are-under-cctv-camera-117108", "date_download": "2018-05-27T01:39:29Z", "digest": "sha1:VLIXPX7ED2V257YRJ6BMSP2YPBMAHDAC", "length": 14715, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "You are under CCTV camera सावधान..! तुम्ही सीसीटीव्हीच्या नजरकैदेत | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 17 मे 2018\nनागपूर - सिग्नल तोडले, रॉंग साइडने गाडी दामटली आणि चौकांमधील झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी केली तरी आपले कोणी काही बिघडवू शकत नाही, असा समज झाला असेल तर तो आपल्या डोक्‍यातून आजपासून काढून टाका. शहरात जवळपास 80 टक्‍के सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले असून त्यात वाहतुकीचे नियम तोडल्याचे आढळल्यास घरी ई-चालान धडकू शकते.\nनागपूर - सिग्नल तोडले, रॉंग साइडने गाडी दामटली आणि चौकांमधील झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी केली तरी आपले कोणी काही बिघडवू शकत नाही, असा समज झाला असेल तर तो आपल्या डोक्‍यातून आजपासून काढून टाका. शहरात जवळपास 80 टक्‍के सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले असून त्यात वाहतुकीचे नियम तोडल्याचे आढळल्यास घरी ई-चालान धडकू शकते.\nउपराजधानीला \"स्मार्ट सिटी'अंतर्गत चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसह कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मदत व्हावी, छोट्या-मोठ्या घटनांना, तसेच छेडछाडीच्या घटनांना आळा बसावा, विद्यार्थी, महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच चोरींच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची शहराला नितांत गरज होती. त्यानुसार जवळपास साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यापैकी जवळपास अडीच हजारांपेक्षा जास्त सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सध्या शहरातील गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्था नियंत्रणाचे काम आज बुधवारपासून सुरू झाले आहे. आजपासून चौकातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक पोलिस \"ई-चालान' कारवाई प्रायोगिक तत्त्वावर करणार आहे.\nकंट्रोल अँड कमांड रूम\nपोलिस नियंत्रण कक्षासमोर प्रशस्त दुमजली इमारतीत वाहतूक विभागाच्या नियंत्रणाखाली ट्रॅफिक कंट्रोल अँड कमांड रूम तयार करण्यात येत आहे. एल अँड टी कंपनीच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या या इमारतीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. सुसज्ज अशा कंट्रोल रूमसाठी दहा कोटींचा निधी देण्यात आला आहे. मोठमोठ्या स्क्रीन्सवर शहरातील प्रत्येक कॅमेऱ्याचे दृश्‍य टिपण्यात येणार आहे.\nवाहतूक कोंडीवर कक्षातून नजर\nसीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतुकीची कोंडी होणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक नियंत्रण कक्षातून नजर ठेवण्यात येणार आहे. ज्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होईल, तेथे लगेच वाहतूक पोलिसांना वॉकीटॉकीवरून सूचना देण्यात येतील. अतिरिक्‍त कर्मचारी पाठवून वाहतुकीची कोंडी फोडण्यात येणार आहे. वाहतूक पोलिस विभागही \"स्मार्ट वर्क' करीत स्मार्ट सिटी बनविण्यासाठी हातभार लावत आहेत.\nसिग्नल जम्पिंग करू नये, लाइन क्रॉस करू नये, अतिवेगाने वाहने चालवू नका तसेच नियमांचे उल्लंघन करू नका. नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत. अन्यथा चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तुमच्यावर \"वॉच' आहे. वाहतूक शाखेकडून आजपासून कॅमेऱ्यातून चालान बनविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.\n- डॉ. के. वेंकटेशम्‌, पोलिस आयुक्‍त\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nबदलांशी जुळवून घेताना... (डॉ. वैशाली देशमुख)\nजमवून घेण्याचे बरेच फायदे शाळेत आणि एकूणच आयुष्यात दिसून आले आहेत. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा विभिन्न संधी मिळतात, अनेक दारं मुलांसमोर उघडतात....\nप्रेमाची 'सेकंड इनिंग' (आदित्य महाजन)\nराम कपूर आणि साक्षी तंवर यांची \"केमिस्ट्री' रसिकांची अतिशय आवडती. तिचा पुन्हा एकदा अनुभव देणारी \"कर ले तू भी मोहब्बत' ही वेब सिरीज प्रेमाच्या \"सेकंड...\nपुण्यात विद्यालयाच्या कर्मचाऱ्यास मुलांकडून बेदम मारहाण\nपुणे : येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानातून महाविद्यालयीन कर्मचाऱ्याची दुचाकी ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1/", "date_download": "2018-05-27T01:27:04Z", "digest": "sha1:JEBQOJXOH6HFGJXZRTSWREEHLSKU4QSB", "length": 8383, "nlines": 93, "source_domain": "pclive7.com", "title": "वाकड | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nवाकड-पुनावळेत विकासकामांचा धडाका; एकाच दिवशी सहा कामांचे भूमिपूजन\nपिंपरी (Pclive7.com):- वाकडमध्ये शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये विकासकामांचा धडाका सुरू झाला आहे. गुरुवारी (दि.२४) रोजी एकूण सहा कामांचे भूमिपूजन करण्यात आले. येत्या १८...\tRead more\nवाकड – ताथवडे येथील रस्त्याच्या कामाचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २५, मधील वाकड – ताथवडे येथील २४ व १८ मीटर रुंद रस्त्याचे भूमिपूजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते संपन्न झाले. आज...\tRead more\nवाकड पोलीसांचा शिवसेनेकडून सत्कार\nपिंपरी (Pclive7.com):- तीन दिवसात बेपत्ता मुलीचा शोध घेणाऱ्या वाकड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा शिवसेना रहाटणी काळेवाडी विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. लग्नाची तारीख जवळ येत असल्याचे पा...\tRead more\nहिंजवडी-वाकडच्या वाहतूक कोंडीतून लवकरच शहरवासियांची सुटका\nसोनसाखळी चोरी करणारी इराणी टोळी गजाआड; वाकड पोलिसांनी आवळल्या मुसक्या\nपिंपरी (Pclive7.com):- सोनसाखळी चोरी करणाऱ्या तीन जणांच्या इराणी टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दहा गुन्हे उघडकिस आले असून पोलिसांनी साडेतेरा लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे ह...\tRead more\nनगरसेवक तुषार कामठे यांच्या पुढाकाराने पिंपळे निलख – वाकड रोड ‘पोस्टरमुक्त’\nपिंपरी (Pclive7.com):- भाजप नगरसेवक तुषार कामठे यांच्या पुढाकाराने पिंपळे निलख – वाकड रोड ‘पोस्टरमुक्त’ करण्यात आला आहे. येथील संपूर्ण रोडवरील पथ दिव्यांच्या खांबावर बेकायद...\tRead more\nविवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासरच्यांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nपिंपरी (Pclive7.com):- चारित्र्यावर संशय घेऊन दोन वर्षांपासून विवाहितेचा मानसिक शारीरिक छळ करून तिला विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सासू, सासरे, दीर, जाऊ यांच्यावर...\tRead more\nहिंजवडीकडे जाण्यासाठी वाकडमध्ये दोन पर्यायी रस्ते करणार – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी (Pclive7.com):- वाकड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे. या भागातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्ते निर्माण करण्याची गरज ओळखून त्यादृष्टीने पावले उचलण्यात...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/aurangabad/delhi-beat-maharashtra-eight-wickets/", "date_download": "2018-05-27T01:36:51Z", "digest": "sha1:I6WGBAMN6GLELUW4ONUYOBZH7NPT5NJ4", "length": 27940, "nlines": 344, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Delhi Beat Maharashtra By Eight Wickets | दिल्लीची महाराष्ट्रावर आठ गडी राखून मात | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nदिल्लीची महाराष्ट्रावर आठ गडी राखून मात\nप्रदीप सांगवान याची धारदार गोलंदाजी आणि ध्रुव शोरे याची नाबाद शतकी खेळी या बळावर दिल्लीने धर्मशाळा येथे शुक्रवारी झालेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील ब गटाच्या सामन्यात महाराष्ट्राची विजयी घोडदौड खंडित करताना ८ गडी राखून विजय मिळवला. या लढतीत अष्टपैलू खेळाडू शमशुझमा काझीची आक्रमक फलंदाजी आणि विजय झोल याची धीरोदात्त खेळी हे महाराष्ट्राच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.\nठळक मुद्देसांगवानचे ५ बळी, ध्रुवचे शतक : शमशुझमा काझी, विजय झोल यांची झुंजार फलंदाजी\nऔरंगाबाद : प्रदीप सांगवान याची धारदार गोलंदाजी आणि ध्रुव शोरे याची नाबाद शतकी खेळी या बळावर दिल्लीने धर्मशाळा येथे शुक्रवारी झालेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील ब गटाच्या सामन्यात महाराष्ट्राची विजयी घोडदौड खंडित करताना ८ गडी राखून विजय मिळवला. या लढतीत अष्टपैलू खेळाडू शमशुझमा काझीची आक्रमक फलंदाजी आणि विजय झोल याची धीरोदात्त खेळी हे महाराष्ट्राच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.\nदिल्ली संघाने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला फलंदाजीस आमंत्रित केले. त्यानंतर सलग तिसºया सामन्यात विजय झोल आणि ऋतुराज गायकवाड यांनी महाराष्ट्राला ९ षटकांत ६१ धावांची सलामी दिली. ऋतुराज गायकवाड व कर्णधार राहुल त्रिपाठी २0 धावांच्या अंतराने बाद झाल्यानंतर विजय झोलने अंकित बावणे याच्या साथीने तिसºया गड्यासाठी ३५ आणि शमशुझमा काझी याच्या साथीने सातव्या गड्यासाठी २४ धावांची भर घालत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला; परंतु तो तंबूत परतल्यानंतर महाराष्ट्राची स्थिती ७ बाद १७२ अशी बिकट झाली. अशा परिस्थितीत अष्टपैलू खेळाडू शमशुझमा काझीने हल्लाबोल करताना अनुपम संकलेचा याच्या साथीने ३६ चेंडूंत ४७ धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राला ५0 षटकांत सर्वबाद २४६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. शमशुझमाने महाराष्ट्रातर्फे सर्वाधिक ६२ चेंडूंत ६ सुरेख चौकार व २ षटकारांसह ५९ धावांची जिगराबज खेळी केली. विजय झोल याने ९३ चेंडूंत ३ चौकारांसह ४६ धावांची धीरोदात्त खेळी केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने २८ चेंडूंतच ६ चौकार आणि २ षटकारांसह स्फोटक ४१ धावा केल्या. अनुपम संकलेचाने २२ व अंकित बावणे याने १८ धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून प्रदीप सांगवान याने ४१ धावांत ५ व पवन नेगी याने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात दिल्लीने विजयी लक्ष्य ४४.१ षटकांत २ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून ध्रुव शोरे याने १२१ चेंडूंत १६ चौकारांसह नाबाद १0३, हितेन दलाल याने ८७ आणि नितीश राणा याने नाबाद ४९ धावा केल्या. महाराष्ट्राकडून श्रीकांत मुंढे व अनुपम संकलेचा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.\nमहाराष्ट्र : ५0 षटकांत सर्वबाद २४६. (शमशुझमा काझी ५९, विजय झोल ४६, ऋतुराज गायकवाड ४१, अनुपम संकलेचा २२, अंकित बावणे १८. प्रदीप सांगवान ५/४१, पवन नेगी ३/४0).\nदिल्ली : ४४.१ षटकांत २ बाद २५0. (ध्रुव शोरे नाबाद १0३, हितेन दलाल ८७, नितीश राणा नाबाद ४९. अनुपम संकलेचा १/४४, श्रीकांत मुंढे १/५0).\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nप्रभारी अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार\nसचिन तेंडुलकर ४५ मिनिटे औरंगाबाद विमानतळावर\n‘घाटी’ची विश्वासार्हता टिकवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील - सहसंचालक तात्याराव लहाने\nविद्यापीठाला पडला व्याख्यात्यांच्या मानधनाचा विसर\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/looking-to-support-sports-in-general-as-tamil-thalaivas-owner-says-sachin-tendulkar/", "date_download": "2018-05-27T01:26:46Z", "digest": "sha1:UBJJV7TBYC5I5YXGAZE64VE7W5JORD77", "length": 6132, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते तमिल थलाइवाच्या जर्सीचे अनावरण - Maha Sports", "raw_content": "\nप्रो कबड्डी: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते तमिल थलाइवाच्या जर्सीचे अनावरण\nप्रो कबड्डी: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते तमिल थलाइवाच्या जर्सीचे अनावरण\nप्रो कबड्डी ५ मोसमातील चार नव्या संघांपैकी एक असणाऱ्या तमिल थलाइवाच्या जर्सीचे अनावरण काल चेन्नई येथे झाले. यावेळी संघमालक सचिन तेंडुलकर आणि संघाचे ब्रँड ऐम्बैसडर असणारे कमल हसन उपस्थित होते.\nयावेळी तामिळ चित्रपट इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकार अल्लू अर्जुन, राम चरण तेजा, फिल्म निर्माते अल्लू अरविंद आणि उद्योगपती निम्मागड्डा उपस्थित होते.\nयावेळी सामाजिक संदेश देताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला, “जगातील सर्वात तरुण लोकसंख्या ही भारतात आहे. त्यात लठ्ठपणाचा विचार केला तर आपला जगात तिसरा क्रमांक लागतो. यामुळे हे प्रमाण चांगले नाही. ”\n“त्यामुळे प्रत्येकाने कोणतातरी खेळ खेळावा. तो जरी व्यावसायिक नसेल तरी खेळावा. मी येथे फक्त कबड्डी खेळाला पाठिंबा देण्यासाठी आलो नसून मी भारतातील खेळाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. ”\nसचिन पुढे म्हणतो, “आपण जीवनात कधीतरी कबड्डी नक्की खेळलेलं असतो. मी पाठीमागे कबड्डीचे सामने पाहायला गेलो होतो. त्यावेळी मी जे काही वातावरण पहिले त्यामुळे मला पुन्हा या खेळाबद्दल प्रेम निर्माण झाले. ”\nयावेळी सचिनने तमिल थलाइवाचे ब्रँड ऐम्बैसडर असणाऱ्या कमल हसन यांचे आभार मानले. या संघाचे सचिन बरोबर अल्लू अर्जुन, राम चरण तेजा, फिल्म निर्माते अल्लू अरविंद हे सहमालक आहेत.\nप्रो कबड्डीच्या ५व्या मोसमाला २८ जुलै पासून सुरुवात होत आहे.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-111040100010_1.html", "date_download": "2018-05-27T01:37:50Z", "digest": "sha1:EQCKHPC26VU4FMNRNDSOVA22IBMJ66JI", "length": 8877, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आला उन्हाळा...मुलांना सांभाळा... | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसर्वत्र उन्हाळा सुरू झाला असून, काही भागात मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत तर काही ठिकाणी लवकरच लागणार आहेत. परिक्षा संपल्यानंतर पालक आणि मुलं दोघेही...सुटलो बुवा...असा सुटकेचा निश्वास सोडतात. मुलं सुद्धा दिवसभर खेळतात, हुल्लडबाजी करतात, मस्ती करतात, मामा, काका, आजोळी जाण्याचे प्लॅन होतात आणि जातात. मुलांचं हे वयंच खेळण्याचं आहे, त्यांना बिनधास्त खेळू द्या, त्याशिवाय त्यांच्या शरीराची चांगली वाढ कशी होणार\nमुलांना अगदी माती, रेतीतही खेळू द्या, किंबहुना क्रिकेट खेळताना चेंडू घाणीच्या ठिकाणी पडला तरीही तिथून चेंडू काढू द्या...फक्त यानंतर घरात येण्यापूर्वी हात स्वच्छ धुवायला सांगा आणि तशी खात्री करा. दुपारी खेळताना सावलीत अथवा घराच्या पडवीत, ओसरीवर, वाड्यात सावली देणार्‍या झाडाखाली बसून खेळायला, शक्यतो बैठे खेळ खेळायला सांगा. अनेक मुलांना उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याचा त्रास सुद्धा होतो, यासाठी जेवणात कांदा, काकडी आदी फळांचा उपयोग करा, मात्र तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या..उन्हाळ्यात बाजारपेठेत येणारी टरबूज, खरबूज, आंबा, संत्री, मोसंबी अशी वेगवेगळी फळं नक्की द्या...आपण स्वतः सुद्धा मुलांबरोबरच उन्हापासून बचावाची काळजी घ्यायला विसरू नका\nमुलांसाठी दुपारची झोप हानिकारक\nकसे निवडाल बाळाचे उबदार कपडे\nTry this : पोटफुगीवर इलाज\nसोयाबीनयुक्त आहार बाळासाठी धोकादायक\nयावर अधिक वाचा :\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nसीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...\nकाय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...\nमुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...\nयोगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे\nपालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE_(%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4)", "date_download": "2018-05-27T01:39:18Z", "digest": "sha1:VDRJAX6APEA2GK4ZH5ZCVU675XMNOCNY", "length": 15756, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मीरा (कृष्णभक्त) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख मीरा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मीरा (निःसंदिग्धीकरण).\nसंप्रदाय वैष्णव भक्ती संप्रदाय\nमीराबाई (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू गूढवादी गायिका व कृष्णभक्त होती. वैष्णव भक्तिपरंपरेतील संतांच्या मांदियाळीतील महत्त्त्वाच्या व्यक्तींपैकी ती एक आहे. मीरेची अशी मानली जाणारी १२००-१३०० भजने आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून जगभर त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले बिनशर्त प्रेम व्यक्त केलेले आहे.\nतिच्या जीवनाचा तपशील हा विविध चित्रपटांचा विषय राहिलेला असून तिच्या रचनांमधून आणि तत्कालीन समाजातून चालत आलेल्या कथांमधून हा तपशील गोळा करावा लागतो. या तपशिलातील काही बाबी ऐतिहासिक दृष्टिकोनातून वादग्रस्त ठरतात.\n४ संदर्भ व नोंदी\nसध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणार्‍या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.\nबालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला \"माझा पती कोण होणार बघून मीरेने आईला \"माझा पती कोण होणार\" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि \"हा तुझा पती\" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणार्‍या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसर्‍या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तीप्रेमी' बनली. तिने या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.\nकृष्णाचे भजन गाणारी मीरा\nलहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.\nसुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हटले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली तिने पतिव्रता जीवन त्यागले होते\nप्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्‍न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.\nमीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय/सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय'\nफुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.\nयाच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ. स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.\nकधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरूष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील द्वारका इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.\nपदावली मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. राजस्थानी आणि ब्रज भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली.तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.[२]\nकविताकोशात मीरेची पदे [१]\n↑ चंदुलाल दुबे, मराठी विश्वकोश खंड १३, पृष्ठ ६४२\n↑ मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ९ जानेवारी २०१८ रोजी १७:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2018-05-27T01:39:17Z", "digest": "sha1:Z2T6MBHWW2LIGUGW242MA4PS5CMBV3ZK", "length": 3531, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सॅमी सोसा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मार्च २०१४ रोजी १४:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t12541/", "date_download": "2018-05-27T01:26:09Z", "digest": "sha1:3ZBPXQ2ZPM2H5ASMCR2UGKB2QWSOOHHU", "length": 3134, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-माझ्या आईचा लाडका आहे मी.....", "raw_content": "\nमाझ्या आईचा लाडका आहे मी.....\nमाझ्या आईचा लाडका आहे मी.....\nमी नसेल राजकुमार कुणासाठी,\nस्वतःच्या मनाचा राजा आहे मी.....\nमी नसेल ह्रदयात कुणाच्या,\nमाझ्या आपल्यांच्या मनात आहे मी.....\nमी नसेल ओठावर कुणाच्या,\nविसरता न येणारे गाणे आहे मी.....\nमी नसेल आयुष्यात स्पेशल कुणाच्या,\nमाझाचं आवडता आहे मी.....\nमी नसेल आठवणीत कुणाच्या,\nकधीचं न थांबणारा क्षण आहे मी.....\nमी नसेल शब्दात कुणाच्या,\nकधीचं न सुटणारे कोडे आहे मी.....\nमी नसेल विचारात कुणाच्या,\nडोक्यातून न जाणारे अनुभवी बोल आहे मी.....\nमी कुणाला आवडो किँवा नावडो,\nमाझ्या आईचा लाडका आहे मी.....\nमाझ्या आईचा लाडका आहे मी.....\nमाझ्या आईचा लाडका आहे मी.....\nमाझ्या आईचा लाडका आहे मी.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://shrikantlavhate.in/2010/12", "date_download": "2018-05-27T01:08:17Z", "digest": "sha1:OJGX3QGMDKLWLQV3RVW2YFNOFH5X43HY", "length": 3044, "nlines": 58, "source_domain": "shrikantlavhate.in", "title": "December 2010 – Shrikant Lavhate", "raw_content": "\n तिचा तो थरथरता स्पर्श नकळत कुठेतरी हरवुन गेला त्याचा बाईकचा प्रवास मग एकट्या वळणावर कायमचा थांबुन गेला…. –श्रीकांत लव्हटे काही दिवसांचा आनंद धुवुन गेला सारा काही कडवट मने उरली ओंजळीत त्याच्या –श्रीकांत लव्हटे तिच्याच प्रेमापोटी तिलाच भेटला नकार फक्त ओठ बोलले त्याचे आसमंतात होते फक्त होकार –श्रीकांत लव्हटे माणसे चुकत नसतात गं परीस्थीती […]\n मातीचा सुगंध पसरला आज अंगणी, जणु तुझ्या आठवणींचा मोहोर शिंपला रुक्ष जीवनी….. — श्रीकांत लव्हटे आज खुप मोद वाटे मनाला… रिमझिम पाउसधारा भिजवती धरणीला…. प्रिये तुही आठवतेस का अशी मला.. पाहात भिज-या हळुवार सांजेला….. — श्रीकांत लव्हटे दिवस जातात.. महिने सरतात.. वर्षामागुन वर्षेही संपतात.. सगळे अजुनही तसेच.. तोच पाउस.. तोच गारवा.. […]\nपाऊस आणि तिची आठवण\nगोष्ट अजुन बाकी आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/person-can-not-claim-sisters-assets-30358", "date_download": "2018-05-27T01:48:33Z", "digest": "sha1:JWBIAIRLQM4PBX2L4XWJ4PJIUIJCZRUM", "length": 11047, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "a person can not claim sister's assets बहिणीच्या संपत्तीवर भावाचा अधिकार नाही | eSakal", "raw_content": "\nबहिणीच्या संपत्तीवर भावाचा अधिकार नाही\nसोमवार, 13 फेब्रुवारी 2017\nनवी दिल्ली : विवाहित बहिणीला तिच्या पतीकडून मिळालेल्या संपत्तीवर दावा करण्याचा अधिकार भावाला नसल्याचा निर्वाळा आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कोणत्याही भावास बहिणीचा वारस किंवा तिच्या कुटुंबातील सदस्य म्हणून मान्य करता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.\nनवी दिल्ली : विवाहित बहिणीला तिच्या पतीकडून मिळालेल्या संपत्तीवर दावा करण्याचा अधिकार भावाला नसल्याचा निर्वाळा आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कोणत्याही भावास बहिणीचा वारस किंवा तिच्या कुटुंबातील सदस्य म्हणून मान्य करता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.\nबहिणीच्या संपत्तीवर दावा करणारी एका व्यक्तीची याचिका उत्तराखंड उच्च न्यायालयाने अनधिकृत वारस म्हणून फेटाळल्यानंतर त्याने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याप्रकरणी न्यायाधीश दीपक मिश्रा व आर. भानुमती यांच्या पीठासमोर सुनावणी झाली.\nसुनावणीत न्यायालयाने हिंदू वारस कायद्यातील तरतुदीचा संदर्भ दिला. तरतुदीतील अनुच्छेद 15 नुसार, विवाहित महिलेचा जर का मृत्यू झाला आणि तिला कोणतेही अपत्य नसेल किंवा तिने मृत्युपत्रही तयार केले नसेल, तर तिला तिच्या पती किंवा सासरकडून मिळालेली संपत्ती ही तिच्या सासरकडील उत्तराधिकारी किंवा वारसांनाच हस्तांतरित केली जाऊ शकते. या संपत्तीवर हक्क सांगण्याचा अधिकार भावाला नाही, असे न्यायालयाने स्पष्ट करत संबंधित याचिका रद्द ठरवली.\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nमोदी या नावावर किती दिवस फसवणार: राज ठाकरे\nचिपळूण : कोकणच्या किनारपट्टीला आवश्यक असलेले मत्स्य विज्ञान महाविद्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला पळवत आहेत. सर्व योजना विदर्भाला...\n‘राज्य चालवणे म्हणजे भ्रष्टाचार करणे,’ हीच काँग्रेस सरकारांची ओळख बनली होती. अशा अनुभवांतून देशाला मुक्त करणारे, पारदर्शक कारभार आणि गरीब-...\nविकास करा; अन्यथा तेलंगणमध्ये जाऊ द्या\nधर्माबाद, (जि. नांदेड) - आमच्या तालुक्‍याचा विकास करा; अन्यथा तालुक्‍यातील ग्रामपंचायतींना...\nदेशात विजेच्या मागणीचा उच्चांक\nमहाराष्ट्राने नोंदविली 23,609 मेगावॉटची मागणी मुंबई - देशभरात उष्मा वाढतच असल्यामुळे यंदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t6319/", "date_download": "2018-05-27T01:00:59Z", "digest": "sha1:DSDFNYFTECAIG4RFYOSK3Q5WYDA77RKL", "length": 3397, "nlines": 71, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita- जरा माझे हि मन समजते का बघ ....", "raw_content": "\nजरा माझे हि मन समजते का बघ ....\nजरा माझे हि मन समजते का बघ ....\nडोळ्यातून वाहणाऱ्या आश्रुना थांबवून बघ\nत्वेषाने वाहणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श घेवून बघ\nजरा माझे हि मन समजते का बघ ..............\nहासणाऱ्या चेहऱ्यापेक्षा दुख डोळ्यातील ओळखून बघ\nओठातून निघणाऱ्या शब्दापेक्षा मनातील भावना समजून बघ\nजरा माझे हि मन समजते का बघ ..............\nमिठ्ठीत आल्यावर जाणीव होते का बघ\nगुंतलेल्या श्वासात श्वास गुरफटून बघ\nजरा माझे हि मन समजते का बघ ..............\nमृगजळामागे धावण्यापेक्षा उन्हाला निरखून बघ\nपौणिमेच्या रात्री सुद्धा चांदण्या दिसतात का बघ\nजरा माझे हि मन समजते का बघ ..............\nओंजळीतील पाणी थांबवण्यापेक्षा ओलावा जाणून बघ\nनाते जोडणे सोपे असते पण जरा नाते टिकवून बघ\nजरा माझे हि मन समजते का बघ ..............\nजरा माझे हि मन समजते का बघ ....\nRe: जरा माझे हि मन समजते का बघ ....\nजरा माझे हि मन समजते का बघ ....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/12847-dolyat-vach-majhya-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2018-05-27T01:32:39Z", "digest": "sha1:VVEQ5KHZIWV26E3YEBP33Z6Q5BKNXTU6", "length": 2400, "nlines": 45, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Dolyat Vach Majhya / डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nDolyat Vach Majhya / डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे\nडोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे\nसादाविना कळावे संगीत लोचनांचे\nमी वाचले मनी ते फुलली मनात आशा\nसांगावया तुला ते नाही जगात भाषा\nहितगुज प्रेमिकांचे हे बोल त्या मुक्यांचे\nहास्याविना फुटेना ओठांत शब्द काही\nकळले सखे तुला ते, कळले तसे मलाही\nदोघांस गुंतवीती म‍ऊ बंध रेशमाचे\nपद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या\nया जीवनात काव्ये, काव्यात जीवने या\nगंधात धुंद वारा, वाऱ्यांत गंध नाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/03/blog-post_23.html", "date_download": "2018-05-27T01:17:56Z", "digest": "sha1:JRJJQ3NDXMPDOFS3X753JPWSCU73SSER", "length": 8662, "nlines": 159, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: समुद्रकिनारा....", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 6:16 AM\nAnil P, स्वागत आहे. आवर्जून प्रतिक्रिया दिलीत आभार.\nएवढ्या गर्मीत हा फोटो पाहुन शहाळ्याचे पाणि पिण्याची इच्छा झाली :)\nअपर्णा, क्रान्ति व आनंद, धन्यवाद.\nआनंद,नेमका माझ्या आवडत्या गोष्टीचा उल्लेख केलास बघ. शहाळ्याचे पाणी... अहाहाआमच्याकडे फारसे मिळत नाही. :(\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\nमराठी माणसाला काय येतं \nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nगोठलेला नायगारा - चित्रफिती\nतेज : रक्षक की भक्षक\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://anil-shinde.blogspot.com/2014/01/you-cant-have-relationship-without-any.html", "date_download": "2018-05-27T01:19:49Z", "digest": "sha1:2ED4Y5FV3ORZPQEE3DMVDKUHTRVAW6I6", "length": 2958, "nlines": 37, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde", "raw_content": "\nजीवनात एवढ्याहि चुका करू नका कि .......... पेन्सिल...\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://editorabhijeetrane.blogspot.com/2009/07/blog-post_3981.html", "date_download": "2018-05-27T01:29:42Z", "digest": "sha1:H67YGECCI4BEJOQOUHDYYH5LMTEWYUPK", "length": 23920, "nlines": 48, "source_domain": "editorabhijeetrane.blogspot.com", "title": "KING OF EDITORIAL,ABHIJEET RANE: नगरसेवकांनी \"गुंड' दिसायलाच हवे का?", "raw_content": "\nनगरसेवकांनी \"गुंड' दिसायलाच हवे का\nनगरसेवकांनी \"गुंड' दिसायलाच हवे का\nमहाराष्ट्राच्या कुठल्याही नगरपालिका, महापालिका क्षेत्रात फिरताना रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, नाक्यानाक्यावर, चौकाचौकात राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांची होर्डिंग्ज लागलेली दिसतात. राष्ट्रीय अथवा राज्य पातळीवरील एखाद्या नेत्याचा फोटो बॅकग्राऊंडला असतो आणि खाली स्थानिक नेत्या-कार्यकर्त्या-नगरसेवकाचा जंबो फोटो आणि त्याखाली पुन्हा शेळीने टाकलेल्या लेंढ्या असाव्यात तसे छोट्या कार्यकर्त्यांचे, शुभेच्छुकांचे फोटो या होर्डींग्जवर असतात. निमित्त काहीही असते. चालते. कधी यांनी जनतेला कुठल्यातरी प्रसंगानिमित्त शुभेच्छा दिलेल्या असतात. कधी जनतेच्यावतीने यांच्याच बगलबच्च्यांनी, चमच्यांनी, पंटरलोकांनी त्या नेत्याला शुभेच्छा दिलेल्या असतात. या सर्व होर्डींग्जवर या मंडळींचे जे फोटो झळकत असतात ते पाहिल्यावर असा प्रश्र्न पडतो की सभ्य, सुसंस्कृत जंटलमन दिसणारी माणसे नगरसेवक म्हणून निवडूनच येत नाहीत का राजकीय कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर सारे गुंड आणि गॅंगस्टरच भरले आहेत का\nयाचे महत्त्वाचे कारण नगरसेवक स्थानिक कार्यकर्ते यांच्यात \"दादा', \"भाई', \"अण्णा', \"बॉस', \"साहेब' म्हणवून घेणाऱ्या गुंड आणि गॅंगस्टर्सचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. दारू, मटका,. लेडीज सर्व्हीस बार, पेट्रोल-डिझेल भेसळ, जकात चोरी, वर्गणी आणि खंडणी यांच्याशी संबंधित \"माफिया'शी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांचा मोठ्या संख्येने संबंध आहे, हे आहेच. पण त्याहीपेक्षा पोस्टर, होर्डिंग्जवरील हे नगरसेवक, कार्यकर्ते यांना \"भाई', \"दादा', \"गुंड' दिसण्यात गैरतर वाटतच नाही. उलट भूषण वाटते हे देखील आहे. \"साऊथ'च्या चित्रपटातील एखाद्या नटासारख्या फिल्मी पोझेसमधील यांचे फोटो पाहताना आपण एखाद्या \"वॉन्टेड' गुन्हेगाराचेच पोस्टर पाहतो आहोत, असे वाटते. आमचे एक स्नेही \"मेक ओव्हर' आणि \"इमेज मॅनेजमेंट' एक्स्पर्ट म्हणून काम करतात. ते कॉम्प्युटरवर तुमच्या चेहऱ्याची, वेशभूषा, केशभूषा, परिधान केलेले कपडे यांची \"कॉंबीनेशन्स' तयार करून, मिशी, दाढी, केस, अलंकार, घड्याळ, ब्रेसलेट, अंगठ्या यात कमी-जास्त फेरबदल करून तुमचे तेच रूप, व्यक्तिमत्त्व आमुलाग्र बदलता येते. \"फर्स्ट इंप्रेशन' तुम्हाला हवे तसे निर्माण करता येते. समोरच्याच्या मनात तुम्हांला तुमची हवी तशी प्रतिमा निर्माण करता येते. समोरच्या किंवा पाहणाऱ्या व्यक्तीला छायाचित्रात किंवा प्रत्यक्षात तुम्ही कसे वाटायला, दिसायला हवे तशी तुमची प्रतिमा तुमच्या \"असेट ऍण्ड लायबलीटीज्‌ ऑफ पर्सनॅलिटी' म्हणजे तुमच्या दिसण्या-असण्यातील जन्मजात किंवा स्विकृत गुणदोषांचा विचार करून मेकअप्‌ न करताही बदलता येते.\nआमचे इमेज मॅनेजमेंट एक्स्पर्ट मित्र एकदा आमच्या बरोबर होते. आम्ही गाडीने रस्त्यावरची ती तसली होर्डींग्ज पहात चाललो होतो. चर्चा निघाली ती होर्डिंग्जवरच्या \"डरावन्या' चेहऱ्यांची. भरकटलेले केस. फिस्कटलेली दाढी. दरोडेखोरासारखी क्रूर, टेरर नजर. गळ्यात साखळदंडासारख्या सोन्याच्या चेन्स. हातात बेड्या असाव्यात तशा ब्रेसलेटस्‌. बोटात खड्यांच्या अंगठ्यांचा जुलूस. चेहऱ्यावर भाईगिरीचे भाव. \"गाठ माझ्याशी आहे' अशी तंबी देण्याची झलक. फोटो पाहिल्यावर भीती, दहशत वाटावी, निदान कसली भयानक चेहऱ्याची आणि गुंड व्यक्तिमत्त्वाची माणसे या शहरातील राजकारण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची सूत्रे सांभाळतात. हे \"बघून' अस्वस्थता सभ्य, सामान्य माणसाच्या मनात यावी असा सगळा मामला जागोजागी होर्डिंग्जवर होता. आमचे मित्र म्हणाले की, \"हे गुंड चेहरे सभ्य, सुसंस्कृत निदान भीती दहशत वाटणार नाही, असे करता येणे शक्य आहे. मी \"अशा' खतरनाक चेहऱ्याच्या काही नगरसेवक कार्यकर्त्यांना असा \"मेकओव्हर' करून \"जंटलमन लुक' देण्याची \"ऑफर' दिली होती. पण तुम्हाला आश्र्चर्य वाटेल या नगरसेवकांनी मला सांगितले की, आम्ही जसे \"खतरनाक' दिसतो. तसेच दिसायला हवे. आमच्यावर लोकांनी प्रीती करावी, अशी आमची अपेक्षाच नाही. त्यांना आमची भीती, दहशतच वाटली पाहिजे, तरच ते आमचे ऐकतील, आमच्यापुढे झुकतील, आम्हाला आव्हान देण्याची हिंमत करणार नाहीत.'\nपुढे ते \"मेकओव्हर' इमेज मॅनेजमेंट एक्स्पर्ट म्हणाले की,\"मी पुढाकार घेऊन काही नगरसेवकांचे फोटो घेऊन ते कॉम्प्यूटरवर त्यांचा \"लूक' बदलून त्यांना जंटलमन इमेज देऊन दाखवले. त्या नव्या चेंज केलेल्या फोटोत तोच गुंड दिसणारा नगरसेवक दाढी-मिशांची थोडी छाटणी, डोक्यावरील केसांची नवी मांडणी, गळ्यातल्या सोन्याच्या जाड चेन्सच्या जुडग्याऐवजी एखादीच डिसेंट चेन आणि लोढण्यासारख्या लोंबणाऱ्या पेंडणच्या जागी त्यात देव किंवा बाबाचे छोटे स्मार्ट पेंडण, हातात बेडीऐवजी रेखीव नक्षीचे एखादे ब्रेसलेट, शर्टाची, कुडत्याची खुली बटणे टाळून लावलेली वरपर्यंतची बटणे अशी नवी प्रतिमा आम्ही त्या नगरसेवकांना दाखवली. त्यावर ते नगरसेवक फोटो पहात म्हणाले की,\"यात आम्ही चांगले स्मार्ट जंटलमन दिसतो. पण नगरसेवक दिसत नाही. नगरसेवक असा मध्यमवर्गीय, पांढरपेशा, सभ्य, बॅंक मॅनेजर दिसला तर लोक त्याला गुंडाळून ठेवतील, अधिकारी धाब्यावर बसवतील, सहकारी, कार्यकर्ते, पंटर चॅलेंज करतील. आम्ही तुमच्या आयडीयेमुळे प्रेक्षणीय दिसू हे खरे पण तसे दिसून महाराष्ट्राच्या गावात-गल्लीत राजकारण करता येणार नाही.'\nअसे दिसते आहे की, ज्या नगरसेवक कार्यकर्त्यांची ही \"खतरनाक' चेहऱ्यांची होर्डिंग्ज असतात त्यांना आपण \"हॉरर शो'मधील व्हिलनसारखे दिसतो याची पूर्ण कल्पना आहे. पण त्यांना तसेच दिसायचे आहे कारण, नेता हा असाच दिसणार, दिसायला हवा, असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते. नगरसेवकांच्या मते त्यांची दहशत, भीती, दरारा हाच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील यशाचा मूलमंत्र असतो. त्यांच्या या \"रूपा'मुळे समाजातील बुद्धिवादी, मध्यमवर्गीय, पांढरपेशी, मूल्य, विचार जपणारी, नैतिकतेचा आग्रह धरणारी, वृत्तपत्रातून मते मांडून \"पब्लिक ओपिनियन मोल्ड' करणारी मिडल-अपर क्लासची माणसे. ओबामा-बुश-सोनिया-राहूल-पवार-लालू-ममता-अडवाणी यांच्याबद्दल तावातावाने मते आणि मतभेद जाहीरपणे मांडतात. पण त्याच माणसांची गल्लीतल्या दादाशी किंवा वॉर्डातल्या नगरसेवकाशी गाठ पडली की, दातखिळी बसते आणि नुसत्या होर्डिंग्जकडेही पाहून ते \"पतली गली से' सटकतात, ही वस्तुस्थिती आहे. त्याचमुळे नगरसेवकांनाही आपण सभ्य दिसण्यापेक्षा \"गुंड' दिसण्यात फायदा आहे, असे वाटते. गुंडगिरी, दादागिरी हेच आपल्या यशाचे, लोकप्रियतेचे, प्रभावाचे वर्चस्व आहे, असे एकदा त्यांनी अनुभवले की, मग \"जंटलमन' ही त्यांच्या दृष्टीने नपुंसकाला दिलेली शिवी ठरते. राजकीय जीवनात जंटलमन दिसणे-असणे हे त्यांना डिसक्वालीफिकेशन वाटू लागते. मग ते गुंड असण्यापेक्षा दिसण्यावर जास्त भर देऊन असल्या होर्डिंग्ज लावण्याच्या उद्योगाकडे वळतात.\nराष्ट्रीय, राज्य पातळीवरील मंत्री, नेते, पक्षाचे पदाधिकारी यांना प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाला सामोरे जाताना गुंड, असभ्य, चीप न दिसण्याची खबरदारी घ्यावी लागते. पण स्थानिक नेत्याकार्यकर्त्या, नगरसेवकांचे स्थानिक मिडीयावरही दबावतंत्र प्रभावी असते की, स्थानिक पत्रकार त्याच्या गुंडगिरी, दादागिरीच्या इमेजबद्दल जपूनच लिहीतात. आज अनेक शहरात झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, मटकावाले, नंबर दोनच्या धंद्यातील लोक हेच मतदारांना विकत घेऊन, दहशत दाखवून नगरसेवक होतात. एकेका घरात आई, बाप, भाऊ, वहिनी असे चारचार नगरसेवक या भाईगिरीच्या इमेज आणि बळावर होतात. महापालिकेतील पदे मिळवतात. आपल्या नगरसेवकांची संख्या वाढावी यासाठी सर्वच राजकीय पक्ष या \"दादा', \"भाई'ना उमेदवारी देतात. महापौरस्थायी आणि अन्य समित्यांचे सभापती करतात. मग हे दादा, भाई टेंडर्सपासून सर्व खर्चात \"रिंग' आणि सेटींग करून 40/50 टक्के खिशात घालतात. राज्य, राष्ट्र पातळीवरील नेत्यांच्या स्वागत, सभांवर पैसे उधळले, त्यांच्या वाढदिवसांना मोठ्या-छोट्या वृत्तपत्रातून आपल्या फोटोसह जाहिराती दिल्या की, ते नेतेेही यांच्या दादागिरीबद्दल आक्षेप घेत नाहीत. मग हे दादा थेट मंत्र्यांच्या खुर्चीला खुर्ची टेकवून स्टेजवर सन्माननीय पाहुणे म्हणून बसतात. मंत्र्यांशी त्यांची जवळीक पाहून अधिकारीही त्यांना बिचकून राहू लागतात.\nहोर्डिंग्जप्रमाणेच या गुंडांना आपल्या भाईगिरीचा एक भाग म्हणून अलिशान गाड्यांचाही गोल्ड-डायमंडच्या दागिन्यांसारखा शौक असतो. सामान्य माणूस त्याच्याच सारख्या एखाद्या सामान्य माणसाने साधी मारूती घेतली तरी जळतो, कॉमेंटस्‌ करतो. पण त्याच्या गल्लीतल्या नगरसेवकाने खंडणी जमवून टेंडरचे पैसे खाऊन घेतलेल्या अलिशान गाडीकडे मात्र तोच सामान्य माणूस वेगळ्या दराऱ्याने प्रभावित होऊन बघतो. नगरसेवकांच्या अलिशान गाड्या हा खरे तर सी.बी.आय.इनक्वायरीचा विषय आहे. नगरसेवकांचे अलिशान बंगले, त्यांचे गावाकडचे इमले हे सारे संपत्तीचे प्रदर्शन पुन्हा आपली \"दादा, भाई'ची टेरर इमेज एस्टॅब्लीश करण्यासाठीच ते वापरत असतात. सर्वसामान्य नागरिकांना सर्वच नगरसेवकांच्या गाड्या, बंगले दिसतात असे नाही, कळतात, ठाऊक असतात, असे नाही. पण होर्डिंग्जवरील खतरनाक चेहरे मात्र कंपलसरी नाक्यानाक्यावर त्याच्याकडे \"ठसन' देत झळकत असतात, ते त्याला पहावेच लागते. त्याच्या मनात एकच प्रश्र्न असतो \"नगरसेवक, राजकीय नेत्या-कार्यकर्त्याने गुंड दिसायला आणि खतरनाक इमेजमध्ये वावरायलाच हवे का\nखाकी वर्दीतील \"माणूस'\"पालक'\"शिक्षक'विश्र्वासराव ना...\nनक्षलवाद : प्रत्येक उत्तर चुकीचे ठरविणारा प्रश्र्न...\nमरणांत खरोखर जग जगते\nप्रकृती आणि संस्कृती : \"निसर्गधर्मा'ची महती\nमुंबईकरांचे लई नाही मागणे, सुसह्य करा रोजचे जगणे\nस्वयंसेवी संस्थांचे \"इमेज मार्केटींग' दानापासून अन...\nलोकप्रिय शासक, लोकाभिमुख प्रशासक महाराष्ट्र शासनाच...\nलोकप्रिय शासक, लोकाभिमुख प्रशासक महाराष्ट्र शासनाच...\nआगामी विधानसभा निवडणूक मतदारांनी लढवायची... जिंकाय...\nआरोग्य सेवा : सेवाभावापासून बाजारभावापर्यंत\nनगरसेवकांनी \"गुंड' दिसायलाच हवे का\nअग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत\nना.विलासरावांना \"व्हिलन' ठरवू नका अन्यथा कॉंग्रेसव...\nराजकारण्यांनी ठेवलेत ओलीस-मुंबईचे पोलीस डॉ. शिवानं...\nमहाराष्ट्राच्या राजकारणातील शहाणे विरुद्ध दीड शहाण...\nठाण्यातील \"राम-लक्ष्मण' विरुद्धाशिवासेनेतिल \"घटोत...\nशिवसेनाप्रमुख आले घरा धन्य झाला \"मातोश्री'चा देव्ह...\nखा.गोपीनाथ मुंडे झाले जरी \"प्रभारी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/aboutus/constitution.php", "date_download": "2018-05-27T01:37:09Z", "digest": "sha1:5MAHBFALIM4TTWMPUPXZHQF3N4R5Q3D4", "length": 8765, "nlines": 93, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "Maharashtra Pollution Control Board", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nआमच्या विषयी-महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nमहाराष्ट्र जल प्रदूषण प्रतिबंध अधिनियम, 1969, च्या तरतुदीनुसार 7 सप्टेंबर 1970 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झाली. केन्द्रीय विधिविधान असलेल्या जल (पीएन्डसीपी) अधिनियम 1974 च्या कलम 4 च्या तरतुदींनुसार दिनांक 1.6.1981 रोजी महाराष्ट्रामध्ये जल (पीएन्डसीपी) अधिनियम 1974 लागू करण्यात आला आणि तदनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तयार करण्यात आले. हवा (पीएन्डसीपी) अधिनियम 1981 महाराष्ट्रामध्ये 1983 मध्ये लागू करण्यात आला आणि प्रारंभी काही क्षेत्र हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून दिनांक २.५.१९८३ रोजी घोषित करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्र राज्य दिनांक ६.११.१९९६ पासून हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. हवा (पीएन्डसीपी) अधिनियम 1981 च्या कलम 5 अनुसार हे मंडळ राज्य मंडळ म्हणून कार्यरत आहे.\nजल (पीएन्डसीपी) अधिनियम 1974 च्या कलम 4 व हवा (पीएन्डसीपी) अधिनियम 1981 च्या कलम 5 च्या तरतुदीमध्ये सांगीतल्याप्रमाणे अध्यक्ष, सदस्य सचिव तसेच शासकीय व अ-शासकीय सदस्यांचा मंडळामध्ये समावेश आहे.\nअधिकारी / कर्मचारी जेष्ठता सूची\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/tech/new-features-whatsapp-app/", "date_download": "2018-05-27T01:36:33Z", "digest": "sha1:ZL7TJE5CY4NSTHIMOGSTC7LWPN5QUE53", "length": 42947, "nlines": 430, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रविवार २७ मे २०१८", "raw_content": "\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nव्हॉट्स अॅपमधील नवीन फिचर्स\nपर्सनल कॉन्टॅक्ट्स देखील करता येणार म्यूट: आतापर्यंत फक्त ग्रुप संभाषण म्यूट करता येत होते. मात्र आता तुम्हाला कोणत्याही व्यक्तीकडे दुर्लक्ष करायचे असेल तर त्याच्या चॅटला देखील म्यूट करता येईल. ज्या कॉन्टॅक्टला म्यूट करायचे असेल तर अबाउट मेन्यूमध्ये म्यूट बार द्वारे तसे करता येईल. तसेच कितीवेळासाठी त्याला म्यूट करायचे आहे हे देखील करता येणार आहे.\nकस्टम नोटिफिकेशन्स: वॉट्सअॅपने यावेळी कस्टम ऑप्शन्स कॉन्टॅक्ट लेवलवर देखील दिले आहेत जे याआधी संपूर्ण अॅपसाठी वापरले जात होते. जसे आता जर तुम्ही कोणत्या कॉन्टॅक्टसाठी खास रिंगटोन सेट करू इच्छीत असाल तर तुम्ही तुमच्या प्लेलिस्टमधील कोणत्याही गाण्याला निवडून त्या कॉन्टॅक्टची रिंगटोन ठेवू शकतात. त्यामुळे तुम्हाला फोन न उचलता देखील लक्षात येईल की कोणाचा मेसेज आला आहे. याच प्रकारे तुम्ही नोटिफिकेशन्ससाठी वेगवेगळे लाइट कलर देखील निवडू शकतात. वायब्रेशन इनेबल आणि डिसेबल करू शकता आणि प्रत्येक कॉन्टॅक्टसाठी पॉप-अप नोटिफिकेशन्स सेट करू शकतात.\nमार्क अॅझ अनरेड: या फीचर अंतर्गत यूझर्स मेसेज वाचल्यानंतर त्याला अनरेड (unread) मार्क करू शकतात. तुम्हाला सांगू इच्छीतो की फीचरने मेसेजला अनरेड मार्क केल्यानंतर असे नाही वाटत की कोणी हा मेसेज वाचलाच नाही. तर त्याचा उपयोग तुम्ही त्या मेसेजेसना हाइलाइट करण्यासाठी करू शकतात ज्या मेसेजना तुम्ही नंतर देखील वाचू इच्छीतात. मेसेजला अनरेड मार्क केल्याने अॅपमध्ये कॉन्वर्जेशनचा क्रम देखील बदलत नाही.\nव्हॉट्सअॅप कॉल्समधे वाचणार डेटा....... व्हॉट्सअॅप कॉल मुळे डेटा अधिक जात असेल आणि आपल्याला डेटा वाचवायचा असेल तर सेटिंग्समध्ये चॅट्स अँड कॉल्स मेन्यू वर जा. इथे आपल्याला लो डेटा यूसेजचा नवा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक करा आणि वॉइस कॉल्सवर आपला डेटा वाचवा...\nव्हॉट्सअॅपने एका महिन्याच्या बीटा टेस्टिंगनंतर अँड्रॉइड यूझर्ससाठी v2.13.250 लॉन्च केले आहे. यामुळे व्हॉट्सअॅप मेसेजिंग मध्ये मज्जेदार नवीन फीचर्स अद्यावत झाले आहेत. जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स त्यासाठी पुढील अन्य स्लाइडवर क्लिक करा ....\nआश्चर्यकारक डिझाईन असलेले 'हे' स्मार्टफोन्स कधी पाहिलेत का\nतब्बल साडेसहा कोटींची कार; अवघ्या 2 सेकंदात 100 किमी वेग पकडणार\nमोबाईलच्या इतिहासातील सर्वात लक्षवेधी फोन्स\nमोबाइलची बॅटरी टिकवून ठेवण्यासाठी हे करा उपाय\nमोबाइलचा स्फोट होण्यामागे ही आहेत कारण\nउन्हात फिरताना मोबाइलची अशी घ्या काळजी\n'रेडमी ५' घ्यायचा विचार करताय... आधी 'या' सहा गोष्टी वाचून घ्या\nफ्लिपकार्टवर ऑफर्सचा धुमाकूळ, सॅमसंगच्या या फोन्सवर धमाकेदार डिस्काऊंट\nValentines week offer - अॅमेझॉनकडून 'या' स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काऊंट ऑफर्स\nतंत्रज्ञान मोबाइल ओप्पो एलजी अॅमेझॉन\nफेसबुकबद्दलच्या या 'सात' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का\nव्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पोस्ट कोणी टाकायची हे ॲडमिन ठरवणार\n'Apple Fest' ला झाली सुरूवात, सर्व iPhone वर बंपर डिस्काउंट\nअॅमेझॉन अ‍ॅपल आयफोन ८ अ‍ॅपल आयफोन ८ प्लस\nआयफोन X ची बुकिंग भारतात आजपासून सुरू\nHappy Birthday : गुगलचा आज एकोणिसावा वाढदिवस\nगुगलच्या या 7 अॅपचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का\nऑनलाइन व्यवहार करण्यासाठी हे पाच मोबाइल अॅप उपयुक्त\nअॅपलनं लाँच केले 3 नवीन आयफोन : आयफोन-8, आयफोन-8 प्लस, आयफोन X\nसणासुदीच्या काळात लाँच झालेली गॅझेट्स\nव्हॉट्सअॅपचं भन्नाट फिचर, कलरफूल बॅकग्राऊंडवर दिसणार स्टेटस\nबहुचर्चित ब्लॅकबेरीचा KEYone स्मार्टफोन भारतात लॉन्च\nट्राय करा...ट्रायचे उपयुक्त अ‍ॅप्स\nट्राय म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधीकरणाने देशभरातील स्मार्टफोन युजर्ससाठी तीन अ‍ॅप्स उपलब्ध केले असून याच्या माध्यमातून विविधांगी सुविधा मिळणार आहेत.\nहे आहेत 20 ते 50 हजारमधील हॉट लॅपटॉप \nमायक्रोमॅक्स कॅनव्हॉस लॅपबुक (Rs 8990) - तुमचं बजेट जर अगदी दहा हजारापर्यंत असेल तर तुमच्यासाठी मायक्रोमॅक्स कॅनव्हॉस लॅपबुक सर्वोत्तम आहे. या लॅपटॉपचा डिस्प्ले 11.6 इंचाचा असून विन्डोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. तसेच इंटेल अॅटॉम प्रोसेसर 2 जीबी रॅम 32 जीबी हार्ड ड्राईव्ह आहे. तसेच या लॅपटॉपची बॅटरी लाईफ दहा तासांची असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. याचबरोबर स्पीकर्स वेबकॅम वायफाय आणि ब्लूट्युथची सोय करण्यात आली आहे. आयबॉल कॅम्पबुक Exemplaire (Rs 12000) : आयबॉल कॅम्पबुक Exemplaire हा लॅपटॉपचं बजेट वीस हजार रुपयांपर्यंत आहे. या लॅपटॉपचा डिस्प्ले 14 इंचाचा आहे. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी हार्ड ड्राईव्ह आहे. तसेच वजन 1.46 किलो असून ऑपरेटिंग सिस्टिम विन्डोज 10 आहे. तर बॅटरी 10000mAh असून 8.5 तासांचा बॅकअप असल्याचा दावा करण्यात आला आहे. एसर ES1-521 (Rs 19999) : एसर कंपनीचा Acer ES1-521 हा लॅपटॉप वीस हजारच्या रेंजमध्ये आहे. याची किंमत 19999 रुपये इतकी असून 15.6 इंचाचा डिस्प्ले आहे. क्वॉड-कोअर एएमडी A4-6210 प्रोसेसर 4 जीबी रॅम एएमडी Radeon R3 graphics आणि 500 जीबी डार्ड ड्राईव्ह आहे. तसेच वजन 2.4 किलो आहे. एचडी वेबकॅम डीव्हीडी रायटर वायफाय आणि ब्लूट्युथची सोय आहे. एचपी 15-BG002AU (Rs 24490) : एचपी कंपनीचा HP 15-BG002AU हा लॅपटॉप 20 ते 30 हजार रुपयांच्या रेंजमध्ये आहे. यांची किंमत 24490 इतकी आहे. यामध्ये क्वॉड-कोअर एएमडी A8 processor 4 जीबी रॅम आणि 4 सेल बॅटरी आहे. हा 15.6 इंचाचा असून resolution 1366 x 768 इतके आहे. वजन 2.2 किलो आणि विन्डोज 10 प्रोसेसर आहे. तसेच optical drive 1 x USB 3.0 port 2 X USB 2.0 Ethernet HDMI multi-card reader आणि ड्युअल स्पीकर्स आहेत. एसर Aspire ES1-572 (Rs 28490) : एसर कंपनीचा Aspire ES1-572 हा सुद्धा 20 ते 30 हजाराच्या बजेटमधील हा लॅपटॉप आहे. याची किंमत 28 490 इतकी आहे. यामध्ये 4 जीबी डीडीआर 4 रॅम 500 जीबी हार्ड ड्राईव्ह आणि 4 सेल बॅटरी आहे. विन्डोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम असून बॅटरी बॅकअप 6.5 तासांचा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच या लॅपटॉपचे वजन 2.4 किलो असून यामध्ये USB 3.0 port 2 x USB 2.0 port HDMI SD card reader Ethernet optical drive stereo speakers सुद्धा देण्यात आले आहेत. डेल Inspiron 3565 (Rs 29990) : अमेरिकेतील नामांकित डेल कंपनीचा Inspiron 3565 हा लॅपटॉप 29990 रुपयांपर्यंत येऊ शकतो. यामध्ये 6 जीबी डीडीआर 4 रॅम आहे. एएमडी APU A9 ड्युअल कोअर प्रोसेसर असून 1 टीबी इतकी इंटरनल स्टोरेज मेमरी आहे. पाच तासांचा बॅकअप असणारी 4 सेल बॅटरी आहे. तसेच ड्युअल USB 3.0 port USB 2.0 port HDMI Ethernet SD card reader optical drive and dual speakers असून याचा 15.6 इंचाचा एलईडी डिस्प्ले आहे. डेल Vostro 3468 (Rs 34990) : जर तुमचे बजेट 30 हजारांपेक्षा जास्त असेल तर डेल कंपनीच्या इतर लॅपटॉपपेक्षा स्वस्तात असलेला Dell Vostro 3468 हा लॅपटॉप मस्त आहे. या लॅपटॉपची किंमत 34990 रुपये इतकी आहे. इंटेल कोअर i3 प्रोसेसर असून 14 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. तसेच याचे वजन 2 किलो आहे. तर 4 जीबी रॅम 1 टीबी हार्ड ड्राईव्ह आणि 4 सेल बॅटरी बॅकअप आहे. याचबरोबर ड्युअल USB 3.0 ports USB 2.0 port Ethernet HDMI VGA optical drive SD card reader आणि विन्डोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. लिनोव्हो Ideapad 310 (Rs 35990) : लिनोव्हो कंपनीचा Lenovo Ideapad 310 हा लॅपटॉप 35 ते 40 हजार रुपयांच्या रेंजमधील आहे. या लॅपटॉपचा प्रोसेसर 7th जनरेशन एएमडी A10 असून 8 जीबी रॅम आणि 1 टीबी हार्ड ड्राईव्ह आहे. तसेच 2 जीबी मेमरी असलेले एएमडी ग्राफिक्स यामध्ये आहे. याचं वजन 2.2 किलो आहे. तर 15.6 इंचाचा एचडी डिस्प्ले 1 x USB 3.0 port 2 X USB 2.0 port VGA HDMI SD card reader आणि optical drive यांच्यासोबतच स्पिकर्स एचडी वेबकॅम आणि विन्डोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. एचपी 15-AY503TU (Rs 38990) : एचपी कंपनीचा HP 15-AY503TU हा लॅपटॉप 40 हजार रुपयांच्या रेंजमधील आहे. 6th जनरेशन इंटेल कोअर i5 प्रोसेसर असलेल्या या लॅपटॉपमध्ये 4 जीबी रॅम 1 टीबी हार्ड ड्राईव्ह आणि 4 सेल बॅटरी आहे. तसेच हा लॅपटॉप लाईटवेट असून 15.6 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. तर 2 x USB 2.0 port 1 x USB 3.0 port HDMI Ethernet optical drive आणि विन्डोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम आहे.\nव्हॉट्स अॅपमधील नवीन फिचर्स\nपर्सनल कॉन्टॅक्ट्स देखील करता येणार म्यूट: आतापर्यंत फक्त ग्रुप संभाषण म्यूट करता येत होते. मात्र आता तुम्हाला कोणत्याही व्यक्तीकडे दुर्लक्ष करायचे असेल तर त्याच्या चॅटला देखील म्यूट करता येईल. ज्या कॉन्टॅक्टला म्यूट करायचे असेल तर अबाउट मेन्यूमध्ये म्यूट बार द्वारे तसे करता येईल. तसेच कितीवेळासाठी त्याला म्यूट करायचे आहे हे देखील करता येणार आहे. कस्टम नोटिफिकेशन्स: वॉट्सअॅपने यावेळी कस्टम ऑप्शन्स कॉन्टॅक्ट लेवलवर देखील दिले आहेत जे याआधी संपूर्ण अॅपसाठी वापरले जात होते. जसे आता जर तुम्ही कोणत्या कॉन्टॅक्टसाठी खास रिंगटोन सेट करू इच्छीत असाल तर तुम्ही तुमच्या प्लेलिस्टमधील कोणत्याही गाण्याला निवडून त्या कॉन्टॅक्टची रिंगटोन ठेवू शकतात. त्यामुळे तुम्हाला फोन न उचलता देखील लक्षात येईल की कोणाचा मेसेज आला आहे. याच प्रकारे तुम्ही नोटिफिकेशन्ससाठी वेगवेगळे लाइट कलर देखील निवडू शकतात. वायब्रेशन इनेबल आणि डिसेबल करू शकता आणि प्रत्येक कॉन्टॅक्टसाठी पॉप-अप नोटिफिकेशन्स सेट करू शकतात. मार्क अॅझ अनरेड: या फीचर अंतर्गत यूझर्स मेसेज वाचल्यानंतर त्याला अनरेड (unread) मार्क करू शकतात. तुम्हाला सांगू इच्छीतो की फीचरने मेसेजला अनरेड मार्क केल्यानंतर असे नाही वाटत की कोणी हा मेसेज वाचलाच नाही. तर त्याचा उपयोग तुम्ही त्या मेसेजेसना हाइलाइट करण्यासाठी करू शकतात ज्या मेसेजना तुम्ही नंतर देखील वाचू इच्छीतात. मेसेजला अनरेड मार्क केल्याने अॅपमध्ये कॉन्वर्जेशनचा क्रम देखील बदलत नाही. नवे ईमोजी \"मिडल फिंगर\" आणि अधिक स्किन टोन्स: व्हॉट्सअॅप मेसेजिंग मध्ये मज्जेदार नवीन ईमोजी अद्यावत झाले आहेत त्यामध्ये \"मिडल फिंगर\" हा चर्चेचा विषय बनला आहे. त्याव्यतिरीक्त स्पॉक सल्यूटमुळे विविध प्रकारचे ईमोजी आणि काही LGBT ईमोजी देखील देण्यात आले आहेत. या ईमोजीसाठी तुम्ही वेगवेगळी स्किन टोन देखील वापरू शकतात. व्हॉट्सअॅप कॉल्समधे वाचणार डेटा....... व्हॉट्सअॅप कॉल मुळे डेटा अधिक जात असेल आणि आपल्याला डेटा वाचवायचा असेल तर सेटिंग्समध्ये चॅट्स अँड कॉल्स मेन्यू वर जा. इथे आपल्याला लो डेटा यूसेजचा नवा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक करा आणि वॉइस कॉल्सवर आपला डेटा वाचवा... व्हॉट्सअॅपने एका महिन्याच्या बीटा टेस्टिंगनंतर अँड्रॉइड यूझर्ससाठी v2.13.250 लॉन्च केले आहे. यामुळे व्हॉट्सअॅप मेसेजिंग मध्ये मज्जेदार नवीन फीचर्स अद्यावत झाले आहेत. जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स त्यासाठी पुढील अन्य स्लाइडवर क्लिक करा ....\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nदेशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या आलिशान घरातील खास फोटो\nगंगा दशहऱ्यानिमित्त वाराणसीत विशेष गंगा आरती\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vishalsarode91.blogspot.com/2017/01/blog-post_26.html", "date_download": "2018-05-27T01:23:48Z", "digest": "sha1:TYWO7FVE74IHZNFNJVSJILII7YOH54XK", "length": 9764, "nlines": 123, "source_domain": "vishalsarode91.blogspot.com", "title": "Vishal D Sarode: तुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर ?...", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉगवर सर्वाचे मनापासून स्वागत\nतुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर \nमहाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005\nशिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन चरित्र\nशासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत शासन निर्णय\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना (DCPS) संबधी महत्वाचे शासननिर्णय संकलन\nआश्वासित प्रगती योजना महत्वाचे GR संकलन\nतुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर \nअसा प्रश्न नेहमी सतावत असतो. अशावेळी काय कराल\nत्यासाठी आम्ही तुम्हाला मदत\nकरण्यासाठी ही माहिती देत आहोत.\nती नीट वाचा आणि बिनधास्त रहा.\nतुम्हीच तुमचा मोबाइल शोधून काढा.\n☑१. तुमच्या मोबाइलवर डायल\n☑२. तुम्हाला आएमईआयचा (IMEI) १५ अंकी नंबर मिळेल. हा नंबर महत्वाचा आहे. तो जपून ठेवा.\n☑३. तुमचा मोबाइल चोरीला गेला तर हा १५ अंकी नंबर महत्वाची भूमिका बजावणार आहे.\n☑४. मोबाइल हरवला असेल किंवा\nचोरीला गेला तर cop@vsnl.net वर\nमेल करा. यामध्ये आयएमईआय (IMEI) नंबर द्या.\n☑५. मोबाइल हरवला तर\nतुम्हाला पोलिसात जाण्याची गरज नाही.\n☑६. cop@vsnl.net वर मेल केल्यानंतर माहिती मिळेल.\n☑७. IMEI नंबर वरून २४ तासात\nआपला मोबाइल सिम चेंज केले असेल\nतरी ट्रेस होईल. मोबाइलचे सध्य\n☑८. cop@vsnl.net वर तुमचे नाव, पत्ता, मोबाइल मॉडेल, मेड इन,\nशेवटचा वापरलेला सिम नंबर, तुमचा मेल आयडी, आएमईआय नंबर आवश्यक आहे.\nधन्यवाद सर महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल\nजलसंपदा विभागासाठी महत्वाचे ...\nजलसंपदा विभागाच्या गट ब -अराजपत्रित (कनिष्ठ अभियंता वगळून) आवि गट क मधील अधिकारी / कर्मचाऱ्याच्या पदस्थापना बदली याबाबत शिफारशीसाठी नागरी सेवा मंडळ स्थापना करणेबाबत\nमंत्रालयीन विभागामधील महत्वाच्या विविध शासकीय योजनांची माहिती पुस्तिका\nमहाराष्ट्र शासन राजपत्रित अधिकारी दैनदिनी 2017 ( मा.श्री.अण्णाराव भुसणे सर )(अप्पर कोषागार अधिकारी )\nमहाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 पुस्तिका\nसेवाविषयक प्रस्तावांसाठी तपासणीसूची पुस्तिका..\nविशाल सरोदे ,कालवा निरिक्षक, राहुरी पाटबंधारे उपविभाग, राहुरी पत्ता:- यशोदा नगर, रेल्वे स्टेशनजवळ ता.जि. अहमदनगर\nआपले पॅनकार्ड Active आहे किंवा नाही तपासा\nमाहिती अधिकार कायदा 2005\nमहाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम 1979\nशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची नियमपुस्तिका\nमहाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका (सहावी आवृत्ती 1984)\nमहाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम\nवित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 (सर्व विभागांना समान असलेले वित्तीय अधिकार )\nमहाराष्ट्र आकस्मिकता निधी अधिनियम,1956 ( दिनांक 30 जून 2005 पर्यंत सुधारित )\nविभागीय चौकशी नियमपुस्तिका (चौथी आवृत्ती, 1991)\nमागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचाऱ्याबाबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती\nऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्र\nप्राथमिक शिक्षक मित्र. - श्री. सुर्यवंशी सर\nअसच काही मला सुचलेले..\nवीज बील भरा ऑनलाईन..\nआपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nमाझा ब्लॉग कसा वाटला \n10 वी / 12 वी गुणपत्रक / प्रमाणपत्र\nशासकीय कर्मचारी स्वत:ची GPF माहिती मिळवा.\nऑनलाईन मतदार नोंदणी व दुरुस्ती\nदेशभरातील कोणताही पिनकोड शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/new4me_all", "date_download": "2018-05-27T01:01:44Z", "digest": "sha1:O3IQASBOHBFM52IF6GFE4WHVH4744RH5", "length": 6924, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संपूर्ण मायबोलीवरचं नवीन लेखन | Maayboli", "raw_content": "\nमराठी भाषा दिन २०१८\nYou are here: मुख्यपृष्ठ /नवीन लेखन /\nसंपूर्ण मायबोलीवरचं नवीन लेखन\nमाह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२ उपग्रह वाहिनी - मराठी रश्मी.. 1,355 मे 26 2018 - 7:13pm\nबहर गुलमोहराचा गुलमोहर - विनोदी लेखन टवणे सर 852 मे 26 2018 - 6:58pm\nबिग बॉस - मराठी - १ उपग्रह वाहिनी - मराठी दक्षिणा 981 मे 26 2018 - 6:50pm\nघ्यावी भरारी का डोळयात साठवावा पाऊस गुलमोहर - चित्रकला राफा 25 मे 26 2018 - 5:59pm\nतुम्ही आंबा कसा खाता गुलमोहर - ललितलेखन अमा 32 मे 26 2018 - 5:50pm\nमायबोलीवर दिसणार्‍या जाहिराती आपली मायबोली webmaster 104 मे 26 2018 - 3:54pm\nजीव गुलमोहर - कथा/कादंबरी द्वादशांगुला 50 मे 26 2018 - 2:56pm\nबेल्जियममधलं ग्लास हाउस (टोमॅटोचं शेत) मनीष 38 मे 26 2018 - 2:09pm\nपाटील v/s पाटील - भाग ६ गुलमोहर - कथा/कादंबरी IRONMAN मे 26 2018 - 1:40pm\nपाटील v/s पाटील - भाग ५ गुलमोहर - कथा/कादंबरी IRONMAN 8 मे 26 2018 - 1:47pm\nआमच्या आईचा काळा मसाला. गुलमोहर - ललितलेखन vijaykulkarni 13 मे 26 2018 - 12:58pm\nबक्षीस (२) गुलमोहर - विनोदी लेखन राजेश्री मे 26 2018 - 12:53pm\nबक्षीस गुलमोहर - विनोदी लेखन राजेश्री 6 मे 26 2018 - 12:52pm\nग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि. उपग्रह वाहिनी - मराठी अपर्णा. 868 मे 26 2018 - 9:15am\nमोठया मनाचा माणूस गुलमोहर - कथा/कादंबरी निरंजन कुलकर्णी 3 मे 26 2018 - 9:03am\nचित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला चित्रपट ऋन्मेऽऽष 442 मे 26 2018 - 8:54am\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी गुलमोहर - ललितलेखन मार्गी 2 मे 26 2018 - 8:23am\n\"कट्टी बट्टी\" - झी युवा उपग्रह वाहिनी - मराठी मोल 199 मे 26 2018 - 8:21am\nकुंकू टिकली आणि टॅटू - नवीन मालिका उपग्रह वाहिनी - मराठी anamika_दे मे 26 2018 - 8:16am\nवेस्टर्नपटांची ओळख - परिचय - भाग १ गुलमोहर - ललितलेखन अतुल ठाकुर 23 मे 26 2018 - 5:41am\nभुलेश्वर गुलमोहर - प्रकाशचित्रण शाली 6 मे 26 2018 - 5:07am\nस्क्रँपबुक गुलमोहर - कथा/कादंबरी ऋणी 1 मे 26 2018 - 5:01am\nझी-जिंदगी उपग्रह वाहिनी - इतर कविता१९७८ 347 मे 26 2018 - 4:03am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nAMAZON कंपनीत SUPERVISOR, वरासाठी वधू पाहिजे\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-quotable-quotes-marathi-article-1484", "date_download": "2018-05-27T00:55:32Z", "digest": "sha1:6UIZZ6XHZKBHTMYQ5526MX2472IKCKE3", "length": 6647, "nlines": 122, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Quotable Quotes Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nअपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वांत गुणकारी औषधे आहेत.\n- ए पी जे अब्दुल कलाम\nआयुष्यात सर्वांत महत्त्वाचे असते तरी काय आपले काम, कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्यात समतोल राखणे\nशिकण्याची इच्छा नसणे, ही गोष्ट अज्ञानी असण्यापेक्षा अधिक शरमेची अाहे.\nयशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्याही इतर संकल्पांपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण असतात.\nआयुष्यातले दोन दिवस खूप महत्त्वाचे असतात. ज्या दिवशी तुम्ही जन्माला येता तो आणि जेव्हा तुम्हाला जन्माला येण्याचा उद्देश कळतो.\nआपल्या आत्म्यावर जी धूळ जमा होते, ती झटकण्याचे काम तुम्ही जोपासलेली कला करते.\nजरा विसावू या वळणावर..\n‘‘गेल्या महिन्याभरातले आनंदाचे क्षण सांगा’’ असं विचारल्यावर बहुतेकजण नातेवाईक किंवा...\nकलाबाज, नर्तकी, रेखाटनं आणि शिल्पं.. पाहू या एडगर देगाचं कलाविश्‍व\nसमस्या आणि कठीण परिस्थिती म्हणजे देवाने आपल्याला शिकण्यासाठी दिलेली संधी होय. - ए....\nपूर्वजन्मीची पुण्याई असेल म्हणून मी अरुण दातेंचा मुलगा म्हणून जन्माला आलो. फार लहान...\nप्रकाशचित्रणाचे प्रकार : भाग २\nगेल्या लेखात आपण प्रकाशचित्रकलेच्या जाहिरात प्रकाशचित्रण (Advertising Photography),...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%B0/", "date_download": "2018-05-27T01:31:29Z", "digest": "sha1:YR3KCSHUQKBLYZQSGVLFVXVPEMDOXM7H", "length": 4473, "nlines": 71, "source_domain": "pclive7.com", "title": "स्वरसागर संगीत महोत्सव रंगणार १ फेब्रुवारीपासून…(Video) | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nHome पिंपरी-चिंचवड स्वरसागर संगीत महोत्सव रंगणार १ फेब्रुवारीपासून…(Video)\nस्वरसागर संगीत महोत्सव रंगणार १ फेब्रुवारीपासून…(Video)\nTags: PCLIVE7.COMPcmc newsचिंचवडपिंपरीमहापालिकासंगीत महोत्सवस्वरसागर\nमाथाडी कायद्यात बदल करु नका; इरफान सय्यद यांचा सरकाराला निर्वाणीचा इशारा\nजिल्हाधिकारीपदावरून सौरभ राव यांची हकालपट्टी करा; अमोल थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t9127/", "date_download": "2018-05-27T01:17:32Z", "digest": "sha1:6IKRWR3WB7SY4TAKRWAD4W4W7MVXZBW7", "length": 2402, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-नटवरर्य", "raw_content": "\nरंग शारदे आज भंग शारदे\nमी नटवर्य नट एक थकलेला\nतु फ़ुलांकीत अन तु तारांकीत\nमी तारा त्यातील एक तुटलेला\nटाळ्यांच्या गर्जात स्तुतीं शब्दात\nश्रोत्यांच्या मनात मी राहीलेलो\nझाडाची या फ़ांदी सुकुन मी तरी\nस्मरुन गळून वाहुन मी उरलेलो\nखोटी आश्वासने खोटे आधारस्तंभ\nमानधनापासुन ही मी मुकलेलो\nरंग शारदे आज भंग शारदे\nमी नटवरर्य नट एक थकलेलो\nमला कविता शिकयाचीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B", "date_download": "2018-05-27T01:36:11Z", "digest": "sha1:CSOPIDV576PEYSPYZCX32NDQEGTZYNCZ", "length": 3939, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जीन इंगेलो - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजीन इंगेलो (17 मार्च इ.स. 1820 - 20 जुलै 1897), इंग्रजी कवी व कादंबरीकार होती. बोस्टन, Lincolnshire जन्म, ती विल्यम इंगेलो, एक बँकर ची मुलगी होती.[मशिन अनुवादीत]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअंशत:गूगल मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nइ.स. १८२० मधील जन्म\nइ.स. १८९७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०१४ रोजी ००:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/diwali-recipies-marathi/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-109101200049_1.html", "date_download": "2018-05-27T01:31:01Z", "digest": "sha1:RN5MMXZLLOHGBNWDXOV2Y6U6HGUQTQQI", "length": 7561, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अनारसे (गुळाचे) | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य - तांदूळ, गूळ, तूप, खसखस.\nकृती - तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. नंतर चाळणीत काढून घ्या व कापडावर वाळत घाला. अगदी ओलसर किंवा खूप जास्त कोरडेही करू नका. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्या. जेवढे तांदूळ असतील तेवढा गूळ किसून पिठात मिसळवून घ्या. एक वाटी पिठाला दोन चमचे तूप याप्रमाणे तूप घालावे. सर्व पीठ कालवून गोळे करून स्टीलच्या डब्यात भरून ठेवा. 3-4 दिवसांनी अनारशांचे पीठ तयार होते. अनारसे करायच्या वेळी थोडे पीठ ताटात काढून घ्या. त्यात 1/4 साईचे दही गालून पीठ मळा. नंतर या पीठाचा पेढ्याएवढा गोळा घेवून खसखशीवर थापून घ्या. नंतर हा अनारसा मंद आचेवर तळून घ्या.\nयावर अधिक वाचा :\nअनारसे पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nसीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...\nकाय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...\nमुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...\nयोगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे\nपालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2018-05-27T01:31:14Z", "digest": "sha1:5BQYFTXTGD5IBZU6YETSOQLDAP77M36A", "length": 10241, "nlines": 105, "source_domain": "pclive7.com", "title": "मेट्रो | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nनाशिकफाटा ते हिंजवडी मार्गावरील मेट्रोचा डीपीआर तयार करा\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमध्ये दिवसेंदिवस गृहप्रकल्पांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारा बराच वर्ग याच...\tRead more\nपहिल्या टप्प्याच्या वेगातच मेट्रोचे निगडीपर्यंतचे काम पुर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आमदार लांडगेंना आश्वासन\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावण्याची खबरदारी घेण्यात आली आहे. मेट्रोचे पिंपरीपर्यंत वेगात काम सुरु आहे. त्याच वेगात निगडीपर्यंतच्या मेट्रोचे काम पुर्ण क...\tRead more\nमेट्रोचा निगडी प्रवास.. उपोषण.. आश्वासन..आणि प्रतिक्षा…\nमेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेणारच – महेश लांडगे\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावणार आहे. त्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करण्यात येणार आहेत. सध्या मेट्रो पिंपरी पर्यंत येणार असून पुढील मार्ग वाढविण्यासाठ...\tRead more\nपुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटनांचे रविवारी पिंपरीत उपोषण\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत येत्या रविवारी (दि.११) लोकशाही मार्गाने लाक्...\tRead more\nमेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार; महेश लांडगेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार आहे. पुणे मेट्रोचे काम निगडीपर्यंत सुरु करण्याची मागणी, आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घे...\tRead more\nपहिल्या टप्प्यात ‘मेट्रो’ निगडी पर्यंत धावण्याची शक्यता ‘धुसरच’\nपिंपरी (Pclive7.com):- पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीचे स्वागतच आहे. भविष्यात नक्कीच याचा फायदा होईल, प्रवासी संख्या वाढेल. आता महापालिकेसोबत त्यासं...\tRead more\n‘बापट साहेब पिंपरी चिंचवडकरांना न्याय द्या मेट्रो निगडी पर्यंत न्या’; विविध संघटनांची मानवी साखळीव्दारे मागणी (पहा व्हिडीओ)\nपिंपरी (Pclive7.com):- पहिल्याच फेजमध्ये पुणे मेट्रो निगडीपर्यंत आणण्याची मागणी करीत आज सामाजिक संस्था कनेक्टीयन यांच्या बॅनरखाली पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमच्या (पीसीसीएफ) सदस्य, तसेच शहरातील...\tRead more\nवल्लभनगर येथे मेट्रोतर्फे नागरिकांसाठी ‘सहयोग केंद्र’\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोच्या मार्गिकेबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महामेट्रोतर्फे वल्लभनगर एस. टी स्थानकामागे सहयोग केंद्र सुरू करण्यात आले असू...\tRead more\nअन्यथा मेट्रोचे काम बंद पाडू…\nपुणे (Pclive7.com):- कोथरूड येथील प्रस्तावित शिवसृष्टी संदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन महापौर मुक्त टिळक यांनी दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री ५ वेळा पुण्यात य...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t5142/", "date_download": "2018-05-27T01:04:49Z", "digest": "sha1:ESFD73POTD4MYQ3SW22GX4DAEKW5O6U3", "length": 2628, "nlines": 60, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-त्याला क्रिकेट ऐसे नाव आहे", "raw_content": "\nत्याला क्रिकेट ऐसे नाव आहे\nत्याला क्रिकेट ऐसे नाव आहे\nतसं पाहायला गेलो तर फक्त एक खेळच आहे\nपण खेळताना जणू, युद्धाचा आव आहे,\nत्याला क्रिकेट ऐसे नाव आहे\nजी सरता सरत नाही, कधी संपत नाही\nअशी ज्यात फक्त जिंकण्याची हाव आहे\nत्याला क्रिकेट ऐसे नाव आहे\nही आहे संधी, दाखवून द्या जगास\nकी कोण चोर अन कोण साव आहे\nत्याला क्रिकेट ऐसे नाव आहे\nलक्ष्य आहे जिंकण्याचे, जिंकायचेच\nखेळ फक्त नाही, आयुष्याचा डाव आहे\nत्याला क्रिकेट ऐसे नाव आहे\nत्याला क्रिकेट ऐसे नाव आहे\nत्याला क्रिकेट ऐसे नाव आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/god-goddess-marathi/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A5-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-108060300012_1.htm", "date_download": "2018-05-27T01:13:50Z", "digest": "sha1:H4327PD4JSJGOQIUWPMOCC25A3KA26QN", "length": 12483, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाराज दशरथ आणि शनिदेव | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहाराज दशरथ आणि शनिदेव\nज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रह जर कुठेही रोहिणी-शकट भेदानं करून देतील तर पृथ्वीवर 12 वर्ष घोर दुर्भिक्ष पडून जाईल आणि प्राणांचे जिवंत राहणे कठीण होऊन जाईल. शनी ग्रह जेव्हा रोहिणीचे भेदानं करून पुढे सरकतो तेव्हा हा योग येतो.\nअसाच योग महाराज दशरथच्या नशिबी आला होता. तेव्हा ज्योतिष्यांनी महाराज दशरथाला सांगितले होते की जर शनीचे योग आले तर प्रजा अन्न-पाण्या शिवाय तडफडून मरून जाईल. प्रजेला या कष्टातून वाचवण्यासाठी महाराज दशरथांनी नक्षत्र मंडळाकडे धाव घेतली.\nसर्वांत अगोदर महाराज दशरथ ने शनी दैवताला प्रमाण केला आणि नंतर क्षत्रिय-धर्माच्या अनुसार युद्ध करून त्यांना संहारास्त्रचे संधान केले. शनी देवता महाराजाची कर्तव्यनिष्ठाआणि शौर्य पाहून खूप प्रसन्न झाले आणि त्यांना वर मागायला सांगितले. महाराज दशरथ ने वर मागितलं की जो पर्यंत सूर्य, नक्षत्र इत्यादी विद्यमान आहे तेव्हा पर्यंत तुम्ही शकट-भेदन करू नये. शनी देवाने त्यांना वर देऊन संतुष्ट केले.\nयावर अधिक वाचा :\nपहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग ...\nहिंगाचे 5 अचूक टोटके\nएखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nजेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..\nरावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nधन लाभ होईल व मनासारखा खर्चदेखील करता येईल. जी कामं हाती घ्याला त्यात यश मिळेल. मोठ्या लोकांशी परिचय होतील. कौटुंबिक सुख मिळेल.\nमहत्त्वाचे निर्णय घ्याल. उद्योगधंद्यातून आथिर्क लाभ होईल. मित्रांचं सहकार्य मिळेल. चांगल्या घटना घडतील. पतीपत्नीत मतभेद निर्माण करतील. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील.\nव्यवसाय - उद्योगांना व्यापक रूप मिळेल. चांगला आथिर्क लाभ होईल. कलेतून भरपूर आनंद मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. नोकरीत बढती मिळेल. मात्र विरोधातले ग्रह अडथळे निर्माण करतील.\nधन व गृहसौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. चांगल्या कार्याबद्दल पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. पण पैशांची बचत होणार नाही. घरात अूनमधून वाद निर्माण होतील.\nभरपूर खर्च होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. वास्तूसंबंधीचे नवीन प्रश्न निर्माण होतील. धनाचा पुरवठा होईल म्हणून मन प्रसन्न राहील.\nहाती पैसा खेळता राहील. मानसन्मान मिळतील. वास्तूसंबंधीच्या समस्या दूर होतील. संशोधनकार्यात यश मिळेल. बढतीचा योग आहे. घरात वाद निर्माण होतील.\nव्यापारात लाभ होईल. उत्तम कौटुंबिक सुख लाभेल. जागेसंबंधी व्यवहार केल्यास ते फायदेशीर ठरतील. अध्ययनात प्रगती होईल. नावलौकिक मिळेल. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.\nचांगली आथिर्कप्राप्ती होईल. विवाहेच्छुकांना अपेक्षेनुसार जोडीदार मिळेल. मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. तीर्थयात्राही घडतील. स्वतःची काळजी घ्या.\nजी कामे कराल त्यातून चांगला आथिर्क लाभ होईल. ओळखीच्या लोकांचा उपयोग होईल , विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. तब्येत सांभाळा. समजूतदारपणा दाखवून मतभेद टाळा.\nवास्तू , वाहन किंवा मौल्यवान गोष्टींचा लाभ होईल. हाती घ्याल त्या कामात यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. प्रवासात त्रास संभवतो.\nमहत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. घरातील मतभेदांवर नियंत्रण ठेवा. सर्व चिंता दूर होतील. प्रयत्न करणे सोडू नका.\nव्यवसाय धंद्यातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. येणे वसूल होईल. उत्तम प्रकारचे कौटुंबिक सुख लाभेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. मात्र कौटुंबिक जबाबदारी व खर्चाचे प्रमाणही वाढविणार आहेत.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://nmm.co.in/about_us.php", "date_download": "2018-05-27T01:02:18Z", "digest": "sha1:QBRKA7VJ25XQBW6XOL3X3QRQU7P5PLSF", "length": 7284, "nlines": 9, "source_domain": "nmm.co.in", "title": "Naik Maratha Mandal Mumbai NMM", "raw_content": "नाईक मराठा मंडळ, मुंबई. ही संस्था \"देवळी\" या ज्ञातीची असून महाराष्ट्र राज्याच्या इतर मागास वर्ग (OBC) यादीमध्ये अंतर्भूत आहे. ह्या संस्थेची महाराष्ट्र राज्याच्या धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात नोंदणी क्र. ए-१३२१ (बी) या क्रमांकावर नोंदणी झालेली आहे.\n१६ ऑक्टोबर ई.स. १९२६, या दिवशी विजयादशमीच्या मुहूर्तावर रा. गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी संस्थेची स्थापना केली. आज संस्थेला ८३ वर्षे पूर्ण झाली असून संस्थेची वाटचाल यशस्वीरीत्या चालू आहे. आज संस्था आपल्या समाज बांधव भगिनिसाठी अनेक उपक्रम राबवित आहे.\n\"ना.म.मं.\" च्या कार्यकारी मंडळाच्या अथक प्रयत्नाने आणि संस्थेचे आजचे अध्यक्ष श्री. किशोर गोविंद सातोसकर यांच्या मार्गदर्शनातून संस्था अनेक कार्यक्रम राबवित आहे. समाजातील कोणताही विद्यार्थी आर्थिक कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि त्यापुढील शिक्षणासाठी माफक दराने कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येते. याचा लाभ आज अनेक विद्यार्थी घेत आहेत. विविध परीक्षांमध्ये सुयश प्राप्त केलेल्या गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देवून गौरविण्यात येते. समाजातील निराधार तसेच वृद्ध महिला आणि पुरुषांना निर्वाह निराधार योजनेखाली दरवर्षी अर्थसहाय्य दिले जाते ज्यामुळे शेकडो महिलांना थोडया प्रमाणात का होईना पण एक आधार मिळालेला आहे. समाजातील गरीब व गरजू व्यक्तींना व्यैद्यकीय मदत दिली जाते. समाजातील वधु-वरांसाठी विनामूल्य स्वरुपात \"वधु वर सूचक केंद्र\" चालविले जात आहे. विवाह जुळण्यासाठी तसेच थेट प्रत्यक्ष विचारांची देवाणघेवाण घडविण्याकरिता वधु-वर मेळावे आयोजित करण्यात येतात. आज \"ना.म.मं.\" चे कार्यकारी मंडळ दरवर्षी कोकणासारख्या ग्रामीण भागातील आपल्या समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक, कर्जाऊ शिष्यवृत्तीचे वाटप, निर्वाह निराधार मदत प्रत्यक्षात कोकणात जाऊन देते. आज त्या विद्यार्थी आणि पालकांचे संस्थेशी एक वेगळे नाते निर्माण झाले आहे.\nसमाजातील या सर्व घडामोडी सर्व समाज बंधू भगिनिपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्थेतर्फे \"स्नेहबंध\" हे त्रैमासिक मुखपत्रक चालविले जात आहे. हे सर्व उपक्रम समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या विविध कायमस्वरूपी ठेव देणग्या, दीपावली भेट तसेच इतर मार्गी नैमित्तिक देणग्याद्वारे चालविले जाते. या सर्व व्यतिरिक्त आमच्या संकेतस्थळाद्वारे कोकणातील सर्व घडामोडींची माहिती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने कोकण बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा नवीन प्रयत्न आहे.\nअलीकडेच संस्थेला ८०-जी हे प्रमाणपत्र आयकर खात्याकडून मिळालेले आहे आणि त्यामुळे संस्थेला दिलेल्या सर्व देणग्या या आयकरातून सूट मिळण्यासाठी पात्र आहेत. या आधारे आम्ही समाजातील तमाम दानशूर व्यक्तींना तसेच इच्छुक व्यक्तींना समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सहाय्य करण्याकरिता आव्हान करीत आहोत की ज्याद्वारे संस्थेची ८३ वर्षांची वाटचाल यशस्वीरीत्या पुढे चालू राहावी.\nमुखपृष्ठ|संस्थेविषयी|उपक्रम|आर्थिक उलाढाल|वधु वर सूचक|चित्रसज्जा|कार्यकारी मंडळ|वधु वर सूचक मंडळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/aurangabad/vice-chancellor-b-chopdes-degree-certificate-was-lost-begampura-police-are-search/", "date_download": "2018-05-27T01:35:43Z", "digest": "sha1:Z3VYNDGOBMMJHE4IL2O6FPZIZHA6EVJ7", "length": 29267, "nlines": 360, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Vice Chancellor B. A. Chopde'S Degree Certificate Was Lost; Begampura Police Are In Search | कुलगुरू बी. ए. चोपडे यांची पदवी हरवली; बेगमपुरा पोलीस घेत आहेत शोध | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nकुलगुरू बी. ए. चोपडे यांची पदवी हरवली; बेगमपुरा पोलीस घेत आहेत शोध\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची पदवी विद्यापीठ परिसरातुन हरवली आहे. याविषयी डॉ. चोपडे यांनीच बेगमपूरा पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस कुलगुरूंच्या हरवलेल्या पदवीचा शोध घेत आहेत.\nठळक मुद्देकुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची ‘‘प्री- डिग्री सायन्स’ची पदवी कराड येथील महाविद्यालयातील आहे. या विषयी डॉ. चोपडे यांनीच बेगमपूरा पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे.\nऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची पदवी विद्यापीठ परिसरातुन हरवली आहे. या विषयी डॉ. चोपडे यांनीच बेगमपूरा पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस कुलगुरूंच्या हरवलेल्या पदवीचा शोध घेत आहेत.\nविद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. वाराणसी येथील बनारस हिंदु विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्याची बातमी नुकतीच आली होती. मात्र पुढे हे सर्व चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले. या चर्चेला आठवडा होताच आता कुलगुरूंची पदवी हरवली असल्याची माहिती समोर आली आहे. कुलगुरूंनी बेगमपूरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘मी बाळू आनंदा चोपडे, वय ६१.५, व्यवसाय नोकरी, पत्ता- माननीय कुलगुरूंचे निवासस्थान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. सदर विषयी अपणास कळविण्यात येते की मला ‘प्री- डिग्री सायन्स’ची पदवी १९७४ साली कराड कॉलेज येथून मिळाली होती. सदरील २२ जानेवारी २०१८ रोजी विद्यापीठ परिसरात हरवली आहे. सदरी ही तक्रार आपणास देत आहे. करीता सदरील तक्रारी संदर्भात पुढील योग्य कार्यवाही करून सहकार्य करावे.’ यावरून पोलीसांनी प्रॉपर्टी मिसिंग नोंद केली असून, पोलीस हेड कॉन्सीटेबल एस.आर. पवार हे तपास करत आहेत. याविषयी डॉ. चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनीही याविषयी माहिती नसल्याचे सांगितले.\nकुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची ‘‘प्री- डिग्री सायन्स’ची पदवी कराड येथील महाविद्यालयातील आहे. तर त्यांनी शिवाजी विद्यापीठातुन १९७८ साली सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदवी मिळवली. १९८० मध्ये एमएसस्सीची पदवी मिळवली. यानंतर ब्रिटनमधील नॉटिंगहॅम विद्यापीठातुन पीएच. डी. पदवी प्राप्त केली. तर १९९६ साली अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातुन पोस्ट डॉक्टरेट पदवी मिळविलेली आहे.\nसोशल मिडियावर तक्रार व्हायरल\nकुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार तब्बल १० दिवसांनी उघडकीस आली. यानंतर ही तक्रार सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. शैक्षणिक वर्तुळातही याविषयी कुतुहलाने विचारणा होत आहे. कुलगुरूंची पदवी सापडणार की नाही, याविषयीही चर्चा रंगली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, AurangabadAurangabadbegampuraThiefडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादऔरंगाबादबेगमपुराचोर\nएनटीबीच्या अडीच टक्के आरक्षणापासून वैदू समाज कोसो दूर \nऔरंगाबाद - हैदराबाद पॅसेंजर लवकरच होणार एक्स्प्रेस\nबोंडअळीने कापूस फस्त; औरंगाबादची १ लाख ८० हजार शेतकरी मदतीविना\nदेवदर्शन की राजकारण : प्रवीण तोगडियांचा औरंगाबादमध्ये राहणार दोन दिवस मुक्काम\nजळगाव शहरालगतच्या कुसुंबा येथे ५७ हजाराची घरफोडी\nऔरंगाबादमध्ये पालेभाज्यांचे भाव मातीमोल; अतिरिक्त उत्पादनाचा शेतकर्‍यांना फटका\nप्रभारी अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार\nसचिन तेंडुलकर ४५ मिनिटे औरंगाबाद विमानतळावर\n‘घाटी’ची विश्वासार्हता टिकवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील - सहसंचालक तात्याराव लहाने\nविद्यापीठाला पडला व्याख्यात्यांच्या मानधनाचा विसर\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/Tata-Nano.html", "date_download": "2018-05-27T01:54:30Z", "digest": "sha1:HJCF7RIUGRBLFC3OR2N3IHD4BDUFRGOZ", "length": 8412, "nlines": 95, "source_domain": "zeenews.india.com", "title": "tata nano - Latest News on tata nano | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nटाटा नॅनो इतिहासजमा होणार का \nपुन्हा येत आहे टाटाची नॅनो, पेट्रोलशिवाय धावणार रस्त्यावर\nतुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जगातील सर्वात स्वस्त कार 'टाटा नॅनो' (Nano) पुन्हा येत आहे.\nपाहा टाटा नॅनोचा हा नवा लूक\nटाटाची नॅनो कार आता एका नव्या लूकमध्ये अवतरणार आहे.. सर्वसामान्यांची आवडती ही नॅनो हॅचबॅक टियागोशी मिळती-जुळती आहे असे सांगण्यात येत आहे.\nआता मँगलोरमध्ये व्यापाऱ्याकडून कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट\nदिवाळीमध्ये सूरतच्या हिरे व्यापाऱ्यानं आपल्या कर्मचाऱ्यांना जबरदस्त बक्षिसं दिल्याचं आपल्याला माहितीय. त्याचधर्तीवर आता मँगलोरमध्ये एक व्यापारी वरदराज कमालक्ष नायक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट म्हणून दिल्या आहेत.\nगुजरातमधील टाटाचा नॅनो कार प्रकल्प बंद \nगुजरातमधील टाटा मोटर्सचा नॅनो कार प्रकल्प बंद करण्यात आला आहे. नॅनो कारला मागणी नसल्याने टाटा मोटर्सने आपला प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.\nनॅनोचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड\n‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ ही म्हण नॅनोसाठी तंतोतंत लागू पडते. संपूर्ण देशाची सफर करुन जास्तीत जास्त अंतर पार करण्याचा विक्रम नॅनोने केला. या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेय.\nमोठ्या `नॅनो`साठी सायरस सज्ज\n‘स्मॉल वंडर’ ठरलेल्या नॅनोनं भारतात एकच धमाल उडवून दिली होती. त्यामुळेच नॅनो आणि टाटांनी लोकांच्या अपेक्षा आणखी उंचीवर नेऊन ठेवल्यात, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. याच अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता सायरस मिस्त्री यांच्या खांद्यावर आलीय.\nयेवल्यामध्ये ४ वाहनांचा अपघात, ४ महिला ठार\nनाशिक जिल्ह्यातील येवला कोपरगाव रोडवरील नांदेसर चौकीजवळच्या म्हसोबा माथा इथं चार वाहनांच्या विचित्र अपघातात ४ महिला जागीच ठार झाल्या तर १६ जण जखमी झाले आहेत.\nबजाजची छोटी गाडी लवकरच\nटाटा नानोला टक्कर देण्यासाठी बजाज आपली पहिली नवी कार लवकरच लँच करणार आहे. बजाज आपल्या ८० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कमी किंमतीची चार चाकी बाजारात आणणार आहे. दिल्लीत सात जानेवारी पासून सुरू होणाऱ्या ऍटो एक्सपो मध्ये बजाज कंपनी ही कार लँच करणार आहे.\nचुलतीच्या शरीराखाली चिरडून पुतण्या ठार\nपेट्रोल दरवाढीचा सलग तेरावा दिवस, पाहा आजच्या वाढलेल्या किंमती\n'सीबीएससी'चा बारावीचा निकाल जाहीर,पाहा तुमचा निकाल\nकरिना कपूरचा 'असा' ड्रेस पाहून भडकला सैफ अली खान \nपुरुषांच्या या गोष्टींकडे महिलांचे अधिक लक्ष असते\nरात्री झोपण्यापूर्वी शरीराच्या या २ भागांना लावा मोहरीचे तेल ; मिळतील अनेक फायदे\nबर्थडे स्पेशल : जेठालाल उर्फ दिलीप जोशी दर महिन्याला करतात इतकी कमाई...\nपहिल्या परीक्षेत 'नापास' काँग्रेस-जेडीएस आघाडी, या जागेवर लढणार एकमेकांविरोधात\nकोलकात्याच्या पराभवावर किंग खानने दिली अशी प्रतिक्रिया\nसचिनपासून कोहली, धोनी, युवराज या ब्रॅण्डचा फोन वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/mohan-bhagwat/", "date_download": "2018-05-27T01:30:18Z", "digest": "sha1:7IBU2IAASN4SEB2JZGP6HHKEJYRR5KN3", "length": 3370, "nlines": 51, "source_domain": "pclive7.com", "title": "Mohan bhagwat | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nमोहन भागवतांच्या वक्तव्याचा पिंपरीत राष्ट्रवादीकडून निषेध\nपिंपरी (Pclive7.com):- वेळप्रसंगी स्वत:च्या जीवाची बाजी लावून देशवासीयांचे रक्षण करणा-या भारतीय सैन्याबाबत अनुद्‌गार काढणारे आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल क...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/envtdata/noisepollution.php", "date_download": "2018-05-27T01:34:14Z", "digest": "sha1:JQWVLDCY7XDJ62FGS4TFLTH3E4QDCYA3", "length": 11002, "nlines": 122, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "Maharashtra Pollution Control Board", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nवाहनांसाठी भोंगा, मल्टी टोन्ड हॉर्न करीता प्रमाण या बाबतीत गॅझेट सूचना\nध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) (सुधारणा) नियम, 2010 दिनांक 11 जानेवारी 2010\nध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 दुरुस्ती दिनांक 21 एप्रिल 2009\nध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000\nध्वनी प्रदूषण अंमलबजावणी वर (आर आणि क) परिपत्रक नियम, 2000\nमहाराष्ट्र मेट्रो शहरांमध्ये ध्वनी देखरेख वर्ष निवडा 2014 2013 2012 2011 2010 2009 2008\nभारतातील वातावरणीय आवाज जाळे देखरेख विकास.\nप्रोटोकॉल फॉर अॅम्बियंट व्हॉइस मॉनिटरिंग २०१५\nध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी समितीची स्थापना\nदिवाळी दरम्यान ध्वनी स्तर माहिती अहवाल\nदिवाळी नागपूर विभागातील 2017 ध्वनी देखरेख परिणाम\nदिवाळी या काळात ध्वनी पातळी तुलना: 2016\nदिवाळी या काळात ध्वनी पातळी तुलना: 2015\nदिवाळी या काळात ध्वनी पातळी तुलना: 2014\nदिवाळी 2013 दरम्यान ध्वनी देखरेख ठिकाण\nतीन वर्षे [2013 ते 2011] दिवाळी दरम्यान आवाजाची पातळी तुलना - 2013\nदिवाळी 2012 दरम्यान महाराष्ट्रात वातावरणीय आवाज पातळी.\nवडाळा ट्रक टर्मिनस येथे फटाके चाचणी\nदीपावली उत्सव दरम्यान मोजण्यात आलेली ध्वनीची पातळी (17-19 अक्टूबर)\nदिवस वेळ रात्रीच्या वेळी\nगणेश उत्सव दरम्याने मोजण्यात आलेली ध्वनीची पातळी\nगणेश उत्सव (1, 2, 5, 7 दिवस) 2015 दरम्यान आयोजित ध्वनी सर्वेक्षण देखरेख.\nगणेश उत्सव दरम्यान ध्वनी प्रदूषण नियंत्रण वर्ष निवडा 2016 2015 2014 2013 2012 2011 2010 2009 2008 2007 2006\nध्वनी स्तर गणेशोत्सव 2013-2014- पहिले दोन दिवस काळात परीक्षण.\nगणेश उत्सव 2014 दरम्यान ध्वनी देखरेख स्थाने\n2013 - गणेश उत्सव कालावधी दरम्यान वातावरणीय आवाज पातळी देखरेख - वेळापत्रक\nवर्ष 2012 आणि 2013 गणेश विसर्जन सर्व काळात आवाजाची पातळी तुलना.\nएप्रिल 2012- 2013 मार्च महिन्यात वातावरणीय आवाज पातळी ग्राफिकल प्रतिनिधित्व\nदिवस वेळ रात्रीच्या वेळी\nगणेश उत्सव 2012 या काळात महाराष्ट्रात ध्वनी पातळी देखरेख.\nमहाराष्ट्रातील गणेश उत्सव 2011 आणि 2012 या काळात ध्वनी देखरेख मूल्ये तुलना (18.00 ते 24.00 तास).\n2011-12 या वर्षात मुंबई आणि मुंबई भोवती ध्वनी पातळी ग्राफिकल सादरीकरण\nदिवस वेळ रात्रीच्या वेळी\nजागरूकता आणि संबंधित माहिती\nमुंबई पोलीसांनी हॉर्न वाजविण्याच्या कडून वसूल केलेला दंड\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/jalgaon/lord-ramachandras-rath-yatra-jalgaon-kartiki-ekadashi/", "date_download": "2018-05-27T01:38:08Z", "digest": "sha1:Y76NDCM5GTCFT6QSCFJDCSFTCASSZ5VE", "length": 42192, "nlines": 426, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Lord Ramachandra'S Rath Yatra In Jalgaon On Kartiki Ekadashi | कार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात प्रभू रामचंद्रांची रथयात्रा | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nकार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात प्रभू रामचंद्रांची रथयात्रा\nजळगाव: कार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात प्रभू रामचंद्र यांचा रथोत्सव अपूर्व उत्साहात काढण्यात आला. रथाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती . या रथयात्रेचे यंदाचे १४५ वे वर्ष आहे . (व्हिडिओ - सचिन पाटील)\nराज्यातील प्रत्येक गाव पाणीदार करण्यावर भर - आमिर खान\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nजळगाव- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक\nजळगाव येथे श्रीराम नवमी सोहळा उत्साहात साजरा\nजळगावात गाळेधारकांनी मानवी साखळीद्वारे नोंदवला प्रशासनाचा निषेध\nजळगावमध्ये गुढीपाडव्यानिमित्त संस्कार भारतीतर्फे पाडवा पहाट\nराज्यभरात ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात महाराजांची मिरवणूक\nलोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिका-यांबरोबर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली चर्चा\nजळगावात सिलिंडर स्फोटामुळे अग्नितांडव\nजळगावमधील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानं भीषण आग लागली. गुरुवारी सकाळी (1 फेब्रुवारी) ही घटना घडली आहे.\nजळगाव- समांतर रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन\nजळगावमध्ये समांतर रस्त्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ मुंबई - नागपूर मार्गावर रस्तारोको करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. यामुळे नागपूर हायवेववर वाहतूक कोंडी झाली.\nकार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात प्रभू रामचंद्रांची रथयात्रा\nजळगाव: कार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात प्रभू रामचंद्र यांचा रथोत्सव अपूर्व उत्साहात काढण्यात आला. रथाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती . या रथयात्रेचे यंदाचे १४५ वे वर्ष आहे . (व्हिडिओ - सचिन पाटील)\nजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी\nजळगाव : राज्याचे जलसंपदा व वैद्यकिय मंत्री गिरीश महाजन यांनी यावल अभयारण्यातील आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी केली. गाडऱ्या- जामन्या, गारखेडा , उसमळी या दुर्गम भागातील वाड्या पाड्यावरील आदिवासी बांधवांसोबत महाजन यांनी यंदाची दिवाळी साजरी केली. यावेळी आदिवासी बांधवांनी आदिवासी नृत्याने गिरीश महाजन यांचे स्वागत केले. तसेच रात्री मुक्कामी राहून आदिवासींसोबत स्नेहभोजनही घेतले.\nमाजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सपत्नीक केले गो-वासरू पूजन\nजळगावात श्रीराम रांगोळी गृपतर्फे वसुबारसनिमित्ताने पांझरापोळ संस्थेत सोमवारी गो-वासरु पूजन सोहळा पार पडला. माजी मंत्री सुरेशदादा आणि रत्नाभाभी जैन यांच्याहस्ते गाय-वासरुचे पूजन करुन पुरणपोळीचा नैवद्य अर्पण करण्यात आला.\nजळगाव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ\nजळगाव : जळगाव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच सभेचे चित्रीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या सोबतच मागील सभेचे प्रोसेडिंगचे वाचन व माईक सिस्टीम बंदच्या मुद्यावरूनदेखील गोंधळ वाढला. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले होते. सदस्यांनी चित्रीकरणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. गोंधळ वाढू लागल्याने जि.प.मध्ये पोलिसांना बोलवावे लागले.\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनिकृष्ट दर्जाच्या तेलापासून फरसाण बनवणाऱ्या कारखान्यावर मनसेचा खळ्ळखट्याक पाहायला मिळाला. अंबरनाथमधील आनंद नगर परिसरातील हा कारखाना आहे.\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर ,आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सेना भाजपची युती झाली नाही तर काँग्रेस सहज विजयी होईल, अशी भीती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे.\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nनागपूर - गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढलेल्या पेट्रोलच्या किमतींच्या निशेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी बैलगाडी मोर्चा काढून निषेध नोंदवला.\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nवाशिम - रखरखत्या उन्हात अन्नपाण्यासाठी भटकणा-या माकडांना मंगरुळपीर येथील युवक पंकज परळीकर यांनी मोठा आधार दिला आहे. घराच्या आवारात येणाºया माकडांना ते बिस्किटे, फळे, शेंगदाणे आदि प्रकारचे खाद्य हाताने पुरवून भूतदयेचा परिचय देत आहेत. मानवाच्या आततायी आणि लोभीपणामुळे जंगलांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. वारेमाप होत असलेल्या जंगलतोडीमुळे वन्यजीवांचेही अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर असून, जंगलातील पाणी, चारा संपल्याने हे प्राणी आता लोकवस्तीकडे धाव घेत आहेत. रखरखत्या उन्हात जंगलात चारापाणी नसल्यानेच गेल्या सहा महिन्यांपासून मंगरुळपीर शहरात हजारो माकडे सैरभैर फिरून अन्नपाण्याचा शोध घेत आहेत. या माकडांपासून लोकांना त्रास होत असला तरी, काही मंडळी मात्र या मुक्या जिवांना आधार देत आहेत. यामध्ये मंगरुळपीर येथील पंकज परळीकर यांचा समावेश असून, ते त्यांच्या घराच्या आवारात येणाºया माकडांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ चारण्यासह पाणी पाजून भूतदयेचा परिचय देत आहेत.\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nअकोला - विधान परिषदेचे सभागृह हे धनदांडग्यांचे सभागृह होत आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तोच ही निवडणूक लढवू शकतो असे आजच्या निकालांवरून दिसते त्यामुळे या सभागृहाची आवश्यकताच नाही असे मत आमदार बच्चु कडू यांनी व्यक्त केले. आज लागलेल्या विधान परिषद निकालांवर त्यांनी आपल्या भाष्य केले. ते आज अकोल्यात बोलत होते. आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी ते जालना जिल्ह्यातील भोकरदन अशी आसुडयात्रा काढली आहे या यात्रेंतर्गत अकोल्यात झालेल्या युवा संवाद मेळाव्यात त्यांनी अशोक चव्हाण, अजित पवार, राज ठाकरे शिरीष महाजन यांच्यावर टिका केली. सत्तेत असतांना या नेत्यांनी शेतकºयांकडे पाठ फिरविली असा आरोप त्यांनी केला.\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनाशिक - नाशिकमधील आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये 19 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून 500 नव सैनिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. आज नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये या सैनिकांचे दीक्षांत संचालन पार पडले. यावेळी पदवीदान सोहळाही पार पडला. लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग यांनी जवानांना शपथ दिली. (व्हिडिओ - प्रशांत खरोटे)\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nव्हिडीओ स्टोरी- सचिन मोहिते, नांदेड.\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसोलापूर - दरवाढी च्या विरोधात सोलापुरात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदेयांच्या नेत्तृवाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nनाशिक - गोदामाई विषयी कृतज्ञता व्यक्त करत हजारो भाविकांनी मंगळवारी दि.२२ चांगल्या पर्जन्यसाठी साकडे घातले. निमित्त होते रामकुंडावर आयोजित गंगा दशहरा उत्सवाचे. श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी, गंगा दशहरा उत्सवानिमित्ताने रामकुंडावर गंगापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरु माउली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत हजारो सेवेकरी पर्जन्य सुक्ताचे पाठ करून गोदावरीचे पूजन करून पर्जन्यराजास साकडे घातले.\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nमुंबई - आझाद मैदानात मंगळवारी हजारो धनगर समाजातील बांधवांनी एकवटून आंदोलन केले. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. यावेळी आंदोलकांनी पारंपरिक वेशभूषेत ढोल गजी नृत्य सादर करत आरक्षणाची मागणी केली. ( व्हि़डीओ - चेतन ननावरे)\nनाशिक : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आंदोलन केले. (व्हीडिओ- राजू ठाकरे )\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nखेळताना पडलेला बॉल आणण्यासाठी जेसीबी मशीनवर चढलेल्या मुलाला घाबरवून त्याची मजा बघत बसण्याचा अमानुष प्रकार पुण्यात घडला आहे.\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nमुंबईसारख्या महानगरांची तहान भागवणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरण. याच धरणाशेजारी असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील पाड्यांवर राहणा-यांना मात्र घोटभर पाणी मिळावे म्हणून जीवघेणी पायपीट करावी लागते.\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nपुणे - पुणे शहराजवळीत पिरंगूट घाटातील म्हसोबा देवाच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यानुसार पोलिसांचा तपास सुरु झाला आहे. रविवारी (20 मे) ओजी रात्री 2.45 ते 3.25 च्या सुमारास या मंदिरात चोरी झाली. यात देवाचे दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला आहे.या घटनेबद्दल गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडण्याची मागणी करण्यात येत होती. तपास करताना ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलिसांना आढळले आहे. या फुटेजमध्ये सुरुवातीला खिडकीच्या मार्गाने एक चोर मंदिरात प्रवेश करताना दिसतो. त्याला बाहेरून दुसरा चोर मदत करताना दिसतो. मात्र काही काळाने ती व्यक्तीही मंदिरात प्रवेश करून दानपेटीची चाचपणी करताना दिसते. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\n- अझहर शेखनाशिक - शहरामधील गोदाकाठालगत वाढलेल्या निलगीरीच्या वृक्षराजीवर लांब अंतरापर्यंत भरारी घेणारा नैसर्गिक जैवविविधतेमधील एकमेव सस्तन प्राणी वटवाघळांची वस्ती चांगलीच वाढत आहे. मात्र त्यांच्या हा अधिवास पुढे किती दिवस अस्तित्वात असेल याबाबत शंकाच आहे; कारण या वृक्षराजीचे बुंधे जमिनीपासून जाळण्याचा प्रयत्नही काही दिवसांपुर्वी करण्यात आला. याकडे अद्याप महापालिका प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. हा गोदापार्कचा परिसर निसर्गप्रेमींना नेहमीच खुणावत आला आहे. दररोज संध्यााकळी या ठिकाणी फोटोसेशन करण्यासाठी तरुणाईची गर्दी होते. सुर्यास्तावेळी गोदापात्रात पडणारे सुर्यकिरणे आणि चमचम करणारे नदीपात्राचे विहंगम दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकार या भागात येतात. तसेच हिरव्या वृक्षराजीच्या परिसरात दिवसभर छायाचित्रकार, पक्षी निरिक्षकांची वर्दळ सुरूच असते. निसर्गाचा हा अनमोल ठेवा जपला जावा आणि जैवविविधतेचे संवर्धन व्हावे, अशीच माफक अपेक्षा निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/CEPI/CEPI.php", "date_download": "2018-05-27T01:38:12Z", "digest": "sha1:NHCRPLZP5RWLDJX5PN3U2D37TKN522F2", "length": 7659, "nlines": 93, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "::: Maharashtra Pollution Control Board ::: >> Waste Management >> Comprehensive Environmental Pollution Index", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nव्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक\nसी.ई.पी.आय. - प्रदेश नुसार कृती आराखडा स्थिती\nवने आणि पर्यावरण मंत्रालय, भारत सरकारने महाराष्ट्रात 5 गंभीर प्रदूषित भागात दि. 13/01/2010 रोजी भव्य अधिस्थगन.\nमहाराष्ट्रातील सूक्ष्मसृष्टीने प्रदूषित क्षेत्र - वने आणि पर्यावरण मंत्रालय, भारत सरकारने दि. 15/03/2010 सी.ई.पी.आय. तपशील स्पष्टीकरण\nपत्र 11/02/2011 रोजी सीपीसीबी उद्देशून.\nसीपीसीबी पत्र दिनांक 21/04/2011\nऔद्योगिक समूह तपशील - तारापूर\nऔद्योगिक समूह तपशील - नवी मुंबई\nऔद्योगिक समूह तपशील - औरंगाबाद\nऔद्योगिक समूह तपशील - डोंबिवली\nऔद्योगिक समूह तपशील - चंद्रपूर\nसी.ई.पी.आय क्लस्टर एरिया रिपोर्ट २०१७\nसी.ई.पी.आय एरिया पोस्ट मान्सून मॉनिटरिंग रिपोर्ट २०१७\nऍक्शन प्लॅन रिपोर्ट ऑफ सिव्हिअरली पोल्लूटेड एरिया\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-05-27T01:39:35Z", "digest": "sha1:SIDUWVEBORPKOLRG23TXPTI2XWZ5SZDJ", "length": 4554, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किरितिमाती - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nक्रिसमस द्वीप याच्याशी गल्लत करू नका.\nकिरितीमाती हे प्रशांत महासागरातील हे किरिबाटी देशातील एक बेट आहे. या बेटावरील प्रमाणवेळ जगातील सगळ्यात लवकरची प्रमाणवेळ मानली जाते.\nयाचे जुने नाव क्रिसमस द्वीप होते. हिंदी महासागरातील क्रिसमस द्वीप हे वेगळे बेट आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/", "date_download": "2018-05-27T01:21:00Z", "digest": "sha1:VW6AL3T7742N2EMMSTWEWEIU5DAENLZR", "length": 6417, "nlines": 75, "source_domain": "pclive7.com", "title": "मुंबई | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nपुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहनांची संख्या वाढल्याने आज सकाळपासूनच पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर खंडाळा बोर घाटातील अमृतांजन पुलापासून जवळपास तीन किमी अंतरापर्यत वाहनांच्...\tRead more\nपुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर टेम्पो आणि कारच्या भीषण अपघातात ५ जण ठार\nपिंपरी (Pclive7.com):- मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्यातील साई मोरेश्वर हाॅटेल समोर आयशर टेम्पो व मारूती रिटझ कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात रिटझ कार मधील ५ जण जागीच ठार झाले तर ३...\tRead more\nपुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर अपघातात १ ठार; ३ जण गंभीर जखमी\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर भरधाव कारला झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने खालापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आल...\tRead more\nमुंबई-पुणे प्रवास फक्त १४ मिनिटांत होणार\nनवी दिल्ली :- मुंबई-पुणे प्रवास आता आणखी वेगवान होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार आणि पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने गुरुवारी व्हर्जिन हायपरलूप वन या कंपनीशी करार केला. कंपनी ह...\tRead more\nदादरमध्ये काँग्रेसच्या मोर्चात मनसेचा राडा…\nमुंबई (Pclive7.com):- शिवसेना-मनसेचा गड असलेल्या दादरमध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज फेरीवाल्यांच्या समर्थनासाठी मोर्चा काढला आहे. यावेळी काँग्रेस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2018-05-27T01:12:49Z", "digest": "sha1:PFY75FGCAUTYNKPMSY6L6B3RSO5IVJQ7", "length": 4107, "nlines": 57, "source_domain": "pclive7.com", "title": "राजीनामा | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nअखेर राहुल जाधव यांचा स्थायी सदस्यपदाचा राजीनामा मंजूर\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक राहुल जाधव यांचा स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राजीनामा दिल्याची बाब पक्षाकडून उघड केली...\tRead more\nभाजप खासदार नाना पटोलेंचा राजीनामा\nनवी दिल्ली – भाजप खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आज लोकसभा अध्यक्षांकडे पटोलेंनी राजीनामा सोपवला. खासदार नाना पटोले अनेक दिवसांपासून मोदी सरकारच्या भूमिके...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/sakhi/dhapate-receipy/amp/", "date_download": "2018-05-27T01:34:04Z", "digest": "sha1:XXSAMJL5LDL4RHAOGDVZGDZP7ZGLKUIO", "length": 7131, "nlines": 40, "source_domain": "www.lokmat.com", "title": "dhapate receipy | उकड धपाटे, उरलेल्या मिठाया आणि शिळ्या आमटी-उसळींचा ताजा फर्मास बेत | Lokmat.com", "raw_content": "\nउकड धपाटे, उरलेल्या मिठाया आणि शिळ्या आमटी-उसळींचा ताजा फर्मास बेत\n- शुभा प्रभू-साटम आपल्याकडे शिळासप्तमी साजरी केली जाते. त्या दिवशी आदल्या दिवशी केलेलं खायचं असतं. पण जुन्यातून नवं करूनही शिळासप्तमी साजरी करता येते दिवाळीला, सणाला किंवा हल्ली एरवीही घरात विविध मिठाया आणल्या जातात. त्यातल्या बंगाली मिठाया ज्या पनीरच्या असतात त्या मात्र घ्यायच्या नाहीत. काजू कतली, म्हैसूर. बालूशाही, मलई बर्फी अशा ज्या ...\nआपल्याकडे शिळासप्तमी साजरी केली जाते. त्या दिवशी आदल्या दिवशी केलेलं खायचं असतं. पण जुन्यातून नवं करूनही शिळासप्तमी साजरी करता येते दिवाळीला, सणाला किंवा हल्ली एरवीही घरात विविध मिठाया आणल्या जातात. त्यातल्या बंगाली मिठाया ज्या पनीरच्या असतात त्या मात्र घ्यायच्या नाहीत. काजू कतली, म्हैसूर. बालूशाही, मलई बर्फी अशा ज्या मिठाया असतात त्या सर्व मिक्सरमधून जाड भरडसर वाटायच्या. साधं व्हॅनिला आइस्क्रीम आणायचं, त्यात हे भरड घालायचं आणि परत फ्रीझरमध्ये ते सेट करायचं. यात हवं तर अर्धं उरलेलं चॉकलेट किंवा सुका-मेवा घालू शकता. अनेकदा दोन-चार प्रकारचे आइस्क्रीम थोडी थोडी उरतात. ती यात वापरता येतात. वेळ असेल तर आइस्क्रीम बाउलमध्ये वेगवेगळे घालून वर काजू पूड भरभरून द्यायची. हे दिसतंही मस्त. यावर चॉकलेट किसून घातलं तर उत्तमच. ही मिठाईची भरडपूड हलव्यातही वापरता येते. खव्याऐवजी. हलव्यात पनीरच्या मिठाया मात्र घालायच्या नाहीत. मुलांना या भरडपूडचे गोड सॅण्डविचही देता येतं. नटीला अथवा जॅममध्ये मिक्स करून सॅण्डविच करायचं. मिल्कशेकमध्येही ही भरडपूड वापरता येते किंवा ही पूड जरा बारीक करून उकडलेल्या बटाट्यात घालून गोड पराठे होतात. अफाट चवीचे लागतात. अनेकदा आमटी/वरण उरलं तर परत फोडणी तरी किती आणि कशी देणार खासकरून सणवार म्हणा अथवा काही कार्य झालं की अशी आमटी / वरण उरतेच उरते. अशा वेळी एका जाड बुडाच्या पातेल्यात तुरीचं अथवा मुगाचं वरण घ्यायचं. त्यात गोडा मसाला गूळ, मीठ, तिखट घालून त्या वरणाला उकळी आणायची. वरण थोडं पातळ हवं. त्यात कणीक/ ज्वारी किंवा बाजरी पीठ/ थालीपीठ भाजणी हवं तसं घालून दणदणीत उकड काढायची यात उरलेली पालेभाजीपण ढकलू शकता. ही उकड मग चांगली मळून घ्यावी. आणि नेहमी करतो तसे थालिपीठ/धपाटे करायचे. जेवणाऐवजी हेच. सोबत मस्त चटणी. अत्यंत फर्मास लागतं. उसळ उरली असेल तर ती थोडी चेचून घेऊन त्यात उकडलेला बटाटा, ब्रेड घालून टिक्की होते. बर्गरची पॅटी म्हणून खपवून द्यायची.\n(खाद्यसंस्कृती आणि पाककला यांचा प्रदीर्घ अभ्यास असणाºया लेखिका मुक्त पत्रकार असून, स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.)\nगोऱ्या हट्टाची काळी बाजू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ms-dhoni-doing-absolutely-fine-why-are-people-pointing-him-out-virat-kohli/", "date_download": "2018-05-27T01:23:06Z", "digest": "sha1:NAED5XDJM7RKK4N2GC4426ILVYWD5QSM", "length": 9550, "nlines": 86, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनीच्या टीकाकारांना विराटाचे चोख उत्तर ! - Maha Sports", "raw_content": "\nधोनीच्या टीकाकारांना विराटाचे चोख उत्तर \nधोनीच्या टीकाकारांना विराटाचे चोख उत्तर \n भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसऱ्या टी २० सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार विराट कोहलीने एम एस धोनीच्या टीकाकारांना चोख प्रतिउत्तर दिले आहे.\nविराटला धोनीबद्दल विचारले असता तो म्हणाला, ” मला समजत नाही कि लोक त्याला लक्ष्य का करतात. जर मी एक फलंदाज म्हणून ३ वेळा अपयशी ठरलो तर मला लोक लक्ष्य लार्णार नाही कारण माझं ३५ पेक्षा जास्त वय नाही.”\nविराट धोनीच्या फिटनेसवर म्हणाला ” धोनी फिट आहे आणि त्याने सर्व फिटनेस चाचण्या यशस्वी पार केल्या आहेत. त्याचेमैदानात सर्व गोष्टीत संघासाठी योगदान असते. त्याने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगली फलंदाजी केली होती.”\nतसेच विराटने दुसऱ्या टी २० च्या सामन्याचे उदाहरण देताना म्हणाला, “या मालिकेत त्याला जास्त वेळ फलंदाजी मिळाली नाही. तो ज्या स्थानी खेळायला येतो ते तुम्ही समजून घ्यायला हवे. राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात हार्दिक पांड्यानेही धावा केल्या नव्हत्या तरीही फक्त एकाच व्यक्तीला दोषी कसे धरता. हार्दिकही त्या सामन्यात लवकर बाद झाला होता तरीही एकाच व्यक्तीला लक्ष्य करणे योग्य नाही.”\nदुसऱ्या टी २० सामन्यात धोनी जेव्हा फलंदाजीला आला तेव्हाच्या परिस्थीविषयी बोलताना विराट म्हणाला “धोनी जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा धावगती आधीच ८.५-९.५ पर्यंत गेली होती. नवीन बॉलने जेव्हा गोलंदाजी चालू होती तशी खेळपट्टी तेव्हा नव्हती. खालच्या क्रमांकावर खेळायला येणाऱ्या फलंदाजापेक्षा खेळपट्टीवर स्थिर झालेल्या वरच्या क्रमांकावर खेळायला येणाऱ्या फलंदाजासाठी फलंदाजी करणे सोपे होते. त्या दिवशी आम्ही ज्या खेळपट्टीवर खेळलो त्यावर नंतर खेळ करणे अवघड होती.”\nविराट पुढे म्हणाला ” एक खेळाडू म्हणून आणि संघ व्यवस्थापक म्हणून आम्ही समजू शकतो की कोणत्या परिस्थितीत खेळाडू फलंदाजीसाठी जात आहे. आम्ही लोकांच्या मताने भवानी कुंवा उत्सुक होत नाही कारण ते वेगळ्या दृष्टीने खेळाकडे बघतात. तुम्ही जर मैदानात असाल तर तुम्ही समजू शकता की खेळपट्टी कश्याप्रकारची आहे.”\n“तो जे करत आहे ते योग्य आहे. तो त्याच्या खेळावर कष्ट घेत आहे आणि त्याला त्याची संघातील भूमीका कळते. पण प्रत्येकवेळी सगळं चांगलाच होईल असे नाही. त्याने दिल्लीमध्ये जो षटकार खेचला होता तो सामन्यानंतर झालेल्या शोमध्ये ५ वेळा दाखवण्यात आला आणि आता एका सामन्यात जो चांगला खेळाला नाही म्हणून आपण लगेच त्याच्या निवृत्तीविषयी बोलायला लागलो.”\n“लोकांनी थोडा संयम दाखवायला हवा. तो असा खेळाडू आहे ज्याला क्रिकेट काय आहे हे समजते. तो खूप हुशार आहे आणि त्याला त्याच्या खेळाविषयी आणि फिटनेसविषयी माहित आहे. मला नाही वाटत त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला त्याच्याविषयी निर्णय घ्यायचा अधिकार आहे”\nकाल भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी २० सामन्यात ६ धावांनी विजय मिळवला होता. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे ८ षटकांचाच करण्यात आला होता.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-testi-story-dr-mandar-datar-1069", "date_download": "2018-05-27T01:17:57Z", "digest": "sha1:D7676QFFUGUYHLHRFT6CIMMGM3TQFHPL", "length": 10201, "nlines": 108, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Testi Story Dr. Mandar Datar | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. मंदार नि. दातार\nशुक्रवार, 19 जानेवारी 2018\nमित्रांनो, आपल्या मराठीत ‘कानामागून आली अन तिखट झाली’ अशी एक म्हण आहे ते तुम्हाला माहीत आहे का कधी तरी या म्हणीचा अर्थ नेमका काय आहे असा विचार केलाय का कधी तरी या म्हणीचा अर्थ नेमका काय आहे असा विचार केलाय का नाही, मग मी सांगतो, तुमचा या संदर्भातला एक तर्क मात्र बरोबर आहे, ही म्हण एका तिखटपणा देणाऱ्या वनस्पतीविषयीच आहे. ही आहे मिरची संदर्भात\nमिरची ही आपल्या आहारातील एक महत्त्वाची वनस्पती आहे, हे मी तुम्हाला वेगळे सांगायला नको. मिरची भारतात वापरात येण्यापूर्वी भारतात पदार्थाला तिखटपणा आणण्यासाठी मिरी, मोहरीचा वापर होत असे. पण मिरची भारतात आली आणि तिखटपणासाठी सर्रास मिरचीचा वापर सुरू झाला अन्‌ मिरी, मोहरी मागे पडल्या. त्यामुळे ‘कानामागून आली अन तिखट झाली’ ही म्हण आपल्याकडे रूढ झाली. मिरची हे नावही ‘मिरी’वरून आले आहे. भारतातल्या बहुतांश भाषांमधील मिरचीची नावे मिरी या शब्दावरूनच आली आहेत, अपवाद आहे बंगाली. बंगालीत मिरचीला लंका म्हणतात, हे नावही बहुधा ‘लवंग’वरून आले असावे किंवा श्रीलंकेहून मिरचीची निर्यात कलकत्त्याला होत असे त्यामुळे आले असावे. मिरचीचे इंग्रजी नाव चिली, मात्र जिथे मिरची उगम पावली त्या मेक्‍सिकोच्या दक्षिणेकडे असणाऱ्या चिली या देशावरूनच आले असावे असे मानतात. आईन इ अकबरी या १५९० या वर्षी अकबराचा वजीर असलेल्या अबुल फझल याने लिहिलेल्या प्रसिद्ध ग्रंथात त्या काळातील अनेक खाद्य वनस्पतींचे, पाककृतींचे उल्लेख आहेत. पण त्यात मिरचीचा उल्लेख नाही. यावरून मिरची त्या काळात भारतात नव्हती असा तर्क सहज लावता येतो. मिरचीचा मूळ प्रदेश आहे उष्ण कटिबंधीय अमेरिका. बटाट्याप्रमाणेच स्पेनच्या दर्यावर्दी लोकांनी मिरची युरोपात नेली आणि तिचा प्रसार सर्वत्र झाला. आता जगभरात उष्ण कटिबंधाबरोबरच युरोपातही मिरचीची लागवड करतात.\nपोर्तुगीजांनी मिरची भारतात प्रथम गोव्यात आणली व तिथे तिची मोठ्या प्रमाणात लागवड केली. काही जुन्या मराठी पुस्तकात मिरचीचा उल्लेख गोवई मिरची असा आहे. गोव्यानंतर ती भारतात सर्वत्र लावली गेली. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्हा मिरचीसाठी जसा प्रसिद्ध आहे, तसाच तिखटजाळ खाणाऱ्या लोकांसाठीही. गुंटूर येथे मिरची संशोधन केंद्रही आहे. मिरचीच्या काश्‍मिरी, देग मिरची, ज्वाला, संकेश्‍वरी, दोंडाईचा या जाती प्रसिद्ध आहेत. जगभरात मिरचीचा उपयोग तिखटपणापेक्षाही स्वाद आणण्यासाठी (फ्लेवरिंग एजंट) जास्त प्रमाणात केला जातो. आपण खातो ती ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची ही मिरचीचीच जवळची नातलग आहे.\nआडवे शब्द १. पैदास, उत्पन्न, ३. शंका, संशय...\nमित्रांनो, सूर्यफूल तुम्ही पाहिले आहे का अगदी नसेलच, तर सूर्यफुलाच्या तेलात बनलेले...\nपोपटीचा भात साहित्य ः एक वाटी तांदूळ, एक वाटी पोपटीचे दाणे(पावटा), एक बारीक...\nमसालेदार दहीभेंडी साहित्य ः अडीचशे ग्रॅम ताजी भेंडी, दोनशे ग्रॅम दही, २ हिरव्या...\nआपल्या रोजच्या जेवणात भाज्या, आमट्या, उसळी, चटण्या, कोशिंबिरी असतात. पण कधी कधी तेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/sai-praneeth-shrikanth-kidambi-fight-singapore-open-badminton-tournament-40284", "date_download": "2018-05-27T01:41:56Z", "digest": "sha1:PB3Z4OQ7XO4JL3BN7LY7TXGSOSDNEJCG", "length": 12544, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sai Praneeth - Shrikanth Kidambi to fight for Singapore Open Badminton tournament यंदाचा 'सिंगापूर ओपन' करंडक भारताकडेच! श्रीकांत-साई प्रणित अंतिम फेरीत | eSakal", "raw_content": "\nयंदाचा 'सिंगापूर ओपन' करंडक भारताकडेच श्रीकांत-साई प्रणित अंतिम फेरीत\nशनिवार, 15 एप्रिल 2017\nनवी दिल्ली: भारतीय बॅडमिंटनमधील 'स्टार' खेळाडू स्पर्धेबाहेर पडलेले असताना नवोदित साई प्रणित आणि श्रीकांत किदम्बी यांनी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. यामुळे यंदा सिंगापूर ओपनमध्ये विजेतेपदासाठी दोन्ही भारतीय खेळाडूच लढणार आहेत.\nनवी दिल्ली: भारतीय बॅडमिंटनमधील 'स्टार' खेळाडू स्पर्धेबाहेर पडलेले असताना नवोदित साई प्रणित आणि श्रीकांत किदम्बी यांनी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. यामुळे यंदा सिंगापूर ओपनमध्ये विजेतेपदासाठी दोन्ही भारतीय खेळाडूच लढणार आहेत.\nसाई प्रणितने त्याच्या लौकिकास साजेसा खेळ करत कोरियाच्या ली डॉंग क्‍युनवर सहज मात केली. साई प्रणितने ली डॉंग क्‍युनवर 21-6, 21-8 असा विजय मिळविला. दोन्ही गेममध्ये साईने क्‍युनला प्रतिकाराची संधीही दिली नाही. एखाद्या सुपर सीरिज मालिकेची अंतिम फेरी गाठण्याची ही साईची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये झालेल्या सय्यद मोदी ग्रां.प्री. ची अंतिम फेरी साईने गाठली होती.\nदुसऱ्या उपांत्य फेरीत भारताच्या श्रीकांत किदम्बीने इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिंटिंग याच्यावर मात केली. श्रीकांतने 21-13, 21-14 असा विजय मिळविला. या सामन्यात अँथनीने सुरवातीला आघाडी घेतली होती. एकवेळ श्रीकांत 8-10 असा पिछाडीवर पडला होता. त्यानंतर त्याने सलग गुण जिंकत अँथनीवर आघाडी मिळविली. श्रीकांतने पहिला गेम 17 मिनिटांत जिंकला. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने 9-1 अशी आघाडी घेत अँथनीवर दडपण आणले. त्यानंतर सलग चार गुण घेत अँथनीने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; पण श्रीकांतने त्याला आघाडी मिळू दिली नाही.\nसिंगापूर ओपनमध्ये अंतिम फेरी गाठलेले दोन्ही खेळाडू एकाच देशाचे असण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी चीन, इंडोनेशिया आणि डेन्मार्कच्या खेळाडूंनी अशी कामगिरी केली होती.\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nपुण्यात ठाकरे कलामंदिराचे काम संथ गतीने\nपुणे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या जागेतच बाळासाहेब ठाकरे कलामंदिराचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. वीस कोटी रुपयांचा हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/beed/inspection-khadi-center-ambajogai-has-started/", "date_download": "2018-05-27T01:33:22Z", "digest": "sha1:AFKMC3TZNCPK233Q3R4DUOVJ6ZRQRYTD", "length": 27457, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Inspection At Khadi Center In Ambajogai Has Started | अंबाजोगाई येथील खडी केंद्रातील खोदकामाची तपासणी सुरू | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nअंबाजोगाई येथील खडी केंद्रातील खोदकामाची तपासणी सुरू\nखडी केंद्र चालकांनी अवैधरित्या खोदकाम केलेल्या खदाणीची तपासणी भूमी अभिलेख व महसूल प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. नियमानुसार खोदकाम केले नसेल तर या खडी केंद्रांना नव्या नियमानुसार पाचपट दंड ठोठावण्यात येणार आहे.\nअंबाजोगाई ( बीड ): तालुक्यातील खडी केंद्र चालकांनी अवैधरित्या खोदकाम केलेल्या खदाणीची तपासणी भूमी अभिलेख व महसूल प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. नियमानुसार खोदकाम केले नसेल तर या खडी केंद्रांना नव्या नियमानुसार पाचपट दंड ठोठावण्यात येणार आहे.\nपरवाना मुदतीनंतर नुतनीकरणाबाबत तहसीलदार संतोष रूईकर यांनी खडी केंद्र चालकांना नोटीस बजावल्यानंतरही परवाने नुतनीकरण केले नाही. त्यामुळे तालुक्यातील खडीकेंद्र सील केले होते. या कारवाईनंतर संबंधित खडी केंद्रांनी किती खोदकाम केले, खडी तयार करण्यासाठी दगड वापरले आहेत काय याची मोजणी करून दंड आकारण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे, उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांनी भूमीअभिलेख कार्यालयास पत्र देऊन खदाणीच्या खोदकामाचे मोजमाप करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार भूमिअभिलेख व महसूल प्रशासनाने तालुक्यात असलेल्या खडी केंद्रांनी केलेल्या खोदकामांची तपासणी केली जात आहे.\nतालुक्यातील पोखरी, घाटनांदूर, पिंपळा धायगुडा येथील खडी केंद्रांनी केलेल्या खोदकामाची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. ही तपासणी इतर खडी केंदांची तपासणी सुरु आहे. खडी केंद्रानी केलेले खोदकाम नियमानुसार झाले आहे की नाही हे भूमी अभिलेख कार्यालयाच्या तपासणीतून व या विभागाने दिलेल्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. नियमबाह्य खोदकाम झाल्यानंतर या खडी केंद्रांकडून दंड वसूल करण्यात येणार असल्याने खडी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.\nकिती खोदकाम केले हे पाहून दंड वसुली\nखडी केंद्राने केलेल्या खोदकामाची तपासणी भूमीलेख अभिलेख व महसूल प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. किती खोदकाम केले आहे. याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येईल, असे तहसीलदार संतोष रूईकर म्हणाले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकड्याचा गावरान कांदा इंडोनेशियात; आवक वाढल्याने शेकडो मजुरांना मिळाला रोजगार\nमालकीच्या जागा विकसित करण्याचा बीड जिल्हा परिषदेचा ठराव\nमाजलगावात आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न अधांतरीच; नेत्यांना पडला आश्वासनांचा विसर\nपोटच्या मुलींवर अत्याचार करणार्‍या बापास सक्त मजुरी; आष्टी तालुक्यातील घटना\n अंबाजोगाई जिल्हा न्यायालयातील स्ट्राँग रूम चोरट्यांनी फोडली\nतिपटवाडीचे बापलेक वर्षासाठी हद्दपार; गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत दाखल\nबीड जिल्ह्याला ३३ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट\nअनैतिक संबंधाच्या संशयावरून माजलगावात ट्रक चालकाचा खून\nवाहने अडवून लुटणाऱ्या टोळीचा अंबाजोगाईत पर्दाफाश\nमाजलगावात चोरी, घरफोड्या करणाऱ्या दोन टोळ्या गजाआड\nमाजलगावात सभापती पुत्राचा राडा\nआरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/t9720/", "date_download": "2018-05-27T00:53:46Z", "digest": "sha1:OJUDA6FEV55G5AIDLMYMPSH4E4E4QX3C", "length": 3001, "nlines": 82, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-पैसा तुम्हाला देईल काय?", "raw_content": "\nपैसा तुम्हाला देईल काय\nAuthor Topic: पैसा तुम्हाला देईल काय\nपैसा तुम्हाला देईल काय\nपैसा पैसा करता काय\nपैसा तुम्हाला देईल काय\nअन्न विकत घेवू शकाल,\nपण भूख विकत मिळेल काय\nगादी चादर मिळवून देईल\nपण झोप विकत मिळेल काय\nऔषधे जरी खरेदी केली\nस्वास्थ्य तुम्हास देईल का\nपुस्तके विकत मिळू शकतील\nपण ज्ञान विकत मिळते का\nघर विकत घेता येईल\nपण जिव्हाळा विकत मिळेल काय\nसुखाची साधने घेवू शकाल\nपण सुख विकत मिळेल काय\nदेवाची मुर्ती विकत घ्याल,\nपण भक्ती विकत मिळेल काय\nपैसा पैसा करता काय\nपैसा तुम्हाला देईल काय\nपैसा तुम्हाला देईल काय\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: पैसा तुम्हाला देईल काय\nRe: पैसा तुम्हाला देईल काय\nपैसा तुम्हाला देईल काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2011_04_01_archive.html", "date_download": "2018-05-27T01:09:38Z", "digest": "sha1:43IX5HGVWQU2DBSEE6NXYIF2UQ22KF3E", "length": 22334, "nlines": 141, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: April 2011", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nभाराभार चिंध्यांतली एक चिंधी....\nसतत काहीतरी करत राहायचे, शिकत राहायचे या नादाने पछाडलेले असल्याने बरेचदा अनेक गोष्टी आत्मसात केल्या जातात. पण लगेच पुन्हा एखादे नवीन आकर्षण समोर येते आणि आधी शिकलेल्या कलेवर पुरेसे काम म्हणा, हात साफ करणे म्हणा होत नाही. मग आत्मसात तर केलेय पण त्यात तितकी नजाकत, सफाई न आल्याने मन खट्टू होते. गिरवणेच राहून गेले तर वळणदार अक्षर येईलच कसे पुन्हा नुसतेच वळण नाही तर एकसंधपणा नितांत गरजेचा. अन्यथा लयच हरवायची. घाईघाईत केलेली कलाकृती मनासारखी जमणे कठीणच. त्यातून पुरेसा वेळ व पेशन्स याचेही गणित जमवणे दुरापास्त होऊन बसते. अशा अर्धवट, धेडगुजरी गोष्टी एकावर एक जमतच जातात. ' एक ना धड भाराभार चिंध्या ' सारखी गत.\n असे म्हणत मनाचा हिय्या केला आणि गाठोड्याची निरगाठ उकलली. अनेक डोकी अहमिकेने, ' मी मी ' करत, एकमेकांना बाजूला सारून गलका माजवू लागली. आधीच मन दोलायमान त्यात नेमका कशाला हात घालावा हे चक्र भिरभिरत होतेच. भर्रकन गाठोडे बांधून टाकले. मात्र कोठीच्या खोलीत सारले नाही. दिसू देत समोर सारखे. ते ही बेटे आता ऐकेना. सारखी चळवळ सुरू झाली. आतला गलका वाढतच होता. त्यांनी आता एकोपा करून माझ्यावर हल्ला चढवलेला. मग सपशेल शरणागती पत्करली आणि गाठोडे थोडेसे किलकिले करून एक बाड बाहेर काढले.\nजवळजवळ एक तप झालेले त्यामुळे बरीच धूळ जमली होती. जसे ड्रायव्हिंगचे, पोहण्याचे तसेच बहुतांशी इतरही कलांचे असते-असावे. पण मन साशंक होते. शोमूसाठी शेवटचा स्वेटर विणला होता तेव्हा तो प्रायमरीत होता. जमेल का का उगाच कोठीच्या खोलीत लोकरीच्या गुंड्यांची भर होईल. नकारात्मक प्रश्नांची सरबत्ती सुरू होऊ लागलेली. सरळ उठले, गाडी काढली आणि दुकान गाठले. विलक्षण सुंदर दिसणारे निरनिराळे लोकरीचे रंग, पोत मोह घालू लागले. प्रत्येकाला गोंजारत, मऊमऊ स्पर्श अनुभवत कोणाकोणासाठी विणावे ची यादी गुंफू लागले. असेच करून ठेवू मग पाहू कोणाला होईल ते, हा प्रकार मला झेपत नाही. समोर चेहरा हवाच. म्हणजे मग रंग, वीण, पोत कसे आपसूक जुळतात. माझा मायदेशी जाण्याचा योग लगेच येणार नव्हता पण नचिकेतची धावती भेट ठरलेली. त्यामुळे त्याच्याबरोबर देऊ धाडून या होर्‍याने अंदाजे मापे योजली आणि धडाका लावला. इथेही ऋषांक-आरुष व आदितेय होतेच. गौराबाई ही मस्कत वरून खुणावत होत्या. दोन्ही हात कमरेवर घेऊन ठसक्यात उभी गौरा दिसत होती. \" मावशे, माझी 'याद' आहे ना का उगाच कोठीच्या खोलीत लोकरीच्या गुंड्यांची भर होईल. नकारात्मक प्रश्नांची सरबत्ती सुरू होऊ लागलेली. सरळ उठले, गाडी काढली आणि दुकान गाठले. विलक्षण सुंदर दिसणारे निरनिराळे लोकरीचे रंग, पोत मोह घालू लागले. प्रत्येकाला गोंजारत, मऊमऊ स्पर्श अनुभवत कोणाकोणासाठी विणावे ची यादी गुंफू लागले. असेच करून ठेवू मग पाहू कोणाला होईल ते, हा प्रकार मला झेपत नाही. समोर चेहरा हवाच. म्हणजे मग रंग, वीण, पोत कसे आपसूक जुळतात. माझा मायदेशी जाण्याचा योग लगेच येणार नव्हता पण नचिकेतची धावती भेट ठरलेली. त्यामुळे त्याच्याबरोबर देऊ धाडून या होर्‍याने अंदाजे मापे योजली आणि धडाका लावला. इथेही ऋषांक-आरुष व आदितेय होतेच. गौराबाई ही मस्कत वरून खुणावत होत्या. दोन्ही हात कमरेवर घेऊन ठसक्यात उभी गौरा दिसत होती. \" मावशे, माझी 'याद' आहे ना \" सुरवात जोरदार केली खरी पण भीती होतीच. लोकरीचे गुंडे जागोजागी दिसतील असे पेरून कोठीच्या खोलीला नो एन्ट्री चा बोर्ड लावून जय्यत तयारी केली. :) आणि चक्क आरंभशूर न ठरता बरीच मजल मारली. त्यातले काही नमुने सोबत जोडतेय.\n( अजूनही आहेत काही व विणकामाचा नाद जोरावर आहे... :) दुसर्‍या भागात टाकते )\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 8:10 AM 27 टिप्पणी(ण्या)\nलेबले: आनंद - मनातले\nस्वत:साठीही जग गं .....\nतू नेहमीच मनस्वी वागायचीस. स्वत:वर आसुसून प्रेम करायचीस. अगदी लहान होतीस तेव्हांही आणि आता ’ सरलं किती - उरलं किती ’ चा हिशोब स्वत:च वारंवार मांडू लागलीस, तरीही. तुझा अट्टाहासी, झोकून देण्याचा स्वभाव तसाच किंबहुना जास्तीच मनस्वी झालाय. मनात एखादी गोष्ट आली की त्याक्षणापासूनच तू स्वत:ला त्या गोष्टीस समर्पित करून टाकायचीस. योग्य-अयोग्य, गरज, शक्य-अशक्य, यासारख्या माझ्या मध्यमवर्गीय शंकाकुशंका कधीच तुला पडल्या नाहीत. चुकून कधी मी त्या तुझ्या डोक्यात भरवण्यात कणमात्र यशस्वी झालेच तर, तू ते कधीच मला दाखवले नाहीस आणि त्या कणमात्र शंकांना लगेचच कचऱ्याची टोपली दाखवायला चुकलीही नाहीस.\nपरिणामांची तुला कधीच भीती नव्हती आणि क्षितीही. एखाद्या गोष्टीला किती वाहून घ्यायचं हे परिमाणात तू मोजलं नाहीस की त्या वेड्या ध्यासातून तुला सुखाची-दु:खाची-प्रेमाची-अवहेलनेची-तिरस्काराची-रागाची आणि शब्दात न मांडता येणाऱ्या ’ त्या ’ काही जिव्हारी भावांची प्राप्ती होईल याचीही फिकीर केली नाहीस. मोजके, अगदी बोटावर मोजण्या इतकेच अपवाद वगळता हा मनस्वी अट्टाहास तुला अपयशच देऊन गेला. तरीही तू थांबलीच नाहीस.\nनक्की काय शोधत होतीस गं तू का कोण जाणे, ’ खरंच का काही शोधत होतीस तू का कोण जाणे, ’ खरंच का काही शोधत होतीस तू ’ या प्रश्नातून मी कधीच बाहेर आले नाही. आजही हा प्रश्न तसाच अनुत्तरित आहे. अर्थात मी तुला कधीच उत्तर विचारले नाही. जे तुझ्याकडे नाही ते विचारण्यात काय मतलब गं ’ या प्रश्नातून मी कधीच बाहेर आले नाही. आजही हा प्रश्न तसाच अनुत्तरित आहे. अर्थात मी तुला कधीच उत्तर विचारले नाही. जे तुझ्याकडे नाही ते विचारण्यात काय मतलब गं उगाच तुझ्या डोळ्यात त्या प्रश्नाने क्षणमात्र उठणारी वेदनेची लहर, कुठेशी लागलेली बोच, ठसठसणारी ठेच उघडी पडायची अन मीच त्यात जखमी व्हायची. नेहमीसारखीच. पुन्हा पुन्हा:.... आताशा तुझ्या वेदनांची-ठेचांची दुखरी ठणठण सोसायची ताकद नाही गं माझ्यात. म्हणून बये, वारंवार तुला सावरायचा फोल प्रयत्न मी सोडत नाही. तुला आवडो न आवडो, पटो न पटो... तू माझीच... माझ्यातच सामावलेली आहेस ना बयो.... म्हणून माझा हा दुबळा अट्टाहास सोडत नाही. त्या विक्रमादित्यासारखीच मी ही सदैव प्रयत्न... प्रयत्न आणि प्रयत्न करते आहे. पाहू कोण जिंकते ते. कुठेतरी, कधीतरी तू थकशील.... थांबशील.... शांत बसशील..... मी वाट पाहीन. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत..... मात्र जिंकेन नक्की.\nही आयुष्यभर अशीच सामान्य... नाही नाही, मध्यमवर्गीयच राहणार. अगदी लाडका शब्द आहे तिचा हा. या मध्यमवर्गाचे चांगलेच फावले आहे. काही जमले नाही, काही मिळाले नाही... अहं... मिळवता आले नाही की लगेच याच्यावर खापर फोडून मोकळे व्हायचे. जरा चौकटीच्या बाहेर जायची वेळ आली की लगेच याची ढाल पुढे करायची.\nमनात कितीही भराऱ्या मारायची ऊर्मी उसळली तरी, \" छे हे कुठले आपल्या आवाक्यात... \" असे म्हणत तेच तेच घिसेपिटे, मागल्या पानावरून पुढच्या पानावर मिळमिळीत आयुष्य उलटत राहायचे. बदल गं जरा स्वत:ला. हे बागुलबुवे तूच उभारलेस, तेही अनाकारण. अगं, इथे स्वत:चे झालेय जड तिथे दुसऱ्याच्या आयुष्याची उठाठेव करायला कोणाला वेळ आहे\n स्वत:च्या पायाखाली काय जळतेय हे पाहायला वेळ नसेल पण लोकांच्या घरची खडानखडा माहिती आहे.\nबरं. समजा असेलही तू म्हणतेस तसे. त्याने तुला काय गं फरक पडतो. मुळात तुझा स्वत:कडे पाहण्याचा चष्मा बदल. लोक काय म्हणतील.... हे शब्दच तुझ्या कोशातून हद्दपार कर. आणि लोकांचे काय घेऊन बसलीस, त्यांना स्वत:च्या टोचणीतून सुटका हवी असते ना. मग करतात हा दुसर्‍याच्या जीवनात डोकावण्याचा टाईमपास. तू कधीपासून लोकांच्या या छंदाला भीक घालू लागलीस अगं ते तुला जगायला देत आहेत/नाहीत हा संभ्रम का पडावा अगं ते तुला जगायला देत आहेत/नाहीत हा संभ्रम का पडावा एकेक नवलच ऐकते आहे मी हे. जरा जग गं मनापासून.... मनसोक्त एकेक नवलच ऐकते आहे मी हे. जरा जग गं मनापासून.... मनसोक्त इच्छा, ओढ, आस फक्त मारण्यासाठीच नसते गं. उद्या तू फटदिशी मरून गेलीस ना, तर लोकं त्यांना म्हणायचे तेच म्हणतील फक्त तुझा जीव मात्र गेलेला असेल. मग ही भावनांची आसुसलेली भुतं धड ना तुला मरू देतील धड ना दुसऱ्या जीवात जगू देतील.\nअजूनही वेळ गेलेली नाही. जगायचे, का रोज... अव्याहत कणाकणाने कुढत मरायचे..... निवड तुलाच करायची आहे. निदान ती तरी मोकळी होऊन.... निर्भयपणे कर..... करशील ना\nचला. आजचा एपिसोड संपला रे. आताशा ही प्रतिबिंबांची लढाई वारंवार होऊ लागली आहे. का भुवया का उंचावल्या तुझ्या भुवया का उंचावल्या तुझ्या ’ प्रतिबिंब ’ म्हटले म्हणून ’ प्रतिबिंब ’ म्हटले म्हणून मग काय म्हणू खरं सांग, ’ तुला तरी कळतेय का, खरी कुठली आणि छबी कुठली ’ भेसळ इतकी बेमालूम आहे की माझा पाराही ओळखू शकत नाही आताशा. म्हणा, मी ही काहीसा जीर्ण, विदीर्ण झालोय. कुठे कुठे पारा उडलाय... विरलाय.... त्या विरलेल्या तुकड्यात दिसणारी तिची तडफड पाहवत नाही. वाटतं, सांगावं तिला.... इतरांसाठी जगच गं बयो पण त्याचबरोबर स्वत:साठीही जग गं..... स्वत:साठीही जग.....\n( फोटो जालावरून साभार )\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 7:24 AM 21 टिप्पणी(ण्या)\nलेबले: तुकडा तुकडा चंद्र, मुक्तक विचार जीवन\nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nभाराभार चिंध्यांतली एक चिंधी....\nस्वत:साठीही जग गं .....\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z130311015720/view", "date_download": "2018-05-27T01:07:44Z", "digest": "sha1:OJE5YOYIK66WPZTO3GIXJKVQKILJ6IXN", "length": 12903, "nlines": 320, "source_domain": "m.transliteral.org", "title": "स्त्रीजीवन - ऋतुवर्णन व सृष्टी वर्णन", "raw_content": "\nओवी गीते : स्त्रीजीवन|\nस्त्रीजीवन - ऋतुवर्णन व सृष्टी वर्णन\nमुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.\nऋतुवर्णन व सृष्टी वर्णन\nबघा झाले मेघ गोळा\nमोर अश्रु तो गाळिती\nशेतात जातात घेऊनी ॥१५॥\nशेता जाती सुवासिनी ॥१६॥\nनको जाऊ तू पाण्यात\nपाणी झाल जसे काल\nतुला बंडी मी घालीन\nराही बाळा तू निजून\nनको जाऊ तू बाहेर\nतू रे राजा सुकुमार\nतोंड लाल लाल झाले ॥५०॥\nतान्हे बाळ निवांत ॥५२॥\nझाडा पल्लव फोडूनी ॥५५॥\nझाडा फुटे नवा पत्ता ॥५६॥\nआधी उगवे माझ्या दारी\nगावा गेले छाया कर\nभानु नव्हे हा भास्कर\nसदा खाली वर होई ॥७१॥\nपाणी समुद्र घे पोटी\nत्याला नाही कधी तुटी ॥७२॥\nकिती टाहो तू फोडशी\nजाऊन बसला आकाशी ॥७३॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cover-story-raju-patil-1358", "date_download": "2018-05-27T01:09:28Z", "digest": "sha1:ZNNPNGZTI5SNCH3IGTH65CLHXLGOQXQB", "length": 16023, "nlines": 118, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "sakal saptahik cover story Raju Patil | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 28 मार्च 2018\nकोल्हापूर जिल्ह्याचे ‘ऑक्‍सिजन पार्क’ म्हणून ज्याला संबोधले जाते, असे राधानगरी अभयारण्य पश्‍चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील परिसरात येते. दक्षिण व उत्तरेकडील पश्‍चिम घाटाला जोडणारा हा सह्याद्रीमधील महत्त्वाचा जंगल पट्टा आहे. निमसदाहरित जंगल प्रकारात याचा समावेश होतो. देशात सर्वप्रथम करवीर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांनी दाजीपूरच्या जंगलाचा टापू आरक्षित केला. हेच आरक्षित जंगल पुढे विस्तारित होत, राधानगरी अभयारण्य म्हणून ओळखले जाऊ लागले. कोल्हापूर संस्थानचे विलीनीकरण झाल्यानंतर १९५८ मध्ये दाजीपूर जंगलाची अभयारण्य अशी ओळख झाली. राज्यातील हे सर्वांत जुने अभयारण्य आहे.\nकोल्हापूर जिल्ह्याचे ‘ऑक्‍सिजन पार्क’ म्हणून ज्याला संबोधले जाते, असे राधानगरी अभयारण्य पश्‍चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील परिसरात येते. दक्षिण व उत्तरेकडील पश्‍चिम घाटाला जोडणारा हा सह्याद्रीमधील महत्त्वाचा जंगल पट्टा आहे. निमसदाहरित जंगल प्रकारात याचा समावेश होतो. देशात सर्वप्रथम करवीर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांनी दाजीपूरच्या जंगलाचा टापू आरक्षित केला. हेच आरक्षित जंगल पुढे विस्तारित होत, राधानगरी अभयारण्य म्हणून ओळखले जाऊ लागले. कोल्हापूर संस्थानचे विलीनीकरण झाल्यानंतर १९५८ मध्ये दाजीपूर जंगलाची अभयारण्य अशी ओळख झाली. राज्यातील हे सर्वांत जुने अभयारण्य आहे. राधानगरीचा लक्ष्मी तलाव आणि काळम्मावाडी धरणाच्या भोवतालचा परिसर मिळून १९८५ ला पुन्हा विस्तार झाला आणि याची ओळख राधानगरी अभयारण्य अशी झाली.\nकोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिमेस असणाऱ्या राधानगरी अभयारण्याचा परिसर ३५१ चौ. कि. मी. आहे. समुद्रसपाटीपासूनची याची सरासरी उंची ९०० ते १००० फूट असून, या परिसरात प्रचंड प्रमाणात पाऊस होतो. दाजीपूर आणि राधानगरी हे या अभयारण्याचे अविभाज्य भाग आहेत. येथील घनदाट जंगलांचे पट्टे ‘डंग’ म्हणून ओळखले जातात. डोंगरमाथ्यावर जांभा खडकाचे मोठे सडे आहेत. त्यांच्या भोवताली असणाऱ्या दाट जंगलात संपन्न जैवविविधता आढळते. राज्यासह देशभरातून अनेक पर्यटक या परिसराला भेट देतात. यासाठी एक नोव्हेंबर ते ३१ मे हा कालावधी अभयारण्याच्या प्रवेशासाठी निश्‍चित केला आहे. पावसाळ्यात अभयारण्यात प्रवेश बंद केला जातो; मात्र राधानगरी व काळम्मावाडी धरण आणि यांच्या परिसरातील धबधबे यांमुळे पावसाळ्यातही अशी ठिकाणे पर्यटकांना खुणावत असतात.\nया अभयारण्याचे महत्त्व म्हणजे निमसदाहरित व वर्षाअखेर पानगळीच्या मिसळलेल्या जंगलप्रकाराने असंख्य झाडांच्या प्रजातीचे हे आश्रयस्थान आहे. दऱ्याखोऱ्यांतील घनदाट जंगल, विस्तीर्ण सडे, गवताळ कुरणात असंख्य प्रजातीचे वृक्ष, वेली, झुडपे, ऑर्किड्‌स, फुले, नेचे, बुरशी आढळतात. साग, शिसव, सावर, फणस, आंबा, जांभूळ, पळस, पांगिरा, अंजन, खैर, कारवी आदी काही नावे यासंदर्भात आवर्जून नोंदवता येतील. १५०० पेक्षा जास्त फुलझाडांच्या प्रजाती आहेत. भारतीय द्वीपकल्पामधील प्रदेशनिष्ठ २०० प्रजाती येथे आहेत. ३०० पेक्षा अधिक औषधी वनस्पतींचे हे भांडार आहे. करवंद, कारवी, निरगुडी, अडुळसा, तोरण, शिकेकाई, रानमिरी, मुरूडशेंग, वाघाटी, सर्पगंधा, धायटी आदी झुडपे व वेली आहेत.\nसरिसृप गटात येथे पाली, सरडे, साप, सुरळ्यांचे अनेक प्रकार आहेत. उभयचरांमध्ये वेगवेगळे बेडूक आहेत. शिवाय देवगांडूळ हा पर्यावरणासाठी महत्त्वाचा; परंतु दुर्लक्षित प्राणी आहे. येथे एका नव्या पालीचाही शोध लागला आहे. ३३ प्रजातीचे साप नोंदलेले आहेत. यात ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक, एरिक्‍स व्हीटेकरी, पाईड बेली व शिल्डटेल अशा दुर्मिळ सापांचाही आढळ आहे.\nफुलपाखरांच्या १२१ प्रजातींची येथे नोंद आहे. सदर्न बर्डविंग हे देशातील सर्वांत मोठे (९० मिमी) फुलपाखरू येथे असून, ग्रास ज्युवेल हे सर्वांत लहान फुलपाखरू (१५मिमी) येथे आढळते. सामूहिक स्थलांतर करणारीही फुलपाखरे आहेत.\nगव्यांसाठी विशेष प्रसिद्ध असे हे अभयारण्य असून त्याशिवाय येथे ३५ प्रकारचे वन्य प्राणी आढळतात. यांमध्ये वाघ, बिबटे, काळा बिबट्या, लहान हरिण (पिसोरी), रानकुत्रा, अस्वल, सांबर, भेकर, चौशिंगा, रानडुक्कर, साळिंदर, उदमांजर, खवले मांजर, शेकरू, लंगूर, ससा आदींसह वटवाघळांच्या तीन जातींचा समावेश आहे. शिवाय २३५ विविध प्रकारचे पक्षी येथे आहेत.\nलक्ष्मी सागर जलाशय, शाहू सागर जलाशय, सावराई सडा, सांबरकोंड, कोकण दर्शन पॉइंट, वाघाचे पाणी, सापळा, उगवाई देवराई, शिवगड किल्ला.\nकोल्हापूरपासून पन्नास किलोमीटरवर राधानगरी हे तालुक्‍याचे ठिकाण आहे. तिथून पाच किलोमीटरवर लक्ष्मी तलाव, दहा किलोमीटर दक्षिणेकडे काळम्मावाडी तलाव, राधानगरीतून थेट पुढे तीस किलोमीटरवर अभयारण्याचे मुख्य गेट दाजीपूर येथे आहे. तिथून २१ किलोमीटरचा अभयारण्य प्रवास. इथून सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द असलेली गावे फोंडा १३ किलोमीटर आणि कणकवली ३३ किलोमीटर अंतरावर आहेत. अभयारण्यात जीपच चालते. त्या येथे भाड्यानेही मिळतात. राहण्यासाठी राधानगरीत अनेक हॉटेल्स आहेत. दाजीपूर येथे वन्यजीव विभागाच्या तंबू निवासाची सोय आहे.\nकोल्हापूर राधानगरी अभयारण्य पर्यावरण सह्याद्री\nमहाराष्ट्रातील गडकोट जाणीवपूर्वक पाहायला बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही गोष्ट...\nपर्यटन वृत्तीचा वाढता कल आणि त्याची गरज आणि मागण्या लक्षात घेऊन, पर्यावरण हितैषी आणि...\nकाही दिवसांपुर्वी प्रसिद्ध झालेल्या गुगलच्या एका डुडलनी लक्ष वेधून घेतलं. पारंपरिक...\nआंबोलीचे पर्यटन... अंबोली हे समुद्रसपाटीपासून सुमारे सातशे मीटर उंचीवर असलेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/NorthMaharashtra/Jalgaon", "date_download": "2018-05-27T01:03:45Z", "digest": "sha1:CPQ4KXEUKOQR6XDQSXLBGZ5AJLCENLV2", "length": 22765, "nlines": 271, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Jalgaon", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान राज्य जळगाव\n--Select District-- अहमदनगर धुळे नंदुरबार नाशिक\nजळगावकरांना आता शहरातच उपलब्ध होणार पासपोर्ट\nजळगाव - जळगावकरांना पासपोर्टसाठी परदेशवारी होण्याआधीच मुंबई, नाशिकची वारी करायला लागायची. परंतू आता पासपोर्ट काढण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई, नाशिकपर्यंत चकरा मारण्याची आवश्यकता भासणार नाही.\nरहस्यमय खूनाची अखेर उकल, प्रेमसंबंधातून खून केल्याची आरोपीची कबुली\nजळगाव - मारहाणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीने नागद येथील व्यक्तीचा खून करून त्याला मित्रांच्या मदतीने विहिरीत फेकल्याचा कबुली जबाब दिल्याने चार वर्षांपूर्वी झालेल्या खुनामागील रहस्य पोलिसांनी अखेर उलगडले आहे. प्रेम प्रकरणातून हा खून करण्यात आल्याचे आता उघड झाले आहे.\nमुक्ताईनगरमध्ये शस्त्रांसह तरुणाला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी\nजळगाव - जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे एका तरुणाला शस्त्रांसह अटक केली आहे. त्याच्याजवळून लाकडी बंदूक, धारधार तलवार व तिक्ष्ण भाला अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. गुरुवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.\nचारित्र्याच्या संशयातून जळगावात महिलेला जिवंत जाळले..\nजळगाव - चारित्र्याच्या संशयावरून ४२ वर्षीय महिलेला जवळच्याच लोकांनी अंगावर रॉकेल टाकून जिवंत पेटवून देण्याचा संतापजनक प्रकार शिरसोली गावात घडला आहे.\nश्रमदान पाहून आमीर भारवला, पत्नी किरण सोबत गावकऱ्यांसाठी गायले गाणे\nजळगाव - 'पानी फाउंडेशन'च्या माध्यमातून संपूर्ण राज्यात सध्या तुफान आले आहे. याच पार्श्वभूमीवर आमीर खान आणि पत्नी किरण राव सध्या खान्देश दौऱ्यावर आहेत. अमळनेर तालुक्यातील जवखेडा गावात सुरू असलेल्या पानी फाउंडेशनच्या जलसंधारणाच्या कामाची त्याने पाहणी केली. यावेळी गावकऱ्यांमधील एकी, शिस्त आणि टीमवर्क पाहून तो भारावून गेला.\nअभिनेता आमिर खान श्रमदानासाठी जवखेड्यात दाखल\nजळगाव - पानी फाउंडेशनचा संस्थापक अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव हे दोन दिवसीय खान्देश दौऱ्यावर आहेत. आज हे जोडपे श्रमदानासाठी जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यामधील जवखेडा या गावात आले आहेत.\nतब्बल २ दिवस बिबट्याचे झाडावर ठाण, वनविभागही झाला हतबल\nजळगाव - बोदवड तालुक्यातील कुऱ्हा हरदो शेत शिवारातील एका झाडावर अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्त चांगलेच भेदरले. खरीपाचा हंगाम येणार असल्याने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.\nलग्न समारंभाहून परत येताना अपघात, एकाच कुटुंबातील ५ ठार\nजळगाव - लग्न समारंभ आटोपून घरी येताना मारूती कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार, तर ४ जण गंभीर जखमी झाले. पारोळा तालुक्यातील दळवेल गावाजवळ हा अपघात झाला. या घटनेमुळे वाणी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.\nक्लीन चिटनंतर एकनाथ खडसेंचे जळगावात जल्लोषात स्वागत\nजळगाव - पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाख खडसेंना क्लीन चिट दिल्यानंतर त्यांचे प्रथमच जिल्ह्यात आगमन झाले. यामुळे भुसावळ येथे भाजप कार्यकर्ते तसेच खडसे समर्थकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी त्यांनी आपण आणखी जोमदारपणे काम करू असे सांगितले. मात्र मंत्रिमंडळातील समावेशाबाबत विचारेल्या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगले.\nपत्नी, मुलीवर पेट्रोल ओतून पतीची रेल्वेखाली आत्महत्या\nजळगाव - पत्नी आणि मुलीला पेट्रोल ओतून जिवंत पेटवून देत पतीने स्वतः रेल्वेखाली आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील अमळनेरमध्ये प्रताप मिल कम्पाऊंड परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे.\nपाणीटंचाईने घेतला वृद्धेचा बळी, जलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यातील विदारक चित्र\nजळगाव - पाणी भरण्यासाठी गेलेल्या ७० वर्षीय महिलेचा पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यात घडली आहे. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याच तालुक्यात एका महिलेचा पाणीबळी गेल्याची विदारक घटना समोर आली आहे.\nजळगाव जिल्हा बँकेत राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन\nजळगाव - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी जिल्हा बँकेत खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात आले. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्केच कर्जपुरवठा करणार असल्याचे परिपत्रक जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काढले आहे. या विरोधात शेट्टी यांनी ठिय्या आंदोलन केले.\nपेट्रोल पंप संचालकाची गोळ्या झाडून हत्या, हल्लेखोरांचा शोध सुरू\nजळगाव - जिल्ह्यातील अमळनेर शहरात पेट्रोल पंप संचालकाची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अलीअजगर बोहरी उर्फ बाबा बोहरी, असे या हत्या झालेल्या पेट्रोल पंप संचालकचे नाव आहे. बोहरी पेट्रोल पंपाचे ते संचालक होते.\nअंजली दमानिया अडचणीत; खडसेंनी ठोकला १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा\nजळगाव - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यातील संघर्ष आणखीनच तीव्र होत चालला आहे. जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिसांत खडसे यांनी स्वतः दमानियांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत खडसेंनी दमानियांवर १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.\nमुक्ताईनगरमध्ये शस्त्रांसह तरुणाला अटक, ५ दिवसांची...\nजळगाव - जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे\nरहस्यमय खूनाची अखेर उकल, प्रेमसंबंधातून खून केल्याची... जळगाव - मारहाणीच्या गुन्ह्यात\nजळगावकरांना आता शहरातच उपलब्ध होणार पासपोर्ट जळगाव - जळगावकरांना पासपोर्टसाठी परदेशवारी\nऑरेगॉनमध्ये निवडून येणाऱ्या सुशिला जयपाल दक्षिण आशियातील पहिल्या महिला\nमोत्यांचे शहर हैदराबादमधील पर्यटन स्थळे..\nमोत्यांचे शहर म्हणुन ओळख असणारे हैदराबाद शहर\nइतिहासाच्या पाऊलखुणा : किल्ले 'रायगड' किल्ले 'रायगड' हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील\nमराठवाड्याला लाभलेले नैसर्गिक वरदान - गौताळा अभयारण्य मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nइअरफोन वापरताना 'ही' काळजी अवश्य घ्या बस, ऑफिस किंवा रस्त्यात कुठेही कानात इअरफोन घातलेली\nथायरॉईड आणि आहार थायरॉईडची समस्या असणाऱ्या बहुतेक लोकांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे, की\n'संजू'चे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस, तब्बल ११ वर्षांनंतर सोनम-रणबीर दिसेल एकत्र\nपुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार 'बाबूराव स्टाईल'चा अंदाज मुंबई - अक्षय कुमार, सुनील\n...म्हणून स्वराला यूजर्स म्हणाले, 'निरमावाली दीदी मिळाली' मुंबई - अभिनेत्री स्वरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2018-05-27T01:29:11Z", "digest": "sha1:I7QAFCQ5RITTELRSFYIJHOW5JGWSI27N", "length": 4173, "nlines": 57, "source_domain": "pclive7.com", "title": "संत तुकारामनगर | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nस्वच्छता किट वाटपात पक्षीय राजकारण; नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचा आरोप\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने बालवाडीतील विद्यार्थ्यांना स्वच्छता किट वाटप केले जात आहेत. त्यामध्ये पक्षीय भेदाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नग...\tRead more\nअशोक बँकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपिंपरी (Pclive7.com):- अशोक नागरी सहकारी बँकेचा १८ वा वर्धापन दिन व अशोक सर्वांगिण विकास सोसायटीचा २२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. प्रशांत पगारे होते. बँकेचे...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://ashbaby.wordpress.com/category/%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-05-27T00:59:12Z", "digest": "sha1:WAEHEWMXOCPL2AW4ZPPDWEFPPMT4YYHB", "length": 25209, "nlines": 86, "source_domain": "ashbaby.wordpress.com", "title": "थोडे वेगळे – अ-अनुदिनी…", "raw_content": "\nब्लॊगसमुद्रात अजुन एक थेंब……………\nमांडे हा शब्द मी साधारण दुसरी-तिसरीत असताना मराठीच्या पुस्तकात पहिल्यांदा वाचला. मनातल्या मनात मांडे खाल्ले, मनातले मांडे मनातच जिरले.. वगैरे वाचुन मांडे म्हणजे काहीतरी खायचा पदार्थ आहे हे लक्षात आले. पण हा पदार्थ दिसतो कसा, खातात कशाबरोबर इत्यादी प्रश्न मनात उपस्थित झाले. म्हणजे तसे मला तेव्हा जिलेबी, पुरणपोळी इत्यादी पदार्थही कसे दिसतात ते माहित नव्हते. पण ते शब्द कानावरुनही गेले नव्हते, त्यामुळे अर्थात दिसतात कसे हा प्रश्न उपस्थित झाला नव्हता.\nमग काही दिवस मी आईच्या मागे भुंगा लावुन दिला, ‘मांडे म्हणजे काय ते मला सांग.’ आता आंबोलीसारख्या खेड्यात राहणा-या माझ्या आईनेही मांडे कधी ऐकले नव्हते. ती मला काय सांगणार कप्पाळ तिला फक्त तांदळापासुन बनवण्यात येणारे पोळ्या, खापरोळ्या, शिरवाळ्या इत्यादी पदार्थ माहित होते. शेवटी तिने मांडे हे आंबोळीसारखेच असतात असे मला सांगुन स्वतःची सुटका करुन घेतली. सगळे जग तांदुळमयच आहे यावर माझा तेव्हा खुपच विश्वास होता, त्यामुळे मीही मांडे हा आंबोळीसारखा दिसणारा, तांदळापासुन बनवलेला काहीतरी गोड गोड पदार्थ आहे असा माझा समज करुन घेतला. कालांतराने मी हे सगळे विसरुनही गेले.\nकाही वर्षांपुर्वी लोकप्रभाचा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील पदार्थांवर एक विशेषांक निघाला होता. त्यात मांड्यांचा उल्लेख वाचला. परत सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. पण एक पदार्थ म्हणुन मांड्यांबद्दल काहीच माहिती त्या अंकात दिली नव्हती. लेखकाने ‘मांडे खुप मोठे होते, एकाचे चार तुकडे करुन आम्ही खाल्ले’ म्हणुन लिहिले होते. परत माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू….. इतका मोठा पदार्थ की चारजणांना खावा लागला नक्कीच लेखकाची खाण्याची क्षमता कमी असणार…….\nतेव्हा इंटरनेट वगैरे फारसे नसल्याने गुगलुन वगैरे पाहताही आले नाही.. (आता सगळे कसे सोप्पे झालेय ना डोक्यात प्रश्न आला की चला लगेच गुगलवर…… )\nमांड्यांना मी परत एकदा विसरले. तीनचार वर्षांपुर्वी ऑफिसात सटाणा-नाशिकच्या एका मित्राने पुरणपोळीसदृष्य एक पदार्थ आणला. एकदम पातळ कवर आणि त्यात अतिशय कोरडे असे गोड सारण. आकार कसा असणार याचा पत्ता लागेना कारण त्याने तुकडे करुन आणलेले. हे काय आहे असे विचारल्यावर तो म्हणाला, आमच्याकडे ह्याला मांडे म्हणतात. तुम्ही पुरणपोळी म्हणा आणि खा. मी एकदम उडीच मारली. म्हटले, गेले कित्येक वर्षे मी जे मांडे मांडे म्हणुन ऐकतेय ते आज असे अचानक पुढ्यात आले….\nमग त्या मित्राला विचारले कसे करतात वगैरे वगैरे. तो म्हणाला, खुप कठीण आहेत करायला. माझी आई हातांवर अश्शी अश्शी फिरवुन करते आणि मग खापरावर भाजते. मी परत बुचकळ्यात. आमच्याकडे मातीचे मडके फुटले की त्याच्या तुकड्याला खापर म्हणतात. आता ह्या लोकांनी खापराच्या तुकड्यांवर कसे काय भाजले असणार हे मांडे छ्या.. खुप गर्दी झाली डोक्यात विचारांची. त्या मित्राला माझी दया आली. तो म्हणाला, कधीतरी माझ्या गावी ये आणि बघ कसे करतात ते मांडे.\nतर मित्रांनो, माझ्या त्या दिव्य मित्राच्या घरी जाऊन मांडे बघण्याचे भाग्य मला ह्या दस-याला लाभले. त्याच्या घरी चक्रपुजा होती. त्या निमित्ताने त्याने बोलावले. म्हणाला, मांडे हा चक्रपुजेतला एक महत्वाचा घटक आहे, तर तुला त्या निमित्ताने पहायला मिळेल मांडे कसे करतात ते. मी मग अगदी सुरवातीपासुन पाहिले मांडे कसे करतात ते आणि तुमच्यापैकी कोणी माझ्यासारखेच अज्ञ असतील मांड्यांच्या बाबतीत तर त्यांचेही अज्ञान दुर व्हावे म्हणुन इथे लिहिण्याचा उद्योग करतेय…\nबाकी हे मला पाककृतीतही टाकता आले असते, पण जी पाकृ मला ह्या जन्मात करायला जमणार नाहीय ती उगाच इथे टाकायला जीव धजावला नाही. इथे टाकण्यासाठीची पाकृ आधी आपल्याला तरी करता यायला पाहिजे ना…..\nतर मंडळी, आता हे मांडे बनतात कसे ते पाहुया…\nमांड्यांचे सारण आपण पुरणपोळीचे करतो तसेच करतात. चणाडाळ धुवुन चुलीवर शिजत ठेवतात, शिजली की मोठ्या चाळणीवर ओतुन पाणी पुर्णपणे काढतात आणि मग परत चुलीवर चढवुन तिच्यात गुळ घालुन गुळ शिजेपर्यंत आणि सारण थोडे सुकेपर्यंत ढवळत राहतात. गरम असतानाच पाट्यावर वाटायचे. मिक्सरवर वाटले तरी चालते. एकदम बारीक वाटले गेले म्हणजे झाले.\nमांड्यांचे कवर पाहुन ते मैद्याचे केलेय असे वाटते पण ते तसे नाहीय.\nअगदी उत्तम प्रतिचा लोकवण वगैरे गहु घ्यायचा, तो स्वच्छ धुऊन उन्हात वाळवायचा आणि जात्यावर अगदी बारीक पिठ दळायचे. जर गिरणीवर दळुन आणले तरी चालते. नंतर चाळणीने चाळण्याऐवजी वस्त्रगाळ करुन घ्यायचे. पिठ वस्त्रगाळ करुन घेतले नाही तर मांडा बनवताना कडेला जाड राहतो, भाजताना कडा निट भाजल्या जात नाहीत आणि मग तेवढी गोल कड काढुन टाकावी लागते.\nमग हवे तितके पिठ घेऊन थोडे तेल घालून, मीठ घालुन पाण्याने भिजवायचे. मीठ अगदी नेमके, योग्य प्रमाणात घालायला हवे, कारण कमी पडले तर मांडा करताना मोडतो. साधारण पोळ्यांसाठी भिजवतो तसे भिजवायचे नी मग त्याला तासभर तरी तेल लावुन उलटेसुलटे फिरवत तिंबत बसायचे.\nतासाभराने अगदी मैद्याच्या पिठासारखा पोत आणि लवचिकपणा येतो या पिठाच्या गोळ्याला. सारणापेक्षा पिठ निट जमायला हवे, नाहीतर सगळेच ओम्फस व्हायचे. मांडा करताना मोडत असल्यास मीठ बरोबर पडले का ते चेक करतात आणि कमी असल्यास घालुन परत मळतात. मग मांडा न मोडता व्यवस्थित होतो.\nपिठ भिजवणा-या आजीबाईंनी दोन चमचे पुरण टाकले पिठातआणि परत एकदा तिंबुन मग झाकुन ठेवले गोळ्याला. असे केल्याने छान लाटले जाते म्हणे.\nआता पिठ आणि सारण दोन्ही तयार आहेत. तिन विटा मांडुन वेगळी चुल लावली जाते. अर्थात आज भरपुर मांडे करायचे असल्याने ही सोय केलीय. अन्यथा रोजच्याच चुलीवर खापर ठेऊन मांडे भाजायचे. हे खापर म्हणजे खास मांडे भाजण्यासाठी बनवलेलेल मातीचे भांडे साधारण १५०-२०० रु. पर्यंत किंमत असलेले हे मडके दिसायला दोन बशा एकमेकींवर उपड्या ठेवल्या तर जशा दिसतील तसे दिसते. त्याला खालच्या बाजुने तोंड असते. तिच्यातुन धग वरपर्यंत पोचुन मांडे भाजले जातात. शहरवासिय मांडेप्रेमींसाठी गॅसवर वापरता येतील अशी लहान आकाराची खापरेही आता बाजारात मिळु लागलीत अशी माहिती आजीबाईंनी दिली.\nमांड्यांचा पसारा अगदी खाली दिसतोय तसा मांडायचा आणि करायचे सुरू मांडे करायला.\nर आता मांडा बनवतात कसा ते पाहु. प्रथम आपली मोठी पोळी असते त्या आकाराच्या दोन पोळ्या करुन घेतात. मग साधारण नारळाच्या आकाराचा सारणाचा गोळा घेऊन त्याला ह्या दोन पोळ्यांच्या मधे ठेवतात. बाजु हळु बंद करुन घेतात आणि मग बाजुबाजुने हळुवारपणे लाटायचं.\nदोन पोळ्या झाल्या की नारळाएवढे सारण घ्यायचे आणि भरायचे दोन पोळ्यांमध्ये आणि मग मांडा लाटायला घ्यायचा.\nलाटताना पोळपाट न वापरता मोठे ताट उपडे घालुन त्यावर लाटतात म्हणजे मोठा पृष्ठभाग मिळतो लाटायला. लाटत लाटत ताट भरले की पोळी हळुच उचलुन हाताने फिरवायची. फिरवत फिरवत अलगद दोन्ही हात आडवे घेऊन कोपरांचा आधार द्यायचा आणि कोपराकोपरांनी मांड्याला फिरवायचे. हे काम जलद करावे लागते त्याचबरोबर जपुनही करावे लागते. जलद अशासाठी की सारण सरकून एकाच बाजुला यायला नको आणि हे करताना मांडा मोडु नये म्हणुन जपायचे.\nअसा तयार झालेला मांडा आता खापरावर टाकायचा. एवढा मोठा मांडा गोल आकाराच्या खापरावर अजिबात चुणी वगैरे न पाडता टाकणे ही सुद्धा एक मोठी कला आहे असे वाटले पाहुन.\nमांडा खापरावरुन घसरुन पडु नये म्हणुन कधीकधी काहीतरी जड ठेवतात वर.\nमग एका बाजुने भाजला की अलगदपणे आणि अतिशय वेगात तो उलटवायचा.\nदोन्ही बाजु भाजल्या की खाली काढायचा आणि जरा थंड झाला की घडी घालायची. ही घडी आयताकृती घालतात. जर कोणी नुसती घडी बघितली की त्याला पत्ताच लागणार नाही हा पदार्थ गोल आहे ह्याचा.\nआपण पुरणपोळीला वरुन तुप लावतो तसे मांड्यांना तुप वगैरे काही लावत नाहीत. चणाडाळ शिजवल्यावर जे पाणी काढतात त्याचीच आपण कटाची आमटी करतो तशी आमटी करतात. त्यात मांडा बुडवुन खातात. तसेच दुध थोडे आटवुन त्यात साखर घालुन बासुंदीसारखे करतात. चक्रपुजेला हे दोन प्रकार करतात आणि मांडा त्यात बुडवुन खातात.\nआंब्याच्या मोसमात आमरस करायचा आणि सोबत मांडे एरवी एक माणुस फक्त अर्धाच मांडा खाऊ शकतो एकावेळी. पण आमरस केल्यास मात्र १ ते दिड मांडा एक माणुस सहजपणे खाउन जातो अशी आमरसाची किमया आजोबांनी ऐकवली\nचक्रपुजा ही घरात धनधान्य भरपुर यावे, समृद्धी यावी यासाठी केली जाते असे मला पुजेचे स्वरुप पाहुन वाटले. सांज्याच्या करंज्या करतात, त्यांना सांजोरी म्हणतात. गुळाचे पाणी घालुन गव्हाच्या गोड पु-या करतात, त्यांना सोळी म्हणतात.\nपुजा मांड्ताना एका बाजुला वीटा रचुन होमाची तयारी करतात. होमापुढे तांदुळ पसरतात आणि मुठीत तांदुळ घेऊन एकात एक अशी पाच्-सात वर्तुळे काढतात. त्या वर्तुळावर घरच्या बागेतल्या आंबा, सिताफळ, लिंबु वगैरे झाडांच्या छोट्या फांद्या अंथरतात. त्यावर गोलाकारात मांडे रचतात. मधे एक आणि बाजुला गोल दहा मांडे असे अकरा मांडे रचतात. मांड्यांवर सोळी, सांजोरी लावतात. तळलेल्या कुरडया रचतात. त्यावर दहा दिवे आणि मध्ये एक मोठा दिवा (ह्याला मेंढ्या म्हणतात) असे पिठाचे दिवे ठेवतात. हे दिवेही आधी बनवुन उकडुन तयार ठेवतात.\nहोम पेटवल्यावर होमाच्या ज्योतीने मधला दिवा आणि बाजुचे दहा दिवे पेटवतात. मग सगळ्यांनी नमस्कार करायचा. सगळे झाले की पंगत बसते आणि मग मांड्याचा यथायोग्य समाचार घेतला जातो.\nतर असे हे मांडेपुराण…. आवडले तर पुढच्या वर्षी माझ्याबरोबर चला चक्रपुजेला….\nविडिओज पण घेतलेले आहेत. खाली लिंक्स दिल्यात त्या कृपया पाहा. आवाज मात्र शुन्यावर ठेवा, अर्थात ज्यांना अहिराणी बडबड ऐकायची असेल त्यांनी ऐकावी….\nजरासा मोठा झाला की अलगद हातावर उचलुन घ्यायचा आणि मनगट व कोपराचा आधार देत देत मोठा करायचा. अगदी पातळ झाला की मग खापरावर टाकायचा. कधीकधी मांडा सुळ्ळकन घसरुनही पडतो खापरावरुन. तसे होऊ नये म्हणुन काहीतरी जड ठेवतात वर. फोटोत मक्याचे दाणे काढल्यावर उरलेले कांड ठेवले आहे. एरवी त्याचा उपयोग सैपाकघरात जळण म्हणुन होतो.\nएक बाजु पुरती भाजली गेली की मांडा उलटवायचा. मांड्याला खालच्या बाजुला कधीकधी आंच मिळत नाही त्यामुळे जळते लाकुड घेऊन त्याचा शेक देतात. दोन्ही बाजु शेकल्या की उतरवायचा आणि घडी घालायची.\nमला मांडे करुन पाहण्याचा खुप आग्रह झाला. पण इतक्या बायकांच्या फौजेसमोर आपले पितळ उघडे पडु नये म्हणुन मी नम्रपणे नकार दिला…. 🙂\nयावर आपले मत नोंदवा\nकाल कसा होता ते उद्या आठवायला मदत व्हावी म्हणुन हा खटाटोप....\nअसेच काही बाही (12)\nएक सुंदर रविवार………. (1)\nपुनःश्च हरी ओम……… (हेही परत…) (1)\nबाय बाय २०११ वेलकम २०१२…….. (1)\nहे ही दिवस जातील.. (1)\n२०१४ संपत आले…. (1)\nआठवणी.. आठवणी…. काय करावे यांचे\nबालपणीचा काळ सुखाचा……… (1)\nप्रवास आणि भटकंती (1)\nपृथ्वीवर उरलेली चांद्रभुमी – लडाख (1)\nमाझे स्वयंपाकघरातले प्रयोग (1)\nमी पाहिलेले नाटक-सिनेमा (2)\nसंगीत बया दार उघड (1)\nपुनःश्च हरी ओम……… (हेही परत…)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cover-story-kaustubh-kelkar-marathi-article-1220", "date_download": "2018-05-27T01:06:02Z", "digest": "sha1:2ITXVW4CJPDW2527UNQZRBTYP5CYAJL7", "length": 30913, "nlines": 129, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Kaustubh Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nकौस्तुभ मो. केळकर, आर्थिक घडामोडीचे अभ्यासक\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nस्वतःचे ‘घर’ हवे हे लाडके स्वप्न सर्वांनीच बाळगलेले असते. घरासाठी गुंतवणूक करणे ही मोठी जोखीम असते. आपल्या स्वप्नातले घर घेताना नक्की कुठल्या घटकांचा विचार करावा नवीन घरासाठी लागणारे भांडवल कसे उभे करावे नवीन घरासाठी लागणारे भांडवल कसे उभे करावे यासाठीचे सरकारी कायदे कुठले यासाठीचे सरकारी कायदे कुठले घर घेतल्यानंतर गृहनिर्माण सोसायटी कशी स्थापन करावी घर घेतल्यानंतर गृहनिर्माण सोसायटी कशी स्थापन करावी कुठली कागदपत्रे तपासावीत, या सर्व विषयांवर महत्त्वपूर्ण माहिती देणारा प्रॉपर्टी विशेषांक\nरिअल इस्टेट क्षेत्रामध्ये सध्या आमूलाग्र बदल घडून येत आहेत. प्रथम म्हणजे सरकारने अनेक शहरातून स्मार्ट सिटी योजना राबवण्यास सुरवात झाली आहे. यामध्ये काहीसे गोंधळाचे, दिरंगाईचे वातावरण असले तरी यातून अनेक नव्या टाऊनशिप उभारण्यास चालना मिळेल, यामध्ये बजेट होम्स, लक्‍झरी होम्स असे अनेक पर्याय उपलब्ध होतील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नव्याने आलेला आणि क्रांतिकारी ‘रेरा‘ कायदा. या महत्त्वपूर्ण कायद्यामुळे घरे मिळण्यात होणारी दिरंगाई, फसवणूक , रिअल इस्टेट व्यवसायातील काही अपप्रवृत्ती यांना मोठा आळा बसेल अशी चिन्हे दिसत असून, याद्वारे ग्राहकांना मोठे संरक्षण मिळेल. आयुष्याची पुंजी घालून घर घेणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. तिसरा मुद्दा म्हणजे आजच्या काळात घरांच्या मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने, घरांच्या किमती आकर्षक पातळीवर येत आहेत असे दिसते. परवडणाऱ्या घरांसाठी आणि काही अटी लक्षात घेता ‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत अनुदान आहे. हे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते, तसेच स्टील ,सिमेंट आणि इतर लागणाऱ्या वस्तूंची मागणी वाढून एकंदर व्यापाराला चालना मिळते आणि आर्थिक विकास दराला मोठा हातभार लागतो. सरकारने या क्षेत्राचे महत्त्व जाणले असून २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घर‘ अशी महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे.\nआता विशेष करून पुणे शहर आणि आपच्या परिसराचा विचार केल्यास येथे रिअल इस्टेट क्षेत्रात चांगल्या घडामोडी घडत आहेत. पुणे शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड झाल्याने महत्त्वाची घटना घडली आहे. तसेच सरकारने पुणे मेट्रोपॉलीटियन रिजनल डेव्हलपमेंट ऑथोरिटीची स्थापना करून पुणे शहराच्या भोवतालच्या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पावले टाकत आहे. आणखी महत्त्वाचे म्हणजे पुण्याबाहेरील वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी रिंगरोडचा प्रस्ताव पुढे सरकला आहे. या सर्व योजना पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी वरदान ठरेल. पुण्याच्या परिसरात अनेक नव्या औद्योगिक वसाहती उभ्या रहात आहेत. अनेक क्षेत्रात नवीन गुंतवणूक येत आहे. हे सर्व लक्षात घेता साऱ्या देशभरातून पुण्याकडे लोकांचा ओघ वाढत आहे. या सर्वांना निवासाची गरज आहे. तसेच आपल्या भावी पिढीसाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे दीर्घकाळात फायदेशीर ठरेल. यामुळे रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे महत्त्व वाढत आहे. घर ही निव्वळ गरज म्हणून राहिली नसून, त्याला आता गुंतवणुकीच्या आणि पुढील पिढीच्या भविष्यातील तरतुदीच्या दृष्टिकोनातून बघितले जात आहे.\nया क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी पुढील पर्याय उपलब्ध आहेत १) सदनिका , घर २) फार्म हाउस / निवासी प्लॉट. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना त्याचा उद्देश स्पष्ट असणे आवश्‍यक असते. तरंच या क्षेत्रातील गुंतवणूक यशस्वी ठरेल. या उद्देशांबद्दल आता विस्ताराने बघू.\nअनेकदा निव्वळ गुंतवणूक म्हणून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली जाते. या प्रकारात निवासाची गरज हा उद्देश नसल्याने या प्रकारच्या गुंतवणुकीचे निकष वेगळे आहेत.\nएखाद्या व्यक्तीने शहराच्या मध्यभागात फ्लॅट वा प्लॉट घ्यायचे ठरवले तर त्यासाठी मोजावी लागणारी किंमत अवाजवी नसल्याचा अंदाज घ्यावा, तसेच भविष्यात यामध्ये किती वृद्धी होईल याचा अंदाज घ्यावा. तसे केल्यास यातून योग्य परतावा मिळू शकतो. सर्वसाधारणपणे रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीत दीर्घकाळात परतावा मिळतो. हे पाहता गुंतवणूकदारांना कोणत्या भागात गुंतवणूक केल्यास परतावा चांगला मिळू शकतो असा प्रश्न पडेल. रिअल इस्टेट गुंतवणूक म्हणून खरेदी करण्यापूर्वी त्या भागातील भविष्यातील आर्थिक आणि औद्योगिक प्रगती कशा प्रकारची असेल याचा ठोकताळा घेणे इष्ट ठरेल. केंद्र सरकारने मुंबई- बंगलोर इंडस्ट्रिअल कॉरिडॉर जाहीर केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सातारा, सांगली, कराड कोल्हापूर या भागात भविष्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती, टाऊनशिप, अत्याधुनिक गोदामे, पूरक व्यवसाय येण्याची शक्‍यता आहे .तसेच मुंबई- बंगलोर महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम चालू आहे. यातून वर नमूद केलेल्या शहरांचा आणि नजीकच्या भागाचा उत्तम विकास होऊ शकेल.\nतसेच राज्य सरकारने ‘नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग’ जाहीर केला असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहण सुरू आहे, या महामार्गाच्या आसपासच्या शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागाचा मोठा विकास होईल, हे लक्षात घेता येथे गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध आहेत. सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणानुसार औद्योगिक विकास महामंडळाने पुणे-सातारा-सोलापूर असा इंडस्ट्रिअल कॉरिडॉर जाहीर केला आहे. यामध्ये एकंदर ३० हजार हेक्‍टर क्षेत्र जाहीर केले असून यामध्ये पंचतारांकित औद्योगिक वसाहती , पूरक उद्योग उभारले जातील. यातून सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर या शहरांचा मोठा विकास होईल. पुणे औरंगाबाद रस्त्याचे चार पदरीकरण पूर्ण झाले असून यामुळे पुणे नगर रस्त्यावर विकासाकरिता मोठी चालना मिळेल. हे पाहता नगरच्या अलीकडे असलेला सुपे परिसर भविष्यातील गुंतवणुकीस चांगला पर्याय असू शकतो.\nएखाद्या व्यक्तीची निवासाची गरज असेल तर त्या व्यक्तीच्या बजेटनुसार फ्लॅट , प्लॉट घेऊन त्यावर बंगला बांधणे, रो-हाउस असे पर्याय आहेत. हे खरेदी करताना बजेट, निवासापासून त्या व्यक्तीचे व कुटुंबातील इतरांचे नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणाचे अंतर, शाळा-कॉलेजचे अंतर, हॉस्पिटल, बाजार इत्यादी सुविधांचा विचार करणे गरजेचे ठरते. तसेच निवासाची निवास करताना नोकरी , व्यवसाय , शिक्षणासाठी करावा लागणारा प्रवास भत्यावरील खर्च (इंधन/वाहन) आणि निवासाची/ घराची किंमत याची योग्य सांगड घालणे निकडीचे ठरते.\nरिअल इस्टेट खरेदी करताना कोणती सावधानता बाळगावी\nफ्लॅटच्या किंवा प्लॉटच्या प्रकल्पाच्या विकसकाकडून प्रकल्पाबाबत संपूर्ण माहिती घ्यावी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पाची ‘ रेरा‘ अंतर्गत नोंदणी झाली आहे याची खात्री करून घ्यावी त्या प्रकल्पाच्या आकर्षक जाहिरात, माहितीपत्रकावर विसंबून राहू नये.\nविकसकाने पूर्वी पूर्ण केलेले प्रकल्प, बांधकाम दर्जा याबाबत माहिती करून घ्यावी. विकसकाची बाजारातील पत तपासावी, त्या विकासकाच्या पूर्वीच्या प्रकल्पांना भेट देऊन तेथे राहणाऱ्या लोकांबरोबर चर्चा करावी.\nप्रकल्पास नामवंत अर्थसंस्थांनी मान्यता दिली आहे का त्या संस्था तेथील प्लॉट, रो हाउस , फ्लॅट खरेदी करण्यास कर्ज देतात का त्या संस्था तेथील प्लॉट, रो हाउस , फ्लॅट खरेदी करण्यास कर्ज देतात का याची माहिती घ्यावी .\nविकसकाने नमूद केलेला दर हा त्या परिसरातील इतर प्रकल्पांच्या तुलनेत कसा आहे ते पाहून घ्यावे .\nआता आपण प्लॉट आणि फ्लॅटच्या निवडीच्या निकषांबद्दल विस्ताराने बघू\nअ) निव्वळ गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून प्लॉट वा फ्लॅट घ्यायचा असेल तर त्याबद्दलचे निकष\nप्लॉट वा फ्लॅट शांत परिसरात असावा.\nफ्लॅट घेतला असल्यास तो भाड्याने द्यावा. यातून देखभाल खर्च, नगरपालिकेचे कर असे खर्च भागवता येतात. तसेच उत्पन्नसुद्धा मिळते.\nप्लॉट घेतला असल्यास त्याला कुंपण घालावे.\nप्लॉटवर नियमित जात जावे. आपले लक्ष असेल तर अतिक्रमणाचा धोका संभवत नाही.\nप्लॉटवर लागू होणारे सरकारी कर (उदा.- एन.ए. कर) नियमित भरणे.\nब) निवासाच्या गरजेकरिता फ्लॅट घेतला असल्यास त्याबद्दलचे निकष\nफ्लॅट खरेदी करताना बहुसंख्य वेळा कर्ज घेतले जते. तेव्हा गृहकर्जाच्या फेडीबाबत वर्तमानातील आणि भविष्यातील आर्थिक क्षमतेचा पूर्ण विचार करून गृहकर्ज घ्यावे.\nफ्लॅट शक्‍यतो मुख्य रस्त्यावर नसावा, जेणेकरून धूळ, आवाज, प्रदूषण यांचा त्रास होणार नाही.\nफ्लॅट घेतल्यानंतर प्रकल्पाची सहकारी गृहरचना संस्था स्थापन करणे, तसेच विकासकाकडून कनव्हेअन्स डीड करून घेणे निकडीचे असते. यातून सहकारी गृहरचना संस्थेकडे प्रकल्पाची मालकी येते आणि महत्त्वाचे म्हणजे विकासकाने घेतलेल्या एकरकमी देखभाल खर्चाची रक्कम संस्थेच्या ताब्यात येते.\nगृहखरेदीमध्ये बहुतांश वेळा गृहकर्ज घेतले जाते. गृहकर्जाच्या मदतीने सामान्य माणूस आपले घराचे स्वप्न पुरे करू शकतो. वर नमूद केल्याप्रमाणे आजच्या काळात घरांच्या किमती आकर्षक पातळीवर येत असल्याचे दिसत आहे आणि ही वेळ घर घेण्यासाठी, सुयोग्य ठरू शकते. आज सरकारी, खासगी क्षेत्रातील, सहकारी बॅंका, बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था ( एनबीएफसी ) गृह कर्ज देतात. या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा असल्याने कर्ज घेणारी व्यक्ती राजा आहे. गृहकर्ज घेताना विविध पर्यायांचा तुलनात्मक अभ्यास करून कर्ज घ्यावे. यामध्ये कर्जाचा व्याजदर, ईएमआय, कर्जाचा कालावधी, प्रोसेसिंग फी या सर्वांचा विचार करावा.आज गृह कर्ज सुमारे ८.३५ टक्के वार्षिक व्याजदराने उपलब्ध आहेत. महत्त्वाचे म्हणजे घर घेण्यासाठी एखाद्या प्रकल्पाची निवड करण्यापूर्वी या प्रकल्पाला बॅंकांनी मान्यता दिला आहे का हे तपासणे, कारण बॅंका सर्व कायदेशीर बाबी पाहूनच प्रकल्पाला कर्ज मंजूर करतात आणि हे सुरक्षित व्यवहारासाठी आवश्‍यक आहे. तसेच प्रकल्पाची ‘रेरा’ अंर्तगत नोंदणी आहे का आणि नोंदणी क्रमांक याची खात्री करणे.\nगृहकर्ज घराच्या किमतीच्या सुमारे ८५ टक्‍क्‍यांपर्यंत मिळू शकते. काहीवेळा जास्त सुद्धा मिळते, तसेच अनेक प्रवर्तक कंपन्या स्वतः खास व्याजदराने कर्ज देऊ करतात, परंतु हे खरेच स्वस्त आहे का हे तपासून पाहावे. कर्ज मिळवण्यासाठी, आपले ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड), उत्पन्नाचा दाखला, फॉर्म १६, इन्कम टॅक्‍स रिटर्न, विकासकाबरोबरचा करार, इंडेक्‍स-२ अशी विविध कागदपत्रे सादर करावी लागतात. बॅंकेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो. गृहकर्ज घेतल्यास करबचत करता येते. यामध्ये ८० सी या कलमांतर्गत अंतर्गत १.५० लाख रुपयांपर्यंतच्या मुद्दल फेडीतून करबचत करता येते, तर कलम २४ या खाली २ लाख रुपयांपर्यंतच्या व्याज फेडीसाठी करबचत करता येते. या सवलती मिळवण्यासाठी काही अटी, नियम लागू आहेत. याची करसल्लागाराकडून सखोल माहिती करून घ्यावी. कर्जासाठी अर्ज दोघांना करता येतो यातून पती-पत्नी या दोघांचे उत्पन्न करून जास्त रकमेचे कर्ज घेता येते. कर्ज घेताना आपल्या परतफेडीच्या क्षमतेचा विचार करून घ्यावे नाहीतर यातून मोठी आर्थिक अडचण उभी राहू शकते. तसेच महत्त्वाचे म्हणजे कधीही- कर्जाचा हप्ता (ईएमआय) चुकवू नये, यातून मोठा दंड पडू शकतो आणि आपली आर्थिक पत घसरते. एक सावधगिरीचा उपाय म्हणून कर्जाच्या रकमेइतका विमा उतरावा, कारण दुर्दैवाने काही अघटित घडल्यास कुटुंबावर कर्जाचा बोजा पडत नाही. गृहकर्ज घेतल्यावर ते लवकरात लवकर कसे फेडता येईल हे पाहावे. कारण बॅंका २० वर्षे द्यावे लागणारे व्याज पहिल्या ५ वर्षातच वसूल करतात आणि शक्‍यतोवर कर्ज टॉप अप करू नये. हे आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने अयोग्य आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेता गृह कर्ज सर्व बाजूने विचार करून घेणे.\nवरील सर्व मुद्दे लक्षात घेता दिसून येते की , रिअल इस्टेटमधील गुंतवणूक (उद्देश कोणताही असो) संपूर्णपणे विचार करून, खबरदारी बाळगून करणे आवश्‍यक असते , कारण बहुतांश वेळा ही गुंतवणूक आयुष्यात एकदाच होत असते.\nआज घराच्या किमती आकर्षक पातळीवर आल्या आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना प्रश्न पडतात की फ्लॅट, प्लॉटचे गुंतवणूक करण्यास थांबावे का किमती अजून खाली येतील का किमती अजून खाली येतील का याबाबत लक्षात घेतले पाहिजे की आपला देश आजही सुमारे ६ टक्के दराने विकास करत आहे. पुणे शहर आणि सभोवतालच्या परिसराच्या विकासाच्या मोठ्या योजना आखल्या आहेत. यामुळे घरांची मागणी कायम आहे. परंतु लोकांनी घर, फ्लॅट, प्लॉट घेताना शक्‍य असल्यास ग्रुप बुकिंग करावे. चांगली घासाघीस करावी, म्हणजे चांगले डील मिळू शकेल. या सर्व पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी आपले बजेट, उद्देश यांचा सारासार विचार करून, जागरूकपणे गुंतवणूक केल्यास ती यशस्वी होईल.\nलमार्टने फ्लिपकार्टला तब्बल १६ अब्ज डॉलर्स (१ लाख कोटी रुपये) खर्च करून आपल्या...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय लाल किल्ला दत्तक दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला केंद्र सरकारने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-05-27T01:32:50Z", "digest": "sha1:7KKUJUPCXGINKV7OW5SNIGBKBJDTZSDB", "length": 11342, "nlines": 77, "source_domain": "pclive7.com", "title": "आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता – रामदास आठवले | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nHome पिंपरी-चिंचवड आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता – रामदास आठवले\nआगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता – रामदास आठवले\nपिंपरी (Pclive7.com):- आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता असून राजस्थानमध्ये भाजपला फटका बसू शकतो. तर, उत्तर पूर्वच्या तिन्ही राज्यात भाजपची सत्ता येईल असे भाकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. दलित मते भाजपकडे वळली असून २०१९ च्या निवडणुकीला माझा पक्ष आणि मी भाजप सोबत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच शिवसेनेला सोबत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सेनेला कॅबिनेट मंत्रिपद देऊन उद्धव ठाकरे यांची नाराजी भाजपच्या नेत्यांनी दूर करावी. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आरपीआय राज्यात २ जागांवर निवडणूक लढणार असून विधानसभेसाठी एका जिल्ह्यात १ ते २ जागा देण्यासाठी प्रयत्न करणार असून किमान ४० जागा लढविणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nपिंपरी चिंचवड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे वतीने पिंपरीत सामाजिक सलोखा परिषदेचे आयोजन केले आहे. तत्पूर्वी, आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला विभागाच्या राज्य सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, पुणे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, बाळासाहेब भागवत आदी उपस्थित होते.\nनिरव मोदीचा भ्रष्टाचार मोठा आहे. त्याला पकडून लवकरात लवकर जेलमध्ये पाठविण्यात येईल. बँकांची देखील चौकशी होणार आहे असे सांगत आठवले पुढे म्हणाले, “भीमा कोरेगाव मध्ये आता शांतता आहे. दलित आणि मराठ्यांमध्ये एकता हवी आहे. दोन्ही समाजांची एकत्र येण्याची भूमिका आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार मुलाखतीत आरक्षण आर्थिक निकषांवर द्यावे असे म्हणाले होते. परंतु, दलितांना जातीच्याच आधारावर आरक्षण द्यावे जोपर्यंत जाती जात नाहीत तोपर्यंत आरक्षण जाणार नाही. पवार यांचा मला फोन आला होता. ते म्हणाले होते ‘मराठ्यांना आरक्षण देताना आर्थिक निकष सर्वांना आर्थिक निकष नाही’\n२०१४ ला महाराष्ट्रातून काँग्रेसला घालवण्याची प्रबळ इच्छा होती. २०१९ ला काँग्रेसला येऊ न देण्याची प्रबळ इच्छा आहे. आगामी निवडणुकीत भाजपला राजस्थान सारख्या काही राज्यात थोडा फटका बसू शकतो असे सांगत आठवले म्हणाले, “शिवसेनेला चांगली खाती मिळाली नाहीत म्हणून त्यांची नाराजी असू शकते. शिवसेनेला एखादे कॅबिनेट पद मिळावे. यासाठी मी प्रयत्नशील आहे. नारायण राणे माझ्या पक्षात आले तर चांगली गोष्ट झाली असती. त्यांना मीच सल्ला दिला की काँग्रेसमधून माझ्याकडे या किंवा भाजपकडे जा, पण त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला.”\nवढुबुद्रुकच्या प्रकरणानंतर मी गावाला भेट दिली आहे. सर्व मिटल्याचे मला समजले. मराठा समाजाने सहकार्य केले. त्याबद्दल मराठा समाजाचे आभार. ज्याच्या विरोधात पुरावे सापडतील त्याला तात्काळ पकडावे, अशी आमची मागणी असणार आहे. तसेच कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही असे आठवले म्हणाले.\nस्थानिक पुढारी आरपीआयच्या कार्यकर्त्यांना मान देत नाहीत. आम्ही कुणीतरी मान द्यावा म्हणून लढत नाही. वेळ आल्यानंतर यांनाही मान मिळेल. समाजामध्ये दलित आणि मराठा एकत्रितपणे नांदण्यासाठी ही सामाजिक सलोखा परिषद घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.\nTags: bjpPCLIVE7.COMPcmc newsRamdas AathavaleRpiचिंचवडपिंपरीभाजपरामदास आठवलेलोकसभा\nपाणी दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध\nस्थायी समिती अध्यक्षपदाचा फैसला आज होणार\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2013/01/blog-post_17.html", "date_download": "2018-05-27T01:17:15Z", "digest": "sha1:YLZ4D6EMMPIVVRXOAIVLVSPSJIK63IP3", "length": 21585, "nlines": 267, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: गुळाची पोळी", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nसंक्रांत आणि तिळाचे लाडू, वड्या, तिळगूळ, गुळाची पोळी हे समीकरण अगदी हवेहवेसेच. वर्षभरात आपण चिक्की किंवा वड्याही खातो पण सहसा गुळाची पोळी केली जात नाही. माझ्याकडून तरी नाही होत. तसेच आपल्याकडे या सगळ्या परंपरांमागेही एक धारणा दडलेली आहे. थंडीचा कडाका पडलेला असतो. त्वचा फार कोरडी, शुष्क जाणवते. शरीराला उष्णतेची, इंधनाची गरज तीव्रतेने जाणवते. मला आठवतेय माझी आजी दर शनीवारी न चुकता वाटीत खोबरेल तेल घेऊन गरम करून संपूर्ण अंगाला लावत असे. ८४ वर्षापर्यंत तिच्या त्वचेची तकाकी आणि पोत इतका सुंदर होता. रोज मॉश्चरायजर लावले तरी तेलाइतका परिणाम बहुदा होत नाही. आजी, आई न चुकता संक्रांतीला वड्या, लाडू व गुळाची पोळी करतच करत. विशेषतः: पोळी हटकून होत असे. आई अजूनही करते. आजकाल घरटी माणसांची संख्या रोडावत चालली आहे. दोघच दोघं. असे घाट घालावा तर खाणार तरी कोण असा प्रश्न पडतोय. पण तरीही ही गुळपोळी, होळीला पुरणाची पोळी, पाडव्याला श्रीखंड, गणपतीला मोदक व दिवाळीचा फराळ करायचाच असे ठरवून टाकलेय. या गोष्टी वारंवार होत नसल्याने दरवेळी थोडीशी धाकधूकच वाटते. तश्यांत जर केल्याच गेल्या नाहीत तर जमायच्याच नाहीत आणि इथे विकत मिळणार नाहीत.\n\" संक्रांतींच्या मन:पूर्वक शुभेच्छा\n\" गुळाची पोळी अतिशय खुसखुशीत, खमंग झालीये. ती खाऊन तोंड गोड करा आणि गोड बोला \nपिवळा गूळ चार वाट्या\nअर्धी वाटी चण्याच्या डाळीचे पीठ\nदोन चमचे तीळ भाजून पूड करून\nतांदळाची पिठी एक वाटी\nएक चमचा वेलदोड्याची पूड\nदोन चमचे बदाम+काजूची पूड ( ऐच्छिक )\nफार कडक नाही व लिबलिबीतही नाही असा चांगल्या प्रतीचा मऊसर पिवळा गूळ किसून घ्यावा. कुटूनही घेऊ शकतो. मात्र कुटताना खलबत्त्यात थोडे तेल घालावे म्हणजे खाली चिकटणार नाही. मी गूळ किसून घेते. खसखस व तीळ मंद आचेवर भाजून पूड करावी. डाळीचे पीठ चमचाभर तेलावर बदामी रंगावर आंच मंद ठेवून पक्के भाजावे. किसलेला ( वा कुटलेला ) गुळात खसखस+तिळाचे कूट, डाळीचे पीठ, वेलदोड्याची व बदाम+काजूची पूड घालून चांगले मळावे. गुळात खडे, गठुळ्या बिलकूल नसाव्यात. एकसंध गोळा व्हायला हवा. अन्यथा लाटताना हटकून चिरा पडतील.\nकणकेमध्ये अर्धी वाटी तेल गरम करून घालावे. चवीपुरते मीठही घालावे. कणीक घट्ट भिजवावी. गुळाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यावे. कणकेचेही गोळे करून घ्यावेत. एका पोळीला दोन गोळे हवेत व त्यातील एक गुळाच्या गोळीपेक्षा किंचित मोठा असावा. कणकेच्या दोन गोळ्यांमध्ये गुळाची गोळी ठेवून दोन्ही कडा नीट जुळवून बंद करून घ्याव्यात. तांदुळाच्या पिठीवर हलक्या हाताने पातळ पोळी लाटावी. पोळी लाटताना गूळ नीट कडेपर्यंत पसरेल असे पाहावे.\nतवा गरम करून घेऊन मध्यम आंचेवर हलकेच पोळी टाकून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यावी. पातळ केलेले तूप त्यावर पसरवून गरम गरम खावी. गुळाची पोळी थंड झाली तरी छान लागते. आता घरोघरी मायक्रोव्हेव आहेत. टिशू पेपरमध्ये गुंडाळून तीस सेकंद ठेवून खाल्ल्यास नुकतीच केल्यासारखी चव लागेल. शिळी गुळाची पोळीही अप्रतिम लागते. थोडक्यात काय कशीही खाल्लीत तरी आवडणारच. :)\nगूळ चांगला असणे हे फार महत्त्वाचे आहे. ओला जास्त आंबल्यासारखा वास येणार गूळ अजिबात घेऊ नये. तसेच अतिशय कोरडा, कडक गूळही घेऊ नये. गूळ फार वेळ किसून-कुटून उघडा ठेवून देऊ नये.\nकणकेत तेलाचे मोहन घालायलाच हवे. हा पदार्थ फारच क्वचित केला जातो त्यामुळे तो करताना उगाच हात आखडता घेऊ नये. जे गरजेचे आहे ते तितक्या प्रमाणात घातले नाहीतर सगळे मुसळ केरात. पोळी लाटतानाच जर फुटली, चिरा गेल्या तर मग ती भाजताना फार कटकट होते.\nगुळाची पोळी खाताना भरपूर साजूक तूप घालून खावी. मनात डाएटाचा विचार अजिबात आणू नये. :)\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 4:21 PM\nहा सल्ला आवडला.. \"गुळाची पोळी खाताना भरपूर साजूक तूप घालून खावी. मनात डाएटाचा विचार अजिबात आणू नये. :)\nखावे तर चवीने.:) :)\nगोड, अगदी गुळाच्या पोळी सारखा.....\nविजय ब्लॉगवर स्वागत आहे व धन्यवाद\nआधी डाएट्वर,व्यायामावर पोस्ट लिहायची मग गुळाचे पोळी सुद्धा दाखवयाची...ह्म्म्म्म्म्म..निषेध \nहाहा.. मला वाटलेलेच. आता पुढल्यावेळी तुला खिलवते म्हणजे तुझा निषेध विरघळून जाईल बघ. :)\n त्याशिवाय गुळाची पोळी पूर्णत्वास जात नाही नं. :)\nअगं, छोट्या छोट्या कर हव्या तर. हारोळ्य़ांच्या आकाराच्या. लेकीलाही आवडतील. :)\nतू विणकाम घे परत करायला, ब्लॉग नकोच... गुळाच्या पोळ्या, हारोळ्या वगैरे एकाच पोस्ट मधे गुंफायला लागलीयेस :)\nहारोळी तरी करते आता लग्गेच :)\nअगं ते करतेच आहे. :) केल्यास का मग हारोळ्या\nगूळपोळी हा प्रकारच डायेटचा विचार मनात न येऊ देता खाण्याचा आहे :) पूरण पोळी कितीही आवडली तरी दीड फार तर दोनच्या वर पोटात जात नाही. खमंग मात्र गूळपोळी कंट्रोल ही नही होता टाइप्स :)\nमस्त लागते नं. दुसर्‍या दिवशी अजून मुरल्यासारखी लागते. :)\n>>गुळाची पोळी खाताना भरपूर साजूक तूप घालून खावी. मनात डाएटाचा विचार अजिबात आणू नये. :) +++ :)\nबयो अगं निषेधू की नको... त्याऐवजी मला आणि नचिकेत दादाला गरम पोळ्या वाढण्यात याव्या असा आदेश देते (विनंती समज गं हवी तर :) )\nआदेश पाळला जाईल. कधी येतेस ते सांग... :)\nआमचा मोगॅम्बो खुश झाला गं\nगुळाच्या पोळ्या हा जीव की प्राण आहे माझा... (पत्ता आहेच तुझ्याकडे ;))\nरच्याक, ब्लॉगोबाचं नवीन रुपडं झक्कास एकदम \nपुढल्या यॉर्काच्या फेरीत.. :)\nजमतील जमतील. जरा धीराने घे बरं... :)\nवॉव कसल्या मस्त दिसताहेत..मी येताना विकत घेऊन आलेय आणि त्या पुरवून खातेय म्हणून यंदातरी तितकी फ़िकिर वाटत नाही. पण पुढच्या वर्षीचे काय ;)\nअसो..बाकी तू ते वर म्हटलेस नं की सणाप्रमाणे पदार्थ केले जावेत मी पण यंदा प्रयत्न करणार आहे...\nआणि ब्लॉग अतिचशय सुंदर नटवला आहेस....\nमायदेशाहून येतांना ही थोडीशी चंगळ करता येते नं. पुढल्यावर्षी तू करशील की. :)\nपरेश, ब्लॉगवर स्वागत आहे व मन:पूर्वक धन्यवाद\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/consentmgt/bmwrules.php", "date_download": "2018-05-27T01:37:59Z", "digest": "sha1:7WSHLQIQCM35Z62TEUE6ESISO3WPFIWS", "length": 10917, "nlines": 107, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "::: Maharashtra Pollution Control Board ::: >> Consent Management >> Authorisation under Bio-Medical Waste Rules,1998", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nजीव-वैद्यकीय टाकाऊ व्यवस्थापन आणि हाताळणी निय 1998 नुसा अधिकार -\nअर्जाचा नमुना (डाऊनलोड करता येण्याजोगा) | परिशिष्ट | कायदेशिर परवानगी\nकायद्यानुसार मंडळाला नेमून दिलेली अधिकारी संस्था असे जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे जीव- वैद्यकीय टाकाऊ पदार्थ जमवीणे / मिळविणे / प्रकिया / वहातूक / साठवणूक / विल्हेवाल हे सर्व करण्यासाठी नियमानुसार मंडळाकडून घेणे आवश्यक आहे.\nजीव - वैद्यकीय परिशिष्ठ\nटाककाऊ पदार्थांवर प्रकिया करणाृया - जाळून भस्म करणारी भट्टी / तुकडे करणे / अतिलघु रेडिओ लहरी या सारख्या सुविधांचे परिशिष्ट\n30 लाख आणि जास्त लोकसंख्या असाणाृया शहरातील हॉस्पीटले आणि नर्सिंग होम्स. 31 डिसेंबर 1999 पर्यंत किंवा त्या आधी.\n30 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाृया शहरातील हॉस्पीटले आणि नर्सिंग होम्स\nअ. 500 पलंग आणि त्यापेक्षा जास्त 31 डिसेंबर 1999 पर्यंत किंवा त्या आधी.\nब. 200 पलंगांपेक्षा जास्त परंतु 500 पलंगांपेक्षा कमी 31 डिसेंबर 2000 पर्यंत किंवा त्या आधी.\nक. 50 पलंगांपेक्षा जास्त परंतु 200 पलंगांपेक्षा कमी 31 डिसेंबर 2001 पर्यंत किंवा त्या आधी.\nड. 50 पलंगांपेक्षा कमी 31 डिसेंबर 2002 पर्यंत किंवा त्या आधी.\nवरील र् अ र् मध्ये अंर्तभाव करण्यात न आलेल्या, जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थ निर्माण करणाृया इतर सर्व संस्था 31 डिसेंब 2002 पर्यंत किंवा त्या आधी.\nजीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थ व्यवस्थापन आणि हाताळणी कायदा, 1998 नुसार मंजूरी मिळण्यासाठी भरावयाचे शुल्क.\nपर्यावरण खाते, महाराष्ट्न सरकार चा ठराव क. इ एन व्ही / 1098 / 559 / पी. के. 259 / टी. सी. 1 दि. 10.04.2003 नुसार.\nअ पलंग क्षमता भरावयाचे शुल्क. दर वर्षी\ni) 01 - 05 मध्ये काहीही शुल्क नाही\nब. जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थांवर प्रकीया करणारी सुविधा पुरविणे रु. 10,000/- द. व.\nक जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थांची वहातूक रु. 7,500/-\nड वरील अ, ब , क मध्ये नमुद केलेल्या व्यतीरीक्त जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थ निर्माण करणाृया इतर सर्व एजन्सी रु. 2,500/-\nसदर फी ही त्या त्या उप विभागीय कार्यालयाच्या किंवा विभागीय कार्यालयामध्ये कोणत्याही राष्ट्नीयकृत बँकेवरील डिमांड ड्नाफ्ट च्या स्वरुपात भरावयाची आहे व त्याचबरोबर पूर्णपणे भरलेला विहीत अर्जाचा नमुनाही देणेचा आहे.\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://navakal.org/history", "date_download": "2018-05-27T00:55:59Z", "digest": "sha1:OKOJRZ3CYDNL4JA3UFJWI3C25DET3J3F", "length": 4023, "nlines": 12, "source_domain": "navakal.org", "title": "Navakal - इतिहास", "raw_content": "\nनाट्याचार्य खाडिलकर यांनी ७ मार्च १९२३ रोजी दैनिक 'नवाकाळ' ची स्थापना केली. त्यांनी 'नवाकाळ' धडाडीने यशस्वी केला. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर नवाकाळमधील अग्रलेख आणि टिका टिप्पणी याबद्दल राजद्रोहाचा खटला ( ९ फेब्रुवारी १९२९ ) भरला. २७ मार्च रोजी त्यांना एक वर्ष साधी कैद व दोन हजार रुपये दंडाची सजा झाली. पण तो ब्रिटिशांचा तुरुंग होता. त्यांनी जातानाच मनोमन ठरविले आणि त्यानुसार 'नवाकाळ' चे संपादकपद सोडले. मार्च १९२९ मध्ये त्यांचे ज्येष्ठ पुत्र यशवंत कृष्णा उर्फ अप्पासाहेब खाडिलकर संपादक झाले. काकासाहेब तुरुंगातून जानेवारी १९३० साली परत आले. तथापि ते पुन्हा संपादक झाले नाहीत. या वेळी नाट्याचार्य यांचे वय ५८ होते. पण त्यांनी वेळीच स्वयंस्फूर्तीने संपादकपद सोडले त्यांना थांबायचे कुठे याची उत्तम जाण होती\nस्वत:हून संपादकपद सोडण्याची परंपरा\nअप्पासाहेब खाडिलकरांनी त्यांच्या वयाच्या ६४व्या वर्षी १ ऑक्टोबर १९६९ रोजी दसरा सणाच्या दिवशी मोठ्या आनंदाने संपादकपद सोडले आणि नीलकंठ खाडिलकरांचे नाव संपादक, मुद्रक आणि प्रकाशक म्हणून जाहीर केले हि नाट्याचार्यांचीच परंपरा नीलकंठ खाडिलकर यांनी वयाच्या ६३व्या वर्षी १९९७ साली मार्चमध्ये 'नवाकाळ' चे संपादकपद सोडले. त्यांची कन्या सौ. जयश्री रमाकांत-पांडे हिला संपादक, मुद्रक व प्रकाशन म्हणून जाहीर केले मागोमाग डिसेंबर १९९८ मध्ये 'संध्याकाळ'चे संपादकपद सोडले. सर्वांत लहान कन्या रोहिणी नीलकंठ खाडिलकर हिला संपादकपद दिले. सर्वांत पहिली कन्या वासंती उन्नी हिला व्यवस्थापक केले. पगार व ऑफिसचा सर्व हिशोब नीलकंठ खाडिलकर यांची पत्नी सौ. मंदाकिनी नीलकंठ खाडिलकर गेली १८ वर्ष सांभाळत आहेत.\nकॉपीराइट © २०११ नवाकाळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRPL/MRPL028.HTM", "date_download": "2018-05-27T01:26:20Z", "digest": "sha1:2C7PXLVI2T73DC6MO6FSBGKT7SQIDWJI", "length": 7257, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - पोलिश नवशिक्यांसाठी | निसर्गसान्निध्यात = Na łonie przyrody |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > पोलिश > अनुक्रमणिका\nतुला तो मनोरा दिसतो आहे का\nतुला तो पर्वत दिसतो आहे का\nतुला तो खेडे दिसते आहे का\nतुला ती नदी दिसते आहे का\nतुला तो पूल दिसतो आहे का\nतुला ते सरोवर दिसते आहे का\nमला तो पक्षी आवडतो.\nमला ते झाड आवडते.\nमला हा दगड आवडतो.\nमला ते उद्यान आवडते.\nमला ती बाग आवडते.\nमला हे फूल आवडते.\nमला ते सुंदर वाटते.\nमला ते कुतुहलाचे वाटते.\nमला ते मोहक वाटते.\nमला ते कुरूप वाटते.\nमला ते कंटाळवाणे वाटते.\nमला ते भयानक वाटते.\nप्रत्येक भाषेत म्हणी आहेत. याप्रकारे, म्हणी या राष्ट्रीय ओळखीचा एक महत्वाचा भाग आहे. म्हणी देशाच्या रुढी आणि मूल्ये प्रकट करतात. त्यांचे स्वरूप साधारणपणे ज्ञात आणि ठरलेले असून, ते बदलता येत नाहीत. म्हणी नेहमी लहान आणि संक्षिप्त असतात. त्यांमध्ये नेहमी रूपक वापरले जाते. अनेक म्हणी या काव्यमयरितीने तयार करण्यात आलेल्या असतात. बर्‍याच म्हणी आपल्याला सल्ला किंवा वर्तनाचे नियम सांगतात. परंतु, काही म्हणी देखील स्पष्ट टीका करतात. काही म्हणी ठराविक आणि मुद्देसूद असतात. मग ते इतर देशांच्या किंवा लोकांच्या ठराविक आणि अद्वितीय वैशिष्ट्यांबद्दल असू शकते. म्हणींना खूप मोठी परंपरा आहे. ऍरिस्टोटल त्यांना तत्वज्ञानाचे लहान तुकडे असे म्हणतो. ते वक्तृत्व (कला) आणि साहित्य यांमधील महत्वाची शैलीगत साधने आहेत. ते नेहमी प्रासंगिक राहतात हा त्यांचा गुणधर्म त्यांना विशेष बनवितो. भाषाशास्त्रामध्ये एक संपूर्ण ज्ञानशाखा त्यांना समर्पित केली आहे. अनेक म्हणी वेगवेगळ्या भाषांमध्ये आढळतात. म्हणून ते शब्दगत एकसारखे असू शकतात. या बाबतीत, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकसारखे शब्द वापरतात. Bellende Hunde beißen nicht, [नुसत्याच भुंकणार्‍या कुत्र्‍यामुळे हानी होत नाही.] Perro que ladra no muerde.[कुत्र्‍याच्या नुसत्याच भुंकण्यामुळे हानी होत नाही.] (DE-ES) बाकीच्या म्हणी अर्थदृष्टया सदृश आहेत. म्हणजे, तीच कल्पना वेगवेगळे शब्द वापरून व्यक्त करता येते. Appeler un chat un chat, Dire pane al pane e vino al vino. (FR-IT) म्हणून म्हणी आपल्याला बाकीचे लोक आणि त्यांची संस्कृती समजण्यास मदत करतात. जगामध्ये आढळणार्‍या म्हणी सर्वात जास्त मजेशीर असतात. त्या माणसाच्या जीवनाच्या मोठ्या भागाशी निगडीत असतात. या म्हणी वैश्विक अनुभव हाताळतात. त्या असे दर्शवितात की, आम्ही सर्व एकसारखेच आहोत - मग आम्ही कोणतीही भाषा बोलत असू\nContact book2 मराठी - पोलिश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-05-27T01:37:58Z", "digest": "sha1:HFWLAZI3HWCFGDARR7DOXMDKD4ZAK3BD", "length": 3994, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रोमन इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nप्राचीन रोमन साम्राज्याशी निगडीत लेख.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► रोमन साम्राज्य‎ (४ क, १३ प)\n\"रोमन इतिहास\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/02/blog-post_18.html", "date_download": "2018-05-27T01:28:31Z", "digest": "sha1:A5MNBEHBC3VFGEMCQ6PX6P6WYKSI2XWQ", "length": 29853, "nlines": 291, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: वर्षपूर्ती.......", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nचक्क ब्लॉग सुरू होऊन एक वर्ष झालं. खरंच वाटत नाही. नेमकी मी दोन दिवस प्रवासात आहे. नशीब हॉटेलचे नेट सुरू आहे. फारसे काहीच माहीत नसताना - म्हणजे अगदी ब्लॉग कसा बनवायचा पासून..... अनेक तांत्रिक गोष्टी नव्यानेच पाहत होते, अडखळत-शिकत ब्लॉग सुरू केला. नियमित लिखाण करायचे असे मनात असले तरी, मुळात लिहायला जमेल का हा प्रश्न होताच. विचार केला निदान सुरवात तर करू, नाहीच जमले तर...... पण मी विक्रमदित्याची बहीण आहे. वेताळ कितीही वेळा निसटून गेला तरी हट्ट सोडायचा नाही. प्रयत्न करीत राहायचे. कासवाच्या गतीने का होईना चार शब्द लिहीत राहीन निदान ते समाधान तरी नक्कीच मिळेल.\nहळूहळू इतरांचे ब्लॉग्ज, त्यावरचे लिखाण, त्यांनी जोडलेली गॅझेट्स..... अशा बऱ्याच गोष्टींचे अवलोकन करत सुधारणा करत होते. मग ब्लॉग मराठीब्लॉगविश्व ला जोडला. माझ्या ब्लॉगवर त्यामुळे वाचक येऊ लागले. त्यासाठी म. ब्लॉ. वि. चे खूप खूप आभार. कोणीतरी आपण लिहिलेले वाचतेय, एखाद-दुसरी टिपणीही येतेय हे पाहून उत्साह वाढला. रोज दहा वेळा ब्लॉगवर जाऊन नवीन टिपणी आली का ते पाहण्याचा एक नवीनच चाळा सुरू झाला. मग कॉउंटर मीटर लावले. जगाच्या प्रचंड पसाऱ्यात व इतक्या धावपळीच्या जीवनातही लोक पाच मिनिटे मी खरडलेले वाचतात याचा मला अतिशय आनंद होत असे आणि आजही होतो.\nवर्षभरात सातत्याने लिहिण्याचा प्रयत्न होता. किमान ३०० पोस्ट तरी लिहाव्यात. शेवटी काही विशिष्ट उद्दिष्ट असायला हवेच अन्यथा आळस नावाचा शत्रू अंगात शिरायला कधीही तयार असतोच. पण दोन पोस्ट कमी पडल्या. ही पोस्ट २९८ वी. मनात अनेक घटना- वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांना कागदावर उतरवणे हे सोपे नाही याची पदोपदी जाणीव होऊ लागली. स्मरणशक्तीवरच सारी मदार ठेवून लिहीत राहिले. आणि लक्षात आले की नकळत किती गोष्टी आपण टिपत असतो, विचार करत असतो. रोजच्या हाणामारीतही मनाच्या तळाशी या संवेदना-शोषलेल्या अनेकविध घटना जिवंत असतात आणि आपल्या मनावर त्याचा झालेला परिणामही.\nलहानपणापासूनच, \" माणूस - त्याचे अंतरंग, वागणे, भावजीवन-स्वार्थ, प्रेम, स्वभावाच्या निरनिराळ्या छटा \" हे सारे मला मोहवत आले आहे. त्यामुळे आपसूकच त्यावरच जास्त लिहीत गेले. प्रवासाचेही मला जबरदस्त वेड, साहजिकच ती वर्णने-फोटोही आलेच. अनेकदा वाटे हे काय लिहिलेय, अगदीच सुमार-टाकाऊ वाटतेय..... डिलटून टाकावे. एकदा सासूबाईंना हे सांगितले. त्यावर त्या म्हणाल्या की , \"अग अशीच सुधारणा होत जाते. उत्साह कमी करू नकोस. लिहीत राहा. \" आजवर दोन पोस्ट डिलीट केल्या व एक टिपणी. अरे म्हणजे त्या डिलीट केल्या नसत्या तर ३०० वी असती की ही.\nगेल्या वर्षभरात अगणित मित्र-मैत्रिणी जोडले, जिव्हाळ्याचे झाले. आताशा रोज बोलल्याशिवाय चैन पडत नाही इतके घरातले-आपलेसे झाले. लवकरच प्रत्यक्ष भेटीगाठीचा योगही येईलच. वाचकांनी खूप प्रोत्साहन दिले त्यामुळेच मी लिहीत राहिले. मुलगा दूरच्या राज्यात त्याच्या कॉलेजच्या व्यापात आणि नवरा त्याच्या उद्योगात व सध्या मी नोकरी करत नसल्याने तशी निवांत काहीशी एकटीच झालेय. ब्लॉगमुळे या एकटेपणाची झळ खूपच कमी झाली ही मोठी जमेची बाजू. १५३५ हून अधिक वाचकांनी भूंगाने काढलेल्या माझ्या पाककृतींचे पुस्तक \" पोटोबा \" डाउनलोड केलेय हे पाहून खूप आनंद झाला. वाचकांचे व भूंगाचे मनःपूर्वक आभार. एकेकाळी आईला सारखे काय गं स्वयंपाकघरात गुंतून पडतेस असे नेहमी म्हणणारी आणि केवळ सांगकाम्यासारखे काम करणारी मी, कधी इतका रस घेऊन पदार्थ बनवू लागले याचे मलाच नवल वाटते. नेटभेटच्या मासिकामध्ये काही लेख छापून आले. नेटभेट टिमचे खूप खूप आभार.\nकौतुक हे सगळ्यांनाच आवडते. अगदी लहान बाळापासून ते आजोबांपर्यंत, ते वयातीत आहे. असे हे कौतुकाचे चार शब्द वाचक आवर्जून लिहितात कधी टिकाही करतात, सूचना-सुधारणा सांगतात. त्याचा खूप फायदा झाला. वाचकांनी- घरच्यांनी - मित्र-मैत्रिणींनी आवर्जून वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादामुळे- प्रोत्साहनामुळे- प्रेमामुळेच मी इतपत लिहू शकले त्याबद्दल सगळ्यांचे मनः पूर्वक आभार. यापुढेही असेच प्रेम-प्रोत्साहन-प्रतिसाद मिळत राहतील. खास बेसन-बर्फी केली आहे ती घ्यायला विसरू नका बर का. आता हॉटेलचे नेट बंड करायच्या आत पोस्टून टाकते नाहीतर वाढदिवस एकटीनेच साजरा करावा लागेल.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 8:21 AM\nलेबले: आनंद - मनातले\nब्लॉगच्या प्रथम वर्षपुर्तीच्या अनेक शुभेच्छा\nयापुढेही आम्हाला असेच चांगले चांगले वाचावयास मिळो.....\n या वर्षीही अश्याच २९८ तरी पोस्ट्स आम्हाला वाचायला मिळू दे :)\nमस्तच.. मन:पूर्वक अभिनंदन, भाग्यश्री ताई आणि असं अभिनंदन करण्याची संधी आम्हाला वारंवार मिळो. पुढील लिखाणास शुभेच्छा. अशाच लिहीत रहा.. \nवाढदिवसाच्या खूप सा‍र्‍या शुभेच्छा...अगं आता इतके मित्र-मैत्रीणी मिळाले तरी काहीशी एकटी काय म्हणतेस ही पोस्ट खूप छान झालीय...\nआणि खास तुझ्या ब्लॉग वाढदिवसासाठी माझ्या ब्लॉगवर केक आणि बिस्कॉटी ठेवलीय बघ...इथं आलीस तर शिकता येईल...(माझ्याकडून नाही घाबरु नकोस...हे हे....)\nअभिनंदन. तुमचा ब्लॉग पहिल्यापासून पाहतोय. मध्ये मध्ये एवढ्या पोस्ट वाढल्या होत्या की सर्व काही वाचणे कठीण झाले होते. प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणे शक्य नव्हते पण भानस म्हटलं की निरर्थक नक्कीच नसणार एवढा विश्वास तयार झाला आणि तो कायम आहे. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा \nअभिनंदन भाग्यश्री. तुझं मन असंच कायम संवेदनाक्षम राहू देत जेणेकरून आम्हांला असं छान वाचायची मेजवानी मिळेल.\nहा ब्लॉग असाच लिहित रहा.\nसद्ध्या काही दिवस तुम्ही रोज नवीन पाकक्रुती लिहून व त्याचे फोटॊ टाकून आम्हाला छाळताय म्हणून तुमचा ब्लॉग वाचायचा नाही असे ठरवले होते पण आज वर्षपूर्ती म्हणून वाचायला घेतले.\nतुम्ही भारतात आल्यावर नक्की भेटूच.\n मोठा कालावधी, आणि तिनशे पोस्ट्स मला पुर्ण कल्पना आहे , नविन पोस्ट टाकायला किती विचार करावा लागतो तो.\nवर्षभर निरनिराळ्या विषयांवर अभ्यासपुर्ण लेख वाचायला मिळालेत. बहुतेक सगळे लेख वाचले आहेतच या ब्लॉग वरचे.एक वर्षात जवळपास ४६ हजाराच्या वर वाचक, निश्चितच क्रेडिटेबल आहे. असंच लिहित रहा.. नविन वर्षासाठी शुभेच्छा..\nमहेन्द्रकाकांकडुन स्फुर्ति घेवुन मी आर्यनचा ब्लॉग तयार केला आहे. पण आता लक्षात येतेय सुरुवात करणे सोपे असते पण सातत्याने लिहीणे महा कठिण काम :)\nआनंद, मन:पूर्वक आभारी आहे.:)\nसोनाली, यावर्षी हे सातत्य कठीण दिसतेय. अग, तू पुन्हा सुरवात करशीलच.:)आभार.\nअपर्णा, अग नुकतीच घरी पोचलेय आणि तू खास मेजवानी ठेवली आहेस म्हटल्यावर आता खायलाच हवे... मस्तच गं.:)\nसाधक, तुम्ही वेळोवेळी दिलेल्या टिपण्यांनी नेहमीच प्रोत्साहन मिळत असे. खूप खूप धन्यवाद.असाच लोभ असू दे.:)\nअनिकेत, तरीच मी म्हणतेय की अनिकेत कुठे गायब आहे... ह्म्म्म्म.... इतका मोठा निषेध...:((. भारतात आल्यावर भेटूच. तोवर जालावर भेटत राहूच. आभार.:)\nमहेंद्र,या सा~या प्रवासात वेळोवेळी तुझी खूप मदत झाली, मार्गदर्शन मिळाले, प्रसंगी धीर दिलास. औपचारिकपणे आभार मानत नाही.तुझ्यासारखा मित्र मिळाला यातच सारे आले.:)\nसोनाली, तू नेहमीच माझा उत्साह वाढवलास. खूप आभार. आता मी मायदेशी आले की आपण भेटूच. तुलाही अनेक शुभेच्छा\nMegh,अग यामुळेच तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली ना...:) धन्स गं.\nपुढील लिखाणास हार्दिक शुभेच्छा. अशाच लिहीत रहा.. \nअभिनंदन आणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...\nयापुढेही असच छान छान लिहत रहा...\nताई मनापासुन अभिनंदन आणि अनेक अनेक शुभेच्छा अगं खरय खुप मित्र मैत्रिणी दिल्यात या ब्लॉगांनी...... आणि तुझ्याशी बोलल्याशिवाय आम्हालाही चैन नाहीच ना पडत...\nभाग्यश्री ..तुझे मनापासून अभिनंदन.\nतन्वी,हो ना...:) प्रातिक्रियेबद्दल आभार.\nमधुमती, घरच्यांच्याही शुभेच्छा मिळाल्या. हॅपी हॅपी...:)\nहेय..श्री...माझ्या कमेंट शिवाय तु एकटी कशी साजरी करशील गं ....त्रिवार अभिनंदन ..अशीच लिहित रहा..तुझ्या लिखाणाची मी एक मोठी पंखा आहे...सो ..तुझ्या लिखाणात नेहमी प्रगती होवु दे....पुन्हा एकदा अभिनंदन आणि हो मिठाई मस्तच....एक अजुन घेउ काआणि हो मिठाई मस्तच....एक अजुन घेउ का\nमाऊ, किती उशिर केलास...कधीपासून वाट पाहत होते. थांकू थांकू.:)\n असच छान चांगले लिहत रहा, तुझ्या ब्लॉग मुळेच तुझ्यासारखी मैत्रीण\nमिळाली.अनेक अनेक शुभेच्छा :)\nasana, मलाही तुझ्यासारखी सखी मिळाली.:)मन:पूर्वक आभार.\nसुषमेय, अनेक आभार. अगदी अगदी, मस्त धमाल येईल.\nअभिनंदन ... आपल्या दोघांच्या ब्लॉगचा वाढदिवस १८ फेब... एकाच दिवशी... मला सुद्धा तेंव्हा कामात aslyane काही सेलेब्रेशन करता आले नाही... म्हणुन आता महिनाभर धमाल पोस्ट्स...:)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nहोळी रे होळी, पुरणाची पोळी......\nअशी आमुची माय मराठी......\nसहज घडलेला संवाद अन रेंगाळणारे प्रश्न ....\nअननस - स्ट्रॉबेरी - चॉकलेट सुफले\nआजी, सून आणि बागबान.........\nहिमाच्छादित नायगारा - अविस्मरणीय अनुभव - भाग २\nहिमाच्छादित नायगारा - अविस्मरणीय अनुभव\nमाझे मन बोथट-बथ्थड झालेय.......\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/marathi-news-nagpur-news-aatyapatya-dr-ashok-patil-100002", "date_download": "2018-05-27T01:45:58Z", "digest": "sha1:Y5FB4WZUSYI6RYQZJNNF7ABC4E2BWXJA", "length": 18242, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nagpur news aatyapatya dr ashok patil आट्यापाट्याने दिली आयुष्याला नवी दिशा | eSakal", "raw_content": "\nआट्यापाट्याने दिली आयुष्याला नवी दिशा\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nनागपूर - खेळाडू म्हणून त्यांना अपेक्षेप्रमाणे भरारी घेता आली नाही. मात्र, प्रशिक्षक, क्रीडा संघटक व मार्गदर्शक बनून त्यांनी राष्ट्रीय दर्जाचे शेकडो खेळाडू तयार केले. त्यांच्या तालमीत घडलेल्या असंख्य खेळाडूंनी देशभरातील स्पर्धा गाजवून उपराजधानीचा ठसा उमटविला. त्यांच्या मेहनत व योगदानामुळे आट्यापाट्यासारख्या दुर्लक्षित खेळाला नवी ऊर्जा मिळाली, त्यांच्या प्रेरणेमुळे मोठ्या प्रमाणावर खेळाडू या खेळाकडे वळलेत. खेळ आणि खेळाडूंसाठी झटणाऱ्या या व्यक्‍तीचा राज्य शासनाने नुकताच उत्कृष्ट संघटक व मार्गदर्शक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.\nनागपूर - खेळाडू म्हणून त्यांना अपेक्षेप्रमाणे भरारी घेता आली नाही. मात्र, प्रशिक्षक, क्रीडा संघटक व मार्गदर्शक बनून त्यांनी राष्ट्रीय दर्जाचे शेकडो खेळाडू तयार केले. त्यांच्या तालमीत घडलेल्या असंख्य खेळाडूंनी देशभरातील स्पर्धा गाजवून उपराजधानीचा ठसा उमटविला. त्यांच्या मेहनत व योगदानामुळे आट्यापाट्यासारख्या दुर्लक्षित खेळाला नवी ऊर्जा मिळाली, त्यांच्या प्रेरणेमुळे मोठ्या प्रमाणावर खेळाडू या खेळाकडे वळलेत. खेळ आणि खेळाडूंसाठी झटणाऱ्या या व्यक्‍तीचा राज्य शासनाने नुकताच उत्कृष्ट संघटक व मार्गदर्शक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.\nनागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालयातून (एनएसएसएम) अलीकडेच निवृत्त झालेले डॉ. अशोक पाटील यांनी आपले अख्खे आयुष्य आट्यापाट्यासारख्या मातीतल्या खेळासाठी वाहिले. स्वत: राष्ट्रीय दर्जाचे आट्यापाट्या खेळाडू राहिलेले डॉ. पाटील यांना लवकर नोकरी लागल्याने उंच झेप घेता आली नाही. पण, खेळाडू म्हणून राहिलेले स्वप्न त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शेकडो दर्जेदार खेळाडू घडवून जिद्दीने पूर्णत्वास नेले.\nत्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या असंख्य खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धांमध्ये देशभर निर्माण केला. केवळ आट्यापाट्याच नव्हे, बॉलबॅडमिंटन, आर्चरी, ॲथलेटिक्‍स व आर्चरीतही त्यांच्या शिष्यांनी मैदान गाजविले. गेल्या तीस वर्षांमध्ये अनेक खेळाडूंना स्वत:च्या पायावर उभे करून त्यांच्या करिअरला उभारी दिली. हॅण्डबॉलनंतर राज्याला सर्वाधिक छत्रपती विजेते दिलेत. खेळाडू तयार करण्यासोबतच नागपुरात राज्य व राष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.\nसाधारणपणे शारीरिक शिक्षकांचा निवृत्तीनंतर घरी आराम करण्यावर भर असतो. मात्र, डॉ. पाटील त्याला अपवाद आहेत. निवृत्तीनंतरही त्यांनी खेळ आणि खेळाडूंशी नाळ तुटू दिली नाही. आजही ते युवा खेळाडूंना नियमितपणे मार्गदर्शन करीत आहेत. एनएसएसएममध्ये शिकलेले व तिथेच नोकरी करून निवृत्त झालेले डॉ. पाटील हे धंतोली येथील मैदानालाच आपली कर्मभूमी मानतात. मला ‘झीरोचा हिरो’ बनविण्यात नागपूर शा. शि. महाविद्यालय आणि डॉ. दीपक कविश्‍वर सरांचे फार मोठे योगदान असल्याचे ते मोठ्या मनाने कबूल करतात. मधल्या काळात आट्यापाट्याला किंचित मरगळ आली होती. या मातीतल्या खेळाचे अस्तित्वच धोक्‍यात आले होते. क्रीडामहर्षी ॲड. श्री. वा. धाबे यांनी प्रयत्न करून या खेळाला नागपूर व विदर्भात पुनरुज्जीवित केले. त्यांचा वारसा डॉ. कवीश्‍वर व डॉ. पाटील हे यशस्वीरीत्या पुढे चालवित आहेत. जिवंत असेपर्यंत आट्यापाट्याच्या विकासासाठी प्रयत्न करीत राहील, असे पाटील यांनी सांगितले.\nपुरस्काराबद्दल मनोगत व्यक्‍त करताना डॉ. पाटील म्हणाले, मी २०१४ मध्येच पुरस्कारासाठी अर्ज केला होता. त्यानंतर गतवर्षी ऑनलाइन अर्जही दिला. पुरस्कार मिळताना राजकारण होते, अनेक अडथळे येतात, असे ऐकले होते. त्यामुळे मला फारशी अपेक्षा नव्हती. परंतु, प्रत्यक्षात पुरस्कार विजेत्यांच्या यादीत नाव आल्यानंतर मनापासून आनंद झाला. हा पुरस्कार माझ्या कार्याचा गौरव असून, यात माझ्या सहकाऱ्यांसोबतच पत्नी ममताचेही तितकेच योगदान आहे.\nआट्यापाट्याला हवे शासकीय पाठबळ\nडॉ. अशोक पाटील यांनी या निमित्ताने आट्यापाट्याला शासकीय पाठबळ हवे असल्याचे बोलून दाखविले. ‘नॉन ऑलिम्पिक स्पोर्टस’ म्हणून बघितल्या जाणाऱ्या या खेळात उज्ज्वल करिअर व नोकरीची गॅरंटी नसल्यामुळे अन्य खेळांच्या तुलनेत युवा पिढीचा कल कमी आहे. त्यांना पाँडीचेरी व मणिपूर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही आवश्‍यक प्रोत्साहन मिळाले तर आट्यापाट्या आणखी प्रगती करू शकतो, असे सांगून शालेय व महाविद्यालयीन स्तरावर आट्यापाट्याला स्थान मिळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRSV/MRSV019.HTM", "date_download": "2018-05-27T02:07:17Z", "digest": "sha1:XVXRLLQ2LBJQ7L3KQDFNRAOR3CJ7M62D", "length": 7119, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - स्विडीश नवशिक्यांसाठी | घरासभोवती = I huset |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > स्विडीश > अनुक्रमणिका\nहे आमचे घर आहे.\nघराच्या मागे बाग आहे.\nघराच्या समोर रस्ता नाही.\nघराच्या बाजूला झाडे आहेत.\nमाझी खोली इथे आहे.\nइथे स्वयंपाकघर आणि स्नानघर आहे.\nतिथे दिवाणखाना आणि शयनगृह आहे.\nघराचे पुढचे दार बंद आहे.\nपण खिडक्या उघड्या आहेत.\nचला, आपण दिवाणखान्यात जाऊया\nतिथे एक सोफा आणि एक हातांची खुर्ची आहे.\nतिथे माझा संगणक आहे.\nतिथे माझा स्टिरिओ आहे.\nदूरदर्शन संच एकदम नवीन आहे.\nप्रत्येक भाषेला स्वतःचा शब्दसंग्रह आहे. ह्यात विशिष्ट संख्येचे शब्द असतात. एक शब्द स्वतंत्र भाषिक एकक आहे. शब्दांना नेहमी वेगळा अर्थ असतो. हे नाद किंवा शब्दावयवांपासून त्यांना वेगळे दाखवते. शब्दांची संख्या प्रत्येक भाषेत भिन्न आहे. उदाहरणार्थ, इंग्रजीत, अनेक शब्द आहेत. ते शब्दसंग्रहाच्या वर्गात जागतिक विजेता म्हणून ओळखले जाते. इंग्रजी भाषेत आज एक दशलक्षापेक्षा अधिक शब्द आहेत. ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशात 6,00,000 शब्द आहेत. चिनी, स्पॅनिश आणि रशियनमध्ये खूपच कमी आहेत. भाषेचा शब्दसंग्रह त्याच्या इतिहासावर देखील अवलंबून आहे. इंग्रजी अनेक इतर भाषांमुळे आणि संस्कृतींमुळे प्रभावित झाली आहे. परिणामतः, इंग्रजी शब्दसंग्रहात अत्यंत वाढ झाली आहे. पण आजही इंग्रजी शब्दसंग्रह मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषज्ञ म्हणतात की, अंदाजे 15 नवीन शब्द दररोज जोडले जातात. हे कुठूनही सुरु होण्यापेक्षा, नवीन माध्यमापासून निर्मित होतात. वैज्ञानिक परिभाषा येथे मोजली जात नाही. एकट्या रासायनिक परिभाषेसाठीच हजारो शब्दांचा समावेश असतो. आता जवळजवळ प्रत्येक भाषेत मोठे शब्द लहान शब्दांपेक्षा कमी वापरले जातात. आणि भरपूर भाषिक फक्त काही शब्दांचाच वापर करतात. त्यामुळेच, आपण सक्रिय आणि निष्क्रिय शब्दसंग्रह दरम्यान निर्णय घेतो. निष्क्रीय शब्दसंग्रहात आपण समजू शकतो असे शब्द असतात. पण आपण ते क्वचितच वापरतो किंवा अजिबात वापरत नाही. सक्रिय शब्दसंग्रहात नियमितपणे वापरलेले शब्द असतात. काही शब्द सोप्या संभाषणासाठी किंवा मजकुरासाठी पुरेसे असतात. इंग्रजीमध्ये, आपल्याला फक्त सुमारे 400 शब्द आणि त्यासाठी 40 क्रियापदांची आवश्यकत असते. आपला शब्दसंग्रह मर्यादित असेल तर काळजी करू नये\nContact book2 मराठी - स्विडीश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://adisjournal.com/category/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-05-27T01:15:33Z", "digest": "sha1:ZT2R22HWNAYKSP3IWT6HVIVMMWOTUONG", "length": 8164, "nlines": 93, "source_domain": "adisjournal.com", "title": "कविता Archives ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nका आठव येतो आज, मन भावुक माझे होते, तव नाजूक गंधकुपिला, भूतात दडवले होते, का आज माझिया मनीचे, अस्वस्थ पाखरू होते, जणू पुनःपुन्हा भटकून, काहीसे शोधत होते, का कळले नाही मजला, तुजपाशी उत्तर होते, ओठांत अडकले माझ्या, जे विचारायचे होते, जर पुन्हा झाली भेट, तुज विचारायचे होते का आज मनाने तुही, तहानला चातक होते…\nमहासागराच्या फेसाळत्या किनारी, तुझे पाय आले, निरव सांजवेळी, खळाळून लाटा किनाऱ्यास येती , करा पाय ओले, तुजला खुणवती, अनामिक का एक शंका वसावी, भीती कोण एक मनाच्या तळाशी, अचानक कधी एक उर्मी उठावी, पायीचे जोड मागे उरावे किनारी, क्षणी शांत व्हावी, दुविधा मनाची, जुळे घट्ट मैत्री, महासागराशी\nहा मार्ग शोधतो मी…\nहर रोज़ सुबह जब मैं मेरे कमरेकी खिड़की खोलता हूँ,\nतो यही एक सवाल हमेशा होता है\nके ये कौन है जो एक आंखसे हमेशा मुझको तांकते है\nमई की भरी दोपहर में, जब चलता हु उन तपती मैली सड़कोपर, मनमे ख़याल आता है, कई हस्तियाँ चली होंगी, उम्र से लम्बी इन सड़कोपर.. कई सपने चूर होक बिखरे होंगे, इसकी धुंदलीसी गलियोंके हर मोड़ पर, किसीने उम्मिदकी किरणका हात थामे, यहिंसे मंझिलकी ओर कदम बढाया होगा. किसी मजनूने हसी राज बांटे होगे, इसी…\nआला श्रावण संख्यांनो, चला जाऊ बाजाराला, साज शृंगार करूया, मास सणांचा हा आला. भरू बांगड्या सयांनो, गर्द हिरव्या रंगात, सौभाग्याचे हे लक्षण, किणकिणते हातात. बांधू कंकण मोतीये, मन खुलेलं क्षणात. वाटे आकाश चांदणे, मी बांधले हातात. या बांगड्या लाखेच्या, मज घेऊ वाटतात, फुलतील इंद्रज्योती, तिच्या साऱ्या आरश्यांत. काय काय भरू हाती नाही ठरत मनात, का…\nतू जो सूनले तो मैं केह दु\nना कोई नझ्म लिख दु,\nलागली ग आज पहा, धार पाऊस संतत,\nतुला जमेना यायला, हीच मनी आहे खंत…\nएका शांतशा संध्येला, मन मनात म्हणालं, दूर क्षितिजाच्या पार, जरा सफारीला जावं. वाऱ्यावर आला गंध, होते मन उल्हासित, त्याचा माग ते काढत, पक्षी होऊन उडावं. उंच झाडांच्या शेंड्याला, घरट्यात उतरावं, खाली वाकून पाहता, सरितेने बोलवावं. नदीसंगे जरा जावे, दरीतून वाहवत, डोंगराच्या पाठी येता, पायवाटेवर यावं. लाली आभाळा चढता, डोंगराच्या माथी जावं, सूर्य अस्ताला जातांना, संगे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-05-27T01:33:21Z", "digest": "sha1:BKIVOUM5PIZREWZVORZ2DIXEOG5OXT5U", "length": 9049, "nlines": 74, "source_domain": "pclive7.com", "title": "यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे चिंतन करण्याची गरज – सचिन साठे | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nHome पिंपरी-चिंचवड यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे चिंतन करण्याची गरज – सचिन साठे\nयशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे चिंतन करण्याची गरज – सचिन साठे\nपिंपरी (Pclive7.com):- अखंड लोकशाही गुण्यागोविंदाने वृध्दींगत व्हावी म्हणून घटना समितीने राजकीय सत्तेवर कायद्याने मानवी हक्क अबाधित ठेवणारी बंधने घातली आहेत. सत्तास्थान हे लोककल्याणाचा एक मार्ग आहे. त्यामुळे सत्ताधा-यांनी आपले काम लोकशाही पध्दतीने चालले आहे कि नाही, याचे कठोर आत्मपरिक्षण नित्य केले पाहिजे. असे लोककल्याणाला मार्गदर्शक ठरणारे विचार यशवंतराव चव्हाण यांचे होते. आज त्यांच्या विचारांचे सर्व सत्ताधा-यांनी चिंतन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले.\nमाजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते आज वल्लभनगर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सरचिटणीस सज्जी वर्की, हिरा जाधव, शोभा कोराटे, हुरबानो शेख, इर्शाद शेख, वसंत मोरे, मकर यादव, अनिरुध्द कांबळे, किसन भालेकर, सुनिल राऊत, तुषार पाटील, माधव पुरी, श्रीरंग सरपते आदी उपस्थित होते.\nसाठे म्हणाले की, १२ मार्च १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र गावात जन्मलेले यशवंतराव चव्हाण हे उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी, अभ्यासू व्यक्तीमत्व, रसिक व साहित्यिक होते. युगांतर, सह्याद्रिचे वारे, कृष्णाकाठ, ऋणाबंध हे त्यांचे ग्रंथ आजही महाराष्ट्रातील अभ्यासकांना मार्गदर्शक आहेत. महाराष्ट्राच्या औद्योगिकी करणाचा पाया यशवंतराव चव्हाण यांनी उभारला. आज शेती आणि उद्योगात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे यांचे श्रेय यशवंतराव चव्हाण यांचे आहे.\nTags: ChinchwadcongressPCLIVE7.COMPcmc newspimpriकाँग्रेसचिंचवडपिंपरीशहराध्यक्षसचिन साठे\nझी मराठी सारेगमप विजेता अक्षय घाणेकरने केले जलपर्णीमुक्त पवना अभियानात श्रमदान\nसांगवीच्या विकासकामांत प्रशांत शितोळेंची आडकाठी; भाजपच्या चारही नगरसेवकांचा हल्लाबोल\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B2/", "date_download": "2018-05-27T01:24:42Z", "digest": "sha1:Y7JAHU5MQO25CCV26Q2HRPVBHLT3ZJVJ", "length": 4548, "nlines": 63, "source_domain": "pclive7.com", "title": "पूल | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलसाठीच्या मुळा नदीवरील उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा देण्यास संरक्षण खात्याने सहमती दर्शिवली आहे. त्यामुळे बोपखेल रस्त्याचा प्रलंबित...\tRead more\nहिंजवडी-वाकडच्या वाहतूक कोंडीतून लवकरच शहरवासियांची सुटका\nकोल्हापूरजवळ ट्रॅव्हल्स पंचगंगेत कोसळली; १३ जणांचा मृत्यू\nकोल्हापूर (Pclive7.com):- गणपतीपुळेहून कोल्हापूरकडे येत असलेली मिनी ट्रॅव्हल्स पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाचा कठडा तोडून १०० फूट खाली कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झ...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/sachin-tendulkar/news/", "date_download": "2018-05-27T01:38:39Z", "digest": "sha1:66QD7KZ7OHMXNUDTQYW2PYJKKL6TYB55", "length": 28392, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sachin Tendulkar News| Latest Sachin Tendulkar News in Marathi | Sachin Tendulkar Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nसचिन तेंडुलकर ४५ मिनिटे औरंगाबाद विमानतळावर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर शनिवारी (दि.२६) मुंबईहून चार्टर प्लेनने एका कार्यक्रमासाठी नागपूरला रवाना झाला होता; परंतु नागपूर येथील खराब हवामानामुळे हे विमान रात्री ८ वा. औरंगाबादेत चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. इंधन भरल्यानंतर र ... Read More\nनागपूरचे माजी महापौर अटलबहादूरसिंग यांना ‘क्रीडा महर्षी’ सन्मान\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअनुभवी क्रीडा संघटक, माजी महापौर अटलबहादूरसिंग यांचा नागपूर क्रीडा महर्षी म्हणून भारतरत्न सचिन तेंडुलकरच्याहस्ते सन्मान होणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी २६ मे रोजी सायंकाळी यशवंत स्टेडियम येथे होणाऱ्या सोहळ्यात पाच लाख रुपये, रोख, ... Read More\nअाता मैदानांनाही हेरिटेजचा दर्जा द्यावा लागेल : सचिन तेंडुलकर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मिशन यंग अॅण्ड फिट इंडिया राबविण्यात येणार अाहे. या मिशनच्या उद्घाटन साेहळ्याला सचिन तेंडुलकर यांना अामंत्रित करण्यात अाले हाेते. यावेळी सुनंदन लेले यांनी सचिन यांची मुलाखत घेतली. ... Read More\nPuneSachin TendulkarPune universitySportsपुणेसचिन तेंडूलकरपुणे विद्यापीठक्रीडा\nसचिनच्या मुलाखतीला तरुणांना नाे एन्ट्री\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मिशन यंग अॅण्ड फिट इंडिया ही माेहिम राबविण्यात येणार अाहे. या माेहिमेच्या उद्घाटन साेहळ्यात सचिन तेंडुलकर यांची मुलाखत हाेणार अाहे. परंतु या मुलाखतीला विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार न ... Read More\nPuneSachin TendulkarPune universityStudentपुणेसचिन तेंडूलकरपुणे विद्यापीठविद्यार्थी\nविद्यापीठात सोमवारी रंगणार ‘सचिन’ची मुलाखत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतरुण-तरुणींना शारीरिक तंदुरुस्ती व खेळाकडे वळविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विद्यापीठाकडून‘मिशन यंग अ‍ॅन्ड फीट इंडिया’ची सुरुवात केली जाणार आहे. ... Read More\nPuneSachin Tendulkaruniversitynitin karmalkarपुणेसचिन तेंडूलकरविद्यापीठनितीन करमळकर\nदिव्यांगांच्या मदतीला सचिन देवासारखा धावला अन् 'त्यांनी' कप जिंकून आणला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसचिन तेंडुलकरच्या मदतीमुळेच दिव्यांग क्रिकेटपटू बांगलादेश दौऱ्यावर जाऊ शकले आणि जेतेपद पटकावूनच परतले. ... Read More\nदररोज खेळाचा तास व्हावा - तेंडुलकर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) इयत्ता नववी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज खेळाचा तास बंधनकारक करण्याच्या धोरणाची प्रशंसा करताना ही बाब सर्व वर्गांसाठी लागू करण्याची मागणी केली आहे. ... Read More\nIPL 2018 : पृथ्वी शॉ म्हणजे दुसरा सचिन तेंडुलकरच; मार्क वॉ याची स्तुतीसुमने\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपृथ्वीची ग्रीप पाहिली किंवा त्याची फलंदाजीला उभी राहण्याची पद्धत पाहिली तर ती सचिनसारखीच आहे. पृथ्वीचे फलंदाजीचे तंत्र पाहिल्यावर मला सचिनची आठवण होते, असे मार्कने सांगितले आहे. ... Read More\nSachin TendulkarIPL 2018Delhi Daredevilsसचिन तेंडूलकरआयपीएल 2018दिल्ली डेअरडेव्हिल्स\nIPL 2018 : चेन्नई सुपरकिंग्जकडून 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरचा अपमान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nचेन्नई सुपरकिंग्जनं आपल्या ट्विटर हँडलवरून सचिन आणि सुरेश रैनाचा एक फोटो शेअर केला.... ... Read More\nIPL 2018Sachin TendulkarChennai Super KingsSuresh Rainaआयपीएल 2018सचिन तेंडूलकरचेन्नई सुपर किंग्ससुरेश रैना\nसचिन तेंडुलकरचा असाही 'कार'नामा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'कारप्रेमी' असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिनला वेगवेगळ्या कंपन्यांच्या कारचा संग्रह करून ठेवण्याचा छंद आहे. म्हणूनच त्याला प्रत्येकवेळी विविध कारमधून फिरायला आवडतं. ... Read More\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2018-05-27T01:12:30Z", "digest": "sha1:O432G2SETWOAR6NEBHZZLCNWGJEQ4BCK", "length": 3373, "nlines": 51, "source_domain": "pclive7.com", "title": "खोडा | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nमेट्रोच्या निगडीपर्यंतच्या प्रवासाला पालकमंत्र्यांचा खोडा\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या निगडी आणि कात्रजच्या विस्तारामध्ये पुणे-पिंपरीचे कारभारी आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीच खोडा घातला आहे....\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://ashbaby.wordpress.com/category/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%98%E0%A4%A1/", "date_download": "2018-05-27T00:56:52Z", "digest": "sha1:SDGI5MOR67I7IJ2XO3KDM63LM4IIM7QZ", "length": 16584, "nlines": 112, "source_domain": "ashbaby.wordpress.com", "title": "संगीत बया दार उघड – अ-अनुदिनी…", "raw_content": "\nब्लॊगसमुद्रात अजुन एक थेंब……………\nसंगीत बया दार उघड\nसंगीत बया दार उघड\nमहाराष्ट्राला मोठी संतपरंपरा लाभली आहे असे नेहमी कानावर पडते. संत म्हटले की आठवतात ते ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव.. अजुन थोडे आठवायचा प्रयत्न केला तर सावता, चोखोबा, गोरा हेही आठवतात. स्त्री संत मात्र मुद्दाम आठवाव्या लागतात आणि ती आठवणही मुक्ताई-जनाबाईपासुन सुरू होऊन कान्होपात्रेकडे संपते. या दोघीतिघींव्यतिरीक्त अजुन काही स्त्री संत होऊन गेल्यात का हेही माहित नसेल.\nअशा वेळी आविष्कार निर्मित, सुषमा देशपांडे संकल्पित-लिखित-दिग्दर्शित ‘संगीत बया दार उघड’ हे नाटक बघायचा योग आला आणि त्याद्वारे अजुन काही संत स्त्रियांशी ओळख झाली.\nहे नाटक म्हणजे संत स्त्रियांच्या रचना लोकांपर्यत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. या रचनांतुन त्या काळची समाजव्यवस्था आणि स्त्रियांचे त्या व्यवस्थेतले स्थान याचाही एक मागोवा घेता येतो.\nतेराव्या शतकातल्या मुक्ताबाईपासुन एकोणिसाव्या शतकातल्या गोदामाईपर्यंतचा प्रवास या नाटकात रेखाटलेला आहे. त्यात नावाप्रमाणेच मुक्त असलेली मुक्ताई आहे जी खुलेपणाने म्हणते की\nमी सद्गुरूची लेक भाव एक\nबाई मी नि:संग धांगडी|\nविठ्ठलाला आपला सखा, मैत्रिण, आई मानणारी\nमाय गेली, बाप गेला\nमी तुझे गा लेकरू\nअसे आळवणारी जनाबाई यात आहे. नव-यालाच देव मानणारी\nभ्रताराची सेवा तोची आम्हा देव\nअसे म्हणणारी बहिणा आहे, तर त्याच वेळी नव-याचे अत्याचार सहनशक्तीपलिकडे गेल्यावर त्याला\nतुझी सत्ता आहे देहावरी समज\nमाझेवरी तुझी किंचित नाही|\nअसे स्पष्टपणे ठणकावणारी विठाही आहे.\nया स्त्रियांचे शिक्षण झाले का वगैरे माहिती नाटकात येत नाही. समाजातल्या सगळ्या वर्गांचे प्रतिनिधित्व यात येते, त्यामुळे केवळ उच्चवर्णिय असल्यामुळे त्यांनी एवढे ज्ञान मिळवले असेही वाटत नाही. अशा वेळी जेव्हा सोयरा म्हणते की\nदेहासी विटाळ म्हणती सकळ\nआत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध|\nदेहीचा विटाळ देहीच जन्मला\nसोवळा तो झाला कवणधर्म|\nकोण देह निर्माण नाही जगी|\nस्त्रियेचे शरीर पराधिन देह\nन चलावे उपाय विरक्तीचा|\nअसे माननारी बहिणा, तिचा नवरा ब्राम्हण्याचा अहंकार बाळगतो म्हणुन त्याला\nब्राम्हण केवळ तोची एक\nबहिणी म्हणे कामक्रोध सर्व गेले\nहेही सुनावते. यापैकी काही स्त्रिया विवाहित होत्या, तर काही अविवाहित. कान्होपात्रा तर चक्क नायकिण. पण या सगळ्यांची भक्ती विठ्ठलावर आणि त्याच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग दाखवणा-या त्यांच्या गुरूवर. त्यांच्यालेखी जो गुरू तो इतरांलेखी परपुरूष. त्या काळच्या समाजात गुरूभक्ती पर्यायाने परपुरूषभक्ती करणा-या या स्त्रियांवर समाजाने दोषारोप केले, घरच्यांनी त्रास दिला. पण या सगळ्या त्रासाला पुरून उरल्या आणि त्यांच्या मनाने आणि गुरूने त्यांना दाखवलेल्या मार्गावरुन चालत राहिल्या.\nयातल्या काही स्त्रिया या संत पुरूषांची पत्नी, आई, बहिण या स्वरुपात पुढे येतात. संत तुकारामाच्या संसाराबद्दल, त्याच्या बायकोच्या त्राग्याबद्दल थोडीफार माहिती लोकांना आहे पण इतर संत पुरूषांच्या कुटूंबियांनाही असा त्रास झाला असेलच ना दिवसभर ‘विठ्ठल विठ्ठल’ करत देवाचरणी लीन झालेल्या नामदेवाला पाहुन गोणाई, त्याची आई प्रत्यक्ष विठ्ठलालाच\nअगा ये विठोबा, पाहे मजकडे\nका गा केले वेडे बाळ माझे\nआम्ही म्हणु तु रे कृपाळू असशी\nआता तु कळलासी, पंढरीराया\nका रे देवपण आपुले भोगू पै जाणावे\nभक्ता सुख द्यावे हेळामात्रे\nदेव, देव होऊनिया अपेश का घ्यावे\nमाझे का बिघडावे, एकुलते बाळ\nअसे सुनावते. तर नामदेवाची बायको राजाई थेट रुक्मिणीलाच साकडे घालते.\nदोन प्रहर रात्र पाहोनी एकांत\nराजाई वृतांत सांगे माते\nअहो रखुमाबाई विठोबासी सांग\nभ्रतारासी का गा वेडे केले\nसदैवाच्या स्त्रिया अलंकार मंडीत\nमजवरी नाही प्रित काय करु\nएकि दिव्य वस्त्रे नेसल्या परिकर\nमज खंडे जर्जर मिळालेलें\nशिकवा वो रुख्माई आपुलिया कांता\nका आम्हा अनाथा कष्टवितो\nजन्मोनिया आमुची पुरविली पाठी\nसंत स्त्रियांचा आजवरचा हा प्रवास ‘संगीत बया दार उघड’ या नाटकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि कलाकारांनीही तो अगदी ताकदीने सादर केला आहे. संगीत नाटक असल्याने त्यात गाणी आहेत. टिपिकल अभंगाच्या चाली न लावता अर्थाशी सुसंगत अशा गोड श्रवणीय चाली श्री. देवदत्त साबळे यांनी दिल्या आहेत. नाटकात ही गाणी गाण्यासाठी तबला पेटी आणि गायिकांसहित संच जरी असला तरी त्यात भुमिका करणा-या मुलींनीही मुळ गायिकेबरोबर ही गाणी गायली आहेत. गायिका तेजस्विनी इंगळेने अतिशय सुंदररित्या गाणी सादर केली आहेत. गीता पांचाळ, नंदिता धुरी, प्रज्ञा शास्त्री व शिल्पा साने यांनी वेगवेगळ्या संत स्त्रिया साकारल्या आहेत व त्यांना राजश्री देशपांडे, गौरव सातव व पराग सारंग यांनी साथ केली आहे.\nसंत स्त्रियांवर आधारीत असे काही कथानक अडिज तासात बसवणे तसे कठीणच, त्यात ८-९ शतकातल्या सगळ्यांच स्त्रियांचा समावेश कदाचित होऊ शकलाही नसेल. पण जे काही लेखिकेने मांडले आहे त्यात या स्त्रियांची विठ्ठलभक्ती तर दिसतेच पण त्या विठ्ठलाकडे काय नजरेने पाहतात तेही दिसते. गोदामाई स्वतःला दास म्हणवते. ती स्त्री-पुरूष भेद मानत नाही. जनाला स्वतःमध्ये विठ्ठल दिसतो. कान्होपात्रा राजाच्या महालात बटीक होऊन राहण्यापेक्षा विठ्ठल चरणी प्राण देणे स्विकारते. सोयराला विठ्ठल म्हणजे निवांतपणी गुजगोष्टी करणारा मित्र वाटतो.\nतरीही नाटक पाहताना एक प्रश्न मनात येतो की या सगळ्या स्त्रियांनी विठ्ठलाच्या चरणीच का धाव घेतली संसाराच्या चक्रात पिळवटुन निघाल्यावर एक आसरा म्हणुन त्या विठ्ठलाकडे गेल्या की मुळातच त्यांच्यात भक्तीभाव होता संसाराच्या चक्रात पिळवटुन निघाल्यावर एक आसरा म्हणुन त्या विठ्ठलाकडे गेल्या की मुळातच त्यांच्यात भक्तीभाव होता कुठेतरी असे वाटते की या स्त्रियां रुढार्थाने कदाचित अडाणी असतील, संसारात गांजल्या असतील, पण यांच्या मनातला भक्तीभाव अभेद होता. विठ्ठलाच्या दर्शन झाले की आपली सगळी दु:खे नष्ट होतील हा विश्वास होता. आणि या विश्वासाच्या जोरावर त्या स्वतःच विठ्ठलाच्या बरोबरीच्या झाल्या.\nआविष्कारने हे नाटक चेतन दातार स्मृतीदिनी (२ ऑगस्टला) पहिल्यांदा सादर केले. गेल्या आठवड्यात प्रतिबिंब फेस्टिवलमध्येही या नाटकाचे प्रयोग झाले.\nमी पाहिलेले नाटक-सिनेमा संगीत बया दार उघड\nयावर आपले मत नोंदवा\nकाल कसा होता ते उद्या आठवायला मदत व्हावी म्हणुन हा खटाटोप....\nअसेच काही बाही (12)\nएक सुंदर रविवार………. (1)\nपुनःश्च हरी ओम……… (हेही परत…) (1)\nबाय बाय २०११ वेलकम २०१२…….. (1)\nहे ही दिवस जातील.. (1)\n२०१४ संपत आले…. (1)\nआठवणी.. आठवणी…. काय करावे यांचे\nबालपणीचा काळ सुखाचा……… (1)\nप्रवास आणि भटकंती (1)\nपृथ्वीवर उरलेली चांद्रभुमी – लडाख (1)\nमाझे स्वयंपाकघरातले प्रयोग (1)\nमी पाहिलेले नाटक-सिनेमा (2)\nसंगीत बया दार उघड (1)\nपुनःश्च हरी ओम……… (हेही परत…)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t15981/", "date_download": "2018-05-27T01:23:47Z", "digest": "sha1:B3UREFN7XPU4QAQ6V5ZY6HJDYDDNZYMY", "length": 2816, "nlines": 70, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-जसा मी दवबिंदू नि तू उमलता गुलाब,", "raw_content": "\nजसा मी दवबिंदू नि तू उमलता गुलाब,\nAuthor Topic: जसा मी दवबिंदू नि तू उमलता गुलाब, (Read 1718 times)\nतू आणि फक्त तूच……\nजसा मी दवबिंदू नि तू उमलता गुलाब,\nजसा मी दवबिंदू नि तू उमलता गुलाब,\nजुळेल का ग तुझा नि माझा\nस्पर्श होतो जेव्हा माझा\nमी विश्रांती घेतो ,\nत्याचा दे मला जवाब\nजसा मी तूझा दवबिंदू\nतू होशील का माझा गुलाब\nजसा मी दवबिंदू नि तू उमलता गुलाब,\nजसा मी दवबिंदू नि तू उमलता गुलाब,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-technosavvy-vaibhav-puranik-marathi-article-1249", "date_download": "2018-05-27T01:03:24Z", "digest": "sha1:YNIGBESF2FSWEWFVQUDPYFNOP3X3BU2A", "length": 29454, "nlines": 109, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Technosavvy Vaibhav Puranik Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\n‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेच्या निमित्ताने अलीकडेच ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ या कंपनीबरोबर महाराष्ट्र सरकारने करार केला. या करारानुसार व्हर्जिन हायपरलूप वन कंपनी मुंबई व पुणे दरम्यान हायपरलूप सेवा सुरू करण्यासाठी चाचपणी करेल. या सेवेमुळे मुंबई ते पुणे हे अंतर केवळ २० ते २५ मिनिटांत कापता येईल एका तासात दहा हजार प्रवाशांना मुंबई ते पुणे प्रवास करता येईल एका तासात दहा हजार प्रवाशांना मुंबई ते पुणे प्रवास करता येईल अशा या क्रांतिकारी हायपरलूपची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे.\nसुप्रसिद्ध अमेरिकन उद्योजक इलान मस्क याने १२ ऑगस्ट २०१३ या दिवशी एक श्वेतपत्रिका इंटरनेटवर प्रसिद्ध केली. या श्वेतपत्रिकेत त्याने हायपरलूपची संकल्पना प्रथम मांडली. त्या पत्रिकेत त्याने या विषयाची पार्श्वभूमी सांगितली आहे. कॅलिफोर्निया राज्याच्या दोन टोकांना जगातील दोन महत्त्वाची शहरे आहेत - सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस अँजलिस. या शहरांची तुलना आपल्या मुंबई आणि पुण्याशी करता येईल. लाखो लोक दर आठवड्याला या दोन शहरांमध्ये ये जा करत असतात. परंतु या दोन शहरांतील अंतर मात्र मुंबई-पुण्यापेक्षा बरेच जास्त म्हणजे तब्बल ६२५ किलोमीटर एवढे आहे. सर्वसाधारणतः गाडीने हे अंतर कापायला साडेपाच ते सहा तास लागतात. म्हणूनच कॅलिफोर्निया राज्याने या दोन शहरांदरम्यान बुलेट ट्रेन बांधायचे ठरवले. परंतु या प्रकल्पाला अनेक लोकांनी विरोध केला. त्यासाठी आवश्‍यक त्या जमिनी संपादन करायला जास्त वेळ लागला. अनेक अडचणींचा सामना करून हा प्रकल्प मार्गी लागला तेव्हा त्याला तब्बल ६४ अब्ज डॉलर्स इतका खर्च येईल असे लोकांच्या लक्षात आले. त्यावरून अनेक वाद झाले आणि एवढा खर्च करून अशा प्रकारची रेल्वे बांधल्याने नक्की काय साधणार आहे असे सवालही विचारले गेले. या प्रकल्पामुळे साडे पाच ते सहा तासाचे अंतर अडीच ते तीन तासांवर येणार होते. तसे होऊनही लोकांना दररोज ये-जा करणे शक्‍य होणार नव्हते. मग लोकांच्या टॅक्‍समधून जमा केलेला पैसा असा खर्च का करावा सर्वसामान्य लोक अशा वादात नुसती बघ्याची भूमिका घेतात. फारफार तर आपली मते इंटरनेटवर प्रकट करतात. परंतु इलान मस्कसारखी जगावेगळी माणसे मात्र हा प्रश्न कसा सोडवता येईल याचा विचार करतात. या वादातूनच त्याला दळणवळणाचा प्रश्न वेगळ्या पद्धतीने सोडविण्याची संकल्पना सुचली. त्याने आपल्या कंपनीतील काही शास्त्रज्ञांना यावर काम करण्यास सांगितले आणि त्यातूनच हायपरलूप संकल्पनेचा जन्म झाला.\nहायपरलूप ही रेल्वे नसली तरी ती रेल्वेच्या बरीच जवळ जाणारी संकल्पना आहे. रेल्वे आणि हायपरलूपमधील एक साम्य म्हणजे दोन्हींसाठी रुळांची आवश्‍यकता असते. रेल्वेचे रूळ उघड्यावर टाकणे शक्‍य असले, तरी हायपरलूपचे रूळ मात्र एका ट्यूबमध्ये लावलेले असतील. आणि या ट्यूबमधील हवा, हवेचा विरोध कमी करण्याकरिता विरळ केलेली असेल. हायपरलूपची चाके या रुळावरून चालणार नाहीत तर रुळांच्या वरून तरंगत जातील. या वाहनाला पुढे एक मोठा पंखा लावलेला असेल. ट्यूबमधून जात असताना या पंख्यामुळे ट्यूबमधील हवा जोराने वाहनाच्या मागच्या बाजूला टाकली जाईल. त्यामुळे पुढे जाणाऱ्या वाहनाला हवेचा होणारा विरोध कमी होईल व हवा वाहनाच्या खालून मागे जाण्याच्या प्रक्रियेमुळे वाहन थोडे वर उचलले जाईल. वाहन वर उचलले जाण्यामुळे वाहनाच्या चाकांना रुळावर होणाऱ्या घर्षणाचा सामना करावा लागणार नाही. तसेच याचे रूळ म्हणजे साधेसुधे रूळ नसून त्यावर लिनियर इलेक्‍ट्रीक मोटर बसवलेली असेल. मुंबईत चालणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये सर्वसाधारण इलेक्‍ट्रीक मोटर असते. ही गोलाकार असून त्यात चाकांना गोलाकार फिरवण्याची क्षमता असते. या गोलाकार मोटरला एखादी सुरळी जशी उलगडतो तशी उलगडली तर त्यातून लिनीयर मोटर तयार होते. लिनीयर मोटरमुळे हे वाहन पुढे ढकलता येऊ शकेल. इलान मस्कच्या श्वेत पत्रिकेनुसार ही मोटर रुळाच्या संपूर्ण लांबीवर बसवायची गरज नाही. फक्त १ टक्का लांबीवर लिनीयर मोटरची गरज भासेल आणि त्यामुळे असे वाहन चालवण्याचा खर्च आटोक्‍यात येईल. घर्षण नसल्याने या वाहनाचा वेग ताशी तब्बल १००० किमीपर्यंत जाऊ शकेल सर्वसाधारण प्रवासी विमानाचा वेग ताशी १००० किमी एवढा असतो. म्हणजेच हायपरलूपने विमानाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने जाणे शक्‍य आहे. हायपरलूपमुळे लॉस अँजलिस ते सॅन फ्रान्सिस्को हे अंतर फक्त ३० मिनिटात पार करता येऊ शकेल\nही श्वेतपत्रिका प्रकाशित करून इलान मस्कने हे तंत्रज्ञान मुक्तपणे लोकांना उपलब्ध करून दिले. ज्यांना या संकल्पनेचा वापर करून हायपरलूप बनवायची आहे त्यांना त्याकरता इलान मस्कला काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत. आपल्याला वेळ नसल्याने इतर लोकांनी अशा प्रकारचे वाहन बनवावे म्हणून त्याने प्रोत्साहन देण्याचेही ठरवले. श्वेतपत्रिकेला शास्त्रज्ञांकडून आणि अभियंत्याकडून खूपच जोरदार प्रतिसाद मिळाला. हायपरलूपला प्रोत्साहन म्हणून इलान मस्कने हायपरलूप वाहनाचा आराखडा बनवण्याची स्पर्धाही २०१६ च्या सुरवातीला आयोजित केली. या स्पर्धेतून निवडलेल्या काही चमूंना पुढे इलान मस्कच्या स्पेस एक्‍स कंपनीने वाहन प्रत्यक्ष बनवण्यास सांगितले. दरम्यान इलान मस्कने लॉस अँजलिसजवळील हॉथॉर्न शहरात एक मैल लांबीची, ७२ इंची व्यास असलेली ट्यूबही बनवली. या ट्यूबचा वापर बनवलेल्या वाहनांची चाचणी घेण्यासाठी केला जाईल असे त्याने जाहीर केले. २०१७ मध्ये झालेल्या या स्पर्धेत नेदरलॅंडस्च्या डेलेफ्ट विद्यापीठाच्या चमूने विजय मिळवला. जर्मनीमधील म्युनिच तांत्रिक विद्यापीठाच्या चमूनेही अनेक बक्षिसे मिळवली. त्यामुळे प्रोत्साहित होऊन जगातील अनेक धाडसी गुंतवणूकदारांनी हायपरलूप विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करायला सुरवात केली. जगातील वेगवेगळ्या भागातील अनेक कंपन्या आता हायपरलूप बनवण्यासाठी धडपडू लागल्या. हायपरलूप ही फक्त संकल्पना उरली नाही, ती प्रत्यक्षात साकार व्हायला सुरवात झाली.\nहायपरलूप प्रत्यक्षात साकार करण्यासाठी अनेक कंपन्या धडपड करत असल्या तरी त्यातील व्हर्जिन हायपरलूप वन ही कंपनी सर्वांत आघाडीवर आहे. याच कंपनीबरोबर महाराष्ट्र सरकारने मुंबई आणि पुणे दरम्यान हायपरलूप बनवण्यासाठीचा करार केला आहे. उद्योजक शर्विन पिशेवार आणि इलान मस्क जानेवारी २०१२ मध्ये एकाच विमानाने क्‍युबाला जात होते. त्यावेळी इलान मस्कने पिशवार यांना आपली हायपरलूपची संकल्पना सांगितली. पिशेवार यांनी ती आवडली व त्यांनीच इलान मस्क यांचा संकल्पनेवरील श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यासाठी पाठपुरावा केला. ऑगस्ट २०१३ मध्ये श्वेतपत्रिका प्रसिद्ध झाल्यावर पिशेवार यांनी ‘हायपरलूप टेक्‍नॉलॉजीज’ या कंपनीची स्थापना केली. पिशेवार यांनी आपल्याबरोबर ब्रोगन बॅमब्रोगन या स्पेसएक्‍स मधील एका अभियंत्यालाही सामील करून घेतले. नोव्हेंबर २०१४ मध्ये बॅमब्रोगन यांच्या लॉस अँजलिसमधील घराच्या गॅरेजमध्ये कंपनीने कामाला सुरवात केली. २०१५च्या जानेवारी महिन्यामध्ये हायपरलूप टेक्‍नॉलॉजीने ९० लाख डॉलर्सची गुंतवणूक मिळवली. त्यांनी आपल्या कंपनीला गॅरेजमधून ऑफिसमध्ये हलवले व पुढे २०१५ च्या जून महिन्यामध्ये सुप्रसिद्ध सिस्को कंपनीचे माजी अध्यक्ष रॉब लॉईड यांच्याकडून अधिक गुंतवणूक मिळवली. सध्या रॉब लॉईड या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. डिसेंबर २०१५ मध्ये कंपनीचे नाव बदलून हायपरलूप वन असे ठेवण्यात आले. तसेच कंपनीने आपल्या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी अमेरिकेच्या नेवाडा राज्यातील लास व्हेगासजवळील वाळवंटात एक चाचणी ट्यूब बनविणार असल्याचे जाहीर केले. या ट्रॅकला त्यांनी डेव्ह लूप असे नावही दिले. दरम्यान कंपनीने इतरही काही गुंतवणूकदारांकडून अधिक निधी उभा केला. ९ मे २०१६ ला केलेल्या चाचणीत हायपरलूप वनला आपल्या चाचणी वाहनाचा वेग केवळ २.३ सेकंदात ताशी २१६ किमीपर्यंत नेण्यात यश मिळाले. हे चाचणी वाहन म्हणजे फक्त एक सांगाडा होता. पुढे २०१७ जुलैपर्यंत कंपनीने प्रत्यक्ष वाहनही बनवले. या वाहनाला त्यांनी एक्‍स-पी -१ असे नाव दिले. २ ऑगस्ट २०१७ रोजी केलेल्या चाचणीत एक्‍स पी-१ ने ताशी ३०९ किलोमीटरचा वेग गाठला. यापेक्षा अधिक वेगाने चाचणी घेण्यासाठी हायपरलूप वनला मोठे डेव्ह लूप बनवावे लागेल. सध्या उपलब्ध असलेले डेव्ह लूप फक्त ५०० मीटर लांबीचे आहे. दरम्यान सुप्रसिद्ध ब्रिटिश उद्योगपती व व्हर्जिन ग्रुपचे मालक सर रिचर्ड ब्रॅन्सन यांचे लक्ष हायपरलूप वनने वेधून घेतले. १२ ऑक्‍टोबर २०१७ ला केलेल्या घोषणेत सर रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या व्हर्जिन ग्रुपने हायपरलूप वन मध्ये भागीदारी जाहीर केली. पुढे हायपरलूप वन कंपनीचे नावच बदलून व्हर्जिन हायपरलूप वन असे ठेवण्यात आले व रिचर्ड ब्रॅन्सन यांची या नवीन कंपनीच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली. कंपनीने जगातील अनेक सरकारांबरोबर करार केले असून २०२१ पर्यंत हायपरलूप प्रत्यक्षात आणण्याचे जाहीर केले आहे. मुंबई आणि पुण्याप्रमाणेच दुबई आणि अबुधाबी यांनाही हायपरलूपने जोडण्याचा कंपनीचा मानस आहे.\nदरम्यान इथे इलान मस्कही स्वस्थ बसलेला नाही. इलान मस्कने या वर्षाच्या हायपरलूप स्पर्धेचा दिवस जाहीर केला आहे - २२, जुलै २०१८. त्याने आपल्या अटींमध्ये जाहीर केले आहे की या वेळी विजेता निवडण्यासाठी फक्त एकच निकष लावण्यात येईल - तो म्हणजे वेग ज्या स्पर्धकांचे हायपरलूप वाहन सर्वांत अधिक वेग गाठेल त्यांना विजेते म्हणून घोषित करण्यात येईल. आतापर्यंत हायपरलूपचा वेग ताशी ३०० किमीच्या आसपास आलेला आहे. तो प्रत्यक्षात हजार किलोमीटरच्या घरात घेऊन जाण्यासाठी त्याने हे प्रोत्साहन जाहीर केले आहे. दरम्यान हायरलूपचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी त्याने अजून एका कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीचे नाव ‘द बोरींग कंपनी’ असे ठेवले आहे. यातील बोरींग म्हणजे जमिनीत भुयार खोदणे. अनेक शहरातून हायपरलूप जमिनीखालून - भुयारातून नेण्याची संकल्पना मांडली जात आहे. परंतु भुयार खोदणे ही प्रचंड खर्चिक बाब आहे. काही भुयारे खोदण्यासाठी एका मैलाला एक अब्ज डॉलर्स इतका खर्च येतो ज्या स्पर्धकांचे हायपरलूप वाहन सर्वांत अधिक वेग गाठेल त्यांना विजेते म्हणून घोषित करण्यात येईल. आतापर्यंत हायपरलूपचा वेग ताशी ३०० किमीच्या आसपास आलेला आहे. तो प्रत्यक्षात हजार किलोमीटरच्या घरात घेऊन जाण्यासाठी त्याने हे प्रोत्साहन जाहीर केले आहे. दरम्यान हायरलूपचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी त्याने अजून एका कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीचे नाव ‘द बोरींग कंपनी’ असे ठेवले आहे. यातील बोरींग म्हणजे जमिनीत भुयार खोदणे. अनेक शहरातून हायपरलूप जमिनीखालून - भुयारातून नेण्याची संकल्पना मांडली जात आहे. परंतु भुयार खोदणे ही प्रचंड खर्चिक बाब आहे. काही भुयारे खोदण्यासाठी एका मैलाला एक अब्ज डॉलर्स इतका खर्च येतो इलान मस्कच्या मते हा खर्च १० पटीने कमी केल्याशिवाय अशी भुयारे बनवणे आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. म्हणूनच ही कंपनी स्वस्तात भुयारे खोदण्यावर संशोधन करेल.\nहायपरलूप ही पाच वर्षापूर्वी फक्त संकल्पना होती. परंतु पुढील एका दशकात ती प्रत्यक्षात येईल यात मला आता शंका उरलेली नाही. हायपरलूप वनने सांगितल्याप्रमाणे २०२१ पर्यंत ती प्रत्यक्षात येईल असे मात्र मला वाटत नाही. अजून बऱ्याच गोष्टीवर संशोधन होणे आवश्‍यक आहे. हायपरलूपचा वेग ताशी १००० किलोमीटरच्या आसपासही अजून गेलेला नाही. तसेच या वेगाने जाणाऱ्या वाहनांमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार सर्व अंगाने होणे आवश्‍यक आहे. तसेच ट्यूब बांधायचा खर्च नक्की किती होईल याचाही नक्की अजून अंदाज आलेला नाही. हायरपरलूप वन हा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण जेव्हा ही संकल्पना प्रत्यक्षात येईल तेव्हा मात्र क्रांती होईल. मुंबई पुणे हे अंतर २५ मिनिटांत कापता येईल लोक पुण्याला राहून दररोज मुंबईच्या ऑफिसात येजा करू शकतील. लोकांना आपल्या ऑफिसपासून प्रचंड अंतरावर ३०० किलोमीटरवरही राहता येईल लोक पुण्याला राहून दररोज मुंबईच्या ऑफिसात येजा करू शकतील. लोकांना आपल्या ऑफिसपासून प्रचंड अंतरावर ३०० किलोमीटरवरही राहता येईल शहरांमध्ये दाटीवाटी करून राहण्याची गरज उरणार नाही. शहरांबाहेरच्या ज्या ठिकाणी लोक रहायला जातील तिथे मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकास होईल. लांबलांबच्या अंतरावरील लोक एकमेकात सहज मिसळतील. शहरांमधील, राज्यामधील आणि कदाचित देशांमधील सीमाच पुसट बनतील.\nमॅग्नेटिक महाराष्ट्र बुलेट ट्रेन रेल्वे\nमहाराष्ट्रातील गडकोट जाणीवपूर्वक पाहायला बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही गोष्ट...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) कोणत्या राज्याने रस्ते अपघातात सापडलेल्या पीडितांसाठी मोफत...\n‘अधिकस्य अधिकं फलम्‌’ या वाक्‍याचा अर्थ अधिक मासाचे अधिक फल असा नाही. याचे कारण अधिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/travel/thane-district-government-hospital-tv-set-was-caught-red-handed-theft/", "date_download": "2018-05-27T01:33:26Z", "digest": "sha1:Y57MXJKM7PWCBFFXQMWYG2GKVW4H2LZV", "length": 27305, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In Thane District Government Hospital, The Tv Set Was Caught Red-Handed With Theft | ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात टीव्ही संच चोरी करणा-यास रंगेहाथ पकडले | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात टीव्ही संच चोरी करणा-यास रंगेहाथ पकडले\nठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातून एलसीडीची चोरी करणा-यास सफाई कामगाराने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले. बाळ चोरीच्या घटनेनंतर पुन्हा रुग्णालयात चोरीचा प्रयत्न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.\nठळक मुद्देसफाई कामगाराच्या दक्षतेमुळे चोरीचा प्रयत्न फसलासोमवारी पहाटेची घटनाचोरीतील टीव्ही संचही मिळविला परत\nठाणे : अलिकडेच जिल्हा शासकीय रुग्णालयातून एका बाळाच्या चोरीचा ठाणे पोसिलांनी मोठ्या कौशल्याने छडा लावल्याची घटना ताजी असतांनाच सोमवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा एलएडी टीव्ही संच चोरीचा प्रयत्न झाला. या चोरीप्रकरणी राजेंद्र निरुखेकर (४९, रा. चिरागनगर, ठाणे) याला एका सफाई कामगाराने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.\nविठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील दंत चिकित्सा बाहय रुग्ण विभागात (ओपीडी) भिंतीवर लावलेला हा १५ हजारांचा एलएडी टीव्ही संच २९ जानेवारी रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र चोरून नेत होता. हा प्रकार रुग्णालयातील सफाई कर्मचारी अजय सोलंकी (४९) यांच्या निदर्शनास आला. त्यांनी आरडाओरडा करून त्याला रंगेहाथ पकडून ठाणेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून हा टीव्ही संचही हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.\nआठवडाभरापूर्वी लेबर वार्ड मधून भिवंडीतील एका महिलेचे अवघ्या चार तासांचे बाळ डोंबिवलीतील एका महिलेने त्याच्या आईची दिशाभूल करून चोरले होते. ठाणे पोलिसांनी मोठ्या कौशल्याने ३६ तासांमध्ये तपास करून बाळाची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुखरुप सुटका केली होती. याच पार्श्वभूमीवर पुन्हा रुग्णालयात चोरीचा प्रयत्न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सफाई कामगाराच्या दक्षतेचे रुग्णालय वर्तुळात कौतुक होत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजलवाहिनी फोडली ; नागपुरात बिल्डकॉन कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल\nमुंब्य्रात दोन हुक्का पार्लरवरील धाडीत दोन मालकासह चौघांना अटक\nनाशिकमध्ये नोकरीच्या अमिषाने युवकाची साडेतीन लाखांची फसवणूक\nनाशिकमध्ये एटीएममध्ये मदतीच्या नावाखाली वृद्धांना गंडविणा-या संशयितास अटक\nठाणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्यावतीने रोजगार मेळावा, ७० लाभार्थ्यांनी पूर्ण केले प्रशिक्षण\nरेल्वेतील गुन्हेगारी घटनांचा आलेख वाढता; अपुर्‍या मनुष्यबळामुळे तपासात येत आहेत अडचणी\nवनवासात या डोंगरावर भगवान राम यांनी काढले होते 11 वर्ष, आता आहे प्रसिद्ध हिल स्टेशन\nकमी खर्चात फिरायला जायचं असेल तर वापरा या काही खास टिप्स\nपावसाळ्यात मुंबई - पुण्याजवळ फिरायला जाण्यासाठी खास लोकेशन्स\n जगातल्या 6 देशांमध्ये होत नाही रात्र\nसमुद्राचा मनसोक्त आनंद आणि क्रूझ पार्टीसाठी खास आहेत ही 4 ठिकाणे\n आता केवळ 13 हजार 500 रुपयात करु शकाल दिल्ली ते न्यूयॉर्क प्रवास\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0", "date_download": "2018-05-27T01:38:38Z", "digest": "sha1:X3BL6QJOGPF7NRVNRGU7SXJPYDL7SIOY", "length": 3804, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुणोत्तर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१४ रोजी १४:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Gallery/GlamourGallery", "date_download": "2018-05-27T01:25:25Z", "digest": "sha1:5FK3BWLPRDJL4INM23JSC2UP647H2IVD", "length": 11979, "nlines": 269, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Glamour Gallery,Glamor Gallery, Glamour Pictures, Videos", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nवाशिम : आईच्या हत्येप्रकरणी चिमुकलीचा जबाब; बाप संशयाच्या भोवऱ्यात\nरत्नागिरी - निवडणुकीत जागा वाढविण्यासाठी भाजपवाले दंगलीही घडवतील - राज ठाकरे\nमुख्‍य पान फोटो आणि व्हिडिओ ग्‍लॅमर\n'या' फुटबॉलरच्या मुलीचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल\n'या' फुटबॉलरच्या मुलीचे फोटोज सोशल मीडियावर...\nया मॉडेलच्या कमनीय देहामुळे झाली जगभरात...\nया मॉडेलने 'मिस बम बम' होण्यासाठी सोडला...\n'या' रशियन बॅले डान्सरला अश्लिल नृत्य...\nमादक अदांमुळे ही मॉडेल झाली जगभरात फेमस...\nआई झाल्यानंतरही ती झळकली प्लेबॉय मासिकावर...\nपार्टी आणि फोटोशूटवर 'मनस्वी' प्रेम करणारी...\n'या' ललनेने रोहिंग्यावरील टिप्पणीमुळे...\nया' मॉडेलला फोटोशूट करून Express करण्याची आवड\n'या' रशियन बाईकरचे Stunt वर आहे, खरे प्रेम.\nमॉडेलिंगबरोबर पर्यटनभ्रमंती करते 'ही' मॉडेल\nAmazon फॅशन वीकमध्ये... 'दिव्याचा' जलवा\n'सनी लिओनी' बनली... 'शो-स्टॉपर'\nCharlie Le Mindu चे न्यू कलेक्शन\nफॅशन शोदरम्यान केंडल-एडरिआनाची मस्ती\n‘लॅक्मे फॅशन वीक’च्या रॅम्पवर पहिल्यांदाच...\nकंगना @ ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूर\nअनिल कपूर @ GQ फॅशन नाईट्स\nपॅरिस फॅशन विकमध्ये दिसला सौंदर्यवतींचा जलवा\nबिग बींची लेक श्वेता नंदा उतरली रॅम्पवर\nअमेझॉन फॅशन वीक - डे २\n'अमेझॉन'च्या फॅशन वीकमध्ये दिशा पाटनीचा जलवा\nसोनालीने केले रसिकांना घायाळ...\nरेड कार्पेटवर फॅशनेबल फुटवेयरचा जलवा\nफिल्मफेअर ग्लॅमर अवॉर्डमध्ये अभिनेत्रींचा...\nप्रियांका चोप्रासारख्या दिसणाऱ्या या मुलीचे...\nफक्त परिकथेत नाही तर खरीखुरी रिपांझल आहे...\nहे आहेत भारतातील टॉप ७ फॅशन डिझायनर\nसत्या पॉलचे कलेक्शन सादर करताना गौरी खान\nतब्बु, डिंपल, नीतु सिंग @ अबु-संदीप स्टोर...\nमंदीरा, मानसी स्कॉट @ फुर्ला माया कलेक्शन...\nयामी गौतम @ ऑल्डो इव्हेंट\nअनुपणा वर्मा फॅशन लाईन\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nइअरफोन वापरताना 'ही' काळजी अवश्य घ्या बस, ऑफिस किंवा रस्त्यात कुठेही कानात इअरफोन घातलेली\nथायरॉईड आणि आहार थायरॉईडची समस्या असणाऱ्या बहुतेक लोकांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे, की\nट्रक, बस व कारचा विचित्र अपघात; १० ठार, १५ जखमी\nसिद्दीपेट - तेलंगणाच्या सिद्दीपेट येथे\nमोदी-भागवत-शाह तयार करणार २०१९ ची 'अभेद्य' रणनीती नवी दिल्ली - देशात २०१९ च्या\nमुलीला मिठी मारल्यामुळे शाळेतून निलंबित विद्यार्थ्याचे नेत्रदीपक यश तिरुवनंतपुरम - शालेय\nमोदींचा सिंगापूर दौरा ; महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जनाच्या आठवणींना मिळणार उजाळा\nकॅनडा स्फोट ; रेस्टॉरंटमध्ये आलेल्या 'त्या' दोघांचा शोध सुरू टोरंटो - कॅनडाच्या टोरंटो\nईद काळात भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी इस्लामाबाद - पाकिस्तानात\nमुलांसोबत वेळ घालवून सलमानच्या चेहऱ्यावर परत...\nया प्रसिद्ध कॉमेडियनची आहे ही मुलगी, लवकरच...\nनैराश्याची शिकार झाली होती कलयुगची अभिनेत्री,...\nराजकारणापासून खेळाडूपर्यंतच आयुष्य दाखवणार या...\nअगदी वेगळ्या शैलीमध्ये झाला चित्रपट 'फेमस' चा...\n'संजू'चा टीजर झाला लॉन्च, सतरंगी अवतारात...\nऑरेगॉनमध्ये निवडून येणाऱ्या सुशिला जयपाल दक्षिण आशियातील पहिल्या महिला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.knwautobody.com/motorcycles-atvs/?lang=mr", "date_download": "2018-05-27T01:33:18Z", "digest": "sha1:KKKM3KDLJPK36IS4GFDDRXZD2OMJ6N4Y", "length": 2249, "nlines": 27, "source_domain": "www.knwautobody.com", "title": "मोटारसायकल & ATV's", "raw_content": "\nवाहन इतिहास अहवाल आणि विन तपासा\nएक विन क्रमांक तपासा कसे\nस्वस्त कार इतिहास अहवाल आणि स्वस्त विन चेक पुनरावलोकने\nमोटारसायकल & ATV च्या\nमोटरसायकल आणि ATV विन तपासा\nमनोरंजन वाहने & मोटर घरे\nखेळ कार एक वेगवान किंवा भाड्याने कार नाही होते याची खात्री करणे\nवाहन वाईट अपघात आहे, तर तपासा कसे\nगोष्टी टिपा तुमच्या पुढील वापरलेल्या वाहन खरेदी करण्यापूर्वी तपासा करण्यासाठी\nमोटारसायकल & ATV च्या\nएक साधन इतिहास अहवाल आवश्यक\nअनेक वाहने साठी हा पर्याय वापरा $16\nवाहन बातम्या आणि टिपा\nखरेदी वापरलेले कार भविष्यात\nप्रसार आणि द्रवपदार्थ तपासत\nएक वापरले जाते कार खरेदी करण्यापूर्वी इंजिन तेल तपासत\nयुनायटेड स्टेट्स सर्व सेवा\nसंलग्न प्रकटीकरण | दुवा धोरण | प्रमाणपत्रं प्रकटीकरण | वापर अटी | अस्वीकरण | आमच्याशी संपर्क साधा\nकॉपीराइट © 2016 KNWAutobody.com, सर्व हक्क राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://gadchiroli.gov.in/mr/", "date_download": "2018-05-27T01:19:06Z", "digest": "sha1:ZNIQ5ILC4K4P4CE3K2XCSDJQGVDA2P2Z", "length": 7933, "nlines": 152, "source_domain": "gadchiroli.gov.in", "title": "गडचिरोली जिल्हा | सेवा म्हणून सुरक्षित, नियंत्रित आणि सुगम संकेतस्थळ", "raw_content": "\nतहसील व महसूल मंडळ\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nमार्कंडा देव ता. चामोर्शी येथील शिवमंदिर\nसोमनूर ता. सिरोंचा येथील नदीचे दृश्य\nमुख्यमंत्री फेलोशीप कार्यक्रम २०१८\nजिल्ह्यातील गैर सरकारी संस्था\nगडचिरोली जिल्ह्याची निर्मिती 26 आगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ १४४१२ चौ.कि.मी.आहे.\nचंद्रपूर व ब्रम्हपुरी मधील जमिनदारी व मालमत्तेचे हस्तांतरण करून गडचिरोली तहसील म्हणून १९०५ पासून अस्तित्वात होती. ब्रम्हपुरी ऐवजी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली आहे अधिक वाचा..\nआपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्जाचा नमुना\nजनहित याचिका १५५/२०११ – बाबत तालुका निहाय नोडल अधिकारी\nमा.जिल्हाधिकारी,गडचिरोली यांचे कडून जमीन कब्जेहक्काने /भाडेपटटयाने प्रदान केलेले आदेश.\nमाननीय मंत्री पालकमंत्री गडचिरोली जिल्हा\nश्री.शेखर सिंह (भाप्रसे) जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी गडचिरोली\nशासकीय सेवा राष्ट्रीय पोर्टल\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र च्या सेवा\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम\nमहसुली न्यायालयीन प्रकरणे (ई-डीसनीक)\nनागरिकांचा कॉल सेंटर - 155300\nबाल हेल्पलाइन - 1098\nमहिला हेल्पलाइन - 1091\nक्राइम स्टापर - 1090\n© जिल्हा गडचिरोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/16729-hukumachi-rani-majhi-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80", "date_download": "2018-05-27T01:32:47Z", "digest": "sha1:UNOSGD4SU757YHIBRQIBXAQXLQZ7TJVZ", "length": 2126, "nlines": 47, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Hukumachi Rani Majhi / हुकुमाची राणी माझी - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nराया मी डाव जिंकला\nलागला रंग तुम्हा, साधले डाव दोन\nकैफात गुंग होता, राहिले नाही भान\nबायकी कावा माझा राखून पत्ता ठेवला\nउतारी करा आता, चवर्या दुर्या टाका\nआताच मारला ना बदामी माझा एक्का\nकटाप रंग सारे हुकूम हाती राहिला\nमघाचा डाव कसा ध्यानांत नाही आला\nहाता राणी माझ्या, गुलाम सर केला\nउलटली बाजी आता राणीनं राजा मारला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/anupkumar-and-rishankdevadiga-to-compete-against-each-other-this-season-as-up-take-on-mumbai/", "date_download": "2018-05-27T01:30:38Z", "digest": "sha1:SZN2H3VGGMT4G7KQFRVRMA2IKLYGM2DM", "length": 6540, "nlines": 80, "source_domain": "mahasports.co.in", "title": "गुरु-शिष्य आज आमने सामने - Maha Sports", "raw_content": "\nगुरु-शिष्य आज आमने सामने\nगुरु-शिष्य आज आमने सामने\nप्रो कबड्डीमध्ये यु मुंबा म्हटले की अनुप कुमार हे समीकरण बनले आहे. मागील मोसमापर्यंत या समीकरणात रिशांक देवाडीगा देखील मुख्य घटक होता. प्रो कबड्डीचे पहिले चार मोसम रिशांक यु मुंबाचा महत्वाचा खेळाडू होता. प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमासाठी फक्त एका खेळाडूला संघात रिटेन करता येत होते म्हणून अनुप कुमारला रिटेन कण्यात आले. रिशांकला ऑक्शनसाठी पाठवण्यात आले. रिशांकला यु.पी.योद्धा संघाने ऑक्शनमध्ये विकत घेतले.\nयु मुंबासाठी खेळताना रिशांकची मेहनत आणि नवीन गोष्टी शिकण्याची धडपड यामुळे तो अनुप कुमारचा आवडता खेळाडू बनला होता. चौथ्या मोसमात यु मुंबाचा जवळजवळ सर्व संघ बदलला गेला होता पण रिशांकला अनुप कुमारने दुसऱ्या संघात जाऊ दिले नाही.\nअनुप कुमारच्या मार्गदर्शनात तयार होणाऱ्या या खेळाडूकडे स्वतःची वेगळी शैली होती. त्याचबरोबर त्याला अनुपचे कौशल्य जवळून पाहता आले. याचा फायदा उचलत रिशांकने अनुपचे गुण आत्मसात केले. रिशांकला अनुप कुमारचा खेळातील वारसदार म्हणून कबड्डीतील पंडित पाहत होते.\nया मोसमात रिशांक आणि अनुप कुमार वेगवेगळ्या संघात तर होतेच पण वेगळ्या झोनमध्ये देखील होते. त्यामुळे हे गुरु-शिष्य एकमेका विरुद्ध उभे राहणार नाहीत असे वाटले होते. पण प्रो कबड्डीच्या सामन्यांच्या नवीन रचनेमुळे हे गुरु -शिष्य एकमेका विरुद्ध उभे असणार आहेत.\nअनुप कुमार आपल्या यु मुंबा संघासाठी या सामन्यात उतरेल तर रिशांक त्याच्या नवीन संघ यु.पी.योद्धासाठी सामन्यात उतरेल. हे गुरु -शिष्य या सामन्यात कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे. रिशांक अनुपच्याच कौशल्याचा वापर करून हा सामना नवीन संघाला जिंकून देईल का अनुप नवीन डावपेचांसोबत या सामन्यात उतरून यु मुंबाला विजयी करेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/dubai-open-pv-sindu-won-against-he-bingjiao/", "date_download": "2018-05-27T01:15:44Z", "digest": "sha1:AMG2XYQ6CRJH5VJECHGVBYNPEJTYBVYY", "length": 4835, "nlines": 79, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Dubai Open:सिंधूची विजयी सलामी - Maha Sports", "raw_content": "\nDubai Open:सिंधूची विजयी सलामी\nDubai Open:सिंधूची विजयी सलामी\nआजपासून सुरु झालेल्या दुबई सुपर सिरीज फायनल स्पर्धेत अ गटातून खेळताना भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सलामीच्या सामन्यात चीनच्या ही बिंगजियाओला पराभूत करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे.\nजागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूने पहिल्या सेटमध्ये पूर्णपणे वर्चस्व राखले होते. तिने सुरवातीलाच मिळालेली आघाडी कायम ठेवत हा सेट बिंगजियाओला कोणतीही संधी न देता २१-११ अशा फरकाने जिंकला.\nदुसऱ्या सेटमध्ये मात्र बिंगजियाओने चांगले पुनरागमन करत सिंधूला चांगली लढत दिली. या सेटमध्ये सिंधूला पिछाडीवर ठेवण्यात तिला यश मिळाले. अखेर बिंगजियाओने १६-२१ अशा फरकाने दुसरा सेट जिंकून सामन्यात बरोबरी केली.\n१ तास ४ मिनिटे चाललेल्या या लढतीत सिंधूने हार न मानता तिसऱ्या सेटमध्ये खेळ उंचावला बिंगजियाओही तिला अटीतटीची लढत देत होती. पण अखेर सिंधूने हा सेट २१-१८ अशा फरकाने जिंकून सामना आपल्या नावावर करत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/highest-individual-scores-by-captains-in-odis/", "date_download": "2018-05-27T01:03:43Z", "digest": "sha1:IMO36R3PG3NSWS6DDGZJUG63GDICF7IP", "length": 5142, "nlines": 83, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वनडेत द्विशतक करणारा रोहित शर्मा केवळ दुसरा कर्णधार - Maha Sports", "raw_content": "\nवनडेत द्विशतक करणारा रोहित शर्मा केवळ दुसरा कर्णधार\nवनडेत द्विशतक करणारा रोहित शर्मा केवळ दुसरा कर्णधार\nभारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने मोहाली वनडेत धमाकेदार द्विशतक करताना अनेक विक्रम केले. त्यात एक खास विक्रम म्हणजे वनडेत द्विशतक करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.\nत्याने आज मोहाली वनडेत १५३ चेंडूत २०८ धावा करताना १२ षटकार आणि १३ चौकार खेचले आहे. श्रीलंका वनडे मालिकेसाठी त्याने त्याला विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधारपद सोपवले गेले आहे. पहिल्या वनडेत तो २ धावांवर तो बाद झाला होता. त्या पराभवाची परतफेड आज रोहितने दुसऱ्या वनडेत केली आहे.\nयापूर्वी जागतिक क्रिकेटमध्ये वनडेत कर्णधार म्हणून द्विशतक करणाऱ्याचा पहिला मान भारतीय संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवागला मिळतो. त्याने इंदोर येथे झालेल्या वनडेत विंडीजविरुद्ध २१९ धावांची खेळी केली होती.\nवनडेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू\n२१९ वीरेंद्र सेहवाग विरुद्ध विंडीज\n२०८* रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका\n१८९ सनाथ जयसूर्या विरुद्ध भारत\n१८६* सचिन तेंडुलकर विरुद्ध न्यूझीलँड\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\nआशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही…\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/akola/national-kirtankar-amale-maharaj-merged-infinity/", "date_download": "2018-05-27T01:37:50Z", "digest": "sha1:FDU56QS4RPPW2GX6U36ZLUFZ7WCE3VS6", "length": 29741, "nlines": 359, "source_domain": "www.lokmat.com", "title": "National Kirtankar Amale Maharaj Merged The Infinity | राष्ट्रीय कीर्तनकार आमले महाराज अनंतात विलीन | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nराष्ट्रीय कीर्तनकार आमले महाराज अनंतात विलीन\nगुरुदेव सेवा मंडळाचे पितामह म्हणून ओळख असलेल्या आमले महाराज यांच्या पार्थिवावर न्यू खेतान नगर परिसरातील मोक्षधाम येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३0 वाजता शेकडो गुरुदेवभक्तांच्या उपस्थित अंतिमसंस्कार करण्यात आले. आमले महाराज यांचे चिरंजीव अशोक आमले यांनी त्यांच्या पार्थिवाला चिताग्नी दिला.\nठळक मुद्देगुरुदेव सेवकांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप शेकडो नागरिकांची उपस्थिती\nअकोला : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय कीर्तनकार त्र्यंबकराव आमले महाराज यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुदेव सेवा मंडळाचे पितामह म्हणून ओळख असलेल्या आमले महाराज यांच्या पार्थिवावर न्यू खेतान नगर परिसरातील मोक्षधाम येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३0 वाजता शेकडो गुरुदेवभक्तांच्या उपस्थित अंतिमसंस्कार करण्यात आले. आमले महाराज यांचे चिरंजीव अशोक आमले यांनी त्यांच्या पार्थिवाला चिताग्नी दिला. आदरणीय आमले महाराज यांना अखेरचा निरोप देताना गुरुदेवभक्तांना गहिवरून आले होते.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वसा घेतलेल्या आमले महाराज यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर गुरुदेव भक्त व अकोलेकरांनी शुक्रवारी सकाळपासूनच त्यांच्या न्यू खेतान नगर येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी या ठिकाणी श्रद्धांजली सभेत गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी शब्दसुमने अर्पित केली. सायंकाळी ४ वाजता त्यांच्या अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. न्यू खेतान नगर भागातून त्यांची अंतिमयात्रा काढण्यात आली. यावेळी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह गुरुदेवभक्त उपस्थित होते. न्यू खेतान नगर मोक्षधाम येथे शेकडो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडला. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, सत्यपाल महाराज, जनार्धन बोथे, डॉ. उद्धव गाडेकर, गुलाबराव महाराज, बलदेवराव पाटील, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, डॉ. गजानन नारे, अँड. संतोष भोरे, रामेश्‍वर बरगट, डॉ. गजानन नारे, नीरज आवंडेकर, महादेवराव भुईभार, डॉ. अशोक ओळंबे, सावळे गुरुजी, शिवाजी म्हैसने, सोळंके गुरुजी, बालमुकुंद भिरड, प्रचारक ज्ञानेश्‍वर रक्षक, भानुदास कराळे, मनोहरदादा रेचे यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व गुरुदेव भक्त उपस्थित होते. नागपूर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा आदी जिल्हय़ांमधून गुरुदेव सेवक अंत्यविधीला उपस्थित होते.\nमोक्षधाम येथे राष्ट्रसंतांच्या अनुयायांनी आमले महाराज यांना शब्दसुमनांची श्रद्धांजली अर्पण केली. कीर्तनकार उद्धवराव गाडेकर, ज्ञानेश्‍वर रक्षक, मनोहरदादा रेचे, प्रा. संजय खडसे, डॉ. गजानन नारे, सावळे गुरुजी, सोळंके गुरुजी, बालमुकुंद भिरड यांनी मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nRashtrasant Tukadoji MaharajAkola cityराष्ट्रसंत तुकडोजी महाराजअकोला शहर\nअकोला : वृद्धेला भूलथापा देऊन तीचे १.७५ लाखांचे दागिने लुटले\nमहाराष्ट्रात कबड्डी अकादमी सुरू कराव्या - विजय जाधव\nअकोला : आरोप-प्रत्यारोपांत ढसढसा रडले समाजकल्याण सहायक आयुक्त\n‘अंडर -१९’ विश्वकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूचे मायभूमी अकोल्यात स्वागत\nमोर्णा स्वच्छता मोहिमेत हजारो महिला होणार सहभागी; महिलांच्या बैठकीत निर्धार\nअकोला जि.प.च्या शिक्षक आस्थापनेची अंतिम बिंदुनामावली तयार; शिक्षकांची न्यायालयात धाव\nझाडाची फांदी तोडताना विद्युत शॉक लागून शेतमजूराचा मृत्यू\nपीक विम्याची रक्कम १५ जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा\nपीएसी, ब्लिचींग पावडरच्या खरेदीला महापालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी\nबाळापूर गटविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीला ‘शिवसंग्राम’ने घातला चपलांचा हार\nअकोला शहरातील 'ओपन स्पेस'वर करणार शोषखड्डे\nवृक्ष लागवड; ७ दिवसात ७ लाख ५६ हजार खड्डे तयार करण्याचे आव्हान\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/sports/3762-virat-kohli-continues-to-hurt-sri-lanka-hits-19th-century-in-nagpur-test", "date_download": "2018-05-27T00:59:23Z", "digest": "sha1:G37DJLD6VLVN6FDXVOABPOS34KHEHJHM", "length": 4921, "nlines": 118, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कर्णधारपदी विराटचं 12वं शतक - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकर्णधारपदी विराटचं 12वं शतक\nजय महाराष्ट्र न्यूज, नागपूर\nनागपूर कसोटीत मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारापाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनंही शतक ठोकलंय. या मालिकेतील विराटचं हे दुसरं शतक आहे. तर कसोटी कारकिर्दीतील विराटचं हे १९वे शतक आहे.\nविराटने शतक झळकावत आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. विराटने यावर्षी सर्व प्रकारांमध्ये एकूण 10 शकतं झळकावली आहेत.\nयासोबत एका वर्षात सर्वाधिक शतकं ठोकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. विराटने सुनील गावस्कर यांचा कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांचा विक्रमही मोडीत काढला आहे.\nश्रीलंकेत पावसाचं थैमान, 91 जणांचा मृत्यू\nश्रीलंकेमध्ये 10 दिवसांची आणीबाणी, सामना रद्द होण्याची शक्यता\nदिल्लीनंतर मुंबईतही थाटामाटात झाले विरुष्काचे रिसेप्शन, अनेक कलाकार, उद्योगपतींनी लावली हजेरी\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0/", "date_download": "2018-05-27T01:18:03Z", "digest": "sha1:PPX55TCWU3NQENU44VQSGCUW2SUATUX3", "length": 9838, "nlines": 106, "source_domain": "pclive7.com", "title": "महापौर | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nवाकड-पुनावळेत विकासकामांचा धडाका; एकाच दिवशी सहा कामांचे भूमिपूजन\nपिंपरी (Pclive7.com):- वाकडमध्ये शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये विकासकामांचा धडाका सुरू झाला आहे. गुरुवारी (दि.२४) रोजी एकूण सहा कामांचे भूमिपूजन करण्यात आले. येत्या १८...\tRead more\nवाकड – ताथवडे येथील रस्त्याच्या कामाचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २५, मधील वाकड – ताथवडे येथील २४ व १८ मीटर रुंद रस्त्याचे भूमिपूजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते संपन्न झाले. आज...\tRead more\nपिंपरी चिंचवडकरांना मोजावे लागणार पार्किंगसाठी पैसे…(Video)\nमहापौर पदाच्या १ वर्षाच्या कारकीर्दीत समाविष्ट गावांना न्याय दिला – नितीन काळजे\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत २० वर्षापूर्वी गावे समाविष्ट झाली होती. मात्र विकासापासून ही गावे वंचित होती. मी महापौर झाल्यानंतर वर्षभरात या समाविष्ट गावांच्या विकासावर भर...\tRead more\nपिंपरीत महापौर बदलाचे वारे; शत्रुघ्न काटेंसाठी नगरसेवकांचे शहराध्यक्षांकडे साकडे\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद चिंचवडमध्ये जात असल्याने पिंपरीचे महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा दिला. महापौरांच्या त्यामुळे संपूर्ण राजकारण ढव...\tRead more\nस्थायी अध्यक्ष बदलाबरोबर महापौर बदलाचीही चर्चा…(Video)\nदेहुगाव, हिंजवडीसह ९ गावे समाविष्ट करण्यास महासभेची मंजूरी\nपिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे आणि तिर्थक्षेत्र देहूगाव, विठ्ठलनगर ही नऊ गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत तातडीने समाविष्ट करून घेण्याचा निर्णय आजच्य...\tRead more\n‘बीव्हीजी’ तर राष्ट्रवादीची ‘पिलावळ’… प्रशांत शितोळेंनी आत्मपरिक्षण करावे ; पक्षनेत्यांचा राष्ट्रवादीवर पलटवार\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्याच्या कंत्राटात २५२ कोटी रुपयांचा घोटाळा होणार असल्याचा आरोप बिनबुडाचे आहे. शवदाहिनीत भ्रष्टाचार करणा-या प्रशांत शितोळेंनी...\tRead more\nसमाविष्ट गावांचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – महेश लांडगे\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले आहे. ही गावे कोणत्याही सुविधांपासून वंचित राहणार नाही. कोणत्याही प्रकारचे आरोप करताना पुर...\tRead more\n२६ जानेवारीला फडकणार सर्वात उंच राष्ट्रध्वज; नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महापौरांचे आवाहन\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक १०७ मिटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण शुक्रवार दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सकाळी १० वाजता भक्तीशक्ती येथे...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/federer-surpasses-won-record-of-winning-at-wimbledon/", "date_download": "2018-05-27T01:16:05Z", "digest": "sha1:SD2KCMNSA2V2NNLLZUHG4ALSSKISLNPD", "length": 4203, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विम्बल्डन: फेडररने स्वतःचाच एक विक्रम टाकला मागे - Maha Sports", "raw_content": "\nविम्बल्डन: फेडररने स्वतःचाच एक विक्रम टाकला मागे\nविम्बल्डन: फेडररने स्वतःचाच एक विक्रम टाकला मागे\nरॉजर फेडररने विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत काल प्रवेश केला. याबरोबर फेडररने विम्बल्डनमध्ये ८८ विजय मिळवले. अशी कामगिरी करणारा तो विम्बल्डनमधील एकमेव खेळाडू आहे.\nपरंतु याबरोबर फेडररने स्वतःचाही एक विक्रम मोडला आहे. एका ग्रँडस्लॅम प्रकारात सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम यापूर्वी फेडररच्याच नावावर होता. फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकूण ८७ विजय मिळवले आहेत. तर अमेरिकन ओपनमध्ये ७८ विजय मिळवले आहे. तसेच ६५ विजय हे फ्रेंच ओपनमध्ये मिळवले आहे.\nफेडररचे ग्रँडस्लॅम मधील विजय\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/5816-2018-19-budget-sudhir-mungantiwar", "date_download": "2018-05-27T01:02:25Z", "digest": "sha1:STPEVITQ2ZTKLZVWGQCKSMRX7PZEBXQS", "length": 14546, "nlines": 194, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "2018-2019 आर्थिक अर्थसंकल्प, काय आहेत शासनाच्या तरतूदी? - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n2018-2019 आर्थिक अर्थसंकल्प, काय आहेत शासनाच्या तरतूदी\nयंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बजेट सादरीकरणास सुरुवात केली. तसेच, शेतकरी हिताच्या योजनांसाठी अंदाचे 83 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी या घटकाबरोबरच सर्वसामान्य व्यक्ती, नोकरदार आणि व्यापारी या सर्वांना सामावून घेणारा अर्थसंकल्प सादर करु, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. दरम्यान बजेट सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिद्धीविनायकाचं दर्शनही घेतले.\nजलसंपदा विभागाच्या सर्व योजनांकरता निधी\nजलसंपदा विभागाकरता 8233 कोटी\nअपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांपैकी 50 प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य\nकोकणातील पाटबंधारे प्रकल्पासाठी 60 कोटींची तरतूद\nजलयुक्त शिवारासाठी 1500 कोटी\n82000 सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी 132 कोटी\nमागेल त्याला शेततळे या योजनेत 62 हजार शेततळी पूर्ण. यासाठी 160 कोटीची तरतूद\nसूक्ष्म सिंचनासाठी 432 कोटी\nवनशेतीला प्राधान्यसाठी 15 कोटींची तरतूद\nसेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 100 कोटींची तरतूद\nफलोत्पादन अभियानांतर्गत फळबाग लागवड योजनेसाठी 100 कोटी\nमुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी 50 कोटॉ\nपंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांना 8,233 कोटी\nशेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 46 लाख 34 हजार कर्जधारकांना कर्जमाफी देणार\nराज्यात 5 लाख 32 हजार नवे करदाते\nजीएसटी अंतर्गत 45 हजार कोटी रक्कम प्राप्त झाली\nमुंबई महापालिकेसह इतर पालिकांना 11 हजार कोटी रक्कम दिली गेली.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी 300 कोटी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 150 कोटी\nलहुजी वस्ताद यांचं पुण्यात स्मारक उभारणार\nअहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ सामाजिक सभागृह बांधली जातील\nसभागृहासाठी 30 कोटींची तरतूद\nसर्व क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न\nस्टार्ट अपचा विकास करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलंस उडान आणि इन्क्युबेशन सेंटरच्या स्थापनेसाठी 5 कोटी\n5 लाख रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचं लक्ष्य.\nरेशीम उद्योग विकासातून रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 3 कोटींचा निधी प्रस्तावित\nदिव्यांगाना मोबाईल स्टॉल देण्यासाठी 25 कोटींची तरतूद\nवय वर्ष 15-16 पर्यंत दिव्यांगांना प्रतिमहिना 800 ते 1000 पर्यंत मदत\nगृह विभागासाठी 13385 कोटींची तरतूद\nराज्यातील सर्व पोलीस स्टेशन सीसीटीव्हीच्या माध्यामातून नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येतील- 150 कोटी 92 लाख\nसंबंधित पोलीस ठाणे आणि न्यायालय समन्वयासाठी 25 कोटी\nपोलीस स्टेशनमधील ई गव्हर्नन्स योजनेसाठी114 कोटी 99 लाख\nसर्व पोलीस ठाणी CCTV ने जिल्हा पोलीस नियंत्रणला जोडण्यासाठी 165 कोटी 92 लाख\nस्कील इंडिया - कुशल महाराष्ट्र योजना : राज्यातील 15 ते 25 वयोगटातील मुलांसाठी कौशल्य प्रदानाचा कार्यक्रम\nस्टार्टअप उदोयगांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन कार्यक्रम\nपरदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांसाठी परदेश रोजगार कौशल्य विकास केंद्र\nमहाराष्ट्रात 6 कौशल्य विद्यापीठांची स्थापना होणार\nजिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांसाठी 50 कोटी\nमानव विकास मिशनसाठी 350 कोटी\nआकांक्षित जिल्ह्यांना 121 कोटी\nआंतरराष्ट्रीय दर्जाच्या 100 शाळा उभारणारणीसाठी 36 लाखांची तरतूद\nविद्यार्थ्यांचं विद्यावेतन 400 रुपयापर्यंत वाढवलं\nराजर्षी शाहू महाराज शिक्षणशुल्क योजना मर्यादा 6 लाखावरुन 8 लाखांपर्यंत वाढवलं\nअण्णासाहेब पाटील महामंडळासाठी 400 कोटींची तरतूद\nनागरी आरोग्य अभियानासाठी 964 कोटी\nगर्भवती गरीब महिलांसाठी 65 कोंटीची तरतूद\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांसाठी 20 कोटींची तरतूद\nकुपोषणावर मात करण्यासाठी 21 कोटी 19 लाख\nमुंबई, पुणे, नागपूरमध्ये मेट्रोची कामं सुरु\nसेवा क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न\nसूत गिरण्यांना 3 रुपये प्रती युनिट वीज देण्याचे काम सरकार करेल\nट्रान्स हार्बर सागरी मार्ग उभारणीसाठी 17 हजार कोटी\nसमृद्धी महामार्गाच्या अंतर्गत गोदामं, शीतगृह उभरण्याचा मानस\n7000 किमी रस्त्यांसाठी2255 कोटी निधीची तरतूद\n4509 किमीवरून3 वर्षांत15, 404 किमीचे राष्ट्रीय महामार्ग बनवले.\nरस्त्याच्या दुपदरीकरणाचे26 हजार कोटींचे प्रकल्प प्रगतीपथावर.\nमहाराष्ट्रात300 मेगावॅट वीजनिर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यात येणार. ग्रीन सेस फंडातून350 कोटींची तरतूद.\nगृह विभागाच्या विकासासाठी13 हजार385 कोटींची तरतूदपोलिसांच्या बळकटीकरणासाठी13 हजार385 कोटींची तरतूदमुंबई मेट्रोसाठी130 कोटींची तरतूद. नवी मुंबई, नागपूर, पुणे -90 कोटी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nरणवीर - दीपिका लवकरचं विवाहबंधनात अडकणारं...\nबारवीचे निकाल आज होणार जाहीर...\nपाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी, पुणे महापालिकेचा पुढाकार\nविराट कोहली नंतर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे मोदींना चैलेंज\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/varun-dhawan-gets-dos-mumbai-police/", "date_download": "2018-05-27T01:35:08Z", "digest": "sha1:F4QHHUKD4625GHXLX4WKIH4K74MAEJMG", "length": 26689, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Varun Dhawan Gets 'Dos' From Mumbai Police | हे धाडस सिनेमापर्यंतच ठेव, वरूण धवनला मुंबई पोलिसांचा 'डोस' | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nहे धाडस सिनेमापर्यंतच ठेव, वरूण धवनला मुंबई पोलिसांचा 'डोस'\nहे धाडस सिनेमांपर्यंत ठिक आहे... पण मुंबईच्या रस्त्यांवर नाही. तू स्वतःचा , तुझ्या फॅनचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घातला... तुझ्यासारख्या तरूणाकडून आणि एका जबाबदार मुंबईकराकडून चांगली अपेक्षा असते. थोड्यावेळात इ-चालान तुझ्या घरी पोहोचेलच...पण... पुढच्या वेळी आम्ही जास्त कठोर होऊ...''\nमुंबई - बॉलिवूड अभिनेता वरूण धवन याला मुंबई पोलिसांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. मुंबईच्या रस्त्यावर गाडीतून प्रवास करत असताना त्याने रिक्षातून प्रवास करणा-या एका फॅनसोबत सेल्फी काढला होता. सेल्फी काढतानाचा हा फोटो एका इंग्रजी वृत्तपत्राने छापला. तो फोटो ट्विट करून मुंबई पोलिसांनी वरूण धवनला झापलं आहे. या शिवाय त्याला इ-चलान देखील आकारण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या ट्विटला उत्तर देत अभिनेता वरुण धवनने पोलिसांची माफी मागत यापुढे सुरक्षेच्या दृष्टीनं आधी विचार करेन असं म्हटलं आहे.\nइंग्रजी वृत्तपत्र मिड-डेने वरूण धवनचा एक सेल्फी छापला होता. यामध्ये तो भररस्त्यात आपल्या गाडीच्या खिडकीतून डोकावून बाजूच्या रिक्षातून प्रवास करणा-या एका आपल्या फॅनसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी हा फोटो ट्विट करून वरूणला खडेबोल सुनावले आहेत.\n''हे धाडस सिनेमांपर्यंत ठिक आहे... पण मुंबईच्या रस्त्यांवर नाही. तू स्वतःचा , तुझ्या फॅनचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घातला... तुझ्यासारख्या तरूणाकडून आणि एका जबाबदार मुंबईकराकडून चांगली अपेक्षा असते. थोड्यावेळात इ-चालान तुझ्या घरी पोहोचेलच...पण... पुढच्या वेळी आम्ही जास्त कठोर होऊ...'' अशा शब्दांमध्ये मुंबई पोलिसांनी वरूण धवनला डोस दिला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nVarun DhawanMumbai policeSelfieवरूण धवनमुंबई पोलीससेल्फी\nसेल्फी काढणा-या विद्यार्थ्यावर संतापले काँग्रेस आमदार, मोबाइलच टाकला फोडून\nपोलीसही आता दिसणार सफारीत : व्हीव्हीआयपींच्या बंदोबस्तासाठी खास गणवेश\n बेशुद्ध महिलेसोबत पादचारी सेल्फी काढण्यात मग्न\nसेल्फीने घेतला जीव, नदीत बुडून दोन तरुणींचा मृत्यू\nमुंबई पोलीसही स्वीकारणार आता देणग्या, पोलीस फाउंडेशन स्थापनेला हिरवा कंदील\nकोलकातानंतर मुंबई पोलिसांचाही #MeToo कॅम्पेनला पाठिंबा; ट्विटरवर शेअर केली पोस्ट\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88", "date_download": "2018-05-27T01:38:04Z", "digest": "sha1:W7X3P3PZVQW2NG7KAL57RPBQ2RFSAOEA", "length": 10954, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नवी मुंबई - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनिर्वाचित प्रमुख श्री सागर नाईक\nप्रशासकीय प्रमुख विजय नाहटा\nमुंबई जवळील वसवलेले एक शहर. लोकसंख्या सुमारे-१६ लाख.\nनवी मुंबई महानगर पालिका मुख्य इमारत\nजिल्हा - धार्मिक स्थळे - प्रेक्षणीय स्थळे - वाहतूक - वृत्तपत्रे\nअंधेरी • कांदिवली • कुर्ला • घाटकोपर • चेंबूर • दादर • नवी मुंबई • परळ • बोरिवली • माहीम • पवई • वांद्रे • विक्रोळी • सांताक्रूझ\nकोकण • औरंगाबाद • अमरावती • नागपूर • नाशिक • पुणे\nइतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन\nनागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्‍नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर• पालघर\nअहमदनगर • अमरावती• औरंगाबाद • इचलकरंजी • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • सोलापूर • धुळे • जळगाव • सांगली • कराड • सातारा• मिरज\nयशवंतराव चव्हाण · मारोतराव कन्नमवार · वसंतराव नाईक · शंकरराव चव्हाण · वसंतरावदादा पाटील · शरद पवार · अब्दुल रहमान अंतुले · बाबासाहेब भोसले · शिवाजीराव निलंगेकर · सुधाकर नाईक · मनोहर जोशी · नारायण राणे · विलासराव देशमुख · सुशीलकुमार शिंदे · अशोक चव्हाण · पृथ्वीराज चव्हाण · देवेंद्र फडणवीस\nकुलाबा · परळ · घारापुरी द्वीप · फोर्ट · दादर · माहीम · महालक्ष्मी · मरीन लाईन्स · चर्चगेट · चर्नी रोड · प्रभादेवी · नरीमन पॉइंट · नेव्ही नगर · ताडदेव · गिरगाव · काळबादेवी · वरळी · कफ परेड · मलबार हिल · भायखळा · चिंचपोकळी · वडाळा · वाळकेश्वर · काळा घोडा · खोताची वाडी · एल्फिन्स्टन रोड · शिवडी · दादाभाई नौरोजी रस्ता · अपोलो बंदर\nपूर्व मुंबई उपनगर परिसर\nमुलुंड · नाहूर · भांडुप · कांजुरमार्ग · घाटकोपर · विक्रोळी · कुर्ला · विद्याविहार · चेंबूर · शीव · अणुशक्ती नगर · मानखुर्द · पवई · तुर्भे · धारावी · माहुल\nपश्चिम मुंबई उपनगर परिसर\nअंधेरी · वांद्रे · गोरेगाव · मालाड · जुहू · कांदिवली · बोरीवली · सांताक्रूझ · विले पार्ले · दहिसर · वर्सोवा · कान्हेरी गुहा · जोगेश्वरी · आरे दूध वसाहत · मरोळ · माटुंगा\nवाशी · नेरूळ-सीवूड्स · घणसोली · कोपरखैराणे · सानपाडा · तुर्भे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · रबाळे · नवीन पनवेल · ऐरोली · जुईनगर · मानसरोवर (नवी मुंबई) · कळंबोली · खांदेश्वर · कामोठे\nघोडबंदर रोड · मुंब्रा · कळवा · गावंड बाग · वागळे इस्टेट · कोपरी · वसंत विहार\nमीरा रोड · भाईंदर\nकल्याण · डोंबिवली · मोहोने · टिटवाळा\nनायगांव · वसई · वसई रोड · नवघर · माणिकपूर · नालासोपारा · विरार\nअंबरनाथ · बदलापूर · कर्जत · खोपोली · माथेरान · पनवेल · उरण · पेण\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१७ रोजी ०१:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-05-27T01:17:47Z", "digest": "sha1:2YURQRGJG2XK5JBRYLGRPVQYN32EODKU", "length": 7411, "nlines": 93, "source_domain": "pclive7.com", "title": "सभापती | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nमहापालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवड बिनविरोध\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार विषय समितीची सभापतीपदाची निवड बिनविरोध झाली आहे. विधी समि...\tRead more\nनिगडी तसेच चाकणपर्यंत मेट्रो धावणार; डीपीआर तयार करण्याच्या खर्चास स्थायीची मान्यता\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी ते निगडी (भक्ती शक्ती चौक) व नाशिक फाटा ते चाकण (मोशी मार्गे) या मार्गांवर मेट्रो सुरु करण्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर.) तयार करण्यासाठी येणा-या सुमा...\tRead more\n‘स्थायी’त एन्ट्रीसाठी इच्छुकांकडून जोरदार फिल्डिंग\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या विद्यमान सभापती सीमा सावळे यांच्यासह भाजपचे ६ सदस्य लॉटरी प्रक्रियेतून बाहेर पडले. त्यानंतर रिक्त झालेल्या पदांसाठी सत्ताधारी...\tRead more\nस्थायी समितीची शेवटची सभा ‘रेकॉर्डब्रेक’ होणार; ५५० कोटींचे विषय मंजुरीसाठी\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समिती भ्रष्टाचाराच्या आरोपाने वर्षभर चांगलीच चर्चेत राहिली आहे. या स्थायीची शेवटची सभा बुधवारी दि.२८ रोजी होणार आहे. या सभेच्या अजेंड्...\tRead more\nस्थायी अध्यक्ष बदलाबरोबर महापौर बदलाचीही चर्चा…(Video)\nलॉटरीत स्थायी समितीच्या सभापतीचींच ‘पहिली विकेट’ (पहा व्हिडीओ)\nपिंपरी भाजपात साबळे विरूध्द सावळे यांच्यात संघर्ष..\nदुर्धर आजार आणि अपघातग्रस्त रुग्णांना महापालिका मदत करणार -लक्ष्मण सस्ते\nपिंपरी (Pclive7.com):- सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टद्वारे हृदयरोग, कॅन्सर, किडनी, मेंदूचे आजार, गंभीर अपघातग्रस्त आणि दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना तसेच नैसर्गिक आपत्ती पिडीता...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/husband-fulfils-cancer-stricken-wifes-last-wish-by-helping-her-meet-sachin-tendulkar/", "date_download": "2018-05-27T01:12:08Z", "digest": "sha1:3WZFGM5GB6JTNKCPDTFMR5S6QDPCAO6I", "length": 10710, "nlines": 83, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तिने सचिनला पाहण्याची शेवटची इच्छा पूर्ण केली - Maha Sports", "raw_content": "\nप्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तिने सचिनला पाहण्याची शेवटची इच्छा पूर्ण केली\nप्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तिने सचिनला पाहण्याची शेवटची इच्छा पूर्ण केली\nकॅन्सर हा असा रोग आहे की त्यावर मात करणे म्हणजे खूप जिद्द आणि हिंमत लागते. आजतागायत कॅन्सरवर मात करण्यासाठी ठोस उपचार देखील आलेला नाही, त्यामुळे खूप प्रयत्न करून सुद्धा अनेक लोकांनी प्राण गमावले आहेत.\nकोचीमध्ये स्थायिक असलेले ‘रमेश कुमार’ यांच्या पत्नीला कॅन्सर झाला होता. ते बायकोला प्रेमाने ‘अचू’ असे बोलायचे. त्यांची बायको अर्थात अचू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची प्रचंड चाहती होती. तिची मरण्याआधी एकच इच्छा होती ती म्हणजे सचिनला प्रत्यक्षात पाहण्याची. ही एक हृदयाला स्पर्श करणारी कहाणी रमेश यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर पोस्ट केली आहे.\nकॅन्सर झाल्याने त्यावर उपचार म्हणून तिची कॅमीओथेरपी ट्रीटमेंट करण्यात आली आणि तिने कॅन्सरवर यशस्वी सा लढा दिला, त्यावर तिने रमेश यांना सांगितले की, “माझं फक्त शरीर कमजोर झालंय पण मनाने आणि विचाराने मी अजूनही तितकीच मजबूत आहे. ” पुढे रमेश म्हणतात हा सेल्फी माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवण आहे कि जो आम्ही कोची इंटरनॅशनल स्टेडियम बाहेर काढला होता.\nइंडियन सुपर लीग दरम्यान सचिनच्या मालकीची टीम असलेली ‘केरला ब्लास्टरचा’ सामना पाहण्यासाठी सचिन कोचीमध्ये येणार होता, हे त्याच्या बायकोला कळताच तिने लगेचच रमेश यांच्याकडे सचिनला भेटण्याचा प्रस्ताव टाकला. पण दुर्दैवाने तिला कॅन्सरने पुन्हा विळखा घातला, त्यामुळे तिची दुसऱ्यांदा कॅमीओथेरपी करण्यात आली, ते सुद्धा सामन्याच्या चार दिवस आधी. ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर सामन्याच्या एक दिवस अगोदर अचूने रमेशला विचारले ‘आता आपण सचिनला पाहू शकत ना ’ कारण तिला आणि मला जाणीव होती की ही कॅन्सरची शेवटची पायरी आहे, तिला कधी मरण येऊ शकते यावर रमेशने लिहिले आहे हि तिची शेवटची असल्याने ती पूर्ण करणे मला भाग होते.\nमी तिला विचारले तुझ्या अंगात जिद्द आणि ताकद असेल तर नक्की आपण सामना पाहण्यासाठी जाऊ. एका दृष्टिकोनातून हे तिच्यासाठी धोक्याचे होते पण एका क्षणाला वाटले आपण बरोबर करत आहोत त्यानंतर तिने उत्तर दिले की या जगातील प्रत्येकाच्या नशिबात कधी ना कधी मरण हे लिहिलेले असते. मी मरणाला घाबरत नाही तर आपण चाललोय ना आणि मी एक हास्य दिले नंतर मी लगेचच कोचीमधील माझ्या मित्राच्या घरी जाऊन तिकीट काढली आणि ४ मित्रांच्या मदतीने सर्व योजना आखली. त्यांना सांगितले कि स्टेडियममध्ये आत आल्यानंतर तुम्ही माझ्या सोबत राहाल. त्याचप्रमाणे ‘इमरजन्सी एक्सिट’ कुठून आहे हे सर्व विचारून घेतले जेणेकरून मध्येच अचूला काय झाल्यास तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेता येईल.\nघरी आल्यानंतर अचूने विचारले “काय मग आपण चाललोय ना उद्या सामना पाहायला. मला माहितीये की नक्कीच सर्व व्यवस्था केली असणार, बरोबर ना ” हे सांगताना सचिनला पाहण्यासाठी तिची तळमळ तिच्या डोळ्यात मला दिसत होती. ठरल्याप्रमाणे आम्ही दुसऱ्यादिवशी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये दाखल झालो आणि सचिन दिसतात तिने माझ्या खिशातील मोबाइल काढला. फ्लॅशलाइट चालू करून ‘सचिन सचिन’ जोर जोरात आवाज देऊ लागली आणि तिच्या बरोबर मी सुद्धा काहीकाळ का होईना. आम्ही दोघं सर्व दुःख ,वेतना विसरून गेलो होतो.\nपुढे त्याने त्याने लिहिले आहे की ती गेली पण या जगाला एक संदेश देऊन गेली ‘प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोणीही काहीही करू शकतो. “आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढा द्या विजय तुमचाच आहे आणि आयुष्यातील प्रत्येक सेकंदाचा आनंद घ्यायला शिका ”\n-उद्धव प्रभू (टीम महा स्पोर्ट्स )\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2009/12/blog-post_17.html", "date_download": "2018-05-27T01:18:15Z", "digest": "sha1:SYVIOBHTX3RI6HK23SJFNC2M6CNKTX6M", "length": 14828, "nlines": 173, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: पोह्याचे समोसे", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nएक वाटी मैदा व एक वाटी रवा\nएक वाटी जाडे पोहे\nएक मध्यम बटाटा उकडून, एक मध्यम कांदा बारीक चिरून\nएक वाटी मटार दाणे, मूठभर कोथिंबीर बारीक चिरून\nचार/सहा हिरव्या मिरच्या व पेरभर आल्याचा तुकडा व दोन् चमचे जिरे वाटून\nअर्ध्या लिंबाचा रस, एक टे‌ स्पून साखर व चवीपुरते मीठ\nतळण्याकरीता तेल, दोन चमचे तेल मोहनाकरीता व दोन चमचे तेल भाजीकरता.\nघाटकोपर वेस्टला स्टेशनला अगदी लागूनच ' वेलकम ' नावाचे उडप्याचे हॉटेल आहे. मायदेशात असताना वारंवार जायचोच पण आजकाल जेव्हां जेव्हां जातो त्या त्या वेळी वेलकम गाठतोच. तिथला पोह्यांचा समोसा छान असतो. पण खूप तेलकट असतो त्यामुळे आवडला तरी एखादाच खाता येतो. शिवाय इथे तो कसा मिळावा.... म्हणून मग आवरण-सारणातही थोडा बदल करून घरीच करते. त्यामुळे आकार टिपीकल समोशाचा नसून चौकोनी आहे. एकदम खुसखुशीत आवरण आणि हे थोडे तिखट-आंबट-गोड सारण व सोबत हिरवी व चिंचेची गोड चटणी, अगदी काहीच नसले तर सॉसही चालतो.\nरवा व मैदा एकत्र करून त्यात चवीपुरते मीठ व दोन चमचे तेलाचे कडकडीत मोहन घालून कणकेपेक्षा थोडे घट्ट मळून झाकून ठेवावे.\nउकडलेला बटाटा साले काढून हाताने कुस्करून घ्यावा. ( अगदी पीठ करू नये ). एका पसरट पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून तापत ठेवावे. तेल चांगले तापले की आच मध्यम ठेवावी व बारीक चिरलेला कांदा टाकून परतावे. तीनचार मिनिटे परतल्यावर वाटलेली मिरची-आले-जिरे घालून दोन मिनिटे परतावे. त्यावर मटार दाणे, कुस्करलेला बटाटा व चिरलेली कोथिंबीर घालून चार-पाच मिनिटे परतावे. त्यावर भिजवलेले पोहे, गरम मसाला, चवीनुसार मीठ व साखर घालून सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून चार-पाच मिनिटांनी आचेवरून उतरवून त्यावर लिंबू पिळावे.\nएकीकडे कढईत तळण्यास पुरेसे तेल घेऊन मध्यम आचेवर तापत ठेवावे. मळून ठेवलेला रवामैदा चार-पाच वेळा मिक्सर मधून काढून मऊ करून घ्यावा. या गोळ्याच्या छोट्या लिंबाएवढ्या लाट्या करून घ्याव्यात. एकावेळी दोन लाट्या घेऊन उभ्या दोन पट्ट्या लाटून घ्याव्यात. अधिकाच्या चिन्हात एकमेकावर या पट्ट्या ठेवून मध्यभागी दोन चमचे सारण ठेवून घड्या घालून बंद करावे. असे सगळे समोसे भरून घ्यावेत व ओलसर कपड्यात गुंडाळून ठेवावेत. तेल चांगले तापले असेलच. हलक्या हाताने सोनेरी रंगावर तळून टिपकागदावर काढावेत. गरम किंवा गार कसेही मस्तच लागतात खरेच पण थंड झालेले खायला उरतच नाहीत.\nयात कांदा ( कच्चा ) व कोथिंबीर लिंबाबरोबर एकत्र केली तरीही छानच चव येते. गरम मसाला आवडत नसेल तर घालू नये. थोडे जास्तीच तिखट हवे असल्यास मिरचीचे प्रमाण वाढवावे.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 3:34 PM\nअरे वा.. छान बेत दिसतोय.. आज :) व्हेज समोसा म्हणुन हाच प्रकार दादरला पण मिळतो तो त्रिकोणी आकारात असतो, आणि खुप खुप तेलकट.. पण टेस्ट अप्रतिम... आज जायलाच हवं तिकडे...\nह्म्म्म्म्म्म्म्म...चांगली तयारी चाललीय..शोमुची मजा आहे बुवा...\nमहेंद्र समोसा त्रिकोणी आकारातच असतो रे... पण हे पटकन होणारे म्हणून चौकोनी...हाहा...\nअपर्णा अग शोमूचे नाव आणि दुस~याच कोणाचे... कळले ना....:)\nलय भारी दिसू लागले वो बाय......\nनिषेध करून सुद्धा लोक समजत नाहित ... :P आता काय करावे \nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nसाखळीतली माझी कडी.........टॅगले म्या....\nनिक्कीजी त्वाडा जवाब नही.......\nदाद द्यायलाच हवी असे........\nकळविण्यास अतिशय आनंद होत आहे.....\nतो, ती आणि कुत्तरडे......\nत्यांना ऐकू गेलेच नाही...\nभेंडी मसाला ( भेंडी फ्राय )\nमराठी माणसाला धंदा करता येतो का\nही कीड कधीतरी मरेल का\nजो वादा किया वो निभाना पडेगा.....\nडाळ ढोकळी - वरणफळे.\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/goal-shy-northeast-host-win-hungry-mumbai-city/", "date_download": "2018-05-27T00:57:39Z", "digest": "sha1:D3W5SHP3P2E5N5JBBVHLSW4JOIEQUOBD", "length": 9100, "nlines": 84, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2017: नॉर्थईस्टसमोर आज मुंबई सिटीच आव्हान - Maha Sports", "raw_content": "\nISL 2017: नॉर्थईस्टसमोर आज मुंबई सिटीच आव्हान\nISL 2017: नॉर्थईस्टसमोर आज मुंबई सिटीच आव्हान\nगुवाहाटी | हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बुधवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची मुंबई सिटी एफसीविरुद्ध लढत होत आहे.\nनॉर्थईस्टला पहिल्या पाच समन्यांत केवळ चार गुण मिळविता आले आहेत. हा संघ नवव्या स्थानावर आहे. जोओ कार्लोस पिरेस डे डेयूस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेल्या संघाला प्रतिस्पर्ध्याचा बचाव भेदून गोल करणे अवघड जात आहे. आतापर्यंत हा संघ केवळ दोन गोल करू शकला आहे.\nदुसरीकडे मुंबईचा संघ येथील इंदिरा गांधी अॅथटेलीक स्टेडियमवर उतरेल तेव्हा त्यांच्यासमोर अशी काही समस्या नसेल. अलेक्झांड्रे गुईमाराएस यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाचा एफसी पुणे सिटीला मागे टाकून गुणतक्त्यात चौथे स्थान मिळविण्याचा निर्धार असेल. मागील सामन्यात एटीकेविरुद्ध त्यांना अनुकूल निकाल साधता आला नाही.\nडेयूस यांनी सांगितले की, माझ्या संघाला आणखी गोल करण्याची गरज आहे. कोणते चार संघ आगेकूच करतील हे इतक्यात सांगणे घाईचे ठरेल. आम्ही आतापर्यंत पाच सामने खेळले आहोत. तेवढे सामने झाल्यानंतर कोणताच संघ लिग जिंकत नाही अथवा आव्हानही संपुष्टात येत नाही. ही वेगळ्या प्रकारची स्पर्धा आहे. गुणतक्त्यात आघाडी घेणारा संघ सुद्धा लिग जिंकतोच असे नाही. अर्थात आम्हाला जास्त सामने जिंकण्याची आणि जास्त गोल करण्याची गरज आहे.\nनॉर्थईस्टला पहिल्या पसंतीचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याच्या अनुपस्थितीत खेळावे लागेल. मागील सामन्यात केरळा ब्लास्टर्सविरुद्ध त्याला लाल कार्डला सामोरे जावे लागले. त्याच्यादृष्टिने यापेक्षा जास्त चिंताजनक बाब म्हणजे डेयूस यांचा त्याच्यावरील विश्वास उडाला असावा असे दिसते.\nया लढतीसाठी गोलरक्षक म्हणून कुणाला पसंती देणार, या प्रश्नावर डेयूस म्हणाले की, आम्ही मोसमाची सुरवात केली तेव्हा रेहेनेश पहिले पाच सामने खेळला, याचे कारण प्रशिक्षकांना तो सर्वोत्तम गोलरक्षक आहे असे वाटले. आता प्रशिक्षकांना तो सर्वोत्तम असल्याचे वाटत नाही. आता रवीकुमार सर्वोत्तम असल्याचे मला वाटते.\nमुंबईला मध्य फळीतील सेहनाज सिंग याच्या अनुपस्थितीत खेळावे लागेल. त्याला मोसमातील चौथ्या पिवळ्या कार्डला सामोरे जावे लागले. २४ वर्षांच्या या खेळाडूवर एका सामन्याची बंदी आली आहे.\nत्याच्या जागी कोण खेळणार हे सांगण्यास मात्र गुईमाराएस यांनी नकार दिला. रात्र मोठी आहे. मला याविषयी अजून विचार करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.\nमुंबईचा मागील सामना तीन दिवसांपूर्वीच झाला. त्यानंतर त्यांना लांबचा प्रवास करावा लागला. याविषयी कोस्टारीकाचे गुईमाराएस म्हणाले की, ही स्पर्धा खडतर आहे. रविवारीच आम्ही सामना खेळलो. त्यानंतर या सामन्यासाठी आम्हाला लगेच प्रवास करावा लागला. अर्थात असे वेळापत्रक सर्वच संघांसाठी आहे. आमच्या संघाने येथील मैदानावर खेळावे म्हणून मी उत्सुक आहे. हे लिगमधील एक सर्वोत्तम मैदान आहे.\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\nआशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही…\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/shradh-paksha/2016-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-116091500009_1.html", "date_download": "2018-05-27T01:14:07Z", "digest": "sha1:SB52AOWMOGZUOQ4WB35JQSMKGJSFWVV5", "length": 12802, "nlines": 160, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "2016 मधील कुठले श्राद्ध केंव्हा | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n2016 मधील कुठले श्राद्ध केंव्हा\n2016 मधील कुठले श्राद्ध केंव्हा\n18 -09-16 द्वितीया श्राद्ध\n20-09-16 चतुर्थी श्राद्धभरणी श्राद्धचा दिवस महत्वाचा आहे या दिवशी केलेले श्राद्ध\n'काशीत' केलेल्या पिंडदाना इतके पुण्य\n21-09-16 पंचमी श्राद्ध आणि षष्ठीचे श्राद्ध\n23 -09-16 अष्टमी श्राद्ध\nनवमी श्राद्ध अविधवा नवमी\nया दिवशी सर्व स्त्रियांचे श्राद्ध केल्यास मनोकामना पूर्ण होते.\n26-09-16 एकादशीचे श्राद्ध (या दिवशी तांदुळ न\nखाणार्‍यांनी इतर पदर्थांची खीर बनवावी)\n27-09-16 द्वादशीचे श्राद्ध (संन्यासी, गुरु, संत यांचे श्राद्ध या दिवशी करतात.)\n29-09-16 चतुर्दशीचे श्राद्ध (ज्यांची मृत्यु आग,\nशास्त्राने किंवा अकाली झाली आहे त्यांचे\nश्राद्ध या दिवशी करणे लाभदायक ठरते.)\nअमावस्येचे श्राद्ध (सर्वपित्री अमावस्या\nया दिवशी सर्व श्राद्ध करता येतात.\nया दिवशी यथाशक्ती पितरांसाठी काही करावे.)\nपितरांप्रती कृतज्ञतेचा श्राद्ध पक्ष\nपितृदोष शांतीसाठी सोपे उपाय\nयावर अधिक वाचा :\nपहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग ...\nहिंगाचे 5 अचूक टोटके\nएखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nजेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..\nरावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nधन लाभ होईल व मनासारखा खर्चदेखील करता येईल. जी कामं हाती घ्याला त्यात यश मिळेल. मोठ्या लोकांशी परिचय होतील. कौटुंबिक सुख मिळेल.\nमहत्त्वाचे निर्णय घ्याल. उद्योगधंद्यातून आथिर्क लाभ होईल. मित्रांचं सहकार्य मिळेल. चांगल्या घटना घडतील. पतीपत्नीत मतभेद निर्माण करतील. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील.\nव्यवसाय - उद्योगांना व्यापक रूप मिळेल. चांगला आथिर्क लाभ होईल. कलेतून भरपूर आनंद मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. नोकरीत बढती मिळेल. मात्र विरोधातले ग्रह अडथळे निर्माण करतील.\nधन व गृहसौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. चांगल्या कार्याबद्दल पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. पण पैशांची बचत होणार नाही. घरात अूनमधून वाद निर्माण होतील.\nभरपूर खर्च होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. वास्तूसंबंधीचे नवीन प्रश्न निर्माण होतील. धनाचा पुरवठा होईल म्हणून मन प्रसन्न राहील.\nहाती पैसा खेळता राहील. मानसन्मान मिळतील. वास्तूसंबंधीच्या समस्या दूर होतील. संशोधनकार्यात यश मिळेल. बढतीचा योग आहे. घरात वाद निर्माण होतील.\nव्यापारात लाभ होईल. उत्तम कौटुंबिक सुख लाभेल. जागेसंबंधी व्यवहार केल्यास ते फायदेशीर ठरतील. अध्ययनात प्रगती होईल. नावलौकिक मिळेल. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.\nचांगली आथिर्कप्राप्ती होईल. विवाहेच्छुकांना अपेक्षेनुसार जोडीदार मिळेल. मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. तीर्थयात्राही घडतील. स्वतःची काळजी घ्या.\nजी कामे कराल त्यातून चांगला आथिर्क लाभ होईल. ओळखीच्या लोकांचा उपयोग होईल , विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. तब्येत सांभाळा. समजूतदारपणा दाखवून मतभेद टाळा.\nवास्तू , वाहन किंवा मौल्यवान गोष्टींचा लाभ होईल. हाती घ्याल त्या कामात यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. प्रवासात त्रास संभवतो.\nमहत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. घरातील मतभेदांवर नियंत्रण ठेवा. सर्व चिंता दूर होतील. प्रयत्न करणे सोडू नका.\nव्यवसाय धंद्यातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. येणे वसूल होईल. उत्तम प्रकारचे कौटुंबिक सुख लाभेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. मात्र कौटुंबिक जबाबदारी व खर्चाचे प्रमाणही वाढविणार आहेत.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t12417/", "date_download": "2018-05-27T01:05:11Z", "digest": "sha1:KQCOFDNZS7U2NVWPLVCHZBYASIVC2D2S", "length": 5381, "nlines": 136, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-।। स्वप्नपरी ।।", "raw_content": "\nतुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..\nमाझ्या स्वप्ना मधे सूद्धा\nएक सूंदर परी असते\nति स्वप्न रंगवून माझे\nमला स्वप्ना मधे छऴीत असते\nतिच्या तिरकस भूवयांच्या मधे\nतिने एक गंध लावलेले असते\nतिला शोभून दिसनारे ते गंध\nजणू तिच्या साठीच बनलेले असते\nकोमल काना वरून तिच्या\nरांगेत केसांची गर्दी जात असते\nअन् झूऴूक आली हवेची एक, की\nती चेहरयावरच येवून बसत असते\nगोड गालावर पडणारी खऴी\nहि तिला खूपच शोभून दिसते\nजणू संथ पाण्या मधे\nति एक भोवरा बणून खूदू खूदू हसते\nतिची बारीक नथ ईतकी शोभून दिसते\nजणू चंचल चंद्राच्या सोबतीला\nति चांदणीच शोभून दिसते\nगूलाबी लाली शोभून दिसते\nजणू गूलाबी कोमल फूलाला\nत्या पांढरी पाकऴी शोभून दिसते\nचंचल चालण्या मधे तिच्या\nएक वेगऴीच अदा असते\nती जमीन च निर्मळ होत असते\nमोरपंखी साडी नेसून माझी परी\nईतकी अप्रतिम ती दिसत असते\nमाझ्या स्वप्ना मधील परी\nहि फक्त माझ्या साठीच बनलेली असते\nप्रेमा साठी जगणे माझे \nमोरपंखी साडी नेसून माझी परी\nईतकी अप्रतिम ती दिसत असते\nमाझ्या स्वप्ना मधील परी\nहि फक्त माझ्या साठीच बनलेली असते :)छान अरे ती तुझीच आहे\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nफारच छान …… आवडली स्वप्नातली स्वप्नपरी ……\nपण हे स्वप्न कि सत्य \nतुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..\n@ सूनीता ती माझीच राहणार शेवट पर्यंत\n@ मिलींद दादा कधी तरी सत्य होते पण आता स्वप्न आहे :-( :'(\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/tomorrow-india-will-face-australia-in-icc-u19-cricket-worldcup-final-at-mount-maunganui/", "date_download": "2018-05-27T01:22:10Z", "digest": "sha1:E7NWO4A7UW5XSM2U7CS66IGIZHNJ7Y3Y", "length": 7111, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पृथ्वी शॉची टीम इंडिया आज रचणार का इतिहास? - Maha Sports", "raw_content": "\nपृथ्वी शॉची टीम इंडिया आज रचणार का इतिहास\nपृथ्वी शॉची टीम इंडिया आज रचणार का इतिहास\nउद्या १९ वर्षांखालील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषकाचा अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. या दोन्ही संघांना त्यांचा चौथा विश्वचषक जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे.\nन्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांची कामगिरी उत्तम झाली आहे. भारतीय संघ या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला आहे. तर ऑस्ट्रलियाने साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताकडून १०० धावांनी पराभव स्वीकारला होता. मात्र त्यानंतर त्यांनी चांगली कामगिरी केली होती. आता अंतिम सामन्यात पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.\nभारताने या आधी उपांत्य सामन्यात पाकिस्तानला आणि ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. भारतीय संघातून शुभमन गिल चांगलाच फॉर्ममध्ये खेळत आहे, आत्तापर्यंत त्याने ३ अर्धशतके आणि १ शतक ठोकले आहे. त्यामुळे ऑस्ट्रलिया गोलंदाजांसमोर उद्या त्याला रोखण्याचे आव्हान असेल. त्याच्या बरोबरच भारतीय कर्णधार पृथ्वी शॉची देखील कामगिरी उत्तम झाली आहे.\nभारतीय गोलंदाजांनी या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना निष्प्रभ केले आहे. असे असले तरी उद्याही अशीच कामगिरी बजावण्याचे आव्हान त्यांच्या समोर असेल.\nभारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आजपर्यंत प्रत्येकी ३ वेळा विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे उद्या जो संघ विजय मिळवेल तो सर्वाधिक वेळा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणारा संघ ठरणार आहे. भारतीय संघाने २०००, २००८ ,२०१२ साली आणि ऑस्ट्रेलियाने १९८८, २००२, २०१० साली विश्वचषक जिंकला आहे.\n२०१६ ला झालेल्या विश्वचषकातही भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती परंतु त्यांना विंडीज संघाकडून पराभव मिळाला होता. त्यावेळीही या भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड होता. यावर्षी सलग दुसऱ्यांदा त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-05-27T01:39:37Z", "digest": "sha1:5I6NICHDHCOMM6QM6RFZYULPU3KWBDG2", "length": 4689, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टिग्रन पेट्रोस्यान - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजन्म १७ जून, १९२९ (1929-06-17)\nम्रुत्यू १३ ऑगस्ट, १९८४ (वय ५५)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९२९ मधील जन्म\nइ.स. १९८४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१६ रोजी २२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-blog-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-1526", "date_download": "2018-05-27T01:10:05Z", "digest": "sha1:APR6IDX5GL4KTHPHMYZJIW3QLKZH4CZO", "length": 15024, "nlines": 101, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Blog Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 3 मे 2018\nपुस्तकं आणि चित्रपट यांचं एका बाबतीत साटलोट आहे.. ते म्हणजे आवड. आवडलेल पुस्तक कितीही वेळा वाचलं आणि आवडणारा सिनेमा कितीही वेळा पहिला तरीही प्रत्येक वेळेचा अनुभव नव्यानं समृद्ध करणारा असतो. अशा आवडणाऱ्या चित्रपटांमधे आपल्या हसण्याच्या आणि रडण्याच्या ठराविक जागाही ठरून गेलेल्या असतात, अनेकदा शेवटही तोंडपाठ झालेले असतात, पण तरीही आपला अतृप्त जीव घुटमळतो त्यांच्याभोवती. माझे असे ठराविक आवडते चित्रपट आहेत. या आवडीला विषयाचं फारसं बंधन नाही पण भावनिक गुंतागुंत यातल्या प्रत्येक चित्रपटात असतेच हेही तितकंच खरं. ’सेव्हन पाउंडस’ हा याच लिस्ट मधला. ’द परस्युट ऑफ हॅपिनेस’ सारखा अफलातून चित्रपट देणाऱ्या गॅब्रिएल मुसिनोचा सिनेमा. जोडीला ’विल स्मिथ’, और क्‍या चाहिये\nअसं म्हणतात, की मनुष्य मेला, की त्याच्या शरीराच्या एकूण वजनातलं ’सेव्हन पाउंडस’ वजन कमी होतं, ते आपल्या आत्म्याचं वजन असतं म्हणे. मग आपल्या चुकीमुळे सात लोकांचा जीव गेला तर तसं सिनेमाच्या या नावाला शेक्‍सपिअरच्या ’द मर्चंट ऑफ व्हेनिस’चा संदर्भपण आहे म्हणा. ‘In seven days, God created the world. And in seven seconds, I shattered mine‘ अशा नरेशनने सुरू होतो हा सिनेमा. तुम्हाला इकडंतिकडं भटकायला क्षणभरही वेळ देत नाही. हुशार, सुसंस्कृत विल स्मिथला गाडी चालवताना मेसेज करण्याचा त्याचा निष्काळजीपणा भोवतो आणि एक भयानक अपघात होतो. ज्यात सातजणांचा जीव जातो. त्यातली एक त्याची वागदत्त वधू असते. निवांत सुरू असणारं आयुष्य सात सेकंदात बदलत आणि सात जणांच्या मृत्यूच्या जबाबदारीचं ओझं त्याच्या अंगावर येतं. दोनेक वर्ष जगतो तो कसाबसा पण त्याचा भूतकाळ सतत सोबत असतोच. या ’गुन्हेगार’ असण्याच्या टोचणीतून बाहेर पडण्यासाठी सात अनोळखी लोकांचं आयुष्य बदलण्याचा त्याचा या चित्रपटातला प्रवास विलक्षण आहे. आणि विलक्षण आहे ते स्वतःच्या चुकीची जबाबदारी घेऊन ती निस्तरण्यासाठी वाट्टेल ते सहन करण्याची त्याची तयारी. आपल्याला इतरांवर आपण केलेल्या उपकाराचे हिशेब तोंडपाठ असतात; किंबहुना आपण इतरांवर आपण केलेल्या उपकारच ओझं कसं वाढेल याचा स्वतःच्याही नकळत आपण विचार करत असतो. मनात हिशेबाची यादी तयार असते आपल्या. आपण कधी, कुठे, कसा आणि किती त्याग केला, आपण सतत किती समजून घेत राहिलो, गरज नसताना केवळ एखाद्याला हवं म्हणून किती बंधन घालत राहिलो स्वतःवर अशी न संपणारी चांगुलपणाची यादी तयार असते आपल्याकडे. कोणासाठी एखादी गोष्ट करताना, जर ती खरंच निःस्वार्थ भावनेनं केली जात असेल तर मग आपल्या हिशेबाच्या यादीत ती गोष्ट यायलाच नको. पण कोणत्याही भांडणात, कोणताही वाद सुरु असताना’ तू काय केलं आणि त्याबदल्यात मी काय काय केलं’ यावर जरा जास्तच भर असतो आपला. प्रत्येकवेळी हे समोरच्याला दाखविण्याची गरज असेलच असं नाही, पण मनातल्या गुडबुकमध्ये आपण स्वतःला अतिशय महान वगैरे ठरवून मोकळे झालेलो असतो. ’किती केलंय मी कोणाकोणासाठी’ या संदर्भाला लगेच ’पण कोणालाच माझ्या चांगुलपणाची काही जाणीव नाहीच’ स्पष्टीकरण तयार असतं आपल्याकडे. क्वचित ही सहनशीलता, समजूतदारपणाची एलओसी समोरच्याच्या मनाप्रमाणे क्रॉस करावी लागलीच तर तो ’सुपीरिअर’ असण्याचा फॅक्‍टर आपल्याच बाजूला राहण्याची आपण पुरेपूर काळजी घेतो. पण ही उपकारांची, समजून घेण्याची, ॲडजस्ट करण्याची सकारात्मकता सोडली तर, आपल्यामुळे समोरच्याच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक नकारात्मक गोष्टींची जबाबदारी घेण्याची कितपत तयारी असते आपली तसं सिनेमाच्या या नावाला शेक्‍सपिअरच्या ’द मर्चंट ऑफ व्हेनिस’चा संदर्भपण आहे म्हणा. ‘In seven days, God created the world. And in seven seconds, I shattered mine‘ अशा नरेशनने सुरू होतो हा सिनेमा. तुम्हाला इकडंतिकडं भटकायला क्षणभरही वेळ देत नाही. हुशार, सुसंस्कृत विल स्मिथला गाडी चालवताना मेसेज करण्याचा त्याचा निष्काळजीपणा भोवतो आणि एक भयानक अपघात होतो. ज्यात सातजणांचा जीव जातो. त्यातली एक त्याची वागदत्त वधू असते. निवांत सुरू असणारं आयुष्य सात सेकंदात बदलत आणि सात जणांच्या मृत्यूच्या जबाबदारीचं ओझं त्याच्या अंगावर येतं. दोनेक वर्ष जगतो तो कसाबसा पण त्याचा भूतकाळ सतत सोबत असतोच. या ’गुन्हेगार’ असण्याच्या टोचणीतून बाहेर पडण्यासाठी सात अनोळखी लोकांचं आयुष्य बदलण्याचा त्याचा या चित्रपटातला प्रवास विलक्षण आहे. आणि विलक्षण आहे ते स्वतःच्या चुकीची जबाबदारी घेऊन ती निस्तरण्यासाठी वाट्टेल ते सहन करण्याची त्याची तयारी. आपल्याला इतरांवर आपण केलेल्या उपकाराचे हिशेब तोंडपाठ असतात; किंबहुना आपण इतरांवर आपण केलेल्या उपकारच ओझं कसं वाढेल याचा स्वतःच्याही नकळत आपण विचार करत असतो. मनात हिशेबाची यादी तयार असते आपल्या. आपण कधी, कुठे, कसा आणि किती त्याग केला, आपण सतत किती समजून घेत राहिलो, गरज नसताना केवळ एखाद्याला हवं म्हणून किती बंधन घालत राहिलो स्वतःवर अशी न संपणारी चांगुलपणाची यादी तयार असते आपल्याकडे. कोणासाठी एखादी गोष्ट करताना, जर ती खरंच निःस्वार्थ भावनेनं केली जात असेल तर मग आपल्या हिशेबाच्या यादीत ती गोष्ट यायलाच नको. पण कोणत्याही भांडणात, कोणताही वाद सुरु असताना’ तू काय केलं आणि त्याबदल्यात मी काय काय केलं’ यावर जरा जास्तच भर असतो आपला. प्रत्येकवेळी हे समोरच्याला दाखविण्याची गरज असेलच असं नाही, पण मनातल्या गुडबुकमध्ये आपण स्वतःला अतिशय महान वगैरे ठरवून मोकळे झालेलो असतो. ’किती केलंय मी कोणाकोणासाठी’ या संदर्भाला लगेच ’पण कोणालाच माझ्या चांगुलपणाची काही जाणीव नाहीच’ स्पष्टीकरण तयार असतं आपल्याकडे. क्वचित ही सहनशीलता, समजूतदारपणाची एलओसी समोरच्याच्या मनाप्रमाणे क्रॉस करावी लागलीच तर तो ’सुपीरिअर’ असण्याचा फॅक्‍टर आपल्याच बाजूला राहण्याची आपण पुरेपूर काळजी घेतो. पण ही उपकारांची, समजून घेण्याची, ॲडजस्ट करण्याची सकारात्मकता सोडली तर, आपल्यामुळे समोरच्याच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक नकारात्मक गोष्टींची जबाबदारी घेण्याची कितपत तयारी असते आपली ‘माझ्यामुळे नाही झालं ते, तुला जमलं नाही सावरायला‘ असा ॲटिट्यूड असतो आपला तेव्हा. ’एवढं काय मोठं घडलय, नॉर्मल तर आहे आणि असं होतच राहत, की याहून मोठी संकट येतात’ हे सांगायलाही कमी करत नाही आपण. काही गोष्टी अनुभवणं कुठं शक्‍य असतं आपल्याला. आपली सारवासारव वरवरची असते. चुकीची जबाबदारी, तो प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न अशावेळी बाजूला राहतात आणि आपण स्वतःला वाचवण्याची जीवतोड मेहनत घेतो. ’माझ्यामुळे कोणाच्या आयुष्यात कधीच काहीच वाईट घडूच शकत नाही’ असा कोष असतो आपला स्वतः भोवती.\nआपण वरवर कितीही दाखवलं तरी आपणही असं कित्येक ’मनाचं’ओझं घेऊनच फिरत असतोच. आपल्याही आयुष्यात अशा अनेक व्यक्ती येऊन, डोकावून जातात ज्यांच्या आयुष्यात आपल्यामुळे बदल होतात जे चांगले, सकारात्मक असतीलच असं नाही . आपल्याला जाणवतात हे नकारात्मक बदल. पण किती उघडपणे आपण जबाबदारी घेतो या इतरांच्या आयुष्यात आपल्यामुळे आलेल्या नकारात्मतेची अशी जबाबदारी घेणं किंबहुना त्याची तीव्रता कमी कशी करता येईल याची प्रयत्न करणं हे खरंच एवढं अवघड असेल अशी जबाबदारी घेणं किंबहुना त्याची तीव्रता कमी कशी करता येईल याची प्रयत्न करणं हे खरंच एवढं अवघड असेल की नकारात्मकता, अडचणी, समस्या या शब्दांची छटा नकोशी वाटते आपल्याला की नकारात्मकता, अडचणी, समस्या या शब्दांची छटा नकोशी वाटते आपल्याला गोष्टी शेवटाकडे येतात म्हणजे प्रत्येकवेळी त्यातून कोणतीतरी निगेटिव्ह शेड पुढे आली पाहिजे असं थोडंच आहे गोष्टी शेवटाकडे येतात म्हणजे प्रत्येकवेळी त्यातून कोणतीतरी निगेटिव्ह शेड पुढे आली पाहिजे असं थोडंच आहे चुकांतून शिकतो आपण असं म्हणतात. मग आपल्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात घडलेली चूक स्वीकारून, नव्याने गोष्टी घडवायला काय हरकत आहे चुकांतून शिकतो आपण असं म्हणतात. मग आपल्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात घडलेली चूक स्वीकारून, नव्याने गोष्टी घडवायला काय हरकत आहे आणि हे अगदीच शक्‍य नसेल, तर ’काही का असेना, माझ्यामुळे घडलंय हे’ एवढी जबाबदारी तरी नक्कीच घेऊ शकतो की आपण.\nसकाळी अकराच्या सुमारास भाऊराव कऱ्हाडे यांना फोन केला. इतर सेलिब्रिटींप्रमाणे त्यांचा...\n‘सर्व प्रकारचे चित्रपट करायचेत’\n‘शिकारी’ या चित्रपटाबद्दल आणि त्यातील तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t15515/", "date_download": "2018-05-27T01:14:42Z", "digest": "sha1:MSMIXOYOUKJ7TCBOM5JQAZBSCCEMHS6Q", "length": 3025, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-भामटे हे जग सारे", "raw_content": "\nभामटे हे जग सारे\nभामटे हे जग सारे\nभामटे हे जग सारे\nका मला असे वाटते \nविश्वास तरी ठेऊ कसा\nयाच गोंधळी जिव वेडा पिसा \nका मला असे वाटते\nभामटे हे जग सारे \nकुठे हरवला शिवशाहीचा वारसा\nयाच डोळा याच देही तुकोबांचा\nविचार बोलताना दिसत नाही कसा\nओसाड उजाड या जगण्याचा\nआज वाटतो भार सारा\nआज नाही राहीला जिवना मागे सार\nम्हणून मरूण का त्कारू हार \nका मला असे वाटते\nभामटे हे जग सारे \nकोण करील उध्दार रे\nसांगा कोणी मिळेल का \nपुन्हा या जगाला बुध्द\nवा मानवतेची मिसाल तो\nका मला असे वाटते\nभामटे हे जग सारे \nरण झुंजार मराठा संघ\nभामटे हे जग सारे\nभामटे हे जग सारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-05-27T01:24:23Z", "digest": "sha1:XME435NURPIWAPFHOPXUXGDN5A4ESYU3", "length": 5295, "nlines": 69, "source_domain": "pclive7.com", "title": "हिंजवडी | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nनाशिकफाटा ते हिंजवडी मार्गावरील मेट्रोचा डीपीआर तयार करा\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमध्ये दिवसेंदिवस गृहप्रकल्पांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारा बराच वर्ग याच...\tRead more\nहिंजवडी-वाकडच्या वाहतूक कोंडीतून लवकरच शहरवासियांची सुटका\nदेहुगाव, हिंजवडीसह ९ गावे समाविष्ट करण्यास महासभेची मंजूरी\nपिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे आणि तिर्थक्षेत्र देहूगाव, विठ्ठलनगर ही नऊ गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत तातडीने समाविष्ट करून घेण्याचा निर्णय आजच्य...\tRead more\nहर्षु कांबळे हिचा आयटी इंजिनिअर ते मॉडेलिंगच्या क्षेत्रातील प्रेरणादायी प्रवास\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये राहणारी हर्षु कांबळे हिचा गेल्या दोन वर्षातील जीवनप्रवास एकदम हटके आहे. आयटी इंजिनिअर म्हणून आपल्या आपल्या करिअरची सुरूवात करून ती आता चक्क मॉडेलिंग...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/", "date_download": "2018-05-27T00:56:30Z", "digest": "sha1:XBSRRVSMQAWHYZLP76AAAHWKSRPQXGCW", "length": 16323, "nlines": 380, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Home of Ancient Indian Literature", "raw_content": "\nश्री बालाजी वेंकटेश्वर माहात्म्य\nश्री दासगणु महाराजांची आख्याने\nअभंग संग्रह आणि पदे\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे\nश्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग\nश्री मुकुंदराज महाराज बांदकर\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ\nसात वारांचे अभंग,पद व भजन\nसंत तुकाराम अप्रसिद्ध अभंग\nभजन : भाग १\nभजन : भाग २\nभजन : भाग ३\nभजन : भाग ४\nभजन : भाग ५\nभजन : भाग ६\nओवी गीते : इतर\nओवी गीते : स्नेहसंबंध\nओवी गीते : कृषिजीवन\nओवी गीते : आई बाप\nओवी गीते : माहेरचे आप्तेष्ट\nओवी गीते : सासरचे आप्तेष्ट\nओवी गीते : घरधनी\nओवी गीते : तान्हुलें\nओवी गीते : बाळराजा\nओवी गीते : मुलगी\nओवी गीते : सोहाळे\nओवी गीते : समाजदर्शन\nओवी गीते : ऋणानुबंध\nओवी गीते : बंधुराय\nओवी गीते : भाविकता\nओवी गीते : स्त्रीजीवन\nश्री आर्यादुर्गा देवी महात्म्य\nश्री नवनाथ भक्तिसार पोथी\nश्री रेणुका देवी माहात्म्य\nश्री गुरू ग्रंथ साहिब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF/", "date_download": "2018-05-27T01:32:43Z", "digest": "sha1:S5VZ2GJUKNEL76K63ZA223CBZXGQIV2G", "length": 7974, "nlines": 74, "source_domain": "pclive7.com", "title": "महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघांतर्गत दुर्गा महिला मंचच्‍या पुणे जिल्हाध्यक्षपदी सुवर्णा पवार | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nHome पुणे महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघांतर्गत दुर्गा महिला मंचच्‍या पुणे जिल्हाध्यक्षपदी सुवर्णा पवार\nमहाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघांतर्गत दुर्गा महिला मंचच्‍या पुणे जिल्हाध्यक्षपदी सुवर्णा पवार\nपुणे (Pclive7.com):- महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघांतर्गत दुर्गा महिला मंचच्‍या पुणे जिल्हाध्यक्षपदी महिला व बालविकास विभागाच्‍या सहायक आयुक्त श्रीमती सुवर्णा पवार यांची निवड करण्‍यात आली.\nराजपत्रित अधिकारी महासंघाच्‍या पुणे समन्वय समितीची बैठक महासंघ कार्यालयात संपन्‍न झाली. त्‍यावेळी ही निवड जाहीर करण्‍यात आली. निवडीबद्दल महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व सरचिटणीस पुणे इंजि विनायक लहाडे, कोषाध्‍यक्ष मोहन साळवी, राज्‍य संघटक ए.ए. मोहिते, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग,पी.डी. शेंडगे, एस.डी. कुलकर्णी आदींनी अभिनंदन केले.\nदुर्गामंचच्‍या इतर सदस्‍यपदी इंजिनिअर शीतल सेवतकर, बार्टीच्‍या निबंधक सविता नलावडे, सहायक आयुक्‍त धर्मदाय कांचन जाधव, बालविकास प्रकल्‍प अधिकारी सुहिता ओहाळ, सामाजिक न्‍याय विभागाच्‍या अनुराधा ओक, आरोग्‍य विभागाच्‍या भावना चौधरी, माहिती अधिकारी वृषाली पाटील आदींचा समावेश आहे. दुर्गा मंचच्‍या वतीने सर्व शासकीय खात्यात महिला बैठका घेण्यात येणार असून सर्व विभागातील महिला अधिका-यांनी दुर्गा मंचमध्‍ये सहभागी व्‍हावे, असे आवाहन सुवर्णा पवार यांनी केले. महासंघाच्‍या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. ५ डिसेंबर रोजी मुंबई येथे होणा-या राज्य बैठकीची माहिती देण्यात येऊन सर्वांना उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच अभियांत्रिकी कालेज, (सीओइपी) पुणे च्या प्राध्यापक संघटनेच्‍या ११ डिसेंबरच्‍या बेमुदत उपोषण आंदोलनास महाराष्‍ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने पाठिंबा जाहीर करण्‍यात आला.\n‘कोपर्डी’ प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशी\nपिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅककडून ‘अ’वर्ग नामांकन प्रदान\nकार्यकर्ता निष्काम कर्मयोगाने घडतो – अण्णा हजारे\nखुशखबर… यंदा मान्सून २९ मे रोजी धडकणार\nअजितदादांच्या कबड्डी संघात महेशदादांची ‘एन्ट्री’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2009/12/blog-post_21.html", "date_download": "2018-05-27T01:02:39Z", "digest": "sha1:5KJ5E42URLS4WP6CIOD2IHWDJRHKORH7", "length": 37123, "nlines": 234, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: दाद द्यायलाच हवी असे........", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nदाद द्यायलाच हवी असे........\nहल्लीच माझ्या मैत्रिणीच्या मुलाची बॅग गडबडीत रिक्शातून घ्यायचीच राहून गेली. मुलगा बिचारा अगदी घाबरला, गोंधळला....कपडे-सामान सुमान गेले वर आई-बाबा ओरडतील ही भिती. रिक्षा तर गेली निघून. बरे याच्याकडे सामान जास्त असल्याने मित्र आलेला सोबत दुसऱ्या रिक्शातून आणि त्याने हा घोळ केलेला. आता मित्राला किती दोष देणार आणि देऊनही उपयोग काय..... बॅग थोडीच मिळणार होती. शेवटी मन खट्टू करून हा घरी पोचला. दुसऱ्या दिवशी मित्राचा फोन.... रिक्षावाल्याने बॅग घरी आणून दिली आहे. एका क्षणात सगळ्यांचे चेहरे खुलले. आनंदीआनंद पसरला. त्या रिक्षावाल्याला बक्षीस द्यायलाच हवे असे पटकन मैत्रीण म्हणाली. हल्लीच्या जगात इतके चांगले कपडे, इतर सामान कोण आणून देतेय परत. प्रामाणिक होता गं अगदी. रिक्षावाल्याच्या या प्रामाणिक कृतीने या सगळ्यांची रुखरूख संपली. मुलाची सुटी आनंदात जाणार.\nही घटना जितक्या लोकांना कळली तितक्या सगळ्यांचा चांगुलपणावरचा विश्वास वाढीस लागला. उद्या जर आपल्याला कोणाचे काही सामान सापडले आणि त्यात त्याच्या मालकापर्यंत पोचण्याचा कुठलाही मार्ग उपलब्ध असेल तर ते नक्कीच पोचते केले जाईल हा मनात असलेला भाव अजून दृढ झाला. मला वाटते तात्कालिक फायदा तर झालाच पण दूरगामी परिणामकारक फायदा जास्त महत्त्वाचा. या घटनेतून काही घटना आठवल्या. प्रामाणिकपणा हा वयातीत व सांपत्तिक स्थितीशी अजिबात संबंधीत नसतो. तो मुळात मनातच असावा लागतो. अतिशय पैसेवाले लोकही उचलेगिरी, भामटेगिरी करताना आपण पाहतोच. आणि एखादा अत्यंत गरीब अचानक सापडलेले कोणाचे पैसे सचोटीने परत करताना दिसतो. खरे तर त्याची परिस्थिती फार वाईट असते पण मनाने तो सच्चा असतो. विश्वास या शब्दाचा अर्थ त्याला कळलेला असतो. बरेचदा बाहेरच्या देशात हे चांगुलपणाचे अनुभव जास्त येतात असे दिसते परंतु मला मात्र नेहमी वाटते प्रामाणिकपणा देशातीत आहे. कारण त्याचे मूळ तुमच्या संस्कारात-मनात रुजलेले असते.\nलोकलने रोज प्रवास करणाऱ्या सगळयानांच डब्यात येणाऱ्या कानातले, क्लिप्स, पिना, तत्सम खजिना घेऊन येणाऱ्या बायका-पोरी म्हणजे खास जिव्हाळ्याच्या. घ्यायचे असो वा नसो स्त्रीसुलभ हौस असतेच प्रत्येकीला. मैत्रिणींसोबत चर्चा करत हे बघ गं... कसे दिसतेय घेऊ का वगैरे संवाद नेहमीचेच. या विकायला येणाऱ्या पोरी-बायकाही उत्साहाने व धंद्याचे टेक्नीक अंगी बाणवून असतात. मग कधी कधी एखादी नेहमीची खास सलगीने जवळ येईल व ताई हे बघा खास तुमच्याकरता आणले मी. खूप छान दिसेल तुमच्या कानात. घेता का अशी साखरपेरणी करत हक्काने तुम्हाला घ्यायला भाग पाडेल. अशातलीच ती एक. संध्याकाळची ठाणा लोकल ठरलेली होती. अगदी ती चुकलीच तर तिच्या मागची. रोजच ही साधारण विशीच्या आसपासची मुलगी पाठीवरच्या झोळीत तान्हुले आणि हातात चार खच्चून भरलेले ट्रे घेऊन भायखळा- करी रोडच्या मध्ये चढे. मरणाची गर्दी त्यात बाळ आणि या ट्रेंचे वजन. मला तर भितीच वाटे. पण ही एकदम बिनधास्त.\nस्वच्छ धुतलेली टेरीकॉट-पॉलिएस्टर मिक्स साडी, नीट विंचरलेले केस. पावडर-टिकली लावून हसतमुखाने गोड गोड बोलत माल खपवत असे. दिवाळी अगदी दोन दिवसावर आली होती. जोतो काही न काही खरेदीच्या मागे होता. सगळ्यांच्या मनातला उत्साह चेहऱ्यावरही दिसत होता. ही लगबगीने माझ्याजवळ आली. ताई हे पाहिलेत का तुम्हाला आवडतात ना तसेच खडे व मोती एकत्र असलेले सुंदर कानातले आणलेत मी. थोडे महाग आहेत पण खऱ्या मोत्याला मागे टाकतील, एकदम झकास आहेत. घ्या न ताई. ती आर्जवे करू लागली. कानातले खरेच छान होते. मी एक घेतले. पैसे द्यायला पर्स उघडली आणि लक्षात आले की एकदम पाचशेचीच नोट आहे. नाहीतर दहा व पाच. कानातले पंचावन्न रुपयांचे होते. शिवाय मी टिकल्याही घेतल्या होत्या. सगळे मिळून साठ रुपये झालेले. तिच्याकडे सुटे नव्हतेच. आता आली पंचाईत. ती म्हणाली ताई ठाण्याला खूप वेळ आहे मी तोवर आणत्ये सुटे करून.\nमी तिला पैसे देऊन टाकले. समोरच बसलेल्या दोन-तीन अनोळखी बायकांनी, अहो कशाला दिलेत इतके पैसेकाय मूर्खपणा.... असा दृष्टिक्षेपही टाकला. पण मी दुर्लक्ष केले. दादर आले आणि पाहता पाहता डब्यात प्रचंड गर्दी झाली. जरा इकडचे तिकडेही व्हायला जागा नव्हती. करता करता भांडुपाला गाडी आली.... निघाली आणि ती मला प्लॅटफॉर्मवर दिसली. माझ्या समोरच्या बायांना पण दिसली. एक पटकन म्हणाली, \" आता ही बया कसली परत करतेय तुमचे पैसे. गेले समजा. नको तिथे विश्वास कशाला ठेवायचा मी म्हणते. \" मलाही एक क्षणभर वाईट वाटले. निदान हिने मला सांगायचे तरी. मी पैसे तीच्या लेकराला दिले असते तर मला आनंद तरी झाला असता. आताही लेकरालाच मिळतील पण कुठेतरी माझी रुखरूख असणार त्यात. आणि पुढे मी कधीही कोणावर विश्वास ठेवणार नाही. जाऊ दे झालं....एक धडा मिळाला. असे म्हणून मी विषय डोक्यातून काढून टाकला.....अर्थात म्हणून तो गेला नाहीच.\nदिवाळी धामधुमीत गेली. जोडून चौथा शनिवार व रविवार आल्याने मस्त मोठी सुटी मिळाली. या सगळ्या मजेतही कुठेतरी मनात ठसठस होतीच. नंतरचा आठवडाही काहीतरी होत राहिले आणि माझी नेहमीची ट्रेन काही मिळाली नाहीच. पंधरा दिवसांनंतर संध्याकाळी खिडकीत बसून छान डुलकी लागलेली तोच माझ्या हातावर एकदम काहीतरी जड वजन जाणवले. कोणी काय ठेवलेय म्हणून डोळे उघडले तर ही समोर. \" ताई, जीवाला नुसता घोर लावलात माझ्या. अवो माझा नवरा एक नंबरचा उडाणटप्पू. रोजच माझे पैसे हिसकून घेतोय. कसेबसे लपवत फिरते मी. त्यात तुमची ही जोखीम गेले पंधरा दिवस सांभाळून जीव दमला माझा. हे घ्या तुमचे उरलेले पैसे. मोजून घ्या नीट. म्हनला असाल ना चंद्रीने पैसे खाल्ले म्हणून. ताई अवो हे पैसे घेऊन कुठं बंगला बांधणार का मी. रोज तुम्हाला तोंड कसे दाखवले असते सांगा बरं. या लेकराची शपथ. आपल्याला नग बा कोनाचा पैसा.\" असे म्हणून तिने ४४० रुपये माझ्या हातावर ठेवले. तिचा तो आवेश आणि खरेपणा मनाला भिडून गेला. त्यातलेच शंभर रुपये तिच्या लेकराच्या हातावर ठेवले आणि थँक्स मानले. खुशीत गाणे गुणगुणत मला टाटा करून गेली.\nगावदेवी मार्केटमध्ये जुनेपुराणे कपडे घरी येऊन घेऊन जाणारे चारपाच जण बसतात. एकदा असेच तिथे चौकशी करत होते. तिथलाच एक मुलगा...साधारण बारा तेरा वर्षाचा असेल. म्हणाला, तुम्ही व्हा पुढे मी सायकलवरून येतोच मागोमाग. मी बरे म्हटले आणि निघाले. घरी गेले पाच मिनिटातच बेल वाजली. तो आलाच होता. कपडे बरेच होते. मग त्याने अगदी धंद्याच्या खास सराईत नजरेने प्रत्येक कपड्याचे मोजमाप केले. सिल्क कसे उपयोगाचे नाही. अजून पँट नाहीत का साड्या काढा ना ताई अजून वगैरे बडबड करत शेवटी कसे उपयोगाचे कपडे कमीच आहेत मग कसे जमायचे अशी गोळाबेरीज करून काही पैसे माझ्या हातावर ठेवले आणि तो गेला. दुसऱ्या दिवशी दुपारी बेल वाजली, पाहिले तर हा उभा. मला पाहिले आणि खिशातून पाकीट काढले आणि माझ्या हातावर ठेवले. \" अग बाई साड्या काढा ना ताई अजून वगैरे बडबड करत शेवटी कसे उपयोगाचे कपडे कमीच आहेत मग कसे जमायचे अशी गोळाबेरीज करून काही पैसे माझ्या हातावर ठेवले आणि तो गेला. दुसऱ्या दिवशी दुपारी बेल वाजली, पाहिले तर हा उभा. मला पाहिले आणि खिशातून पाकीट काढले आणि माझ्या हातावर ठेवले. \" अग बाई हे तुला दिलेल्या कपड्यात का गेले होते हे तुला दिलेल्या कपड्यात का गेले होते\" नवरा नियमीतपणे सात वर्षे वैष्णवदेवीला जात होता त्यातल्या शेवटच्या ट्रीपचा प्रसाद, आठशे-नऊशे रुपये व एक मोठे देवीचे चांदीचे नाणे त्या पाकिटात होते. आणि पाकीट मी देऊन टाकलेल्या कोटाच्या खिशातल्या आतल्या कप्प्यात होते. त्यामुळे कळलेच नव्हते.\nत्या पोराने इतके पैसे व नाणे परत आणून दिलेत हे मला खरेच वाटेना. त्याचे आभार मानून त्याला शंभर रुपये बक्षीस म्हणून दिले. तशी स्वारी खूश झाली. म्हणाला, \" दिदी भगवान का प्रसाद हैं ना उसमें. में अगर ये सब नही लौटाता तो बहोत पाप लगता. और मैं जानता था आप बहोत खूश होके मुझे बक्षीस दोगी. अब ये मेरा हक का पैसा हैं. बराबर ना \" मी हो म्हणून त्याचे पुन्हा कौतुक केले तशी, फिर कपडा देना हो तो बुला लेना मैं आजाउंगा. असे म्हणत उड्या मारत पळाला.\nमाझी आजी एकटीच एकदा एशियाडने प्रवास करत होती. नाशिक-पुणे. मध्ये कुठेतरी बस थांबली तशी ही बाथरुमला जायला उतरली. बाजूच्या माणसाला सामान ठेवलेय रे बाबा, आलेच मी पटकन असे सांगितलेले. पण काहीतरी गडबड झाली आणि आजी परत आली तर बस गायब. आजी गोंधळली. सामानही गेले. शिवाय आजीने पैसे बॅगेत ठेवलेले होते त्यामुळे आता घरी पुण्याला कसे जायचे हा प्रश्न पडला.\nआजीभोवती गर्दी जमली. ती पाहून दुसऱ्या एशियाडच्या ड्रायव्हरने आजीला काय झाले म्हणून विचारले असता हे रामायण कळले. त्याने लागलीच फोन करून पुढच्या थांबण्याच्या ठिकाणी कळवले काय झालेय ते. वर त्यांना आजीला टाकून गेलेच कसे असा दम भरून आजींचे सामान उतरवून घ्या आजी मागच्या बसने येतच आहेत असे सांगितले. आजीला दुसऱ्या बसमध्ये बसवले. आजी म्हणाली, \" दादा तिकिटाला पैसे तर नाहीत रे माझ्याजवळ. \" तसे,\" आजी अवो चूक आमची हाये. आता त्या बसवाल्याने तुम्हाला शोधायला नको होते का सांगा बरं....असे कोणी आजीला टाकून जाते का सांगा बरं....असे कोणी आजीला टाकून जाते का काही काळजी करू नका. सामान वाट पाहतंय तुमची. नीट सुखरूप जा बरं का आता. \"\nआणि खरेच की, सामान आजीची वाट पाहत होते. बस पोचल्या पोचल्या एका कंडक्टरने आणून आजीच्या ताब्यात दिले वर सॉरी पण म्हणाला. नंतर आजीला मी विचारले, \" आजी तुला भिती वाटली असेल ना गं....एकतर सामान गेले त्याचे दु:ख् राग व आता घरी कसे पोचणार याची चिंता. \" आजी पटकन म्हणाली, \" अग चिंगे सामानाची मला बिलकूल चिंता नव्हती. ते मिळणार होतेच. हा फक्त पुण्याला मिळतेय का मध्येच आणि मी घरी कशी आणि कधी पोचणार हा प्रश्न मात्र पडला होता. मला बराच वेळ आजीच्या विश्वासाचे नवल वाटत राहिले.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 1:10 PM\nतुझ्या पोतडीत मस्त मस्त अनुभव आहेत त्यामुळे आम्हाला अशा छान छान पोस्ट्स वाचायला मिळतात...छान लिहिलंय अगदी तुझ्याशी गप्पाच मारतोय असं वाटतंय...\nकाय बोलावं एवढे प्रसंग वाह कमाल आहे तुमची व त्या लोकांची.छान वाटलं वाचताना.\nसाधक कमाल त्या सगळ्यांची...:)धन्यवाद.\nखरच खूप अनिभव आहेत तुमचे.\nमाझ एक निरिक्षण आहे. बरेच वेळा गरिब माणसेच जास्त प्रामाणिक असतात. आपण गरिब असल्याचे त्यांना जास्त दु:ख नसते पण कोणी चोर किंवा फसवा म्हणल्यास त्यांना जास्त वाईट वाटते. सधन माणसे त्या मानाने कमी प्रामाणीक असतात.\nगावाकडचे १ डॉक्टर त्यांचे अनुभव सांगत होते. ते म्हणाले की त्यांचाकडे येणारे गरिब रुग्ण लगेच पैसे देतात. पण अनेक श्रीमंत लोक मात्र एकदम देतो म्हणत बरेच दिवस तंगवतात.\nअनिकेत प्रतिक्रियेबद्दल आभार. खरे आहे तुमचे, बरेचदा असेच घडत असल्याचे दिसून येते.\nमस्त मस्त पोस्ट आहे...या लोकांचा प्रामाणिकपणा आपल्यालाही शिकवून जातो ग\nआणि अनिकेत म्हणतोय ते खरेय हा प्रामाणिकपणा गरिबांकडे जास्त असतो\nअतिशय सुंदर आहेत अनुभव.. कधी तरी विश्वास बसतो, की आयुष्य सुंदर आहे.. लोकं चांगली आहेत या जगात.. सुंदर... \nआयुष्यात अस काही घडल की खूप छान वाटत अन् चांगुलपनावरचा विश्वास अजुन वाढतो\nभानस, मी टॅगलंय तुला. माझी आजची पोस्ट बघ.\nअनुभवाचे कलेक्शन छान आहे\nतन्वी गरिब जाणून असतो जरा काही झाले की त्याचा बळी जाऊ शकतो.\nगौरी आजकाल दोन्ही बाजू इतक्या ठळक दिसत असतात. वाईटाची संख्या जास्त आहेच पण त्यात हे अनुभव आशा टिकवून धरतात.\nगौरी अग आत्ताच वाचले...सहीच. धन्स गं मला टॆगलेस. आता मलाही त्या धाग्यात घुसायला हवे...:)\nअहो जगात चांगुलपणा आहे म्हणूनच जग चाललेलं आहे. मुंबईला मी राहत असतांना असे चोराने लोकल मध्ये टाकून दिलेली कागदपत्रे, पास, लायसेन्स, आय कार्ड कोणाला जरी सापडले तरी मालकाच्या पत्त्यावर पाठवून देतात असा अनुभव घेतलेला आहे. एकदा तर कल्याणला उतरतांना माझ्या हातातील बेग व शर्ट या मधल्या जागेत एका विध्यार्थ्याचे आय कार्ड व पास चे पुच सापडले होते. बाहेर उतरल्यावर टे खाली पडले मी सुद्धा त्याच्या पत्त्यावर पाठविले होते. माझी एक सहपाठी स्त्री आहे. तिची बेग लोकल मध्ये चढतांना धक्क्याने विरुद्ध बाजूच्या गेटने बाहेर फेकली गेली होती. ती डब्यातच शोधात बसली. दोन दिवसांनी एक सदगृहस्थ तिच्या घरी येऊन बेग देऊन गेले होते.\nरविंद्रजी अशी माणसे आहेत म्हणून तर थोडीतरी धुगधुगी आहे.आभार.\nअगं तुझ्या ह्या दाद द्यायलाच हवी मध्ये माझा ही एक अनुभव घुसडते. आम्ही ४-५ वर्षांपूर्वी ३-४ दिवसांकरिता कोल्हापूरला जायचं ठरवलं. माझ्याकडे काही पैसे होते. त्यातले मी थोडे सॉर्टींग केले व निरनिराळ्या ठिकाणी ठेवले. ट्रीप करून आल्यावर काही कपडे इस्त्रीला दिले. एक साडी होती ती ड्रायक्लिन की रोल-प्रेस ला म्हणून दिली. इस्त्रीवाला नेहमीचाच होता. ३-४ दिवसांनी त्याच्याकडे गेले ते त्याने एक पाकिट काढून दिले. म्हणाला हे तुमच्या साडीमध्ये होतं. बघितल्यावर डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्या पाकिटात ११००० रुपये होते. मग त्या इस्त्रिवाल्याला शर्टचं कापड वगैरे दिलं. ह्या जगात अजून अशीही माणसं आहेत गं.\nअनुभव चांगले आहेत. अशी फारशी माणसे राहिलेली नाहीत पण... किमान माझे स्वतःचे चांगले अनुभव नाहीत ह्या बाबतीत. असो...\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nसाखळीतली माझी कडी.........टॅगले म्या....\nनिक्कीजी त्वाडा जवाब नही.......\nदाद द्यायलाच हवी असे........\nकळविण्यास अतिशय आनंद होत आहे.....\nतो, ती आणि कुत्तरडे......\nत्यांना ऐकू गेलेच नाही...\nभेंडी मसाला ( भेंडी फ्राय )\nमराठी माणसाला धंदा करता येतो का\nही कीड कधीतरी मरेल का\nजो वादा किया वो निभाना पडेगा.....\nडाळ ढोकळी - वरणफळे.\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRLV/MRLV016.HTM", "date_download": "2018-05-27T02:04:19Z", "digest": "sha1:5WH2OYZUQAVFSMXUI73F23ZGQ5H42PVW", "length": 7183, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - लाटवियन नवशिक्यांसाठी | रंग = Krāsas |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > लाटवियन > अनुक्रमणिका\nबर्फाचा रंग कोणता असतो\nसूर्याचा रंग कोणता असतो\nसंत्र्याचा रंग कोणता असतो\nचेरीचा रंग कोणता असतो\nआकाशाचा रंग कोणता असतो\nगवताचा रंग कोणता असतो\nमातीचा रंग कोणता असतो\nढगाचा रंग कोणता असतो\nटायरांचा रंग कोणता असतो\nमहिला आणि पुरुष वेगळ्या पद्धतीने बोलतात\nआपल्या सर्वांना माहितच आहे कि महिला आणि पुरुष वेगळे आहेत. पण तुम्हांला हे सुद्धा माहित आहे का की, ते वेगळ्या पद्धतीने बोलतात विविध अभ्यास हे दाखवतात. महिला पुरुषांपेक्षा वेगळी भाषण शैली वापरतात. त्या बर्‍याचदा त्या कसं बोलतात यामध्ये खूप अप्रत्यक्ष आणि भिडस्त असतात. विरोधाने, पुरुष साधारणतः स्पष्ट आणि प्रत्यक्ष भाषा वापरतात. पण ते ज्या विषयाबद्दल बोलतात ते सुद्धा वेगळे असतात. पुरुष बातम्या, अर्थशास्त्र किंवा क्रीडा यांबद्दल अधिक बोलतात. महिला सामाजिक विषयांना महत्व देतात जसे की, कुटुंब किंवा आरोग्य. म्हणजेच, पुरुषांना वस्तुस्थितीबद्दल बोलायला आवडते. महिला लोकांबद्दल बोलायला प्राधान्य देतात. हे लक्षवेधक आहे की, महिला कमकुवत भाषा वापरण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच, त्या अधिक काळजीपूर्वक आणि नम्रपणे बोलतात. महिलासुद्धा बरेच प्रश्न विचारतात. असं करण्यामध्ये, त्यांना बर्‍याचदा ऐक्य मिळवायचं असतं आणि कलह टाळायचा असतो. शिवाय, महिलांकडे भावनांसाठी खूप मोठा शब्दसंग्रह असतो. पुरुषांसाठी, संभाषण हे बर्‍याचदा स्पर्धेचा एक भाग असतो. त्यांची भाषा ही स्पष्टपणे अधिक प्रक्षोभक आणि आक्रमक असते. आणि पुरुष प्रत्येक दिवशी महिलांपेक्षा अगदीच कमी शब्द बोलतात. काही संशोधक दावा करतात की, हे मेंदूच्या रचनेमुळे होते. कारण महिला आणि पुरुषांमध्ये मेंदू वेगळा असतो. असे सांगितले आहे की, त्यांच्या भाषण केंद्रांची रचनासुद्धा वेगळी असते. जरी बरेच दुसरे घटक आपल्या भाषेवर चांगलाच प्रभाव टाकतात. विज्ञानाने बर्‍याच कालावधीसाठी या भागाचा शोध लावला नाही. तरीपण, महिला आणि पुरुष पूर्णपणे वेगळी भाषा बोलत नाहीत. गैरसमज व्हायला नको. यशस्वी संभाषणासाठी अनेक कृतीयोजना आहेत. सर्वांत सोप्प आहे: चांगलं ऐका\nContact book2 मराठी - लाटवियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/salman-khan-viral-tweets-about-getting-girl/", "date_download": "2018-05-27T01:38:30Z", "digest": "sha1:SCZZBKV6HJYO4GNAQMQAX3J35PZBCGRI", "length": 30497, "nlines": 365, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Salman Khan Viral Tweets About Getting Girl | सलमानने उडवली धम्माल; 'लडकी मिल गई' म्हणत नेटकऱ्यांना बनवलं 'मामा' | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nसलमानने उडवली धम्माल; 'लडकी मिल गई' म्हणत नेटकऱ्यांना बनवलं 'मामा'\nबॉलिवूडचा दबंग सलमान खानची प्रेमप्रकरणं नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहेत.\nमुंबई - बॉलिवूडचा दबंग सलमान खानची प्रेमप्रकरणं नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहेत. सल्लूमियाँ जेथे कुठे जातो तेथे त्याच्यावर लग्नाबाबतच्या प्रश्नांचा भडीमार केला जातोच. पण लग्न कधी करणार यावर सलमाननं आतापर्यंत कधीही उघडपणे उत्तर दिलेले नाही. मात्र यावेळी सलमाननं स्वतःच जाहीररित्या हा विषय मांडला आहे. सलमाननं याबाबतची माहिती चक्क ट्विटरवर दिली आहे.\n''मला मुलगी मिळाली'', असे ट्विट त्यानं केले आहे.\nयामुळे सलमान लग्न करतोय की असे त्याच्या चाहत्यांना वाटलं. मात्र सलमाननं काही वेळानंतर लगेचच दुसरे ट्विट करत त्यांची निराशा केली. 'मुझे लडकी मिल गयी', सलमान खानच्या या एका ट्विटनं सोशल मीडियावर चांगलाच धूमाकूळ घातला होता. सल्लूमियाँच्या आयुष्यात येणारी नेमकी 'ती' आहे तरी कोण याविषयी चाहत्यांनी विचार करण्यापूर्वीच त्यानं दुसरं ट्विट करत याचा खुलासा केला आहे.\nसलमानला लग्नासाठी नाहीत तर आगामी 'लवरात्री' या सिनेमासाठी हिरोईन सापडलीय. अशा पद्धतीनं सलमान खाननं चाहत्यांना पुन्हा एकदा मामा बनवलं आहे.\nया ट्विटनंतर काही वेळातच सलमान खानवर प्रश्नांचा भडीमार सुरू झाला होता. अखेर सलमानला मिळालेली ती मुलगी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण आतुर झाला होता. या पोस्टनंतर सलमान खानवर शुभेच्छांचा वर्षावदेखील झाला. काही वेळानंतर आणखी एक ट्विट करत सलमाननं गुपित फोडलं. ''मुझे लडकी मिल गयी'', म्हणजे लग्नासाठी नाही तर आगामी सिनेमासाठी मुलगी मिळाली, असे सलमाननं सांगितलं.\n18 वर्षांच्या तरुणाच्या भूमिकेत सलमान\nअतुल अग्निहोत्री निर्मित ‘भारत’ या सिनेमामध्ये सलमान खान आता व्यस्त होणार आहे. सलमानचा हा आगामी सिनेमा अनेकार्थाने खास असणार आहे. कारण या सिनेमात सलमानला आपण एका विशेष भूमिकेत पाहू शकणार आहोत. यात 18 वर्षांच्या तरुणाच्या भूमिकेत सलमान दिसणार आहे.\nसध्या सलमान 52 वर्षांचा आहे. आता रिअल लाईफमध्ये पन्नाशी ओलांडलेल्या सलमानला 18 वर्षांचे कसे दाखवणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यासाठी एका खास तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. होय, ऐज रिडक्शन टेक्निक यासाठी वापरली जाणार आहे. म्हणजेच, ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या टेक्निकसंदर्भात मेकर्सनी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा केली. याच टीमने ‘फॅन’ या चित्रपटात शाहरूखसाठी काम केले होते. आता यंग दिसायचे तर वजनही कमी करणे आलेच. त्यानुसार, पुढच्या काही आठवड्यात सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे. म्हणजेच सलमानला पुन्हा एकदा जिममध्ये घाम गाळावा लागून कडक डाएट फॉलो करावे लागेल.\nशुटिंगची पूर्वतयारी सध्या सुरु आहे. अली अब्बास जफर या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. अभिनेता व निर्माता अतुल अग्निहोत्री (सलमानची बहीण अलविरा खान हिचा पती) दीर्घकाळापासून या सिनेमाचं प्लानिंग करतोय. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने हा सिनेमा रखडत चालला होता. सर्वप्रथम हा सिनेमा राजकुमार संतोषी यांनीच दिग्दर्शित करावा, असे अतुल व सलमानला वाटत होते. पण संतोषी यांनी सलमानला बराच काळ प्रतीक्षा करायला लावली. अखेर सलमाननेच आपली वाट बदलवून हा प्रोजेक्ट त्याचा आवडता दिग्दर्शक अली अब्बास जफरकडे सोपवला. सलमानचा सुपरडुपर हिट ‘सुल्तान’ आणि ‘टायगर जिंदा है’ हे दोन्ही सिनेमेही अली अब्बास जफरने दिग्दर्शित केले आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nVIDEO- पाकिस्तानी पत्रकाराने केलं स्वतःच्याच लग्नाचं रिपोर्टिंग, बायको, आई-वडील व सासरच्या मंडळींचा घेतला इंटरव्ह्यू\n'पद्मावत'नंतर कंगनाचा 'मनकर्णिका' रडारवर; ब्राह्मण महासभेचा विरोध\n'या' घोड्यासाठी सलमानने लावली २ कोटींची बोली; त्यावरचं मालकाचं उत्तर ऐकून चक्रावून जाल\nफेसबुकवर 20 कोटी बनावट खाती असल्याची शक्यता\nफेसबुकबद्दलच्या या 'सात' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का\nफेसबुकबाबतची ही 'सात' रहस्य तुम्हाला क्वचितच माहिती असतील\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-26-beach-ready-tourism-103490", "date_download": "2018-05-27T01:32:22Z", "digest": "sha1:3BXJ2LWQW3PTP7GH3PD2H4NPCV6OTOPM", "length": 15333, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News 26 beach ready for Tourism रत्नागिरी जिल्ह्यात २६ किनारे पर्यटकांसाठी सज्ज | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यात २६ किनारे पर्यटकांसाठी सज्ज\nशनिवार, 17 मार्च 2018\nभाट्ये, रनपार, वायंगणी, मिऱ्या, काळबादेवी, वारे, मालगुंड, गणपतीपुळे, नेवेर, नांदिवडे, वेळणेश्‍वर, हेदवी, पालशेत, कोळथरे, आंजर्ले, मुरुड, हर्णे, केळशी, वेळास, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी, आंबोळगड, वाडातिवरे, जैतापूर, वाडापेठ, कशेळी या किनाऱ्यांवर मेरीटाईम बोर्डाने विविध सोयीसुविधा दिल्या आहेत.\nरत्नागिरी - समुद्रकिनाऱ्यांवर सुविधा पुरविताना पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी मेरीटाईम बोर्डाने निर्मल सागर तट अभियानातून गेले काही महिने विशेष मेहनत घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २६ किनारे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. सुविधा, सुरक्षा आणि रोजगार या तीन गोष्टींसाठी या किनाऱ्यांवर पावणेदोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. उन्हाळी सुटीत येणाऱ्या पर्यटकांना निश्‍चितच किनाऱ्यांवरील बदल भावणार आहेत.\nसागरी मंडळामार्फत निर्मल सागर तट अभियान योजना जिल्ह्यातील २६ किनारी भागात राबविली जात आहे. या ग्रामपंचायतींना ३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात चाळीस टक्‍के म्हणजे १ कोटी ३२ लाख रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात १ कोटी ७७ लाख रुपये वितरित केले. आतापर्यंत विविध कामांसाठी १ कोटी ८९ लाख ३७ हजार २९७ रुपये खर्ची टाकण्यात आले आहेत.\nपर्यटनवाढ आणि रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवून गेले काही महिने काम सुरू आहे. त्यात ग्रामपंचायतींचा सहभाग उत्स्फूर्त आहे. जास्तीत जास्त निधी खर्ची टाकण्यात यश आले आहे. जिल्ह्याला पुरस्कारही मिळेल.\n- कॅ. संजय उगलमुगले, प्रादेशिक बंदर अधिकारी\nभाट्ये, रनपार, वायंगणी, मिऱ्या, काळबादेवी, वारे, मालगुंड, गणपतीपुळे, नेवेर, नांदिवडे, वेळणेश्‍वर, हेदवी, पालशेत, कोळथरे, आंजर्ले, मुरुड, हर्णे, केळशी, वेळास, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी, आंबोळगड, वाडातिवरे, जैतापूर, वाडापेठ, कशेळी या किनाऱ्यांवर मेरीटाईम बोर्डाने विविध सोयीसुविधा दिल्या आहेत. समुद्रकिनारा स्वच्छ आणि निर्मल राहण्याकरिता पर्यटकांशी संवाद साधण्यात आला. त्या उपाययोजना तिथे राबविल्या गेल्या.\nपावसाळ्यात भरतीच्या लाटांमुळे किनाऱ्यांची धूप होते. ती टाळण्यासाठी किनाऱ्यावर झाडे लावणे, वाळूशिल्प उपक्रम राबविण्यात येत आहेत. किनाऱ्यावर पर्यटकांना सावलीसाठी छोट्या छत्र्या, वॉच टॉवर, जीवरक्षक, लाईफ जॅकेट, बोया, प्रथमोपचार किट, सागरी सुरक्षा साहित्य, वाहनतळ, धार्मिक विधीसाठी शेड, कचरा ट्रॉली ठेवण्यात आले आहे. किनाऱ्यावरील सनसेट पॉइंटचा आनंद घेता यावा यासाठी आवश्‍यक शेडही उभारण्याचे काम या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे.\nपर्यटनवाढीसाठी राबविलेल्या उपक्रमात सर्वाधिक चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतीचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याचे सर्व्हेक्षण एप्रिल महिन्यात केले जाणार आहे. त्यासाठी त्रयस्थ समितीकडून किनाऱ्यांची पाहणी केली जाईल. पर्यटकांचा प्रतिसाद, केलेली कामे, रोजगार निर्मितीसाठी राबविलेल्या उपक्रमांचे फलीत याची तपासणी यामध्ये होईल. उत्कृष्ट ग्रामपंचायतींसाठी जिल्हा आणि राज्यस्तरावर मुल्यांकन होणार आहे. यासाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज झाला असून प्राप्त निधीचा सदुपयोग करत सव्वीस किनाऱ्यांना आगळीवेगळी झळाळी मिळाली आहे.\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nझगडेवाडीत पाझर तलावाचे खोलीकरण पूर्ण\nनिमगाव केतकी : सकाळ रिलीफ फंडातून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावाचे खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सुमारे 15 हजार 634 घनमीटर एवढा गाळ...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/marathi-news-marathi-hsc-maharashtra-vidhan-parishad-100336", "date_download": "2018-05-27T01:45:15Z", "digest": "sha1:2TYMP63TRE5ADPEPFTTEKL2J7IJX26VR", "length": 14700, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi HSC maharashtra vidhan parishad मराठी विषय बारावीपर्यंत सक्तीचा | eSakal", "raw_content": "\nमराठी विषय बारावीपर्यंत सक्तीचा\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nमुंबई - मराठी विषय बारावीपर्यंत सक्तीचा करण्याबाबत सरकार अभ्यास मंडळाला सूचना करील, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.\nमराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा अधिक लोकाभिमुख होऊन ज्ञानभाषा व्हावी, याकरिता सरकारने भाषेच्या विकासप्रक्रियेला अधिक चालना द्यावी, अशी शिफारस करणारा ठराव आज विधान परिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मांडला. त्या वेळी तावडे बोलत होते. राज्य कारभारात मराठीचा अधिक उपयोग करण्याबद्दल पावले उचलण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.\nमुंबई - मराठी विषय बारावीपर्यंत सक्तीचा करण्याबाबत सरकार अभ्यास मंडळाला सूचना करील, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.\nमराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा अधिक लोकाभिमुख होऊन ज्ञानभाषा व्हावी, याकरिता सरकारने भाषेच्या विकासप्रक्रियेला अधिक चालना द्यावी, अशी शिफारस करणारा ठराव आज विधान परिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मांडला. त्या वेळी तावडे बोलत होते. राज्य कारभारात मराठीचा अधिक उपयोग करण्याबद्दल पावले उचलण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.\nसुनील तटकरे यांनी मराठी भाषेच्या धोरणाबाबत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारवर ‘लोकराज्य’ हे मासिक गुजराती भाषेत प्रकाशित करण्याची वेळ येणे हा मराठीचा अपमान आहे. इंग्रजी शिक्षणाकडे ग्रामीण भागाचाही कल वाढत असल्याने मराठी भाषेला समृद्ध करण्याची जबाबदारी सरकारसह आपल्या सगळ्यांचीच आहे.’’\nराज्याचे मुख्यमंत्री मराठीतून न बोलता इंग्रजी आणि हिंदीतून का बोलतात, असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी या ठरावावर बोलताना उपस्थित केला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी; तसेच बोलीभाषा वृद्धिंगत करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी केली; तर शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मराठी भाषा बंद करू नये, अशी मागणी केली. भाजपचे भाई गिरकर यांनी आठवीपर्यंत असलेली मराठी विषयाची सक्ती बारावीपर्यंत करावी, अशी सूचना केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी या ठरावाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात मराठी भाषेच्या साहित्य संपदेचा आढावा घेतला. विधान भवनाच्या प्रांगणात ‘मराठी भाषा दिना’च्या कार्यक्रमात ध्वनिक्षेपक बंद पडले. हा प्रकार निंदनीय आहे. त्याची चौकशी करा, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली.\nवाहनांवर मराठी नंबर प्लेट आवश्‍यक\nवाहन क्रमांकाची पाटी इंग्रजीतच आवश्‍यक आहे का मोटारीवर मराठीत क्रमांक असल्याने त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आल्याचा अनुभव असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितला. वाहनांवर मराठीतच क्रमांक असावा, अशी सूचना त्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना केली.\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pmc-scheme-ten-thousand-help-private-class-108113", "date_download": "2018-05-27T01:45:01Z", "digest": "sha1:TS6627TNBKZAVOAAIPKMJ4MZA5PZBPJO", "length": 14122, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "PMC scheme Ten thousand help for private class दहावीच्या शिकवणीसाठी दहा हजारांची मदत | eSakal", "raw_content": "\nदहावीच्या शिकवणीसाठी दहा हजारांची मदत\nशनिवार, 7 एप्रिल 2018\nपुणे - इयत्ता नववीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या खासगी शिकवणीसाठी आता सरसकट पाच हजार रुपयांची मदत मिळणार आहे. शहरातील सर्व घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेचा सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. त्यावर येत्या मंगळवारी (ता. 10) स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.\nपुणे - इयत्ता नववीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या खासगी शिकवणीसाठी आता सरसकट पाच हजार रुपयांची मदत मिळणार आहे. शहरातील सर्व घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेचा सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. त्यावर येत्या मंगळवारी (ता. 10) स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.\nमहापालिकेच्या हद्दीतील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी समाज विकास विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्यात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, नववी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना दहावीसाठी खासगी शिकवणी घेता येत नाही. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून, त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे समाज विकास विभागाच्या कल्याणकारी योजनेंतर्गत 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या नववीतील विद्यार्थ्यांना 2 ते 5 हजार रुपये दिले जातात. त्यात खुल्या गटासाठी दोन आणि मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये देण्यात येतात. अशा योजनांसाठी विशेष तरतूद केली जाते. दरम्यान, यासंदर्भात महापालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे अभिप्राय पाठविला आहे.\nसर्व गटातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरसकट पाच हजारांची मदत देण्याचा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राणी भोसले आणि नगरसेविका मुक्ता जगताप यांनी दिला होता. त्यावर चर्चा करून समितीच्या बैठकीत त्याला मंजुरी दिली आहे. तो आता स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.\nशहरातील शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावे, यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर मदत केली जाते. या संदर्भातील योजनेच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊ; पण आधी सर्व पातळ्यांवर चर्चा केली जाईल.\n- योगेश मुळीक, अध्यक्ष, स्थायी समिती\nनववीतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेत काही किरकोळ बदल अपेक्षित आहेत. ते झाल्यास सर्व विद्यार्थ्यांना एकसारखी आर्थिक मदत मिळेल.\nराणी भोसले, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nबदलांशी जुळवून घेताना... (डॉ. वैशाली देशमुख)\nजमवून घेण्याचे बरेच फायदे शाळेत आणि एकूणच आयुष्यात दिसून आले आहेत. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा विभिन्न संधी मिळतात, अनेक दारं मुलांसमोर उघडतात....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/google-doodle-on-kamala-das-118020100008_1.html", "date_download": "2018-05-27T01:30:36Z", "digest": "sha1:KXHBUTFOJLFEPLAG7M7NUS3YRRSEYDN6", "length": 11079, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कमला दास यांना गुगलने डुडलच्या माध्यमातून मानवंदना | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकमला दास यांना गुगलने डुडलच्या माध्यमातून मानवंदना\nइंग्रजी आणि मल्याळमच्या प्रसिद्ध लेखिका कमला दास यांना आज गुगलने डुडलमार्फत मानवंदना दिली आहे.\nत्यांचा जन्म ३१ मार्च १९३४ रोजी केरळमधील त्रिचूर जिल्ह्यात झाला. ३१ मे २००९ ला पुणे येथे त्यांचे निधन झाले.\nवयाच्या १५ व्या वर्षी त्यांचा विवाह कलकत्त्यातील माधव दास यांच्यासोबत झाला. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्यांना कमला सुरैया नावाने ओळखले जाऊ लागले.\nलहानपणापासूनच त्यांना कविता लिहिण्याची आवड होती. त्यांची आई बालमणि अम्मा यांचा प्रभाव कमला दास यांच्यावर झाला. कमला दास यांची आत्मकथा 'मेरी कहानी' वादग्रस्त ठरली. ही आत्मकथा भारतातील प्रत्येक भाषेंसोबतच पंधरा विदेशी भाषांमध्ये अनुवादीत झाली. आंतरराष्ट्रीय साहित्यात कमला दास यांच्या साहित्याची दखल घेतली गेली. १९८४ साली नोबेल पुरस्कारासाठी त्यांना नामांकन मिळाले.\nकमला दास यांना मिळालेले पुरस्कार\nवर्ष १९८४ साली नोबेल नामांकन\nअॅवार्ड ऑफ एशियन पेन एंथोलोजी (१९६४)\nकेरळ साहित्य अकादमी पुरस्कार १९६९ ('कोल्ड' के लिए)\nसाहित्य अकादमी पुरस्कार (१९८५)\nएशियन वर्ल्डस पुरस्कार (२०००)\nडी. लिट' मानद पदवी कालीकट विश्वविद्यालयतर्फे (२००६)\nमुट्टाथु वरक़े पुरस्कार ( २००६)\nमॉडेलिंगच्या क्षेत्रात ट्रान्सजेंडर्सचे पदार्पण\nकेरळ : बीफ फ्रायच्या मेजवानीने अधिवेशनाला सुरुवात\nकेरळ : महंताने केला रॅप करण्याचा प्रयत्न, मुलीने कापले प्राइवेट पार्ट्स, सीएमने केली तारीफ\nया मंदिर जाण्यासाठी पुरुषांना नेसावी लागते साडी\nभारतातील टॉप 5 सुंदर समुद्र किनारे\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/dispute-between-pune-municipal-corporation-and-water-resource-department-over-pending-bills", "date_download": "2018-05-27T01:30:58Z", "digest": "sha1:SSGDNRXOYIYTBIZ6PSX25CKLYQ5MEGID", "length": 14501, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dispute between Pune Municipal corporation and water resource department over pending bills थकबाकीत साडेतीनशे कोटींची तफावत कशी? | eSakal", "raw_content": "\nथकबाकीत साडेतीनशे कोटींची तफावत कशी\nरविवार, 25 मार्च 2018\nपुणे : जलसंपदा विभागाने महापालिकेकडे पाणीपुरवठ्याची 395 कोटींची थकबाकी असल्याचा; तर पालिकेने केवळ 47 कोटी रुपयेच थकीत असल्याचा दावा केला आहे. मात्र, या दोन्ही आकडेवारीमध्ये एवढी तफावत कशी तसेच, नागरिकांकडून करवसुली करूनही जलसंपदा विभागाची थकबाकी देण्यासाठी नदीसुधार योजनेचा 15 कोटी रुपये निधी का वळविण्यात आला, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.\nपुणे : जलसंपदा विभागाने महापालिकेकडे पाणीपुरवठ्याची 395 कोटींची थकबाकी असल्याचा; तर पालिकेने केवळ 47 कोटी रुपयेच थकीत असल्याचा दावा केला आहे. मात्र, या दोन्ही आकडेवारीमध्ये एवढी तफावत कशी तसेच, नागरिकांकडून करवसुली करूनही जलसंपदा विभागाची थकबाकी देण्यासाठी नदीसुधार योजनेचा 15 कोटी रुपये निधी का वळविण्यात आला, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.\nजलसंपदा विभागासोबत 11.5 टीएमसी पाण्याचा करार झाला आहे; परंतु शहराच्या लोकसंख्येत झालेली वाढ; तसेच पालिकेच्या हद्दीव्यतिरिक्‍त कॅंटोन्मेंट, ऍम्युनिशन फॅक्‍टरी, एअरफोर्स स्टेशनसह अन्य ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. सध्या प्रत्यक्षात दरवर्षी सुमारे 15 ते 16 टीएमसी पाणी वापरले जाते. दुसरीकडे पाण्याच्या गळतीचे प्रमाण 50 टक्‍के असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. त्यामुळे प्रत्यक्षात आठ टीएमसीच पाण्याचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nपालिकेला मिळणाऱ्या पाण्यापैकी घरगुती वापराचे प्रमाण 97 टक्‍के होते; तर हॉटेलसह अन्य व्यावसायिक कामांसाठी तीन टक्‍के पाणी वापरले जात होते; परंतु व्यावसायिकांकडून होणारा पाण्याचा वापर आठ टक्‍क्‍यांवर गेला आहे; तसेच 'जलसंपदा'सोबत केलेल्या करारानुसार मुंढवा जॅकवेलमध्ये मैलापाण्यावर प्रक्रिया करून शेतीयोग्य पाणी खराडी परिसरात नदीतून सोडण्यात येते. शहराला वाढीव पाणीकोटा का मिळत नाही, असाही प्रश्‍न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.\nअशी आहे वस्तुस्थिती :\nशहराची लोकसंख्या सुमारे 40 लाख\nसध्या पाणीुपरवठा 11.50 टीएमसी\nप्रत्यक्षात पाणीवापर सुमारे 15 टीएमसी\nशहरी भागात दरडोई पाणीवापर दीडशे लिटर अपेक्षित\nसध्याचा वापर अडीचशे ते तीनशे लिटरपर्यंत\nशहरात पाणी वितरणव्यवस्था सदोष\nगळतीचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांपर्यंत\nसमान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गळतीचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपर्यंत शक्‍य\nमुंढवा जॅकवेल प्रकल्पामध्ये मैलापाणी शुद्ध करून शेतीसाठी पाणी सोडले जाते.\nमुंढवा जॅकवेलची क्षमता 10 टीएमसी\nपालिकेत नव्याने समाविष्ट झालेली गावे आणि पाच किलोमीटरपर्यंतच्या गावांमधील नागरिकांना पुरेसे पाणी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे पाण्याचा कोटा वाढवून मिळणे अपेक्षित आहे; तसेच 'जलसंपदा'कडील पाण्याच्या थकबाकीबाबतही संभ्रमाची स्थिती आहे. या प्रश्‍नांवर पालकमंत्री आणि जलसंपदामंत्र्यांनी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nझगडेवाडीत पाझर तलावाचे खोलीकरण पूर्ण\nनिमगाव केतकी : सकाळ रिलीफ फंडातून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावाचे खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सुमारे 15 हजार 634 घनमीटर एवढा गाळ...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\nपुरंदरमधील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना घरघर\nपरिंचे : पुरंदर तालुक्‍यातील दहा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांपैकी सहा योजना बंद आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था असून, या...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-05-27T01:36:53Z", "digest": "sha1:LWFPIWKPI744PPQQFWLH46NY2TOIT5OR", "length": 5602, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १२४० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे १२४० चे दशक\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: १२१० चे १२२० चे १२३० चे १२४० चे १२५० चे १२६० चे १२७० चे\nवर्षे: १२४० १२४१ १२४२ १२४३ १२४४\n१२४५ १२४६ १२४७ १२४८ १२४९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण १२ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १२ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२४०‎ (२ क, १ प)\n► इ.स. १२४१‎ (२ क, १ प)\n► इ.स. १२४३‎ (२ क, १ प)\n► इ.स. १२४४‎ (२ क, १ प)\n► इ.स. १२४५‎ (२ क, १ प)\n► इ.स. १२४६‎ (२ क, १ प)\n► इ.स. १२४७‎ (२ क, १ प)\n► इ.स. १२४८‎ (२ क, १ प)\n► इ.स. १२४९‎ (२ क, १ प)\n► इ.स.च्या १२४० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\n► इ.स.च्या १२४० च्या दशकातील जन्म‎ (८ क)\n► इ.स.च्या १२४० च्या दशकातील मृत्यू‎ (६ क)\n\"इ.स.चे १२४० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२४० चे दशक\nइ.स.चे १३ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pmp-needs-3-stations-114740", "date_download": "2018-05-27T01:50:29Z", "digest": "sha1:TAQ5JDHTEIDLDT3BUOW4YWHYPGTBB2XF", "length": 15402, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "PMP needs 3 stations पीएमपीला हवीत 3 स्थानके | eSakal", "raw_content": "\nपीएमपीला हवीत 3 स्थानके\nमंगळवार, 8 मे 2018\nपुणे - मेट्रोच्या ट्रान्स्पोर्ट हबसाठी जागा देण्याच्या मोबदल्यात पीएमपी प्रशासनाला त्याच परिसरात तीन स्थानके उभारून हवी आहेत. त्यानंतरच स्थानकाची जागा हस्तांतरित करण्यात येईल, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट शब्दांत महामेट्रोला कळविले आहे. नव्या जागांचे विकसन होऊन त्या पीएमपीच्या ताब्यात येण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागेल, अशी चिन्हे आहेत.\nपुणे - मेट्रोच्या ट्रान्स्पोर्ट हबसाठी जागा देण्याच्या मोबदल्यात पीएमपी प्रशासनाला त्याच परिसरात तीन स्थानके उभारून हवी आहेत. त्यानंतरच स्थानकाची जागा हस्तांतरित करण्यात येईल, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट शब्दांत महामेट्रोला कळविले आहे. नव्या जागांचे विकसन होऊन त्या पीएमपीच्या ताब्यात येण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागेल, अशी चिन्हे आहेत.\nजेधे चौकात मेट्रोचे बहुमजली भूमिगत स्थानक होणार आहे. त्यामुळे स्वारगेटवरील पीएमपीच्या स्थानकाचे स्थलांतर करावे लागणार आहे. पीएमपीची प्रशासकीय कार्यालयांची इमारत आणि पीएमपीच्या मालकीची प्राप्तिकर विभागाचे सध्या कार्यालय असलेल्या इमारतीची जागाही ट्रान्स्पोर्ट हबसाठी मोकळी करून द्यावी लागणार आहे. या साडेचार एकर जागेच्या मोबदल्यात पीएमपीने तीन जागा मागितल्या आहेत. या जागांबरोबरच तेथे स्थानक म्हणून सपाटीकरण करून द्यावे, अशी मागणी करीत केबिन, प्लॅटफॉर्म, स्वच्छतागृहे, उपाहारगृहे, शेड्‌स आदी सुविधांचीही आवश्‍यकता असल्याचे पीएमपीने म्हटले आहे. पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे, संचालक सिद्धार्थ शिरोळे यांच्या चर्चेनंतर तीन जागांचा प्रस्ताव पीएमपीने महामेट्रोला तीन दिवसांपूर्वी सादर केला आहे. या जागा महापालिकेच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडून त्या घेऊन त्यांचे विकसन करून पीएमपीच्या ताब्यात द्यायच्या आहेत. त्यासाठी सुमारे दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असा पीएमपी प्रशासनाचा अंदाज आहे. ट्रान्स्पोर्ट हब सुमारे 20 एकर जागेत जेधे चौकात साकारणार आहे. जमिनीखाली पाच मजली, तर त्यावर सुमारे 20 मजले होणार आहेत.\nस्वारगेटला महापालिकेकडून मिळालेल्या जागेत मेट्रो स्थानकाच्या कामाला येत्या दोन दिवसांत प्रारंभ होईल, असे महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.\nमहापालिका स्थानकाचाही प्रश्‍न कायम\nमहापालिका भवन इमारतीमागे मेट्रोचे स्थानक येणार आहे. त्यामुळे तेथील बसस्थानकाचेही स्थलांतर करावे लागणार आहे. हे स्थानक शिवाजीनगर धान्य गोदामाममध्ये हलवावे, असे महामेट्रोने सुचविले होते. परंतु, ते शक्‍य नसल्याचे पीएमपीने म्हटले आहे. त्यामुळे आता महापालिका स्थानकासाठीही महामेट्रो जागा शोधत आहे.\nस्वारगेट आणि महापालिका भवन येथील पीएमपी स्थानकांना पर्यायी जागा देण्याबाबत येत्या दोन दिवसांत बैठक होणार आहे. पीएमपी आणि महापालिकेचे अधिकारीही त्या वेळी उपस्थित राहणार आहेत. त्या बैठकीतून पर्यायी जागांचा प्रश्‍न नक्की सुटेल.\nरामनाथ सुब्रह्मण्यम, संचालक, महामेट्रो\nपीएमपीला हव्या असलेल्या जागा\nस्वारगेट मासळी बाजारामागे - 5 हजार चौरस मीटर\nस्वारगेट जलतरण तलावाजवळ - 10 हजार चौरस मीटर\nएसटी स्टॅंडजवळ - 9 हजार चौरस मीटर\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\nगाडीचालकच निघाला एटीएम कार्डचा चोर\nतळेगाव दाभाडे : ओळखीचा फायदा घेत वृद्ध निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे एटीएम चोरी झाली. त्यावरुन रोकड आणि सोने खरेदी मिळूण 3 लाख 70 हजारांची चोरी करणाऱ्या...\nपालिकेच्या मुख्याध्यापक, शिक्षकांची विभागिय चौकशी\nनाशिक : महापालिकेच्या शाळांमधील निलंबित करण्यात आलेल्या आठ मुख्याध्यापक व शिक्षकांच्या विभागिय चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी...\nआयुक्त मुंढेच्या दिर्घ रजेने चर्चा रंगली बदलीची\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या दिर्घ रजेवर जाणार असले तरी रजे पेक्षा त्यांच्या बदलीचीचं चर्चा पालिका वर्तुळात अधिक आहे...\nइंधन दरवाढ रोखण्यात अपयशी सरकारचा निषेध - उमेश वाघ\nपुणे (औंध) : दिवसेंदिवस होत जाणारी पेट्रोल व डिझेलची दरवाढ यामुळे सामान्य नागरीक वैतागला आहे. एकहाती सत्ता असूनही भाजपला या दरवाढीविरोधात ठोस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB", "date_download": "2018-05-27T01:37:36Z", "digest": "sha1:OOV5UV3WICRKLD4WHWQQZEKPXL7Z7DY4", "length": 18063, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अशोक सराफ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजून ४, इ.स. १९४७\nइ.स. १९७१ - चालू\nमहाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार\nअशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील 'हम पांच' सारख्या मालिकेद्वारे त्यांचा अभिनय घरांघरांत पोचला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत. सिनेअभिनेत्री निवेदिता जोशी ह्या सराफांच्या पत्नी असून नाट्य‍अभिनेते रघुवीर नेवरेकर हे त्यांचे मामा होत.[१]\nमूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या.\nगजानन जागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार'मधील इरसाल पोलीस, 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी काम सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत.\nचित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे.[१]\nहे उत्तम अभिनेते असून आपल्या अभिनयातून दर्शवले आहे.\nअशोक सराफ निवेदिता जोशीसह\nअशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. दादा कोंडकेंबरोबर पांडू हवालदार , कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा केली. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दण यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन' व 'एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर'पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले.\n'अनधिकृत' या त्यांच्या रंगभूमीवरील पुनरारंभाच्या नाटकास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. 'मनोमिलन'नंतर सध्या अशोक सराफ सारखं छातीत दुखतंय हे विनोदी नाटक करीत आहेत. त्यांच्या सोबत पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्या सहकलाकार आहेत.[२] पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून 'टन टना टन' (मराठी) व काही हिंदी मालिका बनवल्या. हम पांच या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी 'दामाद' (जावई) या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. 'करण अर्जुन', 'कोयला', 'येस बॉस', 'जोडी नं.१' हे अशोक सराफ अभिनीत काही उल्लेखनीय चित्रपट. अमेरिकेतील सिएटल येथे नुकत्याच झालेल्या बृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शन २००७ येथे विजय केंकरे दिग्दर्शित 'हे राम कार्डिओग्राम' या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही दमदार पाऊल ठेवले आहे.ते आपल्या प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकातून आपल्याला सदेव मनोरंजीत केले आहे.\nनोंद: ही सूची सर्वसमावेशक नाही\nबळीराजाचं राज्य येऊ दे\nप्रेम करू या खुल्लम खुल्ला\nजवळ ये लाजू नको\nकुछ तुम कहो कुछ हम कहें\nऐसी भी क्या जल्दी है\nटन टना टन (ई.टीव्ही मराठी)\nहम पांच (झी वाहिनी)\nडोन्ट वरी, हो जाएगा (हिंदी)\n↑ \"मराठीनायक.कॉम वरील अशोक सराफ यांचे व्यक्तिचित्र\" (मराठी मजकूर). मराठीनायक.कॉम. १२-०९-२००७. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १० जानेवारी २०१४ रोजी मिळविली).\n↑ \"अशोक सराफ पुन्हा रंगभूमीवर\" (मराठी मजकूर). सकाळ. १२-०९-२००७. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १० जानेवारी २०१४ रोजी मिळविली).\nयूट्यूब.कॉम वरील अशोक सराफ यांच्या चित्रफिती\nआय्‌.एम्‌.डी.बी वरील अशोक सराफ यांचे व्यक्तिचित्र\nइ.स. १९४७ मधील जन्म\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/01/blog-post_13.html", "date_download": "2018-05-27T00:59:26Z", "digest": "sha1:TX6BGUJEGBUNGVF4C47EP5WRLDGD5K7N", "length": 19507, "nlines": 207, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: बिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\nपाच सहा वाट्या सोललेल्या डाळिंब्या\nओले ताजे खवलेले खोबरे सहा-सात चमचे( पाऊण वाटी ) किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी\nसात-आठ हिरव्या मिरच्या, पेरभर आले, मूठभर कोथिंबीर\nदोन चमचे जिरे, चवीनुसार मीठ व दोन चमचे साखर.\nदोन चमचे लाल तिखट. ( शक्यतो रंग येईल अश्या मिरचीचे असावे )\nसहा-सात अमसुले, सहा-सात चमचे फोडणीसाठी तेल.\nदोन -तीन वाट्या कडवे वाल रात्री किंवा सकाळी भिजत घालावेत. १२ तासानंतर ( वाल व्यवस्थित भिजल्यावर ) उपसून पंचात किंवा फडक्यात( हवा थोडीशी तरी खेळती राहावी असे फडके घ्यावे ) बांधून वर दडपण ठेवून मोड येण्यास ठेवावेत. साधारण १०/१२ तासांनंतर चांगले मोड आलेले वाल पाण्यात ( शक्यतो कोमट पाणी घ्यावे ) भिजत घालावेत. जेणेकरून वालाचे साल चटकन सुटेल. हे सोललेले वाल म्हणजेच डाळिंब्या.\nकढईत तेल घालून चांगले गरम झाले की मोहरी, हिंग व हळदीची नेहमीप्रमाणे फोडणी करावी. हिंग किंचित जास्तच घालावा. ( फोडणी चांगली सणसणीत झाली पाहिजे ) त्यावर लागलीच सोललेल्या डाळिंब्या टाकून मध्यम आचेवर पाच मिनिटे परतावे. डाळिंब्या फोडणीस टाकल्या की त्यांचा पंचेंद्रियांना खवळवणारा सुगंध सुटतो. या नुसत्या वासानेच डाळिंब्या सोलताना घेतलेल्या कष्टांचे चीज होते. फोडणी सगळ्या डाळिंब्यांना लागली की दोन-तीन भांडी पाणी घालून ढवळून झाकण ठेवावे.\nएकीकडे ओले खोबरे/ भाजून घेतलेले सुके खोबरे ( आवड किंवा उपलब्धतेनुसार जे घेतले असेल ते- ), हिरव्या मिरच्या, आले व भाजून घेतलेले जिरे मिक्सरमधून वाटून घ्यावेत. साधारण दहा मिनिटे चांगली वाफ आली की झाकण काढून डाळिंब्या ढवळून पाणी कमी झाल्यासारखे वाटल्यास पुन्हा भांडभर पाणी घालून मध्यम आचेवरच अजून पंधरा मिनिटे ठेवून एक चांगली उकळी काढावी. आता जवळपास डाळिंब्या शिजत आल्या असतील. झाकण काढून त्यात वाटलेले खोबरे, जिरे, मिरच्या व आले, लाल तिखट तसेच चवीनुसार मीठ व आमसुले घालून मिश्रण ढवळून पुन्हा सात-आठ मिनिटे शिजवावे. नंतर साखर व आवश्यकता वाटल्यास अर्धे भांडे पाणी घालून तीन-चार मिनिटे शिजवून आचेवरून उतरवावे. अत्यंत चविष्ट लागणारी उसळ. वाढताना ओले खोबरे व कोथिंबीर घालून गरम गरम वाढावे. सोबत पोह्याचा भाजका ( किंचित जळका ) किंवा तांदुळाचा तळलेला पापड, गरम गरम तांदुळाची भाकरी व सोलकढी असेल तर.... बेत एकदम फक्कडच जमेल. ब्रह्मानंदीच....... .\nडाळिंब्यांची उसळ जितकी पातळ वा घट्ट हवी असेल त्यानुसार पाणी घालावे. आवडत असल्यास लसूण घालावा. मसाला वाटतानाच त्याबरोबर लसणीच्या पाच-सहा पाकळ्या वाटाव्यात. आमसुलाऐवजी चिंचही वापरता येईल. (आमसुले आवडत नसल्यास किंवा ऍलर्जी असल्यास तसे करावे परंतु या उसळीसाठी आमसुले जास्त छान. ) डाळिंब्या शिजायलाही हव्यात पण शक्यतो मोडताही नयेत हे लक्षात घेऊन हलक्या हाताने ढवळाव्यात. वाफ आणताना झाकणावर पाणी ठेवल्यास डाळिंब्या शिजण्यास मदत होते. साखर आवडत असल्यास घालावी. लाल तिखट अजिबात न घालता फक्त हिरवाच रंग हवा असेल तर हिरव्या मिरच्या जरा जास्त घालाव्यात.\nडाळिंब्यांची उसळ विविध पध्दतीने करता येते. प्रकार-२ टाकतेच दोन दिवसात. शिवाय डाळिंबी भातही अप्रतिम लागतो.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 10:50 AM\n सकाळी सकाळी भुक लागली. आता डबे हुडकतो किचनमधे जाउन. माझं वजन वाढायला तुम्हा लोकांचे हे असे चवदार पोस्ट्स जबाबदार आहेत... :)\nमहेंद्र आहे इथेच आहे.:) अरेच्या...वजन कमी होतेय म्हणाला होतास ना\nबाई,,का चिडवता हो तुम्ही\nएकदम फ़क्कड ,लई भारी,,,,,,,,झक्कास \nसकाळी सकाळी भूक चाळवलीत.\nखरच मस्त वाटल पोस्ट वाचून. एकदम लहानपणीची आठवण झाली.\nआमच्या शेजारची आवळस्कर आजी डाळींबीची उसळ जगात सर्वश्रेष्ठ करते. ती उसळ खाण म्हणजे स्वर्गसुख.\nअनिकेत खरेय तुमचे म्हणणे.:)डाळिंब्यांची उसळ ज्यांना आवडते ते अगदी असेच म्हणतील.\nरोहन सारखे आम्ही ही आता निषेध करणार :(\nमी निषेध करणे सोडले आहे ... :( काही उपयोग नाही... :P\nआनंद रोहनने निषेध करणे सोडलेय.... हा हा...\nरोहन तुझ्या त्या कुल्फीच्या फोटोचा निषेध आहे हा.:)\nमी आणि तन्वीने मोठा प्लान बनवला आहे .. निषेध करायला ... :P कळेलच लवकर .. हेहे ...\nरोहन काय ते लवकर सांगून टाका रे. आता दिवसभर डोक्यात हेच राहील. मग भाजीत मीठ जास्त पडले तर नचिकेतला मी तुम्हा दोघांचे नाव सांगणार...:P\nनमस्कार, खूप खूप धन्यवाद अभिप्राय पाहून खरेच छान वाटले.\nडाळिंब्यांची स्वत:ची अशी खास चव व वास असल्यामुळे कदाचित कांद्यामुळे ती बिघडू शकेल. आणि डाळिंब्यांना इतर कशाचीही गरजच नसते इतक्या त्या खास आहेत. मला तरी वाटते की कांदा घालू नये. अगदी घालायचाच असेल तर दोन चमच्यापेक्षा जास्त तर मुळीच नको.\nआता डाळिंबी भात लवकरच करावा लागणार.... आत्ताच खावासा वाटू लागलाय. :) केला की लगेच कृती टाकते. त्यानिमित्ते ब्लॊगचा उपवासही सुटेल. :)\nपुन्हा एकदा धन्यवाद. लोभ आहेच तो अजून वाढावा. :)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\nबिरडे - डाळिंब्यांची उसळ - प्रकार -२\nशेवटी एकदाचे घोडे गंगेत न्हाले........\nविमान चुकल्यापासून पुढचे काही तास........\n२५ डिसेंबर २००९, पहाटेचे तीन तास.......\nमकर संक्रातीच्या अनेक शुभेच्छा\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\nप्रिय वाचकपरिवार व मित्र-मैत्रिणी यांस.......\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2018-05-27T01:39:34Z", "digest": "sha1:5HCUU6REOLTTG6QA26BKBNBAIQSPMBV2", "length": 3696, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्क पास्टन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nन्यू झीलंडचे फुटबॉल खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/modi-wave-again-sweeps-out-opponents-congress-regains-punjab-34791", "date_download": "2018-05-27T01:50:04Z", "digest": "sha1:TTC4JLJE3NITUBCIKXRWGSF4G7CZWN2L", "length": 18496, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "modi wave again sweeps out opponents in up, congress regains punjab मोदी लाट, भल्याभल्यांना 'गंगेचा घाट'; 'उडता पंजाब' कॉंग्रेसकडे | eSakal", "raw_content": "\nमोदी लाट, भल्याभल्यांना 'गंगेचा घाट'; 'उडता पंजाब' कॉंग्रेसकडे\nरविवार, 12 मार्च 2017\nतीनशे जागांचा टप्पा पार केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. उत्तर प्रदेशात 'न भूतो, न भविष्यती' विजय मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देशभरातील भाजपच्या पक्ष कार्यालयांसमोर एकच जल्लोष सुरू झाला.\nनवी दिल्ली : 'सबका साथ, सबका विकास' ही घोषणा देत सुरू झालेला भाजपच्या यशाचा वारू आज उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात चौफेर उधळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा या जोडगोळीच्या विकासाच्या राजकारणाने विभागलेल्या विरोधकांना चांगलाच धोबीपछाड दिला. गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला असला तरी या दोन्ही ठिकाणी त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पंजाबमधील मतदारांनी कॉंग्रेसला कौल दिला असून, स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे येथे कॉंग्रेसचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मणिपूरवगळता इतर चारही राज्यांत मतदारराजाने प्रस्थापितांच्या विरोधात कौल दिला आहे.\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एकूण 403 जागांपैकी तब्बल 324 जागा खिशात घालून भाजप आघाडीने घवघवीत यश प्राप्त करत देशातील सर्वांत मोठ्या राज्यात विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरवातीपासूनच भाजपने घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवली. समाजवादी पक्षाला 47 जागा, तर कॉंग्रेसला अवघ्या 7 जागांवर समाधान मानावे लागले असून, बसप 19 जागांसह तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. राष्ट्रीय लोक दलाला एक जागा मिळाली असून, अपक्षांना तीन जागा मिळाल्या आहेत. भाजपला 312 जागा, अपना दलाला (सोनेलाल) नऊ जागा आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाला तीन जागा मिळाल्या.\nभाजप आणि सप-कॉंग्रेस यांना कमी-अधिक फरकांनी सारख्याच जागा मिळतील आणि विधानसभा त्रिशंकू होईल, असा अंदाज मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये व्यक्त करण्यात आला होता. तो मतदारांनी साफ खोटा ठरवला. तीनशे जागांचा टप्पा पार केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. उत्तर प्रदेशात 'न भूतो, न भविष्यती' विजय मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देशभरातील भाजपच्या पक्ष कार्यालयांसमोर एकच जल्लोष सुरू झाला.\nउत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये सुसाट निघालेल्या भाजपच्या वारुला पंजाबमध्ये मात्र 'ब्रेक' लागला आहे. प्रस्थापितविरोधी कौलामुळे सत्तारूढ शिरोमणी अकाली दल-भाजपला पराभवाचा फटका बसला. तेथे कॉंग्रेसने दहा वर्षांनंतर जोरदार मुसंडी मारून, स्पष्ट बहुमत प्राप्त करत सत्ता हस्तगत केली आहे. अकाली दल (15 जागा) तिसऱ्या क्रमांकावर तर भाजप (3 जागा) चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. आम आदमी पक्षानेही (आप) पंजाबात चांगली कामगिरी (20 जागा) केली असली, तरी त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आज वयाची 75 वर्षे पूर्ण करणारे कॉंग्रेस नेते कॅ. अमरिंदरसिंग हे आपला वाढदिवस साजरा करत होते. राज्यातील मतदारांनी कॉंग्रेसकडे सत्ता देत अमरिंदरसिंग यांना एक प्रकारे वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे.\nउत्तराखंडात कॉंग्रेस आणि भाजपमध्ये सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच होईल असा अंदाज मतदारांनी सपशेल फोल ठरवला. भाजपने 57 जागांवर विजय प्राप्त केला, तर कॉंग्रेसच्या वाट्याला अवघ्या 11 जागा आल्या. राज्यातील कॉंग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री हरीश रावत यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला. ते स्वतः किच्चा आणि हरिद्वार ग्रामीण अशा दोन्ही मतदारसंघांत पराभूत झाले.\nगोव्यात सत्ताधारी भाजपच्या विरोधात मतदारांनी कौल दिला असून, येथे कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मतदारांनी धूळ चारली असून, मोठ्या मताधिक्‍याने त्यांचा पराभव झाला आहे. गोव्यात 'आप'ची बरीच हवा करण्यात आली होती. मात्र, या पक्षाला एकही जागा न देत मतदारांनी 'झाडू'ला पूर्णपणे नाकारले आहे. 'नोटा' पर्यायाचा वापर करण्यात गोव्यातील मतदारांनी आघाडी घेतली आहे. गोव्यात 1.2 टक्के मतदारांनी हा पर्याय निवडला.\nमणिपूरमध्ये निकाल जाहीर होताना सुरवातीपासूनच चुरस होती ती शेवटपर्यंत कायम राहिली. बहुमतासाठी आवश्‍यक असलेला 31 जागांचा टप्पा कुठल्याही पक्षाला गाठता आला नसला तरी कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने मणिपूरमध्ये चांगली कामगिरी केली असून, 21 जागांसह तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांनी दहा हजारपेक्षा अधिक मतांनी विजय संपादन केला. त्यांच्या विरोधातील उमेदवार सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांना अवघ्या 90 मतांवर समाधान मानावे लागले.\n'ती' ऑडिओ क्‍लिप माझीच : मुख्यमंत्री\nमुंबई : राजकरणात स्फोट घडवणारी ऑडिओ क्‍लिप माझीच असली ती मोडून तोडून सादर केली. आता ती पूर्ण क्‍लिप निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे, असे मुख्यमंत्री...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/rade-brothel-sangali-two-girls-release-114194", "date_download": "2018-05-27T01:49:37Z", "digest": "sha1:VXCNBJDUTUOAHZOQPZPEPCKSAGU2RMAV", "length": 12298, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "rade on brothel in sangali two girls release सांगलीत कुंटणखान्यावर छापा, दोन युवतींची सुटका | eSakal", "raw_content": "\nसांगलीत कुंटणखान्यावर छापा, दोन युवतींची सुटका\nशनिवार, 5 मे 2018\nसांगली : शहरातील गोकुळनगरमध्ये सुरु असलेल्या एका कुंटणखान्यावर\nविश्रामबाग पोलिसांनी छापा टाकून बांगलादेश आणि पश्‍चिम बंगालमधील दोन युवतींची सुटका करण्यात आली. कुंटणखाना चालवणाऱ्या ज्योती संतोष कट्‌टीमणी (वय 27, रा. गोकुळनगर, टिंबर एरिया, सांगली) या महिलेस अटक केली आहे. याबाबत अब्राहम शशिकांत हेगडे यांनी फिर्याद दिली आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोकुळनगरमधील चौथ्या गल्लीत ज्योती कट्‌टीमणी ही महिला कुंटणखाना चालवत असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली. ही महिला बांगलादेशी आणि पश्‍चिम बंगालमधील युवतींकडून हा कुंटणखाना चालवत होती.\nसांगली : शहरातील गोकुळनगरमध्ये सुरु असलेल्या एका कुंटणखान्यावर\nविश्रामबाग पोलिसांनी छापा टाकून बांगलादेश आणि पश्‍चिम बंगालमधील दोन युवतींची सुटका करण्यात आली. कुंटणखाना चालवणाऱ्या ज्योती संतोष कट्‌टीमणी (वय 27, रा. गोकुळनगर, टिंबर एरिया, सांगली) या महिलेस अटक केली आहे. याबाबत अब्राहम शशिकांत हेगडे यांनी फिर्याद दिली आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोकुळनगरमधील चौथ्या गल्लीत ज्योती कट्‌टीमणी ही महिला कुंटणखाना चालवत असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली. ही महिला बांगलादेशी आणि पश्‍चिम बंगालमधील युवतींकडून हा कुंटणखाना चालवत होती.\nयाबाबत पुण्यातील ऍडमिन फ्रीडम फर्म या सामाजिक संघटनेचे अब्राहम हेगडे यांनी विश्रामबाग पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. काल रात्री (शुक्रवारी) नऊ वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग पोलिसांनी या कुंटणखान्यावर छापा टाकला. त्यावेळी तेथे बांगलादेशातील ढाका येथील एक 25 वर्षीय युवती आणि दुसरी पश्‍चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा येथील 25 वर्षीय युवती वेश्‍याव्यवसायासाठी असलेल्या आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची सुटका केली. तर कुंटणखाना चालवणाऱ्या ज्योती कट्‌टीमणी या महिलेस अटक केली.\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\n\"बसू या का जरा...'' ताई म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. झ्याजवळ बसून कितीतरी वेळ ती मला न्याहाळत राहिली...\"\"खूप दिवसांनी आलीस. मी रोजच वाट...\nओळखा तुमची 'पत' (नंदिनी वैद्य)\nकर्ज घेताना किंवा इतर वेळीसुद्धा आपण \"सिबिल क्रेडिट स्कोअर' हा शब्द ऐकून असतो. हा \"स्कोअर' म्हणजे नेमकं असतं काय, \"सिबिल' म्हणजे काय, हा स्कोअर कसा...\nआणखी 11 सार्वजनिक कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक\nनवी दिल्ली : सुमार कामगिरी करणाऱ्या सार्वजनिक उपक्रम आणि कंपन्यांतील हिस्सा विक्री करून निधी उभारण्याचा प्रस्ताव निती आयोगाने अर्थ खात्यासमोर मांडला...\n78 वर्षीय कुसुमबाईंना घरपोच मोफत दैनिक सकाळ\nपारगाव - जारकरवाडी ता. आंबेगाव येथील कुसुमबाई बबन वाघमारे या 78 वर्षीय आजी जुनी चौथीपर्यंत शिकलेल्या असतानाही आजही त्यांनी वर्तमानपत्र वाचनाची आवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B6-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%9F/", "date_download": "2018-05-27T01:10:52Z", "digest": "sha1:ZHRPKZFST63S45NFL25KXD3N5INW7ZWP", "length": 6832, "nlines": 75, "source_domain": "pclive7.com", "title": "गिरीश बापट | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nदादा अन् भाऊ तुम्हीच पिंपरी चिंचवडचे ‘बॉस’; पालकमंत्र्यांनी मारला दोन्ही आमदारांना ‘सॅल्युट’\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड कुणाचे हा प्रश्न कायम चर्चेत असतो. पालकमंत्री गिरीश बापट अधूनमधून शहरात येत मीच सर्वेसर्वा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करतात. पण हा फोटो बघितल्यानंतर त्य...\tRead more\nपिंपरीत शहीद हेमू कलानी यांच्या अर्ध पुतळ्याच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; राष्ट्रवादीचे नगरसेवक ‘गैरहजर’\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने पिंपरी कँम्प येथील उद्यानात शहीद हेमू कलानी यांच्या अर्ध पुतळा सुशोभिकरण करून बसविण्यात येणार आहे. गेल्या १५ वर्षापासून हे काम कोणत्या...\tRead more\nमेट्रोच्या निगडीपर्यंतच्या प्रवासाला पालकमंत्र्यांचा खोडा\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या निगडी आणि कात्रजच्या विस्तारामध्ये पुणे-पिंपरीचे कारभारी आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीच खोडा घातला आहे....\tRead more\nमहापालिकेच्या शाळेचे पालकमंत्र्यांच्या आधीच राष्ट्रवादीने केले उद्घाटन (पहा व्हिडीओ)\nपिंपरी (Pclive7.com):- पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्या फुगेवाडी येथील माध्यमिक विद्यालय शाळेच्या इमारतीचे उद्घाटन होणार होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आजच या इमारतीचे उद्घाटन क...\tRead more\n हॉटेलचा जीएसटी झाला स्वस्त, पार्टी करा मस्त\nमुंबई – जीएसटी लागू झाल्यानंतर हॉटेल शौकिनांच्या खिशाला चांगलीच झळ बसत होती. मात्र आता हॉटेलिंगवरचा जीएसटी घटवण्यात आला आहे. त्यानुसार, आजपासून हॉटेलमध्ये केवळ ५ टक्के जीएसटी आकारला जा...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/rahul-kalate/", "date_download": "2018-05-27T01:26:10Z", "digest": "sha1:DAMEWBWRVUITFXBGNFZFH5B633QB7TDK", "length": 6051, "nlines": 75, "source_domain": "pclive7.com", "title": "rahul kalate | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरावर अनधिकृत बांधकामाची टांगती तलवार आहे. मात्र अधिकार्यांच्या वरदहस्तामुळे राजरोसपणे शहरात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. एखादे अनधिकृत बांधकाम सुरू असेल...\tRead more\nहिंजवडी-वाकडच्या वाहतूक कोंडीतून लवकरच शहरवासियांची सुटका\nविधीसह स्थायीत ऐनवेळचे विषय दाखल करू नका; न्यायालयात जाण्याचा शिवसेनेचा इशारा\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका विधी समितीच्या सभेमध्ये अजेंड्यावरील विषय तहकूब करून ऐनवेळचे विषय मंजूर केले जात आहेत. ऐनवेळचे विषय घेण्यामध्ये ‘विधी’चे सभापती राज...\tRead more\nआणि कलाटे पवारांमध्ये जुंपली….\nपिंपरी (Pclive7.com):- वाकड मधील एका कामाच्या मंजुरीच्या निमित्ताने आज पिंपरी महापालिकेत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यात चांगलीच जुंपली. काही पदाधिकाऱ्या...\tRead more\nताथवडे शाळेवरून श्रेयवादाची लढाई सुरू…\nपिंपरी (Pclive7.com):- ताथवडे येथील जिल्हा परिषदेची शाळा पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यास उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. मात्र, शाळेच्या हस्तांतरावरुन आता शिवसेना...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2012/11/blog-post.html", "date_download": "2018-05-27T01:28:11Z", "digest": "sha1:3BRQTIMTX5PSTMMH3GIWTSXM6CPL5APN", "length": 20618, "nlines": 247, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: फारा दिवसांनी पुन्हा एकदा...", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nफारा दिवसांनी पुन्हा एकदा...\nसहा महिने झाले.... काहीच लिहिले गेले नाही. ब्लॉग शांतशांत झाला. सुरवातीला, ’ लिहूच आठदहा दिवसात ’ असे म्हणता म्हणता महिना उलटला. दिवस त्यांच्या गतीने पसार होत राहिले आणि ब्लॉगचे वाट पाहणे सुरू झाले.... त्याचे पान काही केल्या उलटेना. आधीच दंततोड्याची सलगी संपायची चिन्हे नव्हतीच.... तश्यांत व्हायरल इन्फेक्शन होऊन एकदम १०४ ताप चढला. घसा पूर्ण सुजलेला... एक थेंब पाणीही गिळता येईना झालेले. डॉक्टर म्हणाले की विषमज्वराची सुरवात आहे आणि व्हायरल व ब्रॉंकाईट्स नेही जोरदार हल्ला केला आहे. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल हो. माझी तर एकदम तंतरलीच...., \" नको हो... दोन दिवस घरीच औषध द्या नं... थोडासा तरी उतरेल की. नाहीच उतरला तर मग माझी शरणागती. होईन बापडी दाखल.\" माझा केविलवाणा प्रयत्न. डॉक्टर थोड्याश्या अनिच्छेनेच तयार झाले खरे, पण दिवसातून चार वेळा त्यांना रिपोर्ट करायचा आणि पूर्ण झोपून राहायचे... या अटीवर. माझ्यात तर डोळे उघडून पाहायचेही त्राण नव्हते. कसे कोण जाणे तापाला माझी दया आली आणि त्याने १०४ वरून १०२ वर उडी घेतली. मग पुढचे पंधरा दिवस तब्येतीत वेळ घेऊन १०१ - १०० पुन्हा १०१, पुन्हा १००.... मग ९९... एक पाऊल पुढे तर दोन मागे असा मनसोक्त खेळ करून तापाने तोंड काळे केले. मात्र जाताना आठवणीने माझ्यातली संपूर्ण शक्ती, उत्साह आणि चव घेऊन तो गेला. महिनाभर मुंगीच्या कणकण जमवण्याच्या अथक प्रयत्नासारखे लढून तापाला फितूर झालेले माझे ’योद्धे ’ परत आणले.\nहे सगळे इतके सांगायचे कारण, या सहा महिन्यात माझ्या मित्रमैत्रिणींनी, ब्लॉग वाचकांनी मेल लिहून, फोन करून, टिपण्या टाकून... सतत माझ्या ’ मुक्या ’ झालेल्या ब्लॉगची-माझी आवर्जून विचारणा केली. सगळ्यांचे मन:पूर्वक आभार. तुमचा लोभ, प्रेम आहेच... असेच राहू देत. एखादी गोष्ट फार काळ थांबली की सुरवात कुठून करायची इथे पुन्हा गाडे अडते. माझेही काहीसे असेच होतेय. हात थांबला तरी गेल्या सहा महिन्यात जीवन सुरूच होते. घटना... अ‍ॅक्शन... रिअ‍ॅक्शन... मन... विचार... खल... चर्चा... पुन्हा विचार.... थोडक्यात काय... डोक्यातल्या खोक्यात भर पडतच होती. त्यांचा निचरा न झाल्याने ’ बळी तो कान पिळी ’ ची गत येऊन ठेपली. कधीही कुठेही अचानक ’ बळीच्या ’ डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या.... तर कधी दबले हुंदके... मुसमुसणे. या सगळ्याचा गूढ काळपट हिरवा डोह होण्याआधी हातपाय मारयला हवेत ची जाणीव जोर धरू लागली.\n' सॅंडी ’ ने च्यामारिकेत आल्या आल्या दणका दिला. आता ओसरलेय सारे... पुन्हा वारे पूर्ववत वाहू लागलेत. मात्र थंडीने एकदम जोर धरलाय. अधूनमधून पाऊस आणि अशक्य मळभ. म्हणजे, ’ आधीच उल्हास तश्यांत फाल्गुन मास ’. डिप्रेशन दबा धरून बसलेय.... घराबाहेर. त्याला घराबाहेरच थोपवण्यासाठी आणि डो-खोक्यात नवीन भर पडण्यासाठी कप्पे रिकामे करायला घ्यायला हवेत... तेही लगेचच. म्हणून लिहायला बसले खरी.... पण.... मनाची गती हातांना झेपेना... पुन्हा शांतता... पुन्हा प्रयत्न.... आणि अचानक बोटे वेगळ्याच वळणावर जाऊ लागली. गेले काही महिने लिखाण थांबलेले तसं गेली काही वर्षे पेन्सिलही थांबली होती. एकदम हुक्की आली, आज पुन्हा प्रयत्न करावा. जसे येईल तसे... न ढेपाळता... पांढर्‍यावर चार रेघा ओढाव्यातच.... लगेच कागद समोर घेतला आणि.....\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 5:27 PM\nपोस्ट वाचेन आणि पुन्हा कमेंटेन ... आधि मब्लॉविवर ’सरदेसाईज’ दिसल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हे पहिलं कमेंट....\nआता मी चालले पोस्ट वाचायला.....\nघेतले नं मनावर... :) अमितलाही सांग गो \nबयो माझे डॉक्टर सांगतात मला नेहेमी, Worst has already been passed \nतेच तूला सांगते मी.... जे जे काय वाईट व्हायचे होते ते होऊन गेलेय.\nआता हात लिहीता , वळता झालाय त्याला थांबवू नकोस \nबाकि काढलेले चित्र सुरेख जमलेय. जगासमोर असली तरी स्वत:च्या विश्वात रमलेली मुग्धा \n अगदी अगदी... पण ते आधीचे दिवस फार छळ करुन मुंगीच्या गतीने जातात नं त्याचा असर होतो. आता लिहीण्याची सवय ठेवायला हवी. :)\nआता सगळं नीट ना... मग होऊन जाऊ द्या रव्याचे लाडू ;-)\n हा हा... अरे पोस्ट लिहून तयार आहे. अनायसे दिवाळीच्या फराळाची जोरात तयारी होतेय... :)\nवा.. आता मी देखील सिक्कीम पुन्हा सुरु करीन म्हणतो.. ;) तू टाकणार आहेस का काही सिक्कीमचे फोटो, लिखाण वगैरे\nरोहना, तू लिहीणार असशील तर मी काही फोटो आणि त्या अनुषंगाने तिथेच दोन ओळी टाकेन. :) तू घे रे लिहायला.\nतसे नको. तू इथे लिही बरे. :) हवंतर संपूर्ण अनुभव म्हणून १ पोस्ट लिही. :)\nस्वत:चे स्वत:ला पुन्हा गवसणे असे म्हणावे का\nब्लॉग मला गवसला हे ही नसे थोडके ना गं... :) धन्यवाद \n अशीच लिहित राहा... भरपूर विषय आहेत तुझ्या कडे ;)\n हे माहित च नव्हतं \nहेही एक खूळ आहे रे... एकदा पेन्सील हाती आली की प्रयत्न करायचा... पुन्हा कधी ती रुसेल सांगता येत नाही नं.. :D\nआज पहिल्यांदा येथे येणे झाले.\nआपले पुढील पोस्ट वाचायला उत्सुक\nनिनाद, सुस्वागत व आभार \nवाह, क्या बात है. सुंदर चित्र काढलं आहेस. तुझ्या ह्या कले बद्दल माहिती नव्हती.\nआणि आता लिहिणं सुरु ठेव.\n आता इतकी मोठी सुट्टी नाही. धन्यू रे\nइकडच्या थंडीवर ब्लॉगिंग हा एक मस्त उतारा आहे सो लगे रहो....\nतापात आजीची फार आठवण आली... अगदी अचूक ओळखलेस तू.\nदिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा \nआता बरी आहेस ना\nसहीच काढलय गं चित्र \nअशीच छान छान चित्रे समोर येउ देत..\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nही निकामी आढ्यता का\nफारा दिवसांनी पुन्हा एकदा...\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/immersion-rods/expensive-khaitan+immersion-rods-price-list.html", "date_download": "2018-05-27T01:46:37Z", "digest": "sha1:PYNQR55CQZGYFRRSHIQPNWHI4MB2UK6M", "length": 12668, "nlines": 328, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग खैतं इमरसीव रॉड्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nExpensive खैतं इमरसीव रॉड्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 540 पर्यंत ह्या 27 May 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग इमरसीव रॉड्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग खैतं इमरसीव रॉड India मध्ये खैतं इमरसीव 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर Rs. 499 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी खैतं इमरसीव रॉड्स < / strong>\n4 खैतं इमरसीव रॉड्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 324. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 540 येथे आपल्याला खैतं १५००व इमरसीव रॉड मुलतीकोलोर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nशीर्ष 10खैतं इमरसीव रॉड्स\nखैतं १५००व इमरसीव रॉड मुलतीकोलोर\nखैतं इमरसीव 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\nखैतं किर्र१०३ 2000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nखैतं इमरसीव 1000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/tips-to-improve-memory-117120600016_1.html", "date_download": "2018-05-27T01:27:14Z", "digest": "sha1:DLBCEJ5ZTU6WSM3C5C64VJ6SHM5J3GBG", "length": 6671, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सोपे उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्मरणशक्ती वाढवण्यासाठी सोपे उपाय\nप्रतिदिन अक्रोडाचे सेवन करावे.\nअसेच सोपे उपाय जाणून घेण्यासाठी बघा व्हिडिओ:\nअंडे शाकाहारी की मांसाहारी\nहिरवा चारा खाणारी गाय पांढरं दूध कसं काय देते \nमाणसाने 22 हजार वर्षांपूर्वी द्राक्षे खाण्यास केली सुरुवात\nयावर अधिक वाचा :\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nसीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...\nकाय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...\nमुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...\nयोगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे\nपालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t3342/", "date_download": "2018-05-27T01:06:35Z", "digest": "sha1:6BZBX46NGJ4XNLHJP6FBTKRXQEA66363", "length": 3712, "nlines": 93, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-आशा उषेची....", "raw_content": "\nशब्द हा बाणा प्रमाणे तिक्ष्ण असतो.....\nदेवा जगती यावे लागले\nभक्ती ज्योत ठेवण्या तेवती\nनियतीचा तो खेळ सारा\nबाल नरेंद्र नटखट तो\nस्वामी म्हणून तव लाभला\nआत्म विश्वासा मनी जागवावे\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\n पण \"नियतीचा तो खेड सारा\" ......... ह्या वाक्यात खेड आहे ते नक्की खेड म्हणायचे होते की खेळ\nशब्द हा बाणा प्रमाणे तिक्ष्ण असतो.....\nचूक लक्ष्यात आणून देण्याबद्दल धन्यवाद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/kidambi-srikanth-recommended-for-padmashri/", "date_download": "2018-05-27T00:56:14Z", "digest": "sha1:I4HFTEAJL73RGYDLTKPMSWEWXHVLFVAW", "length": 7217, "nlines": 83, "source_domain": "mahasports.co.in", "title": "किदांबी श्रीकांत याची 'पद्मश्री' पुरस्कारासाठी शिफारस ! - Maha Sports", "raw_content": "\nकिदांबी श्रीकांत याची ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी शिफारस \nकिदांबी श्रीकांत याची ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी शिफारस \nभारतीय पुरुष बॅडमिंटनपटू श्रीकांत किदांबीसाठी हे वर्ष खूप चांगले ठरले आहे. फ्रेंच ओपन सुपर सिरीज जिंकल्यानंतर आज बुधवारी माजी क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी श्रीकांतच्या नावाची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.\nश्रीकांत हा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू बनला आहे, ज्याने एका वर्षात चार किंवा त्यापेक्षा जास्त सुपर सिरीज जिंकण्याची किमया केली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ चौथा खेळाडू आहे.\nगोयल हे सध्या संसदीय कार्य मंत्री असून त्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंग यांना एक पत्र लिहले आणि त्यात त्यांनी श्रीकांत किदांबी याची देशातील चौथ्या सर्वोच्य नागरी पुरस्कारासाठी शिफारस केली.\nया पुरस्कारासाठी नावांची शिफारस करण्याची अंतिम तारीख ही १५ सप्टेंबर होती, तरी देखील गोयल यांनी किदांबीच्या नावाची शिफारस केली.\n” या खेळातील योगदानाला महत्व देऊन भारतातील तरुण खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे.” असे गोयल यांनी त्या पत्रात लिहले आहे. केंदीय मंत्रीमंडळातील फेरबदलानंतर विजय गोयल यांच्याकडील क्रीडामंत्री पद राजवर्धनसिंग राठोर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते.\n“तो भारतातील एक आदर्श तरुण आहे आणि करोडो भारतीयांना असे वाटते की त्याच्या कामगिरीची दाखल घेतली जावी. अनेक लोकांनी मला माजी क्रीडा मंत्री असल्याच्या नात्याने त्याचे नाव या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी पाठवण्याचे आव्हान केले. त्यानुसार भारतीयांच्या आकांशा प्रतिबिंबित करण्याच्या हेतूने, मी श्री श्रीकांत किदांबी याच्या नावाची शिफारस पद्मश्री पुरस्कारासाठी केली आहे.” असे गोयल यांनी या पात्रात लिहले आहे.\nयदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-\nश्रीकांतच्या अगोदर पुरुष एकेरीमध्ये एका वर्षात चार सुपर सिरीज जिंकण्याची कामगिरी चायनीज महान खेळाडू लिन डॅन, चेन लॉन्ग आणि मलेशियाचा स्टार खेळाडू ली चोंग वेई यांनीच केली आहे\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\nआशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही…\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2018-05-27T01:33:54Z", "digest": "sha1:LMQGYEXJ2S6EOJKZP7DTCZN7ZNYZGPIH", "length": 6238, "nlines": 74, "source_domain": "pclive7.com", "title": "पाणी दरवाढी विरोधात मनसेचे महापालिकेत आंदोलन | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nHome पिंपरी-चिंचवड पाणी दरवाढी विरोधात मनसेचे महापालिकेत आंदोलन\nपाणी दरवाढी विरोधात मनसेचे महापालिकेत आंदोलन\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणी बिलात तिप्पट दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज महापालिका मुख्यालयात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले.\nपाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रविंद्र दुधेकर यांच्या कार्यालया समोर ठिय्या मांडून प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर दुधेकर यांना ही दरवाढ रद्द करावी अशा मागणीचे पत्र देण्यात आले. ही दरवाढ रद्द न केल्यास मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला.\nमनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राजू सावळे, अंकुश तापकीर, रूपेश पेटकर, विष्णू चावरिया, सीमा बेलापूरकर, हेमंत डांगे आदी उपस्थित होते.\nTags: MnsPCLIVE7.COMPCMCआंदोलनचिंचवडपाणी दरवाढपिंपरीमनसेमहापालिकाशहराध्यक्षसचिन चिखले\nमहाशिवरात्रीनिमित्त भोसरीत भव्य कीर्तन महोत्सव\nपुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर टेम्पो आणि कारच्या भीषण अपघातात ५ जण ठार\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://aviobilet.com/mr/world/Europe/AT/KLU", "date_download": "2018-05-27T01:22:16Z", "digest": "sha1:XST563NWEIZC33ZGHUSDYNPAKKGBGOHQ", "length": 4585, "nlines": 150, "source_domain": "aviobilet.com", "title": "पर्यंत कमी दरातील उड्डाणे क्लॅजेनफ्र्ट - क्लॅजेनफ्र्ट उड्डाणे घेणारे हवाई परिवहन तिकीट बुकिंग - aviobilet.com", "raw_content": "\nQuestionsमेलिंग यादी साठी साइन अप करा\nउड्डाणे कार भाड्याने हॉटेल्स\nहाँटेलमध्ये क्लॅजेनफ्र्टRent a Car मध्ये क्लॅजेनफ्र्टपहा मध्ये क्लॅजेनफ्र्टजाण्यासाठी मध्ये क्लॅजेनफ्र्टBar & Restaurant मध्ये क्लॅजेनफ्र्टक्रीडा मध्ये क्लॅजेनफ्र्ट\n1 प्रौढ इकॉनॉमी क्लास तिकीट दर\nपासून क्लॅजेनफ्र्ट तारीख करून उड्डाणे घेणारे हवाई परिवहन तिकीट\nक्रम: किंमत € | प्रस्थान तारीख करून\nएक चांगला ऑफर आढळले नाही एक शोध करून पहा\nक्रम: किंमत € | प्रस्थान तारीख करून\nएक चांगला ऑफर आढळले नाही एक शोध करून पहा\nक्लॅजेनफ्र्ट पासून तारीख करून उड्डाणे घेणारे हवाई परिवहन तिकीट\nक्रम: किंमत € | प्रस्थान तारीख करून\nएक चांगला ऑफर आढळले नाही एक शोध करून पहा\nक्रम: किंमत € | प्रस्थान तारीख करून\nएक चांगला ऑफर आढळले नाही एक शोध करून पहा\nगंतव्य: जागतिक » युरोप » Austria » क्लॅजेनफ्र्ट\nमेलिंग यादी साठी साइन अप करा\nकॉपीराइट © 2015. Elitaire लिमिटेड - सर्व हक्क राखीव\nआमच्या मोफत वृत्तपत्र मिळवा\nआपण सर्वोत्तम ऑफर प्राप्त होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2018-05-27T01:39:20Z", "digest": "sha1:MCSADF3HQQ335UERA4EQBJO5BWXR7OHN", "length": 4257, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुंबई स्कायवॉक प्रकल्प - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमुंबई स्कायवॉक प्रकल्प हा मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील रेल्वेस्थानकांना जवळील गर्दीच्या भागांशी जोडणारे पायरस्ते तयार करण्याचा प्रकल्प आहे.\nमुंबईत एकूण ३६ असे पूलवजा पायरस्ते असून रोज त्यावरुन ५,६५००० व्यक्ति येजा करतात.[१] यांतील पहिला रस्ता २४ जून, २००८ रोजी सुरू झाला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/five-criminals-tadipar-daund-city-107619", "date_download": "2018-05-27T01:49:24Z", "digest": "sha1:CXQ27VDUKM25CF2LGP33UC3U2K2XXOYB", "length": 11607, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Five criminals tadipar from daund city दौंड शहरातील पाच अट्टल गुंड तडीपार | eSakal", "raw_content": "\nदौंड शहरातील पाच अट्टल गुंड तडीपार\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nदौंड (पुणे) - दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पाच गुंडांना पुणे व नगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.\nत्यागी उर्फ त्यागराज शांताराम रणदिवे (वय २५), अर्जून रतन गायकवाड (रा. ३७), नीलेश गणेश कदम (वय २५, तिघे रा. सिध्दार्थनगर, दौंड), अशोक विजय सोनवणे (वय ३५ ), अमोल जगन्नाथ ढवळे (वय ३१, दोघे रा. भीमनगर, दौंड) या पाच जणांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. या पाच गुंडांवर धावत्या रेल्वेत लुटमार करणे, मारहाण करणे, लुटमार, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत.\nदौंड (पुणे) - दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पाच गुंडांना पुणे व नगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.\nत्यागी उर्फ त्यागराज शांताराम रणदिवे (वय २५), अर्जून रतन गायकवाड (रा. ३७), नीलेश गणेश कदम (वय २५, तिघे रा. सिध्दार्थनगर, दौंड), अशोक विजय सोनवणे (वय ३५ ), अमोल जगन्नाथ ढवळे (वय ३१, दोघे रा. भीमनगर, दौंड) या पाच जणांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. या पाच गुंडांवर धावत्या रेल्वेत लुटमार करणे, मारहाण करणे, लुटमार, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत.\nत्यागराज रणदिवे हा सध्या येरवडा कारागृहात असून, अशोक सोनवणे आणि अमोल ढवळे यांना पुणे जिल्ह्याच्या बाहेर सोडण्यात आले आहे. अर्जून गायकवाड व नीलेश कदम फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे.\nसहायक फौजदार दिलीप भाकरे यांच्यासह पोलिस हवालदार सचिन बोराडे व बाळासाहेब चोरमले यांनी सदर तडीपारीसाठी पाठपुरावा केला होता.\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\nव्यवहार चलन पद्धतीने व्हावेत : इलेक्‍ट्रिक व्यापाऱ्यांची मागणी\nपुणे : 'पन्नास हजार रुपयांवरील व्यवहारांसाठी करण्यात आलेल्या ई-वे बिलाच्या सक्तीने व्यापाऱ्यांना त्रास होत असून, किमान एका शहरातील दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t6490/", "date_download": "2018-05-27T01:00:33Z", "digest": "sha1:OW7APZ73HFX2426CG32JM2VGQIN22MFS", "length": 3588, "nlines": 102, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-काहीच नाही…...........", "raw_content": "\nकधी माझ्या डोळ्यात, खोलवर बघुन पहा;\nउभी रहा आरशासमोर, न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;\nमी दिसलो नाही तुला तर,\nतुला नेहमीच वाटत असेल,\nमी तुझ्यावर प्रेम का करावं ते;\nकळण्यास अवघड काहीच नाही…..\nमानले तर अमृताचे थेंब आहेत,\nनुसते पाहिलेस तर काहीच नाहीत.\nउभी रहा आरशासमोर, न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;\nमी दिसलो नाही तुला तर,\nमला कविता शिकयाचीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9_%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2018-05-27T01:36:57Z", "digest": "sha1:HOPHZE6WTYCKAPO26TLYPPPG5DWO4ULN", "length": 4017, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साराह हेल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसाराह जोसेफा हेल (ऑक्टोबर २३, इ.स. १७८८ - एप्रिल ३०, इ.स. १८७९) ही अमेरिकन कवियत्री होती.\nहेलची लहान मुलांसाठीची कविता मेरी हॅड अ लिटल लँब अद्यापही शाळातून शिकवली जाते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १७८८ मधील जन्म\nइ.स. १८७९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ नोव्हेंबर २०१७ रोजी ००:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/search?cx=015955889424990834868:frwpj39dz6i&cof=FORID:9&ie=UTF-8&sa=search&siteurl=http://marathi.webdunia.com&q=Wolf", "date_download": "2018-05-27T01:20:52Z", "digest": "sha1:LB5B6KHUB44L6EITQ2YVB2ZGRMFGCTM7", "length": 4167, "nlines": 85, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Search", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nसीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...\nकाय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...\nमुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...\nयोगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे\nपालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2013_03_01_archive.html", "date_download": "2018-05-27T01:12:32Z", "digest": "sha1:5D7GIWXOHM7FMTBM6AAIG4TLLJVSTL6W", "length": 13018, "nlines": 130, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: March 2013", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nआपण करायचं का हे \nपंकजच्या ब्लॉगवरून ही संपूर्ण पोस्ट कॉपी-पेस्ट केलेली आहे:\nआपण करायचं का हे\n“आपण करायचं का हे काय वाटतं सगळ्यांना” अशी या सगळ्याची सुरुवात झाली.\nलहान लहान मुलं. स्कूलबसच्या हॉर्नच्या आवाजावर सोसायटीच्या पेव्हमेंटवर आपली नाजूक पावलं दुडदुडत टाकत आपल्या कार्टूनच्या सॅक्स सांभाळत त्या दिशेने धावणारी मुलं आणि पाठीमागे त्यांचे उरलेलं सामान घेऊन धावणार्‍या मम्मीज. किती सुरेख चित्र आहे नं. पण सगळ्याच गोंडस मुलांच्या नशिबी असं चित्र असतेच असं नाही. कित्येक मुलांना शाळा म्हणजे काय आणि तिथे का जायचं असतं हेच माहित नसतं. आम्ही नाही का न शिकता जगलो, तसंच आमची मुलं जगतील अशाच समजुतीत त्यांचे पालक. पण हेच चित्र बदलण्यासाठी काही मंडळी मनापासून झटतायेत, नव्हे आपलं सगळं आयुष्य त्यांनी तिथे समर्पित केलंय. असेच एक कुटुंब म्हणजे आमटे परिवार. आता याबद्दल आम्ही काही सांगायला नकोच. बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्यापासून सुरु केलेले व्रत प्रकाशकाका, मंदाताई यांच्यासह तुमच्या आमच्या पिढीचे अनिकेतदादा पुढे चालवत आहेत. हर्क्युलसला पृथ्वी तोलताना कमी कष्ट झाले असतील, एवढ्या अडचणी या मंडळी आदिवासी जनतेच्या पुनुरुत्थानासाठी सोसत आहेत. त्यांची ध्येयासक्ती अमर्यादित आहे. त्याच प्रेरणेतून साकार झालेला लोकबिरादरी प्रकल्प. आदिवासी जनतेसाठी दवाखाना, शाळा, वन्य प्राणी अनाथालय असे अनेक लोकोपयोगी उपक्रम या परिवाराच्या पुढाकाराने सुरु केले आहेत.\nत्यातलाच एक म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा. प्रकाशकाका आणि मंदाकाकींची मुलंही याच शाळेत आदिवासी मुलांसोबतच शिकली. या शाळेला दरवर्षी होणारा (रिकरिंग) खर्च म्हणजे शाळेचे युनिफॉर्म्स. प्रत्यक्ष अनिकेत आमटेंचा त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पाठवलेला आलेला हा इमेलच त्यांची गरज सांगून देतो.\nइमेल बद्दल आभारी आहे .\nरंग महत्वाचे नाहीत. उत्तम दर्जाचे व टिकावू नवीन कपडे हवेत.\n२ ते २० वयोगटातील प्रत्येकी २० ड्रेस हवेत.\nआता आपण वेगवेगळे पाठवणे म्हणजे वेगवेगळे रंग आणि मापं, शिवाय थोडे महागही पडणार. म्हणूनच आमच्या ब्लॉगर्स मित्रांनी मिळून एकत्र काही तरी करायचे ठरवले आहे. प्रत्येक वयोगटासाठी २०-२५ जोड याप्रमाणे इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या मुलांसाठी कपडे पाठवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी येणार्‍या खर्चाचा तक्ता खालीलप्रमाणे आहे.\nआपल्याला काय करता येईल\nआमच्या प्रामाणिक हेतूबद्दल खात्री असेल तर आपला खारीचा वाटा उचलता येईलच. अर्थातच हिशोबात पूर्णपणे पारदर्शकता असणारच आहे. आपली एकत्रित मदत हेमलकसाला पोचली की सगळा हिशोब ईमेलवर मिळेल. आपली मदतीची इच्छा असेल तर कृपया या लिंकवर जाऊन आपले डिटेल्स भरा.\nआपणांस हवी असेल तर आपण डायरेक्टली त्यांनाही आपली मदत पाठवू शकता. परंतु थेंबाथेंबाने पोचणार्‍या मदतीपेक्षा तेच थेंब एकत्र करुन किमान घोटभर का होईना आपण मदत पोचवू शकू ना\nटीप: आपण वस्तुरुपाने मदत पाठवत असल्याने आयकरात सवलत मिळेल अशी पावती मिळणे शक्य आहे असे मला वाटत नाही. तसा टॅक्स बेनेफिट हवा असेल तर थेट लोकबिरादरीच्या साईटवर डिटेल्स आहेत तिथे मदत पाठवावी. त्याचाही लोकबिरादरीला फायदाच होईल.\nहेमलकसाच्या लोकबिरादारी प्रकल्पाची अजून काही माहिती आणि फोटो इथे आहेत.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 7:57 AM 2 टिप्पणी(ण्या)\nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nआपण करायचं का हे \nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/Bollywood", "date_download": "2018-05-27T01:22:14Z", "digest": "sha1:MZNXHQHVZ2X33FU2HYWXQACIWBIFF43Y", "length": 19360, "nlines": 258, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Bollywood News, Cinema News", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुख्‍य पान मनोरंजन बॉलिवूड\n'संजू'चे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस, तब्बल ११ वर्षांनंतर सोनम-रणबीर दिसेल एकत्र\nमुंबई - दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांचा आगामी 'संजू' या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. रणबीर कपूर चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. तसेच आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या\nपुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार 'बाबूराव स्टाईल'चा अंदाज \nमुंबई - अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे दिग्गज अभिनेते पुन्हा हेरा फेरी करण्यास सज्ज झाले आहेत. २००० साली आलेला 'हेरा फेरी' या कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला होता. त्यानंतर त्याचा दुसरा भाग ही प्रदर्शित करण्यात आला आणि\n...म्हणून स्वराला यूजर्स म्हणाले, 'निरमावाली दीदी मिळाली'\nमुंबई - अभिनेत्री स्वरा भास्करचा आगामी 'वीरे दी वेडिंग' हा सिनेमा १ जूनला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये करिना कपूर, सोनम कपूर आणि शिखा तल्सानिया या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रदर्शित होण्यापूर्वी स्वरा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त\nसागरिका घाटगे खेळणार 'फुटबॉल'\n'चक दे इंडिया' चित्रपटातून बॉलिवुडमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी सागरिका घाटगे तिच्या नवीन चित्रपटात झळकण्यास सज्ज झाली आहे. मागील 'इरादा' चित्रपटानंतर पुन्हा एकदा ती रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.\nअनुष्काने स्वीकारले विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज, पाहा व्हिडिओ \nमुंबई - सध्या सोशल मीडियावर एकमेकांना फिटनेस चॅलेंज देण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. यात प्रत्येक जण आपल्या जवळच्या व्यक्तीला टॅग करुन हे चॅलेंज देत आहे. यामध्ये बऱ्याच कलाकारांनीसुद्धा भाग घेतला. क्रिकेटपटू विराट कोहलीने आपली पत्नी अनुष्का शर्माला\n'वीरे दी वेडिंग'ची 'कट'कट संपली \nमुंबई - बॉलिवूडच्या अप्सरा सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'वीरे दी वेडिंग' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चौघी\nधोनी आणि सचिननंतर येतोय सौरव गांगुलीवर सिनेमा \nमुंबई - आतापर्यंत बरेचशा खेळाडूंवर चित्रपट तयार करण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर आता भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या आयुष्यावर चित्रपट येणार असल्याचे म्हटले जात आहे. सौरव गांगुलीवर सिनेमा बनवण्याची इच्छा\nसलमान होतोय बॉबी देओलचा गॉडफादर\nमुंबई - सलमान खानने अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये मदत केलीय. अनेक जणांचे करियर त्याने उभे केलंय. गेली काही वर्षे बॉबी देओल हा फारसा य मिळवत नव्हता. पण सलमानच्या आगामी 'रेस ३' मध्ये त्याची महत्वाची भूमिका आहे. सलमानमुळे हा चित्रपट हिट\nचित्रपट हे सामाजिक बदल घडवणारे माध्यम - अनुपम खेर\nमुंबई - एक चांगला चित्रपट फक्त मनोरंजनापुरता मर्यादित रहात नाही तर ते एक सामाजिक बदल घडवणारे माध्यम आहे, असे मत अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केले आहे.\nकरिनाला पाहून या छोटीच्या डोळ्यात तरळले अश्रू\nमुंबई - अभिनेत्री करिना कपूरचा तैमुरच्या जन्मानंतरचा पहिला चित्रपट ‘वीरे दी वेडिंग’ १ जून रोजी प्रदर्शित होत आहे. सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये मग्न आहे. एका रेडिओ स्टेशनला भेट देताना करिनाला एक चिमुकली फॅन भेटली. तिच्यासोबतचा एक व्हिडिओ सध्या\nमेकअपशिवाय 'मंटो'मध्ये दिसणार अभिनेत्री रसिका दुग्गल\nमुंबई - नंदिता दास दिग्दर्शित चित्रपट 'मंटो'मध्ये साफिया मंटोची भूमिका अभिनेत्री रसिका दुग्गल साकारत आहे. कुठलाही मेकअप न करता ही भूमिका साकारणार असल्याचे रसिकाने सांगितले आहे. 'मंटो'चे लेखक सादत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.\nरोमान्स आणि विनोदाने ठासून भरलेला '३ देव’ येतोय १ जूनला \nमुंबई - दिग्दर्शक अंकुश भट्ट यांनी थ्रिलर चित्रपट ‘भिंडी बाजार’ पासून सुरुवात केली आणि त्यावेळी लक्षात आले की, अशा चित्रपटाला फक्त समीक्षकांकडून प्रशंसा मिळते. परंतु बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करायची असेल तर, सिनेमा मनोरंजक पण बनविणे गरजेचे आहे. ज्याने\nश्रीदेवीचा अपघाती मृत्यू की पूर्वनियोजित हत्या, डॉन दाऊद, २४० कोटींचा विमा आणि बरेच काही..\nहैदराबाद - बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे अचानक निधन झाल्याने सर्वांनाच झटका बसला आहे. या धक्क्यातून अद्यापही चाहते आणि बॉलिवुडकर सावरलेले नाहीत. २४ फेब्रुवारीला दुबईत श्रीदेवींचे निधन झाले. त्यानंतर शवविच्छेदन रिपोर्टनुसार बाथटबमध्ये\nसोनाक्षी सिन्हाने कमावलीय मत्सर वाटेल अशी 'फिगर' \nसोनाक्षी सिन्हाने सलमान खानसोबत 'दबंग'मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ते २५-३० किलो वजन कमी करून. त्यानंतर तिने आपले वजन वाढू दिले नसले तरी बऱ्याच चित्रपटांतून ती बऱ्यापैकी गुबगुबीत दिसत होती. परंतु हल्लीच्या स्पर्धा युगात तिला वाटू लागले की,\n'वीरे दी वेडिंग'ची 'कट'कट संपली \nमुंबई - बॉलिवूडच्या अप्सरा सोनम कपूर, करिना कपूर,\n'संजू'चे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस, तब्बल ११... मुंबई - दिग्दर्शक राजकुमार हिराणी\nरोहिंग्या शिबिराचे फोटो शेअर केल्यामुळे प्रियांकावर... बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका\nलिंगबदल करून ललिता झाली ललित साळवे.. नव्या ओळखीबद्दल समाधान\nबीड - ललिता असलेली माजलगाव\nभाजपकडून आचारसंहिता भंग ; राष्ट्रवादीची निवडणूक आयोगाकडे तक्रार, सेनेचे तोंडी आरोप मुंबई\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग; जीवितहानी नाही ठाणे - भिवंडीतील टावरे कंपाऊंड येथील\nट्रक, बस व कारचा विचित्र अपघात; १० ठार, १५ जखमी\nसिद्दीपेट - तेलंगणाच्या सिद्दीपेट येथे\nमोदी-भागवत-शाह तयार करणार २०१९ ची 'अभेद्य' रणनीती नवी दिल्ली - देशात २०१९ च्या\nमुलीला मिठी मारल्यामुळे शाळेतून निलंबित विद्यार्थ्याचे नेत्रदीपक यश तिरुवनंतपुरम - शालेय\nमोदींचा सिंगापूर दौरा ; महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जनाच्या आठवणींना मिळणार उजाळा\nकॅनडा स्फोट ; रेस्टॉरंटमध्ये आलेल्या 'त्या' दोघांचा शोध सुरू टोरंटो - कॅनडाच्या टोरंटो\nईद काळात भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी इस्लामाबाद - पाकिस्तानात\nपेट्रोल, डिझेलवरील दुष्काळी सेसचे होतेय काय शासन दरबारी अधिभार म्हणूनच नोंद\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोलच्या दरांचा भडका मुंबई - कर्नाटक\n७५८ कोटींचा नफा, ६ लाख टॅक्सी, परंतु स्वतःची एकही कार नाही, वाचा सक्सेस स्टोरी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sunil-chhetri-joins-cristinao-ronaldo-lionel-messi-in-top-goal-scorers-list/", "date_download": "2018-05-27T00:54:18Z", "digest": "sha1:CHZYL37O3KN6HQNFXWCV4OS4ZXACB6GR", "length": 6319, "nlines": 88, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सुनील छेत्रीने मोडला वेन रुनीचा रेकॉर्ड - Maha Sports", "raw_content": "\nसुनील छेत्रीने मोडला वेन रुनीचा रेकॉर्ड\nसुनील छेत्रीने मोडला वेन रुनीचा रेकॉर्ड\nभारतीय फुटबॉल संघ सध्या रोज यशाची नवनवीन शिखरे गाठत आहे. नुकत्याच झालेल्या किर्गिज़स्तान सोबतच्या सामन्यात भारताने १-० जिंकत एशिया कपच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरण्याच्या जवळ गेली आहे. भारताबरोबच कर्णधार सुनील छेत्री देखील सध्या जबदस्त फॉर्ममध्ये आहे. भारतासाठी कायमच छेत्री महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे.\nसुनील छत्रीने किर्गिज़स्तान विरुद्ध केलेल्या अप्रतिम गोलच्या जोरावर भारताने सामना जिंकला. पण त्या विजयासोबतच छेत्रीसाठी एक विशेष गोष्ट होती ती म्हणजे आपल्या देशासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत छेत्रीने ४ थ्या स्थानी झेप घेतली. विशेष म्हणजे क्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, वेन रूनी, क्लिंट डिम्पसे अशी भारदस्त नाव असणाऱ्या यादीत आता एक भारतीय जेव्हा या यादीत स्थान मिळवतो ही एक मोठी गोष्ट आहे.\nयापूर्वी देशासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या आणि सध्या खेळत असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्रिस्तियानो रोनाल्डो (७३ गोल ), लिओनेल मेस्सी (५८ गोल), क्लिंट डिम्पसे ( ५६ गोल ) हे दिग्गज खेळाडू आहेत.\nया सामन्यापूर्वी रुनी आणि छेत्री यांचे सारखेच गोल होते. परंतु या सामन्यात विजयी गोल करून छेत्रीने सध्या खेळत असलेल्या खेळाडूंच्या यादीत ४था क्रमांक मिळवला.\nदेशासाठी सर्वाधीक गोल करणारे आणि सध्या खेळत असलेले खेळाडू\n१. क्रिस्तियानो रोनाल्डो – ७३ गोल\n२. लिओनेल मेस्सी – ५८ गोल\n३. क्लिंट डिम्पसे – ५६ गोल\n४. सुनील छेत्री – ५४ गोल\n५. वेन रूनी – ५३ गोल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\nआशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही…\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://anil-shinde.blogspot.com/2012/06/blog-post_9248.html", "date_download": "2018-05-27T01:12:30Z", "digest": "sha1:7W6QUPTSA2UEBKY4HOMFCLPG7D36FI6D", "length": 4440, "nlines": 51, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde", "raw_content": "\nका माहित नाही जग वेगळे\nआणि मी वेगळा झालो आहे\nकोणाची तरी साथ हवी आहे मला...\nपण कोणीच दिसत नाही\nका माहित का मी एकटाच पडलो आहे..\nझेप अशी घे की पाहणा-यांच्या...\nकॉलेजला जाताना समोरच तिला बघितलीकॉलेजला जाताना सम...\nअशी असावी ती. . . नाही भेटलो मी दिवसभर तरतीने ख...\n**** दगाबाज आयुष्य **** तुझे ते हास्य जीवनी गंध...\nआता संपलयं ते सारं.... आता संपलयं ते भास होणे...\nका माहित नाही जग वेगळेआणि मी वेगळा झालो आहेकोणाची ...\nहि कथा खरी आहे ..आपल्याच एका मित्राची आहे “आज तिचा...\nतो रस्ता मला पाहून आज हसलाम्हणाला प्रेमात बिचारा फ...\nमी मेल्यावर ... मी मेल्यावर एकदा मला पाहून जादेहा...\nएक छोटीशी प्रेम कथा एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करा...\nशिवाजी महाराज स्वप्नात आले आणि.... एकदा महाराज मल...\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/hat-off-to-dale-steyn-for-batting-with-one-leg/", "date_download": "2018-05-27T01:02:35Z", "digest": "sha1:KVWUPUFSZHA7AA6VVCPAIMAFDQYIPTIM", "length": 7438, "nlines": 94, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आणि डेल स्टेनने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली - Maha Sports", "raw_content": "\nआणि डेल स्टेनने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली\nआणि डेल स्टेनने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली\n दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गॊलंदाज डेल स्टेनला दुखापतीमुळे भारताविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून बाहेर जावे लागणार आहे. त्याला सध्या सुरु असलेल्या पहिल्या कसोटी दरम्यान टाचेची दुखापत झाली. पण ही दुखापत असतानाही स्टेन आज फलंदाजीसाठी मैदानात उताराला होता. यामुळे त्याने संघ हिताला दिलेले महत्व समजते.\nस्टेन नोव्हेंबर २०१६ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या खांद्याच्या दुखापतीनंतर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा सामना महत्वाचा आहे. परंतु त्याला सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचे १८ वे षटक टाकत असताना ही दुखापत झाली ज्यामुळे त्याला आता या मालिकेतून बाहेर बसावे लागणार आहे.\nअसे असतानाही स्टेनकडून आज सर्वांना एक चांगली गोष्ट बघायला मिळाली. ती म्हणजे दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावात ९ बाद १३० धावा अशा अडचणीत सापडली असताना स्टेन ११ वा फलंदाज म्हणून मैदानावर फलंदाजीसाठी आला. तो जेव्हा मैदानात येत होता तेव्हा त्याला नीट चालताही येत नव्हते. असे असतानाही तो खेळायला आला याचे सर्वांनी कौतुक केले.\nविशेष म्हणजे या डावात स्टेन ४ चेंडू खेळून नाबाद राहिला आणि दुसरीकडे डावात स्थिरावलेला एबी डिव्हिलियर्स मात्र बाद झाला. ज्यामूळे दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १३० धावात संपुष्टात आला. भारताला या सामन्यात जिंकण्यासाठी २०८ धावांचे लक्ष्य आहे.\nस्टेनने जून २०१५ पासून ६ कसोटी सामने खेळले आहेत आणि यात तो चार कसोटीत दुखापत ग्रस्त झाला आहे.\nयाच कारणामुळे सोशल मीडियावर स्टेनचे स्वागत आणि कौतुक करणारे अनेक ट्विट पाहायला मिळाले.\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\nआशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही…\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Thane/2017/03/20223215/news-in-marathi-vishwasrao-bhoir-in-trouble.vpf", "date_download": "2018-05-27T01:15:46Z", "digest": "sha1:AQXT5M3243XNRSWNYLV6JMWAJ5SMODEC", "length": 13465, "nlines": 246, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "कल्याण-डोंबिवलीच्या उपमहापौरांना हटवण्याची मागणी", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nकल्याण-डोंबिवलीच्या उपमहापौरांना हटवण्याची मागणी\nठाणे- कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर मोरेश्वर भोईर यांचे उपमहापौरपद वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भाजपमधील एका पदाधिकाऱ्याने भोईर यांना तात्काळ हटविण्याची मागणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.\nप्रियकराचा सहा वर्षांने मोठ्या प्रेयसीवर...\nठाणे - सहा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या प्रेयसीवर प्रियकरानेच\nआमदार बच्चू कडूंच्या प्रतिमेला तडा;...\nठाणे - आपल्या धडाकेबाज कामासोबतच देशभरात स्वच्छ प्रतिमा\nभाजीवरून सासऱ्याची सुनेला मारहाण, जाब...\nठाणे - सुनेने भाजी चांगली बनवली नसल्याच्या वादातून सासऱ्याने\nशिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला,...\nठाणे - कल्याण-अहमदनगर महामार्गावरील ओतूर पोलीस ठाण्याच्या\nमाणुसकीचा अंत पाहणारी 'सत्य' घटना व्हायरल...\nठाणे - स्ट्रेचरवर नातेवाईकाचा मृतदेह आणि त्या अवस्थेत तो\nआईने चहा बनविण्यास सांगितल्याच्या रागातून १२...\nठाणे - आईने चहा बनविण्यास सांगितल्याचा राग आल्याने एका १२\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग; जीवितहानी नाही ठाणे - भिवंडीतील टावरे कंपाऊंड येथील\nमनसेकडून अंबरनाथमधील निकृष्ट दर्जाचा फरसाण कारखाना उद्धवस्त ठाणे - अंबरनाथ एमआयडीसी\nभिवंडीत लाखोंची लाच घेताना २ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात ठाणे - भिवंडी तालुका कृषी\n उसनवारीच्या पैशांवरुन वाद, विवाहितेला जाळले जिवंत ठाणे - उसनवारीने घेतलेल्या\nचहाचे बिल भरण्यास नकार दिल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद ठाणे - चहाचे बिल भरण्यास\n'त्या' चिमुकल्याचा मृत्यू संशयास्पद ; शवविच्छेदन अहवालामुळे पोलीस गोंधळात ठाणे - डोंबिवली येथे\nमुलांसोबत वेळ घालवून सलमानच्या चेहऱ्यावर परत...\nया प्रसिद्ध कॉमेडियनची आहे ही मुलगी, लवकरच...\nनैराश्याची शिकार झाली होती कलयुगची अभिनेत्री,...\nराजकारणापासून खेळाडूपर्यंतच आयुष्य दाखवणार या...\nअगदी वेगळ्या शैलीमध्ये झाला चित्रपट 'फेमस' चा...\n'संजू'चा टीजर झाला लॉन्च, सतरंगी अवतारात...\nअशा काही अंदाजमध्ये परिणीती करतीये...\nभेटा पाकिस्तानच्या प्रियंका चोप्राला \nलिंगबदल करून ललिता झाली ललित साळवे.. नव्या ओळखीबद्दल समाधान\nबीड - ललिता असलेली माजलगाव\nबँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते - साबळे पुणे - देशातील\n#4YearsofModiGovt: केवळ ४ वर्षात पंतप्रधान मोदींचे तब्बल ८१ परदेश दौरे \n#4YearsofModiGovt: कठोर निर्णय घेताना 'कंफ्यूजन' नाही 'कमिटमेंट' - मोदी कटक - पंतप्रधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/TravelTime/InternationalTours", "date_download": "2018-05-27T01:20:10Z", "digest": "sha1:CHYT7L7I4ZMMU2SI6DPUDXORB6SBAVBB", "length": 16793, "nlines": 252, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "International Tours", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान भ्रमंती विदेश दर्शन\nएकेकाळी 'येथे' होती १० हजारांहून अधिक भव्य प्राचीन मंदिरे\nभारताच्या पूर्वेकडे असलेला म्यानमार ज्याला आपण ब्रह्मदेश म्हणूनही ओळखतो. पर्यटनाच्यादृष्टीने हे आशियातील एक महत्त्वाचे राष्ट्र मानले जाते. येथील स्मारके, पॅगोडा, समुद्र किनारे, भव्य प्राचीन शहरे हे पर्यटकांना आकर्षित करतात. याच म्यानमारमधील एक\n'या' सर्वात मोठ्या व अद्भुत गुहेत आहे नद्या, डोंगर, जंगल\nजगात अनेक आश्चर्यकारक नैसर्गिक गोष्टी आहेत. नदी, डोंगर, समुद्र, रहस्यमय ठिकाणं याबद्दल अनेकांना माहिती आहे. त्याच बरोबर जगात एक अशी अद्भुत गुहा आहे, जिथे वेगळेच जग असून येथे नद्या, डोंगर, ढग, छोटी जंगले सर्व काही आहे. व्हिएतनामची सान दोंग ही गुहा\nजगातील आश्चर्यकारक रंगी-बेरंगी समुद्रकिनाऱ्यांची सफर\nसमुद्र किनाऱ्यावरची थंड-थंड हवा उन्हाळ्याच्या गरम वातावरणात आल्हाददायक वाटते. समुद्रकिनाऱ्यावर दूर-दूरपर्यंत पसरलेली रंग-बेरंगी वाळू मन प्रफुल्लित करते. अशाच अप्रतिम सुंदरता लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यांची माहिती आज तुम्हाला देणार आहोत. जेणेकरून आपण या\n'या' भयानक बेटावर झाडावर राहतात हजारो बाहुल्या...\nमेक्सिको - बाहुल्या सर्वांनाच आवडतात. तसेच अनेक चित्रपटांमध्ये भीती दाखवण्यासाठी वेगवेगळ्या बाहुल्यांचा वापर केलेला आपण पाहिले असेल. 'द कॉज्यूरिंग' 'एनाबेला' अशा अनेक भयपटांमध्ये दाखवलेल्या बाहुल्या अनेकांना घाबरवतात. अशाच असंख्य बाहुल्या प्रत्यक्षात\nही आहेत जगातील पुरातन शहरे\nसुंदर शहरांमधील निसर्गसौंदर्य, लोकांचे राहणीमान इत्यादींविषयी आपण नेहमीच चर्चा करतो. परंतु आज आपण पाहणार आहोत जगातील सर्वात प्राचीन शहरे. भारतातील सर्वात प्राचीन शहर म्हणून वाराणसी ओळखले जाते. मात्र जगात या शहरापेक्षाही जुनी शहरे आहेत. जाणून घेऊया या\nदोन देशांना विभागणारा सुंदर धबधबा\nउंचावरून पडणारे दुधासारखे शुभ्र पाणी, त्या पाण्याचा येणार प्रचंड आवाज, अवती-भोवतीची उंचसखल जमीन आणि वनराई. तुमच्याही डोळ्यासमोर एखाद्या धबधब्याचे चित्र उभे राहिले असेल.\nगावाच्या सौंदर्याला दृष्ट लागू नये म्हणून येथे फोटोग्राफीवर आहे बंदी\nजगातील विविध सुंदर ठिकाणांपैकी एक आहे स्वित्झरलँड. आपल्या अप्रतिम सौंदर्यासाठी हे ठिकाण ओळखले जाते. बहुतांश लोक पर्यटन किंवा हनीमूनसाठी स्वित्झरलँड हे ठिकाण निवडतात. येथील सौंदर्य न्याहाळण्यासाठी दूरवरून पर्यटक येत असतात.\nनेहमी तरुण दिसण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करा 'ह...\nप्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे,\nमुलींना करायचय हाय, मग आधी पिंपल्सला करा बाय पिंपल्सच्या समस्येचा अनेकांना सामना करावा\n'या' टिप्स वापरून वाढेल तुमच्या नखांचे सौंदर्य मुली नेहमी आपल्या नखांविषयी सतर्क असतात.\nलिंगबदल करून ललिता झाली ललित साळवे.. नव्या ओळखीबद्दल समाधान\nबीड - ललिता असलेली माजलगाव\nभाजपकडून आचारसंहिता भंग ; राष्ट्रवादीची निवडणूक आयोगाकडे तक्रार, सेनेचे तोंडी आरोप मुंबई\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग; जीवितहानी नाही ठाणे - भिवंडीतील टावरे कंपाऊंड येथील\nकेवळ पाच टिप्स तुम्हाला बनवतील सर्वात 'स्मार्ट'\nआजकाल केवळ स्त्रियांचेच सौंदर्य नाही तर\nलिपस्टिक जास्त वेळ टिकवण्यासाठी वाचा 'हे' फायदेशीर उपाय लग्न समारंभ असो, पार्टी असो किंवा\nमेकअपचे साहित्य कसे ठेवावे, वाचा सविस्तर... मेकअपसाठी चांगल्या दर्जाची सौंदर्यप्रसाधने\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nसकाळी टाळावीत 'ही' पाच कामे.. सकाळी तुम्ही किती प्रसन्न असता यावर तुमचा दिवस कसा जाईल हे\nरोज दही-भात खाण्याचे 'हे' आहेत फायदे तुम्ही काय खाता यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते.\nचार कॅमेर्‍यांसह सज्ज एचटीसी यू 12 प्लस\nएचटीसी कंपनीने 'यू १२ प्लस' हा मोबाईल बाजारत\nमायक्रोमॅक्सचा ‘भारत गो’ लाँच; जाणून घ्या फिचर्स सध्या मोबाईल कंपन्यांमध्ये सुरु असलेल्या\nवीज बिल कमी येण्यासाठी मदत करतील 'हे' १० उपाय उन्हाळ्यात साहजिकच पंखा, एसी आणि कूलरचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3/", "date_download": "2018-05-27T01:31:21Z", "digest": "sha1:KGDJNNVH2YPWJHC5MDQHNGLMGEJPFIU7", "length": 7862, "nlines": 74, "source_domain": "pclive7.com", "title": "चिंचवड येथे शनिवारी रंगणार ‘साद पवनेची’ सांस्कृतिक कार्यक्रम | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nHome पिंपरी-चिंचवड चिंचवड येथे शनिवारी रंगणार ‘साद पवनेची’ सांस्कृतिक कार्यक्रम\nचिंचवड येथे शनिवारी रंगणार ‘साद पवनेची’ सांस्कृतिक कार्यक्रम\nपिंपरी (Pclive7.com):- पवनामाई उगम तसेच संगम या पवना नदी स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणूनच शनिवार दि.२० रोजी ‘साद पवनेची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांनी आयोजन केले आहे. यामध्ये रसिकांना ‘संतूर आणि बासरी’ यांची जुगलबंदी ऐकायला मिळणार आहे.\nया कार्यक्रमाचे हे पहिले वर्ष असून चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरा शेजारील जिजाऊ उद्यान येथे सायंकाळी सहा वाजता ही जुगलबंदी रंगणार आहे. ही जुगलबंदी पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य संतूर वादक धनंजय दहिठणकर व पं हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य बासरी वादक सुनील अवचट यांच्यामध्ये रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल रो. प्रशांत देशमुख , जिल्हा प्रांतपाल नॉमिनी रो. रवी धोत्रे आणि आनंदी ग्राम संकल्पनेचे सेक्रेटरी रो. दैवशहाणे उपस्थित राहणार आहेत.\nगेली तीन महिन्यापासून जी पवनामाईची स्वच्छता चालली आहे. त्याच अभियानाचा एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या संकल्पनेतून तसेच रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन व असंख्य जलप्रेमी व निसर्गप्रेमी यांचे प्रमुख सौज्यन्याने आपण पवना माई संगीत महोत्सव या वर्षीपासून सुरू करत आहोत. या अभियानात जास्तीत जास्त जनसमुदाय नदीशी जोडला जावा म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी या कार्यक्रमालाही विनामुल्य प्रवेश दिला जाणार आहे. तरी रसिक नारिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष रो. प्रदीप वाल्हेकर यांनी केले आहे.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsकार्यक्रमप्रदिप वाल्हेकररोटरी क्लबसाद पवनेचीसांस्कृतिक\nमेट्रोच्या निगडीपर्यंतच्या प्रवासाला पालकमंत्र्यांचा खोडा\nभक्तीशक्ती चौकात १०७ मीटर उंचीवर डौलाने फडकला तिरंगा… (व्हिडीओ)\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/yavatmal/being-alive-considered-dead/", "date_download": "2018-05-27T01:35:12Z", "digest": "sha1:T7YRMDTGO7EXHVBITTP2C2FRXBWP35A2", "length": 25426, "nlines": 343, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Being Alive Is Considered Dead | उघडे रोहित्र ठरताहेत जीवघेणे | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nउघडे रोहित्र ठरताहेत जीवघेणे\nवीज वितरण कंपनीचे शहरातील अनेक रोहित्र उघड्या अवस्थेत आहे. या रोहित्राजवळून मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने स्पर्श होवून एखाद्याचा जीव जाण्याचा धोका वाढला आहे.\nठळक मुद्देदारव्हा येथील समस्या : तक्रारींकडे वीज वितरणचा कानाडोळा\nदारव्हा : वीज वितरण कंपनीचे शहरातील अनेक रोहित्र उघड्या अवस्थेत आहे. या रोहित्राजवळून मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने स्पर्श होवून एखाद्याचा जीव जाण्याचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, याबाबत सजग नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही वीज वितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे.\nशहरातील रोहित्रावरील उघड्या पेट्या बंद करणे, फ्युजला ग्रीप लावणे याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार नागरिकांनी निवेदन दिले. दारव्हा ते कारंजा रोडवरील श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ रोहीत्र आहे. ते उघड्या अवस्थेत असल्याने जीवघेणे ठरत आहे. विविध नगरातील रोहित्रावरील पेट्या उघड्या असून वाटसरूंना मृत्यूचे निमंत्रण देत आहे. श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयातील हजारो विद्यार्थी या रोहित्राजवळूनच ये-जा करतात. तसेच बँक आॅफ इंडिया, स्टेट बँकेकडे जाणारा मार्ग, तलाठी कार्यालय, पोस्ट आॅफिस आदी भागात रोहीत्र असून ते उघडे आहे. या रोहित्राजवळच प्रवासी थांबा असल्यामुळे तेथे नेहमी गर्दी असते. नजर चुकीने रोहित्राच्या पेटीतील तारांना स्पर्श झाल्यास मृत्यूची दाट शक्यता आहे.\nरोहित्राच्या पेट्या बंद करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. शिवाजी विद्यालयाजवळील पेटी तातडीने बंद करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. यासंदर्भात वीज वितरणला निवेदन देण्यात आले. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे बिमोद मुधाने, डॉ.बी.के. पंडित, सोमेश्वर पंचबुद्धे, विजय दुधे, राजेंद्र दुधे, पंजाबराव गावंडे, अ‍ॅड.आर.एल. कठाणे, हेमांशू जाधव, योगेश राठोड, शंतनू देशकरी, मोहन गावंडे, गोपाल पवार यासह विद्यार्थी उपस्थित होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nफुलसावंगीने केली पाणीटंचाईवर मात\nसीबीएसई बारावीत वणी, घाटंजीचे विद्यार्थी चमकले\nभावना गवळी यांची जिल्हा बँकेवर धडक\nजिल्ह्यातील जंगलात वन्य प्राण्यांसाठी ६६७ पाणवठे\n‘जेडीआयईटी’ला एस.एस. मंठा यांची भेट\nराज्यात १४४२ तृतीयपंथी विद्यार्थ्यांची नोंद; जिल्हास्तरीय खातरजमा करण्याचे आदेश\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poets/sahitya-akademi-announced-yuva-and-bal-sahitya-award-2017-l-m-kadu-rahul-117062300006_1.html", "date_download": "2018-05-27T01:30:47Z", "digest": "sha1:C3GP2HGRVRTY4B4WWCGPH6FQ6BLDMFT5", "length": 8035, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राहुल कोसंबीच्या 'उभं-आडवं' ला साहित्‍य अकादमीच्‍या पुरस्‍कार | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराहुल कोसंबीच्या 'उभं-आडवं' ला साहित्‍य अकादमीच्‍या पुरस्‍कार\nदेशातील प्रतिष्‍ठेच्‍या साहित्‍य अकादमीच्‍या पुरस्‍काराची घोषणा गुरुवारी करण्‍यात आली. मराठीतील दोन साहित्‍यिकांना यंदाचे पुरस्‍कार जाहिर झाले आहेत. अकादमीचा युवा पुरस्कार कोल्‍हापूरच्‍या राहुल कोसंबी यांच्या 'उभं-आडवं' या कथासंग्रहाला तर एल. एम. कडू यांच्‍या खारीचा वाटा या पुस्‍तकाला बालसाहित्‍य पुरस्‍कार जाहीर झाला.\nअकादमीने २४ भाषांतील पुरस्काराची घोषणा विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत\n५० हजार रुपये आणि ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण १४ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे विशेष सोहळ्यात होणार आहे.\nनामवंत मराठी - हिंदी लेखिका विजया भुसारी यांचे निधन\nप्रा. रामनाथ चव्हाण यांचे निधन\nनाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांचे निधन\nमाय मावशीचा मेळावा (वार्षिक संमेलन)\n९० व्या मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून डोंबिवलीमध्ये सुरूवात\nयावर अधिक वाचा :\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nसीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...\nकाय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...\nमुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...\nयोगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे\nपालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-mahawanatalya-goshti-mrunalini-vanarase-1100", "date_download": "2018-05-27T00:56:06Z", "digest": "sha1:EHAQ7UHB6DUY4ZDVTFU44VWUX65CIOJ6", "length": 20381, "nlines": 108, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Mahawanatalya Goshti Mrunalini Vanarase | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018\nवस्तुस्थिती आणि कल्पना यांच्या सीमारेषा तपासणाऱ्या विज्ञानललित कथा...\nएकदा एक शहर होतं. म्हणजे एकदा एक गाव होतं त्याचंच शहर बनलं होतं. एकदा शहर बनलं की ते असतंच, ते कुठं जाणार असं शहरातल्या लोकांना वाटू शकतं. तेव्हा शहर ‘होतं’ म्हणजे काय असं शहरातल्या लोकांना वाटू शकतं. तेव्हा शहर ‘होतं’ म्हणजे काय अनेकदा ‘असलेली’ शहरं ‘होती’ होतात. कधी एखादा ज्वालामुखी त्यांना गिळंकृत करू शकतो, तर कधी शहर स्वतःलाच गिळू लागतं. गिळणं सावकाश असेल तर शहराच्या लक्षात यायला वेळ लागतो. आपण स्वतःलाच गिळतोय हे लक्षात येईलच असंही नाही. छोटं मूल जसं करंगळी सापटीत अडकवून घेतं आणि बोट तसंच ठेवून रडू लागतं. आपल्याला नेमकं कशानं रडू येतं आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. ते अडकलेलं बोट काढलं की दुःख थांबतं हे त्यांना कळलं की ती मोठी झाली असं आपण म्हणतो. हे शहर मोठं झालं नव्हतं. नुसतंच फुगलं होतं. नुसतंच फुगलेल्याला कुणी मोठं म्हणत नाही.\nतर एकदा असलेलं हे शहर एकदा गाव होतं आणि गाव एकदा जंगल होतं. ही गोष्ट कुणी न सांगता सगळ्यांना माहीत होती. शहरात मधेच कुठंतरी गाव उगवून आलेलं दिसे, रान डोकं वर काढताना दिसे. शहर पुरेसं स्मार्ट नव्हतं याचाच तो पुरावा होता.\nशहराच्या आजूबाजूला आणखीनही शहरं होती. ती शहरं चांगली व्यायाम, डाएट वगैरे करून फिट असल्याप्रमाणं दिसायची. चाळिशीत आल्यावर माणसं अचानक फिट राहण्यासाठी धडपडतात. काहीजण तर जास्तच सुंदर दिसू लागतात. तसं या शहरांकडं बघून वाटे. हे शहर त्या फिट आणि स्मार्ट शहरांच्या नावांनी उसासा सोडे. आपला फुगवटा कमी करून आपण आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी काय प्रयत्न करता येईल यावरून त्या शहराच्या आत मोठा वादंग चाले. स्मार्ट शहरांच्या व्यायामशाळा फार स्मार्ट असतात असं हे शहर ऐकून होतं. त्या व्यायामशाळा एसी तर होत्याच; एका व्यायामशाळेत ऑक्‍सिजन पातळी कमी राखण्याचीही सोय होती. त्यानं म्हणे अधिक व्यायाम करायला लागून अधिक चरबी कमी होत असे.\nआपल्यापाशी एवढ्या उंची व्यायामशाळा नाहीत याचं शहराला दुःख होतं. त्या व्यायामशाळांसाठी जेवढे पैसे लागतील तेवढे आपल्यापाशी नाहीत. ते पैसे आणायचे तर आधी पुष्कळ हालचाल करावी लागेल. अगदी बसल्याजागी कल्पना लढवायलासुद्धा थोडा ‘स्मार्टनेस’ लागतो. शहराकडं यातलं काही नव्हतं. सर्जरीसारखे उपाय करून मेद कमी करता येतो वगैरे गोष्टी जरी ऐकायला भारी वाटल्या, तरी त्यांचं शहराला जरा भयच वाटे. करायला गेलो एक आणि झालं भलतंच असं नको. शिवाय हा उपायसुद्धा शहराला परवडायला तरी हवा ना वडापावावर फुगलेलं शहर होतं ते. मग काय करणार वडापावावर फुगलेलं शहर होतं ते. मग काय करणार मग जे उपाय आवाक्‍यातले आणि खात्रीशीर होते त्याकडं लक्ष वळवायचं असं शहरानं ठरवलं. म्हणजे डाएट आणि व्यायाम\nउपायनिश्‍चिती तर झाली. आता पुढची कार्यवाही करणं आलं. ही खरी दुष्कर वेळ. जोवर निदान आणि उपायनिश्‍चिती होत नाही तोवर एक सुखद संदिग्धता असते. ती आपल्याला आपले व्यवहार ‘चालू’ ठेवायला मदत करते. निदान आणि उपायनिश्‍चितीकडं झटपट जाणं हाच एक रोग आहे. संदिग्धतेची मजा न घेता येऊ शकणं आणि सारखं काही कार्यवाही करावीशी वाटणं याला रोग का न समजावं पण ते असो. तर आता डाएट आणि व्यायाम यासारखे उदास उपाय आपलेसे करावे लागतील असं शहरानं ठरवलं.\nव्यायामात मजा आहे आणि डाएटमधे तर त्याहून जास्त मजा आहे या सांगोवांगीच्या कथा शहर ऐकून होतं. यावर बरं म्हणण्यापलीकडं काय करणार असू दे. असलेली बरीच आहे मजा. एकदम सगळे बदल करता येणार नाहीत. शहरानं विचार केला. हळूहळू करावेत बदल. ही स्थितीसुद्धा संदिग्धतेएवढीच मोहक असते. हळूहळू करण्याचे बदल. पण त्यानं फुगवटा कमी होतो की नाही हे तर बघायला लागतंच ना. बरेच दिवस हळूहळू करण्याच्या बदलात गेले. शहर काही कमी होण्याची चिन्हं नव्हती.. आणि एक दिवस तो साक्षात्कारी झटका शहराला बसलाच. काही क्षणात सगळं काही कोलमडून पडलं. शहराच्या वाहिन्या काहीकाळ बंद पडल्या. शहर मरतं की जिवंत राहतं अशी स्थिती उद्‌भवली. बाहेरून वेळीच मदत मिळाली म्हणून काही निभलं. शहर मोठया हृदयरोगातून उठलं. आता बदल हळूहळू नव्हे तर तातडीनं करायची गरज आहे यावर शहराला काही शंका उरली नाही.\nशहरासमोरचा प्रश्‍न असा होता, की जसं फुगणं आपोआप झालं, त्यासाठी काही करावं लागलं नाही, तसं हे बदल आपोआप का होत नाहीत. ते तेवढे ‘करावे’ का लागतात इतका मोठा झटका बसला तरी सगळं एकदम बदलत नाही. अजून गिळावं वाटतं, अजून निजून राहावं वाटतं. शहराच्या लक्षात आलं, की आपले सगळे अवयव काही एकसारखे वाटून घेत नाहीत. एवढं सगळं घडलं तरी काहींना काही फरकच पडत नाही. शहर स्वतःबद्दलच थोडं सावध झालं. एका चांदण्या रात्री शहर निवांत पहुडलं होतं. कधी नव्हे ती अशी वेळ आली होती. रात्री जाग तर शहराला कायम असायची पण त्याला आवाजांची, वेगाची साथ असायची. चांदण्या रात्रीचा निवांतपणा आज बऱ्याच दिवसांनी लाभला होता. शहर स्वतःच्याच सुस्तावलेपणाकडं बघत होतं. कसे झालोय आपण इतका मोठा झटका बसला तरी सगळं एकदम बदलत नाही. अजून गिळावं वाटतं, अजून निजून राहावं वाटतं. शहराच्या लक्षात आलं, की आपले सगळे अवयव काही एकसारखे वाटून घेत नाहीत. एवढं सगळं घडलं तरी काहींना काही फरकच पडत नाही. शहर स्वतःबद्दलच थोडं सावध झालं. एका चांदण्या रात्री शहर निवांत पहुडलं होतं. कधी नव्हे ती अशी वेळ आली होती. रात्री जाग तर शहराला कायम असायची पण त्याला आवाजांची, वेगाची साथ असायची. चांदण्या रात्रीचा निवांतपणा आज बऱ्याच दिवसांनी लाभला होता. शहर स्वतःच्याच सुस्तावलेपणाकडं बघत होतं. कसे झालोय आपण त्याच्या मनात आलं. जिकडंतिकडं साठलेल्या चरबीचे थर त्याच्या मनात आलं. जिकडंतिकडं साठलेल्या चरबीचे थर आपण सुजलोय. आपण असे नव्हतो. आपण चांगले स्लिम होतो. आता परत तसं व्हायचंय.. काय करावं\nस्वतःचं शरीरचित्र चांदण्यारात्री न्याहाळताना त्याला असं वाटलं, की बेढब सही पण यात काहीतरी प्रेम करण्यासारखं आहे नक्की. या सुजलेल्या अवयवांतच शोधायचंय पूर्वीचं शरीरसौष्ठव. माझेच उंचवटे, माझ्यातले ओहोळ, माझ्याच दऱ्या.. हे सगळं फार सुंदर आहे. उत्तररात्री एका इच्छेचं बी रुजलं. कसं कोण जाणे सगळ्या अंगप्रत्यंगानी ते झेललं. एक रुकार साऱ्या धमन्यांतून प्रकटला. पहाट आपली पावलं मंद वाजवत आली तेव्हा शरीरानं पाहिलं, एका उंचवट्यावर काही झाडंझुडपं एकमेकांच्या आधारानं उभी होती. त्यांना काही निगा नव्हती. ती आपली आपणच वाढल्यासारखी दिसत होती. एकमेकाला आधारसावली बनून ती मजेत उभी होती. त्यांच्यावर कोळ्यांनी सुबक नक्षीकामाची जाळी पांघरली होती. त्यावर काही दवबिंदू चमकत होते. लवकर जागे झालेले काही पक्षी तिथं इकडंतिकडं करत होते. काही अजून आळसावलेले पक्षी तिथंच पानांच्या आडोशानं निजले होते. एक ससा अंगाचं गोल मुटकुळं करून दगडाआड झोपला होता.\nया रानापासून थोड्याच अंतरावर काही गुलाबाचे ताटवे होते, रांगेत हलणारी डुलणारी आणखीनही काही विविधरंगी फुलझाडं होती. त्यावर एक स्प्रिंकलर पाणी घालत होता. ड्रीप इरिगेशनचे पाइप सर्वत्र पसरले होते. त्यातला एक पाइप चक्क एक उंदीर कुरतडून खात होता. आपल्याच अंगावरचं हे दृश्‍य बघून शरीराला शिसारी आली. चूक उंदराची नव्हती. त्या पाइपसाठी आणि पाण्यासाठी आपण घाम गाळला होता यानं शरीर कातावलं. शेजारच्या रानाच्या तुकड्यासाठी आपण काहीच ‘केलं’ नाही आणि तरीही ते किती सतेज दिसतंय..\nत्या क्षणी, त्या क्षणी शरीराच्या लक्षात आलं, ही तर ‘त्या’ राजहंसाची गोष्ट. आपल्यातला राजहंस भेटण्याचा क्षण. आपल्याला इथवरच तर यायचं होतं. त्या क्षणी शहराच्या मनातल्या सगळ्या शंका फिटल्या. आता नुसतं डाएट करायचं नव्हतं, नुसता व्यायाम करायचा नव्हता. आता राजहंसाची भरारी मनात उमलत होती. या शहरानं पुढं काय केलं असं म्हणतात, की त्या शहराच्या हृदयात एक मोठं रान उमलून आलं. शहरानं रानाचा हात हातात घेतला. तशी काळ-काम-वेगाची पुढची गणितं बदलली. शहरानं रानाचा हात हाती घेतला, रानानं शहराला घट्ट मिठी मारली.\nअसं एक शहर होतं. कुठं विचारू नका, कधी विचारू नका. असं एक शहर गोष्टीत होतं. शहराच्या मनात असं एक शहर होतं. शहराच्या मनात कदाचित अजूनही एक असं शहर असेल. विश्‍वास बसत नसेल तर एकदाच रात्रीच्या अखेरी पहाटेची मंद पावलं वाजत असताना शहरातल्या त्या आत्मनिर्भर रानाच्या तुकड्याकडं बघा. दवाचं पाणी पिऊन बघा. कोळ्याच्या जाळ्यात गुरफटून जा. शहराच्या मनातल्या वनात आपला पायरव असू द्या.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विश्‍वात मोठी क्रांती घडली आहे. अंडरवॉटर टुरिझममुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/08/blog-post.html", "date_download": "2018-05-27T01:23:14Z", "digest": "sha1:TSALJRNJYUZLTKK4LBOBJUHE2XR5F2U5", "length": 26093, "nlines": 240, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: चित्रदगड - पिक्चर्ड रॉक्स", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nचित्रदगड - पिक्चर्ड रॉक्स\nगेल्या महिन्यात पाहुण्यांना घेऊन, \" मॅकिनॉव आयलंड, सूलॉक्स, टकमिनॉव फॉल्स व पिक्चर्ड रॉक्स \" असा एक मस्त दौरा केला. यावेळी पिक्चर्ड रॉक्सपासून सुरवात करून उलटे मागे येतेय. मॅकिनॉवचा वृत्तांत काही दिवसांपूर्वी इथे दिलाच आहे. यावेळी नवीन काही फोटोंची भर पडली असल्याने शेवटी ते फोटो टाकेनच.\nजगप्रसिद्ध असलेल्या पिक्चर्ड रॉक्सना कितीही वेळ व कितीही वेळा पाहिले तरीही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटेल. अगदी नायगारा सारखेच. पाहिलेत नं, माझे नायगारा प्रेम लगेच उफाळले. यावर्षी उन्हाळ्यात गेलो नाही आम्ही. अजून रुखरुख लागलीये. अर्थात हातात दोन महिने तर नक्कीच आहेत तेव्हां कधीही भूर्रर्रर्रकन उडेनही.\nतर जणू हे खरेखुरे दृश्य नसून चित्रेच पाहतोय की काय असे वाटायला लावणारे, वेड लावणारे हे ' चित्रदगड ’. लेक सुपिरिअरच्या दक्षिण किनाऱ्यावर साधारण ४२ मैलाच्या परिसरात पसरलेले, वाळूचे बनलेले हे दगड व त्यातून घडलेल्या कडे-कपारी, उंचउंच कपचे कपचे काढल्यासारख्या अवाढव्य भिंती, मधूनच अगदी टोकदार सुळके, तर कुठे चक्क नेटीव इंडियन्सच्या चेहऱ्याचा भास व्हावा, ( अगदी खराच चेहराच आहे असे वाटावे इतका भास होतो. ) लवर्स पॉईंट, इंद्रधनुष्यी गुहा, जणू युद्धासाठी उभ्या आहेत असे भासणाऱ्या युद्धनौका, लवर्स लिप, चॅपेल रॉक. हे सारे ज्ञात आकार. परंतु खरे तर जितके गुंगून आपण पाहू लागतो तितके अनेकविध आकार आपल्याला दिसू लागतात. हा मनाचा खेळ पुढे पुढे इतका वाढतो की मग बोटीतले अनेक अनोळखी सहप्रवासीही एकमेकांना, \" अरे, ते पाहिलेस का किती खराखुरा वाटतोय नं किती खराखुरा वाटतोय नं\" असे प्रश्न विचारू लागतात.\nवाळूच्या दगडांवर गेली हजारो वर्षे पाणी, वारा - वादळे, पडणारा प्रचंड बर्फ व त्याचा या दगडांवर चढलेला जबर थर व कधी हलक्या तर कधी सपकारे ओढणाऱ्या, कधी प्रचंड उसळी घेऊन या दगडांवर फुटणाऱ्या मोठ्याला लाटांमुळे या दगडांचा आकार बदलत गेला व बदलतो आहे. काही कपारी तर खूपच खोल आहेत. काही ठिकाणी कमानी झाल्यात. या ३७ मैलात नानाविध प्रकार आपल्या डोळ्यांना सुखावतात. हे सारे विविधाआकार धारण केलेले दगड नैसर्गिकरीत्या अत्यंत मनोहरी रंगांनी मढवलेले आहेत. पाण्यातली निरनिराळ्या खनिजांमुळे चॉकलेटी, तांबूस, रापलेला सोनेरी रंग, मँगनीज, तांबे, चुनकळी, लोखंडामुळे चढलेली हिरवट छटा..... या दगडांवरून अनेक ठिकाणी कोसळणारे छोटेमोठे धबधबे - एकंदरीत सात मोठे धबधबे व अगणित छोटे ओहोळ, सुपिरिअर लेकचे नितळ, स्वच्छ - कुठे हिरवेगार तर कुठे निळेशार पाणी..... या साऱ्यावर जेव्हां अस्तास जाणाऱ्या सूर्याची किरणे उन्हाळ्यात पडतात तेव्हां ते तीन-चार तास अवर्णनिय़ आनंदाचे. डोळ्यांचे पारणे फिटते. एका ठिकाणी तिन्ही बाजूंनी प्रचंड उंच कपच्यांच्या भिंती, त्यावर अक्षरशः पाचूच मढवलेत असे वाटावे इतका गडद हिरव्या रंगाचा राप व खाली हिरवेकंच पाणी.... वेडे झालो होतो आम्ही सगळेच. निसर्गाची किमया अगाध आहे, तो अनंत करांनी उधळतोय आपल्यावर..... आपण त्याच्या स्वाधीन होऊन जायचे. बस.\nवर्षातील सगळ्या ऋतूंत वेगवेगळे सौंदर्य पाहायला मिळेल असे हे ठिकाण. आवर्जून निदान एकदा तरी भेट द्यावीच असेच हे ठिकाण. जेव्हां पीक विंटर असतो त्यावेळी पुन्हा भेट द्यायची असे आजतरी मी ठरवलेय. साधारण १४० इंच बर्फ पडतो. लेक सुपिरिअरचा वरचा १३ इंचाचा लेअर या परिसरात गोठतो. हा संपूर्ण ४२ मैलांचा किनारा व चित्रदगड हिमाने माखलेले असतात. त्यातून निर्माण होणारे आकार, हिमावर पडलेली सूर्याची किरणे, लकाकणारे हिमं, इंद्रधनू लोलक.... जीवघेणी थंडी असली तरी त्याहून जीवाला पिसे लावणारे दृश्य पाहायला जायचेच.\nसोबत नचिकेतने कॅमेऱ्यात बंदिस्त केलेली विलोभनीय दृश्ये दोन भागात टाकतेय. चित्रफितीही मला टाकायच्यात. परंतु मॅकिनॉवचे प्रॉमिस अजून पुरे केले गेलेले नाही - सॉरी. नाईलाज झालाय अगदी. पण ते माझ्या हातात नाहीये नं..... नचिकेतच्या नाकदुऱ्या काढणे चालू आहे.... कधीतरी यश मिळेलच. तेव्हां पिक्चर रॉकच्याही चित्रफिती लवकर टाकेन अशी आशा मनाशी बाळगून आहे.\nफोटो सौजन्य : नचिकेत\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 3:55 PM\nलेबले: आनंद - मनातले, पर्यटन\nमस्त भटकंती सुरु आहे हा... :) आणि 'हातात दोन महिने तर नक्कीच आहेत' ह्या वाक्याचा अर्थ काय घ्यायचा ताय ठरले का नक्की फोटो मस्तच.. कधीतरी यायला हवे तिकडे... :) २०११ मध्ये...\nवाह...अप्रतिम...फ़ोटू तर भन्नाट आहेत\n(श्री ताइ तुझ्याकडे येइन तेव्हा आपण नक्की जाउ या.:) :) )\nहो तर...अरे हे चारपाच महिनेच काय ते मिळतात नं. थंडीची चाहूल लागायला दोन महिने आणि मायदेशी यायलाही (बहुतेक-अजून तिकीटाचा पत्ता नाहीये... :( ). रोहणा, तू तर सारखा येतजात असतोसच ना, फक्त पर्फेक्ट वेळ साधायला हवी.:)\nधन्यू रे योगेश. ( जाऊ रे आपण... :) )\nवाह...अप्रतिम...फ़ोटू तर भन्नाट आहेत\n(श्री ताइ तुझ्याकडे येइन तेव्हा आपण नक्की जाउ या.:) :) )\nमी पण मी पण... योगेश बरोबरच जाऊ या रे सगळे\nतन्वे, अगं तुला तर कधीचेच बोलावतेय नं मी... आधी या तर खरं मग पुढचे पुढे... खादाडी करायची का फिरस्ती. :)\nएकसे एक फोटू आहेत...\n वर्णन खूप छान जमून गेलंय...'एका ठिकाणी तिन्ही बाजूंनी प्रचंड उंच कपच्यांच्या भिंती, त्यावर अक्षरशः पाचूच मढवलेत असे वाटावे इतका गडद हिरव्या रंगाचा राप व खाली हिरवेकंच पाणी'....बहिणीला सांगते आता मी तिथे पोचायला फोटो पण खूप छान आहेत फोटो पण खूप छान आहेत आणि नायगारा मला पण खूप भावला होता...इतका प्रचंड अविरत धबधबा कसा काय असू शकतो, असं वाटलेलं... आणि आपण किती लहान\nवॉव.. कसले सॉलिड फोटोज आहेत ग पहिल्या फोटोत नेटिव्ह इंडियनचा अगदी स्पष्ट भास होतो..\nव्हिडीओज पण टाक लवकर लवकर..\nमाधुरी, अगं एका ठिकाण तर असे आहे की तिन्ही बाजूने पाचूच्या भिंती व खाली तितकेच हिरवेकंच पाणी.... तो रंग क्रुजमधून पकडता येत नाही गं. त्यासाठी १३ मैलांचा ट्रेलच करायला हवा. अन्यथा उडायला हवे. पाहू कदाचित लगेचच पुन्हा जायला जमले तर यावेळी मात्र आम्ही कॅम्पिंग करू म्हणजे तोच काय एकंदरीत २७ मैलाचा ट्रेल करता येईल. :)\nउमा, अगं तुला घेतल्याशिवाय जाईन का मी तुम्ही आधी या प्रेमाच्या गावी या मग आपण मस्त बस करून जाऊ. :D\nअनघा, आपले सूर मस्त जुळतात गं. हे पाहा इथे जाऊन जरा माझे नायगारा पागलपण. फोटो आणि चित्रफितीही आहेत. तीनचार पोस्ट आहेत गं लागोपाठ.\nहेरंब, तरी हा फोटो थोडा लांबूनच घेतलेला. जरा अजून जवळ गेलो नं की स्पष्ट कळतो चेहरा. जवळून घेतलेला फोटो असायलाच हवा. शोधते आता.\nमी हे फोटो पाहिले तेव्हा मला खरच ही कुठच्या तरी मासिकातली चित्रे असल्यासारखी वाटली.छानच हा\nविस्कॉंसीन डेल्सच्या इथे पण असे नदीमुळे झालेले खडकातले आकार पाहिले होते ते आठवलं...हे मात्र अप्रतिम आहेत...आता मात्र तुझ्याकडे यावंच लागेल...:)\nगेला आठवडा साईट्वरच पडीक होतो, त्यामुळे आजच पाहिले हे पोस्ट. फोटो तर नितांत सुंदर आहेत. प्रोफेशनली काढलेले वाटतात.\nव्हिडीओ टाक लवकर यु ट्य़ुबवर..आणि पोस्टचं शिर्षक पण छान आहे.\nअपर्णा, अगं किती चुकल्यासारखे वाटत होते मला तू दिसत नव्हतीस तर... :)\nमहेंद्र, धन्यवाद. कशाबद्दल माहितीये का.... तुझी कमेंट वाचून नचिकेतला थोडा उत्साह संचारलायं... आता लवकर व्हिडिओज मिळण्याची आशा बळावली. :)\nजेव्हा शब्द सुचत नाहीत तेव्हा डोळे बरच काही व्यक्त करतात. कॅमेरा म्हणजे जणु दुसरा डोळाच. निसर्ग कितीही छान असला तरी तो ईतक्या अप्रतीमपणे टीपायला सौंदर्य दृष्टी हवीच. ही दृष्टी या फोटों मधुन नक्कीच दिसते.तेव्हा या अप्रतीम बोलक्या फ़ोटोंना शब्दात व्यक्त करताना खुपच कसरत करावी लागली असेल नाही. ही कसरत कमीत कमी शब्द वापरुन तु छान पार पाडली आहेस.\n मनापासून दिलेल्या अभिप्रायाबद्दल अनेक आभार.\nसुभानल्लाह... क्या अदाकारी है कुदरत की. और हम आपकाभी शुक्रगुजार करना चाहते है की आपने ईस खुबसुरती को इतनी नजाकतसे पेश करके उसके साथ पुरा पुरा इन्साफ किया है... बोहोत खुब...\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nशब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद......\nचित्रदगड - पिक्चर्ड रॉक्स... अंतिम\nचित्रदगड- पिक्चर्ड रॉक्स.... २\nचित्रदगड - पिक्चर्ड रॉक्स\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://anil-shinde.blogspot.com/2017/11/blog-post.html", "date_download": "2018-05-27T01:24:50Z", "digest": "sha1:M3LULAEPV3IT4P25RLGVJEJZM6P67ZL6", "length": 2757, "nlines": 38, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde", "raw_content": "\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/auto/auto-expo-2018-honda-unveils-new-activa-and-x-blade-160cc-bike/", "date_download": "2018-05-27T01:35:50Z", "digest": "sha1:WFXHNM37QEMZGDCQRWQQ3CAWDEJJ3KVO", "length": 27025, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "New Honda Activa 5g Price, Photos & Specifications | Honda Activa 5g Launch At Auto Expo 2018 | ऑटो एक्स्पो २०१८ | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nAuto Expo 2018: अॅक्टिव्हा 5G सोबत होंडाकडून तरुणांना एक 'सुस्साट' भेट\nहोंडा अॅक्टिव्हा आणि अॅव्हिएटर यासारख्या स्कूटर्सनी बाजारात गेल्या काही वर्षांपासून चांगलाच दबदबा निर्माण केलाय. ही लोकप्रियता लक्षात घेऊन, होंडाने ऑटो एक्स्पोमध्ये अॅक्टिव्हा 5G हे आगळे मॉडेल सादर केले आहे.\nनवी दिल्लीः गेल्या काही वर्षांत अॅक्टिव्हा आणि अॅव्हिएटर या होंडा कंपनीच्या स्कूटर्सनी बाजारात चांगलाच जम बसवलाय. मजबूत, टिकाऊ आणि स्वस्तात मस्त काम करणारी स्कूटर असा अॅक्टिव्हाचा नावलौकिक आहे. आपल्या स्कूटरची ही लोकप्रियता लक्षात घेऊन, होंडा इंडियाने आज ऑटो एक्स्पोमध्ये अॅक्टिव्हा 5G हे आपले अद्ययावत मॉडेल सादर केले. त्यासोबतच, एक्सब्लेड ही १६० सीसी क्षमतेची जबरदस्त बाइक लाँच करून त्यांनी तरुणांचं लक्ष वेधून घेतलंय.\nहोंडा अॅक्टिव्हा 5G मध्ये एलईडी हेडलॅम्प, सामानासाठी आसनाखाली 18 लीटर इतकी जागा, कॉम्बी ब्रेक, मोबाईल चार्जिंग सॉकेट तसेच डिजिटल अॅनॉलॉग कन्सोल, पूश बटणाद्वारे आसन उघडण्याची व्यवस्था यासारख्या आकर्षक सुविधा देण्यात आल्या आहेत. तर, एक्सब्लेड ही १६२.७ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन असणारी मोटारसायकल आहे. पूर्णपणे नव्याने सादर कलेल्या या एक्स ब्लेडमध्ये रोबोचा फील दिला गेला आहे. ही मोटारसायकल बहुधा मार्चमध्येच बाजारात उतरवण्यात येण्याची शक्यता आहे. स्पोर्टी लूकची ही मोटारसायकल असून हेडलॅम्प, टेल लॅम्प हे एलईडीमध्ये आहेत डिजिटल इनस्ट्रुमेंट क्लस्टर हे तिचे आणखी एक वैशिष्ट्य असणार आहे. मॅट व मेटॅलिक रंगामध्ये या देण्यात येण्याची अपेक्षा आहे. अतिशय आकर्षक व मस्क्युलर स्वरूपाची ही मोटारसायकल आहे.\nहोंडा मोटारसायकली व स्कूटर्सची ११ मॉडेल सादर करणार असून यामध्ये विद्यमान बाजारपेठेत असलेल्या सीबी शाइन, होंडा सीबी शाइन एसपी, होंडा लिवो, होंडा अॅक्टिव्हा १२५, होंडा सीबी यूनिकॉर्न १५० या मोटारसायकलींच्या काही नव्या आकर्षक सुविधा असणाऱ्या दुचाकीही असू शकतात.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nAuto Expo 2018Hondaऑटो एक्स्पो २०१८होंडा\nभव्य 'कार'नामा... वाहन उद्योगाची सैर घडवणारे Auto Expo 2018\nAuto Expo 2018: जाणून घ्या सुझुकीच्या या लक्झरी स्कुटीची फिचर्स आणि किंमत\nऑटो एक्स्पो २०१८ मध्ये मारुती सुझुकीनी लाँच केली नवीन कार\nAuto Expo 2018: ह्युंडाईने आणली ELITE i20; किंमत मारुती बलेनोपेक्षा कमी\n#AutoExpo2018 : सुझुकीने लाँच केल्या Intruder, GSX-S750 आणि Burgman या बाईक्स, पाहा फोटोज\nAuto Expo 2018: होंडाची नेक्स्ट जनरेशन Amaze लवकरच भारतीय बाजारपेठेत\nहोंडाने भारतात लॉन्च केली शानदार अमेज कार, जाणून घ्या किंमत\n2018 दुकाटी मॉनस्टर 821: 1 तारखेला लॉन्च होणार ही बाईक, जाणून घ्या खासियत\nटोयोटाची आलिशान यारिस कार लॉन्च, जाणून घ्या किंमत\nBMW X3 भारतात लॉन्च, 50 लाखांपासून पुढे किंमत\nVolkswagen Ameo TDI DSG : चकाचक लूक अन् टकाटक परफॉर्मन्स\n ही आहे जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट, या किंमतीत आल्या असत्या 4,500 गाड्या\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Palghar", "date_download": "2018-05-27T01:09:47Z", "digest": "sha1:4D2Z76V62PKLZ5ZWV64XA3IS3M4UWRDI", "length": 24840, "nlines": 271, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Palghar under Mumbai", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान राज्य पालघर\n--Select District-- ठाणे मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग\nपालघर पोटनिवडणूक : प्रचार तोफा थंडावल्या,मतदानासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज\nपालघर - लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोपांच्या कलगी तुऱ्यानंतर प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. २८ मे रोजी मतदान होणार आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुक भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.\nबाळासाहेबांची शिवसेना आता 'शिवविरोध' सेना झाली आहे, मुख्यमंत्र्यांचा घणाघात\nपालघर - पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर वसई माणिकपूरमध्ये घेतलेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवेसनेवर जोरदार टीका केली. बाळासाहेबांचा पक्ष आता 'शिवविरोध' सेना पक्ष झाला आहे, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.\nसेना भाजपात 'क्लिप' वार : पराभव दिसल्यानेच हा स्तर गाठला, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार\nपालघर - पालघर आणि भंडारा गोंदिया पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवरून भाजप आणि मित्रपक्ष शिवसेना यांच्यातील वाद वाढत चालला आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वादग्रस्त क्लिप समोर आणल्यानंतर फडणवीस यांनीही पूर्ण क्लिप जारी करत शिवसेनेवर पलटवार केला आहे.\n'साम, दाम, दंड भेदचा वापर करा'; मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप ठाकरेंनी भरसभेत ऐकविली\nपालघर - लोकसभा पोटनिवडणूक सध्या आरोप प्रत्यारोपाने गाजत असून आता तर थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पालघरमधल्या कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचा दावा खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.\nभाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nपालघर - लोकसभा पोट निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या असल्या तरी आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या मात्र सुरूच आहेत. मुख्यमंत्री साम, दाम, दंड, भेद असे म्हणत असले तरी यात साम नाहीच दाम, दंड, भेद चालल आहे. मी खालच्या थराच्या लोकांना उत्तर देत नसल्याचे सांगत आमदार हितेंद्र ठाकुर यांनी भाजपला पैसे वाटप प्रकरणावरून लक्ष्य केले.\nपालघरमध्ये मतदारांना पैसे वाटताना शिवसेनेने पकडले, भाजपवर आरोप\nपालघर - लोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. वेळ कमी राहिल्याने मात्र येथील राजकीय वातावरण जास्तच तापू लागले आहे. शिवसेना- भाजपसाठी पतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीचा वाद आता आणखीन विकोपाला गेला आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.\nहे 'योगी' नसून 'भोगी'; उद्धव ठाकरेंची आदित्यनाथ, भाजपवर टीका\nपालघर - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी नसून भोगी आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणारा व्यक्ती योगी कसा, म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचा समाचार घेतला. शिवसेना अफझल खानासारखी वागत असल्याची टीका आदित्यनाथ यांनी केली होती, त्याचा समाचार आज उद्धव यांनी घेतला.\nबाळासाहेबांची सेना छातीवर वार करत होती पाठीवर नाही, फडणवीसांचा ठाकरेंवर वार\nपालघर - पालघर लोकसभा पोटनिवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आहे. या पार्श्वभूमीवर येथे राजकीय वातावरण तापलेले असून विविध पक्षांनी प्रचार यंत्रणेत गती आणलेली आहे. प्रचारसभेसाठी काल भाजपचे दिग्गज बोईसर येथे एका मंचावर झळकले. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. महलातून बाहेर या आणि झोपडीत जावून विकास बघा असा सरळ वार त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केला.\nशिवसेनाप्रमुखांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही - योगी आदित्यनाथ\nपालघर - बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. शिवसेनेची कारस्थाने पाहून सर्वात जास्त दु: ख बाळासाहेबांच्या आत्म्याला होत असेल, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला केला आहे.\nपोटनिवडणुकीच्या एक्झिट पोलवर बंदी - जिल्हाधिकारी नारनवरे\nपालघर - लोकसभा पोटनिवडणूक निकालपूर्व अंदाज (एक्झिट पोल) वर्तवण्यावर निर्बंध घालण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे आता या पोटनिवडणुकीचे एक्झिट पोल कोणालाही वर्तविण्यात येता येणार नाहीत.\n'आता अब की बार नाही, तर फुसका बार', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात\nपालघर - जो मुख्यमंत्री स्वत: च्या मतदारसंघात जिंकू शकत नाही, त्याला तुम्ही प्रचारसभेला आणता. ही प्रचारसभा कसे हारायचे याची असल्याची टीका त्यांनी केली. योगी आदित्यनाथ येथे आलेत ते गोरखपूरमधील लहान बालकांचे शाप घेऊन आलेत, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरे आज आमने-सामने\nपालघर - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत बहुजन विकास आघाडी, भाजप, शिवसेना अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरार व नालासोपाऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमनेसामने उभे ठाकणार आहेत.\nपालघर पोटनिवडणूक : मुख्यमंत्र्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी\nमुंबई - पालघर पोटनिवडणुकीचे वातावरण चांगलेत तापले आहे. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला असताना, आता काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने या निवडणुकीची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणजे विजय माल्ल्या-नीरव मोदींचे राजकीय अवतार - काँग्रेस\nपालघर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विजय माल्ल्या व नीरव मोदी यांचे राजकीय अवतार असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. लोकसभा पोटनिवडणूक प्रचाराची रणधुमाळी उडाली असून एकमेकांवर आरोपांच्या फैरी होताना दिसत आहेत. त्याचपार्श्वभूमीवर सोमवारी पत्रकार परिषदेतून सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांसोबत भाजपवर सडकून टीका केली.\nहॉटेलात बसून दारू पिणे अंगलट, झेडपीच्या अधिकाऱ्यासह...\nगडचिरोली - जिल्ह्यात दारुबंदी\nनक्षलवाद्यांचा धुमाकूळ, गडचिरोलीत जाळपोळीसह बंदची... गडचिरोली - बोरिया-कसणासूर चकमकीनंतर\nविधानपरिषद निवडणूक : गडचिरोलीत ९९.६५ टक्के मतदान गडचिरोली - वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली\nऑरेगॉनमध्ये निवडून येणाऱ्या सुशिला जयपाल दक्षिण आशियातील पहिल्या महिला\nमोत्यांचे शहर हैदराबादमधील पर्यटन स्थळे..\nमोत्यांचे शहर म्हणुन ओळख असणारे हैदराबाद शहर\nइतिहासाच्या पाऊलखुणा : किल्ले 'रायगड' किल्ले 'रायगड' हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील\nमराठवाड्याला लाभलेले नैसर्गिक वरदान - गौताळा अभयारण्य मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nइअरफोन वापरताना 'ही' काळजी अवश्य घ्या बस, ऑफिस किंवा रस्त्यात कुठेही कानात इअरफोन घातलेली\nथायरॉईड आणि आहार थायरॉईडची समस्या असणाऱ्या बहुतेक लोकांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे, की\n'संजू'चे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस, तब्बल ११ वर्षांनंतर सोनम-रणबीर दिसेल एकत्र\nपुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार 'बाबूराव स्टाईल'चा अंदाज मुंबई - अक्षय कुमार, सुनील\n...म्हणून स्वराला यूजर्स म्हणाले, 'निरमावाली दीदी मिळाली' मुंबई - अभिनेत्री स्वरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2011/06/blog-post.html", "date_download": "2018-05-27T01:22:33Z", "digest": "sha1:VWBAARORTWBKIR7J6YLYNBBCP3647GBT", "length": 26160, "nlines": 233, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: उकडलेल्या बटाट्यांची भाजी", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nलहानपणापासून तहहयात जवळपास सगळ्यांनाच ' बटाटे - बटाटे वापरून केलेले पदार्थ ' धावतात. बऱ्याच लहानमुलांचे व काही मोठ्या माणसांचेही हे प्रमुख अन्न आहे असे दिसून येते. सर्वसाधारण पणे सर्रास सगळ्या सोडाच पण हाताच्या बोटांवरही मोजायला गेल्यास बोटे उरतील इतक्या कमी इतर भाज्या, मुले व काही मोठी खाताना दिसतात. अश्या सगळ्यांसाठी बटाटे वरदान ठरलेय.\nबटाटे वापरून केलेले बहुतांशी पदार्थ तसे सोपेच आणि सहजी करण्यासारखेच. त्यातून ते वारंवार केले जात असल्याने तोंडपाठ झालेले असतात. अगदी झोपेतही न चुकता करता येतील इतके सोप्पे. मग ती उकडून घेतलेल्या बटाट्याची भाजी असो की काचऱ्या. कीस असो की थालीपिठे. बटाटेवडे असो की आलू परोठे. कांदा बटाट्याचा रस्सा तर फटाफट होतो. त्यातल्या त्यात दमालूला थोडीशी खटपट करावी लागते. आणि बटाट्यांचे पापड. म्हणजे करायला हे सोपेच आहेत फक्त जरा वेळ काढून करायला हवेत.\nकाचऱ्या किंवा उकडलेल्या बटाट्यांची भाजी, कोणाचीही छानच होत असणार यात माझे दुमत नव्हते. पण काही मैत्रिणींनी \" बरेचदा या दोन्ही भाज्या पटकन होतात व करायला सोप्या म्हणून करतो खऱ्या आम्ही, पण काही मजा येत नाही गं.\" असे वारंवार म्हटल्याने उगाचच या भाजीची कृती टाकायचा मोह झालाय. कदाचित थोडासा फायदा होईल की काय. एकतर बरीच मोठ्ठी( मला तर वाटू लागलेले की मी डोहाच्या तळाशी दडी मारली आहे. कुठूनही उजेडाची तिरीप दिसेना का सूक्ष्मसा तरंग उठेना असे झालेले गेले काही दिवस. अर्थात इतरही भौतिक कारणांनी मोठ्ठा हातभार लावलेला होताच. ) सुट्टी झाली आहे आणि त्यानंतरची सुरवात, \" बटाट्याच्या भाजीने \" म्हणजे... ( जणूकाही बरेच जण माझ्या पोस्टची वाट पाहत आहेत... भ्रामक भास... ही ही... ) कोणीतरी म्हणाले वाटते मनात, \" किती तेल ओतलेय नमनाला, इतक्या वेळात मी किलोभर बटाट्यांची भाजी करून, खिलवून पार झाले/झालो असतो. \" हा हा...\nवाढणी : दोन माणसांना पुरावी\nचार मध्यम बटाटे उकडून घ्यावेत\nएक कांदा मध्यम बारीक चिरून ( फार बारीक चिरू नये )\nतीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून\nएक पेर आले बारीक तुकडे करून\nमूठभर कोथिंबीर बारीक चिरून\nचवीनुसार मीठ व दीड चमचा साखर\nदोन चमचे लिंबाचा रस\nबटाटे स्वच्छ धुऊन त्याचे दोन तुकडे करून कुकरला ( किंवा पातेल्यात बटाटे बुडतील इतके पाणी ठेवून साधारण दहा ते बारा मिनिटे ठेवावे. सुरीने शिजलेय ची खात्री करून उतरावेत. ) लावावेत. दोन शिट्ट्या झाल्या की आचेवरून कुकर उतरवून ठेवावा. थोडी वाफ कमी झाली की लगेच बटाटे कुकरमधून काढून निवण्यास ठेवावेत.\nएकीकडे कांदा, मिरची, आले, चिरून घ्यावेत.\nपितळेचे पातेले असल्यास ते घ्यावे, नसल्यास कुठलेही जाड बुडाचे पातेले/पॅन घेऊन त्यात चार चमचे तेल घालावे. तेल चांगले तापले की मोहरी घालून ती व्यवस्थित तडतडल्यावर हिंग( नेहमीपेक्षा किंचित जास्त हिंग घालावा ) घालून हालवावे. हिंग तेलात नीट विरघळला की हळद घालून त्यावर मिरची व आल्याचे तुकडे, कडिपत्त्याची पाने घालून मिनिटभर हालवावे. मिरची किंचित फुटली की कांदा घालून परतावे. आच मध्यमच ठेवावी.\nबटाटे आता किंचित निवले असतील. भरभर साले काढून हलक्या हाताने सगळ्या बटाट्यांच्या एकसारख्या फोडी करून घ्याव्यात. बटाट्यांचा भुगा होणार नाही अशा बेताने फोडी कराव्यात.\nआता कांदा जरासा लालसर होऊ लागलेला असेल. त्यावर या बटाट्यांच्या फोडी हलकेच घालून सगळे मिश्रण हळुवार परतावे. तीन चार मिनिटांनंतर त्यात स्वादानुसार मीठ व साखर घालून पुन्हा परतावे. परतून झाले की आच थोडी वाढवावी. तीन ते चार मिनिटे न ढवळता शिजू द्यावे. छान खमंग वास दरवळू लागलेला असेलच. बटाट्यांचा रंग पालटायला लागलेला दिसू लागेल. पुन्हा एकदा मिश्रण अलवार हालवून चार ते पाच मिनिटे मध्यम मोठ्या आचेवरच शिजू द्यावे. खरपुडी दिसू लागली की आचेवरून काढावे. कोथिंबीर भुरभुरवून लिंबू पिळावे. पानात वाढताना उचटणे ( कालथा/ उलथणे ) पातेल्याच्या तळाशी घालून खरपुडीसहित भाजी वाढावी. दही, आंब्याचे लोणचे( लिंबूही धावेल ), गरम गरम पोळ्या आणि ही जठराग्नी खवळणारी भाजी. म्हटले तर अतिशय साधेच जेवण असूनही तृप्ती देणारे. पोट भरलेय. भाजीही संपली आहे तरीही तळाशी चिकटलेली खरपुडी खाण्याचा मोह आवरत नाहीच. आणि तीही या सगळ्या एकत्रित तृप्तीच्याही वर एक तुरा खोवेल.\nमायक्रोव्हेवला ठेवणार असल्यास बटाट्याचे दोन तुकडे करून किंचित किंचित चिरा पाडून प्रथम एक मिनिट व नंतर ४० सेकंद तीनदा ठेवावे. मध्यभागी दडस आहे असे वाटल्यास पुन्हा ३० सेकंद दोनदा ठेवावे. ( हे अंदाज घेऊन करायला हवे. बरेचदा बटाट्याच्या जातीवरही अवलंबून असते. ) थोडेसे कोमट झाल्यावर सोलून हलकेच एकसारखे तुकडे करून ताटात पसरून ठेवावेत.\nजिरे, मेथी फोडणीत घालू नये. जिऱ्यांनी या भाजीचा स्वादच बदलून जातो. नीटशी कुठलीच चव येत नाही.\nलिंबू आच सुरू असताना पिळू नये. शक्यतो लिंबू पिळल्यावर भाजी गरम करण्याचे टाळावे. कोथिंबीर फोडणीत घालू नये. यानेही भाजीची चव बदलून जाते.\nभाजी सुरवातीला मध्यम आचेवर व नंतर मध्यम मोठ्या आचेवर करावी. आच मोठ्ठी ठेवू नये. जळून जाईल. अतिशय चविष्ट खरपुडी खायला मिळणार नाही. भाजीचा रंग वरून पिवळसर सोनेरी व तुकतुकीत दिसायला हवा. व तळाशी किंचित करपल्याचा भास देणारी कांदा, बटाट्याच्या एकत्रीकरणाची खरपुडी.\nनॉनस्टीक पॅन किंवा कढईत करण्यापेक्षा पितळेच्या पातेल्यात ही भाजी केल्यास चव खासच लागते.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 12:36 PM\n खायला घालणार कधी ते सांग आता \nआता पुढल्या भेटीत दोन दिवस राहायलाच ये गं बयो तू. मस्त मजा करु. इथेही मला न भेटता गेलीस ना... :(. चल माफ कर दिया\nइथे येऊन न भेटता गेलीस शहाणे आणि तिथे तुम्ही सर्व इतके कोसों दूर रहाता की एकाला भेटता भेटता नाकी दम \nहा हा... हे ’एक चोरच बोलतोय म्हणून बरय.\nअगं, तू कु्ठे येणार आहेस हे आधी सांगितले असतेस ना तर मी तिथेच बस्तान मांडले असते. आता च्यामारिकेतले दोघे मला धोपटतील बघ कसे. :D:D\nअजून आम्ही तिघे खो खो खेळतो आहोतच. बहुतेक आम्ही मायदेशीच भेटणार. :)\nमस्त गं श्री...उद्याच करुन बघते...\nब्लॉगचं नविन रुप सुंदर दिसतयं...\nब ची भा म्हणजे मला पटकन सहल आठवते...आणि पुरी....:)\nतुझी भाजी तर मस्तच दिसतेय...खरपुडी माझी जाम फेवरीट आणि अगं टीपासाठी एकदा जोरदार टाळ्या..\nकिती दिवसांनी आलीस...तो टपोरा गुलाब मस्तच आहे....:)\nमस्तच ग.. बटाट्याची भाजी सगळ्यात आवडती असणार्‍रे लोक आम्ही.\n>> किती तेल ओतलेय नमनाला, इतक्या वेळात मी किलोभर बटाट्यांची भाजी करून, खिलवून पार झाले/झालो असतो.\nश्रीताई.. प्रचंड सुंदर लिहिलंय... तोंडाला नेहमीप्रमाणेच पाणी सुटलंय... आता खावीच लागेल... :)\nआता मेहीकोच्या इतकी जवळ घुसली आहेस तर त्या पण रेसिप्या टाक... :D\nपोटोबा पार्ट २ कधी येतंय\nप्रसाद, अनेक धन्यवाद. तुझ्या शब्दांनी पुन्हा हुरूप आला बघ. :)\nकोल्हापुरात पावसाने धमाल उडवली आहे का गरमागरम कांदाभजी आणि चहा... \nउमा, धन्यू गं. :)\nहो ना. सहल म्हटली हटकून ब ची भा आणि तिखटमिठाच्या पुर्‍या. :) अपर्णा, तो गुलाब मुन्नारचा.\nहेरंब, आमच्याकडे पण तोच प्रकार आहे. नचिकेतला ’ प्र चं ड” आवडतो.\nहेहे... त्या तेलात मस्त बटाटाभजी तळून होतील ना\nआप, आता काय हक्काचे माणुस आहे घरात.नुसते तोंडातून निघायचा अवकाश... काय\nरोहना, आता तू एवढा म्हणतो आहेस तर... :)\n’ पोटोबा-२ \" भुंग्याला विचारायला हवे.\nकाय मग, चंगळवाद सुरू आहे ना सध्या\nवाह सुंदर... मी सगळ्यांत पहिल्यांदा बनवलेली भाजी आणि सगळ्यांत जास्त प्रयोग केलेली भाजीसुद्धा हिचं.... :)\nकसली जबरी दिसतेय ती भरलेली डिश, काश भविष्यात अशी भाजी फोटोवर क्लिककरून डाऊनलोड करता आली तर काय मज्जा येईल नाही ;-)\nसुहास, खरेच अजून काही वर्षांनी डायरेक्ट डिश हातातच पडेल. पण मग कोणी हॉटेलात जाईल काय आणि हे असे फोटूही दिसायचे नाहीत नाहितर पहिला येऊन पळवून घेऊन जाईल आणि मागाहून येणार्‍यांची फर्माईश पुरी करता करता नाकीनऊ येतील. :D:D\nब.ची भा. मस्तच.बटाटे राईस कुकर मधे छान उकदले जातात.आणी उमलत पण नाहीत.\nभाजीपेक्षा खरवड नक्कीच चांगली लागते\nअरुणाताई, माझ्या घरी आपले मन:पूर्वक स्वागत आहे. आनंद झाला तुम्ही आवर्जून प्रतिक्रिया दिलीत. धन्यवाद. :)\nइतक्या पोस्ट्सचा बॅकलॉग आहे... आता वाचतोय एक एक करून\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nतडजोड की अव्याहत चालणारी अपरिहार्यता...\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/icc-u-19-world-cup-2018/", "date_download": "2018-05-27T01:34:44Z", "digest": "sha1:NTJ4OCSLVQS76VIH6VP6QV6HQPRASFRR", "length": 31737, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest ICC U-19 World Cup 2018 News in Marathi | ICC U-19 World Cup 2018 Live Updates in Marathi | 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\n19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा\n19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा FOLLOW\nराहुल द्रविडच्या मनाचा मोठेपणा... वाचाल तर 'द वॉल'ला सलाम ठोकाल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'द वॉल' राहुल द्रविड आणि त्याची खिलाडूवृत्ती जगजाहीर आहे. त्याची खेळाप्रति असलेल्या निष्ठेचे सर्वजण चाहते आहेत. ... Read More\nRahul GandhiICC U-19 World Cup 2018BCCIराहुल गांधी19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाबीसीसीआय\nअंडर-१९ वर्ल्ड कप जिंकताक्षणी पृथ्वी शॉला आठवली 'ही' व्यक्ती\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारताने 'अंडर-१९' वर्ल्ड कप जिंकला तो क्षण पृथ्वी शॉ आणि संपूर्ण संघासाठीच अविस्मरणीय होता-आहे. त्या सुवर्णक्षणी जगज्जेता कर्णधार पृथ्वी शॉला सगळ्यात आधी कोण आठवलं, हे कळलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल वाटणारा अभिमान आणखी वाढेल. ... Read More\nPrithvi ShawICC U-19 World Cup 2018U19 Cricket World Cup finalRahul Dravidपृथ्वी शॉ19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनलराहूल द्रविड\nशुभमनचे 'दे दणादण'; युवराज, हरभजनच्या 'त्या' विक्रमाशी बरोबरी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आपल्या झंझावाती फलंदाजीनं क्रिकेटप्रेमींची मन जिंकणारा टीम इंडियाचा स्टार शुभमन गिल यानं विजय हजारे ट्रॉफीमध्ये धडाकेबाज कामगिरी केलीय. ... Read More\nShubhman GillCricketICC U-19 World Cup 2018IPL 2018शुभमन गिलक्रिकेट19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाआयपीएल 2018\n'महागुरू' राहुल द्रविडला कशी, कुणी, कधी दिली 'द वॉल' ही उपाधी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराहुल द्रविडच्या नावाआधी जोडली गेलेली जगप्रसिद्ध उपाधी किंवा विशेषण म्हणजे 'द वॉल'. या उपाधीची जन्मकहाणी मोठी रंजक आहे आणि ही उपाधी सार्थ ठरवणाऱ्या द्रविडचं श्रेष्ठत्व त्यातून सहज जाणवतं. ... Read More\nRahul DravidCricketICC U-19 World Cup 2018राहूल द्रविडक्रिकेट19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा\nमाझ्या आणि खेळाडूंना दिलेल्या बक्षिसाच्या रकमेत इतका फरक का; राहुल द्रविड BCCI वर नाराज\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'वर्ल्डकप जिंकल्यानंतर देण्यात आलेल्या बक्षिसाच्या रकमेत इतकं अंतर कशासाठी '. मला, माझ्या संघाला आणि सपोर्ट स्टाफला देण्यात आलेल्या रोख बक्षिसात इतकं अंतर कशासाठी ठेवण्यात आलं आहे '. मला, माझ्या संघाला आणि सपोर्ट स्टाफला देण्यात आलेल्या रोख बक्षिसात इतकं अंतर कशासाठी ठेवण्यात आलं आहे अशी विचारणा राहुल द्रविडने बीसीसीआयला केली आहे ... Read More\nRahul DravidPrithvi ShawICC U-19 World Cup 2018राहूल द्रविडपृथ्वी शॉ19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा\n...म्हणून जगज्जेता कर्णधार पृथ्वी शॉच्या जर्सीवर 100 नंबर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसाधारणपणे, क्रिकेटपटूंच्या जर्सीवर एक किंवा दोन अंकी नंबर पाहायला मिळतो. स्वाभाविकच, पृथ्वी शॉच्या जर्सीवरील 100 नंबरनं क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं होतं. ... Read More\nICC U-19 World Cup 2018Prithvi ShawSachin TendulkarRahul Dravid19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धापृथ्वी शॉसचिन तेंडूलकरराहूल द्रविड\nU-19 World Cup 2018 : 'आमच्या संघावर कोणीतरी जादूटोणा केला होता', पराभवानंतर पाकिस्तान सैरभैर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसीमारेषेवर दिवसेंदिवस कुरापती करणा-या पाकिस्तानने आता क्रिकेटच्या मैदानावर देखील आश्चर्यकारक विधानं करण्यास सुरूवात केली आहे. ... Read More\nICC U-19 World Cup 2018CricketPakistanTeam India19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाक्रिकेटपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ\nविश्वचषकात चमकला गोव्याचा ‘पारस’ही, सचिन तेंडुलकरनेही केले कौतुक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nचौथ्यांदा जगज्जेता बनलेल्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाच्या यशात सपोर्ट स्टाफपैकी एक असलेल्या गोव्याचा पारस म्हांबरे हा गोलंदाज प्रशिक्षकही चमकला आहे. ... Read More\nICC U-19 World Cup 2018Sachin Tendulkar19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धासचिन तेंडूलकर\nमुंबई क्रिकेट असोसिएशनकडून पृथ्वी शॉला 25 लाखांचं बक्षिस\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय संघाची धूरा सांभाळणा-या मुंबईकर पृथ्वी शॉवर कौतुकाचा वर्षाव होत असून मुंबई क्रिकेट असोसिएशनने 25 लाखांचं बक्षिस जाहीर केलं आहे ... Read More\nPrithvi ShawAshish ShelarICC U-19 World Cup 2018पृथ्वी शॉआशीष शेलार19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा\nU19 World Cup final :'आम्हाला तुमचा अभिमान', सचिन तेंडुलकरकडून विश्वविजेच्या अंडर-19 भारतीय संघाचं कौतुक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजगभरातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपला आनंद व्यक्त करत स्तुतीसुमनं उधळली आहेत ... Read More\nICC U-19 World Cup 2018India vs Australia U19 World Cup finalSachin Tendulkar19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाभारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढतसचिन तेंडूलकर\n'गुरू’ राहुल द्रविड यास अभिनंदनाचं पत्र\nBy अमेय गोगटे | Follow\nदेशासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचं जे स्वप्न तू पाहिलं असशील, त्या स्वप्नाचा कळत-नकळत आम्हीही एक भाग झालो होतो. आम्हाला भरभरून आनंद देणाऱ्या तुझ्या चेहऱ्यावर जगज्जेतेपदाचा आनंद आम्हाला पाहायचा होता.... ... Read More\nICC U-19 World Cup 2018Rahul DravidSachin Tendulkar19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाराहूल द्रविडसचिन तेंडूलकर\nU19WorldCupFinal: भारताला चार वेळा विश्वचषक जिंकून देणारे चार कर्णधार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nICC U-19 World Cup 2018India vs Australia U19 World Cup finalTeam IndiaCricketVirat KohliPrithvi Shaw19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाभारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढतभारतीय क्रिकेट संघक्रिकेटविराट कोहलीपृथ्वी शॉ\nU-19 World Cup 2018 : 'हे' आहेत भारताच्या पाकवरील विजयाचे शिल्पकार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nICC U-19 World Cup 2018CricketPrithvi ShawShubhman Gill19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाक्रिकेटपृथ्वी शॉशुभमन गिल\nभारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या दमदार विजयाचे क्षण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nICC U-19 World Cup 201819 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/court-directs-vijay-mallya-file-affidavit-25671", "date_download": "2018-05-27T01:43:44Z", "digest": "sha1:GFQF5K4E7PCP6LPHGOGMEYWCB4DA6AKM", "length": 11382, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "court directs vijay mallya to file affidavit प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे विजय मल्ल्यांना निर्देश | eSakal", "raw_content": "\nप्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे विजय मल्ल्यांना निर्देश\nगुरुवार, 12 जानेवारी 2017\nनवी दिल्ली : उद्योगपती विजय मल्ल्या यांनी त्यांच्या मुलाला 4 कोटी डॉलर वर्ग केल्याप्रकरणी तीन आठवड्यांत म्हणणे मांडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.\nनवी दिल्ली : उद्योगपती विजय मल्ल्या यांनी त्यांच्या मुलाला 4 कोटी डॉलर वर्ग केल्याप्रकरणी तीन आठवड्यांत म्हणणे मांडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश कुरियन जोसेफ आणि ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. या प्रकरणी विजय मल्ल्या यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बॅंकांच्या गटाने केलेल्या याचिकेवर 2 फेबुवारीला सुनावणी होणार आहे. मल्ल्या यांनी त्यांच्या मुलाला 4 कोटी डॉलर वर्ग केले असून, हा कर्जवसुली लवाद आणि कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा भंग असल्याचे म्हणणे बॅंकांच्या गटाने न्यायालयात मांडले. मल्ल्या आणि त्यांच्या कंपनीवर बॅंकांचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज असून, मल्ल्या यांनी मुलाला दिलेले पैसे बॅंकांना द्यायला हवे होते, असेही म्हटले आहे.\nमल्ल्यांचे वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी बॅंकांच्या याचिकेवर म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाकडून अवधी मागून घेतला. मल्ल्या यांना दिएगो कंपनीकडून 4 कोटी डॉलर मिळाले होते. ही माहिती त्यांनी लपवून ठेवली होती.\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nपॉकेट बुक्‍सचं विश्व (विजय तरवडे)\nइंग्लिशमध्ये पुस्तकांच्या हार्ड कव्हर आवृत्त्या असतात आणि त्या महाग असतात. प्रवासात वगैरे वाचण्यासाठी वाचक त्याच पुस्तकांच्या पेपर बॅक किंवा पॉकेट...\nमोदी या नावावर किती दिवस फसवणार: राज ठाकरे\nचिपळूण : कोकणच्या किनारपट्टीला आवश्यक असलेले मत्स्य विज्ञान महाविद्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला पळवत आहेत. सर्व योजना विदर्भाला...\nजिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण झाले कमी\nजळगाव ः जिल्ह्यात वाढत्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने वेगवेगळे उपक्रम हाती घेत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश मिळविले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rohit-sharma-may-score-8000-runs-in-international-cricket-in-srilanka-tour-of-india/", "date_download": "2018-05-27T01:07:27Z", "digest": "sha1:4ZOTO5YIX5QOKTAJ5GX67WDBPVOMU7IY", "length": 5088, "nlines": 79, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारताच्या उपकर्णधाराच्या नावावर होणार एक खास विक्रम - Maha Sports", "raw_content": "\nभारताच्या उपकर्णधाराच्या नावावर होणार एक खास विक्रम\nभारताच्या उपकर्णधाराच्या नावावर होणार एक खास विक्रम\nरोहित शर्मा याची परवाच भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली. १५८ एकदिवसीय सामने खेळलेल्या या दिग्गज क्रिकेटपटूचा हा मोठा सन्मान आहे.\n२१ कसोटी सामने खेळूनही भारतीय संघात आपलं स्थान पक्के न करू शकलेल्या रोहितने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपल्याला पर्याय नाही हे अनेक वेळा दाखवून दिले आहे. अगदी आयपीएल पासून ते राष्ट्रीय संघासाठी एकदिवसीय सामन्यातील कामगिरी सगळीकडेच त्याने चमकदार कामगिरी केली आहे.\nएकदिवसीय सामने (१५८) कसोटी (२१) आणि आंतरराष्ट्रीय टी२० (६२) असे मिळून रोहितने भारताकडून एकूण २४१ सामने खेळले आहेत. यात रोहितने ३९.३२च्या सरासरीने एकूण ७९८३ धावा केल्या आहेत. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८००० धावा करण्यासाठी फक्त १७ धावांची गरज आहे.\nत्याने येत्या मालिकेत ही कामगिरी केली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८००० धावा करणारा तो १४वा भारतीय खेळाडू तर जागतिक क्रिकेटमधील १०८वा खेळाडू बनणार आहे.\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\nआशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही…\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2018-05-27T01:38:54Z", "digest": "sha1:BTYJITON4KGGM3ATGGRLIK22ZOKQFE5P", "length": 4447, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सर्बियाचे टेनिस खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"सर्बियाचे टेनिस खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०१४ रोजी ११:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/National/2017/03/15225010/how-is-your-astro-today-Tuesday-future.vpf", "date_download": "2018-05-27T01:17:32Z", "digest": "sha1:3JJXCBLZEQNALPHCIYJEY4FAFA2R2T7R", "length": 13544, "nlines": 246, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "जाणून घ्या आजचे राशिभविष्य, कसा असेल तुमचा मंगळवार..", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान वृत्त देश\nजाणून घ्या आजचे राशिभविष्य, कसा असेल तुमचा मंगळवार..\nमेष : श्रीगणेश सांगतात की आज आपणाला थकवा, आळस आणि व्यग्रता जाणवेल. उत्साह वाटणार नाही. प्रत्येक गोष्टीत राग येईल. त्यामुळे कामात बिघाड होईल. नोकरी, व्यापाराच्या जागी किंवा घरात आपल्यामुळे कोणी दुखी होणार नाही याची काळजी घ्या. धार्मिक किंवा मंगल कार्यासाठी जावे लागेल.\n७५८ कोटींचा नफा, ६ लाख टॅक्सी, परंतु स्वतःची...\nमुंबई - मेट्रो शहरांमध्ये प्रवास करायचा असेल आणि स्वतःच वाहन\nकर्नाटकच्या भावी मुख्यमंत्र्यांची पत्नी...\nबंगळुरू - कर्नाटकची २०१८ विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर\nकर्नाटकात काँग्रेस-जेडीयूच्या सत्तेची वज्रमुठ...\nबंगळुरू - कर्नाटकातील सत्तासंघर्षात निर्णायक भूमिका\nमी मृत्यूच्या दारात आहे... खूप खूप प्रेम आणि...\nतिरुअनंतपुरम (केरळ)- सजीशेठ्ठा, मी मृत्यूच्या दारात उभी आहे.\nधक्कादायक.. डायपर घालण्याच्या बहाण्याने...\nवाराणसी - आपल्या ३ वर्षाच्या मुलीला डायपर घालण्याच्या\nपाकिस्तानचे शस्त्रसंधी उल्लंघन सुरूच, जम्मू...\nउरी - पाकिस्तानकडून होणारे शस्त्रसंधी उल्लंघन सुरूच असून आज\nमोदी-भागवत-शाह तयार करणार २०१९ ची 'अभेद्य' रणनीती नवी दिल्ली - देशात २०१९ च्या\nमुलीला मिठी मारल्यामुळे शाळेतून निलंबित विद्यार्थ्याचे नेत्रदीपक यश तिरुवनंतपुरम - शालेय\nसीबीएसई बारावीच्या गुणवंतांची यशोगाथा हैदराबाद - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे\nनगरोटा दहशतवादी हल्ल्यातील आरोपीला अटक कुपवाडा - राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) शुक्रवारी\nट्रक, बस व कारचा विचित्र अपघात; १० ठार, १५ जखमी सिद्दीपेट - तेलंगणाच्या सिद्दीपेट येथे\n#4YearsofModiGovt: कठोर निर्णय घेताना 'कंफ्यूजन' नाही 'कमिटमेंट' - मोदी कटक - पंतप्रधान नरेंद्र\nमुलांसोबत वेळ घालवून सलमानच्या चेहऱ्यावर परत...\nया प्रसिद्ध कॉमेडियनची आहे ही मुलगी, लवकरच...\nनैराश्याची शिकार झाली होती कलयुगची अभिनेत्री,...\nराजकारणापासून खेळाडूपर्यंतच आयुष्य दाखवणार या...\nअगदी वेगळ्या शैलीमध्ये झाला चित्रपट 'फेमस' चा...\n'संजू'चा टीजर झाला लॉन्च, सतरंगी अवतारात...\nअशा काही अंदाजमध्ये परिणीती करतीये...\nभेटा पाकिस्तानच्या प्रियंका चोप्राला \nलिंगबदल करून ललिता झाली ललित साळवे.. नव्या ओळखीबद्दल समाधान\nबीड - ललिता असलेली माजलगाव\nबँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते - साबळे पुणे - देशातील\n#4YearsofModiGovt: केवळ ४ वर्षात पंतप्रधान मोदींचे तब्बल ८१ परदेश दौरे \n#4YearsofModiGovt: कठोर निर्णय घेताना 'कंफ्यूजन' नाही 'कमिटमेंट' - मोदी कटक - पंतप्रधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2018-05-27T01:13:40Z", "digest": "sha1:XTJSRVHS5A7ODRO2PV2EZL4T5ADV4JML", "length": 3328, "nlines": 51, "source_domain": "pclive7.com", "title": "आंबा | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nहंगामापूर्वीच हापूस आंबा बाजारात दाखल; मिळाला विक्रमी भाव\nपुणे (Pclive7.com):- पुणे शहरातील गुलटेकडी येथील मार्केटमध्ये हंगामापूर्वीच रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे आगमन झाले आहे. दाखल झालेल्या कोकणी हापूसच्या तीनही पेट्यांना ११ हजार १११ रुपये इतका...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ranji-trophy-openers-faiz-fazal-and-sanjay-ramaswamy-both-batsmen-compiled-their-centuries/", "date_download": "2018-05-27T01:29:18Z", "digest": "sha1:IG3JI2OG6KVLJ5SVNVGQI3HEB5O552OC", "length": 4812, "nlines": 79, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रणजी ट्रॉफी: पहिल्याच दिवशी विदर्भाकडून दोन शतके - Maha Sports", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी: पहिल्याच दिवशी विदर्भाकडून दोन शतके\nरणजी ट्रॉफी: पहिल्याच दिवशी विदर्भाकडून दोन शतके\nबंगाल विरुद्ध विदर्भ संघात चालू असलेल्या रणजी सामन्यात पहिल्याच दिवशी विदर्भाकडून दोन शतके करण्यात आली. दिवसाखेर विदर्भाने १ बाद २८५ धावा केल्या.\nया सामन्यात बंगाल संघाचा कर्णधार मनोज तिवारीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय फोल ठरवत विदर्भाच्या दोन्हीही सलामीवीरांनी शतके केली. फेझ फेझलने २३२ चेंडूंत १४२ धावा केल्या. यात त्याने २२ चौकार मारले. अखेर बंगालचा गोलंदाज अशोक दिंडाने त्याला पायचीत करून बाद केले.\nविदर्भाचा दुसरा सलामीवीर संजय रामास्वामी हा २३८ चेंडूत ११७ धावा करून नाबाद आहे. त्याने या खेळीत आत्तापर्यंत १४ चौकार मारले आहेत. फेझल आणि रामास्वामी यांनी २५९ धावांची भागीदारी केली. तसेच या सामन्यात रामास्वामी बरोबर वासिम जफर १८ धावांवर नाबाद आहे.\nउद्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भ १ बाद २८५ धावांपासून पुढे खेळतील.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/3989-man-died-while-eating-panipuri", "date_download": "2018-05-27T00:57:06Z", "digest": "sha1:2OBTYVD7EVILQYXZIBUBPD7T2WJFSDVT", "length": 5840, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "बापरे! पाणीपुरी खात असतानाच गेला ‘त्याचा’ जीव - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n पाणीपुरी खात असतानाच गेला ‘त्याचा’ जीव\nपाणीपुरी म्हटंले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र पाणीपुरीचा आस्वाद घेत असताना एका व्यक्तीने आपला जीव गमावला आहे. कानपुरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.\nनरेश कुमार सचान असे या व्यक्तीचे नाव असून पाणीपुरी खात असताना यांना आपला जीव गमवावा लागला आहे.\nनरेश कुमार सचान हे पाणीपुरी खाण्यासाठी गेले असता. पाणीपुरी खात असतावेळी त्यांना खोकला लागला आणि खोकत असताना ते खाली पडले आणि बेहोश झाले. आणि लोकांनी त्यांना लगेच डॉक्टरांकडे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मात्र, शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्युचे कारण स्पष्ट होईल.\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nरणवीर - दीपिका लवकरचं विवाहबंधनात अडकणारं...\nबारवीचे निकाल आज होणार जाहीर...\nपाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी, पुणे महापालिकेचा पुढाकार\nविराट कोहली नंतर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे मोदींना चैलेंज\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/kuldeep-bowled-brilliantly-says-ganguly/", "date_download": "2018-05-27T01:24:17Z", "digest": "sha1:BRPM2XA2JPMR4COMKMTCTWHAXKQYMI4E", "length": 5964, "nlines": 83, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जेव्हा कुलदीप आणि हरभनच्या हॅट्रिकची तुलना झाली तेव्हा गांगुली म्हणतो - Maha Sports", "raw_content": "\nजेव्हा कुलदीप आणि हरभनच्या हॅट्रिकची तुलना झाली तेव्हा गांगुली म्हणतो\nजेव्हा कुलदीप आणि हरभनच्या हॅट्रिकची तुलना झाली तेव्हा गांगुली म्हणतो\n भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना भारताने ५० धावांनी जिंकला. या सामन्यातील खास गोष्ट म्हणजे भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने या सामन्यात घेतलेली हॅट्रिक.\nजेव्हा भारतीय संघाने कोलकाता कसोटी फॉलोव-ऑन नंतर जिंकली होती तेव्हा त्या सामन्यात हरभजन सिंगने हॅट्रिक घेतली होती तर त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार होता महान खेळाडू सौरव गांगुली. काल जेव्हा कुलदीप यादव या खेळाडूने हॅट्रिक घेतली तेव्हा योगायोगाने गांगुली या सामन्याशी वेगळ्याच नात्याने जोडला गेला होता. यावेळी गांगुली कर्णधार नसून बंगाल क्रिकेट असोशिएशनचा अध्यक्ष आहे.\nत्यामुळे गांगुलीसाठी हे दोंन्ही सामने काही खास होते. त्यात सौरव गांगुलीने हा सामना व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणावर कष्ट घेतले आहे.\nकुलदीप बद्दल गांगुली काय म्हणाला\nकुलदीप यादवच्या या खेळीबद्दल बोलताना गांगुली म्हणतो, ” हा एक खास स्पेल होता. त्याने सुरेख गोलंदाजी केली. त्याला अजून खूप पुढे जायचं आहे. तो भारतासाठी एक मोठी संपत्ती आहे. “\nहरभजन आणि कुलदीपची तुलना करणारा प्रश्न विचारला गेल्यावर गांगुली म्हणतो,\n” मला याबद्दल काहीही तुलना करायची नाही. कारण हॅट्रिक मिळणे ही काही सोपी गोष्ट नाही. “\nया मालिकेतील तिसरा वनडे सामना होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर येथे २४ सप्टेंबर रोजी होणार आहे.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/pune-maharashtra-news-summer-temperature-increase-106078", "date_download": "2018-05-27T01:40:48Z", "digest": "sha1:ST3LCZFOQN5FITR55LGDZKEVDVYAOIOP", "length": 15566, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune maharashtra news summer temperature increase निम्मा महाराष्ट्र चाळिशीपार ! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 29 मार्च 2018\nपरभणी 42, वर्धा 41.9, ब्रह्मपुरी - 41.8, तर सोलापूर 41.3 अंशांवर\nपुणे - उन्हाच्या चटक्‍यांनी अर्धा महाराष्ट्र होरपळत आहे. मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानाच्या पाऱ्याने सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने उसळी मारली असून, उत्तर मध्य महाराष्ट्रातही तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. राज्यात सर्वांत जास्त तापमान परभणी येथे 42 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअस नोंदवला गेला.\nपरभणी 42, वर्धा 41.9, ब्रह्मपुरी - 41.8, तर सोलापूर 41.3 अंशांवर\nपुणे - उन्हाच्या चटक्‍यांनी अर्धा महाराष्ट्र होरपळत आहे. मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानाच्या पाऱ्याने सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने उसळी मारली असून, उत्तर मध्य महाराष्ट्रातही तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. राज्यात सर्वांत जास्त तापमान परभणी येथे 42 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअस नोंदवला गेला.\nउत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात विशेषत- मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढला आहे. पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवसांमध्ये उष्णतेची लाट येईल, असा इशाराही हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे.\nमार्चच्या अखेरीला उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे एप्रिलमध्येही उन्हाचा चटका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. कमाल तापमानामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्रीचा उकाडा असे वातावरण सध्या दिसत आहे.\nराज्यात नोंदवल्या गेलेल्या 26 पैकी 12 जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली होती, तर चार जिल्ह्यांमध्ये 39 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले होते. पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी 30 आणि 31 मार्चला उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागांत आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. शिवाय विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या चार दिवसांमध्ये गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता विभागाने वर्तविली आहे.\nपुण्यात 37, तर लोहगाव येथे 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत उष्णतेचा चटका वाढला होता.\nजळगाव, नाशिक आणि मालेगाव येथील तापमान वाढले आहे.\nविदर्भातील 12 जिल्ह्यांतील कमाल तापमानाची नोंद हवामान खात्यात झाली. त्यापैकी सहा जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. अमरावती आणि गोंदिया येथे कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदविल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.\nतापमानाची चाळिशी ओलांडलेले जिल्हे\n(सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये)\n- चंद्रपूर - 41.2\n- जळगाव - 41\n- मालेगाव - 41\n- यवतमाळ - 41\n- नागपूर - 40.9\n- नांदेड - 40\nदेशातील चाळिशीच्या पुढील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)\n- अहमदाबाद - 40.5\n- कर्नूल - 40.6\n- राजकोट - 40.6\n- गुलबर्गा - 40.3\n- बळ्ळारी - 40\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-kdmt-municipal-corporation-100345", "date_download": "2018-05-27T01:41:15Z", "digest": "sha1:6E6ZQYWJSSLZKCAOPZPQN7HKWE66DCLM", "length": 11634, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news KDMT municipal corporation केडीएमटीच्या अनुदानासाठी पालिकेला साकडे | eSakal", "raw_content": "\nकेडीएमटीच्या अनुदानासाठी पालिकेला साकडे\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nकल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन समितीला (केडीएमटी) आर्थिक ताकदीची गरज असून सार्वजनिक उपक्रमाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आर्थिक पाठबळ द्या, असे प्रतिपादन केडीएमटीचे सभापती संजय पावशे यांनी मंगळवारी (ता. २७) अंदाजपत्रक सादर करताना महापालिकेला घातले.\nकल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन समितीला (केडीएमटी) आर्थिक ताकदीची गरज असून सार्वजनिक उपक्रमाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आर्थिक पाठबळ द्या, असे प्रतिपादन केडीएमटीचे सभापती संजय पावशे यांनी मंगळवारी (ता. २७) अंदाजपत्रक सादर करताना महापालिकेला घातले.\nसभापती संजय पावशे यांनी आज दुपारी केडीएमटीचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले. या वेळी स्थायी समिती सभापती राहुल दामले, आयुक्त पी. वेलरासू, संजय जाधव, स्थायी समिती सदस्य, परिवहन समिती सदस्य आणि पालिका अधिकारी आदी उपस्थित होते. केडीएमटीचा २०१७-१८ चा सुधारित जमा ८५ कोटी ४९ लाख ४८ हजार रुपये, खर्च ८२ कोटी ९९ लाख ३२ हजार रुपये आणि शिल्लक दोन कोटी ५० लाख सहा हजार रुपयांचे अंदाजपत्रक तसेच २०१८-१९ साठीचा जमा ११८ कोटी १२ लाख ४० हजार, खर्च ११५ कोटी ४५ लाख २४ हजार रुपये आणि दोन कोटी ६७ लाख १६ हजार रुपये शिलकीचे अंदाजपत्रक संकल्प पावशे यांनी सादर केले. केडीएमटीच्या बसमधून सवलतीच्या दरात अपंग, अंध, विद्यार्थी, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक आदींना प्रवास दिला जातो. आता शालेय विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचा मानस असून राज्य सरकारच्या निधीमधून महिला विशेष तेजस्विनी बस सुरू करणार असल्याचे सभापती पावशे यांनी या वेळी सांगितले.\nपालिकेच्या मुख्याध्यापक, शिक्षकांची विभागिय चौकशी\nनाशिक : महापालिकेच्या शाळांमधील निलंबित करण्यात आलेल्या आठ मुख्याध्यापक व शिक्षकांच्या विभागिय चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी...\nआयुक्त मुंढेच्या दिर्घ रजेने चर्चा रंगली बदलीची\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या दिर्घ रजेवर जाणार असले तरी रजे पेक्षा त्यांच्या बदलीचीचं चर्चा पालिका वर्तुळात अधिक आहे...\nरस्ते, गटारांभोवती किती काळ फिरणार\nसांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी...\nपुणे : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार वर्षांच्या काळात पुण्यातील महत्त्वाचे प्रश्‍न...\nपवनात वाढणार एक टीएमसी पाणी\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरासह एमआयडीसी, तळेगाव, देहूरोड आणि मावळातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातून पंधरा दिवसांत २१ हजार ट्रक गाळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t5259/", "date_download": "2018-05-27T01:15:57Z", "digest": "sha1:KSNVVJ56GSSZPCV3YXV7KY2QXQVCA3AX", "length": 2590, "nlines": 64, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita- मैत्री", "raw_content": "\nवाहणाऱ्या अश्रूंना भाषा नसते\nशब्दांमध्ये मैत्री व्यक्त होत असते\nप्रेम करणार कुणी मिळालंच तर\nत्याची कदर करायची असते\nनशीब पुन्हा पुन्हा साद घालत नसते\nआयुष्य ..आयुष्य म्हणजे तरी काय\nमनातल्या इच्छा मनातच राहिल्या\nअन ज्या मनात नव्हत्या त्या मिळाल्या\nजेव्हा माणूस बरोबर असतो तेव्हा\nकुणाच्या लक्षात रहात नसते\nपण जेव्हा चुकतो तेव्हा कुणी विसरत नसते\nजेव्हा तुम्हाला कुणाची आठवण येते\nतेव्हा त्यात काही विशेष नसते\nपण जेव्हा आठवण येत नसते\nतेव्हा ..मैत्री म्हणते ...\nइथच तर चुकतं हीच इथच तर चुकतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AB%E0%A5%A6", "date_download": "2018-05-27T01:38:49Z", "digest": "sha1:YK6NCKX6XANR4N77IRSJVLSULMKXWCA3", "length": 4573, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६५० - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १६५० मधील जन्म‎ (३ प)\n► इ.स. १६५० मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. १६५०\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १७ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BF/", "date_download": "2018-05-27T01:33:28Z", "digest": "sha1:C7WXNRARBL2NQQX5IN6QOSBEEF4DATEZ", "length": 7003, "nlines": 74, "source_domain": "pclive7.com", "title": "शिवनेरी बसच्या उघड्या डिक्कीच्या धडकेत २ जणांचा मृत्यू | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nHome पिंपरी-चिंचवड शिवनेरी बसच्या उघड्या डिक्कीच्या धडकेत २ जणांचा मृत्यू\nशिवनेरी बसच्या उघड्या डिक्कीच्या धडकेत २ जणांचा मृत्यू\nपिंपरी (Pclive7.com):- पुण्याहून दादरला निघालेल्या शिवनेरी बसच्या डिक्कीच्या उघड्या दरवाजाची जोरदार धडक बसल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना खडकी स्टेशनजवळ रात्री ९ च्या सुमारास घडली.\nदीपक भास्कर सोरटे (वय ५५) आणि जॉर्ज आशीर्वादन अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. दोघांच्या छातीमध्ये दरवाजाचा पत्रा घुसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर आरोग्यदास आरीक स्वामी (वय ६२) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संतोष प्रल्हाद मदने- (वय ३२ रा इंदोली, कऱ्हाड) या शिवनेरी बसच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.\nप्राथमिक माहितीनुसार, तिघेजण मित्र असून रविवारी दुपारी ताडीवाला रस्त्यावरील चर्चमध्ये प्रार्थना करून ते पीएमपी बसने खडकीला निघाले होते. पुणे-मुंबई रस्त्यावर सर्वत्र विहार कॉलनी बस स्टॉपवर रात्री साडेआठच्या सुमारास दुसऱ्या बसची वाट पाहत असताना पुण्याहून दादरच्या दिशेने निघालेल्या शिवनेरी बसच्या (एम एच ११ टी ९२६४) डिक्कीच्या उघड्या असलेल्या दरवाजाने तिघांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये सोरटे आणि आशीर्वादन याचा मृत्यू झाला तर आरोग्यदास गंभीर जखमी झाले. पुढील तपास खडकी पोलीस करीत आहेत.\nपिंपरी न्यायालयात मोफत वकील\nबावनकुळेंनी विष प्यावे, वाचवायचे की नाही ते आम्ही बघू – खासदार राजू शेट्टी\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/aboutus/training.php", "date_download": "2018-05-27T01:35:43Z", "digest": "sha1:W2SLKKJLM6222USV5EWBE7MK2UNH6D6N", "length": 6690, "nlines": 87, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "Maharashtra Pollution Control Board", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nआमच्या विषयी - प्रशिक्षण\nएप्रिल 2012 ते मार्च 2013 या कालावधीत मंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण\nएप्रिल २०१२ मार्च २०१३ प्रशिक्षण कार्यक्रम\nप्रशिक्षण कार्यक्रम सार २०१२-२०१३\nएप्रिल २०१० मार्च २०११ प्रशिक्षण कार्यक्रम\nएप्रिल २०११ मार्च २०१२ प्रशिक्षण कार्यक्रम\nप्रशिक्षण कार्यक्रम सार २०१०-२०१२\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80509045548/view", "date_download": "2018-05-27T01:27:15Z", "digest": "sha1:JXL6YDYYJPKEIJHTEYZDBOUROH5CF2F5", "length": 14040, "nlines": 155, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - कृच्छ्रस्वरुप", "raw_content": "\nजानवे म्हणजे नेमके काय \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|\nतृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १\nदत्तकाचें गोत्र व सपिण्ड\nपांचवी व सहावी पूजन\nसिनीवाली व कुहू जननशान्ति\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nतीस कृच्छ्रांचा एक अब्द, एक कृच्छ्र जो बारा दिवसांनीं साध्य होतो तो येणेंप्रमाणें:-पहिल्या दिवशीं एकभुक्त राहून, मध्यान्हकाळीं हविष्यान्नाचें सव्वीस घांस खावेत. दुसर्‍या दिवशीं नक्‍त करुन बावीस घास खावेत. तिसर्‍या दिवह्सीं कोणापाशीं न मागतां मिळाल्यास चोवीस घांस खावेत. चौथ्या दिवशीं उपास करावा. याला ’पाद-कृच्छ्र’ असें म्हणतात. याच्या तिप्पटीचा ’प्राजापत्यकृच्छ्र’ होतो. पहिल्या दिवशीं एकभुक्त, दुसर्‍या दिवशीं नक्त, तिसरा व चौथा या दोन्ही दिवशीं अयाचित भोजन आणि पांचवा व सहावा या दोन दिवशीं उपवास, याला ’अर्धकृच्छ्र’ म्हणतात, (तद्वतच) तीन दिवस अयाचित भोजन आणि तीन दिवस उपास यालाही ’अर्धकृच्छ्र’च म्हणतात. पहिल्या दिवशीं एकभुक्त, दुसर्‍या दिवशीं अयाचित व तिसर्‍या दिवशीं उपास-असें लागोपाठ तीनदां केलें म्हणजे ’पादोनकृच्छ्र’ होतो. नऊ दिवस जेवणाचे झाल्यावर घांसांचा नियम सोडून, हातांत राहील इतक्या अन्नाचें जें जेवण करणें त्याला ’अतिकृच्छ्र’ हें नांव आहे. एक घांस अन्न किंवा फक्त प्राण राहाण्यापुरतें दूध एकवीस दिवस जें पिणें त्याला ’कृच्छ्रातिकृच्छ्र’ म्हणतात. एक दिवस कुशोदक मिसळलेल्या पंचगव्याचें प्राशन आणि एक दिवस उपास याला ’द्वैरात्रिक सांतपनकृच्छ्र’ म्हणतात. एक दिवस पंचगव्य आणि एक दिवस कुशोदक असें लागोपाठ सात दिवस करण्यास ’महासान्तपन’ म्हणतात. तीन दिवसपर्यंत पंचगव्यमिश्रित भोजन (अशन) करण्याला ’यतिसान्तपन’ म्हणतात. पहिल्या दिवशीं तापवलेलें दूध, दुसर्‍या दिवशीं तापवलेलें तूप, तिसर्‍या दिवशीं तापवलेलें पाणी व पुढें तीन दिवस उपास याला ’तप्तकृच्छ्र’ म्हणतात. अथवा-तापलेलें दूध वगैरे तीन दिवस पिऊन, चौथ्या द्विअशीं उपास करण्याला ’तप्तकृच्छ्र’ म्हणतात. बारा दिवसांच्या उपासाला ’पराककृच्छ्र’ म्हणतात. शुद्ध प्रतिपदेपासून पुढें रोज मोराच्या अंडयाएवढा घांस वाढवीत नेऊन पौर्णिमेला पंधरा घांस-मध्यें एखाद्या तिथीचा क्षय असल्यास पौर्णिमेला चौदा (घांस) होतात व तिथीची वृद्धि असल्यास सोळा (घांस) होतात. कृष्णपक्षांत रोज एकेक घांस कमी करुन, अमावास्येला उपास करणें, हें जें एक महिन्यानें साध्य होणारें (व्रत) तें ’यवमध्यचान्द्रायण’ होय . कृष्णपक्षांतल्या प्रतिपदेला चौदा घांस खाऊन, एकेक घांस कमी करीत अमावास्येला उपास करणें, आणि पुढें शुक्लपक्षांत एकेक घांस रोज वाढविणें असें जें कृष्णपक्षांत आरंभ करुन शुद्धांत पूर्ण करणें, तें ’पिपीलिकामध्यचान्द्रायण’ होय. कृच्छ्रचान्द्रायणांत त्रिकालस्नान करणें, घांसांचें अभिमंत्रण करणें वगैरेबद्दलचा विधियुक्त प्रयोग प्रायश्चित्तप्रकरणांत पाहावा. अतिकृच्छ्रादिकांचें लक्षण प्रसंगवशात् येथें सांगितलें. अब्दाची गणना प्राजापत्यकृच्छ्रांनींच करावी.\nयत्नावीण कार्य प्राप्ति, होत नाहीं प्राणांतीं\nप्रयत्न केल्याशिवाय कधींहि फलप्राप्ति होत नाहीं.\nउगवत्या सूर्याला नमस्कार, मावळत्या का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/six-thousand-crores-road-works-bhumi-pujan-fadnavis-and-gadkari-110960", "date_download": "2018-05-27T01:42:22Z", "digest": "sha1:FDZYTYBNXMBYF2BJG7YFAEF3VPHPCBXY", "length": 12672, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Six thousand crores road works Bhumi Pujan by Fadnavis and Gadkari सहा हजार कोटी रुपयांच्या रस्ते कामांचे फडणवीस, गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन | eSakal", "raw_content": "\nसहा हजार कोटी रुपयांच्या रस्ते कामांचे फडणवीस, गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन\nगुरुवार, 19 एप्रिल 2018\nकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत हाती घेतलेल्या बीड जिल्हा पॅकेज मधील 13 राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग कामांचे भूमिपूजन झाल्याचे जाहीर करण्यात आले.\nअंबाजोगाई (जि. बीड) - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत हाती घेतलेल्या बीड जिल्हा पॅकेज मधील 6042 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय आणि राज्य रस्ता कामांचे भूमिपूजन गुरुवारी (ता. 19) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, गंगा पुनरुत्थान, जलसंपदा, नौकायान मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.\nअंबाजोगाई परिसरातील वाघाळा येथील अंबा सहकारी साखर कारखाना येथे संगणकाची कळ दाबून उद्घाटन झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार सुनील गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोलहार, आमदार जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, संगीता ठोंबरे, लक्ष्मण पवार, आर. टी. देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी 13 राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग कामांचे भूमिपूजन झाल्याचे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाला मोठी गर्दी होती. दरम्यान, नऊ वर्षानंतर प्रथमच नितीन गडकरी बीड जिल्ह्यात आले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nमोदी सरकारची चार वर्षांतली मर्मदृष्टी (प्रा. प्रकाश पवार)\nराजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, \"राजकारण म्हणजे लोकांचं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%88", "date_download": "2018-05-27T01:36:31Z", "digest": "sha1:JOW26NVYBJAJ2M4HYWODJHBPAQMIFPUW", "length": 5670, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलेक्झांडर फ्रेई - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१५ जुलै, १९७९ (1979-07-15) (वय: ३८)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जाने २०१३.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जाने २०१३\nअलेक्झांडर फ्रेई (Alexander Frei, जन्म: १५ जुलै १९७९) हा एक स्वित्झर्लंडचा निवृत्त फुटबॉलपटू आहे. स्वित्झर्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार राहिलेल्या फ्रेईने स्वित्झर्लंडसाठी ८४ सामन्यांमधून ४२ गोल नोंदवले. फ्रेई २००४ व २००८ सालच्या युरोपियन स्पर्धांमध्ये व २००६ व २०१० विश्वचषक स्पर्धांमध्ये स्वित्झर्लंड संघाचा भाग होता.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १९७९ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AE.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%9B%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-05-27T01:36:27Z", "digest": "sha1:T5742LGWI5QCTWMGMNOHYRSYYQM3EAOU", "length": 3803, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एम.सी. छगला - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n - फेब्रुवारी ९ १९८१) हे भारतीय वकील आणि कायदेपंडित होते.\nसरदार स्वर्ण सिंह भारतीय परराष्ट्रमंत्री\n१९६६ - १९६७ पुढील\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८१ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जानेवारी २०१७ रोजी ०७:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-lagnavishyak-gauri-kanitkar-1296", "date_download": "2018-05-27T01:02:45Z", "digest": "sha1:WYOJVXORM7SFZAUR3ZCK7KW3ZBWUJZXS", "length": 18631, "nlines": 119, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Lagnavishyak Gauri Kanitkar | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोशल मीडिया आणि लग्न\nसोशल मीडिया आणि लग्न\nगुरुवार, 22 मार्च 2018\n‘सहा महिने आम्ही chat करत होतो. चांगलं जमलं होतं आमचं . खूप गप्पा मारत होतो जवळ जवळ रोज.. आणि अचानक सहा महिन्यांनंतर त्यानं ‘नाही’ म्हणून सांगितलं.. आणि नाही म्हणून सांगताना त्यानं नुसता एक साधा मेसेज करून ‘नाही’ म्हणून सांगितलं. प्रत्यक्ष भेटून नक्की काय झालं हे पण सांगता आलं नाही त्याला. मला खूप डिप्रेस्ड वाटतंय..’ सुविधाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.\n‘एका लग्नविषयक साइटवरून प्रथम त्यानंच इंटरेस्ट सेंट केला. नंतर मग फोन वर बोलणं होऊन भेटायचं ठरलं.. आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी हे घरीपण सांगितलं नव्हतं. तो म्हणाला की आधी आपलं आपण बोलूया. भेटूया. आधीच मोठ्यांना नको यात घ्यायला. मग मी पण नाही सांगितलं. मला वाटलं सगळं छान जमलं, की येईल नंतर सांगता. पण त्यामुळं आता मला घरात मोकळेपणी वावरता येत नाहीये. मला समजत नाही काय करावं ते. का नाही म्हणाला असेल तो माझ्यात काय कमी आहे माझ्यात काय कमी आहे आणि ही काय पद्धत झाली का आणि ही काय पद्धत झाली का सहा सहा महिने बोलल्यानंतर असं कसं हा नाही म्हणू शकतो सहा सहा महिने बोलल्यानंतर असं कसं हा नाही म्हणू शकतो आणि आता तर तो माझे फोनही घेत नाहीये. फेसबुकवरून पण त्यानं मला आता unfriend करून टाकलाय. Whats app वर तर रोज आम्ही तासनतास बोलत होतो. त्यानी मला फसवलं, याचं दुःख मला जास्त होतंय.’\n‘काय ऑसम आहे नं मी गिटार वाजवतो आणि तुलाही आवडतं. काय विलक्षण योगायोग आहे..’ केदार नेहाशी बोलत होता. दोघं एका कॉफी शॉपमध्ये गप्पा मारत होते. कुठल्याशा लग्नविषयक साईटवरून केदारनं नेहाचं प्रोफाइल पाहिलं होतं.. आणि आज त्या संबंधानं दोघं भेटले होते.\nनेहा म्हणाली, ‘गिटार आणि मी कुणी सांगितलं तुला मला नाही वाजवता येत गिटार.’\n अगं मी फेसबुक प्रोफाइल पाहिलं तुझं. त्यात तुझे तीन - चार फोटो आहेत, हातात गिटार घेतलेले.’\n‘हां हां ते होय..’ असे म्हणून नेहा मोठमोठ्यानं हसू लागली. ‘अरे come on, ती फक्त स्टाइल होती. तुला काय खरं वाटलं की काय..’ असे म्हणून नेहा मोठमोठ्यानं हसू लागली. ‘अरे come on, ती फक्त स्टाइल होती. तुला काय खरं वाटलं की काय’ नेहाला हसू आवरेना.\nकेदारचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता. त्याचा झालेला भ्रमनिरास स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.\n‘काय कमाल आहे... ती फक्त स्टाइल आहे मग खरं काय आहे मग खरं काय आहे\n‘काही नाही रे. मी जस्ट हातात घेऊन पाहिलं गिटार.. मग माझ्या मैत्रिणीनं फोटो काढले आणि मग केले शेअर ‘एफबी’वर.. बस इतकंच.’ तिनं उत्तर दिलं.\nही गल्लत अनेकदा होते. माहिती खरी दिली आहे का हे तपासून पाहण्यासाठी मुल - मुली सोशल मीडियाचा अतिरेकी वापर करताना दिसतात. अनेकदा तर आमच्या विवाहसंस्थेच्या साईटवर दिलेली माहिती आणि फेसबुकवरची माहिती क्रॉसचेक करताना दिसतात. तसं पाहिलं, तर अनेक जण फेसबुक खूप सहजपणे (कॅज्युअली) वापरताना दिसतात. वेळ नसेल तर सहजपणे जाता जाता like करून जातात किंवा नुसतंच Wow .. भारी.. अशा पद्धतीच्या कॉमेंट्‌स पास करताना दिसतात.. आणि तरीही त्यावर खूप जास्त प्रमाणात भर देताना दिसतात.\nआपल्यापैकी प्रत्येकजण सतत निरनिराळे मुखवटे घेऊन वावरत असतो. शिवाय आपण सगळेजण आपल्या ओळखीतल्या प्रत्येक माणसाशी वेगवेगळे वागत असतो. अनेकदा हे वेगवेगळे मुखवटे, वेगवेगळं वागणं ही व्यावसायिक गरज असू शकते.\nनिकिता इमेज कन्सल्टंट आहे. तिनं तिचे खूप वेगवेगळ्या पेहरावातले फोटो Instagram वर टाकले होते. तसेच फेसबुकवरदेखील ते लोड केले होते. सूरज म्हणाला, ‘इतक्‍या मॉड पोशाखातले फोटो आहेत. कशी असेल ही मुलगी आमच्या घरी नाही चालणार.’ कोणत्याही गोष्टीवरून आपण किती पटकन मतं बनवतो नं\nसोशल मीडिया आपल्या मनात अक्षरशः दिवसभर जागृतावस्थेत असतं. सतत आपण आपल्या मुखवट्यांचा विचार करत असतो. व्यावसायिक गरज असेल तर तेवढी गरज भागली की मुखवटा बाजूला सारता यायला हवा. पण अनेकदा तोच आपला खरा चेहरा बनून जातो. समाजासमोर प्रेझेंट केलेला चेहरा तसाच्या तसा ठेवावा लागतो.\nवरच्या पहिल्या उदाहरणासारखंदेखील अनेकदा घडताना दिसतं. कोणताही मुलगा आणि मुलगी पहिल्यांदा भेटतात त्यावेळी अनेकदा आपापले फोन नंबर्स एकमेकांना दिले जातात आणि कॉफी शॉपमधून बाहेर पडल्यापासून ‘पोचलीस का’ ‘जेवलीस का’ ‘गुड मॉर्निंग, गुड नाईट’.. अशा मेसेजेसची सुरवात होते. मग विशेष करून मुलींना वाटायला लागते, की किती माझी काळजी करतोय हा मुलगा मग त्यातूनच chatting ला सुरवात होते. भावनिकदृष्ट्या कमकुवत असणारे त्यात अडकत जातात. ते नातं पुढं गेलं तर ठीक असतं; पण वरच्या उदाहरणाप्रमाणंच अनेकदा घडताना दिसतं.\nकोणत्याही सोशल मीडियाचा वापर Whats app चा वापर फक्त कुठं भेटूया, किती वाजता भेटूया अशा जुजबी कारणासाठी केला जावा असं मला वाटतं. आमच्या सगळ्या कार्यक्रमांमधून आम्ही हे सातत्यानं सांगत असतो. आजही मुली कितीही शिकलेल्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या असल्या, तरीदेखील माझ्या नवऱ्यानं माझी काळजी घेतली पाहिजे ही अपेक्षा मनातून गेलेली नाही. दुर्दैवानं पोचलीस का जेवलीस का... हीच काळजी घेण्याची वाक्‍यं वाटायला लागतात आणि विशेषकरून मुली या गोष्टीमध्ये अडकत जातात.\nफेसबुकवर किंवा Whats app वर बोलणं, मेलवर बोलणं हे प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा तुलनेनं खूप सोपं असतं. आपण विचार करून, शब्दयोजना ठरवून मेसेज लिहू शकतो. समोर भेटताना जसं डोळ्याला डोळा भिडवून बोललं जातं, तसा प्रकार लिहिताना नसतो. समोर भेटून जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या अनेक गोष्टी लक्षात येतात, जसं की त्या व्यक्तीचा आत्मविश्‍वास - कॉन्फिडन्स, देहबोली, बोलण्याची ढब, समोरच्याचा आदर करण्याची पद्धत. तशा कोणत्याच गोष्टी लिखाणातून कळत नाहीत. त्यामुळं शक्‍य असेल तेव्हा मुला-मुलींनी प्रत्यक्ष भेटणं हे निश्‍चितच स्वागतार्ह आहे.\nतरीही परदेशी राहणारी मुलं - मुली किंवा दोन वेगवेगळ्या शहरांत राहणाऱ्या मुला - मुलींना वारंवार भेटणं शक्‍य होत नाही. अशावेळी chatting चा पर्याय नक्की चांगला असतो. पण सुरवातीचं जुजबी बोलणं झालं, की भेट नक्की घ्यावी. कारण अशा प्रकारच्या chatting मध्ये गुंतायला होतं. त्यातच रमायला होतं. तो मुखवटा असू शकतो, याचा विसर पडण्याचा संभव असतो. मग या खोट्या रमण्याचा एक विचित्र ताण मनावर येऊ शकतो. त्यातूनच मग नैराश्‍यासारख्या विविध मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. लग्न ठरवत असताना सोशल मीडियाचा वापर अजिबात करू नये, असं माझं म्हणणं नाही पण त्याचा वापर हा सजगतेनं करायला हवं हे नक्की. एखादी व्यक्ती जर अनेक महिने नुसती chat करत असेल आणि काहीच निर्णय घेत नसेल तर वेळीच सावध होणं, ही बाब आवश्‍यक ठरते. पालकांनीदेखील यामध्ये लक्ष घालणं आणि घरातल्या विवाहेच्छू मुला-मुलींना सावध करणं आवश्‍यक आहे. सोशल मीडिया आपल्या आयुष्यातून वजा करता येणं अवघड आहे, पण निदान त्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक पद्धतीनं करणं आपल्या हातात आहे आणि हे तर आपण नक्कीच करू शकतो.\nलग्न फोन फेसबुक कला\nजरा विसावू या वळणावर..\n‘‘गेल्या महिन्याभरातले आनंदाचे क्षण सांगा’’ असं विचारल्यावर बहुतेकजण नातेवाईक किंवा...\nअरेंज्ड मॅरेजमध्ये पहिली भेट फक्त मुला मुलीने बाहेर घ्यावी, की आई वडिलांबरोबर/...\nकलाबाज, नर्तकी, रेखाटनं आणि शिल्पं.. पाहू या एडगर देगाचं कलाविश्‍व\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-lagnavishyak-gauri-kanitkar-1494", "date_download": "2018-05-27T01:17:03Z", "digest": "sha1:4IE3K6ZHOB63FXCOEA54LKF2AVFJWZZD", "length": 22099, "nlines": 127, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Lagnavishyak Gauri Kanitkar | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nएक काळ असा होता, की शकुंतला गोगटे, कुसुम अभ्यंकर, योगिनी जोगळेकर अशांच्या कादंबऱ्यांवर आख्खी कॉलेज पिढी जगत होती. सगळ्या तरुण मुला/मुलींच्या रोमान्सच्या कल्पना त्यातून जन्म घेत असत. स्वप्नांच्या दुनियेत रमण्यासाठी या आणि अशाच कादंबऱ्यांचा आधार घेतला जात असे. त्या वेळची सगळी वर्णने ठराविक असत.\n‘एक सफाईदार वळण घेत बंगल्याच्या पोर्चमध्ये त्याने गाडी उभी केली...’\n‘तिने तिच्या मनगटावरच्या छोट्याशा रिस्ट वॉचमध्ये पाहिलं आणि लांब सडक वेणी पुढं घेत त्याच्या उशिरा येण्याबद्दल मनात कृतक कोपानं नापसंती दर्शवली...’\nअशा प्रकारची वर्णनं त्यावेळची कॉलेज पिढी चवीचवीनं वाचत असे. कुणीतरी पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन येईल आणि मला मागणी घालेल, अशा स्वप्नांच्या दुनियेची भुरळ अनेक मुलींना तेव्हा पडलेली असे.\nत्यावेळची हिंदी सिनेसृष्टीदेखील त्याला अपवाद नव्हती. १९७३ मध्ये आलेला ‘बॉबी’ असो, १९७८ ‘घर’ असो किंवा अठरा-वीस वर्षांनंतर आलेला १९९५ चा ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ असो.. हळुवार प्रेम ही संकल्पना पूर्वापार आहे. पॉप्युलर आहे. अनेकांची आवडती संकल्पना आहे. हिंदी सिनेमातली अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. नुसती कथा-कादंबऱ्या किंवा सिनेमाच नाही, तर आपल्या आसपासचे लोकही यात भर घालत असतात.\nकधी कधी विचार करताना माझ्या लहानपणाची एक गोष्ट मला सातत्यानं आठवते. माझ्या ओळखीच्या घरातली एक मुलगी होती, जी दिसायला अतिशय सुरेख होती. मोठ्या थोरल्या कुटुंबातील ती पहिलं अपत्य होती. साहजिकच ती सगळ्यांची लाडकी होती. शेजारी पाजारी किंवा कुणीही ओळखीचे येत असत, ते सहजपणानं म्हणत, ‘काय छान आहे दिसायला... एकदम गोड आहे.. हिच्या लग्नाची तुम्हाला काळजीच नको. कुणीही वाटेवरचा चोर तिला पळवून नेईल..’\nजसजशी ती मोठी होऊ लागली तेव्हाही हाच डायलॉग असे. तिच्या आईला पण नक्कीच हीच खात्री मनातून वाटली असणार आणि अर्थात तिलाही मनातून हेच वाटले असेल. मग तिच्या स्वतःविषयीच्या अपेक्षाही भरपूर वाढल्या असणार.\nमला नेहमीच ‘वाटेवरचा चोर’ या शब्दाची गंमत वाटते. कुणीही वाटेवरचा चोर का पळवून नेईल आणि सुंदर दिसण्याची इतिकर्तव्यता फक्त ‘लग्न’ लवकर जमण्यात असावी\nमुलांचं शिक्षण फक्त शाळेतच होतं असं नाही. आसपासच्या वातावरणातून मुलं बरंच शिकत असतात. आपल्या वागण्यातून, बोलण्यातून नकळतपणे काही गोष्टी आपण पेरीत असतो. अनुकरणातूनही अनेक गोष्टी मुलं ग्रहण करत असतात. आसपासच्या लोकांच्या बोलण्याचा परिणाम तर होतच असतो.\nअशा प्रकारच्या स्वप्नवत गोष्टींमधून स्वतःबद्दलची प्रतिमा तयार होत असते. त्यामुळं मुलं अनेकदा वास्तवापासून दूर जात असतात. आजही या कल्पनांमध्ये फार फरक पडला आहे असं वाटत नाही. कदाचित रोमान्सच्या कल्पना थोड्या निराळ्या असतील. पण भावना तीच आहे.\nआज ज्यावेळी मी अनेक मुला-मुलींशी बोलत असते, त्यावेळी मला याबद्दल फार कुतूहल वाटते. आता रोमान्सच्या कल्पना कशा असतील त्याबद्दल त्यांना नेमकं काय वाटत असेल\nअनुयाला मी विचारलं, त्यावर ती म्हणाली, ‘माझ्या बेटर हाफच्या आयुष्यात मलाच प्राधान्य असलं पाहिजे, असं मला नेहमीच वाटतं. शिवाय सरप्राईज गिफ्ट काहीतरी त्यानं मला द्यायला हवं असं वाटतं. कधीतरी स्वतः मूव्ही प्लॅन केला पाहिजे किंवा एखादी सरप्राईज ट्रीप वीकेंडला प्लॅन केली पाहिजे...’\nबदललेल्या काळाबरोबर मजेची व्याख्या बदलली आहे. एकत्र मजा करायच्या गोष्टी बदलल्या आहेत. पण फक्त वस्तू बदलल्या आहेत. पूर्वी गजरा असे, आता सरप्राईज गिफ्ट आहे. शृंगाराच्या कल्पना बदलल्या, पण भावना तीच आहे.\nपूर्वी दोघांनी मिळून एकत्र करायच्या गोष्टींवर मोठ्यांचा अंकुश असे, आज तो काहीसा शिथिल झाला आहे. किंबहुना काही ठिकाणी तर तो नाहीसाच झाला आहे.\nपरवाच मयूर आला होता, पेढे द्यायला. त्याचं लग्न ठरलं होतं. खूप खुशीत होता. मी त्याला सहज विचारलं, की तुला सगळ्यात जास्त काय आवडलं तिच्यात\nमयूर म्हणाला, ‘एक गंमत सांगू का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला ‘लाजता’ येतं. मुलीचे सगळे हावभाव मुलीसारखेच असावेत असं वाटत मला. सगळंच्या सगळं मुलांसारखंच कशाला करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला ‘लाजता’ येतं. मुलीचे सगळे हावभाव मुलीसारखेच असावेत असं वाटत मला. सगळंच्या सगळं मुलांसारखंच कशाला करायला पाहिजे पोशाख वगैरे करतात, धडाडीनं काम करतात, हे सगळं ठीक आहे. त्यात त्यांचं कर्तृत्व आहेच. तसं त्यांनी करायलाही हवं, पण कधी कधी मुलीसारखंही वागायला हवं.. आणि हेच तिचं feminine असणं मला सगळ्यात जास्त आवडलं.’\nमाझ्या बायकोनं असं असं असलं पाहिजे इथपासून ते असं असं वागलंच पाहिजे, बोललंच पाहिजे या अपेक्षा गेलेल्या नाहीत. तसंच माझ्या नवऱ्यानं माझी काळजी घेतलीच पाहिजे, अमुक एका पद्धतीनं वागलंच पाहिजे असे विचार आहेतच. यातल्या अपेक्षांमध्ये असलेला जो अट्टाहासाचा ‘च’ आहे, त्यानं अनेकदा फसगत होण्याची शक्‍यता असते. लवचिक अपेक्षांकडून आग्रही मागण्यांपर्यंत आपण कधी पोचतो ते आपल्याला कळतही नाही. ज्या ठिकाणी हा अट्टाहासाचा ‘च’ दिसतो, तिथं नाती घट्ट होण्याच्या गोष्टीला सुरुंग लागलेला आढळतो.\nरोमान्सच्या कल्पनांबद्दलदेखील लग्नापूर्वी बोललं जायला पाहिजे. त्या जुळल्या पाहिजेत. अनेकदा त्या जुळत नाहीत. तशाही त्या स्त्री आणि पुरुषांच्या भिन्न भिन्न असतात. पण माझ्या अपेक्षा नेमक्‍या काय आहेत हे स्वतःला समजणं आणि दुसऱ्याला त्या समजावून सांगता येणं हे आवश्‍यक आहे. याचा विचार करताना मोठ्या पटलावर करणं आवश्‍यक आहे. नुसतंच वीकएंड ट्रीप प्लॅन करणं किंवा तत्सम गोष्टी करणं या तुलनेनं खरं तर कमी महत्त्वाच्या आहेत. पण सर्वांत जास्त महत्त्व त्यालाच दिलं जातं.\nपूर्वीसारखाच अगदी आजसुद्धा हिंदी सिनेमांचा या रोमॅंटिक कल्पनांवर जबरदस्त पगडा आहे. आजच्या ग्लोबलायझेशनच्या काळात देखील ‘सुहाग रात’ या गोष्टीचं महत्त्व अजिबात कमी झालेलं नाही. त्याचं उत्सवी स्वरूप तर दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. अनेक मुला/मुलींशी बोलत असताना; विशेष करून मुलींशी बोलत असताना ‘सुहाग रात’ ही संकल्पना खूप आवडत असल्याचं जाणवतं. पहिली रात्र अमुक अमुक पद्धतीच्या रोमॅंटिक पद्धतीनं साजरी व्हायला हवी, यावर त्यांचा कटाक्ष असतो. मग त्यासाठी रूम सजविण्याच्या कंपनीला काँट्रॅक्‍ट देणं, ही तर आता नित्याचीच गोष्ट होऊ पाहते आहे. थोडक्‍यात, एका बाजूला स्वप्नांच्या दुनियेतलं हळुवार प्रेम ते सेलिब्रेशन हा प्रवास अगदी सहजपणं होताना दिसतो. लग्न ठरल्यानंतर मी त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहे का, त्याची नेमकी तयारी मला काय करायला पाहिजे याचा विचार अभावानंच दिसतो. तर त्यापेक्षा माझं लग्न कसं व्हायला पाहिजे, लोकांना ते कसं झालेलं आवडेल, मी त्यात कशी/कसा दिसलो पाहिजे, या गोष्टींना जास्त महत्त्व आलेले दिसतं.\nनुकतीच घडलेली एक घटना अशी - एक मुलगा आणि एक मुलगी यांनी आपापसांत लग्न ठरवलं. थोडक्‍यात, लव्हमॅरेज. दोघं वेगवेगळ्या समाजातले होते. पण तुम्ही एकमेकांना पसंत आहात नं, मग आमची काही हरकत नाही, असं म्हणून पालकांनीही संमती दिली. यथावकाश साखरपुडा पार पडला. त्यावेळी तिला ‘डायमंड’चीच अंगठी हवी होती. पण त्याच्या आईनं मात्र सोन्याची अंगठी केली होती. तिचं म्हणणं, ‘ज्या ज्या वेळी मला कुणी मैत्रिणी/मित्र, नातेवाईक विचारतील की बघू अंगठी; त्यावेळी मला ती सोन्याची अंगठी दाखवायची खूप लाज वाटते. माझ्या सगळ्या मैत्रिणींना डायमंड रिंग मिळाली होती. मला कळायला लागल्यापासून माझं एक स्वप्न होतं, की साखरपुड्याला मला डायमंड रिंगच असली पाहिजे.’\nइथं कोण चूक, कोण बरोबर हा प्रश्‍न नाही. आपण कुठलीही गोष्ट लोकांसाठी करतोय की आपल्या स्वतःसाठी, या विचाराची कमतरता आहे. तिच्या मते, ‘माझं ऐकणं हीदेखील रोमॅंटिक नात्याची सुरवात आहे.’ तिचं ते स्वप्न असेल तर तिनं ते वेळीच सांगायलाही हवं.\nपण हे सांगत असताना तिनं लोकांसमोर अंगठी दाखवायची लाज वाटते, असं सांगितल्यानं प्रश्‍नाचा गुंता वाढत गेला. हे गुंते वेळीच सोडवले गेले नाहीत तर नातं पुढं जात नाही.\nछोट्या छोट्या गोष्टींत शृंगाराच्या कल्पना अडकलेल्या असतात, त्या समजणं हे तितकंच आवश्‍यक असतं.. आणि स्वतःची वैचारिक बैठक रुंदावणंही गरजेचंच असतं.. तुम्हाला काय वाटतं\nअरेंज्ड मॅरेजमध्ये पहिली भेट फक्त मुला मुलीने बाहेर घ्यावी, की आई वडिलांबरोबर/...\nसिंगल पेरंटच्या मुलांची लग्ने\nएकेरी पालकत्वाची प्रक्रिया भारतातही मोठया जोमाने सुरू झाली आहे. भारतात गेल्या काही...\nसुंदर व आकर्षक केशभूषा\nलग्न समारंभात प्रत्येक नववधू आपली हेअरस्टाइल कशी उठून दिसेल याकडे लक्ष देते....\nमुगाच्या डाळीचा शिरा साहित्य : एक वाटी मुगाची डाळ, एक वाटी साखर, अर्धी ते पाऊण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-nondi-rohit-harip-1079", "date_download": "2018-05-27T01:17:20Z", "digest": "sha1:UNKEYUYP2H6VQ6CYGIWWDRTUJVLR6O4L", "length": 10476, "nlines": 107, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Nondi Rohit Harip | Saptahik Sakal", "raw_content": "\nनेपाळमध्ये चीनचे इंटरनेट कनेक्‍शन\nनेपाळमध्ये चीनचे इंटरनेट कनेक्‍शन\nगुरुवार, 25 जानेवारी 2018\nभारत आणि चीन या देशांच्यामध्ये वसलेला नेपाळ हा अत्यंत मोक्‍याच्या ठिकाणी वसलेला देश आहे. या दोन देशांच्या सत्ता संघर्षात हा देश कायम बफर स्टेट म्हणून काम करत असतो. स्वातंत्र्यानंतर जागतिक राजकारणात भारताचा धाकटा भाऊ अशी ओळख असलेला नेपाळ हा देश गेल्या दशकभरापासून राजकीय दृष्ट्या अस्वस्थ आहे.\nभारत आणि चीन या देशांच्यामध्ये वसलेला नेपाळ हा अत्यंत मोक्‍याच्या ठिकाणी वसलेला देश आहे. या दोन देशांच्या सत्ता संघर्षात हा देश कायम बफर स्टेट म्हणून काम करत असतो. स्वातंत्र्यानंतर जागतिक राजकारणात भारताचा धाकटा भाऊ अशी ओळख असलेला नेपाळ हा देश गेल्या दशकभरापासून राजकीय दृष्ट्या अस्वस्थ आहे. भारताचा हस्तक्षेप वाजवीपेक्षा जास्त आहे असा समज करून नेपाळ मागच्या दाराने चीनला जवळ करत आहे. नेपाळमधील भूकंपानंतर तर चीनने संधी साधून नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू केली आहेत. त्यासाठी भरभक्कम निधी चीन नेपाळमध्ये ओतत आहे.\nया सगळ्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर नेपाळने इतके वर्ष भारताकडून येत असलेले इंटरनेट कनेक्‍शन बंद करून चीनच्यामार्फत इंटरनेट जोडणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधील ’चायना टेलिकॉम ग्लोबल’ही कंपनी नेपाळमध्ये इंटरनेट पुरवणार आहे. याआधी नेपाळचा जगाशी असलेला इंटरनेट संपर्क केवळ भारताच्या माध्यमातून होत होता. भारताच्या बिहार राज्यातील बिरतनगर, भैराहवा आणि बिरगुंजा या प्रांतातून ऑप्टिकल केबलच्या माध्यमातून नेपाळला इंटरनेटची जोडणी दिलेली होती.\nचीनने नेपाळला इंटरनेट जोडणी देण्यासाठी ऑप्टिकल फायबरची नवी लाइन २०१६ मध्ये टाकली होती. चीनमधील बातमीनुसार ही इंटरनेट जोडणी थेट हाँगकाँग बंदरापर्यंत नेण्यात येणार आहे. हाँगकाँग हे संपूर्ण आशिया खंडामध्ये हाय स्पीड इंटरनेट कनेक्‍शन आणि सर्वाधिक डाटा स्टोअरेजच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे नेपाळसारख्या देशाला नक्कीच फायदा होणार आहे. चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ’सिल्क रुट’ची जोरात उभारणी चीनकडून सुरू आहे. या व्यापारी मार्गावर असणाऱ्या सर्व सहभागी देशांचे डिजीटलयाझेशन करणे हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याअंतर्गत चीनकडून नेपाळला हायस्पीड इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी देण्यात आली आहे. चीनच्या या प्रकल्पात भारत सहभागी झालेला नाही. या सिल्क रुटचा काही भाग पाकव्याप्त काश्‍मीरमधून जात असल्याने भारताने या प्रकल्पावर बहिष्कार टाकला आहे.\nनेपाळमध्ये इंटरनेट सेवा पुरवण्याऱ्या ’चायना टेलिकॉम ग्लोबल’ या कंपनीने याआधी पाकिस्तान, लाओस आणि थायलंड या देशांमध्ये इंटरनेट सेवा पुरवली आहे.\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय लष्कराची भागीरथी मोहीम महिला अधिकाऱ्यांचा साहसी उपक्रमांतील सहभाग...\nजगातलं पहिलं चित्र (भाग २)\n... मार्सेल, जॅक, जॉर्ज आणि सायमन भुयारातून हळूहळू पुढं चालले होते. मार्सेलच्या...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) कोणत्या राज्याने रस्ते अपघातात सापडलेल्या पीडितांसाठी मोफत...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) खालीलपैकी कोणती बॅंक NERL याच्या वचनबद्ध वित्तपुरवठ्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Mumbai/MumbaiCity", "date_download": "2018-05-27T01:06:35Z", "digest": "sha1:MQ6HAX5KYX43ZF7QVXCR5KK4PPJXBQML", "length": 23143, "nlines": 272, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "MumbaiCity", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nभाजपकडून आचारसंहिता भंग ; राष्ट्रवादीची निवडणूक आयोगाकडे तक्रार, सेनेचे तोंडी आरोप\nमुंबई - भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजप आचारसंहितेचा भंग करत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑडिओ क्लिपवरून वादंग\nइंधन दरवाढीविरोधात काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध\nमुंबई - एकीकडे मोदी सरकारला ४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आज मुंबई प्रदेश काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील बस स्थानकासमोर मोदी सरकारचा निषेध\nमहिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस दलाच्या ताफ्यात लवकरच 'ड्रोन'\nमुंबई - मायानगरीत अनेकदा महिलांचा विनयभंग तसेच छेडछाडीच्या घटना वर्दळीच्या ठिकाणी घडत असतात. अशा गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्य गृहविभागाकडून लवकरच ड्रोन खरेदी केली जाणार आहे. या ड्रोनच्या मदतीने मुंबई पोलीस हे गर्दीच्या ठिकाणी, मोर्चे-आंदोलनात,\nऑडिओ क्लिप खरी असल्याने मुख्यमंत्र्यांनी द्यावा राजीनामा - चव्हाण\nमुंबई - पालघरच्या पोटनिवडणूक प्रचारात शिवसेनेने जाहीर केलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप खोटी असल्याचे स्वतःहून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले नाही. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश\nसीबीएसईच्या बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा एकदा मुलींनी उमटवली मोहर\nमुंबई - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीचा निकाल आज जाहीर झाला. यंदाही या निकालावर मुलींनीच आपली मोहोर कायम ठेवली आहे. एकूण ८३.०१ टक्के निकाल लागला आहे. यात तब्बल ८८.३१ मुली यशस्वी झाल्या तर ७८.९९ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.\nमोदी सरकार सर्वच आघाडीवर अपयशी, काँग्रेसची टीका\nमुंबई - केंद्रात सत्तारूढ मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. मोदी सरकारला ४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत सिंघवी यांनी विविध आकडेवारीसह सरकारच्या विकासाच्या\nमुख्यमंत्र्यांवर धमकीचा गुन्हा दाखल करा; नवाब मलिक यांची मागणी\nमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालघर लोकसभा निवडणुकीत जी क्लिप समोर आली त्यात ते स्वतः विरोधकांना धमक्या देत आहेत. ते हल्ला करण्यासारख्या चिथावणीचे वक्तव्य करत आहेत. मी सर्वात मोठा गुंडा असल्याचे ते सांगत असून ही बाब अत्यंत गंभीर असल्याने\n१५ व्या वित्त आयोगातर्फे आरोग्य क्षेत्रासाठी कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांची निवड\nमुंबई - आरोग्य क्षेत्रातील आराखड्याचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्राच्या १५ व्या वित्त आयोगाकडून आरोग्य क्षेत्रातील विविध तज्ज्ञांचा अभ्यासगट तयार करण्यात आला आहे. या गटात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांची निवड\nचेंबूर नाका येथे धावती रिक्षा अचानक पेटली, कारण अस्पष्ट\nमुंबई - सायन पनवेल महामार्गावर चेंबूर नाका येथे एका धावत्या रिक्षाने अचानक पेट घेतला. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.\nमुंबई-गोवा जलमार्गावर क्रुझ चाचणी, क्रुझ गोव्याला रवाना\nमुंबई - मुंबई ते गोवा जलमार्गावर लवकरच क्रूझ वाहतूक सुरू होणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने हालचाल सुरू केली असून, गुरुवारपासून क्रूझ चाचणीला सुरवात झाली आहे. या चाचणीअंतर्गत हे क्रूझ गोव्याला रवाना झाले. ही चाचणी यशस्वी झाल्यास ही सेवा लवकरच सुरू\nरखडलेल्या आरोग्य गटविमा योजनेला मुहुर्तस्वरुप, आठवडाभरात प्रक्रिया सुरु\nमुंबई - मागील वर्षभरापासून बंद असलेल्या आरोग्य गटविमा योजनेला मुहुर्तस्वरुप मिळाला आहे. आठवडाभरात याबाबतची प्रक्रिया सुरु होणार असून, यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत खुलासा करण्यात आला.\nभ्रष्टाचारविरोधातील विद्यार्थ्यांचा लाँग मार्च मुंबईत दाखल\nमुंबई - राज्यातील सरकारी लोकसेवा आयोगासह इतर सर्व विभागाच्या नोकर भरतीतील घोटाळ्यांची न्यायालयीन चौकशी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थ्यांनी लाँग मार्च काढला होता. पुण्याहून निघालेला हा विद्यार्थ्यांचा लाँग मार्च ७ दिवसानंतर शुक्रवारी मुंबईत\nअगरवाल रुग्णालयाच्या आधुनिकिकरणासाठी भाजप नगरसेवकाचे उपोषण\nमुंबई - मुलुंड येथे मुंबई महापालिकेचे एम. टी. अगरवाल रुग्णालयात आहे. गेली ५ वर्ष या रुग्णालयाचा पुनर्विकासाचा रखडला आहे. पालिका अधिकारी आणि ठेकेदारांचे साटेलोटे असल्याने मुलुंडकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने भाजपचे स्थानिक नगरसेवक प्रकाश\nपेट्रोल, डिझेलवरील दुष्काळी सेसचे होतेय काय शासन दरबारी अधिभार म्हणूनच नोंद\nमुंबई - गेले तीन वर्ष सामान्य जनतेकडून पेट्रोल आणि डिझेलवर दुष्काळी सेसच्या नावाखाली राज्य सरकारच्या कोशात अतिरिक्त कोट्यवधी रूपये जमा होत आहेत. मात्र या दुष्काळी सेसची नोंद केवळ अधिभार म्हणून केली जात असून दुष्काळावर खर्च केला जातोय का, अशी विचारणा\nट्रक, बस व कारचा विचित्र अपघात; १० ठार, १५ जखमी\nसिद्दीपेट - तेलंगणाच्या सिद्दीपेट येथे\nमोदी-भागवत-शाह तयार करणार २०१९ ची 'अभेद्य' रणनीती नवी दिल्ली - देशात २०१९ च्या\nमुलीला मिठी मारल्यामुळे शाळेतून निलंबित विद्यार्थ्याचे नेत्रदीपक यश तिरुवनंतपुरम - शालेय\nनगरोटा दहशतवादी हल्ल्यातील आरोपीला अटक कुपवाडा - राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) शुक्रवारी\nकाय, तुम्हाला वांगे आवडत नाही.. वांगेही आहे गुणकारी, वाचा त्याचे ५ फायदे\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nउन्हाळ्यात काकडी खाण्याचे हे आहेत फायदे.. मुंबई - जर आहारात भाज्यांचे प्रमाण वाढवून तुमचा\nआज बालदिनी मुलांसाठी बनवा चॉकलेट कुकिज आज बालदिन म्हणजेच बाळगोपाळांचा दिवस. आजच्या दिवशी\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nइअरफोन वापरताना 'ही' काळजी अवश्य घ्या बस, ऑफिस किंवा रस्त्यात कुठेही कानात इअरफोन घातलेली\nथायरॉईड आणि आहार थायरॉईडची समस्या असणाऱ्या बहुतेक लोकांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे, की\nआठ लाख लोकांच्या कॅन्सरचे कारण आहे 'ही' गोष्ट लठ्ठपणा अनेक आजारांचे कारण आहे, हे आपल्याला\nमराठी चित्रपट प्रेक्षकांअभावी याचकाच्या भूमिकेत, अभिनेता सुबोध भावेची खंत\nशिवकालीन ६० पराक्रमी वीरांनी केलेल्या अद्वितीय पराक्रमाची गोष्ट : 'फर्जंद' \nगुलमोहरची आगामी कथा आहे दिलीप प्रभावळकर यांचा मिश्कील मानसपुत्र 'बोक्या सातबंडे’ची \nबकेट लिस्ट : माधुरी दीक्षितच्या 'हृदयात वाजे समथिंग ....' २००७ साली जॅक निकोलसन आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/jungle-safari-tips-117092300017_1.html", "date_download": "2018-05-27T01:34:23Z", "digest": "sha1:5WHIKEJCUSEQUWLERY5EBBEAGEPEP26E", "length": 8909, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जंगल सफारीला जात असला तर हे वाचा... | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजंगल सफारीला जात असला तर हे वाचा...\nलहान मित्रांनो, सुटीत भटकंतीला जाण्याची योजना आखत असाल तर यंदा जंगलसफारीला जाण्याचा, प्राण्यांचा दुनियेची सफर करण्याचा विचार मनात घ्या. जंगल सफारी खूप थ्रीलिंग असेल. जंगल सफारीत खूप मजा येतो. येथे वेगवेगळ्या प्रकाराचे प्राणी मुक्तपणे फिरत असताना तुम्ही पाहू शकता. जंगलात फिरायला जायचं तर काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. काही नियमांचं पालन करायला हवं. जंगल सफारीची योजना आखली असेल तर काय करायला हवं याविषयी....\nजंगलात फिरायला गेल्यावर आरडाओरडा करू नका. यामुळे प्राणी घाबरतात, लपून बसतात. त्यामुळे फिरताना शांतता राखा.\nजंगलात फिरायला जाताना कपड्यांकडे लक्ष द्या. गडद रंगाचे कपडे घालणं टाळा. निसर्गाशी साम्य साधणार्‍या रंगाचे कपडे घाला.\nजंगलात फिरताना गाडीतून अजिबात उतरू नका. हात बाहेर काढू नका. प्राणी हिंसक नसला तरी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका.\nजंगलात कचरा करू नका. प्लास्टिक पिशव्याल बाटल्या फेकू नका.\nप्राण्यांची वास घेण्याची क्षमता माणसांपेक्षा जास्त असते त्यामुळे स्ट्रांग परफ्यूम लावू नका.\nफोटो काढताना फ्लॅशचा वापर करू नका, फ्लॅशमुळे प्राण्यांना त्रास होऊ शकतो.\nजंगलात गेल्यावर प्राण्यांना त्रास देऊ नका. तुम्ही त्यांच्या क्षेत्रात आला आहात हे लक्षात ठेवा.\nआनंदापासून दूर ठेवतात या गोष्टी\nतब्बल 122 फूट लांबीचा डायनासोर\nयावर अधिक वाचा :\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nसीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...\nकाय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...\nमुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...\nयोगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे\nपालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yoga-tips-marathi/yoga-in-night-118011600018_1.html", "date_download": "2018-05-27T01:36:19Z", "digest": "sha1:DM7WNKCSUHZCYCA3CBXUSHNBTEZH3LLI", "length": 8995, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रात्री योगा करणे योग्य आहे का? | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरात्री योगा करणे योग्य आहे का\nतुम्ही सकाळी लवकर उठू शकत नाही आणि दुपारी तुम्हाला योगा करण्यासाठी वेळ मिळत नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या जीवनातून योगाला पूर्णपणे बाहेर काढून द्यायला पाहिजे. चांगली गोष्ट अशी आहे की योगाला तुम्ही आपल्या कार्यक्रमात कधीही फिट करू शकता. रात्री योगा करण्यात काहीच हरकत नसते. जर तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट कंपनीत काम करत असाल, तर तुम्ही रात्री योगा करू शकता, कारण तुमच्याजवळ हाच एक विकल्प असतो. पण रात्री योगा करण्याअगोदर काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहे ते जाणून घ्या...\nजेवणानंतर तुम्हाला कमीत कमी 2-3 तास योगासनाचा अभ्यास नाही करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या कामानंतर थोडे फळं खाऊ शकता आणि जर तुम्ही रात्री 9 वाजता अभ्यास करणार असाल तर तुम्हाला 6.30 वाजता जेवण करायला पाहिजे.\nरात्री असे काही योगासने करायला पाहिजे ज्याने तुम्हाला ऊर्जा आणि शांती मिळते. काही योगासने शांत आणि सशक्त असतात आणि संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस त्याचा अभ्यास चांगल्याप्रकारे होऊ शकतो.\nतुम्हाला हे ही प्रयत्न करायला पाहिजे की तुमचा योग अभ्यास योग निद्रासोबत संपायला पाहिजे. योग निद्रा तुमच्या अभ्यास आणि तुमच्या दिवसात एक शांतिपूर्वक माध्यम बनायला पाहिजे.\nजर तुमचे पीरियड्स सुरू असतील तर आधीच्या 2 दिवसांमध्ये रात्री योगा करू नये. त्याशिवाय जर तुम्ही गर्भवती असाल तर रात्री योगा करणे योग्य ठरत नाही.\nहे 5 सोपे योगासन करून तुम्ही राहा चुस्त आणि निरोगी\nयावर अधिक वाचा :\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nसीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...\nकाय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...\nमुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...\nयोगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे\nपालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/envtdata/envtair.php", "date_download": "2018-05-27T01:38:03Z", "digest": "sha1:C63JLUTCUBULHUR74REWZNHIJMIJIV7H", "length": 10912, "nlines": 126, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "Maharashtra Pollution Control Board", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nमहाराष्ट्रातील हवा गुणवत्ता सनिंयत्रण जाळे\nमहाराष्ट्रातील वातावरणातील हवेची गुणवत्ता सनिंयत्रण करणारे जाळे\nराष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांक\nमहाराष्ट्र सभोवतालची हवा गुणवत्ता संनियंत्रण जाळे\nमहाराष्ट्रातील सभोवतालची हवा गुणवत्ता संनियंत्रण स्थानके (एन ए एम पी)\nमहाराष्ट्रातील सभोवतालची हवा गुणवत्ता संनियंत्रण स्थानके (एस ए एम पी)\nसभोवतालची हवा गुणवत्ता संनियंत्रण बळकटीकरण\nहवा प्रदूषणाची कारणे काय आहेत\nहवा प्रदूषणाच्या काय परिणाम संभवतात \nहवा प्रदूषण कमी कसे करता येईल\nहवा गुणवत्ता संबंधित दस्ताऐवज\nएनएएमपी अंतर्गत एनईईआरआय परीक्षण एएक्यूएम.- मुंबई डेटा 1990 2008 मासिक सरासरी प्रकल्प\n2005 ते 2008 या दरम्यान वातावरणातील हवेच्या गुणवत्तेचा कल\nतळोजा महाड औद्योगिक क्षेत्र अस्थिर सेंद्रीय संयुगे मोजमाप अहवाल\nवातावरणासाठी हवेच्या गुणवत्तेचे सनियंत्रण मार्गदर्शक तत्वे\nऔद्योगिक हवा उत्सर्जन यादी स्वरूप\nहवा (प्र व प्रनि) कायदा 1981 च्या कलम 19 अन्वये संपूर्ण महाराष्ट्र राज्य 'हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र' घोषित करणारे परिपत्रक\nराष्ट्रीय वातावरणातील हवेच्या गुणवत्तेच्या मानके\nसभोवतालची हवा गुणवत्ता संनियंत्रण पद्धती\nदिवाळीतील सभोवतालची हवा गुणवत्ता संनियंत्रण डेटा\nएसएमपी अहवाल नागपूर 2017\nएनएमपी अहवाल नागपूर 2017\nदिवाळी-2017 दरम्यान हवा गुणवत्ता\nदिवाळी 2014 दरम्याने मोजणी हवेची गुणवत्ता\nदिवाळी दरम्यान वांद्रे (मुंबई) सोलापूर, पुणे आणि ऐरोली येथील हवा गुणवत्ता\nदिवाळी 2009, दिवाळी 2010, दिवाळी 2011 आणि दिवाळी 2012 वांद्रे हवा गुणवत्ता तुलना.\nदिवाळी-2010 दरम्यान हवा गुणवत्ता.\nदिवाळी दरम्यान सभोवतालची हवा गुणवत्ता संनियंत्रण डेटा\nउत्सर्जन ट्रेडिंग योजना (ईटीएस) पथदर्शी प्रकल्प\nईटीएस प्रकल्प अंतर्गत आधाररेखा प्रश्न विचारणारा.\nपुणे, सोलापूर व चंद्रपूर या शहरातील हवा प्रदूषण नियंत्रण\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दिलेले निर्देश\n2/12/2009 रोजी पुणे शहरातील हवा प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा अंमलबजावणी स्थिती पुनरावलोकन आयोजित बैठकीचे कार्यवृत्त\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t12845/", "date_download": "2018-05-27T00:56:16Z", "digest": "sha1:IJ6SODQPQLEJ6RFQUAYDX3BYCQVYID6F", "length": 4551, "nlines": 96, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-मी लावलेल एक झाड", "raw_content": "\nमी लावलेल एक झाड\nमी लावलेल एक झाड\nमी लावलेलं एक झाड...\nदिवस गेले , रात्र हि गेल्या ...\nमनातला गिल्ट दिवसेन दिवस वाढतच राहिला \nआपण एक स्वार्थी आणि मतलबी तर नाही ना \nफुलोरा बहरण्या आधीच मी झाड कापायचा निर्णय घेतला...\nपण कोणी तरी रोज त्या झाडाला पाणी टाकत होत, त्याच्या कडे काना डोळाच झाला होता \nजणू पहिला पाउस आला आणि झाडा ने तोल गमावला \nनजर लागू नये म्हणून कोणाला कळू दिले नव्हते मी...\nपण जस जस झाड मोठ होऊ लागलं सगळ्यांची नजर त्यावर पडू लागली...\nमोठ्या विचाराने जागा शोधून \"त्याच\" ठिकाणी लावायचा निर्णय घेतला मी..\nपण स्वतःच्याच निर्णयाला बांधील राहणार नाही ह्याचा कधी विचारच नाही आला \nअजून तर खूप ऊन-पावसाळे बघायचे होते..\nपण हे तर एका फवार्यातच डगमगल \nखूप विचार केला तर एका अर्थाने बरेच झाले...\nआता पाणी टाकणार्याला नवीन झाड शोधता येईल आणि नवीन जागा सुद्धा \nउगाच ती वेडी आशा तर राहणार नाही कि पुन्हा एकदा झाडाच्याच ठिकाणी रोप होईन आणि पुन्हा एकदा त्याचं झाड\nमी लावलेल एक झाड\nRe: मी लावलेल एक झाड\nRe: मी लावलेल एक झाड\nRe: मी लावलेल एक झाड\nमी लावलेल एक झाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://anil-shinde.blogspot.com/2017/11/alone.html", "date_download": "2018-05-27T01:25:08Z", "digest": "sha1:3ACPQAO2BNCEZPJRX4VDFC6GQF2BWVBU", "length": 2716, "nlines": 36, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde: Alone...", "raw_content": "\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-05-27T01:38:31Z", "digest": "sha1:IL2QKLHH6RU45SYU7D5JOOQXXVMPZUAI", "length": 4227, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२१७ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२१७ मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइ.स. १२१७ मधील जन्म\n\"इ.स. १२१७ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १२१० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०१३ रोजी ०२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/latur-news-forest-management-award-104622", "date_download": "2018-05-27T01:37:04Z", "digest": "sha1:NEFUQTB6YNEEEETZTGYQ6O6PHYEGGNTO", "length": 15860, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Latur news forest management award लांबाटा संयुक्त वन व्यवस्थापन समिती राज्यात प्रथम | eSakal", "raw_content": "\nलांबाटा संयुक्त वन व्यवस्थापन समिती राज्यात प्रथम\nगुरुवार, 22 मार्च 2018\nप्रथम पारितोषिकाचा चौथ्यांदा मान\nवनग्राम योजनेतील प्रथम पुरस्काराचा चौथ्यांदा मान जिल्ह्यातील समितीला मिळाला आहे. यापूर्वी शिराळा (ता. लातूर), देवर्जन (ता. उदगीर) व बडूर (ता. निलंगा) समितीला हा पुरस्कार मिळाला आहे. अंकोली (ता. लातूर) समितीला राज्यस्तरीय द्वितीय तर दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आग्रहामुळे खास मराठवाड्यासाठी सुरू झालेला मराठवाडा पातळीवरील पुरस्कारही करकट्टा, शिराळा व ममदापूर (ता. लातूर) व लासोना (ता. अहमदपूर) समित्यांना मिळाला आहे. यातच लांबोटा समितीला मिळालेल्या पुरस्काराने जिल्ह्यातील वन विभागाची मान राज्यात पुन्हा उंचावली आहे.\nलातूर : पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्ष लागवडीतून योगदान देत लांबोटा (ता. निलंगा) गावाने राज्यासमोर आदर्श ठेवला आहे. ग्रामस्थांनी वनक्षेत्रावर झालेले अतिक्रमण दूर करून त्यावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामुळे वन विभागाने हाती घेतलेल्या संत तुकाराम वनग्राम योजनेतून गावच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीला सन 2016 - 2017 चा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार जाहिर झाला आहे. आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त मुंबईत बुधवारी (ता. 21) झालेल्या कार्यक्रमात समितीच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.\nलोकसहभागातून वनक्षेत्राचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सरकारने 2007 - 2008 पासून संत तुकाराम वनग्राम योजना हाती घेतली आहे. या योजनेत वनक्षेत्र असलेल्या गावात लोकांच्या सहभागातून संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली. यात वनक्षेत्राचे संरक्षण तसेच वाढीसाठी उल्लेखनीय काम केलेल्या समित्यांना जिल्हा व राज्यपातळीवर पातळीवर पारितोषिक देऊन गौरवण्यात येते. वनग्राम योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात वन विभागाने जोरदार काम केले आहे. लांबोटा गावात पन्नास हेक्टर वन जमिनीचे क्षेत्र होते. त्यापैकी नऊ हेक्टरवर अतिक्रमण झाले होते. गावच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीने हे अतिक्रमण वाद होऊ न देता दूर केले व त्या ठिकाणी वृक्षलागवड केली. याची दखल घेऊन समितीची 2016 - 2017 या वर्षासाठी राज्यस्तरीय प्रथम पारितोषिकासाठी निवड केली आहे.\nयाच समितीची 2015 - 2016 या वर्षासाठी राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. प्रथम पुरस्काराचे वितरण मुंबईत बुधवारी झाले. समितीचे पदाधिकाऱ्यांसह उस्मानाबादचे विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर, सहायक वनसंरक्षक आर. जी. मुदमवार, निलंग्याचे वन परिक्षेत्र अधिकारी आय. एस. केंद्रे, वनपाल बालाजी मुदाळे व वनरक्षक दयानंद कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.\nप्रथम पारितोषिकाचा चौथ्यांदा मान\nवनग्राम योजनेतील प्रथम पुरस्काराचा चौथ्यांदा मान जिल्ह्यातील समितीला मिळाला आहे. यापूर्वी शिराळा (ता. लातूर), देवर्जन (ता. उदगीर) व बडूर (ता. निलंगा) समितीला हा पुरस्कार मिळाला आहे. अंकोली (ता. लातूर) समितीला राज्यस्तरीय द्वितीय तर दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आग्रहामुळे खास मराठवाड्यासाठी सुरू झालेला मराठवाडा पातळीवरील पुरस्कारही करकट्टा, शिराळा व ममदापूर (ता. लातूर) व लासोना (ता. अहमदपूर) समित्यांना मिळाला आहे. यातच लांबोटा समितीला मिळालेल्या पुरस्काराने जिल्ह्यातील वन विभागाची मान राज्यात पुन्हा उंचावली आहे.\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nव्यवहार चलन पद्धतीने व्हावेत : इलेक्‍ट्रिक व्यापाऱ्यांची मागणी\nपुणे : 'पन्नास हजार रुपयांवरील व्यवहारांसाठी करण्यात आलेल्या ई-वे बिलाच्या सक्तीने व्यापाऱ्यांना त्रास होत असून, किमान एका शहरातील दोन...\nपुरंदरमधील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना घरघर\nपरिंचे : पुरंदर तालुक्‍यातील दहा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांपैकी सहा योजना बंद आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था असून, या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-ex-corporator-fighting-100907", "date_download": "2018-05-27T01:37:17Z", "digest": "sha1:5ZMIYH3DQWJTLSTVXLEAXZKYTOJ2D5LG", "length": 11835, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news ex corporator fighting पुणे - चिंचवडमध्ये माजी नगरसेवकावर मारहाणीचा गुन्हा | eSakal", "raw_content": "\nपुणे - चिंचवडमध्ये माजी नगरसेवकावर मारहाणीचा गुन्हा\nशनिवार, 3 मार्च 2018\nपिंपरी (पुणे) : माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे व तीन जणांनी एकास मारहाण केल्या प्रकरणी केली चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत कोऱ्हाळे, चंद्या, चंद्याचा भाऊ आणि प्रसाद जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.\nपिंपरी (पुणे) : माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे व तीन जणांनी एकास मारहाण केल्या प्रकरणी केली चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत कोऱ्हाळे, चंद्या, चंद्याचा भाऊ आणि प्रसाद जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.\nसागर रमेश कोंडे (वय 42, रा. दत्तवाडी, पुणे) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी कोंडे हे काही कामानिमित्त चिंचवडगाव बस थांब्याजवळील अरिहंत हॉटेलसमोर थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी प्रसाद जाधव याने तुम्ही येथे कशाला परत आलात, परत येथे आलात तर तुमचे हातपाय तोडून टाकेल, अशी धमकी दिली. तसेच चंद्या याने दातऱ्या असलेल्या मुठीने कोंडे यांच्या डोक्‍यात मारहाण केली. अनंत कोऱ्हाळे यांनी लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर चंद्याच्या भावानेही लाथा मारल्या. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत महाले करीत आहेत.\nकोऱ्हाळे हे मागील पंचवार्षिकमध्ये मनसेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी त्याने त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला व शिवसेनेच्या तिकिटावर चिंचवडगाव प्रभाग क्रमांक १८ मधून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nमोदी सरकारची चार वर्षांतली मर्मदृष्टी (प्रा. प्रकाश पवार)\nराजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, \"राजकारण म्हणजे लोकांचं...\nपुण्यात विद्यालयाच्या कर्मचाऱ्यास मुलांकडून बेदम मारहाण\nपुणे : येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानातून महाविद्यालयीन कर्मचाऱ्याची दुचाकी ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-truck-accident-111927", "date_download": "2018-05-27T01:46:11Z", "digest": "sha1:VIJCLNSGBV2HEL4QGMXS63E6JD5242RH", "length": 14992, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon truck accident कापसाने भरलेला ट्रक उलटला; नऊ मजुर जखमी | eSakal", "raw_content": "\nकापसाने भरलेला ट्रक उलटला; नऊ मजुर जखमी\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nजळगाव : बोदवड येथून कापूस भरून धुळ्याकडे जाणारा आयशर ट्रक पाळधी बायपास जवळ अचानक फेल होवुन उलटल्याने झालेल्या अपघातात नऊ मजूर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावर भरदुपारी पावणे तीन वाजेला घडलेल्या या अपघातात जखमींना जिल्हारुग्णालयात उपाचारार्थ दाखल करण्यात आले असुन ट्रकच्या केबीनवर बसलेले दोघे तरुण खाली फेकेले जावुन समोरुन आलेल्या ट्रक आले. सुदैवाने समोरचा ट्रक जागच्या जागीच थांबलाअसल्याने दोघांचा जिव वाचला.पाळधी औटपोस्टला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.\nजळगाव : बोदवड येथून कापूस भरून धुळ्याकडे जाणारा आयशर ट्रक पाळधी बायपास जवळ अचानक फेल होवुन उलटल्याने झालेल्या अपघातात नऊ मजूर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावर भरदुपारी पावणे तीन वाजेला घडलेल्या या अपघातात जखमींना जिल्हारुग्णालयात उपाचारार्थ दाखल करण्यात आले असुन ट्रकच्या केबीनवर बसलेले दोघे तरुण खाली फेकेले जावुन समोरुन आलेल्या ट्रक आले. सुदैवाने समोरचा ट्रक जागच्या जागीच थांबलाअसल्याने दोघांचा जिव वाचला.पाळधी औटपोस्टला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.\nबोदवडसह भुसावळ येथून कापूस भरून धुळ्याकडे जाणारा आयशर क्र (एमएच.19. ए.ए. 1080) ट्रक पाळधी बायपासवरुन एरंडोलच्या दिशेने जातांना अचानक जागच्याजागी ट्रक थांबुन कलंडल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर घडली. अपघातग्रस्त ट्रकच्या केबीनवर बसलेल्या मजुरांसह प्रवासी खाली फेकेले जावुन जखमी झाले. जखमींमध्ये सोमेश नामदेव चौधरी (वय- 24) , भाऊसाहेब पाटील (वय- 30), रितेश गोकुळ मराठे (वय- 20) , सुनिल शिवदास सैदाणे (वय 41), सुरेश सोमा मोरे (वय 40), दिनेश देविदास पाटील (वय 25) , प्रदिप रणछोड लोहार (वय 39), गुलाब पौलाद मोरे(वय 40), समाधान अंकुश पाटील (वय 34) (रा. सर्व मुकटी ता. जि. धुळे) हे जखमी झाले आहे. अपघात घडताच रस्त्यावरुन ये-जा करणारे वाहन धारक व पाळधी ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना शासकिय 108 ऍम्बुलन्स आणि सहकारमंत्री गुलाबराव पाटील यांच्या ऍम्बुलन्सद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पाळधी औटपोस्टला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.\nधावता ट्रक जागीच थांबला\nकापसाने भरलेला ट्रक पाळधी गावाजवळ बायपास रोडवरुन जात असतांना अचानक ट्रक फेलहोवुन कलंडला, महामार्गावर रस्त्याच्या मधोमध ट्रक उलटून मजुर फेकले गेल्याने दोन्ही बाजुची वाहतुक पुर्णत:ठप्प झाली होती. अपघातग्रस्तांना रुग्णालयात रवाना केल्यावर ट्रक आणि विखुरलेला कापुसमाल उचलण्यात येवुन वाहतुक सुरळीत करण्यात आली.\nट्रकखाली सापडुनही दोघे बचावले\nकापसाच्या ट्रकवर बसलेले मजुर प्रवसी रितेश मराठे व सोमनाथ चौधरी हे दोघे तरुन अपघातग्रस्त आशरच्या ट्रकवर बसलेले होते. अपघात घडला त्यावेळी दोघेही समोरच्या बाजुने फेकले गेले. दोघ तरुण खाली कोसळताच एरंडोलकडून जळगावकडे येणाऱ्या दुसऱ्या ट्रकचालकाने पसंगावधान राखत ट्रक जागच्याजागी थाबवला. रितेश व सोमनाथ दोन्ही तरुणांवर ट्रक आला असतांना सुदैवाने चाकाखाली न आल्याने दोघांचे प्राण वाचले. मृत्युवशी थेट भेटगाठ घडल्याचा हा प्रसंग दोघा तरुणांनी सांगीतला.\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nप्रेमाची 'सेकंड इनिंग' (आदित्य महाजन)\nराम कपूर आणि साक्षी तंवर यांची \"केमिस्ट्री' रसिकांची अतिशय आवडती. तिचा पुन्हा एकदा अनुभव देणारी \"कर ले तू भी मोहब्बत' ही वेब सिरीज प्रेमाच्या \"सेकंड...\nपुणे-सोलापूर महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा\nकळस : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची वाढती संख्या विचारात घेता हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याचे बोलले जात आहे. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/ahmadnagar/babbemban-agitation-against-water-tax-hike-municipal-corporation-youth-congress/", "date_download": "2018-05-27T01:37:55Z", "digest": "sha1:MOUPY46GDPM3RMYAXF4AVEJFV7NFXHBJ", "length": 27043, "nlines": 355, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Babbemban Agitation Against The Water Tax Hike In The Municipal Corporation Of Youth Congress | पाणीपट्टी दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे नगर महापालिकेत बोंबाबोंब आंदोलन | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nपाणीपट्टी दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे नगर महापालिकेत बोंबाबोंब आंदोलन\nअहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील पाणीपट्टीत सुमारे एक हजार रुपयांनी दरवाढीची शिफारस केली आहे. याच्या निषेधार्थ शहर युवक काँग्रेसच्या वतीने तेलीखुंट चौकात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांनी रिकामे हंडे घेवून सहभाग घेतला.\nअहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील पाणीपट्टीत सुमारे एक हजार रुपयांनी दरवाढीची शिफारस केली आहे. याच्या निषेधार्थ शहर युवक काँग्रेसच्या वतीने तेलीखुंट चौकात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांनी रिकामे हंडे घेवून सहभाग घेतला. पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, जेवढे दिवस नळाला पाणी येते, तेवढ्याच दिवसांची पाणीपट्टी आकारण्याची मागणी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.\nयुवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गौरव ढोणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मुबीन शेख, गणेश भोसले, अमित चव्हाण, मयुर पाटोळे, सागर आडसुळ, पप्पू साळवे, मयुर उन्हाळे आदींनी सहभाग घेतला़ युवक काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरात चार ते पाच वर्षापासून दिवसाआड पाणी पुरवठा चालू आहे. ३६५ दिवसांची पाणीपट्टी आकारुन १५० दिवसांचेच पाणी देण्यात येते. याप्रमाणे पाणीपट्टी देखील १५० दिवसांचीच आकारण्यात यावी. पाणी पुरवठा योजनेचा खर्च व उत्पन्न याचा मेळ घालण्यासाठी पाणीपट्टी वाढ हा पर्याय नसून, शहरातील बेकायदा नळ कनेक्शन शोधणे व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे, बोगस नळ कनेक्शन नियमीत करावेत, पाणी पुरवठा व्यवस्थेचे वॉटर आॅडिट करावे, बेकायदा व बोगस नळ कनेक्शनला जबाबदार असणा-या पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी व अधिका-यांवर आयुक्तांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. पाणीपट्टीतील प्रस्तावित दरवाढ मागे घेऊन नगरकरांना सुरळीत पाणी पुरवठा करावा, अशी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपथदिव्यांसाठी राष्ट्रवादीचा नगर महापालिकेत ठिय्या\nनगर तालुक्यात तूर खरेदी केंद्र सुरू : आॅनलाईनमुळे विक्रीसाठी लाईन बंद\nशिक्षण हक्क कायदा : नगर जिल्ह्यात पहिलीसाठी ५ हजार २१४ जागा रिक्त\nमोदींच्या 'त्या' वक्तव्यानंतर किरेन रिजिजूंनी शेअर केला शुर्पणखेचा व्हिडीओ\nभारत तुमच्या पिताश्रींचा देश आहे का\nनेप्ती उपबाजारात कांद्याचा वांदा; भाव पडल्यामुळे शेतक-यांनी केले आंदोलन\nविहिरीत पडलेला बिबट्या सुखरुप बाहेर\nजिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान\nआमच्या नादाला लागू नका - प्रताप ढाकणे\nग्रामस्थांसह तलाठ्याला डांबून वाळूचा डंपर पळविला : गोदावरी नदीपात्रातील घटना\nशेवगावमध्ये डाक सेवकांचा संप सुरुच\nकलाकेंद्राला परवानगी : जामखेड तालुक्यातील मोहाती ग्रामसभेत गोंधळ\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/11712", "date_download": "2018-05-27T01:11:47Z", "digest": "sha1:IKIEADTJXEURBV75WK26FEZRHG6PM2SP", "length": 3644, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुणे-५२ Premier वृत्तांत : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमराठी भाषा दिन २०१८\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुणे-५२ Premier वृत्तांत\nअमर आपटे येतोय.... लवकरच, बावन्नपानी या मायबोली माध्यम प्रायोजकांनी प्रसिद्ध केलेल्या बाफ मुळे 'पुणे ५२' या चित्रपटा विषयी बरच कुतुहल निर्माण झालं होत. 'पुणे ५२' - चित्रबोध शब्दशोध' आणि 'काय बदललं' या स्पर्धां मधे सहभागी झाल्यावर या चित्रपटात गुंतणे सहाजिकच होत. शुभारंभाचा खेळ मुंबईत होणार असल्याचे शुभवर्तमान कळल्यावर चिन्मयला मेल करुन टिकीट बुक केलं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-paryatan-sangeeta-shirish-kulkarni%C2%A0-1331", "date_download": "2018-05-27T01:01:03Z", "digest": "sha1:SQPD7AUELMMK5S3OIACVHMOYCADLSOPS", "length": 24806, "nlines": 117, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Sangeeta Shirish Kulkarni | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. संगीता शिरीष कुलकर्णी, नगर\nगुरुवार, 22 मार्च 2018\n‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत.\nगिर्यारोहकांना हिमालयाचे अतीव आकर्षण असते. पण हिमालय जेव्हा आपली वेगवेगळी रूपे दाखवू लागतो, तेव्हा त्याच्याशी सामना करणे एक वेगळे आव्हान असते. हिमालयाच्या कुशीत वसलेला देखणा लेह-लडाखचा प्रदेश डिसेंबरच्या थंडीने गारठू लागला की येथील नद्याही गोठू लागतात. जानेवारी फेब्रुवारीमध्ये या नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने घट्ट बर्फाच्या चादरीवरुन केलेली चढाई म्हणजेच ‘चादर’ ट्रेक.\n‘चादर’ नावातच सर्वकाही येते. उणे तापमानामुळे एरवी खळखळ वाहणाऱ्या झंस्कार नदी गोठून बर्फाच्या चादरीसारखी पसरते. प्रत्येक निसर्गप्रेमी ट्रेकरला अतिशय आव्हानात्मक वाटणारा, खडतर असा हा ट्रेक नेहमीच खुणावत असतो आणि म्हणूनच आम्ही हे धाडस करायचं ठरवले. अहमदनगरच्या गिर्यारोहक प्रशांत अमरापुरकरच्या नेतृत्वाखाली आम्ही हा ट्रेक करण्याचे ठरवले.\nया ट्रेकच्या आधी चारच महिन्यापूर्वी ‘एव्हरेस्ट बेस कॅंप’चा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केल्यामुळे आमची मानसिक तयारी चांगली होती. तसेच अति उंचावरील विरळ हवामानामुळे असणारी ऑक्‍सिजनची कमतरता, कमी तापमान, रोजच्या तासनतास चालण्यामुळे येणारा थकवा व होणारी दमछाक यांना तोंड देण्यास आमची शारीरिक तयारीही उत्तम होती. म्हणूनच लेह विमानतळावरील उणे १२ अंश सेल्सिअस तापमानातही आम्ही विश्‍वासाने उतरलो. पुढील दोन दिवस वातावरणाशी व थंडीशी जुळवून घेण्यासाठी लेहमध्येच मुक्काम ठोकला.\nतिसऱ्या दिवशी लेहपासून ८५ किमी अंतरावरील ‘चिलिंग’ या गावाकडे निघालो. मुख्य रस्ता सोडून बस आत वळवल्यानंतर काही वेळातच आम्हाला ‘चादर’ची झलक दिसू लागली. डाव्या बाजूला खोलवर वाहणाऱ्या नदीत मध्येच कागदी होड्याप्रमाणेच बर्फाचे थर तरंगत होते, तर नदीच्या काठाजवळ काही भागात बर्फाची चादरच तयार झाली होती. उंचावरून खळखळत येणारी ‘झंस्कार’ नदी जिथे संथ वाहणाऱ्या ‘सिंधू’ नदीला मिळते त्या संगमाचे उंचावरून दिसणारे सौंदर्य विलोभनीय, अक्षरशः भुरळ घालणारे होते. तेथून पुढे मात्र एका बाजूला उंचच उंच भुसभुशीत दगड मातीचे डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी व त्यातून वाहणारा झंस्कार नदीचा प्रवाह. यांच्यामधून जाणारी धुळीने माखलेली, दगडधोंड्यांची खडबडीत ४ फुटी वाट होती. या वाटेने पुढचा २५ किमीचा प्रवास करायचा होता. वाटेत एका ठिकाणी दरड कोसळल्यामुळे तासभर थांबावे लागले. पण ठरल्या ठिकाणी उशिरा का होईना आम्ही पोहचलो.\nआमच्या मागील गाडीतून आमच्या बरोबर सर्व ताफा, पोर्टर, गाइड, खानसामा यांची १६ जणांची टीम जय्यत तयारीनिशी उतरली. अगदी स्टोव्ह, रॉकेलपासून ते मीठ-मोहरीपर्यंत आमचे राहण्याचे तंबू व सामान सर्व काही घेऊन ते आमच्या बरोबरीने चालणार होते. सर्व सामानाची जुळवाजुळव करून ४ फळकुट जोडून त्याला खालून रबरी टायरचा तुकडा लावून तयार केलेल्या ‘स्लेज’ या ओढगाडीवर सामान टाकून ते तरातरा बर्फावरुन चालू लागले. आम्ही सर्वजण मात्र त्या बर्फावर पहिले पाऊल कोण टाकणारी याची वाट पहात होतो. त्यात आमच्या रबरी बुटांना अजिबातच पकड नव्हती. आमची समस्या आमचा गाइड ‘ग्यात्से’च्या लक्षात आली. चटकन तो पुढे आला. प्रत्येकाला हातातला धरून बर्फावर उतरवले व एकेक पाऊल टाकत बर्फावरुन कसे चालायचे ते शिकवले. बालपणी आई-बाबांनी बोट धरून शिकवले असेल तसेच.\nआज फक्त पाचच किमी चालायचे होते. पण बर्फावरुन पाऊल मोजून टाकत असताना भारीच कसरत होती. मध्येच कुणी घसरून पडत होते, तर कुणी पडण्याच्या भीतीने चालतच नव्हते. वेळ खूप लागत होता. सूर्य डोंगराआड जाण्याच्या तयारीत होता. गारठा वाढत चालला होता. पण बर्फावरुन चालताही येत नव्हते. भीतीने एरवी घाम फुटतो म्हणतात. पण मात्र सर्व स्नायू गोठून गेले होते. कसेबसे ३ तासानंतर साडेचार वाजता मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. पोहोचताक्षणी हातात आयत्या आलेल्या गरमागरम कॉफीची किंमत काय ते इथेच समजले.\nपाच वाजताच अंधारू लागले. इथे सूर्य मावळतीला क्षितिजाकडे जाण्याचा विषयच नव्हता. उंच डोंगराकडे एकदा का तो दिसेनासा झाला की थंडीचा झपाटा सुरू व्हायचा. मिनीटागणिक तापमान कमी होत जाते. तासाभरात रक्त गोठवून टाकणाऱ्या थंडीत इथल्या खडतर आव्हानांची जाणीव होऊ लागली. लक्षात येऊ लागले की इथली लढाई फक्त प्राणवायूच्या कमतरतेशी नाही, तर खरी लढाई आहे. रक्त व हाडे गोठवणाऱ्या अतिशीत तापमानाशी व गोठलेल्या नदीवरून येणाऱ्या बोचऱ्या वाऱ्याशी. शिवाय हातापायाला सतत येणाऱ्या मुंग्या व डोकेदुखी हा त्रास वेगळाच.\nसंध्याकाळी ६ वाजताच येथे मिट्ट काळोख पसरतो. ८-१० जण कसेबसे बसू शकतील अशा ‘प्रशस्त’ तंबूत आम्ही जेवणासाठी एकत्र जमलो. स्टोव्ह पेटवून थोडीशी ऊब निर्माण केली आणि गरमागरम जेवणावर ताव मारला. फार काळ तिथेही बसणे शक्‍य नव्हते. त्यामुळे टॉर्चच्या प्रकाशात प्रत्येकजण आपापला तंबू शोधण्याच्या प्रयत्नात असतानाच अचानक वर आकाशाकडे लक्ष गेले. पाऱ्याप्रमाणे चकाकणारा पूर्णाकृती चंद्रमा व चौफेर विखुरलेल्या कोट्यवधी तारका ते विलोभनीय दृश्‍य डोळ्यांच्या कॅमेरात बंदिस्त करताना कोणी त्या उणे तापमानालाही जुमानत नव्हते. अति गारठ्याचा त्रास झाला, तर दुसऱ्या दिवशी चालणं कठीण होणार होतं. म्हणून चटदिशी सर्वजण तंबूत शिरले व स्लिपिंग बॅगमध्ये घुसून झोपण्याचा प्रयत्न करू लागले. एवढ्या थंडीत कोणी गाढ झोपू तरी कसा शकणार दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत सर्वजण गरमागरम कॉफी व नाश्‍ता घेऊन ‘चद्दर’ तुडवण्यासाठी सज्ज झाले होते. या जीवघेण्या थंडीचा सामना करण्यासाठी सगळ्यांनी कपड्यांचे एकावर एक चार थर, हातमोजे, टोप्या, कानपट्टी, नाकपट्टी, मफलर असा जामानिमा चढवला होता. या तयारीनंतर रात्रीच्या -२८ अंश सेल्सिअस तापमानानंतर -१८ अंश सेल्सिअस तापमानात चक्क उबदार वाटू लागले होते. चालताना शरीरात ऊर्जा निर्माण होते त्यामुळे दिवसा बर्फावरुन चालताना गारठा त्रासदायक वाटत नव्हता. पण ‘थांबला तो संपला’ या म्हणीनुसार चालताना थांबले की लगेच शरीर गारठ्याने थरथरु लागायचे. या गोठलेल्या नदीची कितीतरी रूपे बघायला मिळाली. कुठे स्वच्छ, नितळ, काचेप्रमाणे पारदर्शक, तर कुठे संगमरवराप्रमाणे शुभ्रधवल व टणक दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत सर्वजण गरमागरम कॉफी व नाश्‍ता घेऊन ‘चद्दर’ तुडवण्यासाठी सज्ज झाले होते. या जीवघेण्या थंडीचा सामना करण्यासाठी सगळ्यांनी कपड्यांचे एकावर एक चार थर, हातमोजे, टोप्या, कानपट्टी, नाकपट्टी, मफलर असा जामानिमा चढवला होता. या तयारीनंतर रात्रीच्या -२८ अंश सेल्सिअस तापमानानंतर -१८ अंश सेल्सिअस तापमानात चक्क उबदार वाटू लागले होते. चालताना शरीरात ऊर्जा निर्माण होते त्यामुळे दिवसा बर्फावरुन चालताना गारठा त्रासदायक वाटत नव्हता. पण ‘थांबला तो संपला’ या म्हणीनुसार चालताना थांबले की लगेच शरीर गारठ्याने थरथरु लागायचे. या गोठलेल्या नदीची कितीतरी रूपे बघायला मिळाली. कुठे स्वच्छ, नितळ, काचेप्रमाणे पारदर्शक, तर कुठे संगमरवराप्रमाणे शुभ्रधवल व टणक वरच्या गोठलेल्या थराखालून वेगाने वाहणारा प्रवाह दिसायचा व आवाजही यायचा. तिथे पाय ठेवताना मात्र काळजाचा ठोका चुकायचा. मार्गदर्शक पुढे लोखंडी सळईने बर्फावर ठोकून अंदाज घेत मार्ग काढत असला, तरी ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ असे होते. आमच्यातल्या एकाचा तो अनुभव घेऊन झाल्यामुळे सर्वांनी जीव मुठीत घेऊनच हा पट्टा पार केला. एखाद्या ठिकाणी मोडलेल्या चद्दरवरुन नदी ओलांडताना लांब उडीचीही सवय हवीच. या सर्व थरारातही एक विलक्षण मज्जा होती, वेगळाच अनुभव होता. निसर्गाची ही किमया आम्ही अनुभवत होतो. दोन्ही बाजूंनी उभ्या पर्वतरांगा व त्यामधून जाणारी ही गोठलेली पांढरीशुभ्र नदी. पर्वतही अक्राळविक्राळ, अतिभव्य पण राकट, उघडे-बोडखे, रुक्ष, झाडाझुडपांच्या हिरवाईचा लवलेशही नसणारे. पण काही ठिकाणी मात्र विविधरंगी पिवळसर, तांबूस, सोनेही छटा असणारे. बहुस्तरीय खडकांचे असल्यामुळे अजबच भौमिकित आकृत्यांचे भास त्यात होत होते. सर्वदूर इथे मात्र कायम एक भयाण शांततेचा पगडा होता. जीवंतपणाचे एकही लक्षण इथल्या निसर्गाला नव्हते. ना हिरवी झाडे, ना पान फुले, त्यामुळे ना पक्ष्यांचा किलबिलाट ना प्राण्यांची चाहूल. या वर्षाचा आमचाच पहिला ग्रुप असल्यामुळे आम्हाला ट्रेक संपेपर्यंत एकही व्यक्ती भेटली नाही. संध्याकाळी मुक्कामी पोहोचलो की मात्र आजूबाजूला आमचा संपूर्ण ताफा असायचा. खाली साचलेला बर्फ सरकवून ठोकलेल्या लाल-पिवळ्या तंबूत सामान सरकवले की निसर्गाचा मनमुराद आनंद लुटायचा. सूर्यास्तापर्यंत समोरच उभ्या विविधरंगी डोंगररांगा, त्यांच्या पल्याड जाणारा सूर्य, मध्येच डोकावणारी त्याची किरणे, कुठे खळखळ वाहणारी तर कुठे गोठलेली नदी, एकदाच दृष्टीस पडलेला २५ हजार फूट उंचावरील हिमालयीन मेंढ्यां ‘ताहर’ चा कळप. हे सौंदर्य न्याहाळताना थंडीची जाणीवदेखील होत नसे. पण हुडहुडी भरू लागली की मावळतीची जाणीव व्हायची. पुढे अगदी नकोसी वाटणारी रात्र आ वासून उभी असायची.\nएवढ्या सगळ्या खडतर आव्हानांना सामोरे जातही पुढे जायचेच. त्यात एक जिद्द होती. असंख्य मोठमोठे गोठलेले धबधबे व त्यातील बर्फाचे जाळे पाहून सर्व थकवा दूर पळाला. ही सगळी दृश्‍यं कॅमेरात टिपून परतीच्या वाटेवर निघालो.\nहा प्रवास डोळ्यात साठवून अजिबातच त्रासदायक वाटत नव्हता. एकतर त्या थंडीची, बर्फावरुन चालण्याची व घसरून पडण्याची आता सवय झाली होती. ट्रेक पूर्णत्वाला नेऊ शकलो याचा अतीव आनंद होता. स्वतःलाच मानसिक व शारीरिक क्षमता चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा अभिमान होता.असा हा आगळा वेगळा अविस्मरणीय अनुभव. पण एक गोष्ट मात्र नक्की की अगदी सहज, तयारी न करता, गंमत म्हणून करण्याचा हा ट्रेक नाही. मानसिक व शारीरिक तयारीबरोबरच कडाक्‍याच्या थंडीशी चार हात करण्याची तयारी असेल, तरच हा ट्रेक करावा.\nकॅनडा हा सृष्टीसौंदर्याने नटलेला देश आहे. या सुंदर प्रदेशात भटकण्याची संधी आम्हाला...\nजगातलं पहिलं चित्र (भाग २)\n... मार्सेल, जॅक, जॉर्ज आणि सायमन भुयारातून हळूहळू पुढं चालले होते. मार्सेलच्या...\nमहाराष्ट्रातील गडकोट जाणीवपूर्वक पाहायला बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही गोष्ट...\nकबूल केल्याप्रमाणं मुलं अकरा वाजता आली. ऊन चांगलं तापलं होतं. नंदूनं विचारलं, ‘आजी,...\nअरेंज्ड मॅरेजमध्ये पहिली भेट फक्त मुला मुलीने बाहेर घ्यावी, की आई वडिलांबरोबर/...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2013_11_01_archive.html", "date_download": "2018-05-27T01:16:15Z", "digest": "sha1:IVVJF2XDM3B264KI6IL2BUNCE2AZTWY3", "length": 14931, "nlines": 126, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: November 2013", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nयंदाची दिवाळी संपताक्षणी पुढच्या दिवाळीचे वेध लागावेत इतका, हा आवडीचा नि खासमखास असा सण. नवरात्र सुरू झाले की दिवाळीची चाहूल लागते. मनात आपसूकच उत्साहाचे वारे जोमाने वाहू लागतात. आपल्याकडे एक वेगळेच भारलेपण, माहोल तयार होऊ लागतो. जिकडे पाहावे तिकडे एक नवेपण, कोरेपण, चकाकी दिसू लागते. घरोघरी नवीन खरेदीचे बेत घाटू लागतात. आजकाल आपण बाराही महिने खरेदी करत असतो. त्यासाठी वेगळे असे काहीही कारण लागत नसले तरीही दिवाळीत आवर्जून खरेदी होतेच. खरे तर दिवाळी हा काही गणेशोत्सवासारखा ऑफिशियली सार्वजनिक सणांमध्ये मोडणारा सण नाही. आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचा उत्सव. पण त्याची लागण मात्र सार्वजनिक आहे. अगदी महालापासून झोपडीपर्यंत आनंदाचे भरते सहजी घेऊन येणारा उत्सव.\nहे झाले मायदेशाचे. जे पोटापाण्याकरिता, शिक्षणाकरिता परदेशी राहतात त्यांच्यासाठी दिवाळी हे एक आगळे-वेगळे प्रकरण आहे. दिवाळीचा सण म्हणजे आनंदी आनंद. मायदेशातील दिवाळी मनात घेऊनच जो तो जिथे असेल तिथे दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही परदेशी आलो ते एका छोट्याशा गावात. सुदैवाने तिथे इतक्‍या प्रचंड मराठी फॅमिलीज होत्या, की खरोखरच आपण मुंबईबाहेर आहोत असे वाटलेच नाही. दिवाळी अतिशय उत्साहात साजरी होत असे. अगदी रांगोळ्या, तोरणे, फराळाची देवाण-घेवाण, विकेंडला सकाळी एकत्र जमून केलेला फराळ, पाडवा व भाऊबीजेचे ओवाळणे, मुलांचे-मोठ्यांचे फुलबाज्या, भुईचक्र व नळे उडवणे, आम्हा बायकांची पैठण्या, दागिने घालून चाललेली टिपिकल लगबग. आपल्यासारखा रस्तोरस्ती माहोल नसला तरी मनात व विकेंडला जमून दिवाळीची मजा लुटली जात होती. बेसमेंटमध्ये छोटेखानी गाण्याची मैफलही झडत असे.\nहे सुख सुरवातीची सात वर्षे छान साजरे झाले. मग दुसऱ्या राज्यात स्थलांतर झाले. तिथे आजूबाजूला कोणीही भारतीय दिसेना. कुठलाही सण हा फक्त कालनिर्णय व जालावरच कळू लागला. आता हेच पाहा नं, बाहेर पारा उतरला ४० फॅरनाईटवर. जाडे जाडे कोट चढवायला सुरवातही झाली. बरे शेजार-पाजार आपला देशी असावा तर तोही नाही. अगदी सख्खा शेजारी आफ्रिकन अमेरिकन. त्याच्या पलीकडे हिस्पॅनिक आणि अलीकडे चायनीज. एकही देशी जवळपास नाही. तरीही विचार केला या सख्ख्या शेजाऱ्यांना फराळ नेऊन द्यावा. त्यांनाही आपल्या या आनंदाची तोंडओळख करून द्यावी. पण फराळामागोमाग प्रत्येकाला हे कशापासून बनविले आहे हे सांगून सांगून तोंड दुखेल, वर त्यांना कितपत समजेल आणि आवडेल कोण जाणे. म्हणून मग विचार कॅन्सल. त्यापेक्षा त्यांना डिसेंमध्ये केक द्यावा ते उत्तम व सेफ.\nमग काय, घरातल्या घरातच आम्ही दिवाळी साजरी करायची ठरवलीये. हरकत नाही. दिवाळी मनात इतकी भिनलेली आहे की अगदी दोघेच असलो तरी साजरी होईलच. ओघाने फराळही आलाच की. घराघरातून खमंग वास येऊ लागलेत असे इथे नसले तरी आपल्या स्वत:च्या घरात हे असे वास दरवळायला हवेतच. दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी जोरावर आहे. हल्ली गोडधोड डाएटिंगमुळे मागेच पडलेय. वर्षभर काय ते डाएट-बिएट तब्येतीत करावे आणि दिवाळीत मनाचे लाड करावेत. म्हणूनच निदान दिवाळीच्या मंगलमयी पहाटे... सकाळीही चालेल....(का ते कळले नं... \"लाडू खायला नरकात पडलेले असलो तरी नो प्रॉब्लेम...') लाडू खायचेच. तशात लेक म्हणाला, \" आई, डबा भरून पाठव. सगळे मित्र वाट पाहत आहेत. लवकर पाठव.'' मग दुप्पट उत्साह आला व त्याच्या डब्याबरोबरच माझ्या मित्र-मैत्रिणींचेही डबे कुरियरकडे गेले. प्रत्यक्ष शुभेच्छा न देता आल्या तरी स्काईपवर मैफल जमवता येईल, फटाक्‍यांची आतषबाजीही लुटता येईल. दिवाळीचा प्रकाशोत्सव मनभर साजरा होईल.\nतुम्हालाही शुभेच्छा द्यायच्यात. चला तर मित्र-मैत्रिणींनो, कंदील, फटाके, पणत्या, फराळाचे ताट व अनेक शुभेच्छा तुमच्यासाठी घेऊन आलेय. \" ही दिवाळी व नवीन वर्ष तुम्हा-आम्हाला सुखसमाधानाचे व समृद्धीचे जावो. सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत ही दिवाळी व नवीन वर्ष तुम्हा-आम्हाला सुखसमाधानाचे व समृद्धीचे जावो. सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत \n( इसकाळ मधे छापून आलेला लेख )\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 7:58 AM 13 टिप्पणी(ण्या)\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nमाझ्या सगळ्या वाचकांना व मित्रमैत्रिणींना\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 9:26 AM 11 टिप्पणी(ण्या)\nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/bad-odor-no-your-password/", "date_download": "2018-05-27T01:33:17Z", "digest": "sha1:4GDFIWJGLIDWRYX4OL526ZBUYDXEPT5F", "length": 32515, "nlines": 362, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Bad Odor! No Your Password | घामाची दुर्गंधी ! नव्हे तुमचा पासवर्ड | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nअनेक वर्षांपासून आपण विविध टीव्ही सिरियल्स, तसेच चित्रपटांमध्ये बघत आलो आहोत की , एखाद्या खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस श्वानपथकाची मदत घेतात. म्हणजे घटनास्थळी पडलेल्या वस्तू किंवा खुनासाठी वापरलेल्या हत्याराला खून करणाऱ्याचा झालेल्या स्पर्शाच्या वासावरून ते श्वान खुन्याचा माग घेण्याचा प्रयत्न करते. यावरून असे सिद्ध होते कि प्रत्येक माणसाच्या शरीराचा वास हा भिन्न असतो. हाच धागा पकडून स्पेनमधील काही शास्त्रज्ञांनी माणसाच्या शरीराचा वास म्हणजेच घाम हा सुद्धा प्रत्येकाची स्वतंत्र ओळख बनू शकतो,असे सिद्ध केले.म्हणजेच तुमच्या शरीराचा वास (घाम) हाच भविष्यात तुमचा पासवर्ड म्हणून सिद्ध होईल.\nठळक मुद्देस्पेनमधील काही शास्त्रज्ञांनी माणसाच्या शरीराचा वास म्हणजेच घाम हा सुद्धा प्रत्येकाची स्वतंत्र ओळख बनू शकतो,असे सिद्ध केले.म्हणजेच तुमच्या शरीराचा वास (घाम) हाच भविष्यात तुमचा पासवर्ड म्हणून सिद्ध होईल.पूर्वी सही ही एकमेव ओळख होती. बँकेत सुद्धा विविध व्यवहार करताना सही हा एकमेव आधार होता. त्यानंतर विविध ठिकाणी प्रवेश करताना गेटवर सही घेतली जात होती.त्यानंतर जमाना आला तो फिंगर पास मशीन आणि फेस डिटेक्शन मशीनचा. आता तर या सोबतच व्हाईस डिटेक्शन, आयरीस डिटेक्शन आणि त्याही पुढचे एक पाऊल म्हणजे बॉडी ओडर डिटेक्शन, अर्थात घामाची दुर्गंधी म्हणजेच एक स्वतंत्र ओळख म्हणून हे तंत्रज्ञान लोकप्रिय होऊ शकते.\nअनेक वर्षांपासून आपण विविध टीव्ही सिरियल्स, तसेच चित्रपटांमध्ये बघत आलो आहोत की , एखाद्या खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस श्वानपथकाची मदत घेतात. म्हणजे घटनास्थळी पडलेल्या वस्तू किंवा खुनासाठी वापरलेल्या हत्याराला खून करणाऱ्याचा झालेल्या स्पर्शाच्या वासावरून ते श्वान खुन्याचा माग घेण्याचा प्रयत्न करते. यावरून असे सिद्ध होते कि प्रत्येक माणसाच्या शरीराचा वास हा भिन्न असतो. हाच धागा पकडून स्पेनमधील काही\nशास्त्रज्ञांनी माणसाच्या शरीराचा वास म्हणजेच घाम हा सुद्धा प्रत्येकाची स्वतंत्र ओळख बनू शकतो,असे सिद्ध केले.म्हणजेच तुमच्या शरीराचा वास (घाम) हाच भविष्यात तुमचा पासवर्ड म्हणून सिद्ध होईल.\nबायोमेट्रिक मशिन कुठे वापरतात \nआता जसे एखाद्या अति महत्वाच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी दारावरच फिंगरपास मशीन किंवा फेस डिटेक्शन मशीन बसविलेले असते, म्हणजे ज्या लोकांचे फिंगर किंवा फेस त्या मशीनमध्ये नोंद केलेले आहे, अशाच लोकाना अशा महत्त्वाच्या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो.म्हणजे अनधिकृत पणे लोक त्या ठिकाणी प्रवेश करू शकणार नाहीत; मात्र आता फेस डिटेक्शन आणि फिंगरपास मशीनच्या बरोबरीने बॉडी ओडर (शरीराचा वास) मशीनसुद्धा लवकरच अशा ठिकाणी बघायला मिळतील, असा या शास्त्रज्ञांचा दावा आहे. विशेष म्हणजे बॉडी ओडर आयडेंटिफिकेशन मशीनची सत्यता ही ८५ टक्क्यांहून अधिक असल्याचा या शास्त्रज्ञांचा दावा आहे. म्हणजे इथून पुढे अनुभट्टी, एअरपोर्ट, विविध मॉल्स, सर्व्हर रूम्स आदी महत्त्वाच्या ठिकाणी बायोमेट्रिक आयडेंटिटी म्हणून बॉडीओडर आयडेंटिफिकेशन मशीनचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकतो. म्हणजेच अशा ठिकाणी प्रवेश करायचा तर तुमच्या बॉडी ओडर म्हणजेच शरीराचा वास त्या ठिकाणी नोंद केलेला असेल, तरच तुम्हाला अशा ठिकाणी प्रवेश मिळू शकेल. म्हणजेच तुमच्या शरीराचा वास (घाम) हाच तुमचा पासवर्ड म्हणून सिद्ध होईल.\nसध्या वापरात असलेले बायोमेट्रिक तंत्रज्ञान\nसध्या विविध बायोमेट्रिक मशीन वापरात असून त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे फिंगरपास मशीन, फेस डिटेक्शन मशीन,सिग्नेचर डिटेक्शन, व्हाईस डिटेक्शन मशीन, रेटिना डिटेक्शन मशीन आदी विविध प्रकारचे बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन मशीन वापरात आहेत. यापैकी प्रत्येकाची सत्यता ही कमी-अधिक प्रमाणात असू शकते; मात्र अनधिकृत रित्या लोकांना महत्त्वाच्या जागी प्रवेश देण्यापासून रोखण्यास ही यंत्रणा बऱ्यापैकी यशस्वी झाली आहे. मात्र बॉडी ओडर डिटेक्शन मशीनची सत्यता ही सर्वांत जास्त असल्याचा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.\nस्वतंत्र ओळख म्हणून बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचे महत्त्व\nबायोमेट्रिक तंत्रज्ञानामुळे नको त्या ठिकाणी नको त्या लोकांचा वावर आपण रोखू शकतो. पूर्वी सही ही एकमेव ओळख होती. बँकेत सुद्धा विविध व्यवहार करताना सही हा एकमेव आधार होता. त्यानंतर विविध ठिकाणी प्रवेश करताना गेटवर सही घेतली जात होती.त्यानंतर जमाना आला तो फिंगर पास मशीन आणि फेस डिटेक्शन मशीनचा. आता तर या सोबतच व्हाईस डिटेक्शन, आयरीस डिटेक्शन आणि त्याही पुढचे एक पाऊल म्हणजे बॉडी ओडर डिटेक्शन, अर्थात घामाची दुर्गंधी म्हणजेच एक स्वतंत्र ओळख म्हणून हे तंत्रज्ञान लोकप्रिय होऊ शकते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nफेसबुकबाबतची ही 'सात' रहस्य तुम्हाला क्वचितच माहिती असतील\nफुकटात मिळणाऱ्या जिओच्या 4जी फोनची विक्री सुरू, असं करा बुकिंग\nस्मार्ट टेक्नॉलॉजीमुळे तरूणाईमध्ये बळावत आहेत मनोविकार\nवोडाफोनच्या या प्लॅनमध्ये मिळणार त्याच पैशात 40 टक्के जास्त डेटा\nस्मार्टफोनच्या डिस्प्लेखाली असेल सेल्फी कॅमेरा\nजिओनं रचला इतिहास, जगातल्या सर्व स्मार्टफोन्सना मागे टाकत जिओ फोन बनला नंबर 1\nचार कॅमेर्‍यांनी सज्ज एचटीसी यू12 प्लस\nइन्स्टाग्रामवर म्युट करण्याची सुविधा\nमीडियाटेकचा मिड-रेंज स्मार्टफोनसाठी नवीन प्रोसेसर\nसॅमसंगच्या गॅलेक्सी एस लाईट लक्झरी एडिशनची घोषणा\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ashbaby.wordpress.com/category/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-05-27T00:55:33Z", "digest": "sha1:IJ2T2QLP7RBHKSSMPXDDPBEBHX5VL3MO", "length": 39755, "nlines": 130, "source_domain": "ashbaby.wordpress.com", "title": "असेच काही बाही – अ-अनुदिनी…", "raw_content": "\nब्लॊगसमुद्रात अजुन एक थेंब……………\n२०१४ संपताना २०१५ साठी जे काय ठरवलेले ते हे होते …\nपुढच्या वर्षी निदान हे तरी माझ्या हातुन व्हावे:\n१. सोशल साईट्स आणि इतर साईट्सचे व्यसन शक्य तितके कमी करणे.\n२. माझ्या या साईटवर शक्य तितके लिहिणे. अगदी रोजच लिहायला मिळाले तर उत्तमच. असे मागचे काहीबाही खरडलेले नंतर वाचायला खुप मजा येते. “आपण तेव्हापासुनच असा विचार करत होतो” पासुन ते थेट “आपण इतका मुर्खपणा करत होतो तेव्हा” या रेंजमध्ये कुठेही भटकुन येता येते.\n३. वुडहाऊसच्या दोन गोष्टी अर्धवट अनुवादीत करुन ठेवल्यात. त्या पुर्ण करायच्यात आणि नंतर जमेल तसे अनुवाद करायचेत.\n४. सध्या मासिके आणि पुस्तकांसाठी एक व दिवाळी अंकांसाठी एक अशा दोन लायब्र-या लावल्या आहेत. पुस्तकांमध्ये कधी कधी खुप छान पुस्तके मिळतात वाचायला. दिवाळी अंक अजुन फारसे वाचले नाहीत पण एकाध अंकात फार चांगल्या कथा वाचायला मिळाल्या. हे असे वाचलेले नंतर विसरायला होते. इथे जर त्यांच्याबद्दल लिहुन ठेवले तर नंतर मला परत परत ते वाचायला मिळेल. अशा प्रकारे रसग्रहण करावे असा एक विचार आहे डोक्यात. बघु कितपत जमतेय ते वगैरे अजिबात बोलणार नाही. जमवायचेच.\n५. फोटोग्राफीकडे पुर्ण दुर्लक्ष. हल्लीच नविन कॅमेरा घेतलाय. आता फोटो काढायचे.\nआणि आज २०१५ चे चार महिने संपुन गेलेत तरीही यातले एकही काम झालेले नाही. काय म्हणावे याला\nइंटरनेटवर मी किती वेळ वाया घालवावा याला काही धरबंधच उरलेला नाही. नेट नव्हते त्या दिवसांमध्ये मी काय करत होते हा प्रश्न आता पडतो. खरेच इंटरनेट असे व्यसन आहे जे आपल्याकडच्या सगऴ्यात महत्वाच्या गोष्टीचा नाश करते आणि ती महत्वाची गोष्ट आहे वेळ. सिगरेट पिऊन फुफ्फुसे खराब झाली, कॅन्सर झाला तर त्याच्यावर औषध शोधता येईल. दारुमुळे जठर नाश पावले तर तिथे दुसरे जठर बसवता येईल (हा अगदीच टोकाचा युक्तीवाद झाला पण ठिक आहे, हे शक्य तर आहे ना\nपण वेळ ही वाहत्या पाण्यासारखी गोष्ट आहे. नदीकिना-यावर तुम्ही बसलात की तुमच्या समोरुन वाहलेले पाणी परत दुस-यांदा तुम्हाला दिसत नाही. वेळेचे तसेच आहे. दर सेकंदाला वेळ रेतीसारखी हातातुन गळून जातेय. तुम्ही काही करा किंवा करु नका. वेळ जाणार आहेच. मग काहीतरी केलेले बरेच बरे ना.\nघरातली महत्वाची सगळी कामे झालीत. आता फक्त रोजची साफसफाई, सैपाक आणि ऑफिस इतकेच काम शिल्लक आहे माझ्यासाठी. आणि त्याच्यासाठी २४ तास म्हणजे खुपच वेळ आहे हातात. या वेळेचा सदुपयोग करणे सुरू करा हो बाई आता.\nसुरवात म्हणुन आधी ज्या दोन गोष्टी अनुवादीत करायला घेतल्या आहेत त्या पुर्ण करते. येत्या सोमवारपर्यंत एकतरी गोष्ट पोस्ट करता यायलाच हवी हे स्वतःलाच बजावते आता.\nयावर आपले मत नोंदवा\nनुकतीच मायबोलीवर एक पोस्ट पाहिली. इलाही मेरा जी आए….\nपोस्ट पाहुन मनाच्या तळात खोल दाबलेली इच्छा परत एकदा वर आली.. निरुद्देश भटकण्याची. काहीतरी पाहण्यासाठी भटकण्यापेक्षा, भटकताना अचानक काहीतरी सामोरे आलेले पाहायची. ही इच्छा कधीपासुन मनात आहे. पण ती कधी साकार होणार आहे याची आजमितीला काहीच खात्री देता येत नाही. जबाबदा-यांचे ओझे आहे असे म्हणता येणार नाही कारण जबाबदा-या स्वतःहुन आनंदाने घेतल्या आहेत. त्यांचे ओझे अजिबात नाही. पण त्याचवेळी या जबाबदा-या नसत्या तर कदाचित मनात येईल तेव्हा बाहेर पडता आले असते असेही वाटत राहते.\nअसेही वाटते आणि तसेही वाटते. या जरतरच्या जंजाळात मन अडकुन राहते. उद्या खरोखरीच मन मानेल तसे उंडारण्यासारखी परिस्थिती आली तर मी अशी उंडारेन का की ‘एकटी कशी जाणार’, ‘वाटेत कोण कसे भेटेल, वाईट अनुभव आले तर काय’ या प्रश्नजंजाळात भिरभिरत राहणार\nजे असेल ते, सध्या तरी असे उंडारणे हे एक स्वप्न आहे. तशी अजुन बरीच स्वप्ने आहेत.\nहजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले\nबहुत निकले मेरे अरमाँ, लेकिन फिर भी कम निकले….\nया हजारो ख्वाईशांपैकी थोड्याफार तरी पु-या होऊदे. आणि त्या पु-या होईतो माझ्या हातापायात बळ टिकुदे. आज त्या जगन्नियंत्याचरणी हीच प्रार्थना..\nचरन्बै मधु विंदती, चरन्त्स्वधु मुदंबरम\nसुर्यस्य पस्य श्रीमानम, यो न तंद्रयते चरन,\nवरील श्लोकातले चरैवेती चरैवेती हे शब्द मी बराच काळ ऐकतेय. कधीकधी खाताना मागे रेंगाळलेल्या कोणा मित्राला पाहुन गंमतीने मुद्दाम चरैवेती.. म्हणुन चिडवलेही आहे. 🙂 पण हा श्लोक मला देवनागरीमध्ये लिहिलेला कुठे मि़ळाला नाही. नेटवर इंग्रजीतुन लिहिलेला मिळाला त्यावरुन मी देवनागरीत लिहिलाय. लिहिताना नक्कीच चुका केल्या असणार. जर कोणाला काही चुक सापडली तर सांगा, मी दुरुस्त करेन.\nयाचा साधारण अर्थ असा की –\nफिरणा-या मधमाशीला मधाचा लाभ होतो, उडणा-या पक्ष्याला मधुर फळे खायला मिळतात. सतत मार्गक्रमण करत राहणा-या सुर्याला मानाचा नमस्कार केला जातो.\nम्हणुन माणसानेही सतत चालत राहिले पाहिजे. पुढे चला, पुढे चला…….\nयावर आपले मत नोंदवा\nआले आले म्हणताना २०१४ संपलेही. २०१५ उंबरठ्यावर येऊन उभे राहिले. सालाबादाप्रमाणे या वर्षी काय केले आणि काय केले नाही याची यादी करणे मनातल्या मनात सुरू. काय केले ची यादी लहान आणि काय केले नाही त्याची यादी हीSSSSSS मोठी.\nअसो, जे केले ते केले. जे करायचे राहुन गेले ते करण्याची सुबुद्धी निदान पुढच्या वर्षी तरी मला होवो. 🙂\nपुढच्या वर्षी निदान हे तरी माझ्या हातुन व्हावे:\n१. सोशल साईट्स आणि इतर साईट्सचे व्यसन शक्य तितके कमी करणे.\n२. माझ्या या साईटवर शक्य तितके लिहिणे. अगदी रोजच लिहायला मिळाले तर उत्तमच. असे मागचे काहीबाही खरडलेले नंतर वाचायला खुप मजा येते. “आपण तेव्हापासुनच असा विचार करत होतो” पासुन ते थेट “आपण इतका मुर्खपणा करत होतो तेव्हा” या रेंजमध्ये कुठेही भटकुन येता येते.\n३. वुडहाऊसच्या दोन गोष्टी अर्धवट अनुवादीत करुन ठेवल्यात. त्या पुर्ण करायच्यात आणि नंतर जमेल तसे अनुवाद करायचेत.\n४. सध्या मासिके आणि पुस्तकांसाठी एक व दिवाळी अंकांसाठी एक अशा दोन लायब्र-या लावल्या आहेत. पुस्तकांमध्ये कधी कधी खुप छान पुस्तके मिळतात वाचायला. दिवाळी अंक अजुन फारसे वाचले नाहीत पण एकाध अंकात फार चांगल्या कथा वाचायला मिळाल्या. हे असे वाचलेले नंतर विसरायला होते. इथे जर त्यांच्याबद्दल लिहुन ठेवले तर नंतर मला परत परत ते वाचायला मिळेल. अशा प्रकारे रसग्रहण करावे असा एक विचार आहे डोक्यात. बघु कितपत जमतेय ते वगैरे अजिबात बोलणार नाही. जमवायचेच.\n५. फोटोग्राफीकडे पुर्ण दुर्लक्ष. हल्लीच नविन कॅमेरा घेतलाय. आता फोटो काढायचे.\nयावर आपले मत नोंदवा\nपुनःश्च हरी ओम……… (हेही परत…)\nआज ब-याच दिवसांनी मुड लागलाय.. तेव्हा जरा ब्लॉग सजवतेय.\nपुनःश्च हरी ओम......... (हेही परत...)\nयावर आपले मत नोंदवा\nहा रविवार खुप छान गेला. अगदी दीर्घकाळ राहणा-या आठवणी देऊन गेला. आणि गंमत म्हणजे रविवारी उठल्यापासुन मी ‘आजचा दिवस अगदी वाईट्ट आहे’ हे उद्गार १०० वेळा तरी काढले असतील. पण इतका आशीर्वाद मिळूनही दिवस मात्र अगदी सुंदर गेला. 🙂\nहल्ली ऑफिसात कामाचे डोंगर वाढल्यामुळे मायबोली वावर कमी झालाय. शुक्रवारी मायबोली उघडली तर वेबमास्तर रविवारी ठाण्यात अवतीर्ण होणार ही बातमी वाचली. मायबोलीने मला जो आनंद दिलाय त्याबद्द्लचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत. निदान वेबमास्तरांना याची देही याची डोळा एकदा भेटून त्यांचे रितसर आभार मानावेत हा विचार करुन लगेच नावनोंदणी केली.\nआता ठाण्यात जातेय आणि तिथला कार्यक्रम दुपारी १२ पर्यंत आटोपतोय म्हटल्यावर मनात विचार आला की गेल्या कित्येक वर्षात पेंडींग असलेली संदिपची भेटही लगे हाथ घ्यावी. सगळ्या जुन्या सोबत्यांप्रमाणे आम्हीही फोनवर भेटुयारे कधीतरी.. म्हणत राहातोय. तो ‘कधीतरी’ कधी उगवणार हे त्यालाही ठाऊक आहे की नाही देव जाणे. म्हटले चला, लगे हात संदिपलाही दर्शनाचा लाभ देउया. अशा त-हेने ठाण्याचे दोन गटग फिक्स झाले.\nदुपारी जेवणानंतर आता कुठल्या कामाला आधी हात घालावा हा विचार करत होते तोच मैत्रिणीचा फोन आला. ही माझी अगदी सख्खी मैत्रिण संध्या. कॉलेज लाईफचा प्रत्येक दिवस एकत्र घालवलेला आणि गेली १५ वर्षे मात्र एकमेकांना भेटलेलो नाहीत 🙂 कधीतरी फोन केला की परत तीच टेप ‘भेटुया गं कधीतरी’. आमच्या शाळेच्या आमच्या आधीच्या आणि आमच्या नंतरच्या बॅचची हल्ली गेट टुगेदरं पार पडली पण आमच्या बॅचने अजुन कधी असले काही मनावर घेतलेले नाही. माझ्या नंतरच्या बॅचमधला एक मित्र माझ्या शेजारीच राहतो. त्याने किती वेळा सांगितले की, साधना, तु मला फक्त सांग, मी सगळ्यांना काँटक्ट करुन गेट टुगेदरची तयारी करतो. मी नुसती हसते, म्हणते, बाबारे गेली १५ वर्षे मी माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीला ‘भेटुया गं कधीतरी’ हाच राग आळवुन दाखवतेय. आधी तिला तर भेटते. बाकीचे नंतर बघु.\nमाझ्या ह्या प्रिय मैत्रिणिबरोबरची अजुन एक तेवढीच प्रिय मैत्रिण मंगलही त्या काळी माझ्याबरोबर होती. कॉलेजात आम्ही कधीच वेगवेगळ्या गेलो नाही. कायम एकत्र. कॉलेजमध्ये आम्हाला कोणी वेगळे असे ओळखलेच नाही. ‘त्या तिघी’ हीच आमची ओळख. तर अशा ह्या मैत्रिणीची आई दोन आठवड्यापुर्वी गेली. संध्यानेच फोन करुन मला ही बातमी दिली होती. मंगलला लवकरात लवकर भेटणे आवश्यक होते. आज संध्याने फोन भेट फिक्स करण्यासाठीच केला होता. रविवार जमेल का तुला म्हटले अरे देवा.. आधीच दोन मिटींगा फिक्स केल्यात. आता ही तिसरी जमेल का म्हटले अरे देवा.. आधीच दोन मिटींगा फिक्स केल्यात. आता ही तिसरी जमेल का पण जर आता जमवले नसते तर परत कधी जमले असते कोण जाणे पण जर आता जमवले नसते तर परत कधी जमले असते कोण जाणे आज-उद्या करत हे काम लांबणीवर पडले असले. तिला सरळ सांगितले रविवारी ३ वाजता मुलुंड स्टेशनला भेट. जमवुयाच आता एकदा आपल्या भेटीचे.\nतर असा हा भरगच्च अपाईंटमेंटने भरलेला रविवार एकदाचा उजाडला………………………………….\nरविवार म्हटले की मला उठवतच नाही सकाळचे. त्यामुळे नित्यासारखे सकाळी ७.३० ला वगैरे उठले. आजपासुन आमच्या बायजाक्का सुट्टीवर. त्यामुळे घरची मालकिणही मीच आणि मोलकरीणही मीच. माझ्या कामाचा एकंदर वेग लक्षात घेता सकाळी १० पर्यंत माझ्या हातुन फक्त नाश्ताच होऊ शकला असता. त्यामुळे इतर कामे बाजुला ठेऊन आधी त्यालाच हात घालायचा हे ठरवले. ऐशूला जीमला धाडुन दिले. मी टेकडीवर जाऊन एक फेरी मारुन आले आणि लगेच कामाला लागले. नाश्त्याला काहीतरी वेगळे करायचे तर पोह्या उपम्याशिवाय काय वेगळे करणार हा प्रश्न पडतो. एवढ्यात मायबोलीवर वाचलेले चहाच्या आधणाचे उप्पीट आठवले. म्हटले, चला करुया प्रयत्न. आणि काय सांगु राव इतके मस्त झाले. तुम्हीही एकदा करुन पाहाच.\nमग तयारी बियारी करुन बाहेर पडेपर्यंत १० वाजले. १०.१८ची ठाणे लोकल होती. ती गाठण्यासाठी धावपळ सुरू केली. पण आजचा दिवस खुपच वाईट होता. दाराला टाळे ठोकुन खाली उतरल्यावर लक्षात आले की ड्रेसवरची ओढणी घरातच… ऐशुला धाडले वर आणि ओढणी आणली. मग साधारण ५-७ मिनिटे चालत कॉलनीतल्या रिक्षास्टँडपाशी आलो तेव्हा आठवले की मोबाईल घरातच राहिला. संदीपचा नंबर माहित होता पण संध्याचे काय एकतर ती अजुनही मोबाईल-अडाणी, त्यात तिच्या घरचा नंबरही मला पाठ नाही. ऐशुने परत घरी जायला नकार दिला. कसेबसे तिच्या हातापाया पडुन तिला परत घरी पाठवले. ती इतकी आरामात, डुलत डुलत घरी जाऊ लागली की शेवटी मी तिच्यामागुन गेले. मोबाईल मिळवुन परत कॉलनीबाहेर येईपर्यंत पावणेअकरा वाजले. पुढची लोकल ११ची होती. रिक्षावाल्याच्या डोक्यावर २५ रुपये आपटले आणि एकदाचे नेरुळ स्टेशनला पोचलो. गाडी जणु आमची वाट पाहातच उभी होती. पण आजचा दिवस वाईट्ट हे तिलाही माहित होते. ऐशु तिकीट काढायला धावत असताना मी ‘हुश्श्य, मिळतेय एकदाची गाडी एकतर ती अजुनही मोबाईल-अडाणी, त्यात तिच्या घरचा नंबरही मला पाठ नाही. ऐशुने परत घरी जायला नकार दिला. कसेबसे तिच्या हातापाया पडुन तिला परत घरी पाठवले. ती इतकी आरामात, डुलत डुलत घरी जाऊ लागली की शेवटी मी तिच्यामागुन गेले. मोबाईल मिळवुन परत कॉलनीबाहेर येईपर्यंत पावणेअकरा वाजले. पुढची लोकल ११ची होती. रिक्षावाल्याच्या डोक्यावर २५ रुपये आपटले आणि एकदाचे नेरुळ स्टेशनला पोचलो. गाडी जणु आमची वाट पाहातच उभी होती. पण आजचा दिवस वाईट्ट हे तिलाही माहित होते. ऐशु तिकीट काढायला धावत असताना मी ‘हुश्श्य, मिळतेय एकदाची गाडी हे उद्गार काढतेय तोच गाडी माझ्या समोरुन हलली. ११ची गाडी चक्क अकराला ३ मिनिटे असताच स्टेशनातुन हलली. 😦 गाडीवाल्याला शिव्या घालत इंडिकेटर पाहिला तर पुढची गाडी ११.२७ ची लागलेली. अर्धा तास वाया घालवायचा हे उद्गार काढतेय तोच गाडी माझ्या समोरुन हलली. ११ची गाडी चक्क अकराला ३ मिनिटे असताच स्टेशनातुन हलली. 😦 गाडीवाल्याला शिव्या घालत इंडिकेटर पाहिला तर पुढची गाडी ११.२७ ची लागलेली. अर्धा तास वाया घालवायचा एरवी मी वाया घालवलाही असता पण आजचा दिवस वाईट्ट होता ना.. त्यामुळे मला दुर्बुद्धी झाली आणि मी एलपीला जाऊन एस्टी पकडायचा निर्णय घेतला. तोपर्यत ऐशूमॅडमचे तिकिट काढुन झालेले. पण म्हटले जाऊदे, गटग ११.१५ ला सुरू होणार, आपण तिकिटाकडे बघत तिकडे उशीर करायला नको. लगेच झटपट निर्णय घेऊन स्टेशनबाहेर आले, येतानाच पाहिले, बेस्ट बस स्टॉपवर उभी होती. मी तिच्यामागे धावायला नको होते पण परत तेच… आजचा दिवस लैच वाईट..\nधावतपळत बस पकडली. डरायवरसाहेबांनी हलत डुलत बस स्टेशनबाहेर काढली,२ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या डेपोत नेऊन उभी केली आणि स्वतः गाडीतुन खाली उतरले. कंडक्टरसाहेब गाडीतच त्यामुळे साहेब लवकरच परत येतील याची खात्री होती. ५ मिनिटांनी साहेब परतले, सोबत एक मेकॅनिक घेऊन. मग दोघांचा जो प्रेमळ संवाद झाला त्यावरुन मला बोध झाला की गाडीचे स्टिअरींग मध्येच अडकते आणि ते रिपेर करुन घेतल्याशिवाय गाडी काही इथुन हालत नाही. कँडक्टरसाहेबांनी माझ्याकडुन तिकिटांचे १६ रुपये उकळलेले. त्याला जागुन मी चुळबुळत गप्प बसले. डरायवर नी मेकॅनिक दोघेही ब-याच दिवसांनी भेटलेले बहुतेक. त्यामुळे आरामात एकमेकांशी प्रेमळ संवाद साधत त्यांचे काम चाललेले. मी हताश होऊन ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’, ‘उगीच जास्त चुळबुळल्याने गाडी सुरू होणार नाही’, ‘ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर आपण आपले डोके अगदी शांत ठेवावे, भडकल्याने ट्रॅफिकजॅम कमी होत नाही’ इ.इ. स्ट्रेस कमी करण्याचे हमखास नुस्खे आठवत बसले. गटगला जायचा मुड क्षणाक्षणाला कमी कमी होत होता.\nगाडीत ऑइल घालुन झाल्यावर डरायवर साहेबांनी मेकॅनिकसाहेबांना ‘तु सीट आणतोस का’ वगैरे पृच्छा केली. त्यावर मेकॅनिकसाहेबांनी,’ तु गाडी मागे घे आणि स्टिअरिंग फिरवत बस, मी तोपर्यंत सीट आणतो’ असे सांगुन ते कुठेतरी गेले. डरायवर साहेब गाडी मागे घेऊन मग ती चालु करुन बहुतेक न्युट्रलला टाकुन मॉलमध्ये गेल्यावर प्ले एरियात लहान मुले गाडी चालवताना जसे स्टिअरींग गरागरा फिरवतात तसे फिरवत बसले. माझे गटग आता बसमध्येच होणार अशी स्पष्ट चिन्हे मला दिसायला लागली. याआधी कोणी अशी वाक्ये बोलताना वापरल्यावर ‘काय नाटकी बोलता राव’ असे वाक्य मी टाकायचे. आपबिती झाल्याशिवाय सत्याचा साक्षात्कार होत नाही हे त्याक्षणी मला पटले. घड्याळात ११.२० होत आलेले. आता लगेच हालचाल केली तर ११.२७ ची लोकलतरी भाग्यात लिहिली असेल असा विचार करुन बस सोडली आणि परत स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. नशीबाने ह्या लोकलने मात्र दगा दिला नाही. ११.२७ ची लोकल ११.२८ ला आली आणि मी लेकीसकट एकदाचे लोकलमध्ये चढले….\nअसेच काही बाही एक सुंदर रविवार..........\nयावर आपले मत नोंदवा\nनवा दिवस, नवा विचार…\nब्लॉग सुरू झाल्यानंतर आज पहिल्यांदा माझ्या ब्लॉगला सगळ्यात जास्त हिट्स मिळाले. I am feeling so happy दररोज काहीतरी लिहायचे ठरवलेय. मला वुडहाऊसच्या कथा भाषांतरीत करायला खुप आवडते. आता लवकरच त्याची एखादी सुंदर कथा घ्यायला पाहिजे भाषांतर करायला.\nअसेच काही बाही नवा दिवस\nयावर आपले मत नोंदवा\nऑफिसातुन दोन आठवडे सुट्टी घेतली आणि घरी बसुन टाईमपास केला. भरपुर काही करायचे मनात असते पण प्रत्यक्ष मात्र काहीच होत नाही. आळस भरुन राहिलाय. चार दिवस आंबोलीला गेले. तिथेही नुसते बसुन दिवस काढले. नाही म्हणायला तिथे शेत विकत घेण्याच्या दृष्टीकोनातुन काहीतरी हालचाल झाली इतकेच. बाकी ‘राग दरबारी’ वाचत बसले. हे पुस्तक फारच विचित्र आहे. मध्येच वाटते की यातला शब्दन शब्द अगदी आजही खरा आहे. ७० च्या दशकात लिहिले गेलेले हे पुस्तक आजही आजच्या काळाशी तितकेच इमान राखुन आहे. तर कधी वाटते, की यात खुपच निगेटिवीटी भरलीय. कुठे काहीही पॉझिटिव लिहिलेलेच नाही. आणि तरीही ते आजही तितकेच खरे वाटतेय. 😦\nगेल्या वर्षी केलेला मसाला संपुन ६ महिने झाले तरी अजुन नविन मसाला करायला मुहुर्त काही सापडत नव्हता. तो एकदाचा शुक्रवारी सापडला. संध्याकाळि उठले आणि एपिएमसीत गेले. गेलेले फक्त मिरच्या आणण्यासाठी पण सोबत इतरही भरपुर सामान घेऊन आले. ऐशुला द अवेंजर्स बघायचा होता. त्याची तिकिटेही घेऊन आले. शनिवारी पुर्ण सकाळ चित्रपटाच्या भानगडीत गेली. कलत्या दुपारी मिरच्या वाळवत बसले. तिन किलो मिरच्यांचे देठ काढेपर्यंट सात वाजले. नंतर स्थानिक जिममध्ये जाऊन फॅटलॉससाठीच्या प्लॅन्ससाठीची चौकशी… तळवलकर्स खुपच महागडे आहे. शेजारच्या दुस-या जीमने त्याच सोयी जवळजवळ २/३ पैशात दिल्या. लेकीचा हट्ट जीमच पाहिजे म्ह्णुन.. नाहीतर रोज सकाळी उठुन धावायला गेली असती तरी वजन कमी झाले असते. पण जाऊदे, ह्या निमित्ताने रोज सकाळि लवकर तरी उठेल.\nआजचा अख्खा दिवस परत कामातच गेला. गावाहुन हिरव्या मिरच्या आणलेल्या. त्यांच्यात मसाला भरुन, सुकवुन केलेल्या सांडग्या मिरच्या माझ्या खास आवडीच्या. संध्याकाळ्भर लागुन हा उद्योग केला. आता दोन्-चार दिवस उन्हात वाळवाव्या लागतील. मिरच्यांना पण उन दाखवले.\nउद्या परत ऑफिस आहे, परवा सुट्टी. उद्या जर सुट्टी घेता आली तर संध्याकाळपर्यंत मसाला कुटूनही होईल. उद्या करते फोन नी पाहते. 🙂\nअसेच काही बाही टाईमपास...........\nकाल कसा होता ते उद्या आठवायला मदत व्हावी म्हणुन हा खटाटोप....\nअसेच काही बाही (12)\nएक सुंदर रविवार………. (1)\nपुनःश्च हरी ओम……… (हेही परत…) (1)\nबाय बाय २०११ वेलकम २०१२…….. (1)\nहे ही दिवस जातील.. (1)\n२०१४ संपत आले…. (1)\nआठवणी.. आठवणी…. काय करावे यांचे\nबालपणीचा काळ सुखाचा……… (1)\nप्रवास आणि भटकंती (1)\nपृथ्वीवर उरलेली चांद्रभुमी – लडाख (1)\nमाझे स्वयंपाकघरातले प्रयोग (1)\nमी पाहिलेले नाटक-सिनेमा (2)\nसंगीत बया दार उघड (1)\nपुनःश्च हरी ओम……… (हेही परत…)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t11994/", "date_download": "2018-05-27T01:23:28Z", "digest": "sha1:KANGRDKOCLMO4CPEAXNA2P2DTAZGUNIU", "length": 7032, "nlines": 184, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-तुझे नसणे … स्वप्न अधुरे ……-1", "raw_content": "\nतुझे नसणे … स्वप्न अधुरे ……\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nतुझे नसणे … स्वप्न अधुरे ……\nतुझे नसणे … स्वप्न अधुरे ……\nकि भास मनाचे ……\nबा~ बा ~ असे\nसारेच कसे लुभावणे ……\nकि मज आशिष तुझे\nतुझे, स्वप्न अधुरे ……\nतुझे नसणे … स्वप्न अधुरे ……\nप्रेमा साठी जगणे माझे \nRe: तुझे नसणे … स्वप्न अधुरे ……\nकि मज आशिष तुझे..........तुझी प्रतिछाया ओंजळीत माझ्या\nहोईल का मी सांग ऋण उतराई तुझा.......... सुनिता\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: तुझे नसणे … स्वप्न अधुरे ……\nतुझी प्रतिछाया ओंजळीत माझ्या ......\nगतजन्मी राहून गेले ऋण काही फेडाया ……\nपुन्हा लाभली तू मज होऊन एक प्रतीछाया ……\nऋण फेडण्या हा जन्म माझा पुन्हा तुज मी अर्पिला ….\nप्रेमा साठी जगणे माझे \nRe: तुझे नसणे … स्वप्न अधुरे ……\nRe: तुझे नसणे … स्वप्न अधुरे ……\nकविता मनास अति भावली\nआभास नाही ही चिमुकली\nसहवास सुखी करील पावलोपावली\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: तुझे नसणे … स्वप्न अधुरे ……\nआभास नाही ही चिमुकली .......\nRe: तुझे नसणे … स्वप्न अधुरे ……\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: तुझे नसणे … स्वप्न अधुरे ……\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: तुझे नसणे … स्वप्न अधुरे ……\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: तुझे नसणे … स्वप्न अधुरे ……\nतुझे नसणे … स्वप्न अधुरे ……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B6", "date_download": "2018-05-27T01:36:43Z", "digest": "sha1:MZJKLBYXWJJEAFE6OBAMBKVSWHXAE6HR", "length": 5049, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारताचे सरन्यायाधीश - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभारताचे सरन्यायाधीश हे भारताच्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद आहे.124 कलमानुसार भारतात नेमणूक.\nनेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह. केनिया • पतंजली शास्त्री • महाजन • बि. मुखर्जी • दास • सिंहा • गजेंद्रगडकर • सरकार • सुब्बा राव • वांचू • हिदायतुल्ला • शाह • सिकरी • राय • बेग • चंद्रचूड • भगवती • पाठक • वेंकटरामैया • स. मुखर्जी • र मिश्रा • क. सिंग • म. केणिया • शर्मा • वेंकटचलैया • अहमदी • वर्मा • पूंछी • आनंद • भरुचा • किरपाल • पटनायक • खरे • राजेंद्र बाबू • लाहोटी • सभरवाल • बालकृष्णन • कापडिया • कबीर • सदाशिवम • लोढा • दत्तू • ठाकुर • खेहर • दी. मिश्रा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१७ रोजी १८:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://sbpatel29.blogspot.com/2011_03_09_archive.html", "date_download": "2018-05-27T00:58:12Z", "digest": "sha1:NHBS4OZ5TASC36JSGCEBCV7Q62SP24QS", "length": 2575, "nlines": 43, "source_domain": "sbpatel29.blogspot.com", "title": "sbpatel29: 03/09/11", "raw_content": "\nग्राम्य विस्तार मां एक वडील रहे. कोइने रोकडा रुपिया नु दान न करवानी टेक लीधी. एक वार एक व्यक्तिए भीख मां रोकडो रुपियो माग्यो. वडीले आपवानी ना पाडी अने कह्यु के तमारे जमवु होय तो जमी लो पण हु रोकडो रुपियो नहिं ज आपुं. मागण जम्यो, छतां तेणे रोकडा एक रुपिया नी मागणी चालु राखी. आम ने आम सांज पडी. छेवटे वडीले पोतानी चिता तैयार कराववा नो आदेश आप्यो. वडील चिता उपर सुइ गया अने लोको ने आग लगाडवानु कह्यु. पेलो भिखारी हजि सुधी रुपिया माटे जिद्द करतो हतो. वडील ना कहेवाथी लोकोए चिताने आग लगाडी. भिखारी उभो थयो अने क्षण मां आग होलवी ने अंतरध्यान थयो...\n@टेक@ ग्राम्य विस्तार मां एक वडील रहे. कोइने रोकडा...\nमानवधर्म प्रत्ये आस्था, धर्मने नामे ढोंग करनार प्रत्ये घृणा, नवुं शीखवानी होँश @I LOVE MY INDIA@॥हुं शिक्षक छु तेनो मने गर्व छे॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/she-reached-south-africa-give-company-hardik/", "date_download": "2018-05-27T01:38:18Z", "digest": "sha1:KBLSGODMOOBTPPQNZBJRD7D44OAMUVNC", "length": 25754, "nlines": 357, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'She' Reached South Africa To Give Company To Hardik | हार्दिकला कंपनी देण्यासाठी 'ती' पोहोचली दक्षिण आफ्रिकेत | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nहार्दिकला कंपनी देण्यासाठी 'ती' पोहोचली दक्षिण आफ्रिकेत\nयुवराज सिंग-हेझल किच, झहीर खान-सागरीका घाटगे, विराट कोहली-अनुष्का शर्मा क्रिकेट आणि बॉलिवूडच्या या लव्हस्टोरीजमध्ये आणखी एका नव्या जोडीचा समावेश होणार आहे.\nठळक मुद्देक्रिकेटपटू हार्दिक पांडया त्याच्या अष्टपैलू खेळाबरोबरच त्याच्या प्रेम प्रकरणांसाठीही चर्चेत असतो. अन्य क्रिकेटपटूंच्या पत्नीसोबत एली दक्षिण आफ्रिकेमध्ये भटकंती करत आहे.\nमुंबई - युवराज सिंग-हेझल किच, झहीर खान-सागरीका घाटगे, विराट कोहली-अनुष्का शर्मा क्रिकेट आणि बॉलिवूडच्या या लव्हस्टोरीजमध्ये आणखी एका नव्या जोडीचा समावेश होणार आहे.क्रिकेटपटू हार्दिक पांड्या त्याच्या अष्टपैलू खेळाबरोबरच त्याच्या प्रेम प्रकरणांसाठीही चर्चेत असतो. हार्दिकचे नाव आता अभिनेत्री एली अवरामबरोबर जोडले जात असून दोघेही डेटिंग करत असल्याची चर्चा आहे.\nएली हार्दिकला कंपनी देण्यासाठी थेट दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यानंतर या चर्चेने जास्तच जोर पकडला आहे. अन्य क्रिकेटपटूंच्या पत्नीसोबत एली दक्षिण आफ्रिकेमध्ये भटकंती करत आहे. शिखर धवनची मुलगी रेहाच्या 13 व्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्येही ती सहभागी झाली होती. हार्दिक पांडयाचा भाऊ कुणा पांडयाच्या लग्नामध्ये सुद्धा एली दिसली होती.\nहार्दिक पांडयाचे नाव यापूर्वी सुद्धा अन्य अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे. हार्दिकचे नाव अभिनेत्री परिणीती चोप्राबरोबर सुद्धा जोडले जात होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nस्वित्झर्लंडमध्ये गोठलेल्या तलावावर रंगला क्रिकेटचा सामना; सेहवागने आफ्रिदीच्या संघाला चोपले\n'महागुरू' राहुल द्रविडला कशी, कुणी, कधी दिली 'द वॉल' ही उपाधी\n विराट कोहलीच्या शानदार शतकावर अनुष्काने इन्स्टा स्टोरीतून केलं कौतुक\nमहिलांनी घेतली विजयी आघाडी,स्मृती मानधनाचे आक्रमक शतक\nमुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या हस्ते विश्वविजेत्यांचा सत्कार\n तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 124 धावांनी धुव्वा\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\nअंतिम सामना रोमांचक होईल\nकर्णधारपदाचे महत्त्व सर्वांना कळले\nअंतिम सामन्यात चांगली लढत देऊ\nSRH vs KKR, IPL 2018 QUALIFIER - 2 LIVE UPDATE : हैदराबादचे विजयाचे सेलिब्रेशन... पाहा हा व्हीडीओ\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Vidarbha/Gondia", "date_download": "2018-05-27T01:21:40Z", "digest": "sha1:YTTNJFAMYFI67HTXI6SMZTL36VNDGXQE", "length": 22523, "nlines": 256, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Gondia", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nवाशिम : आईच्या हत्येप्रकरणी चिमुकलीचे बयाण; बाप संशयाच्या भोवऱ्यात\nमुख्‍य पान राज्य गोंदिया\n--Select District-- अकोला अमरावती गडचिरोली चंद्रपूर नागपूर बुलडाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम\nपोटनिवडणुकीनंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला बोनस व कीडरोगाची नुकसान भरपाई - मुख्यमंत्री\nगोंदिया - भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीनंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला बोनस व कीडरोगाबाबत नुकसान भरपाई मिळणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांचे पैसे रखडले असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गाजर दाखवले असल्याची चर्चा सुरू आहे.\n...त्यामुळेच जनतेवर अशा निवडणुका लादल्या जातात - मुख्यमंत्री\nभंडारा - एखादी व्यक्ती स्वत: ला पंतप्रधानांपेक्षा मोठी समजते. त्यामुळेच जनतेवर अशा निवडणुका लादल्या जातात, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर केली. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करत नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे याठिकाणी ही पोटनिवडणूक होत आहे.\nइंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीकडून दुचाकीचा तिरडी मोर्चा\nगोंदिया - दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज दुचाकीचा तिरडी मोर्चा काढून भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी इंधनाचे वाढलेले दर तात्काळ कमी करण्याच्या मागणीचे एक निवेदन उपविभागीय अधिकार्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याने देण्यात आले.\nआंतरजातीय विवाह केला म्हणून जोडप्याला टाकले वाळीत, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल\nगोंदिया - एकीकडे शासन आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अनुदान देत असले तरी त्यांना सुरक्षा पुरविण्यात शासनाला अपयश येत आहे. विविध समाजातील जात पंचायतीद्वारे आंतरजातीय तसेच आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या लोकांना जात पंचायतीचा सामना करावा लागत आहे. अनुदानाच्या नावावर प्रेमी युगलांकडून दंड वसूल केला जात असल्याचा, जाती बाहेर काढण्याचा प्रकार गोंदियाच्या किन्ही गावात उघडकीस आला आहे. या संदर्भात तरुणाने\nलातूर-उस्मानाबाद-बीडच्या मतमोजणीसाठी सर्वोच न्यायालयात जाणार - राष्ट्रवादी\nगोंदिया - विधानपरिषद निवडणुकीच्या ६ पैकी ५ जागांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. मात्र, लातूर-उस्मानाबाद-बीड जागेची मतमोजणी थांबविण्याचे आदेश आले आहेत. परंतु आम्हाला ती मतमोजणी करून घ्यायची आहे. त्यासाठी आम्ही औरंगाबाद न्यायालयात दाद मागितली आहे. वेळ पडल्यास दिल्लीतील निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाकडेही दाद मागणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले.\nओवारा धरणात चार मुले बुडाली, दोघांचा करुण अंत\nगोंदिया - जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातंर्गत येणाऱ्या ओवारा धरणात आंघॊळ करण्याकरता गेलेली चार मुले बुडाली. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले दोघे चुलत भाई-बहिण आहेत. तर यांच्याबरोबरच पोहायला गेलेली इतर दोन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर देवरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.\nभंडारा-गोंदियाच्या येत्या ३ महिन्यात ८ हजार कोटींची विकासकामे होणार - नितीन गडकरी\nगोंदिया - देशात गरिबी आणि उपासमारीची समस्या असून, ती समस्या संपवायची आहे. यासाठी विकासाचे राजकारण करायचे आहे, असे मत नितीन गडकरी यांनी मांडले. ते गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या सभेत बोलत होते.\nनगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा अपघाती मृत्यू, घातपात झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nगोंदिया - अर्जुनी मोरगाव नगर पंचायतीचे नगरसेवक माणिक मसराम यांचा रविवारी रात्री त्यांच्याच शेताजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी कुटुंबीयांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे.\nसिंचनाचे क्षेत्र १८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेणार - नितीन गडकरी\nगोंदिया - राज्यात सिंचनाच्या व्यवस्था झाल्या तर सिंचन नक्कीच वाढेल. त्यासाठी राज्याचे सिंचन क्षेत्र १८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेल्याशिवाय राहणार नाही, असा दुर्दम्य विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.\n२०११ च्या हल्ल्याप्रकरणी २ नक्षल्यांना दुहेरी आजीवन कारावास\nगोंदिया - मिसपिरी-धमदीटोला येथे १ डिसेंबर २०११ रोजी कोरची-कुरखेडा-खोब्रामेंढा दलमच्या नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यात १ पोलीस शिपाई ठार आणि ५ जखमी झाले होते. त्या प्रकरणात चिचगड पोलिसांनी अटक केलेल्या २ नक्षल्यांना गोंदिया जिल्हा सत्र न्यायालय क्र. १ चे न्यायाधीश एस.आर.त्रिवेदी यांनी दुहेरी आजीवन कारावासाची शिक्षेसोबतच प्रत्येकी २१ हजार ५०० रुपयाचा दंड ठोठावला आहे.\nकर्नाटकात काँग्रेसच करणार सत्ता स्थापन - प्रफुल्ल पटेल\nगोंदिया - आज कर्नाटक निवडणुकांचे परिणाम जाहीर झालेत. यामध्ये भाजपने बाजी मारली तर काँग्रेस पक्षाला ७८, जेडीएस ३८ आणि एका पक्षाला २ जागा मिळाल्या. काँग्रेस पक्ष हा जेडीएस आणि अन्य दोन लोकांसोबत हात मिळवणी करत कर्नाटकात सत्ता स्थापन करणार, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे.\nकाँग्रेस, राष्ट्रवादीसाठी राज्ये एटीएम मशीन - संबित पात्रा\nगोंदिया - काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी राज्ये हे एटीएम मशीन असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. कर्नाटक राज्य देखील काँग्रेससाठी एटीएम मशीन असून त्यातून निघालेला पैसा कुटुंबाला पुरवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.\n..तर भाजप स्वबळावर लढू शकतो, राजकुमार बडोलेंचा शिवसेनेला इशारा\nगोंदिया - युतीबाबत काही निर्णय झाला नाही तर भाजप स्वबळावर लढू शकतो, असा इशारा पालकमंत्री तथा सामाजिक व न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सेनेला दिला आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप शक्तीनिशी लढेल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान भाजप-शिवसेना युतीबाबतचा तिढा अजूनही कायम आहे.\nराष्ट्रवादीकडून मधुकर कुकडे लढविणार भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक\nभंडारा - भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक येत्या २८ मे रोजी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी आमदार मधुकर कुकडे यांची उमेदवार म्हणून वर्णी लागली आहे. ते उद्या म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपतर्फे हेमंत पटले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.\nलातूर-उस्मानाबाद-बीडच्या मतमोजणीसाठी सर्वोच न्यायालयात...\nभंडारा-गोंदियाच्या येत्या ३ महिन्यात ८ हजार कोटींची... गोंदिया - देशात गरिबी आणि\nसिंचनाचे क्षेत्र १८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेणार... गोंदिया - राज्यात सिंचनाच्या\nऑरेगॉनमध्ये निवडून येणाऱ्या सुशिला जयपाल दक्षिण आशियातील पहिल्या महिला\nमोत्यांचे शहर हैदराबादमधील पर्यटन स्थळे..\nमोत्यांचे शहर म्हणुन ओळख असणारे हैदराबाद शहर\nइतिहासाच्या पाऊलखुणा : किल्ले 'रायगड' किल्ले 'रायगड' हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील\nमराठवाड्याला लाभलेले नैसर्गिक वरदान - गौताळा अभयारण्य मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nइअरफोन वापरताना 'ही' काळजी अवश्य घ्या बस, ऑफिस किंवा रस्त्यात कुठेही कानात इअरफोन घातलेली\nथायरॉईड आणि आहार थायरॉईडची समस्या असणाऱ्या बहुतेक लोकांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे, की\n'संजू'चे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस, तब्बल ११ वर्षांनंतर सोनम-रणबीर दिसेल एकत्र\nपुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार 'बाबूराव स्टाईल'चा अंदाज मुंबई - अक्षय कुमार, सुनील\n...म्हणून स्वराला यूजर्स म्हणाले, 'निरमावाली दीदी मिळाली' मुंबई - अभिनेत्री स्वरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%AE%E0%A5%AE", "date_download": "2018-05-27T01:37:56Z", "digest": "sha1:5D6OC67O3YTEZVFLCRZETGJQZ2F7YZ7Y", "length": 4877, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २८८ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. ३०० चे - पू. २९० चे - पू. २८० चे - पू. २७० चे - पू. २६० चे\nवर्षे: पू. २९१ - पू. २९० - पू. २८९ - पू. २८८ - पू. २८७ - पू. २८६ - पू. २८५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे २८० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0", "date_download": "2018-05-27T01:38:35Z", "digest": "sha1:F27LBKUVTNXIPAAF3WUZNNUMDP3EIUZ3", "length": 3471, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बिजनोर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nबिजनोर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर बिजनोर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१५,३८१ होती.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०१६ रोजी ०९:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-bookshelf-pratima-durugkar-marathi-article-1369", "date_download": "2018-05-27T01:01:23Z", "digest": "sha1:SUEZWFEF2SG5GZQYVVVL35335PMQ67AH", "length": 13451, "nlines": 114, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Pratima Durugkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nलेखिका ः डॉ. नलिनी जोशी\nप्रकाशक ः सन्मति-तीर्थ प्रकाशन, पुणे\nकिंमत : ४०० रुपये.\n‘चाणक्‍याविषयी नवीन काही...’ हे पुस्तक डॉ. नलिनी जोशी यांनी लिहिले आहे. भांडारकर प्राच्य-विद्या संस्थेत सुरू असलेल्या प्राकृत-इंग्रजी महाशब्द कोशाच्या मुख्य संपादकत्वाचा कार्यभार त्या सांभाळतात. हे काम करीत असताना त्यांना चाणक्‍यविषयीचे अनेक संदर्भ ग्रंथामध्ये विखुरलेले दिसले. विद्यार्थ्यांना अनेक अंगांनी विचारप्रवृत्त करून ‘सर्वधर्म सहिष्णू’ बनविणे हे त्यांच्या अध्यापनाचे उद्दिष्ट असल्याने त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.\nप्राकृत भाषेतील पाच लाख शब्दपट्टिका अर्थासहीत पूर्ण करण्याचे काम चालू असताना ‘कोडल्ल’, ‘कोडल्लय’, ‘चाणक्‍य’ अशा शब्दपट्टिका लक्षणीय प्रमाणात आढळल्या. त्या प्रायः जैन प्राकृत ग्रंथातील होत्या. ‘जैन साहित्यात चाणक्‍याचा शोध घेतला पाहिजे,’ ही खूणगाठ डॉ. नलिनी जोशींनी तेव्हाच बांधली.\nकेवळ जैनांनी चित्रित केलेला चाणक्‍य मांडून हे पुस्तक थांबत नाही, तर ब्राह्मण (हिंदू) साहित्यात प्रतिबिंबित असलेल्या चाणक्‍याची चिकित्सा करते. इ.स. ३ऱ्या, ४ थ्या शतकापासून १५ व्या, १९ व्या शतकापर्यंत लिहिलेले साहित्य या ग्रंथासाठी अभ्यासले आहे. महाभारत, स्कंदपुराण आणि मत्स्यपुराण, कथासरित्सागर, बृहत्कथामज्जरी, मुद्राराक्षस इ. मधील चाणक्‍य यात भेटतो. जैन संदर्भाच्या आधारे ‘चाणक्‍याची समग्र जीवनकथा’ या पुस्तकात येते. तो भाग सामान्य वाचकांसाठी खूपच रोचक आहे.\nही जीवनकथा सुरू होते नंद घराण्यातील नववा शेवटचा धनानंद यांच्या पाटलीपुत्र या राजधानी जवळील ‘गोल्ल’ या प्रदेशातील चमकपूर या टुमदार गावातून. बालक विष्णूगुप्त आणि भविष्यकथन, विष्णुगुप्ताचे शिक्षण आणि विवाह, चाणक्‍याचे पाटलीपुत्रास गमन, मंत्री, कवी यांचे उपाख्यान, कवी आणि चाणक्‍य यांची भेट, चाणक्‍यचा अपमान आणि प्रतिज्ञा, भावी राजाचा शोध, पाटलीपुत्रावरील अयशस्वी स्वारी, चाणक्‍य आणि चंद्रगुप्ताचा पाठलाग, दहीभाताचे भोजन, म्हातारीचे चातुर्य, पर्वतकाचा शोध, भेट आणि साहाय्य, पर्वतकासह मगधावर स्वारी, पर्वतकाचा वध आणि चंद्रगुप्ताचा राज्याभिषेक, नलदामांकडून नंदपुरुषांचा बंदोबस्त, कोशवृद्धीचे उपाय, द्वादशवर्षीय दुष्काळ, साधूंची परीक्षा, कौटिल्याचा ग्रंथरचनेस प्रारंभ, बिंदुसाराची जन्मकथा, सुबंधुचे आगमन आणि चाणक्‍याचे प्रायोपगमन (सल्लेखना, अन्न पाणी वर्ज्य करणे) ‘समाधिमरण’ या क्रमाने ही उत्कंठावर्धक कथा उलगडत जाते. हा कथाभाग मुळातून वाचायलाच हवा असा आहे. अभ्यासकांनाही येथे नवे काही सापडेल असे वाटते.\nयाशिवाय जे कथाबाह्य संदर्भ प्राकृतात सापडले त्यावर एक वेगळा विभाग पुस्तकात आहे. उदा. तिसऱ्या, चौथ्या शतकातील भद्रबाहुकृत आवश्‍यक निर्युक्तिमध्ये क्षपक, अमात्यपुत्र, चाणक्‍य, स्थुलभद्र यांची नावे पारिणामिकी बुद्धीचे उदा. म्हणून नोंदली आहेत. असे एकूण ४४ संदर्भ येथे नोंदले आहेत. त्यातूनही चाणक्‍याविषयी अनेक नव्या गोष्टी कळतात. त्यावेळच्या सामाजिक जीवनावर प्रकाश टाकला जातो. राजकीय, सांस्कृतिक, धर्मविषयक अनेक गोष्टी समजतात.\n‘अर्थशास्त्राच्या गवाक्षातून’ या भागात या साहित्यातील अर्थशास्त्रीय धागा सांगितला आहे. परंतु त्या आख्यायिका असल्याने त्यांची ऐतिहासिकता स्वीकारणे कठीण आहे, हे ही नमूद केले आहे. ब्राह्मण परंपरेतील ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ ही अजरामर कृती आहे. ती नजरेसमोर ठेवून डॉ. नलिनी जोशी प्राकृतातील (जैन साहित्यातील) चाणक्‍याचा धांडोळा घेतला आहे. जैनांनी चाणक्याला ‘श्रावक’, ‘साधू’ म्हटले तरीही चाणक्‍याचे ब्राह्मणत्व आणि वेदाभिमान लपून राहात नाही. अर्थशास्त्रातून तो उघड होतो, हे डॉ. जोशी यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे.\nशेवटी डॉ. नलिनी जोशी म्हणतात, ‘एकाच भारतीय मातीत रुजलेल्या ब्राह्मण आणि श्रमण परंपरांचा अभ्यास तुटकपणे न करता हातात हात घालून केला, तर भारतीय संस्कृतीचे अधिकाधिक यथार्थ चित्र समोर येण्यास नक्कीच मदत होईल.’\nमाणदेश आणि माणदेशी माणूस याचं प्रभावी वर्णन व्यंकटेश माडगूळकर यांनी त्यांच्या...\nदैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीतून ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्रीराम पवार यांनी...\n‘सावरखेड एक गाव’ या चित्रपटात भिकाऱ्याच्या भूमिकेसाठी एक कलाकार निवडला होता. त्याने...\nग्रंथ हेच गुरू’ मानणाऱ्या आपल्या संस्कृतीमध्ये पुस्तकांविषयी प्रचंड आस्था आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2018-05-27T01:12:13Z", "digest": "sha1:WEVELASZJQTXUR7QB3WKTNVZWCBDVIC3", "length": 6725, "nlines": 75, "source_domain": "pclive7.com", "title": "महामेट्रो | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nपुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती; चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात – श्रीरंग बारणे\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे महामेट्रोच्या ३१ किलोमीटर या मार्गाला केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०१६ रोजी मान्यता दिली आहे. पुणे महामेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती आहे. निगडीपर्यं...\tRead more\nमेट्रोच्या निगडीपर्यंतच्या प्रवासाला पालकमंत्र्यांचा खोडा\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या निगडी आणि कात्रजच्या विस्तारामध्ये पुणे-पिंपरीचे कारभारी आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीच खोडा घातला आहे....\tRead more\nमेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार; महेश लांडगेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार आहे. पुणे मेट्रोचे काम निगडीपर्यंत सुरु करण्याची मागणी, आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घे...\tRead more\nमहामेट्रोकडून पिंपरीत वृक्षांचे पुनर्रोपण (पहा व्हिडीओ)\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महामेट्रोचे दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. काम सुरू असताना, अडथळा ठरणारे वृक्ष काढणे भाग पडत आहे. या वृक्षांचे नुकसान होऊ नये, या करिता वृक्...\tRead more\nपहिल्या टप्प्यात ‘मेट्रो’ निगडी पर्यंत धावण्याची शक्यता ‘धुसरच’\nपिंपरी (Pclive7.com):- पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीचे स्वागतच आहे. भविष्यात नक्कीच याचा फायदा होईल, प्रवासी संख्या वाढेल. आता महापालिकेसोबत त्यासं...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Photos/gallery", "date_download": "2018-05-27T00:58:58Z", "digest": "sha1:XKXVYQM2ESXS7YAHP6BS2N42IBDAR5N7", "length": 18685, "nlines": 353, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Photos, Hollywood, Bollywood, Local cinema, Local News", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान फोटो आणि व्हिडिओ\nमुलांसोबत वेळ घालवून सलमानच्या चेहऱ्यावर परत खुलले हास्य\nमुलांसोबत वेळ घालवून सलमानच्या चेहऱ्यावर परत...\nया प्रसिद्ध कॉमेडियनची आहे ही मुलगी, लवकरच...\nनैराश्याची शिकार झाली होती कलयुगची अभिनेत्री,...\nराजकारणापासून खेळाडूपर्यंतच आयुष्य दाखवणार या...\nअगदी वेगळ्या शैलीमध्ये झाला चित्रपट 'फेमस' चा...\n'संजू'चा टीजर झाला लॉन्च, सतरंगी अवतारात...\nअशा काही अंदाजमध्ये परिणीती करतीये...\nभेटा पाकिस्तानच्या प्रियंका चोप्राला \nबॅालीवुडच्या काही प्रसिध्द अभिनेत्री ज्या...\n'कॅलेंडर गर्ल्स'ची अभिनेत्री रूही सिंह दिसली...\n'वोग मॅग्जिन'साठी बोल्ड झाली हैदरी, दिसल्या...\nशर्लिनने केला ग्लॅमरस फोटोशूट, वायरल झाले ते...\nमोनालिसाचा बंगाली अंदाज... बनणार 'झुमा भाभी'\nम्हाडाचे घर मिळाले, मात्र रहिवाशी जगतायेत अशा...\nपहा हे मराठी कपल कुठे करतायेत हॉलिडे एंजॉय...\nपहा काय आवडते मृण्मयीला \nपहा कोणावर प्रेम करते पुजा ...\nमराठमोळ्या अभिनेत्रींचे टॅटू प्रेम...\nईनाडू मराठीमध्ये गुढीपाडवा जल्लोषात साजरा...\nउर्मिला-आदिनाथच्या चिमुकलीचे हे आहे नाव...\nकाय आहेत या कलाकारांची खरी आडनावे...\n'बालक पालक'मधली 'डॉली' मोठी झाल्यावर दिसतेय...\nBAFTA अवॉर्ड्समध्ये कॅट आणि एंजेलिनाचा...\n'बाफ्टा' पुरस्कार सोहळ्यात इंग्लंडच्या...\n'या' सुपरमॉडेलचे.. जगभरात लाखो दिवाने\nहॉलीवूडच्या 'या' सुंदरीची... दमदार वापसी\nOscar विजेती 'ही' अप्सरा... अवतरली मुंबईत\nशाहरुखची 'ही' मुळीच नाही फॅन.. मात्र करायचंय...\n'आई-मुलीची' ही क्युट जोडी... करतेय हॉलीडे...\n'Hot Mom'... 4 मुलांनंतरही आहे तितकीच 'फिट'\n9 महिन्यांचा 'छोटासा' बेबी बंप.. तुम्ही...\n'बहिणी' प्रमाणेच.. 'ही' आहे मादकतेमुळे...\n'गाड्या' धुण्याचे काम करायची.. 'ही' फेमस...\n'या' फुटबॉलरच्या मुलीचे फोटोज सोशल मीडियावर...\nसोनालीने केले रसिकांना घायाळ...\nया मॉडेलच्या कमनीय देहामुळे झाली जगभरात...\nया मॉडेलने 'मिस बम बम' होण्यासाठी सोडला...\n'या' रशियन बॅले डान्सरला अश्लिल नृत्य...\nमादक अदांमुळे ही मॉडेल झाली जगभरात फेमस...\nआई झाल्यानंतरही ती झळकली प्लेबॉय मासिकावर...\nपार्टी आणि फोटोशूटवर 'मनस्वी' प्रेम करणारी...\nAmazon फॅशन वीकमध्ये... 'दिव्याचा' जलवा\n'या' ललनेने रोहिंग्यावरील टिप्पणीमुळे...\nया' मॉडेलला फोटोशूट करून Express करण्याची आवड\nआयपीएल मधील टॉप १० फास्टेस्ट फिफ्टी... केएल...\nआयपीएलच्या 'या' धुरंधर खेळाडुंनी पटकावली...\n'हा' दिवस कधीच विसरु शकत नाही महेंद्रसिंग...\nपहा इन्स्टाग्रामने विराटला कोणते अॅवॉर्ड...\nरनमशीन 'पृथ्वी शॉ'ने तोडला मास्टर ब्लास्टर...\nआयपीएल ११ मधील सर्वात महागडे खेळाडू...\nअंडर १९ टीममधील या भारतीय खेळाडूने मोडला...\nआयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच नेपाळच्या...\nभारतीय संघाची कुटुंबासोबत आफ्रिकेत \"जंगल...\nWWE पैलवान मनजीतसिंगला चितपट करुन किरण भगतने...\nIPL २०१८ मध्ये 'या' ५ खेळाडूंवर असेल सर्वांची...\n'मिसेस कोहली' South आफ्रिकेला.. लग्नानंतरचा...\nकर्नाटक निवडणूक - भाजपची बहुमताकडे वाटचाल,...\nकर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल २०१८\nअखेर छगन भुजबळांची तुरुगांतून सुटका\n'हे' आहेत उच्चशिक्षित भारतीय राजनेते...\n'हे' आहेत उन्हाळ्यात कलिंगड खायचे फायदे...\nदैनंदिन जीवनात जिऱ्याचा समावेश केल्याने होतात...\nजाणून घ्या ब्रेकअप झाल्याने होतात हे फायदे \n'या' ३ फूटाच्या पॉर्नस्टार समोर अनेक तरुणी...\nआरोग्यासाठी फायदेशीर जवस, जाणून घ्या अनेक...\nजाणून घ्या टरबूज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nहोणाऱ्या सूनेसोबत अंबानी परिवार पोहोचला...\nपर्यटकांना साद घायतोय बर्फाच्छादित हिमाचल...\nट्रक, बस व कारचा विचित्र अपघात; १० ठार, १५ जखमी\nसिद्दीपेट - तेलंगणाच्या सिद्दीपेट येथे\nमोदी-भागवत-शाह तयार करणार २०१९ ची 'अभेद्य' रणनीती नवी दिल्ली - देशात २०१९ च्या\nमुलीला मिठी मारल्यामुळे शाळेतून निलंबित विद्यार्थ्याचे नेत्रदीपक यश तिरुवनंतपुरम - शालेय\nमोदींचा सिंगापूर दौरा ; महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जनाच्या आठवणींना मिळणार उजाळा\nकॅनडा स्फोट ; रेस्टॉरंटमध्ये आलेल्या 'त्या' दोघांचा शोध सुरू टोरंटो - कॅनडाच्या टोरंटो\nईद काळात भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी इस्लामाबाद - पाकिस्तानात\nपेट्रोल, डिझेलवरील दुष्काळी सेसचे होतेय काय शासन दरबारी अधिभार म्हणूनच नोंद\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोलच्या दरांचा भडका मुंबई - कर्नाटक\n७५८ कोटींचा नफा, ६ लाख टॅक्सी, परंतु स्वतःची एकही कार नाही, वाचा सक्सेस स्टोरी..\n..म्हणून सचिन तेंडुलकरला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा हिरमोड\nनागपूर - खासदार क्रीडा\nआम्ही आमचा 'हिरो' हिंदुस्थानला कधीच देणार नाही .. मुंबई - कोलकाता आणि हैदराबादमध्ये\nराशिद झाला भावुक, सामनावीराचा पुरस्कार स्फोटात प्राण गमावलेल्या देशवासियांना समर्पित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z180423155934/view", "date_download": "2018-05-27T01:32:09Z", "digest": "sha1:TN5BNUSR35KBQL6NZVL5ZDDFLYWR7BKQ", "length": 25580, "nlines": 407, "source_domain": "www.transliteral.org", "title": "स्वातंत्र दिव्यदर्शन! - अजि घुमघुमली स्वतंत्रतेची...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|\nअनंत आई झगडे मनात उसंत ना...\nहृदय मदीय तव सिंहासन होवो...\nप्रभुवर मजवर कृपा करावी म...\nएक किरण मज देई केवळ एक कि...\nमाझी बुडत आज होडी मज कर ध...\nअति आनंद हृदयी भरला प्रिय...\nमम जीवन हरिमय होऊ दे हरिम...\nमजला तुझ्यावीण जगी नाही क...\nतव अल्प हातून होई न सेवा ...\nसदयहृदय तू प्रभु मम माता ...\n धाव धाव धाव या कठिण...\nदु:ख मला जे मला ठावे मदश्...\nनयनी मुळी नीरच नाही करपून...\n जन्म सफल हा व्हावा...\nयेइ ग आई मज माहेराला नेई ...\nयेतो का तो दुरून बघा तरि,...\nपूजा मी करु रे कैशी\nपूजा करिते तव हे, प्रभुवर...\nआम्ही देवाचे मजूर आम्ही द...\nजरि वाटे भेटावे प्रभुला ड...\nमन माझे सुंदर होवो वरी जा...\n मी केवळ मरुनी ...\n काय सांगू तुला मी ...\nहृदयंगम वाजत वेणू स्वैर न...\nबाल्यापासुन हृदयात बसुन ग...\nहृदयाकाशी मेघराशी आल्या क...\n झुरतो तव हा दास करि...\n सतत मदंतर हासू दे ...\nजागृत हो माझ्या रामा\n येईन तव नित्य काम...\nतुजवीण अधार मज कोणि नाही\nकाही कळेना, काही वळेना\n तू मज मार मार\nदिव्य आनंद मन्मना एक गोवि...\nपडला हा अंधार कैसे लावियल...\nवारा वदे कानामधे गीत गाइन...\nकाय सांगू देवा, कोणा सांग...\nअसो तुला देवा माझा सदा नम...\nगाडी धीरे धीरे हाक\nपतीत खिन्न अति दु:खी उदास...\nफुलापरी दंवापरी हळु मदीय ...\nकरीन सेवा तव मोलवान\nखरोखरी मी न असे कुणी रे\nअनंत दिधली ही वसुंधरा घर ...\nअनंत दिधली ही वसुंधरा घर ...\nकिती धडपडलो किती भागलो मी...\nतुझ्याविणे कोणि न माते वत...\nतृणास देखून हसे कुरंग\nकळ्या जळीवीण कशा फुलाव्या...\nउदास झालो त्या दिवशी\nमाझ्या ओठावरि थरथरे प्रार...\nपुशी अहंता निज पापमूळ\nप्रकाश केव्हा भवनी भरेल\nमला तुझ्यावीण कुणी कुणी न...\nअहा चित्त जाई सदा हे जळून...\nप्रभु माझी जीवनबाग सजव\nतळमळतो रे तुझा तान्हा\nनाशी मोह प्रभुजि अथवा प्र...\nकधि येशिल हृदयि रघुराया क...\nमम हातांनी काहि न होइल का...\nनको माझे अश्रु हाचि थोर ठ...\n‘जग हे मंगल म्हणे मदंतर ‘...\nप्रभु मम हृदयि आज येणार\nफुलापरी या जगात सुंदर एक ...\nमम दृष्टीला भेसुर दिसते भ...\nखरा तो एकची धर्म\nअसे का जीवनी अर्थ\nविशुद्ध मत्स्वांत सदैव रा...\nकाय करावे मी मेघासम विचरा...\nमी वंदितो पदरजे विनये तया...\nविशुद्ध भाव अंतरी कृती उद...\nकरुन माता अनुराग राग\nकर्तव्याला करित असता दु:ख...\nहिंदू आणिक मुसलमान ते भां...\nतीन वर्षांचा बाळ गोड आला\nदु:खाला जे विसरवनिया दिव्...\nहोतो मी लहान आनंदाने मनी ...\nअसे माझा मित्र हो लहान\nकाय मी रे करू देवा आळविले...\nशस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nरवि मावळला, निशा पातली, श...\n“चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nआत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nनिरोप धाडू काय तुला मी बा...\nमनमोहन मूर्ति तुझी माते स...\nएक मात्र चिंतन आता एकची व...\n भारतिचे वैभव कोठे ...\nअम्ही मांडू निर्भय ठाण\nप्रिय भारतभू-सेवा सतत करु...\nझापू नको झणि ऊठ रे पाहे स...\nबलसागर भारत होवो विश्वात ...\nभूषण जगताला होइल, भूषण जग...\nभारतजननी सुखखनि साजो तद्व...\nहृदय जणु तुम्हां ते नसे\nभारतमाता माझी लावण्याची ख...\nमरणही ये तरी वरिन मोदे जन...\nध्येय देईन दिव्य मी स्वर्...\nदेश आमुचा वैभवशाली वाली स...\nउत्साही मुखमंडले भुजगसे द...\nनाही आता क्षणहि जगणे भारत...\nदुबळी मम भारतमाता दीन विक...\nमंगल मंगल त्रिवार मंगल पा...\nवंदे मातरम् वंदे मातरम् व...\nअन्यां करील जगती निज जो ग...\nसत्याचा जगतात खून करिती, ...\nकरुणाघन अघशमन मंगला जनार्...\nराष्ट्रीय जीवन ओसाड मैदान...\nहसो दिवस वा असो निशा ती\nशाळा सुटली कटकट मिटली बाळ...\nभारतात या नसे मुलांचा तोट...\nविश्वाला दिधला तुम्हीच भग...\nमी मांडितसे विचार साधे सर...\nसत्याग्रही या नावाचे एक ख...\n - अजि घुमघुमली स्वतंत्रतेची...\nसाने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने\nTags : marathipoemsane gurujiकविताकाव्यमराठीसाने गुरूजी\nअजि घुमघुमली स्वतंत्रतेची भेरी\nअजि राष्ट्राने स्वतंत्रतेची केली\nघोषणा धीर या काळी\nअजि राष्ट्राने सर्व शृंखला अपुल्या\nअजि राष्ट्राने गुलामगिरिचे पाश\nतरि उठा उठा हो सारे\nजयनादे गगन भरा रे\nनिज झोप सर्व झाडा रे\nजयघोष करा कोण तुम्हाते वारी\nनिज राष्ट्राने आज मांडिले ठाण\nघ्या हाति सतीचे वाण\nव्हा सिद्ध तुम्ही प्राणार्पण करण्याते\nत्यागाविण काहि न मिळते\nसूं येणा-या बंदुकिच्या गोळ्यांना\nनिज छातीला निष्कंप करा झेला\nत्या स्वतंत्रदेवीच्या शुभ शरिरी\nबहुधन्य तुम्ही यशस्वी करा काज\nअजि सुख माना धन्य आपणा माना\nकी देता येतिल माना\nया मातेला मोक्षामृत ते द्याया\nअर्पा या अपुली काया\nश्रीशिव बाजी तानाजी जनकोजी\nकष्टांची पर्वा न करा\nहालांची पर्वा न करा\nप्राणांची पर्वा न करा\nही संधी असे आली सोन्यासारी\nहे पहा किती करुण तरणि-तेजाळ\nहे सजले कोमल बाळ\nहे स्वतंत्रतेसाठी सारे उठले\nतुम्ही धन्य खरे धन्या तुमची माय\nहे तरुणांनो तेजस्वी वीरांनो\nपाहुनी तेज हे तुमचे\nमन खचेल त्या काळाचे\nते रविकर फिक्कट साचे\nव्हा आज पुढे मोक्ष येतसे दारी\nत्या लहरींच्या लहरी पाठोपाठ\nत्या ज्वाळांच्या ज्वाळा पाठोपाठ\nत्यापरि तुम्ही टिप्परघाई खेळा\nघरदार अता सारे राहो दूर\nमरण्याला उत्सुक व्हा रे\nमोक्षास्तव उत्सुक व्हा रे\nहालास मिठी मारा रे\nभय कोण तुम्हां दवडिल जगि माघारी\nया ललनाही मरण्यासाठी आल्या\nअम्हि ना अबला जगता हे कळवाया\nनिज बांधिति त्या धैर्ये शौर्ये पदर\nकरिती ना कुणाची कदर\nत्या पहा पहा वीरांपरि हो सजल्या\nत्या मरणाला कवटाळिति ह्या नारी\nकवि मरणा ना भारतकन्या डरती\nती सावित्री मरणासन्मुख ठाके\nमनि यत्किंचितहि न धोके\nती असुराशी लढते भास्वर भामा\nती संयुक्ता दिव्य पद्मिनीदेवी\nखाईत उडी ती घेई\nती उमा लढाया जाई\nती रमा सती हो जाई\nती लक्ष्मी तळपत राही\nही परंपरा राखिति भारतनारी\nउठु देत बाळके कोटी\nते धैर्याने मरण मानु दे खळ\nनिज कष्टांनी स्वातंत्र्याते आणू\nमोक्ष असे मरणे जाणू\nते मज दिसते दिव्य असे स्वातंत्र्य\nतो भारत दिसतो मुक्त\nते दर्शन दिव्य बघा रे\nही दिव्य दृष्टि तुम्हि घ्या रे\nते दृश्य पहा, ऐका ती ललकारी\nते अवनिवरी सुरवर-मुनिवर आले\nते श्रीराम श्रीकृष्णार्जुन येती\nशिबि हरिश्चंद्र ते येती\nते वाल्मीकि व्यास मुनीश्वर आले\nते बुद्ध पहा महावीरही दिसती\nते पृथ्विराज दिसले का\nते प्रताप तरि दिसले का\nते सर्व पहा आले पुण्याकारी\nती अपूर्व सुंदर दिसली\nरवि कोटि जणू एके ठायी मिळले\nकिति वाद्ये ती मंगल वाजत गोड\nया प्रसंगास ना तोड\nकिति हार तुरे मोती माणिक-राशी\n‘ॐ समानी व आकूति:’\nती अभिषिक्ता जननी शोभे भारी\nते वस्त्र पहा दिव्य अमोलिक दिधले\nती रत्नांचे अलंकार ते ल्याली\nते सप्तर्षी नक्षत्रांचे हार\nत्या दाहि दिशा तत्तेजाने धवल\nधवळले विश्व हे सकळ\nती श्रुति तेथे शांतिगीत उच्चारी\nत्या पतिव्रता स्वर्गामधुनी येती\nत्या भारतभूमातेची शुभ भरती\nशुभ शंखादी वाद्ये मंगल झडती\nध्वनी अनंत तेथे उठती\nजयघोषाची एकच झाली टाळी\nघेऊन करी निज साची\nत्या थोर सती लाविति भारतभाळी\nमग सकळ मुले-मुली आइच्या जवळी\nआली त्या प्रेमे कवळी\nती झळंबली प्रेमे मातेलागी\nते देवमुनी मुलांस आशीर्वाद\nकिति सुख पिकले देव भारता तारी\nमूल जन्मानंतर पांचव्या दिवशी सटवाई पूजन करतात, ते काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/vasant-sugar-factory/", "date_download": "2018-05-27T01:38:50Z", "digest": "sha1:3U6M2LXZQF7UVLQYJSW53TTMHV53A7RS", "length": 26478, "nlines": 364, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Vasant Sugar Factory News in Marathi | Vasant Sugar Factory Live Updates in Marathi | वसंत साखर कारखाना बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nवसंत साखर कारखाना FOLLOW\n‘वसाका’चे कुलूप दहा दिवसांनी उघडले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलोहोणेर : गेल्या चार महिन्यांपासून ऊसपुरवठा केलेल्या वसाका कारखान्याने ऊसबिल वेळेवर अदा न केल्याने गेल्या दहा दिवसांपासून लावलेले कुलूप वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी, आमदार डॉ. राहुल अहेर यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर आज वसाकाचे प्राधिकृत मंडळ, आ ... Read More\nVasant Sugar Factoryवसंत साखर कारखाना\nवसंत साखर कारखान्याला मिळणार जीवदान\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना दिवंगत माजी मुख्यमत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने असल्यामुळे तो विक्री होणार नाही, तसेच लवकरच पूर्ववत सुरू करण्यासाठी शासनाकडून संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ... Read More\nVasant Sugar Factoryवसंत साखर कारखाना\n‘वसंत’ला वाचविण्यासाठी राजकीय नेत्यांची धडपड\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतालुक्याची कामधेनू वसंत सहकारी साखर कारखाना देशोधडीला लागल्यानंतर सत्ताधारी भाजपाचे आमदार आणि जिल्हा बँक अध्यक्षांनी एकत्र बैठक घेऊन कारखाना वाचविण्याची धडपड सुरू केली आहे. ... Read More\nVasant Sugar Factoryवसंत साखर कारखाना\nपोफाळीचा ‘वसंत’ही अखेर ‘सुधाकर’च्या मार्गावर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगत काही वर्षांपासून अखेरच्या घटका मोजत असलेल्या वसंत सहकारी साखर कारखाचा कर्जापोटी जिल्हा बँकेने अखेर ताबा घेतला. विदर्भातील एकमेव सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना कायमचा बंद होण्याचे संकेत आहेत. ... Read More\nVasant Sugar Factoryवसंत साखर कारखाना\n‘वसंत’ची मालमत्ता जप्तीचा आदेश\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याची नोटीस तहसीलदारांनी बजावली आहे. यामुळे वसंतच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे. ... Read More\nVasant Sugar Factoryवसंत साखर कारखाना\nबँकेच्या जप्ती पथकाला ऊस उत्पादकांचा घेराव\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवसंत सहकारी साखर कारखान्याकडे असलेल्या ४० कोटींच्या थकबाकीपोटी जप्तीसाठी आलेल्या पथकाला ऊस उत्पादक आणि कामगारांनी घेराव घालून जप्तीचा प्रयत्न मंगळवारी हाणून पाडला. ... Read More\nVasant Sugar Factoryवसंत साखर कारखाना\n‘वसंत’चे संचालक मंडळ बरखास्त करा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपाच तालुक्यांची कामधेनू असलेला वसंत सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या नाकर्तेपणाने आणि गैरकारभाराने बंद पडला. ऊस उत्पादक आणि कामगार देशोधडीला लागले आहे. ... Read More\nVasant Sugar Factoryवसंत साखर कारखाना\nसांगली : तीन टप्प्यात वसंतदादा साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांना देणी, जिल्हा बँकेतील बैठकीत तोडगा : ८५ टक्के रक्कम देण्याचा निर्णय\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवसंतदादा साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांची थकलेली देणी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. सेवानिवृत्त कामगारांना वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला घेतलेल्या दत्त इंडिया कंपनीकडून ८५ टक्के रक्कम तीन वर्षात दिली जाणार आहे. त्यामुळे वर् ... Read More\nVasant Sugar FactorySangliवसंत साखर कारखानासांगली\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathichavatukhane.blogspot.com/p/blog-page.html", "date_download": "2018-05-27T01:23:43Z", "digest": "sha1:TV7KCF5LSF63N3ZNUNSIOQN7EAFHEU2W", "length": 1604, "nlines": 33, "source_domain": "marathichavatukhane.blogspot.com", "title": "Marathi Ukhane: marathi kavita on life", "raw_content": "\nबुगडी माझी सांडली ग ....\nकार ह्यांनी ठोकली ग जाता माहेराला ग जाता माहेराला\nह्यांना नाही देणार ग कार पेठेत चालवयाला\nसणासुदीला दांड्या तो मारतो\nकधी मयताला गावी पाळतो गावी पळतो गावी पाळतो\nकधी नाही ते गेले ग बाई ह्यांना माहेराला ह्यांना माहेराला\nह्यांना नाही देणार ग .....\nपेठेत होता मुलींचा ताफा\nह्यांचा करावर कुठला ताबा\nतोबा तोबा तोबा तोबा तोबा तोबा\nह्यांची नजर ठरली ग नाही बघता “पेठी” घोळक्याला “पेठी” घोळक्याला\nह्यांना नाही देणार ग ........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/int-dead-sea-of-israel-jordan-117071100022_1.html", "date_download": "2018-05-27T01:30:11Z", "digest": "sha1:UHWX477EOZPJGXUIB4LA245JHIVZ5577", "length": 6676, "nlines": 101, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जगातील एकुलता एक समुद्र, जेथे कोणी डुबत नाही, जाणून घ्या? | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजगातील एकुलता एक समुद्र, जेथे कोणी डुबत नाही, जाणून घ्या\nयेथे कोणी बुडत नाही. या समुद्राला डेड सीच्या नावाने ओळखण्यात येते. हे जॉर्डन आणि इस्रायलच्या मध्ये आहे. या पाण्यात लवणं आणि मिनरलची संख्या फार जास्त आहे. यामुळे पाण्याची डेन्सिटी फार जास्त असते. पाण्यात उतरल्यावर बॉडी वेट कमी होऊन जात आणि माणूस पोहू लागतो. बघा व्हिडिओ\nयेथे केली जाते दानवांची पूजा\nलव-कुश यांनी स्थापन केलेले कुसुंभी माता मंदिर\nरावणाने शिवाला येथे केले होते मस्तक अर्पण\nMansarovar : शोभा मानसरोवराची\nयावर अधिक वाचा :\nऐश्वर्यावर होती वाईट नजर, एकट्यात भेटण्याचा धरला होता हठ्ठ\nहॉलिवूड नायिकांवर लैंगिक छळ करण्याचा आरोपी निर्माता हार्वे वेन्स्टाइनला न्यूयॉर्क ...\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाचा मुहूर्त 19 नोव्हेंबरचा\nहोणार, होणार अशी चर्चा असलेले बॉलिवूडचा 'बाजीराव' रणवीर सिंग व दीपिका पदुकोण या दोघांचे ...\n‘केबीसी' १० साठी ६ जूनपासून नावनोंदणी\n‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतआहे. यात सहभाग घेण्यासाठी ...\nकैलास पर्वतावर भगवान शंकर-पार्वती यांचा निवास आहे असं भाविक मानतात. हिमालयाची विविध रूपे ...\nरेस ३ चे सेल्फिश गाणे लवकरच, जॅकलीनचा लूकची चर्चा\nरेस-३' या चित्रपटातील ‘हीरिए’ या गाण्‍याने सोशल मीडियावर तुफान गाजते आहे. आता त्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/kolhapur/babas-absence-childhood-jail-inmates-turned-tears/", "date_download": "2018-05-27T01:34:49Z", "digest": "sha1:MYXB7TSGJNDI5Y6VBMSOIU5ISHWJYBLY", "length": 42621, "nlines": 422, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Baba'S Absence Of Childhood, Jail Inmates Turned Into Tears | बाबांच्या कुशीत विसावले बालपण, कारागृहातील कैद्यांच्या अश्रूंनीच झाली गळाभेट | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nबाबांच्या कुशीत विसावले बालपण, कारागृहातील कैद्यांच्या अश्रूंनीच झाली गळाभेट\nकोल्हापूर : सोलापूरहून आलेला दोन महिन्यांचा श्लोक, तैमूर, फलटणहून आलेला सहा महिन्यांचा आर्यन, पाच महिन्यांच्या सोफियासह अनेक बालके, मुले-मुली शुक्रवारी पहिल्यांदा कळंबा कारागृहात बंदिवासात आयुष्य घालवीत असलेल्या बाबांच्या कुशीची ऊब अनुभवत होते.\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nकोल्हापुरात भाजपा कार्यकर्त्यांनी पेढे वाटून कर्नाटकचा विजयोत्सव केला साजरा\nउन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर एसटी स्टँडवर प्रवाशांची गर्दी\nशेतविहिरीत पडलेल्या गव्यांना ग्रामस्थांनी दिले जीवदान\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nकोल्हापुरात अॅक्टिव्हावर प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती\nअक्षय्य तृतीयेला कोल्हापूरच्या अंबाबाईची झोपाळ्यातील पूजा\nकोल्हापूरात रंगीत करकोच्या ला जीवदान \nतीन दिवसा पूर्वी विद्यूत तारे मधे अडकून जखमी झालेल्या पेंटेड स्टॉर्क या पक्ष्याला पांजरपोळ येथील डॉ बागल यांनी उपचार करून , न्यू पॅलेस येथील तळयात सोडण्यात आले .\n अंगारकी संकष्टीनिमित्त भक्तांची गर्दी\nकोल्हापूर : गणपतीचा नामजप, श्रीगणेशाची आरती अशा उत्साही व भक्तिपूर्ण वातावरणात कोल्हापूर शहरासह उपनगरांतील विविध गणेशमंदिरांत अंगारकी संकष्टीनिमित्त मंगळवारी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली होती. त्यामुळे प्रसन्न, भक्तिमय वातावरण झाले होते.\nकोल्हापूर : अंबाबाईला साकडं घालून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला सुरुवात\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या चौथ्या टप्प्यातील हल्लाबोल यात्रेला सुरुवात झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडे घालून यात्रेला सुरुवात केली.\nचांगभलंच्या गजरात जोतिबा यात्रा संपन्न\nकोल्हापूर : ढोल ताशांचा नाद, खोबरं गुलालाची उधळण, जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर,गगनचूंबी सासनकाठ्या, या काठ्या लयबद्धतेने नाचवणारे मानकरी, श्रीं चा अभिषेक, सरदारी रुपात सालंकृत पूजा, पालखी सोहळा, यमाई देवीचा विवाह आणि देवाचा हा उत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आलेले लाखो भाविक अशा मंगलमयी वातावरणात शनिवारी वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा पार पडली.\nज्योतिबा चैत्र यात्रा २०१८\nदहावीची परीक्षा संपली, सुट्टी...धमाल सुरू\nइयत्ता दहावीचा आज शेवटचा पेपर होता. कोल्हापुरात परीक्षा संपल्यावर संपल्यावर विदयार्थ्यांनी एकच जल्लोष केला. परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा रंगपंचमी खेळली. हलगीच्या ठेक्यावर मुलांनी धमाल डान्सही केला.\nटोमॅटोचे भाव गडगडल्याने उभ्‍या पिकात सोडल्या मेंढ्या\nकोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील कोथळी येथे टोमॅटो पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने तसेच वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी उभ्‍या पिकात मेंढ्या चरायला सोडल्या.\nअजय-कोजाल कोल्हापुरात, दत्तमंदिरात कलशपूजन, अंबाबाई मंदिरातही हजेरी\nकोल्हापूर : येथील मिरजकर तिकटी परिसरातील श्री एकमुखी दत्त मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यात मंगळवारी अभिनेता अजय व काजोल यांनी होमहवन आणि कलशपूजन विधी केले. तत्पूर्वी त्यांनी अंबाबाई मंदिरात जाउन देवीचे दर्शन घेतलं. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनिकृष्ट दर्जाच्या तेलापासून फरसाण बनवणाऱ्या कारखान्यावर मनसेचा खळ्ळखट्याक पाहायला मिळाला. अंबरनाथमधील आनंद नगर परिसरातील हा कारखाना आहे.\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर ,आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सेना भाजपची युती झाली नाही तर काँग्रेस सहज विजयी होईल, अशी भीती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे.\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nनागपूर - गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढलेल्या पेट्रोलच्या किमतींच्या निशेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी बैलगाडी मोर्चा काढून निषेध नोंदवला.\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nवाशिम - रखरखत्या उन्हात अन्नपाण्यासाठी भटकणा-या माकडांना मंगरुळपीर येथील युवक पंकज परळीकर यांनी मोठा आधार दिला आहे. घराच्या आवारात येणाºया माकडांना ते बिस्किटे, फळे, शेंगदाणे आदि प्रकारचे खाद्य हाताने पुरवून भूतदयेचा परिचय देत आहेत. मानवाच्या आततायी आणि लोभीपणामुळे जंगलांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. वारेमाप होत असलेल्या जंगलतोडीमुळे वन्यजीवांचेही अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर असून, जंगलातील पाणी, चारा संपल्याने हे प्राणी आता लोकवस्तीकडे धाव घेत आहेत. रखरखत्या उन्हात जंगलात चारापाणी नसल्यानेच गेल्या सहा महिन्यांपासून मंगरुळपीर शहरात हजारो माकडे सैरभैर फिरून अन्नपाण्याचा शोध घेत आहेत. या माकडांपासून लोकांना त्रास होत असला तरी, काही मंडळी मात्र या मुक्या जिवांना आधार देत आहेत. यामध्ये मंगरुळपीर येथील पंकज परळीकर यांचा समावेश असून, ते त्यांच्या घराच्या आवारात येणाºया माकडांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ चारण्यासह पाणी पाजून भूतदयेचा परिचय देत आहेत.\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nअकोला - विधान परिषदेचे सभागृह हे धनदांडग्यांचे सभागृह होत आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तोच ही निवडणूक लढवू शकतो असे आजच्या निकालांवरून दिसते त्यामुळे या सभागृहाची आवश्यकताच नाही असे मत आमदार बच्चु कडू यांनी व्यक्त केले. आज लागलेल्या विधान परिषद निकालांवर त्यांनी आपल्या भाष्य केले. ते आज अकोल्यात बोलत होते. आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी ते जालना जिल्ह्यातील भोकरदन अशी आसुडयात्रा काढली आहे या यात्रेंतर्गत अकोल्यात झालेल्या युवा संवाद मेळाव्यात त्यांनी अशोक चव्हाण, अजित पवार, राज ठाकरे शिरीष महाजन यांच्यावर टिका केली. सत्तेत असतांना या नेत्यांनी शेतकºयांकडे पाठ फिरविली असा आरोप त्यांनी केला.\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनाशिक - नाशिकमधील आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये 19 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून 500 नव सैनिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. आज नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये या सैनिकांचे दीक्षांत संचालन पार पडले. यावेळी पदवीदान सोहळाही पार पडला. लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग यांनी जवानांना शपथ दिली. (व्हिडिओ - प्रशांत खरोटे)\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nव्हिडीओ स्टोरी- सचिन मोहिते, नांदेड.\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसोलापूर - दरवाढी च्या विरोधात सोलापुरात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदेयांच्या नेत्तृवाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nनाशिक - गोदामाई विषयी कृतज्ञता व्यक्त करत हजारो भाविकांनी मंगळवारी दि.२२ चांगल्या पर्जन्यसाठी साकडे घातले. निमित्त होते रामकुंडावर आयोजित गंगा दशहरा उत्सवाचे. श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी, गंगा दशहरा उत्सवानिमित्ताने रामकुंडावर गंगापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरु माउली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत हजारो सेवेकरी पर्जन्य सुक्ताचे पाठ करून गोदावरीचे पूजन करून पर्जन्यराजास साकडे घातले.\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nमुंबई - आझाद मैदानात मंगळवारी हजारो धनगर समाजातील बांधवांनी एकवटून आंदोलन केले. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. यावेळी आंदोलकांनी पारंपरिक वेशभूषेत ढोल गजी नृत्य सादर करत आरक्षणाची मागणी केली. ( व्हि़डीओ - चेतन ननावरे)\nनाशिक : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आंदोलन केले. (व्हीडिओ- राजू ठाकरे )\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nखेळताना पडलेला बॉल आणण्यासाठी जेसीबी मशीनवर चढलेल्या मुलाला घाबरवून त्याची मजा बघत बसण्याचा अमानुष प्रकार पुण्यात घडला आहे.\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nमुंबईसारख्या महानगरांची तहान भागवणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरण. याच धरणाशेजारी असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील पाड्यांवर राहणा-यांना मात्र घोटभर पाणी मिळावे म्हणून जीवघेणी पायपीट करावी लागते.\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nपुणे - पुणे शहराजवळीत पिरंगूट घाटातील म्हसोबा देवाच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यानुसार पोलिसांचा तपास सुरु झाला आहे. रविवारी (20 मे) ओजी रात्री 2.45 ते 3.25 च्या सुमारास या मंदिरात चोरी झाली. यात देवाचे दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला आहे.या घटनेबद्दल गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडण्याची मागणी करण्यात येत होती. तपास करताना ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलिसांना आढळले आहे. या फुटेजमध्ये सुरुवातीला खिडकीच्या मार्गाने एक चोर मंदिरात प्रवेश करताना दिसतो. त्याला बाहेरून दुसरा चोर मदत करताना दिसतो. मात्र काही काळाने ती व्यक्तीही मंदिरात प्रवेश करून दानपेटीची चाचपणी करताना दिसते. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\n- अझहर शेखनाशिक - शहरामधील गोदाकाठालगत वाढलेल्या निलगीरीच्या वृक्षराजीवर लांब अंतरापर्यंत भरारी घेणारा नैसर्गिक जैवविविधतेमधील एकमेव सस्तन प्राणी वटवाघळांची वस्ती चांगलीच वाढत आहे. मात्र त्यांच्या हा अधिवास पुढे किती दिवस अस्तित्वात असेल याबाबत शंकाच आहे; कारण या वृक्षराजीचे बुंधे जमिनीपासून जाळण्याचा प्रयत्नही काही दिवसांपुर्वी करण्यात आला. याकडे अद्याप महापालिका प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. हा गोदापार्कचा परिसर निसर्गप्रेमींना नेहमीच खुणावत आला आहे. दररोज संध्यााकळी या ठिकाणी फोटोसेशन करण्यासाठी तरुणाईची गर्दी होते. सुर्यास्तावेळी गोदापात्रात पडणारे सुर्यकिरणे आणि चमचम करणारे नदीपात्राचे विहंगम दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकार या भागात येतात. तसेच हिरव्या वृक्षराजीच्या परिसरात दिवसभर छायाचित्रकार, पक्षी निरिक्षकांची वर्दळ सुरूच असते. निसर्गाचा हा अनमोल ठेवा जपला जावा आणि जैवविविधतेचे संवर्धन व्हावे, अशीच माफक अपेक्षा निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/organizing-medical-camp-kalyan-13th-may-115401", "date_download": "2018-05-27T01:38:24Z", "digest": "sha1:JFPKSKBUJZIFC7OFHWBNVJ36ZCATFUU6", "length": 11198, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Organizing a Medical Camp at Kalyan on 13th May कल्याणमध्ये 13मे रोजी महाआरोग्य शिबीराचे आयोजन | eSakal", "raw_content": "\nकल्याणमध्ये 13मे रोजी महाआरोग्य शिबीराचे आयोजन\nगुरुवार, 10 मे 2018\nकल्याण - डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या सहयोगाने कल्याण पूर्वेमधील श्रीमलंग रोड वरील आर्य गुरुकूल शाळा नांदीवली येथे 13 मे (रविवार) रोजी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत हे शिबिर असणार आहे.\nकल्याण - डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या सहयोगाने कल्याण पूर्वेमधील श्रीमलंग रोड वरील आर्य गुरुकूल शाळा नांदीवली येथे 13 मे (रविवार) रोजी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत हे शिबिर असणार आहे.\nया शिबीरात आरोग्याविषयी विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक प्रकारच्या तपासण्या विनामुल्य करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार औषधाचेही विनामुल्य वाटप करण्यात येणार आहे. या शिबीरात ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांची नियोजनानुसार विनामुल्य शास्त्रक्रियाही करण्यात येणार आहे.\nज्या नागरीकांना या शिबीराचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी आपल्या जवळच्या शिवसेना शाखेत प्राथमिक नोंदणी करावी असे आवाहन या महाआरोग्य शिबीराचे आयोजक प्रमुख खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nझगडेवाडीत पाझर तलावाचे खोलीकरण पूर्ण\nनिमगाव केतकी : सकाळ रिलीफ फंडातून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावाचे खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सुमारे 15 हजार 634 घनमीटर एवढा गाळ...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nव्यवहार चलन पद्धतीने व्हावेत : इलेक्‍ट्रिक व्यापाऱ्यांची मागणी\nपुणे : 'पन्नास हजार रुपयांवरील व्यवहारांसाठी करण्यात आलेल्या ई-वे बिलाच्या सक्तीने व्यापाऱ्यांना त्रास होत असून, किमान एका शहरातील दोन...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://anil-shinde.blogspot.com/2014/12/blog-post.html", "date_download": "2018-05-27T01:17:20Z", "digest": "sha1:CKOEHPLPR5U67OOKCGSYGV6H7AP22NQL", "length": 2824, "nlines": 40, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde: गरज ।। जीवन", "raw_content": "\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRAF/MRAF025.HTM", "date_download": "2018-05-27T01:11:50Z", "digest": "sha1:ZIBGERNKNUD4GQHMHWNUROOJAUTE7HRB", "length": 7758, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - आफ्रिकान्स नवशिक्यांसाठी | विदेशी भाषा शिकणे = Vreemde tale leer |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > आफ्रिकान्स > अनुक्रमणिका\nआपण स्पॅनीश कुठे शिकलात\nआपण पोर्तुगीजपण बोलता का\nहो, आणि मी थोडी इटालीयनपण बोलतो. / बोलते.\nमला वाटते आपण खूप चांगले / चांगल्या बोलता.\nह्या भाषा खूपच एकसारख्या आहेत.\nमी त्या चांगल्याप्रकारे समजू शकतो. / शकते.\nपण बोलायला आणि लिहायला कठीण आहेत.\nमी अजूनही खूप चुका करतो. / करते.\nकृपया प्रत्येकवेळी माझ्या चुका दुरूस्त करा.\nआपले उच्चार अगदी स्वच्छ / स्पष्ट आहेत.\nआपली बोलण्याची ढब / धाटणी जराशी वेगळी आहे.\nआपण कुठून आलात ते कोणीही ओळखू शकतो.\nआपली मातृभाषा कोणती आहे\nआपण भाषेचा अभ्यासक्रम शिकता का\nआपण कोणते पुस्तक वापरता\nमला आत्ता त्याचे नाव आठवत नाही.\nत्याचे शीर्षक मला आठवत नाही.\nमी विसरून गेलो / गेले आहे.\nजर्मनिक भाषा ही इंडो-युरोपियन या भाषा कुटुंबाशी संबंधित आहे. हा भाषिक गट त्याच्या स्वन वैशिष्ट्यांद्वारे दर्शविला जातो. स्वनामधील फरकामुळे ही भाषा इतर भाषांहून वेगळी ठरते. जवळजवळ 15 जर्मनिक भाषा आहेत. जगभरात 500 दशलक्ष लोक ही भाषा त्यांची मूळ भाषा म्हणून वापरतात. नक्की स्वतंत्र भाषा ठरविणे अवघड आहे. स्वतंत्र भाषा किंवा फक्त वाक्यरचना अस्तित्वात आहेत हे स्पष्ट नाही. इंग्रजी ही प्रमुख जर्मनिक भाषा आहे. जगभरात ही भाषा जवळजवळ 350 दशलक्ष लोक मुख्य भाषा म्हणून वापरतात. यानंतर जर्मन आणि डच या भाषा येतात. जर्मनिक भाषा भिन्न गटात विभागली आहे. त्या म्हणजे उत्तर जर्मनिक, पश्चिम जर्मनिक, आणि पूर्व जर्मनिक होय. उत्तर जर्मनिक भाषा या स्कँडिनेव्हियन भाषा आहेत. इंग्रजी, जर्मन आणि डच या पश्चिम जर्मनिक भाषा आहेत. पूर्व जर्मनिक भाषा या नामशेष झाल्या आहेत. उदाहरणार्थ,या गटात 'पुरातन इंग्रजी' ही भाषा मोडते. वसाहतवादामुळे जगभरात जर्मनिक भाषा पसरली. परिणामी, डच ही भाषा कॅरिबियन आणि दक्षिण आफ्रिकामध्ये समजली जाते. सर्व जर्मनिक भाषा या एकाच मूळापासून उत्पन्न झाल्या आहेत. एकसारखी पूर्वज-भाषा होती अथवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. याशिवाय,फक्त काही जुने जर्मनिक ग्रंथ आढळतात. रोमान्स भाषेच्या विरुद्ध यामध्ये फारच कमी स्त्रोत आहेत. परिणामी, जर्मनिक भाषा संशोधनासाठी अवघड आहे. तुलनेने, जर्मनिक किंवा ट्यूटन लोकांच्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती आहे. ट्यूटन लोक संघटित झालेले नव्हते. परिणामी सामान्य ओळख निर्माण झालीच नाही. त्यामुळे विज्ञानाला इतर स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. ग्रीक आणि रोमान्स नसते तर आपल्याला ट्यूटनबद्दल फारच कमी माहिती झाले असते.\nContact book2 मराठी - आफ्रिकान्स नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/5890-mumbai-paper-leak", "date_download": "2018-05-27T01:01:29Z", "digest": "sha1:7MXOSUGD433REJ6AVKFV2DHEJWNZHIW3", "length": 5340, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पेपरफुटीच्या प्रश्नावर सरकारची उपाययोजना - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपेपरफुटीच्या प्रश्नावर सरकारची उपाययोजना\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nव्हॉट्स अप आणि सोशल मीडियाच्या साय्याने पेपरफुटी होत आहे. यासर्व गोष्टीवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने उपाय योजना केलेली आहे.\n10 वी,12 वी तील पेपर फुटीचा प्रश्न सोडवण्यासाठी आता वर्गात गेल्यावर पेपरची पाकिटे फोडली जातील अशी माहिती विनोद तावडे यांनी दिलीय.\nतसेच आर.डी. परेड, खेळ आणि कलागुण सादर करायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ गुण देणार आहोत.असेही शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणालेत.\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nरणवीर - दीपिका लवकरचं विवाहबंधनात अडकणारं...\nबारवीचे निकाल आज होणार जाहीर...\nपाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी, पुणे महापालिकेचा पुढाकार\nविराट कोहली नंतर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे मोदींना चैलेंज\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://adisjournal.com/maharajanche-devatva/", "date_download": "2018-05-27T01:06:32Z", "digest": "sha1:JNVEKZKVNXQ5ZC3MWX2TWHD7FFBVHQBH", "length": 11369, "nlines": 81, "source_domain": "adisjournal.com", "title": "महाराजांचे देवत्व - एक विचारमंथन ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nमहाराजांचे देवत्व – एक विचारमंथन\nमहाराष्ट्राचे प्रातःस्मरणीय शककर्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज “तारखेनुसार” जयंती. त्यानिमित्तानी नुकताच गणेशउत्सवात दिसणाऱ्या “मी येतोय” च्या धरतीवरचा ‘देव येतोय’ असं लिहिलेला वर दिलेला फोटो माझ्या एका मित्रानी एका whatsapp ग्रुपवर पाठवला. पण मला आज हा फोटो पाहून एक गोष्ट खटकते आहे ती म्हणजे महाराजांना आपण देतोय ते ‘देवत्व’. थांबा, कोणतीही टोकाची प्रतिक्रिया देण्या आधी कृपाकरून मी लिहितो आहे ते पूर्ण शेवटल्या शब्दापर्यंत वाचा. छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत थोर, धोरणी आणि दूरदृष्टी लाभलेले महान राज्यकर्ते होते यात शंका नाही. कोणत्याही मराठी माणसाचे याबाबत दुमत असणे अशक्य आहे. किंबहुना मराठीच का, जगभरात त्यांचे समकालीन किंवा त्यांच्या काळानंतर झालेले अनेक अभ्यासक हेच मत मांडतात.\nमहाराजांच्या न भूतो न भविष्यती अशा पराक्रमात त्यांना साथ देणारे त्यांनी टाकलेला शब्द झेलणारे आणि महाराजांसाठी जीव तळहातावर घेऊन काम करणारे लोक कोणत्या जातीपातीचे होते, कोणत्या धर्मातले होते, या वादात मला अजिबात रस नाही. पण महाराजांचे कर्तुत्व, त्यांचे धाडस, त्यांचे शौर्य, आपल्या सामर्थ्याची पूर्ण जाण ठेवून आखलेली विशेष अशी गनिमिकाव्याची रणनीती, निक्षून टाळलेला सैन्यातील हत्तींचा वापर, “रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये” अशी शिस्त लावणारी आज्ञापत्रे तसेच प्रसंगी आततायी शौर्य न गाजवत हौतात्म्य पत्करण्यापेक्षा चार पावले मागे येण्यातली ओळखलेली योग्यता हे सारे सारे एका प्रचंड मुत्सद्दी आणि तल्लख बुद्धीच्या राज्यकर्त्याची ओळख पटवून देणारे मुद्दे आहेत.\nसरंजामशाहीत असलेली राजाची पराधीनता ओळखून उभारलेली नवीन सैनिकी व्यवस्था, जमिनीची लावून दिलेली रयतवारी, नव्याने निर्माण केलेली शेतसारा पद्धती, त्याकाळात दुष्काळानंतर उपलब्ध करून दिली जाणारी सरकारी गोदामातून शेतकी मदत मग ती बी-बियाणांच्या रुपात असेल किंवा जनावरांच्या स्वरूपातील असेल, जाणीवपूर्वक केलेली मार्गांची व्यवस्था असेल किंवा पाण्याच्या स्त्रोतांची व्यवस्था असेल, या साऱ्या गोष्टीतून त्यांच्या डोक्यात असलेला ‘रयतेच्या कल्याणासाठी सतत जागरूक राहणारा एक कुशल प्रशासक’ दिसून येतोच की.\nमहाराजांची सगळीच कारकीर्द काही १००% यश देणारी होती असे नाही. विशालगडावर अडकून पडण्याची वेळ असो की आग्र्याला नशिबी आलेली नजर कैद असो किंवा ज्याची परिणीती आग्र्याच्या प्रकरणात झाली ती मिर्झाराजा जयसिंगची महाराष्ट्राच्या उरावर थैमान घालणारी स्वारी असो, हे काही अपयश या महान राजाला पचवावे लागलेच होते. पण महाराजांची जिद्द आणि स्वाभिमान इतका प्रबळ होता की या साऱ्यांच्या नाकावर टिचून महाराजांनी स्वतःचे सार्वभौम राज्य निर्माण केले. सार्वभौमत्व मिळवल्याखेरीज राज्यास स्थैर्य नाही हे ओळखून पैठणच्या ब्रह्मवृंदाने नकार दिलेला असतांना काशीच्या गागाभट्टांना (ज्यांनी स्वतः काशी विश्वनाथावर पडलेले घणाचे घाव बघितले होते आणि या राज्याभिषेकाची आवश्यकता आणि त्याचे महत्व ओळखले होते) पाचारण करून राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेकाच्या निमित्ताने नवीन कालगणना सुरु करत महाराज ‘शककर्ते’ झाले. छत्रपती झाले.\nइतके देदीप्यमान कर्तुत्व असतांना तुम्हा आम्हा पामराला त्याजागी देवत्व दिसले नाही तरच नवल आहे. पण आपण कटाक्षाने ते देवत्व या महामानवाला देणे टाळले पाहिजे. महाराजानाचा पराक्रम जर आपण त्यांना मानव ठेवूनच बघितला तर तो अधिक भव्यदिव्य आणि उदात्त वाटत नाही का एकदा देवत्व दिलं की चमत्कार आले, दैवी ताकद आहे मग “छे त्यांना काय अवघड होतं” हा भाव आला. अर्थात सगळ्यांच्याच मनात येईल असं नाही पण जे आज इतक्या शतकांनी ‘श्रीरामाच्या’ बाबतीत होतं आहे ते छत्रपतींच्या बाबतीत होऊ नये. त्यांचे कर्तुत्व देवत्वाच्या आड झाकोळले जाउ नये इतकीच अपेक्षा आहे.\nNext Post तुज विचारायचे होते…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ms-dhoni-has-won-5-jana-bankable-player-award-which-is-the-most-by-an-indian-this-year/", "date_download": "2018-05-27T01:16:25Z", "digest": "sha1:VJ6FDKORMDXJHEXBRBY4H6RBVEWI4EX4", "length": 6576, "nlines": 93, "source_domain": "mahasports.co.in", "title": "या वर्षी धोनी ठरला सर्वात विश्वासार्ह्य खेळाडू - Maha Sports", "raw_content": "\nया वर्षी धोनी ठरला सर्वात विश्वासार्ह्य खेळाडू\nया वर्षी धोनी ठरला सर्वात विश्वासार्ह्य खेळाडू\nभारताचा माजी कर्णधार एम एस धोनी या वर्षीचा भारताचा सर्वात विश्वसार्ह्य खेळाडू ठरला आहे. त्याने या वर्षी ५ वेळा ‘जनबँकेबल प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकला आहे. या वर्षी सर्वाधिक वेळा हा पुरस्कार धोनीने जिंकला आहे.\nया सामन्यांमध्ये मिळाला धोनीला जनबँकेबल प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार\nभारत विरुद्ध इंग्लंड, दुसरा वनडे सामना,\nधोनीची सामन्यातील कामगिरी: १२२ चेंडूत १३४ धावा\nभारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा टी २० सामना,\nधोनीची सामन्यातील कामगिरी: ३६ चेंडूत ५६ धावा\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिला वनडे सामना,\nधोनीची सामन्यातील कामगिरी: ८८ चेंडूत ७९ धावा\nभारत विरुद्ध श्रीलंका, पहिला वनडे सामना,\nधोनीची सामन्यातील कामगिरी: ८७ चेंडूत ६५ धावा\nभारत विरुद्ध श्रीलंका, पहिला टी २० सामना,\nधोनीची सामन्यातील कामगिरी: २२ चेंडूत नाबाद ३९ धावा\nकाय आहे जनबँकेबल प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार\nजो खेळाडू संघाला गरज असताना चांगली कामगिरी करतो, आणि त्याच्या कामगिरीमुळे संघाला विजय मिळवण्यात मदत होते त्याला हा पुरस्कार दिला जातो. दोन्ही प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंमधून एकाला हा पुरस्कार दिला जातो.\nहा पुरस्कार कोणाला द्यायचा हे लोकांनी दिलेल्या मतांनुसार आणि समालोचकांच्या विश्लेषणाच्या आधारावर दिला जातो.\nकाय फरक आहे सामनावीर पुरस्कार आणि जनबँकेबल प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारांमध्ये\nसामनावीराचा पुरस्कार हा सामन्यात सर्वात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूला दिला जातो तर जनबँकेबल प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार ज्या खेळाडूवर संघ अवलंबून असतो आणि त्याची कामगीरी संघाला मदत करणारी असते त्याला दिला जातो.\nया पुरस्कारात खेळाडूला काही रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-americakhatti-mithi-mrunmayee-bhajak-marathi-article-1335", "date_download": "2018-05-27T01:24:29Z", "digest": "sha1:TNECWE7C7Q4JONIVPCCHX4OGAIIHXJ3E", "length": 12744, "nlines": 113, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik America_Khatti-Mithi Mrunmayee Bhajak Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 मार्च 2018\nनिरोप घ्यायची घटिका आताशा फक्त जाहीर झाली होती, तरी अजून महिनाभर अवकाश होता, पण तरीही विश्वासच बसत नव्हता की आपण अमेरिका सोडून जाणार. हे गाव, इथे जमविलेला गोतावळा, हे टुमदार घर, मुलाची शाळा सगळं सोडून जाणार या विचारांनी मन अस्वस्थ्य झालं होतं.\nवर्षभरापूर्वीचीच गोष्ट, आम्ही अमेरिकेला येऊन फक्त काही महिने झाले होते आणि भारतीय लोकांच्या ग्रुप मध्ये मी गेले होते. सगळ्या लोकांना कायमचंच अमेरिकेत स्थायिक व्हायचं होतं. त्या सगळ्यांमध्ये मी एकटीच वेगळ्या विचारांची होते, मला माझ्या देशात परत जायचं होतं. इथे फार काळ राहायचं नव्हतं. जरी अमेरिका आणि गाव मला खूप आवडलं असलं तरी मोठा काळ इथे वास्तव्य करण्याची माझ्या मनाची तयारी अजिबात नव्हती. पण आता परत जायचं या विचारांनी मात्र मी पुरती हादरून गेले होते. गावाशी, तिथल्या रस्त्यांशी जणू ऋणानुबंध जुळले होते. मैत्रिणींचा गोतावळा जमला होता. हे सगळं सोडून कायमचं भारतात परतणे हे फारच दुःखदायक वाटत होतं.\nघरातल्या सामानाची आवराआवर चालू होती. एक एक जमवलेल्या वस्तू, छोट्या मोठ्या, इथलं सगळंच भारतात परत घेऊन जावंसं वाटत होतं. आठवणींखेरीज फार काही बरोबर घेऊन जाता येणार नव्हतं.\nमुलाच्या शाळेचा शेवटचा दिवस होता. मी त्याला घेऊन जाण्यासाठी शाळेत आले होते. त्याच्या टीचरने सगळ्या मुलांना सांगितलं की आज ऋतुजचा शाळेतला शेवटचा दिवस आहे. तो भारतात, त्याच्या मायदेशी परत जाणार आहे. तिथे असलेल्या पृथ्वीच्या गोलावर त्यांनी सगळ्या मुलांना दाखवलं, की आता आपण इथे आहोत आणि ऋतुज इथे जाणार आहे. सगळ्या मुलांनी ’अहा किती लांब ’ अशा प्रतिक्रिया दिल्या. सगळ्या मुलांना टीचरने ऋतुजला बाय करा असं सांगितलं.\nमाझा मुलगा ऋतुज टीचर शेजारी उभा होता. सगळा वर्ग समोर उभा होता. शाळा सुटून काही मिनिटं होऊन गेली होती, पण आज कुणालाही घरी पळण्याची घाई नव्हती. एक एक मूल येऊन ऋतुजला मिठी मारत होतं. हातात हात घेऊन काहीतरी सांगत होतं. मुलगा शांतपणे सगळ्यांकडून अभिवादन स्वीकारत होता. पण हे दृश्‍य पाहून मला गदगद भरून येत होतं. तो कार्यक्रम संपला आणि आम्ही जाईपर्यंत त्याचे मित्र मैत्रिणी त्याला हात हलवून ,काहीतरी बोलून, डोळ्यातून निरोप देत होते. मी सुन्न झाले होते.\nनिरोप एवढा अवघड असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण तो होता.\nभारतात परतल्यावर शाळा, डागडुजी अशा अनेक उरकण्याच्या कामांमध्ये मी गढून गेले.\nएके दिवशी सगळ्या कामांमध्ये असूनही का कुणास ठाऊक पण सेंट जोसेफची फार आठवण येत होती. संध्याकाळची वेळ होती. मी घरी आले होते. किल्ली, नाणी अशा बऱ्याच वस्तू मी त्या दिवशी जीन्सच्या खिशात ठेवल्या होत्या. त्या काढून जागेवर ठेवण्यासाठी मी खिशात घातला तर, वस्तूंबरोबर माझ्या हाताला काहीतरी वाळूसारखं लागलं. खिशात वाळू कशी जाईल, असा विचार करत मी खिसा उलटा केला, तर खिशाला चिकटलेली पांढरी वाळू दिसली. खिशात वाळू कशी आली याचा मी विचार करत असताना लक्षात आलं, अमेरिकेहून निघायच्या आधी शेवटचं म्हणून अमेरिकेतील बीच वर गेलो होतो. खरंतर मला पाण्यात आत जायचं नव्हतंच, मी किनाऱ्यावरच बसणार होते. पण मुलगा पाण्यात गेला आणि मी पण थोडं थोडं म्हणत पाण्याच्या आत गेले आणि मग बरीच आत गेले. माझ्या आवडत्या लेक मिशिगनच्या किनाऱ्यावरची वाळू होती ती. त्यावेळी जीन्सच्या खिशात पहुडलेली वाळू वॉशिंग मशिनच्या अनेक चक्रांमधून अनेक वेळा जाऊन देखील आज जवळजवळ दीड महिना तशीच लपून बसली होती.\nतिथून निघताना माझ्या घरातील फुलझाडे मी लेकच्या किनाऱ्यावर असणाऱ्या फुलझाडांमध्ये लावून आले होते, लावताना मनात लेक कडे बघून म्हटलं होतं, ‘ही माझी आठवण’\nआज त्या वाळूकडे पाहताना वाटलं, लेकनेही माझ्या खिशात त्याची वाळू हळूच सरकवून दिली होती त्याची आठवण म्हणून...\nमित्रांनो, बाजारात मिळणाऱ्या फळांपैकी तुमच्या सर्वाधिक आवडत्या फळात अननस नक्की असेल...\nमित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असू शकतील पण एका...\nकाही प्राण्यापक्ष्यांची मला नेहमी गंमत वाटते. त्यांची आपली ओळख खेळण्यांच्याही आधी...\nआम्ही भारतात परत जाणार होतो, त्यावेळी तिथल्या अमेरिकन मैत्रिणींना भेट म्हणून एखादी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Gallery/HollywoodGallery", "date_download": "2018-05-27T01:18:27Z", "digest": "sha1:R7YSAVBFI2FCOGSYGEBL7QZHGUDCIR4H", "length": 14374, "nlines": 283, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Hollywood Gallery, Hollywood Pictures, Videos", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान फोटो आणि व्हिडिओ हॉलिवूड\nBAFTA अवॉर्ड्समध्ये कॅट आणि एंजेलिनाचा ग्लॅमरस अंदाज\nBAFTA अवॉर्ड्समध्ये कॅट आणि एंजेलिनाचा...\n'बाफ्टा' पुरस्कार सोहळ्यात इंग्लंडच्या...\nMilan Fashion Week च्या रॅम्पवर मॉडेल्सचा...\n'गोल्डन ग्लोब'मध्ये प्रियांकाचा जलवा\nपाहा, या सेलेब्सचे Sexy Legs\nअमेरिकन म्युझिक अवॉर्ड्समध्ये अभिनेत्रींचा...\n\"एमटिव्ही युरोप म्युझिक अवॉर्ड\"च्या रेड...\n'अॅमी अवॉर्ड्स'च्या रेड कार्पेटवर प्रियंकाचा...\nनवाजुद्दीनची कान्स वारी, ८ वेळा लय भारी\nपिक्स ऑफ द वीक\n'फॉलो मी' सिरीजचे हे आहेत काही अद्भुत फोटोज्\nबिलबोर्ड संगीत पुरस्कार - २०१५\nजॅकी चॅनच्या 'कुंग फू योगा'चा ट्रेलर रिलीज\n'ट्रिपल एक्स'मध्ये दीपिकाचे दमदार स्टंट\nखऱ्याखुऱ्या सेक्स सीन्समुळे विवादात राहिले हे...\nभीतीने अंगाचा थरकाप उडवतील हे हॉलीवूड हॉरर...\n‘द जंगल बुक’चा 'मोगली' भारताच्या दौऱ्यावर\nजेम्स बाँडचा नवा चित्रपट स्पेक्टरची चित्र झलक\nजीवाचा थरकाप उडवणारे भयपट...\nमॅजिक माईकची चित्र झलक\n'या' सुपरमॉडेलचे.. जगभरात लाखो दिवाने\nहॉलीवूडच्या 'या' सुंदरीची... दमदार वापसी\nOscar विजेती 'ही' अप्सरा... अवतरली मुंबईत\nशाहरुखची 'ही' मुळीच नाही फॅन.. मात्र करायचंय...\n'आई-मुलीची' ही क्युट जोडी... करतेय हॉलीडे...\n'Hot Mom'... 4 मुलांनंतरही आहे तितकीच 'फिट'\n9 महिन्यांचा 'छोटासा' बेबी बंप.. तुम्ही...\n'बहिणी' प्रमाणेच.. 'ही' आहे मादकतेमुळे...\n'गाड्या' धुण्याचे काम करायची.. 'ही' फेमस...\n'भटकंती' आहे.. या सौंदर्यवतीचे पॅशन\nTwitter वर 'राज्य' करणारी गायिका...\nDisney चा 'गोड' आवाज.. एरियल विंटर\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nइअरफोन वापरताना 'ही' काळजी अवश्य घ्या बस, ऑफिस किंवा रस्त्यात कुठेही कानात इअरफोन घातलेली\nथायरॉईड आणि आहार थायरॉईडची समस्या असणाऱ्या बहुतेक लोकांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे, की\nट्रक, बस व कारचा विचित्र अपघात; १० ठार, १५ जखमी\nसिद्दीपेट - तेलंगणाच्या सिद्दीपेट येथे\nमोदी-भागवत-शाह तयार करणार २०१९ ची 'अभेद्य' रणनीती नवी दिल्ली - देशात २०१९ च्या\nमुलीला मिठी मारल्यामुळे शाळेतून निलंबित विद्यार्थ्याचे नेत्रदीपक यश तिरुवनंतपुरम - शालेय\nमोदींचा सिंगापूर दौरा ; महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जनाच्या आठवणींना मिळणार उजाळा\nकॅनडा स्फोट ; रेस्टॉरंटमध्ये आलेल्या 'त्या' दोघांचा शोध सुरू टोरंटो - कॅनडाच्या टोरंटो\nईद काळात भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी इस्लामाबाद - पाकिस्तानात\nमुलांसोबत वेळ घालवून सलमानच्या चेहऱ्यावर परत...\nया प्रसिद्ध कॉमेडियनची आहे ही मुलगी, लवकरच...\nनैराश्याची शिकार झाली होती कलयुगची अभिनेत्री,...\nराजकारणापासून खेळाडूपर्यंतच आयुष्य दाखवणार या...\nअगदी वेगळ्या शैलीमध्ये झाला चित्रपट 'फेमस' चा...\n'संजू'चा टीजर झाला लॉन्च, सतरंगी अवतारात...\nऑरेगॉनमध्ये निवडून येणाऱ्या सुशिला जयपाल दक्षिण आशियातील पहिल्या महिला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-chitra-gamati-madhura-pendse-1204", "date_download": "2018-05-27T01:06:20Z", "digest": "sha1:EVAYSUNFMGLQLZGLMUZWRSQZPYLZX6A6", "length": 8892, "nlines": 112, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Chitra Gamati Madhura Pendse | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nचित्रातले जग कसे असते\nकधी कधी रेघोट्या काढता काढता त्या पानभर पसरतात. बर्नार्डने एक अमिबासारखा छोटा आकार कॅनव्हासच्या डाव्या टोकावर काढला आणि जागा संपेपर्यंत त्याभोवती तो रेषा काढत गेला.\nशेजारील चित्राचं नाव आहे ‘बहरताना’ (Floris). लंडनमधील एका बेकरीत केक आणि पेस्ट्री छान सजवून देत. केकवरची सजावट पाहून बर्नार्डला हे चित्र सुचले\nया चित्राची सुरवात कुठल्या छोट्या आकाराने झाली असेल बरे\nबर्नार्ड कोहेन हा ब्रिटिश चित्रकार. त्याला विणकाम फार आवडायचे. न्यू मेक्‍सिकोमध्ये असताना विणकाम करत असणाऱ्या एका वयस्कर बाईंना बर्नार्डने विचारले, ‘चांगले आणि साधारण विणकाम यात फरक कसा ओळखायचा’ त्या बाई म्हणाल्या, ‘विणकामात रचना काय केलीये यापेक्षा विण कशी आहे हे महत्त्वाचे’ त्या बाई म्हणाल्या, ‘विणकामात रचना काय केलीये यापेक्षा विण कशी आहे हे महत्त्वाचे हरेक विण ठराविक दाबाची आणि अवधानाने म्हणजे लक्ष देऊन केली तर जे विणतोय ते नक्कीच छान दिसेल..’ बर्नार्डला वाटले हे अगदी चित्र काढण्यासारखेच आहे. कॅनव्हासचा संपूर्ण पृष्ठभाग तो अशाच ठराविक दाबाने काढलेल्या रेषांनी भरवत असे आणि नंतर त्यामध्ये रंग भरत असे.\nतुम्हाला बर्नार्डच्या चित्रांबद्दल काय वाटते\nतुम्ही पण एक प्रयोग करून पाहा. एक छोटा कोणताही आकार काढा आणि त्याभोवती रेघा काढत चला. पाण्याच्या तरंगाप्रमाणे; नंतर त्या रेषेला वेगवेगळे रंग द्या.\nशेजारील चित्र एका रेषेचे आहे. बर्नार्डने कॅनव्हासभर ही एक अखंड रेष काढलीये. त्यानंतर या रेषेला हव्या त्या वळणावर वेगवेगळे रंग दिले. त्याची रेघ कॅनव्हासच्या खालच्या टोकापासून वळणे घेत सबंध कॅनव्हासभर फिरून पुन्हा खाली परतलीये. चित्राला नाव दिले आहे - इन दॅट मोमेंट (तत्क्षणी)\nकाहींना निबंध चांगला लिहिता येतो. एखाद्याला भाषण करायला लागल्यावर चांगले शब्द सुचतात. एकही चित्र नसलेले पुस्तकसुद्धा लोक आवडीने वाचतात. शब्दांशी, लिखाणाशी फारशी दोस्ती नसलेली मंडळी काय बरे करत असतील तुम्हाला काय आवडते\nशब्दांशी मैत्री नसलेला चित्रकार आणि त्याची रंगीत फटकाऱ्यांनी गिरमिट केलेली चित्रे पाहूया पुढील अंकात\nदरवर्षी जानेवारीच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात लास व्हेगासमध्ये कंझ्युमर इलेक्‍...\nइंग्लंडमधला जस्टिन हा एक देखणा, बुजरा, आत्ममग्न आणि हळवा तरुण राजकीय मुत्सद्दी असतो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/keywords/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/word", "date_download": "2018-05-27T01:11:37Z", "digest": "sha1:ZMOGT6NW423LCDOQFMFGQHUYDC6OVCTX", "length": 4913, "nlines": 59, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - वाग्वैजयंती", "raw_content": "\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - कुंडल कृष्णाकांठीं नाहीं;...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - वंदन नाटय-मिलिंदा, गोविंद...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - घरांत बसलेल्या काजव्यास--...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - भेट जहाली पहिल्या दिवशीं ...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - कवीचा वधूवरांस आहेर शार्...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - घास घे रे तान्ह्या बाळा \nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - डोळा साचा ॥ हा मोरपिसार्‍...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - “ साध्याही विषयांत आशय कध...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - जेव्हां जीवनलेखनास जगतीं ...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - बागेंत बागडणार्‍या लाडक्य...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - मार भरारी \nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - शिवरायाच्या मागें आम्ही ल...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - रात्रीस ओरडणार्‍या घुबडास...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - आणि जीविता, लाभ हाच का तु...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z120107203433/view", "date_download": "2018-05-27T01:24:16Z", "digest": "sha1:YKMQKXVDCRJ3PCL4U2PJQ7EAGGZUKN5M", "length": 20162, "nlines": 181, "source_domain": "www.transliteral.org", "title": "खंड १ - अध्याय ३९", "raw_content": "\nमकर संक्रांति हिंदू सण असूनही १४ जानेवारीला का साजरा करतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|\nखंड १ - अध्याय ३९\nमुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.\nTags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत\n मत्सर शांत तेव्हां झाला देव ऋषीस आनंद वाटला देव ऋषीस आनंद वाटला त्यांनीं देव गजानन स्तविला त्यांनीं देव गजानन स्तविला स्तोत्ररुपें त्या वेळीं ॥१॥\n विकारादिभूत महेशादींस वंद्य पावन अपार स्वरुप स्वसंवेद्य रोचन अपार स्वरुप स्वसंवेद्य रोचन सदा वक्रतुंडा त्या भजतों ॥२॥\n प्रकाश स्वरुपा सदा सर्वगासी अनादि गुणादीस गुणाधारभूतासी सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥३॥\n सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥४॥\n सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥५॥\nरवि प्राण विष्णु प्रचेत यम ईश विधाता मागत यम ईश विधाता मागत वैश्वानार इंद्र प्रकाश ज्याप्रत वैश्वानार इंद्र प्रकाश ज्याप्रत सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥६॥\n करांघ्रि स्वरुपा कृतघ्राण जिव्हास सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥७॥\n सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥८॥\n सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥९॥\n ग्रहादि प्रकाशा खगस्थ धरुवादीस अनंत क्षत्ररुपा तदाकारहीनास सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥१०॥\n अनादि अनंत मायिका तदाधार पुच्छास सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥११॥\n सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥१२॥\n सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥१३॥\n सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥१४॥\n सदा वक्रतुंडास त्यां भजतों ॥१५॥\n जळांत जंतु मस्त्यादि नाना विभेदास सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥१६॥\n सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥१७॥\n सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥१८॥\n सुरेशास सर्व पूज्या सुबोधादिगम्यास महावाक्य वेदांतवेद्या परेशास सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥१९॥\n जनीं स्वधर्म निष्ठा निर्मात्यास सुर दैत्यपवंद्या पालकास सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥२०॥\nया महादैत्यास बोध करुन ज्याने केली शांति प्रदान ज्याने केली शांति प्रदान विश्वांत सुखानंद शांति भरुन विश्वांत सुखानंद शांति भरुन सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥२१॥\nज्याला वेद वेदज्ञ मर्त्य न जाणती शास्त्रशास्त्र भूपती सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥२२॥\nवेदांनी देवेंद्र मुख्यांनी ना जाणिलें योगींद्र मुनींद्रही जेथ थकले योगींद्र मुनींद्रही जेथ थकले तेथ आमुची मती काय चाले तेथ आमुची मती काय चाले परी वक्रतुंडास भावें भजतों ॥२३॥\n देव ऋषी करांजली जोडिती उभे राहिले शांत स्थिती उभे राहिले शांत स्थिती स्तुतीनें प्रसन्न गणेश जाहला ॥२४॥\n देव मुनींना म्हणे वचन आपण केलें हें स्तोत्र पावन आपण केलें हें स्तोत्र पावन प्रीतिवर्धक मज आनंदप्रद ॥२५॥\nया स्तोत्राने माझी स्तुती करील नित्य जो भावभक्ती करील नित्य जो भावभक्ती त्याची करीन कामनापूर्ती बहुविध संपदा देऊनी ॥२६॥\n पुत्रपौत्रादींनी युक्त त्या करीन जें जें वांछील ते तें देईन जें जें वांछील ते तें देईन यात संशय कांही नसे ॥२७॥\n सुरेंद्र वंद्यता पावेल नर या स्तोत्रें जो मज स्तवील ॥२८॥\nसहस्त्र आवर्तनें याची करित कारागृहांतून तो होत मुक्त कारागृहांतून तो होत मुक्त अपराध शतयुक्त असत क्षमा त्यास हें स्तोत्र वाचता ॥२९॥\nएकवीस वेळां एकवीस दिवस वाचील जो हें स्तोत्र सुरस वाचील जो हें स्तोत्र सुरस त्यांच्या सर्व चिंतितार्थास पुरवीन मी निःसंशय ॥३०॥\nमाझ्या स्तुतिपर एकवीस श्लोक रचिले तुम्ही आनंददायक मुनींनो देवांनो विगत शोक तुम्ही सर्व झणीं व्हाल ॥३१॥\n स्वधर्मीं रुची दृढ होईल भुक्तिमुक्तिप्रद होतील एकवीस श्लोक मम स्तुतीचे ॥३२॥\nया स्तोत्रें मी संतुष्ट चित्त वर मागा मनीं वांछित वर मागा मनीं वांछित तो मी पुरवीन क्षणांत तो मी पुरवीन क्षणांत तेव्हा सुरगण मुनी म्हणती ॥३३॥\nते सारे देव वंदिती मुनिगणही प्रणाम करिती त्या महाबला वक्रतुंडा प्रार्थिती देई एवढे वरदान ॥३४॥\nतुझी अचल भक्ती दयानिधी आम्हां दे, नको अन्य उपाधी आम्हां दे, नको अन्य उपाधी तुझी भक्ती प्राप्त होतां सिद्धी तुझी भक्ती प्राप्त होतां सिद्धी सर्वही सुलभ होतील ॥३५॥\n देई आम्हां जी तृप्तिकारका राहूं तुझ्या चरणाश्रित ॥३६॥\nत्यांचे तें वचन ऐकून ज्ञानी जनप्रिय गजानन वचन तेव्हां बोलला ॥३७॥\n माझी दृढ भक्ती राहील भावयुक्त तुम्ही असाल \n स्वानंदी मग्न तो झाला ॥३९॥\nखिन्न ऋषि मुनी झाले आपापाल्या स्थळा गेले त्या सिद्धिद वक्रतुंडाचें केलें ध्यान त्यांनी मनांत ॥४०॥\n तेव्हां होऊन मनीं शांत सर्व दैत्यांसमवेत आपुल्या स्थानी अविलंबित ॥४१॥\n करण्या उत्सुक त्याचें मन दैत्यसंघही परतून आपापल्या घरीं गेला ॥४२॥\n त्याच्या प्रभावा नाही उपमा कर्ताधतां संहर्ता जो ॥४३॥\n नाना अवतार जगीं घेत स्वस्वधर्मी रत करित सुरां असुरां मानवांना ॥४४॥\n अखिल वर्णन करण्या असमर्थ ब्रह्मा षण्मुख विष्णु होत ब्रह्मा षण्मुख विष्णु होत शंकर शेष मुनिगण वेद ॥४५॥\nतेथ मी किती सांगणार वक्रतुंडाचे चरित्र शिवपुत्र ढुंढीचा तो घेई ॥४६॥\n प्रकट झाला गणनायक त्यावेळेस भक्तपालक महातेजस्वी सुरस \nमुद्‍गल दक्ष प्रजापतीसी सांगती ऐसे नाना अवतार घेती ऐसे नाना अवतार घेती भक्तांचे संरक्षण करिती त्यांचें चरित्र ऐकू तूं ॥४८॥\n ब्रह्मदेव वक्रतुंडासी न स्मरत तेव्हां मत्सर त्याच्या मनांत तेव्हां मत्सर त्याच्या मनांत त्वरित प्रवेश करता झाला ॥४९॥\nतेव्हां असुर स्वभावें पीडित विधिपीडित विघ्नयुक्त सृष्टिरचना करुं न शकत तेव्हा बोध त्या आठवला ॥५०॥\nब्रह्मदेव वक्रतुंडा शरण जात त्याचें ध्यान करी चित्तांत त्याचें ध्यान करी चित्तांत तेव्हां विघ्नविहीन होत निर्मिलें सकल जग त्यानें ॥५१॥\nओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खंडे वक्रतुंडचरिते वक्रतुण्डान्तर्धानें नामैकानचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः \nहिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा धर्मसंमत अधिकार का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-testi-story-dr-mandar-datar-marathi-article-1495", "date_download": "2018-05-27T01:21:12Z", "digest": "sha1:EZM7BWCGGJR5I62ZE3JB3MLESBZDCSTL", "length": 10535, "nlines": 109, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Testi Story Dr. Mandar Datar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. मंदार नि. दातार\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nबटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....\nमित्रांनो, आपण फेब्रुवारी महिन्यात मिरी, लवंग, जायफळ आणि दालचिनी या आपल्या जेवणात चव आणणाऱ्या काही वनस्पतींच्या गमतीजमती जाणून घेतल्या. या साऱ्या वनस्पतींमध्ये एक साम्य होते, ते म्हणजे हे सारे मसाले पूर्वेकडून विशेषतः भारतातून युरोपात निर्यात केले जात असत. या साऱ्या मसाल्यांचा उपयोग युरोपातले लोक त्यांच्या जेवणाला चव आणण्यासाठी, औषध म्हणून आणि मांस टिकवण्यासाठी करत असत. हा सारा व्यापार अरब व्यापाऱ्यांच्या द्वारे होत असे.\nभारतातून युरोपात जाणाऱ्या या व्यापारी मार्गावरचं महत्त्वाचं शहर होतं कॉनस्टॅन्टिनोपल किंवा आत्ताचं इस्तंबूल तुर्कस्तानच्या लोकांनी हे शहर जिंकल्यानंतर युरोपीयांचा आशिया खंडाशी व्यापाराचा हा मार्ग बंद झाला. त्यामुळं हा मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार परत सुरू करण्यासाठी काही नवीन मार्ग शोधण्याची आवश्‍यकता निर्माण झाली. त्यावेळी पृथ्वी गोल आहे ही गोष्ट सर्वमान्य झाली होती. तेव्हा पूर्वेकडच्या भारतात पोचायचं असेल, तर जहाजानं पश्‍चिमेकडं जात राहिलं तर भारतात नक्की पोचू असा अंदाज बांधून ख्रिस्तोफर कोलंबस हा दर्यावर्दी सागरी मार्गानं निघाला. पण तो भारतात न पोचता उत्तर अमेरिकेत पोचला. मात्र आपण भारतातच पोचलो आहोत, अशी कोलंबसाची ठाम समजूत होती.\nपुढं काही वर्षांनंतर कोलंबसाच्याच मार्गानं प्रवास करून गेलेल्या अमेरिगो व्हेस्पुसी या खलाशाला अमेरिकेत पोचल्यावर हा देश भारत नाही याची जाणीव झाली. भारतात पोचलेल्या आधीच्या प्रवाशांनी भारतातले लोक शेती करतात असं लिहून ठेवलं होतं. त्यावरून हा शेती नसलेला खंड भारत नाही, असा अमेरिगोनं तर्क बांधला. या अमेरिगोवरूनच या नवीन खंडाचं नाव अमेरिका असं पडलं. मात्र कोलंबसाच्या अमेरिकेला पोचण्यामुळंच या नवीन खंडाची माहिती जुन्या जगाला झाली. कोलंबसानंतर जुनं जग आणि माहीत झालेलं हे नवं जग यांच्यात अनेक खाद्य वनस्पतींची देवघेव झाली. याला कोलंबियन एक्‍स्चेंज किंवा कोलंबसनंतरची देवाणघेवाण असं म्हणतात.\nअमेरिकेतून आपल्याकडं आलेल्या, अन कोलंबसाआधी युरोप आणि आशियाला माहिती नसलेल्या अनेक वनस्पती आहेत. यात आहेत बटाटा, टोमॅटो, मका, मिरची, अननस, व्हॅनिला, कोको, पेरू, शेंगदाणे, रताळी, भोपळा आणि इतर काही वनस्पती. गेल्या काही आठवड्यांत आपण काहींचा परिचय करून घेतला आहे. तर काहींचा येत्या काही आठवड्यांत करून घेऊ. मात्र एक आठवणीत ठेवा, यातल्या काही वनस्पतींपासून केलेले पदार्थ खाणार असाल तर कोलंबसला धन्यवाद द्यायला विसरू नका.\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय लष्कराची भागीरथी मोहीम महिला अधिकाऱ्यांचा साहसी उपक्रमांतील सहभाग...\nजगातलं पहिलं चित्र (भाग २)\n... मार्सेल, जॅक, जॉर्ज आणि सायमन भुयारातून हळूहळू पुढं चालले होते. मार्सेलच्या...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) कोणत्या राज्याने रस्ते अपघातात सापडलेल्या पीडितांसाठी मोफत...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) खालीलपैकी कोणती बॅंक NERL याच्या वचनबद्ध वित्तपुरवठ्यासाठी...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय माहिती अधिकाराच्या अंतर्गत बीसीसीआय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z121114203031/view", "date_download": "2018-05-27T01:05:29Z", "digest": "sha1:NGURJMAQ36CRLIYRPR7KQNPZVJ2DRPPX", "length": 3206, "nlines": 37, "source_domain": "m.transliteral.org", "title": "राम गणेश गडकरी - डोळा साचा ॥ हा मोरपिसार्‍...", "raw_content": "\nराम गणेश गडकरी - डोळा साचा ॥ हा मोरपिसार्‍...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nTags : poemram ganesha gadakariकविताराम गणेश गडकरीवाग्वैजयंती\nडोळा साचा ॥ हा मोरपिसार्‍यावरचा ॥धृ०॥\n तारे निळ्या नभीं लकलकती \n तसा डोळा हा ॥मोरपिसावर पाहा ॥\nदिसती रंग उघड नयनांतें \nओढी वस्तुमात्र; जग म्हणतें खरें असावें ॥ कां नाहीं उगिच म्हणावें खरें असावें ॥ कां नाहीं उगिच म्हणावें \nमोहकता तर आहे खास ओढी ती त्याजवळि जगास \n असावा त्यांत ॥ ग्रह पहिला बघतां होता ॥\nदिसतें काय कुणा परि यानें रुदना खुलवी कां हंसण्यानें \nफुलतें कुठल्या कीं प्रेमानें क्षणमात्रांत ॥ हे विचार येत मनांत ॥\n नुसती सौंदर्याची भूल ॥\n भिन्न रंगाची ॥ ही बैठक भिन्नपणाची ॥\nप्रेमाचें मुळिं पाणी नाहीं कसला डोळा ॥ हे रंग जाहले गोळा ॥\n टाकुनि द्याना ॥ खेळणें मुळाबाळांना ॥\nकितीक असले फसवे डोळे \nजगांत पाहुनि फसती भोळे हे ही जोढ ॥ देवा ते डोळे फोड ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2009/08/blog-post_10.html", "date_download": "2018-05-27T01:04:26Z", "digest": "sha1:ZIHDPQ3VXO6D7BLCMPAYQ7T2MO27MAPW", "length": 13306, "nlines": 165, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: रात भी है कुछ भीगी भीगी.......", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nरात भी है कुछ भीगी भीगी.......\nकाही गाणी मनात खोलवर रुतून बसतात. किंवा असेही म्हणता येईल त्या गाण्यांचे बोल, त्यांचा भावार्थ, संगीत आपल्या हृदयाला इतके भावते की आपले मनच त्यांच्यात अडकून पडते. जोडलेले गाणे अतिशय गाजलेले आहेच, परंतु या गाण्याच्या शब्दांकडे मी मुद्दामहून लक्ष वेधू पाहत आहे. शिवाय गाणे आपण कुठल्या मनस्थितीत प्रथम ऐकतो, याचाही ते आवडण्यामध्ये फार मोठा वाटा असतो. कधी कधी एखादे गाणे प्रथम ऐकून अजिबात आवडत नाही. परंतु वारंवार ऐकले तर आपसूक आपण गुणगुणतो म्हणजेच शब्द आवडू लागतात अन संगीतकाराच्या जादुई गेयतेमुळे ते गाणे मनात रेंगाळते. मग एखाद्या विवक्षित क्षणी ते तुमचा कब्जा घेते. अनेक आवडती गाणी आहेत त्यातले आज सकाळपासून सारखे हेच मनात ऐकू येतेय, कदाचित तुम्हालाही आवडेल.\nसोबत या गाण्याचे बोल दिलेत व चित्रफीतही दिली आहे. हे सुंदर विरहीणीची आर्तता व्यक्त करणारे तरल शब्द आधी आपला ताबा घेतात. चित्रफीत पाहताना वहिदाची अदाकारी, अप्रतिम रूप वेड लावते. व्यक्तिशः: मला या गाण्याचा प्रसंग फार भावलेला नाही. वहिदाला असे बाजारात दाखवण्यापेक्षा हिच विरहीणी घरात, एकांतात दाखविली असती तर जास्त वजनदार झाली असती. ( माझे मत ) अर्थात चित्रप्रसंग कसाही असो गाणे जीवलग आहेच.\nमूळ कवी: साहिर लुधियानवी, चित्रपट: मुझे जीने दो, १९६३\nरात भी है कुछ भीगी भीगी\nरात भी है कुछ भीगी भीगी, चांद भी है कछ मद्धम मद्धम\nतुम आओ तो, ऒंखे खोले, सोयी हुई पायल की छमछम॥धृ॥\nकिस को बताएं, कैसे बताएं, आज अजब हैं दिल का आलम \nचैन भी हैं कुछ हल्का हल्का, दर्द भी हैं कुछ मद्धम मद्धम ॥\nछमछम छमछम छमछम छमछम\nतपते दिल पर यूं गिरती हैं, तेरी नजर से प्यार की शबनम \nजलते हुएं जंगल पर जैसे, बरखा बरसें रुकरुक, थमथम ॥२॥\nछमछम छमछम छमछम छमछम\nहोश में थोडी बेहोशी हैं, बेहोशी में होश हैं कमकम \nतुझको पाने की कोशिश में, दोनो जहॊं से खो S गए हम ॥३॥\nछमछम छमछम छमछम छमछम\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 9:30 AM\nसाहिरची जुनी गाणि ऐकायला मिळणं म्हणजे पर्वणीच.. खुप आवडलं हे गाणं.मला वहिदाचं ते बात एक रातकी मधलं गाणं खुप आवडतं. ती दिसायची पण खुप छान.. स्क्रिन अपिअरन्स हा नंतरच्या काळात आलेल्या चौकोनी, किंवा खुप लांब चेहेऱ्याच्या( माला सिन्हा, आणि ती राजकपुर बरोबरची बुढ्ढा मिल गया म्हणत नाचणारी.. नांव विसर्लो आता) नट्यांपेक्षा खुपच सुंदर होता.\nमहेंद्र, अरे वैजयंतीला विसरलास\nओह... ’ना हम तुम्हे जाने ना तुम हमे जानो ’ हेच म्हणतो आहेस का सुंदरच आहे ते गाणे. सुमन कल्याणपूरने गायलेले.:)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nतू त्रिशंकू होऊ नकोस.....\nपाऊले चालती पंढरीची वाट.....\nमन कशात लागत नाही\nजेव्हा अचानक असे घडते....\nअजीब दास्तां हैं ये...... (३)\nअजीब दास्तां हैं ये...... (२)\nअजीब दास्तां हैं ये......\nमला धुऊ नकोस गं.....\nरात भी है कुछ भीगी भीगी.......\nआम्ही तमाशाई अन बोचणारी शल्ये\nकायदेमे रहेंगे तो फायदेमे रहेंगे\nआधीच फार उशीर झालाय\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-05-27T01:32:58Z", "digest": "sha1:TG4OSKNBEL4IRR3S2FSTMDKVNR4IHR73", "length": 4268, "nlines": 71, "source_domain": "pclive7.com", "title": "आळंदीकरांना स्वच्छ पाणी मिळणार तरी कधी…? (Video) | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nHome पिंपरी-चिंचवड आळंदीकरांना स्वच्छ पाणी मिळणार तरी कधी…\nआळंदीकरांना स्वच्छ पाणी मिळणार तरी कधी…\nपिंपरी महापालिकेतील विरोधी पक्षनेता बदलणार…(Video)\nपिंपळे सौदागरमधील उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरच्या कामांचा नगरसेवकांकडून आढावा\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!!-3648/", "date_download": "2018-05-27T01:11:13Z", "digest": "sha1:KGI3OF3BEFP4UIEHXKC5BLELLUQHHOPS", "length": 4328, "nlines": 100, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-एक घरटे.... प्रेमाने बांधलेले......!!", "raw_content": "\nएक घरटे.... प्रेमाने बांधलेले......\nAuthor Topic: एक घरटे.... प्रेमाने बांधलेले......\nएक घरटे.... प्रेमाने बांधलेले......\nएक घरटे आहे मी बांधलेले\nकुणीच नाही तिथे आता,\nनिरस तिथलं पाणी आहे\nआता उजाडलेले आहे ते घरटे ...\nथोडा मस्ती करुन जातो\nकधी अल्लड वारा घरट्याची\nजाळेच जाळे तिथे दाटलेले\nजन्म त्या घरट्यात घेतलेला...\nकिलबिल त्यांची सुरुच असते\nरात्र तर तिथे आहेच कधीची..\nदिवसही आहे तसाच अंधारलेला...\nते घरटे होते कुणाच्या प्रेमाचे,\nघरात होऊ शकलं नाही\nत्या घरट्याला लाभू शकलं नाही...\nतेही वाट पाहत असतील...\nरुपांतर व्हावे ह्या घरट्याचे ...एका घरामध्ये...\nएक घरटे.... प्रेमाने बांधलेले......\nRe: एक घरटे.... प्रेमाने बांधलेले......\nएक घरटे.... प्रेमाने बांधलेले......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/smith-or-kohli-ricky-ponting-weighs-in-on-best-batsman-debate/", "date_download": "2018-05-27T01:18:00Z", "digest": "sha1:CYZBPAXXOF2QDOPZ35T7NWM3O2QUYWCM", "length": 4964, "nlines": 79, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पॉन्टिंगच्या मते कोण आहे स्मिथ आणि विराटमध्ये सर्वोत्तम - Maha Sports", "raw_content": "\nपॉन्टिंगच्या मते कोण आहे स्मिथ आणि विराटमध्ये सर्वोत्तम\nपॉन्टिंगच्या मते कोण आहे स्मिथ आणि विराटमध्ये सर्वोत्तम\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्ह स्मिथ सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहेत. अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी त्यांची तुलना होऊ शकत नाही, ते दोघेही उत्तम असल्याची मते मांडली आहेत.\nतर काहींचे असे म्हणणे आहे की स्मिथ हा कसोटी क्रिकेटमध्ये विराटला वरचढ आणि तर विराट मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात स्मिथपेक्षा वरचढ आहे. यात आता रिकी पॉंटिंगनेही आपली मते मांडली आहेत.\nपॉन्टिंग सध्या चालू असलेल्या ऍशेस मालिकेत समालोचन करताना म्हणाला “तुम्ही बाकीच्या उत्कृष्ट खेळाडूंकडे बघा. विराट सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. पण तुम्ही जर जो रूट आणि केन विलिअमसन यांच्याकडे बघितले तर समजून येईल कि हे खेळाडू देखील जवळ जवळ स्मिथ इतकेच उत्तम आहेत. आणि हे मी आधीपासून सांगत आहे.”\nआज स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेतील तिसरा सामना जिंकून ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z150328001904/view", "date_download": "2018-05-27T01:03:10Z", "digest": "sha1:GL55K7Y5B76ETXCE7BLPDLAB4WHJ5UJU", "length": 1767, "nlines": 29, "source_domain": "m.transliteral.org", "title": "तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [मंदाक्रांता]", "raw_content": "\nतिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [मंदाक्रांता]\nहे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.\nरों रों रों रों करुनि गगनीं वाहतो काय वारा \nहा हा हा क्षणभरि नसे तेथ कोणा निवारा ॥\nबोटीमाजी शिरूनि जल ही कैक लोंढें वहाती \nडांबा खांबा धरूनि जन तैं संकटानें रहाती ॥८॥\nधुंदी येते पसरूनि धुकें कोठचें सूर्यबिंब \nवस्त्रें पात्रें भिजुनि भिजुनी होतसें सर्व चिंब ॥\nचित्तीं चिंता प्रबळ न कळे सांज किंवा सकाळ \nग्रासायाला खवळुनि जणों पातला काय काळ ॥९॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiclassifieds.com/classified/display/multiple.php?gf=8733879_15-04-20141397562588&p=2073675", "date_download": "2018-05-27T01:00:57Z", "digest": "sha1:6CKT3CD56ICERYCVO3DUUO7B5RSOSWQX", "length": 1389, "nlines": 12, "source_domain": "www.marathiclassifieds.com", "title": "महिन्याला एक हजार रुपयात कोणती जाहिरात होते?", "raw_content": "ऑनलाईन मराठी क्लासिफाईडस मध्ये नक्कीच होते\nआणि ४ लाख मराठी लोकांपर्यंत पोहोचतेही \nआजच आपली छोटी जाहिरात द्या आणि व्यवसाय वाढवा\nअल्प गुंतवणूकीत स्वतःचं वृत्तपत्र सुरु करा... पत्रकार बना\nफक्त १००० नागरिक पत्रकारांसाठी एकमेव सुवर्णसंधी\nआजच अर्ज करा..... दोन दिवसात तुमचे वृत्तपत्र सुरु \nमराठीसृष्टीचा नागरिक पत्रकार प्रकल्प\nफॉन्टफ्रिडम गमभन २०१७ - एक अदभूत सॉफ्टवेअर\nआता कुठेही, केव्हाही लिहा थेट मराठीत\nआणि जिंका आपल्या मित्रांची मने\nडाऊनलोड करा फक्त रु.५००/- मध्ये... आजच ... आत्ता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-crosswords-%C2%A0kishore-devdhar-marathi-article-1558", "date_download": "2018-05-27T01:26:45Z", "digest": "sha1:AKKX2EJYRCCZNHV4H7IDKC5J4256RCVO", "length": 7976, "nlines": 149, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Crosswords Kishore Devdhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशनिवार, 12 मे 2018\n१. शिक्षणाचा श्रीगणेशा करताना प्रथम गिरविण्याची चार अक्षरे,\n४. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील चोपदार किंवा मोठ्या खोकल्याचा प्रकार,\n९. एकदम ब्रेक दाबल्याने बसणारा जोराचा धक्का,\n१२. हा पाहून पाठ फिरवावी,\n१६. चपटा गोल तुकडा,\n१८. साधे जेवण किंवा नवऱ्यापेक्षा बायको वयाने जास्त असलेले जोडपे,\n२१. दुर्मिळ, क्वचित आढळणारा, सुटासुटा,\n२२. बिघडण्याची स्थिती, घोटाळा,\n२३. काढून टाकलेला, वगळलेला,\n२५. हा सापडला म्हणून कुणी घोडा आणत नाही,\n२८. सुंदर घरटे विणणारा एक पक्षी\n२९. पुरेसा, आवश्‍यक तेवढा,\n३०. या पुणेरी शिरोभूषणासाठी सर सलामत पाहिजे,\n३१. गळू पिकण्यासाठी हे त्यावर बांधतात,\n३२. या लाख केल्या तरी चालतील, पण ही पालेभाजी आळूच्या भाजीत घालण्याची एक करून चालत नाही,\n३४. पोते, मोठी पिशवी,\n३५. भिकेची बहीण, संकोच\n२. हा आगीचा किंवा रागाचा उडतो,\n३. जिन्नस, वस्तू किंवा पर्वत,\n४. केळीचे सबंध पान,\n७. जखमेवर लावण्याचे औषध,\n१०. सजीव व निर्जीव सर्व सृष्टी,\n१४. जाड, कडक आवरण,\n१५. बारीक मण्यांची माळ किंवा कापडाचे टेक्‍श्चर,\n२२. गैरसमज, चुकीचा उलटा अर्थ,\n२६. फेकून मारलेला ओल्या पदार्थाचा गोळा,\n३१. गावाच्या, देवाच्या नावाने सोडलेला बैल,\n३२. वस्त्राची दुमड, घडी\nपूर्वजन्मीची पुण्याई असेल म्हणून मी अरुण दातेंचा मुलगा म्हणून जन्माला आलो. फार लहान...\nआपल्याकडं आईचं दूध सुरू असताना बाळाला हळूहळू अन्न सुरू करण्याच्या वेळी म्हणजेच...\nसाहित्य ः एक वाटी काबुली चणे, एक मोठा कांदा, ५-६ लसणीच्या कळ्या, आल्याचा पाऊण इंचाचा...\nपत्ताकोबी बाजारातून आणताना तिला छिद्रे तर नाहीत ना हे जरूर पाहावे. छिद्रे असतील तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/haridik-pandya-slams-hundred/", "date_download": "2018-05-27T01:19:18Z", "digest": "sha1:GINLX2A2CO3DYWK6DYL42VN56K6LAIWJ", "length": 5219, "nlines": 79, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तिसरी कसोटी: हार्दिक पंड्याचे दणदणीत शतक ! - Maha Sports", "raw_content": "\nतिसरी कसोटी: हार्दिक पंड्याचे दणदणीत शतक \nतिसरी कसोटी: हार्दिक पंड्याचे दणदणीत शतक \nपल्लेकेल: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पंड्याने आपली कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक लगावले आहे. त्याने हे शतक करण्यासाठी फक्त ८६ चेंडू घेतले. या खेळीत त्याने ८ चौकार तर ७ षटकार लगावले आहेत.\nहार्दिक जेव्हा काल फलंदाजीला आला तेव्हापासूनच श्रीलंकन गोलंदाजांविरुद्ध त्याने फटके बाजी चालू केली होती आणि श्रीलंकेच्या कर्णधार दिनेश चंडिमलने त्याच्याविरुद्ध खूपच बचावात्मक क्षेत्ररक्षण लावले होते. यामुळे हार्दिक सेट झाला आणि त्याने शतक लगावले.\nआठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना हार्दिक पंड्याने भारताकडून आज सर्वात वेगवान शतक लगावले. पंड्याच्या या खेळीमुळेच भारताने लंचआधीच्या सत्रात ४८७ धावांची मजल मारली आहे. आता भारताकडून हार्दिक पांड्य १०८ धावांवर खेळत आहे तर उमेश यादव ३ धावांवर खेळत आहे.\nपांड्यच्या कसोटी कारकिर्दीतील हा फक्त फक्त तिसरा सामना आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात कसोटी पदार्पण केले होते आणि त्या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी केली होती.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1117", "date_download": "2018-05-27T01:03:05Z", "digest": "sha1:FUUE6ICDH32EVCSN5SS6ANHER5YYXLOG", "length": 14290, "nlines": 110, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 फेब्रुवारी 2018\nसेंच्युरियन येथील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात लुंगी एन्गिडी नामक नवोदित वेगवान गोलंदाज स्टेनच्या जागी संघात आला. दक्षिण आफ्रिकेच्या नाताळ प्रांतातील डर्बन येथे जन्मलेला हा कृष्णवर्णीय गोलंदाज वेगासाठी ओळखला जातो.\nभारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन जायबंदी झाला. सेंच्युरियन येथील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात लुंगी एन्गिडी नामक नवोदित वेगवान गोलंदाज स्टेनच्या जागी संघात आला. दक्षिण आफ्रिकेच्या नाताळ प्रांतातील डर्बन येथे जन्मलेला हा कृष्णवर्णीय गोलंदाज वेगासाठी ओळखला जातो. या एकवीस वर्षीय गोलंदाजाने अनुभवी गोलंदाजाची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांना भेदक गोलंदाजीने सतावताना सहा गडी बाद केले. पदार्पणातील कसोटी सामन्यात डावात पाच बळी आणि सामनावीर पुरस्कार अशी अफलातून कामगिरी त्यांच्या नावे नोंद झाली. पहिल्या डावात त्याने पार्थिव पटेलला बाद केले, हा त्याचा कसोटीतील पहिला बळी ठरला. दुसऱ्या डावात त्याने अवघ्या ३९ धावांत भारताच्या सहा फलंदाजांना माघारी धाडले, यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीचा याची मौल्यवान विकेटही होती. विराटने पहिल्या डावात १५३ धावांची संस्मरणीय खेळी केली होती, मात्र दुसऱ्या डावात एन्गिडीने विराटला अवघ्या पाच धावांवर पायचीत केले. २८७ धावांच्या आव्हानासमोर भारताचा डाव १५१ धावांत संपुष्टात आला. नवोदित एन्गिडी भारतीय संघासाठी कर्दनकाळ ठरला. त्याने गेल्या वर्षी जानेवारीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सेंच्युरियन येथेच तो श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-२० क्रिकेट सामना खेळला होता. दोन गडी बाद करत त्याने पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकाविला होता.\nलुंगी एन्गिडी याची गोलंदाजीतील गुणवत्ता शालेय पातळीवर बहरली. क्वा-झुलू नाताळमधील हिल्टन महाविद्यालयात त्याचे शिक्षण झाले. डर्बन येथून सुमारे १०० किलोमीटरवर असलेले हे महाविद्यालय निवासी धर्तीवरील आहे. त्याचे पालक घरगुती कामगार. घरची परिस्थिती बेताचीच. गौरवर्णीय माईल मिल्स यांच्याकडे एन्गिडीचे माता-पिता कामाला होते. मिल्स यांच्या प्रयत्नामुळे त्याला शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या. शिक्षणाबरोबरच त्याला क्रीडा क्षेत्रातही संधी लाभली. सुरवातीस तो क्रिकेटप्रमाणेच रग्बी, जलतरण, हॉकी, फुटबॉल हे खेळ खेळत होता. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मखाया एन्टिनी हा त्याचा आदर्श. त्याच्याप्रमाणे आपणही वेगवान गोलंदाज व्हायचे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न एन्गिडीने शालेय संघातून खेळतानाच बाळगले होते. एन्गिडीचे शालेय शिक्षण हायबरी प्रीपेरॅटरी स्कूलमध्ये झाले. क्रिकेटमधील गुणवत्तेमुळे शिष्यवृत्तीद्वारे त्याला हिल्टन महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता.\nएन्गिडी याची गोलंदाजी भन्नाट वेगामुळे लक्षवेधक ठरते. त्याची गुणवत्ता नैसर्गिक. दक्षिण आफ्रिकेचा सध्याचा अव्वल वेगवान गोलंदाज काजिसो रबाडा हा महाविद्यालयीन पातळीवर एन्गिडीचा प्रतिस्पर्धी होता. एकदा रबाडाच्या भेदकतेसमोर एन्गिडीचा हिल्टन महाविद्यालय संघ ९० धावांतच गारद झाला. त्यानंतर एन्गिडीने कमाल केली. रबाडाच्या सेंट स्टायथियन्स महाविद्यालय संघाला त्याने ८ बाद ९० असे रोखले. त्याच्या वेगवान चेंडूंचा प्रसाद मिळाल्यामुळे एक फलंदाज इस्पितळात होता, तर एकाचा हात मोडला. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना सामना जिंकता आला नाही. हिल्टन महाविद्यालयात एन्गिडी शिकत असताना झिंबाब्वेचे माजी क्रिकेटपटू नील जॉन्सन तेथील क्रिकेटचे प्रमुख होते. या महाविद्यालयाचे क्रिकेट प्रशिक्षक शॉन कार्लाईल यांचे एन्गिडीला मार्गदर्शन लाभले. खरं म्हणजे, त्याला फलंदाज बनायचे होते, परंतु फलंदाजीस आवश्‍यक किट बाळगण्याची त्याची ऐपत नव्हती. त्यामुळे त्याने फक्त चेंडू घेऊन गोलंदाजी टाकण्याचे ठरविले. धावत येऊन जबरदस्त वेगाने चेंडू टाकणे हा त्याचा छंदच बनला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला प्रतिभासंपन्न युवा वेगवान गोलंदाज मिळाला.\nकसोटी ः दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, सेंच्युरियन येथे १३ ते १७ जानेवारी २०१८\nटी-२० ः दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, सेंच्युरियन येथे २० जानेवारी २०१७\nप्रथम श्रेणी ः नॉर्दन्स विरुद्ध बॉर्डर, सेंच्युरियन येथे ५ ते ७ जानेवारी २०१६\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय माहिती अधिकाराच्या अंतर्गत बीसीसीआय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या...\nऑस्ट्रेलियन्स... त्यांना प्रेमाने ‘कांगारू’ असे संबोधण्यात येते. ऑस्ट्रेलियातील...\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हल्लीच्या काळात १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक ही यशाची पहिली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95/", "date_download": "2018-05-27T01:33:47Z", "digest": "sha1:6WM7XCM2DKJDE5T4CLJBII7LWCB3H47T", "length": 8881, "nlines": 75, "source_domain": "pclive7.com", "title": "विठ्ठल कामत यांचे पुस्तक ‘यश अपयश आणि मी’ त्यांच्या आईला समर्पित | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nHome पुणे विठ्ठल कामत यांचे पुस्तक ‘यश अपयश आणि मी’ त्यांच्या आईला समर्पित\nविठ्ठल कामत यांचे पुस्तक ‘यश अपयश आणि मी’ त्यांच्या आईला समर्पित\nपुणे (Pclive7.com):- भारतातील प्रसिध्द ‘ग्रीन हॉटेलियर’ डॉ. विठ्ठल कामत यांचे ‘यश अपयश आणि मी’ या पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यांनी हे पुस्तक त्यांच्या आईला समर्पित केले आहे. परिवार आणि मित्र यांच्या अमूल्य साथीने प्रकाशित झालेल्या या पुस्तकात आई आणि मुलाच्या प्रेमळ नात्यावर भाष्य करण्यात आले.\nबालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे झालेल्या या कार्यक्रमात पुण्यातील प्रसिध्द संचेती इंस्टीट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स अँण्ड रिहँबिलिटेशनचे संस्थापक डॉ.के.एच.संचेती, प्रसिध्द हिंदू विद्वान विद्यावाचस्पती डॉ.शंकर अभ्यंकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर विठ्ठल कामत यांनी उपस्थितांना पुस्तकामागच्या प्रेरणेविषयी म्हणजेच त्यांच्या आईविषयी सांगितले.\n‘यश अपयश आणि मी’ ही कहाणी आहे विठ्ठल कामत यांच्या जीवनातील त्या काळाची जेव्हा त्यांच्या आईला पार्किन्सन, डिमेंशिया आणि अल्झायमर या रोगाचे निदान झाले होते. या काळात विठ्ठल कामत यांनी त्यांच्या आईच्या आरोग्यासाठी मोठा लढा दिला. त्यांनी औषधांशिवाय एका सोप्या पध्दतीचे पालन करत त्यांच्या आईला या रोगांच्या सापळ्यातून सोडवले. वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे मोठे कौतुक झाले. संपूर्ण पुस्तकात त्यांनी एका गोष्टीवर भर दिला आहे. तसेच आजच्या पिढीला एक मोलाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात ‘पालकांचे’ महत्व. पुस्तकात एका ओळीत त्यांनी म्हटले आहे. “तुम्ही तुमच्या पालकांची काळजी घ्याल तर तुमची मुले त्यांच्या पालकांची काळजी घेतील.”\nमुंबईच्या ऑर्किड हॉटेल येथे या पुस्तकाचे यशस्वी प्रकाशन झाल्याच्या केवल दोनच आठवड्यात या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीचे देखील प्रकाशन होत आहे. विठ्ठल कामत यांच्या ‘इडली, ऑर्किट आणि विल पावर’ या पहिल्या पुस्तकाचे त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. हे पुस्तक उद्योजकांच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे, आणि त्याचे भाषांतर ९ भाषांमध्ये झाले आहे. तसेच त्यांचे दुसरे पुस्तक ‘उद्योजक होणारच मी’ हे देखील मोठ्या प्रमाणात प्रसिध्द झाले आहे.\nज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन\nपिंपरी चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर \nकार्यकर्ता निष्काम कर्मयोगाने घडतो – अण्णा हजारे\nखुशखबर… यंदा मान्सून २९ मे रोजी धडकणार\nअजितदादांच्या कबड्डी संघात महेशदादांची ‘एन्ट्री’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/cc-tv-camera-rajmata-jijau-hospital-airli-114702", "date_download": "2018-05-27T01:27:48Z", "digest": "sha1:LWYIOYDG25KFFTFCHFGMDVXBTDAX4AOO", "length": 13480, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "CC TV camera Rajmata Jijau Hospital in Airli ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयाला सीसी टीव्ही कवच | eSakal", "raw_content": "\nऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयाला सीसी टीव्ही कवच\nमंगळवार, 8 मे 2018\nवाशी - येथील सार्वजनिक रुग्णालयांप्रमाणेच ऐरोली व नेरूळ येथील रुग्णालये आरोग्य सुविधांसह सक्षम करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी गतिमान पावले उचलली आहेत. आवश्‍यक रुग्णालयीन साहित्य, औषधपुरवठ्यासह येथील सुरक्षिततेवर बारकाईने लक्ष देण्यासाठी सीसी टीव्हीचे कवच सेक्‍टर- 3, ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयाला देण्यास मंजुरी दिली आहे.\nवाशी - येथील सार्वजनिक रुग्णालयांप्रमाणेच ऐरोली व नेरूळ येथील रुग्णालये आरोग्य सुविधांसह सक्षम करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी गतिमान पावले उचलली आहेत. आवश्‍यक रुग्णालयीन साहित्य, औषधपुरवठ्यासह येथील सुरक्षिततेवर बारकाईने लक्ष देण्यासाठी सीसी टीव्हीचे कवच सेक्‍टर- 3, ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयाला देण्यास मंजुरी दिली आहे.\nसीसी टीव्ही यंत्रणा उभारणीसाठी 25 लाख 13 हजार रुपयांच्या कामाचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे प्रशासकीय मंजुरीसाठी सादर केला जात आहे. मंजुरीनंतर रीतसर निविदा प्रक्रिया राबवून ऐरोली रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर सीसी टीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याची बारीक नजर असणार आहे.\nप्रस्तावानुसार पाच मजली राजमाता जिजाऊ रुग्णालयात 50 हून अधिक सीसी टीव्ही व अनुषंगिक यंत्रणा बसवली जाईल. यानंतर रुग्णालयीन सेवा-सुविधा, विविध साहित्य, फर्निचर; तसेच रुग्णांना अधिक सुरक्षितता लाभणार आहे. याद्वारे रुग्णालयात कार्यरत सुरक्षा यंत्रणेला रुग्णालयात ये-जा करणाऱ्या व्यक्तींवर सीसी टीव्ही यंत्रणेद्वारे सूक्ष्म नजर ठेवता येईल. त्याशिवाय रुग्णालयाच्या विभागप्रमुखांनाही रुग्णालयातील अधिकारी - कर्मचारीवृंदाच्या कामावर प्रशासकीयदृष्ट्या सनियंत्रण ठेवण्यास मोलाची मदत होईल. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक प्रसूती कक्षात व प्रसूतीपश्‍चात कक्षामध्ये सीसी टीव्ही यंत्रणा असणे बंधनकारक आहे. त्याचेही पालन याद्वारे केले जाणार आहे. रुग्णांचे नातेवाईक व इतर व्यक्तींकडून रुग्णालयीन मालमत्तेचे नुकसान होत असेल, तर त्यावरही निरीक्षण व नियंत्रण ठेवणे याद्वारे शक्‍य होणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयामध्ये काही अघटित घटना घडल्यास तपासासाठी सीसी टीव्ही यंत्रणेचा आधार घेता येईल.\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nनागरीकरणाच्या प्रक्रियेचा नेटका वेध (सुनील माळी)\nझपाट्यानं वाढणाऱ्या नागरीकरणानं निर्माण होणाऱ्या समस्यांना यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी नगरनियोजनाची शास्त्रशुद्ध अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न जगभर...\nजॉगींग ट्रॅकचे काम प्रगतीपथावर\nसांगवी : सांगवी येथील साईचौक, इंद्रप्रस्थ, महाराणा प्रताप चौक इथपर्यंत करण्यात येणाऱ्या जॉगींग ट्रॅकचे काम प्रगतीपथावर आहे. पी.डब्ल्यु.डी....\nवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामस्थांनी ठोकले टाळे\nखेड - तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्यातील वाडा प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर असून, दिवसेंदिवस समस्यांच्या गर्तेत जात आहे. वारंवार येथील वैद्यकीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!!-9826/", "date_download": "2018-05-27T01:25:27Z", "digest": "sha1:XB5Q5EATCHAKCA5BHRIL6SCOZBHQ2NPS", "length": 2305, "nlines": 62, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-माझा टेडी !!", "raw_content": "\nगोल गोल गालांचा टेडी\nकरते स्वतःच आधी खोड्या\nआणि मी केल्या तर म्हणते\nबोलू नकोस माझ्याशी वेड्या\nपण गोड गोड तू माझी टेडी\nगालांत खळी तुझ्या डोळ्यांवर चष्मा\nतुला बघून आठवली माझी पहिली गर्लफ्रेंड रेश्मा ...\nराग तुला येतो पण कधीच समजत नसतो\nहळूच वाकून पहिले तर डोळ्यात पाणी असते ...\nअशी माझी टेडी......-© प्रशांत शिंदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2009_02_01_archive.html", "date_download": "2018-05-27T01:13:31Z", "digest": "sha1:IHMQCT3F6UB7KCDFDQLPGH3JG3IFNOBA", "length": 88889, "nlines": 258, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: February 2009", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nभावना लपवित, मनातून रडणारी\nपरसदारी नंदादीप, बालविधवेला नागवणारी\nमनी वसे फक्त मी\nमाझे घर, माझा संसार\nचिमणीच्या घरट्याचा होत असे मला भार\nमी जीव लावला, मैञीही केली\nअहो नात्यांची मला सदैव महती\nसोयिस्कर मी पाठ फिरवली\nजेव्हां त्यांच्या डोळ्यांत वेदना तरळली\nहे सारे व्यर्थ पोकळ आभास\nमाझ्यातला मी आहे सैतानाचा निवास\nमी म्हणतो मी नाती राखलीत,\nबंध जोडलेत आणि मनेही जपलीत....\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 7:42 AM 0 टिप्पणी(ण्या)\nजानेवारी २००० मध्ये आम्ही अमेरिकेस आलो. मुंबापुरीतील घामाच्या धारांच्या गुलामीतून सुटून एकदम शून्यांच्या खाली तापमान असलेल्या प्रदेशात पोहोचलो. थंडीने दातखीळ बसली आणि पाठीच्या मणक्याचा पार निकाल लागला. हळूहळू आम्ही रुळलो. भुरभूर पडणारा, ऊन असतानाही तुषारासारखा अंगावर रुजणारा बर्फ, शेंबड्या बोरापासून ते मोठ्या गराळ बोरापर्यंतच्या गारांचा मारा कसा होतो आणि कसा लागतो ते अनुभवून झाले. काड्या झालेली झाडे बर्फमिश्रीत पाण्याच्या पुंगळ्या लेऊन समाधी लावून बसलेली असताना अचानक पडलेल्या लख्ख सूर्यप्रकाशाने काचेची होतात हे वर्णनातीत दृश्य डोळे भरून पाहून झाले. चार चार फुटाचा बर्फ दारातून उपसताना कोटाच्या आत वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि नाकातून वाहणारे थंडीचे बक्षीस यात नक्की काय पुसावे हे न कळून काम करीत राहिलो. मजा-सजा ह्यांची बेरीज-वजाबाकी करीत दिवस चालले होते.\nनोव्हेंबर महिन्याच्या चोथ्या गुरवारी इथे थँक्स गिवींग साजरे केले जाते. ह्या वर्षी ते २५ नोव्हेंबराला होते. सगळ्यांना सुटी असते. हा दिवस म्हणजे नुसती धमाल. सगळ्यात मोठा सेल ह्यादिवशी असतो. खरेदी करायची असो वा नसो सारेच पहाटेपासून कडाक्याच्या थंडीत आणि ढिगारभर बर्फात उत्साहाने हुंदडत असतात. त्याचप्रमाणे आम्हीही बाहेर पडलो होतो. ही आमची पहिलीच वेळ होती आणि आमच्यासाठी ही तारीख नेहमीच खास आहे. आमच्या सहजीवनाची सुरवात ह्याच दिवशी झाली आहे. हे म्हणाले की आज आपण मोठी खरेदी करायची. झाले, माझ्या पोटात मोठा खड्डा पडला आणि त्याचे प्रतिबिंब माझ्या चेहऱ्यावर दिसू लागले. नवरा आणि मुलगा ह्यांच्या एकमतापुढे टिकाव लागणे शक्य नाही हे कळत असूनही मी नन्नाचा पाढा नेटाने लावून धरला होता.\nआमच्या छोट्या गावात एकच मोठे मॉल होते. तिथे जवळपास सगळ्या दुकानातून एक चक्कर होईतो दुपार झाली. भुकेची जाणीव काहीच सुचू देईना म्हणून तिथल्याच फूड मॉल मध्ये आम्ही गेलो. प्रचंड गर्दी झालेली. कशीबशी जागा मिळवून भल्या मोठ्या रांगेत उभे राहून ह्यांनी आणि मुलाने सॅंन्डविचेस आणली. खाताना असे ठरले की आपण मोठा दूरदर्शन संच घ्यायचा. ह्या दोघांचा उत्साह जोरदार होताच, आता मला त्यातला ठामपणाही दिसत होता. विचार केला आत्ता काही विरोध नको करायला. आधी दुकानात तर जाऊ, काही डिल्स आहेत का, किमती काय आहेत ते पाहू आणि मग काय ते ठरवावे. ह्या मॉल मध्ये ते दुकान नसल्याने तिथे जाण्यासाठी आम्ही निघालो. मोठेमोठे कोट, हातमोजे, टोप्या असा जड जामानिमा चढविला आणि बाहेर आलो.\nगाडीत बसून दहा मिनिटावर असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानाच्या पार्किंग लॉट मध्ये गाडी लावली. आणि नेहमीच्या सवयीने सीटच्या खाली ठेवलेली पर्स घेण्यासाठी हात घातला. अरे देवा पर्स गडबडीत फूडकोर्ट मध्येच राहिली होती. डोळ्यासमोर दोन्ही कप्प्यांमध्ये काय आहे हे तरळले. घराच्या किल्ल्या, पाकीट-त्यात पैसे, क्रेडिट-डेबिट कार्डे, चालक परवाना आणि असंख्य फुटकळ गोष्टी. मला माझ्या वेंधळेपणाचा आलेला राग त्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस, ह्या साऱ्या गोष्टी हरवल्या तर त्यामुळे होणारा मनस्ताप आणि हे दोघेही किती वैतागतील ह्या साऱ्यामुळे डोळ्यातून धारा वाहू लागल्या. \"काय हा बावळटपणा. बरे जाऊ दे आता रडतेस कशाला पर्स गडबडीत फूडकोर्ट मध्येच राहिली होती. डोळ्यासमोर दोन्ही कप्प्यांमध्ये काय आहे हे तरळले. घराच्या किल्ल्या, पाकीट-त्यात पैसे, क्रेडिट-डेबिट कार्डे, चालक परवाना आणि असंख्य फुटकळ गोष्टी. मला माझ्या वेंधळेपणाचा आलेला राग त्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस, ह्या साऱ्या गोष्टी हरवल्या तर त्यामुळे होणारा मनस्ताप आणि हे दोघेही किती वैतागतील ह्या साऱ्यामुळे डोळ्यातून धारा वाहू लागल्या. \"काय हा बावळटपणा. बरे जाऊ दे आता रडतेस कशाला आम्ही असे केले असते तर किती बोलली असतीस.\" इति नवरा. मी चूप. कारण तो म्हणाला तसेच मी केले असते. नवरा म्हणाला चला परत मॉलमध्ये जाऊन पाहू पर्स सापडते का. मला मनातून वाटत होते काही उपयोग नाही, एक तर मॉल मध्ये आज प्रचंड गर्दी आहे आणि आम्ही तिथून निघून तिथे पुन्हा पोहचेपर्यंत अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ गेलेला असणार. पण मी काहीच बोलले नाही.\nअंतर थोडे होते पण सगळेच फिरत असल्यामुळे गाड्यांची फार गर्दी होती. ति पंधरा मिनिटे संपता संपेना. एकदाचे आम्ही पुन्हा मॉल मध्ये आलो. आम्ही जिथे खायला बसलो होतो तिथे आता दुसरी माणसे होती. त्यांना इथे पर्स सापडली का असे विचारले असता नाही असे उत्तर मिळाले. मी तर केव्हाच आशा सोडली होती. नवरा म्हणाला गिऱ्हाईक मदत कक्षात जाऊन विचारूया. हे आमचे संभाषण जवळच उभ्या असलेल्या सफाई कामगाराने एकले आणि तो म्हणाला, \" काळ्या रंगाची पर्स होती का तुझी \" मी हो म्हणताच, \" अग आत्ताच मी मदत कक्षात नेऊन दिली आहे. ते देतील तुला. काळजी करू नको, आजचा दिवस सुखाचा जावो \" असे म्हणून तो गेलाही. आम्ही मदत कक्षात जाऊन थोडेसे पर्स चे वर्णन करताच तिथे असलेल्या आजीबाईंनी पर्स माझ्या ताब्यात दिली. सारे काही आहे ह्याची खात्री मला करून घ्यायला लावली आणि उरलेला सारा दिवस छान जाईल असे आश्वासनही दिले. तिचे आभार मानून तसेच तिच्याजवळ त्या सफाई कामगाराचेही चारचार वेळा आभार प्रदर्शित करून आम्ही गाडीत बसलो.\nआता हे दोघेही माझ्या वेंधळेपणाला व नंतरच्या रडण्याला जोरात हसत होते. \" आता खबरदार दूरदर्शन संच घेताना काही कटकट केलीस तर. पर्स मिळाल्याचा आनंद कर. \" इति नवरा. हे एवढे रामायण झाल्यावर मी कसलाही विरोध करणार नव्हतेच. मनात मात्र राहून राहून त्या सफाई कामगाराच्या प्रामाणिकपणाला सलाम करीत होते. इतक्या प्रचंड गदारोळात, एवढा वेळ मध्ये जाऊनही माझी हरवलेली पर्स जशीच्यातशी मला परत मिळते हे अतिशय कौतुकास्पद आहे.\nकाही वर्षांनी ह्या अनुभवावर कडी करणारा प्रसंग घडला. नेहमीप्रमाणे आम्ही किराणासामान, भाजी-फळे, वगैरे घेण्यासाठी वॉलमार्ट मध्ये आलो होतो. माझे आई बाबाही बरोबर होते. खूप खरेदी झाली होती. पैसे देऊन आम्ही बाहेर आलो. ट्रॉलीमधून सगळे सामान गाडी मध्ये भरले. घरी आलो. सामान जागेवर लावणे सुरू असताना आईने विचारले, \" अग, बागकामाचे सामान कुठे आहे ति पिशवी गाडीतच राहिली का ति पिशवी गाडीतच राहिली का\" मी म्हणाले नाही. सगळे सामान तर आणले घरात. बील तपासले असता दोन छोट्या कुंड्या, खुरपे, बागकामाचे मोजे आणि झाडे कापायची छोटी कात्री हे सामान बहुदा ट्रॉलीतच राहिले असावे असे वाटले. असे कसे विसरलो असे म्हणत आम्ही सगळे हळहळलो.\nनेमके दुसऱ्याच दिवशी काही कारणाने नवरा पुन्हा वॉलमार्ट मध्ये जायला निघाला. घाबरत घाबरत त्याला गिऱ्हाईक मदत कक्षात चौकशी करायला सांगितली. अशा गोष्टीमुळे नेहमी वैतागणारा माझा नवरा बरं म्हणाला. चला निदान घरातच नन्नाने सुरवात झाली नाही. मी बीलही बरोबर दिलेच होते. वॉलमार्ट मध्ये बील दाखवून काल ह्या गोष्टी बहुतेक ट्रॉलीमध्येच राहिल्या आहेत व त्या तुम्हाला मिळाल्या असतील तर पाहाल का असे विचारले असता हसतमुखाने, \" अरे असे झाले का असे विचारले असता हसतमुखाने, \" अरे असे झाले का होते कधी कधी. काळजी नको करूस. मी पाहते काय करता येईल ते. \" असे उत्तर आले. नंतर तिने त्या सगळ्या वस्तूंच्या किमतीची बेरीज केली आणि तेवढे पैसे माझ्या नवऱ्याच्या हातावर ठेवले व ह्यावर्षीच्या बागकामाच्या शुभेच्छा दिल्या. कसलीही कटकट नाही की उपकार केल्याचा भाव नाही. असेही घडू शकते हे खरे वाटत नाही.अजूनही जगात माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला जातो. हि भावना फार मोठी आहे. माणसामधील खरेपणा वाढवण्यास उत्तेजन देणारी. कौतुकास्पद\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 10:42 AM 0 टिप्पणी(ण्या)\nवाचायला येउ लागले तेव्हापासून मी सतत वाचतेच आहे. लहानपणी बालगोष्टी, किशोर, चांदोबा......जे हाती लागेल ते संपवूनच खाली ठेवायचे. वाचनाचे वेड खूप लोकांना असतेच.अगदी पुडीच्या कागदावर लिहिलेलेही वाचले जाते. कधीकधी त्यावर कुणाचे मन थांबलेले सापडते. वाचनवेडे मान्य करतील की हे वाढत जाणारे वेड आहे.\nवेगवेगळ्या वयात वाचनाचे प्रकार बदलतात, अर्थही बदलतात. माझाही वाचनप्रवास वेग घेत होता. बालगोष्टी मागे पडल्या होत्या. किशोरवयात पदार्पण केले होते. अनेक नवीन भाव आकार घेत होते. योगिनी जोगळेकर, भालचंद्र नेमाडे, सुहास शिरवळकर, वपु.....हे आवडू लागले. काहिसे हुरहूर लावणारे, स्वप्नात नेणारे लिखाण भावत होते. अशातच उदयचे ( लेखकाचे लोकांना माहित असलेले नांव लिहिलेले नाही, उदय हे त्याचे काही खास लोकांनाच माहित असलेले नाव आहे. ) लिखाण वाचायला मिळाले. बारा-तेरा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. ओघवत्या, भारावून टाकणाऱ्या कादंबऱ्या. मी एकामागोमाग एक वाचितच सुटले होते. पाहता पाहता उदयच्या लिखाणाने माझ्या मनाचा कब्जा घेतला. त्याच्या धुमसत्या, अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या, प्रेमासाठी आसुसलेल्या पात्रांच्या व्यक्तित्वाने, भन्नाट लेखनशैलीमुळे माझ्या मनाने त्याचे रुप रेखाटले होते. अमिताभचा जंजिर येउन गेलेला होता. दिवार,जमीर सारखे सिनेमे गाजत होते. त्याच्या सगळ्या लिखाणातून तोही असाच डॅशिंग, रफटफ पण मनात मात्र हळवा असणार ह्यात काही शंकाच नव्हती. तशातच त्याच्या एका कादंबरीच्या प्रस्तावनेत मला त्याचा पत्ता मिळाला. त्यात त्याच्या जन्मतारखेचा उल्लेख होता. त्यावेळी त्याची तिशी उलटून गेली होती. घर,संसार व लेखनप्रपंच ह्यात दंग असलेला एक प्रभावी लेखक. लेखक कसा दिसतो हे पाहण्याचा मला मोह झाला...\nवाढदिवस नजरेच्या टप्प्यात आला होता. जराही वेळ न दवडता मी त्याला पत्र लिहिले. वाचून झालेल्या कादंबऱ्या आवडल्या आणि तुम्हाला भेटायची इच्छा आहे असेही लिहिले. त्याआधी घरातील आपली माणसे वगळता मी कोणालाही पत्र लिहिले नव्हते. त्यामुळे असे अनोळखी माणसाला पत्र लिहिताना मोठे साहसच केले होते. माझ्या ह्या खुळेपणाला घरातले सगळे हसत होते. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला उत्तर येईल असे एकदाही वाटले नव्हते. पोस्टमन येइ त्यावेळी मी शाळेत असे. घरी आल्या आल्या मी आईला विचारी, पत्र आलेय का आई गालातल्या गालात हसून नाही म्हणे. असा महिना उलटला. मुळातच आशा नव्हती त्यात इतके दिवस उलटल्यावर ......एके दिवशी घरी आले तर आई हातात निळ्या रंगाचे आतंर्देशीय पत्र घेऊन उभी. माझा आनंद चेहऱ्यावर मावत नव्हता. पत्रात त्याने सामान्यपणे सगळे लेखक जे लिहितील तेच लिहिले होते. प्रकाशकाना भेटण्यासाठी मुंबईत येणे होतेच तेव्हा नक्की भेटू. आमचा पत्रव्यवहार वाढू लागला. दहावीचा अभ्यास जोर धरु लागला होता. अवांतर वाचनासाठी वेळ कमी पडत होता. दरम्यान त्याची आणिक एक कादंबरी प्रकाशित झाली. पत्रात त्याने मुंबईस येत असल्याचे कळविले. मी वेळ झाल्यास आमच्या घरी या असे आग्रहाचे निमंत्रण दिले.त्याने ते स्विकारले.\nअखेरीस तो दिवस उजाडला. त्याची सगळी कामे आटोपून रात्री आठ वाजता तो आमच्या घरी आला. दार मीच उघडले. आणि ई.....ऽऽऽ अशी अस्फुट किंकाळी उमटली. ति कशीबशी दाबून मी त्याचे स्वागत केले. थोडावेळ तो बसला, नुकतीच प्रकाशित झालेली कादंबरी त्याने मला भेट दिली. चहा घेऊन तो गेला. त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही. माझ्या मनात रेखाटलेल्या त्याच्या मूर्तीचा चक्काचूर झाला होता. एक अतिशय सर्वसामान्य व्यक्तित्व.काहीसे कुरुपातच जमा होणारे. जेमतेम पाच फूट उंची, फाटकी शरीरयष्टी, निस्तेज उदास चेहरा, अर्धवट वाढलेली खुरटी दाढी आणि ह्या सगळ्याला न शोभणारा मोठ्ठा गॉगल. धक्का ओसरल्यावर माझ्या लक्षात आले की माझ्या तोंडून अगदी लहान आवाजात उमटलेली किंकाळी त्याच्या कानाना अचुक एकू गेली होती. दूर्दैव माझे.\nह्या घटनेवर त्याने चुकूनही भाष्य केले नाही. आमचा पत्रव्यवहार अखंड चालू होता. त्यातून हळुहळु मला तो अगदी एकटा असल्याचे जाणवले होते. जीवनाकडून फारश्या अपेक्षा नसणारा साधासुधा पण खूप हळवा, टोकाचा मनस्वी होता. त्याच्या घरच्या लोकांनि त्याच्याशी संबध ठेवला नव्हता. आताशा तो पेणला राहात होता.माझे कॉलेज-कॅरमच्या मॅचेस, इतर छोटेमोठे कोर्सेस ह्यात मी गुंतून गेले असले तरी त्याच्या जीवनातला एकमेव कोवळा तंतू मी असल्याची जाणीव मला झालेली होती. त्याने कधीही हे मला दर्शविले नाही आणि मीही नाही. मी त्याला उदयदा म्हणत असे. ते नाते त्याने मान्य केले होतेच.\nकाळ पुढे सरकत होता. माझे लग्न झाले. त्याला येणे जमले नाही. पण त्याचे पत्र आले. माझ्या नवऱ्याची त्याची भेट आधीच झालेली होती. पत्रात खूप शुभेच्छा देऊन आग्रहाचे निमंत्रण दिले होते. मला जाणे जमले नाही. ह्या दरम्यान पत्रे चालूच होती. त्यावरून तो ठीक असल्याचे मला कळत होते, म्हणजे तशी माझी समजूत होती. माझ्या बाळाला पहायला तो आला. अतिशय खंगला होता. त्याला पाहून मला भडभडून आले. माझे अश्रू पाहून तो कासावीस झाला. सारे काही छान चालले आहे ह्याची ग्वाही देत राहिला.\nलेखनातला पूर्वीचा जोम कमी झाला होता. स्वत:चे माणूस नाही,असह्य एकटेपणा, पैशाची चणचण हे सारे त्याचा जीवनरस शोषित होते. एके दिवशी न राहवून मी आणि नवरा अचानक त्याचेघरी गेलो. तो घरात नव्हता. कोणितरी ओळखीच्या मुलाने त्याला आम्ही आल्याचे कळविले. तसा पळतच तो आला. आज इतक्या वर्षांनी माझे घर उजळून निघाले असे पुन्हा पुन्हा म्हणत राहिला. आम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेले. भरभरुन गप्पा मारल्या. त्याच्या सिगरेटस फार वाढल्याचे मला चांगलेच जाणवले, तसे मी बोलूनही दाखवले. त्यावर हसत हसत म्हणाला, \"आजकल ये बेजुबानही जान है हमारी, बस इसे हमसे मत छिनों यारों/ कुछही सासें है बाकी,बस उन्हें जी भरके जीने दो प्यारों/\" आम्ही त्याचा निरोप घेतला. बस सुटताना त्याचे भरुन आलेले डोळे, त्याची व्याकुळता मला काहितरी सांगू पहात होती. नेमके काय ते मला समजत नव्हते.मी त्याला विचारलेही. त्यावर अग् तुझे सुख पाहून मीही सुखावलोय. तेच डोळ्यांतून झरतेय.असे म्हणाला. त्यातील फसवेपणा मला विषण्ण करुन गेला.\nकाळ जातच होता. पत्रे चालूच होती. मी माझ्या परीने त्याला उत्साह देत होते, लिहिण्यासाठी प्रवृत्त करीत होते. दोन वर्षानंतर त्याची नविन कादंबरी आली. मनापासून लिहिली होती, प्रतिसादही चांगला होता. वाटले आता हा उभारी धरेल. पण तोवर उशीर झाला होता. माझ्या पत्रांना लागलीच उत्तर देणाऱ्या उदयदाचे महिनाभरात पत्र आले नाही. अचानक त्याचे प्रकाशक माझ्या घरी आले आणि उदयदा गेल्याचे सांगितले. केवळ मला त्रास होऊ नये म्हणून त्याने माझ्यापासून अनेक गोष्टी लपविल्या होत्या. त्याच्या शरीराने दगा द्यायला कधीचीच सुरवात केली होती. पैशाच्या अडचणिनेही कोंडित पकडले होते. खूप उधारी साचली. खानावळ वाल्याने त्यासाठी चारचोघात वाभाडे काढलेन्. ते न सोसून त्याच रात्री हृदयविकाराच्या पहिल्याच झटक्याने उदयला ह्या सगळ्यातून कायमचे सोडवले. माझ्यावर मनापासून निरपेक्ष प्रेम करणारा माझा उदयदा एका क्षणात मला पोरके करुन निघून गेला होता. त्याच्या काळजीच्या काट्याने माझ्यावर चरा उमटू नये हा त्याचा प्रयत्न मला आयुष्याचे वैफल्य देउन गेला.\nत्याच्या कुरूप चेहऱ्यामागचे नि:खळ सौंदर्य माझ्यात सामावून गेलेय. कुठल्याही नात्याचे आखीवरेखीव बंध नसलेला उदयदा माझ्या अंतरात अव्याहत आपुलकीचा आनंद गंध उधळतो आहे.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 2:40 PM 12 टिप्पणी(ण्या)\nमाझे बाबा एका नावाजलेल्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये आर्किटेक्ट होते. नोकरी फिरतीची. प्रत्येकवेळी आम्हालाघेऊन जाणे शक्य होत नसे. अशावेळी आई, मी व धाकटा भाऊ मुंबईतच राहात असू. बदलीचा कालावधीसाधारणपणे दोन वर्षाचा असे. १९७२-७८ च्या सुमारास हाती लिहिलेले पत्र आणि आणिबाणी निर्माण झाल्यासतार ह्यावरच सारी भिस्त होती. आजच्या इतकी संदेशवहनाची प्रभावी साधने उपलब्ध नव्हती.घराघरात टेलिफोन्सखणखणत नव्हते. बाबांची बदली झाली की आमचे घर उदास होउन जाई.\nअपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा ती दुष्ट बातमी बाबांनी एकविली. ह्या वेळी बदली गोव्याला झाली होती आणि चक्ककंपनीतर्फे सदनिकाही मिळणार होत्या. दोन वर्षे तरी राहावेच लागेल हे स्पष्ट झाले होते. जानेवारी मध्ये बाबागोव्याला गेले. एप्रिल मध्ये वार्षिक परीक्षा झाली की तुम्हालाही घेऊन जाईन, ह्या बाबांच्या शब्दांनी झालेला आनंदआम्हां तिघांना त्यांच्याशिवाय काढावे लागणाऱ्या दिवसांसाठीचा जीवनरस देऊन गेला. चार महिने भर्रकन् गेले. परीक्षा आटोपल्या. तिथे शाळेत नांव नोंदण्यासाठी दाखला घेणे, पुन्हा परत आल्यावर आमच्याच शाळेत प्रवेशमिळेल ह्याचे प्रॉमिस, रेशनकार्ड, गॅस, इत्यादी भानगडी निस्तरता निस्तरता आईला दिवस कमी पडू लागले. माझाभाऊ दुसरीत आणि मी चौथीत गेले होते. गोव्याला चौथी म्हणजे बोर्डाची परीक्षा. म्हणजे काय हे मला त्यावेळीकळाले नाही. पण स्कॉलरशिपला मी बसणार होतेच, बोर्डाच्या परिक्षेमुळे मला ही स्कॉलरशिप मिळणार होती. इथल्या मैत्रिणिंना सोडून जायचे हेच एकमेव दु:ख होते. एप्रिलच्या मध्यात आम्ही बोटीने गोव्याला गेलो.त्यावेळीपूर्ण चोवीस तास लागत असत. बोटीने प्रवास करण्याची पहिलीच वेळ असल्याने खूपच मजा वाटली. बाबाआम्हांला घ्यायला आले होतेच. जमिनीला पाय टेकलेले आहेत हे शरीराने मान्य करायला चांगलाच वेळ घेतला. आमच्या छोट्याश्या ब्लॉकमध्ये येऊन पोहोचलो आणि आम्ही सगळे नविन ठिकाणी एकत्र राहणार ह्याची मलाखात्री पटली.\nहळूहळू नवीन परिसर, भोवतालची माणसे, शाळा ह्यात आम्ही रुळलो. शाळा चांगली होती. मैत्रिणिही लागलीचझाल्या. दिवस कसे आनंदाने चालले होते. आमच्या घरापासून शाळेत जाण्यासाठी दोन रस्ते होते. एक सरळजाणारा आणि दुसरा शॉर्टकट्. श्री. अनंत फंदी यांचे,\" धोपट मार्गा सोडू नको......\" कडे कानाडोळा करुन सगळी मुलेत्याच रस्त्याने येत जात. आम्हीही त्याला अपवाद नव्हतोच. शॉर्टकट गॅरेजमधून जात असे. तिथे नेहमीच छोटेछोटे राखेचे ढिग असत.मुले त्या ढिगांना पायाने ठोकरीत. सगळीकडे मऊ राखेचा धुरळा उडत असे. दररोज मलाहीमोह होत असे. शेवटी एके दिवशी घरी परत येताना एका छोट्या ढिगात मी उजवा पाय घातला मात्र.... दुसऱ्याचक्षणी चारीबाजूने अंगार उसळले. त्या जाणिवेतून बाहेर येउन पाय बाहेर काढेतो उशिर झाला होता. ज्या ढिगात मीपाय घातला होता ती राख धगधगत होती. वरुन दिसत नसले तरी आत गरम निखारे होते. त्यांनी त्यांचे काम चोखबजावले होते. माझा तळवा आणि घोट्यापर्यंतचा पाय जबरदस्त भाजला होता. टरटरुन फोड आले होते. पंधरादिवस शाळेत जाता आले नाही. ते सगळे दिवस मी सारखी आईला विचारी, \"आई, सगळेच जण दररोज जे करतहोते तेच मी केले ग. मग मलाच का असे.....\" ह्याचे उत्तर आईकडे तरी कुठे होते.\nआमच्या शाळेची सहल निघाली. मीही आनंदाने निघाले. बसेस पोहोचल्या. चटकमटक खाणे खाऊन सगळ्यांनिआजुबाजूला काय काय करता येईल ह्याचा शोध घेतला. जवळच एक तळे होते. लहानसेच होते. गुलाबी,लाल वपांढरा ह्याचे मिश्रण होउन अतिशय आकर्षक कमळें फुललेली होती. मला पोहता येत नव्हते. त्यामुळे मला नेहमीचपाण्याची भीति वाटे. सगळेजण भराभर तळ्याकडे धावलें. थोड्याचवेळात प्रत्येकाने चार-पाच तरी कमळे खुडलीहोती. सगळे एकमेकाला दाखवत होते. मला एक तरी कमळ हवेच होते. शेवटी पुन्हा एकदा मोहोने मला भरीसपाडले. कमळांच्या खाली जाळे असते हे केव्हांतरी एकलेले आठवत होते. सांभाळून काठाकाठाने अगदी जवळचअसणारे कमळ तोडायला मी झुकले मात्र...... पुढच्याच क्षणी जाणवले ते नाकातोंडात शिरणारे पाणी आणि शेवाळें. इतक्या मुलांमधून फक्त मीच पाण्यात पडले होते. पुढे बरेच दिवस मुले-मुली माझ्याकडे पहात एकमेकांनाविचारीत,\" कमळे तळ्यात वर असतात का आत\" पुन्हा मी आईला विचारले,\" आई, मीच का ग त्या कमळांच्याजाळ्यात पडले\" पुन्हा मी आईला विचारले,\" आई, मीच का ग त्या कमळांच्याजाळ्यात पडले\" ह्याचेही उत्तर आईकडे नव्हते.\nनऊमाई परीक्षा जवळ आली होती. शाळेतून आम्ही पाच-सहा जण दररोज एकत्र घरी येत असू. त्या दिवशीहीअसेच आम्ही परत येत होतो. गोव्याचे रेतीचे डंपर हे एक मोठ्ठे प्रकरण होते. सगळा रस्ता फक्त आपल्यासाठीचआहे हीच त्यांची धारणा होती. आम्ही मुले रस्त्याच्या मधून चालत होतो. लाल रंगाचा डंपर जोरात येतानादिसताच पोरे दोहोबाजूला पांगली. म्हणजे मी एकटीच एका बाजूला आणि सगळे दुसऱ्या बाजूला. डंपर जवळआला आणि अचानक मला भूत दिसावे तशी एक मोटरसायकल येताना दिसली. त्यालाही मी अचानकदिसल्यामुळे तोही गांगरुन गेला होता.डंपर माझ्याजवळून जातानाच मीही त्याच्या टपराच्या समांतर दिशेने उडतअसल्याचे जाणवले. त्याही स्थितीत मला उडता येऊ लागल्याचा आनंद झाला. आणि दुसऱ्याच क्षणी रस्त्यानेमला झेलले होते. मोटरसायकलवाला अतिशय घाबरला होता. माझ्याजवळ येऊन तो काहीतरी विचारीतअसतानाच माझी शुद्ध हरपली. जाग आली तर मी आमच्या घरात होते. खूप मुका मार बसला होता. बरेच खरचटलेहोते. मोटरसायकलवाला डॉक्टरांना घेऊन आला. थोड्यावेळाने सगळे पांगले. पुन्हा मला तोच प्रश्न पडला. अर्थातउत्तर मिळाले नाही.\nमडगावहून आम्ही फोंड्याला जायला निघालो. बसमध्ये छान खिडकीची जागा मिळाली. फोंड्याला पोहोचलो. खूपसारी माणसे उतरली. आई,बाबा व भाउही उतरले. मी उतरु लागले आणि कुठूनतरी सायकलला दूधाने भरलेले कॅनलावलेला एक भय्या जवळ येताना दिसला. त्याच्याकडे पाहता पाहता माझी नजर रस्त्यावरून हटली आणिपुढच्याच क्षणी माझा पाय रस्तादुरुस्तीवाल्यांनी घातलेल्या डांबराच्या उंचसखल नक्षीत मुरगळलला आणि मीकोसळले, माझ्यावर दूधाचे दोन्ही कॅन आणि सायकलही कोसळले. मला व रस्त्याला दूधाचा अभिषेक झाला. ह्यावेळी माझ्या नशिबाने मला दगा दिला. माझा पाय घोट्यात मोडला. तिन महिने प्लास्टर ठेवावे लागले. मात्रह्यावेळी मला एकही प्रश्न पडला नाही. कारण अशावेळी त्या जागी फक्त मीच असू शकते ह्याची खात्री मला पटलीहोती.\nमध्ये बराच काळ गेला. छोटेमोठे अपघात घडत होते. गृहित धरल्यासारखे मी ते कानामागे टाकत होते. २०००पासून आम्ही शिकागोजवळच्या गावी राहात आहोत. ३ ऑक्टोबर,२००५ उजाडला. मी दररोजसारखी जेवायलाघरी आले. जेवून परत ऑफिसला निघाले. आमच्या घरापासून माझे ऑफिस हा सारा तिन मिनीटांचाप्रवास.दुपारचे टळटळीत एकचे उन. गडद निळ्या रंगाची माझी गाडी. डाव्या हाताला वळण्यासाठी मी थांबलेली. आणि एक मोठ्ठा आवाज आला. माझ्या बाजूने जाणाऱ्या गाडीला कोणीतरी ठोकलेले दिसतेय असे वाटून मीवळून पाहिले मात्र..... माझ्याच गाडीला एका सेवन सीटर वॅनने ठोकले होते. गाडीचा बेल्ट माझ्या गळ्यात रुतूनरक्ताची धार लागली होती.ब्रेकवरचा पाय जोरात बसलेल्या धक्क्याने गुडघ्यात मुडपला होता. पण ह्यावेळी माझ्यानशिबाने माझी साथ सोडली नव्हती. ४५ माईल्स च्या स्पीडने ठोकूनही माझी स्टेशनरी गाडी समोरुन अंगावरयेणाऱ्या अप् कमिंग ट्राफिकच्या मध्ये ढकलली गेली नाही आणि मी वाचले. वॅन मधून एक बाई उतरली. माझ्याजवळ येऊन क्षमा मागून मला कितपत लागले आहे ह्याची चौकशी करुन ती म्हणाली, \" अग, मला तुझीगाडी दिसलीच नाही.\" गडद निळ्या रंगाची गाडी दुपारच्या एकच्या उन्हात तिला दिसली नाही हयात तिचा काहीचदोष नाही, हे मला उमगले होते. मी मंदपणे हसून तिला म्हटंले, \" असे होते कधी कधी, तू वाईट वाटून घेऊ नकोस.\"\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 10:35 AM 2 टिप्पणी(ण्या)\nऑफिसला पोचेपर्यंत शमा च्या मनात नंदाच घोळत होती. सकाळी सकाळी तिचा फोन आला होता. फारच संतापलेली वाटत होती. इतके भरभर बोलत होती की नीटसे काहीच कळेना नक्की काय घडलेय. तिला कसेबसे थोडेसे समजावले आणि संध्याकाळी येते तुझ्याकडे असे सांगून फोन ठेवला. कामाच्या रगाड्यात दिवस कुठे गेला कळलेच नाही. नेहमीच्या ट्रेनच्या धक्काबुक्कीतून उतरल्यावर भाजीपाला थोडेसे सामान घेऊन शमाने नंदाचे घर गाठले. दार नंदानेच उघडले. घरात शांतता होती. \"का गं, कोणीच दिसत नाही सगळे कुठे बाहेर गेलेत का सगळे कुठे बाहेर गेलेत का\" ह्या शमेच्या प्रश्नांना नंदाने उत्तरे दिलीच नाहीत. मग शमेने मुद्द्यालाच हात घातला. \"नंदे बस पाहू इथे आणि सांग कशासाठी चिडचिड करते आहेस ते. आणि हो मला कळेल असे बोल. सकाळी किती ओरडत होतीस गं\" ह्या शमेच्या प्रश्नांना नंदाने उत्तरे दिलीच नाहीत. मग शमेने मुद्द्यालाच हात घातला. \"नंदे बस पाहू इथे आणि सांग कशासाठी चिडचिड करते आहेस ते. आणि हो मला कळेल असे बोल. सकाळी किती ओरडत होतीस गं मला काही कळत नव्हते मला काही कळत नव्हते\nकोंडलेल्या वाफेवरचे झाकण निघाले आणि सकाळच्याच आवेशात संतापून नंदा बोलत होती, \" किती भयंकर आहे हा माझा नवरा. देवा-ब्राम्हणासमक्ष हजारभर लोकांच्या साक्षीने माझ्या आई-बाबांनी ह्याच्या हातात माझा हात दिला. ह्याच्या आई-वडिलांची सेवा केली, दीर-नणंदेचे नखरे काढले. ह्याची दोन पोरे काढली. वंश पुढे चालविला ......... \" ती पुढेही बरेच काही बोलत होती. शमेचे मन मात्र तिच्या, \" ह्याची दोन पोरे काढली.... \" ह्या वाक्याशीच थांबले. असे काही ती बोलेल असे कधी वाटलेच नव्हते. चांगल्या संस्कारात वाढलेली, खूप शिकलेली ही माझी जवळची मैत्रीण अन हिच्या मनात हे विचार न राहवून शमाने तिला टोकले, \"का गं असे म्हणतेस न राहवून शमाने तिला टोकले, \"का गं असे म्हणतेस मुले ही काय फक्त त्याची आहेत का मुले ही काय फक्त त्याची आहेत का\" त्यावर आणिकच भडकून नंदा म्हणाली, \" हो. जरी माझ्या पोटातून आली असली आणि मला कितीही प्रिय असली तरी त्याला हवी म्हणूनच झालीत ना\" त्यावर आणिकच भडकून नंदा म्हणाली, \" हो. जरी माझ्या पोटातून आली असली आणि मला कितीही प्रिय असली तरी त्याला हवी म्हणूनच झालीत ना \" आता मात्र शमेला तिथे थांबवेना. तिच्यातली आई अतिशय दुखावली गेली. अनेक वर्षे संसार होऊन, मुले खूप मोठी होऊनही जर असे विचार मनात येत असतील तर ह्या नात्यात काही अर्थच नव्हता. नंदाला थोडे समजावून शमा घरी जायला निघाली\nमन बेचैन झाले होते. आपले मूल ही जाणीवच किती सुखदायी, कोमल आहे. लग्न झाल्यावर काही काळाने तिला-त्याला ह्या सुखाची ओढ वाटू लागते. दोघांच्या अस्तित्वाच्या खुणा ज्यात प्रकर्षाने दिसतील असे आपले तिसरे कुणी असावे ही ओढ. निसर्ग नियमानुसार आईला बाळाचा प्रत्येक श्वास अनुभवता येतो. स्त्रीला मिळालेले अलौकिक वरदानच हे. ह्या सुखाला पुरुषाला मुकावे लागते. जन्म देताना वेदनांना सामोरे जावे लागते. त्यातही आनंद असतो असे म्हणता येणार नाही कारण शेवटी वेदना ही वेदनाच असते. पण त्यात निर्मितीचा, आपल्या बाळाच्या जन्माचा आनंद इतका असतो की ह्या वेदना आई धीराने सोसते. पुन्हा पुन्हा सोसते. बाळाच्या जन्मानंतर अनेक गोष्टींनी ती सुखावते. आई झाल्याचा आनंद, नवऱ्याच्या डोळ्यात तिच्याबद्दलचे प्रेम, कृतज्ञता, एकटीने वेदना सोसाव्या लागल्या म्हणून मुकपणे स्पर्शाने मागितलेली क्षमा अशा अनेक गोष्टींनी ती भरून पावते. आपल्या बाळाचा मुलायम स्पर्श, निरागस हसू, त्याला जवळ घेतल्यावर येणारे संमिश्र वास. सुख सुख ते काय असते अजून\nअग नंदे, लग्नाआधी फसवणुकीतून, मोहाला बळी पडून, जोर-जबरदस्तीतून अनेक मुली माता बनतात. त्यातल्या काही मुलींना तरी गर्भपाताचा मार्ग नक्की मोकळा असतो. पण त्या तसे करीत नाहीत. कारण ते मूल आईच्या हृदयात जन्माला आलेले असते. ते आता फक्त तिचे असते. जन्मलेले मूल अपरिहार्यपणे वंशवृद्धीही करीत असेल पण ते त्याच्या जन्माचे प्रयोजन नक्कीच नसते. किमान आईसाठी तरी नसतेच नसते. खरे तर मूल कोणाचे हा प्रश्नच चुकीचा आहे. मूल हे संपूर्ण घरादाराचे असते. आईचा हक्क जास्त कारण बाळाच्या रुजण्यापासून मोठे होईपर्यंत सगळ्या प्रक्रियांमध्ये सर्वात जास्ती वाटा तिचा आहे. मात्र ह्याचा अर्थ तिने ते उपकारास्तव जन्माला घातले आहे असा असतो का नवऱ्यासाठी मूल काढले म्हणजे नाईलाजाने एखादे देणे दिल्यासारखेच झाले. आपल्या आईच्या तोंडून हे उदगार मुलाने एकले तर नवऱ्यासाठी मूल काढले म्हणजे नाईलाजाने एखादे देणे दिल्यासारखेच झाले. आपल्या आईच्या तोंडून हे उदगार मुलाने एकले तर नवऱ्याची कितीही मोठी चूक असली तरीही मुलांच्या अस्तित्वाचा त्यात बळी जाऊ नये एवढे तारतम्य आईच्या रागाला असलेच पाहिजे.प्रेम, वात्सल्य व त्यागमूर्ती असलेल्या आईची खरी प्रतिमा तिने कधीच डागाळू देऊ नये कारण ह्या नात्याला इतर कुठल्याही भावना स्पर्शू शकत नाहीत. आईच्या नजरेत मूल हे फक्त तिचेच असते.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 1:40 PM 2 टिप्पणी(ण्या)\nजिव्हारी लागलेले सोळा सोमवार .\nवार्षिक परीक्षा आटोपली. महिनाभर आधीच मी व माझा भाऊ आजी-आजोबांकडे जाऊन काय काय मज्जाकरायची त्याचे मनोरे रचत होतो. त्यामुळे आईची बोलणीही खात होतो. आधी अभ्यास करा धडपणे, नाहीतरयावर्षी मूळीच नेणार नाही. असे आणि बरेच काही. आम्हीही घाबरून पुन्हा पुस्तकात डोके घालत असू. शेवटीआमचा अंत पाहून तो दिवस आला. रेल्वेत बसलों आणि दरमजल करीत आमच्या गावी येऊन पोहोचलो. आजीचेघर म्हणजे मोठा बंगला. मागे पुढे प्रचंड अंगण. फुले,फळे, शोभेची झाडे, पाहातच राहावे. खेळणें, खाणें आणि मस्तलोळणे. आजीकडे गडीमाणसे खूप होती. प्रत्येक कामाला माणूस होते. मला फार मजा वाटे. काहिही म्हणायचाअवकाश लागलीच कोणीतरी लगबगीने येई आणि करी. मुंबईच्या लहानश्या तिन खोल्या, खालून पाणी भरणे, सारेकाही आपणच करणे ह्या पार्श्वभूमीवर ही चैन आम्हाला आवडत असे. सगळ्यांना आम्ही नातवंडांनी लळा लावलाहोताच त्यामुळे तेही आनंदाने सारे काही करीत.\nआम्ही पोहोचेतो राञ झाली. त्यामुळे गेल्या गेल्या गरम गरम साधंच पण रूचकर जेवण जेवून मी आजीच्याकुशीत झोपीही गेले. दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी उजाडले त्यावेळी सकाळचे दहा वाजून गेले होते. स्वयंपाकघरातूनछान छान वास येत होते. पटकन तोंड धुवून मी ओट्यापाशी गेले आणि लक्षात आलें की नेहमीच्यास्वयंपाकिणबाई नाहीत ह्या. मग आजीला विचारल्यावर कळाले, अक्कांना आताशा होत नाही त्यामुळे ह्यांना नेमलेआहे. त्यांचे नांव शालीनी होते. सगळे त्यांना शालूताई म्हणत. गोऱ्या, घाऱ्या डोळ्यांच्या, शेलाटा बांधा. स्वभावानेगरीब होत्या. पोरांचे पोट भरण्यासाठी हा मार्ग पत्करावा लागलाय हेही कळाले.एके काळी स्वतःच्या घरीनोकरचाकर असणाऱ्या शालूताईंना हे दिवस पहावे लागत होते. पण त्या स्वाभिमानी होत्या, दिराकडे न जातास्वतःच हिमंतीने प्रयत्न करीत होत्या.का कोण जाणे त्यांच्याबद्दल मला खूप सहानुभूती वाटू लागली. आमचीहळूहळू चांगली गट्टी जमली.त्यामुळे कधीमधी आजीचा ओरडाही खावा लागू लागला. \"खेळायचे सोडून कशालासारखे स्वयंपाकघरात लुडबूडत असतेस ग\" असेच दोन-तिन आठवडे गेले. आम्ही पोरे उंडारत होतो. पानमळ्यातले जेवण,अंगणातील भेळ,पॉटमधले किंचित खारट आईस्क्रीम, उसाचा रस.... .मज्जाच मज्जा.\nसकाळी सकाळी घरात गोंधळ-गडबड ऐकू आला म्हणून डोळे चोळत चोळतच गेले, तर दररोज पूजा करायलायेणारा नारायण रडवेला होऊन आजीला सांगत होता,\" देवाशपथ नैवेद्याची वाटी काल इथेच ठेवली होती, पण आजती दिसत नाहीये.\" आमची आजी खूप प्रेमळ, दयाळू होती पण चोरी म्हटंले की मग माञ ती एकदम रूद्रावतारधारण करीत असे. नारायण आमच्याकडे खूप वर्षे काम करीत असल्यामुळे आजीला त्याचा संशय नव्हताच. इतरही सारेजण जुनेच होते, फक्त शालूताई नवीन. त्यात दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आजीकडे दोनशे रूपये मागितलेहोते. मग काय आजीने त्यांना सगळ्यांसमोर विचारले, \" खरे खरे सांगा, घेतलीत का तुम्ही\" ह्या साऱ्या प्रकारामुळेत्या खूपच भेदरून गेल्या होत्या.त्यात आजीने चोरीचा आळ घातलेला पाहून त्या कोलमडूनच पडल्या. त्यांनीपरोपरीने आजीला विनवले पण आमच्या आजीला काही पटले नाही. अचानक घडलेल्या ह्या घटनेने घरातसगळेजण दु:खी झाले. माझी मनोमन खाञी होतीच, शालूताईं असे काहीही करणे शक्यच नाही. दुसऱ्याच दिवशीआई आणि काकू ह्यांचे बोलणे कानावर पडले, शालूताईंनी खडीसाखरेचे सोळा सोमवार धरल्याचे. मला काहीचउमगले नाही म्हणून आईला विचारले तर प्रथम एक धपाटा मिळाला, \"कारटे, मोट्या माणसांची बोलणी ऐकायलाहवीत.\" त्याकडे दूर्लक्ष करून मी पुन्हा विचारल्यावर कळाले की ती हरवलेली वाटी मिळून आपल्यावरील आळजावा म्हणून शालूताई सोमवारी दिवसभर उपवास करणार होत्या आणि राञी फक्त एक खडिसाखरेचा दाणा आणिएक भांडे पाणी पिणार होत्या. हे एकल्यावर मला तिथे राहावेसेच वाटेना. गरीबाच्या अपमानाची देवाघरी मांडलेलीफिर्यादच होती ती.\nपाहता पाहता सुट्ट्या संपत आल्या. शाळांचे वेध आम्हा मुलांना लागले. निघताना मी शालूताईंच्याही पाया पडले, तशी डोळे पुशीत मला जवळ घेऊन त्या म्हणाल्या, \" दिवाळीला येशिल ना\" आम्ही निघालो, पुन्हा चक्र सुरू झाले, नविन मैञिणी, परीक्षा ह्या साऱ्यात शालूताई मागे पडल्या. एकेदिवशी शाळेतून घरी आले तर आई रडत होती. मीघाबरून गेले, आता काय झाले\" आम्ही निघालो, पुन्हा चक्र सुरू झाले, नविन मैञिणी, परीक्षा ह्या साऱ्यात शालूताई मागे पडल्या. एकेदिवशी शाळेतून घरी आले तर आई रडत होती. मीघाबरून गेले, आता काय झाले आईने शालूताईंचे पञ वाचायला दिले. त्यांनी लिहीले होते, नैवेद्याची वाटी त्यांचेसोमवार पुरे झाल्यावर चार-पाच दिवसातच सापडली. आमचा देव्हारा मोठा होता, देवाचे टाक ठेवण्याकरिताऊतरत्या पायऱ्या होत्या. त्याखाली गेली होती. पुढे असेही लिहिले होते, तुम्ही मायलेकींनी माझ्यावर दाखविलेल्याविश्वासाबद्दल आभारी आहे. आमच्या आजीने त्यांच्यावर आळ घातल्याबद्दल त्यांची माफीही मागितली होती. त्यावर एवढे होऊनही तुम्ही मला कामावरून काढून न टाकल्यामुळे माज्या पोराबाळांचे हाल झाले नाहीत, ह्याचेचउपकार मी विसरू शकत नाही असे म्हणून त्यांनी आजीचे आभारच मानले होते.\nचला शेवट गोड तर सारेच गोड. माञ माझ्या जीवाला त्यांचे ते सोळा सोमवार जिव्हारी लागलेत. शालूताईंचाविदिर्ण चेहरा डोळ्यासमोर येतो आणि परिस्थितीचे चटके जीवनात काय काय दाखवतात ह्याची जाणीव होते.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 12:04 PM 5 टिप्पणी(ण्या)\nसव्वा वाटी उडीद डाळ\nएक वाटी मुग डाळ\nएक मध्यम(मोठ्या कडे झुकणारा) कांदा\nउडीद डाळ आणि मुगडाळ एकत्रित करून भिजत घालावी.\nसहा तासाने कांदा चार भाग करून नंतर उभा चिरावा. आल्याचेही उभे पातळ काप करावे. मिरच्याही बारीकचिराव्यात. कडिपत्त्याच्या पानांचे तुकडे करावेत. कोथिंबीर चिरून घ्यावी. मीरे मिक्सर मधून काढावे. अर्धेवटतुटतील इतपतच बारीक करावेत. काजू व खोबऱ्याचे तुकडे करून घ्यावेत.\nही तयारी झाल्यावर भिजलेली डाळ वाटावी. कमीतकमी पाण्यात वाटण्याचा प्रयत्न करावा. गॅसवर तेल घालूनकढई ठेवावी. आंच मध्यम पेक्षा जास्त ठेवावी. प्रथमच तेल व्यवस्थित गरम होऊ द्यावे म्हणजे वडे तेल पीतनाहीत. आता वाटलेली डाळ व वरील सगळे साहीत्य एकत्र करावे. चवीनुसार मीठ घालून एकाच दिशेने तिन/चारमिनीटे फेटावे. हातावरच थोडे दाबून वडे तेलात सोडावे. तांबूस रंगाचे झाले की काढावे.\nमुगाची डाळ जवळजवळ बरोबरीने घातल्यामुळे वडे अजिबात तेल शोषत नाहीत. अतिशय हलके व चविष्ट होतात. नेहमीच्या मेदूवड्यांनपेक्षा जास्त खाता येतात. गरम गरम वडे गरम सांबार नंतर वाफाळता चहा.\nकाजू व खोबऱ्याचे तुकडे उपलब्धता आणि आवडीनुसार घालावे. वडे खाताना मीरीचे तुकडे व बारीक चिरलेलीमिरची दाताखाली येते तेव्हां मस्त वाटते.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 10:13 AM 2 टिप्पणी(ण्या)\nरवा इडली पाकिट-गीटस चेच घ्यावे. (दुसऱ्या कोणाचे घेतल्यास छान होत नाहीत. तसेच नुसते इडली अथवा डोसा घेतल्यास ही चांगले होत नाहीत.)\nएक मध्यम कांदा बारीक चिरावा.\nदोन/तीन हिरव्या मिरच्या बारीक चिराव्यात.\nदहा/बारा कडिपत्त्याची पाने तुकडे करून घ्यावीत.\nएक इंच आले किसून घ्यावे.\nकाजू तुकडे करून घ्यावेत. ( नाही घातले तरी चालतात. )\nतिनशेदहा मिली लीटर पाणी.\nएका पातेल्यात रवा इडली चे पाकिट ओतावे. त्यात कांदा, मिरच्या, आले, कडिपत्ता, काजू आणि पाणी घालूनव्यवस्थित एकजीव करून दहा/बारा मिनीटे ठेवावे. गॅसवर आप्पे पात्र ठेवावे. प्रत्येक खळग्यात तिनचार थेंब तेलघालावे. (तेवढे तेल पुरते. ) पात्र नीट गरम झाले की एक चमचा मिश्रण प्रत्येक खळग्यात ओतावे. झाकणठेवावे.आंच मध्यम असू द्यावी. चार मिनीटांनी झाकण काढून आप्पे उलटावे.सोनेरी रंग येतो. उलट्यावर झाकणठेवू नये. चार-पाच मिनीटांनी काढावेत. गरम गरम चटणी बरोबर वाढावेत.\nहे आप्पे आयत्या वेळी ठरवून हि करता येतात आणि चवदार लागतात. कमीत कमी तेल लागते. संध्याकाळी गरमगरम खावेसे वाटते त्या साठी योग्य आणि झटपट होतात.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 9:53 AM 1 टिप्पणी(ण्या)\nन चुकता वाजणारा गजर आजही वाजला. सकाळचे सहा वाजत होते. पाच मिनीटांनची डुलकी गेल्याच आठवड्यातलेटमार्क देऊन गेली होती. बाप रे नकोच ती आठवण सकाळी सकाळी असे म्हणत शमा उठली. सात वाजेतोलेकाला उठवून, लाडीगोडी लावीत कसेबसे आवरून शाळेत पाठविले. तो आनंदाने जाणे तिच्या दिवसभराच्यामन:शांतीसाठी गरजेचे होते. नवऱ्याला उठवून चहा देत ती एक डोळा घड्याळाकडे ठेवीत भराभर कामे आवरतहोती. आठ-वीस ला ती दोघेही बाहेर पडली. चला आज वेळेवर ऑफिसला पोहचणार ह्याची खाञी पटली. रिक्शाकरून स्टेशन गाठलें. एक कान अनाँन्समेंटकडे ठेवीत ब्रीज चढताना तिच्या लक्षात आले की काहीतरी गडबडदिसतेय. तेवढयांत एक लोकल आली. चला सुटले. ऊगाच घाबरलो आपण. दुसऱ्यांच क्षणी हे सुख हिसकून घेतलेत्या अनॉन्सरच्या दिलगिरीच्या शब्दांनी. ती लोकल तिन तास उशिरा अवतरली होती. सगळ्यां प्लॅटफॉर्मस वरचीगर्दी पाहून तिच्या आनंदाचे बारा वाजलेच होते, किमान बारा वाजेतो तरी पोहोचता आले तर बरे होईल असे मनाशीम्हणत ती चार नंबरवर उतरली. प्रत्येकवेळी तेवढयाच हिरिरीने ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नांना अखेरीस यश येउनरडतखडत एक वाजता सेक्शन मध्ये पोहोचली. युद्ध खेळल्यामुळे सकाळच्या छान आवरण्याचा पुरता अवतारझाला होता. सेक्शनमध्ये मधोमध साहेब उभे होते. तिच्या आधी पाच/दहा मिनीटांच्या फरकानी इतर कलिग्जयेऊन पोहोचले होते. साहेब त्या सगळ्यांनची चंपी करित होते. हाणामारी करून कसेबसे येऊन टेकलेल्या साऱ्यांनाजाम वैताग आला होता. तिला पाहताच सगळयांनी हिला विचारा म्हणत कल्ला केला. साहेबांचा माझ्यावर अमंळजास्तच विश्वास आहे, असा बऱ्याच जणांचा गोड गैरसमज होता आणि असुयापण. साहेबांचा मोहरा तिच्याकडेवळताच अभावितपणे शब्द गेले , तर काय नकोच ती आठवण सकाळी सकाळी असे म्हणत शमा उठली. सात वाजेतोलेकाला उठवून, लाडीगोडी लावीत कसेबसे आवरून शाळेत पाठविले. तो आनंदाने जाणे तिच्या दिवसभराच्यामन:शांतीसाठी गरजेचे होते. नवऱ्याला उठवून चहा देत ती एक डोळा घड्याळाकडे ठेवीत भराभर कामे आवरतहोती. आठ-वीस ला ती दोघेही बाहेर पडली. चला आज वेळेवर ऑफिसला पोहचणार ह्याची खाञी पटली. रिक्शाकरून स्टेशन गाठलें. एक कान अनाँन्समेंटकडे ठेवीत ब्रीज चढताना तिच्या लक्षात आले की काहीतरी गडबडदिसतेय. तेवढयांत एक लोकल आली. चला सुटले. ऊगाच घाबरलो आपण. दुसऱ्यांच क्षणी हे सुख हिसकून घेतलेत्या अनॉन्सरच्या दिलगिरीच्या शब्दांनी. ती लोकल तिन तास उशिरा अवतरली होती. सगळ्यां प्लॅटफॉर्मस वरचीगर्दी पाहून तिच्या आनंदाचे बारा वाजलेच होते, किमान बारा वाजेतो तरी पोहोचता आले तर बरे होईल असे मनाशीम्हणत ती चार नंबरवर उतरली. प्रत्येकवेळी तेवढयाच हिरिरीने ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नांना अखेरीस यश येउनरडतखडत एक वाजता सेक्शन मध्ये पोहोचली. युद्ध खेळल्यामुळे सकाळच्या छान आवरण्याचा पुरता अवतारझाला होता. सेक्शनमध्ये मधोमध साहेब उभे होते. तिच्या आधी पाच/दहा मिनीटांच्या फरकानी इतर कलिग्जयेऊन पोहोचले होते. साहेब त्या सगळ्यांनची चंपी करित होते. हाणामारी करून कसेबसे येऊन टेकलेल्या साऱ्यांनाजाम वैताग आला होता. तिला पाहताच सगळयांनी हिला विचारा म्हणत कल्ला केला. साहेबांचा माझ्यावर अमंळजास्तच विश्वास आहे, असा बऱ्याच जणांचा गोड गैरसमज होता आणि असुयापण. साहेबांचा मोहरा तिच्याकडेवळताच अभावितपणे शब्द गेले , तर काय इतकी गर्दी होती की माझे डोळेसूद्धा चेंगरले. दोन मिनीटे भीषणशांतता पसरली आणि एकदम सगळे जोरजोरात हसू लागले. साहेबांनी धन्य आहात असे हातवारे करितसगळ्यांना मस्टर दिले आणि चहा मागविला. पहा बाई, खरे बोलले तर .........\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 7:55 AM 2 टिप्पणी(ण्या)\nमनात अनेक विचार नेहमीच पिंगा घालत असतात, त्यांना मुक्तपणे मांड्ता यावे म्हणून हा खटाटोप\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 11:10 AM 2 टिप्पणी(ण्या)\nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nजिव्हारी लागलेले सोळा सोमवार .\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t7561/", "date_download": "2018-05-27T01:03:21Z", "digest": "sha1:QEL4DUAEAE2ODX6UVIMEV63ABM7VPJU2", "length": 3702, "nlines": 101, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita- येशील का पुन्हा", "raw_content": "\nहसत रहा ... धुंदीत जगा\nस्वप्न विरले स्वप्नात ...\nवाट अडखळते या प्रेम मोहात ..\nनिघतोय मी आता सुखाच्या शोधात ...\nकळ येते खोलवर मनात\nलपवूनी हि ओली जखम मनात\nनिघतोय मी आता सुखाच्या शोधात ...\nखरेच.. बोललो होतो थोडे रागात\nसलते ती गोष्ट आजवर मनात\nमोडला सारा खेळ एका क्षणात\nनिघतोय मी सुखाच्या शोधात ...\nयेतेस तु अजुन माझ्या स्वप्नात\nआठवते तुझे लाजणे ,हसून गालात\nतुला ठेवलीय जपून काळजाच्या कोपऱ्यात\nयेशील का तु पुन्हा माझ्या जीवनात ...\nभिजायचं आहे मला तुझ्या प्रेम पावसात\nतुझ्या प्रेम पावसात ......\n(अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे ५ )\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: येशील का पुन्हा\nRe: येशील का पुन्हा\nRe: येशील का पुन्हा\nRe: येशील का पुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9D%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2018-05-27T01:19:11Z", "digest": "sha1:YS4YJFSUMDTEW2HUQSOLFSYIQ3MDMZPV", "length": 4424, "nlines": 57, "source_domain": "pclive7.com", "title": "सिटीझन फोरम | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nपुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटनांचे पिंपरीत उपोषण\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत आज लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात आल...\tRead more\n‘बापट साहेब पिंपरी चिंचवडकरांना न्याय द्या मेट्रो निगडी पर्यंत न्या’; विविध संघटनांची मानवी साखळीव्दारे मागणी (पहा व्हिडीओ)\nपिंपरी (Pclive7.com):- पहिल्याच फेजमध्ये पुणे मेट्रो निगडीपर्यंत आणण्याची मागणी करीत आज सामाजिक संस्था कनेक्टीयन यांच्या बॅनरखाली पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमच्या (पीसीसीएफ) सदस्य, तसेच शहरातील...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/09/blog-post_11.html", "date_download": "2018-05-27T00:55:59Z", "digest": "sha1:7Z4ZQXFJOCA222V5534KL44TCRW5DNKH", "length": 8717, "nlines": 161, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: गणपती बाप्पा मोरया ! ! !", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\n॥ गणपती बाप्पा मोरया ॥\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 11:38 AM\nलेबले: अढळ स्थान, शुभेच्छा\nमोरया रे बाप्पा मोरया रे :)\nभाग्यश्री, खूप छान वाटलं गं. कम्पुटर चालू केला...तुझी लिंक चालू केली....आणि मन प्रसन्न झालं....खूप खूप आभार.... :)\n मी सकाळी ऑफिसला आल्याआल्या कमेंट केली होती अजून पब्लिश केली नाहीयेस अजून पब्लिश केली नाहीयेस किती झोपशील\nकेली गं बायो पब्लिश. हा हा... अगं कधीचीच उठलेयं. धावून आले. अजून हवा जरा बरी आहे नं.\nतन्वी, झाले ना सगळे यथासांग... :)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nकधी कुठल्या क्षणी कोण कुठे कसे....\n' पहिला खो '\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/marathi-news-aurangabad-news-born-baby-birth-cancer-hospital-100220", "date_download": "2018-05-27T01:35:14Z", "digest": "sha1:TFEAGI7HIBRNFJHHPHTMTZVUCMKHIRVG", "length": 15489, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news aurangabad news born baby birth cancer hospital बारसे उरकलेल्या बाळाचा जन्म कधी? | eSakal", "raw_content": "\nबारसे उरकलेल्या बाळाचा जन्म कधी\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nऔरंगाबाद - दोन वर्षांपूर्वी घोषणा झालेल्या राज्य कर्करोग संस्थेच्या भूमिपूजनाचे सोपस्कार केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते पंधरा दिवसांपूर्वी पार पडले. ३८.६० कोटी रुपयांच्या बांधकामाची प्रशासकीय मान्यता मिळालेली नसताना हे जन्मापूर्वी बारशाची घाई करण्यात आल्याचा प्रकार ‘सकाळ’ने उघडकीस आणला होता. पंधरा दिवस उलटल्यावरही अद्याप प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने बारसे झालेले बाळ जन्माला कधी येणार असा सवाल उपस्थित होत आहे.\nऔरंगाबाद - दोन वर्षांपूर्वी घोषणा झालेल्या राज्य कर्करोग संस्थेच्या भूमिपूजनाचे सोपस्कार केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते पंधरा दिवसांपूर्वी पार पडले. ३८.६० कोटी रुपयांच्या बांधकामाची प्रशासकीय मान्यता मिळालेली नसताना हे जन्मापूर्वी बारशाची घाई करण्यात आल्याचा प्रकार ‘सकाळ’ने उघडकीस आणला होता. पंधरा दिवस उलटल्यावरही अद्याप प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने बारसे झालेले बाळ जन्माला कधी येणार असा सवाल उपस्थित होत आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शंभर खाटांच्या स्वतंत्र कर्करोग रुग्णालयाला २१ सप्टेंबर २०१२ रोजी सुरवात झाली. नेत्रदीपक कामगिरीची दखल घेत कुटुंब व आरोग्य कल्याण विभागामार्फत नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबेटिस, सीव्हीडी आणि स्ट्रोक (एनपीसीडीसीएस) या कार्यक्रमाअंतर्गत राज्य कर्करोग संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. शहरात झालेल्या १५ ऑक्‍टोबर २०१६ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याअंतर्गत केंद्राकडून १२० कोटी रुपयांचा निधी विस्तारीकरणासाठी मंजूर झाला. त्यातील पहिला टप्पा ४३ कोटींचा निधी सात महिन्यांपूर्वी मिळाला. त्यातून १६५ खाटांची व्यवस्था व अत्याधुनिक उपचार उपलब्ध करण्यात येणार आहे; मात्र लगीनघाई केल्याने ३८.६० कोटींच्या बांधकामाचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित असताना ११ फेब्रुवारी २०१८ रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचे सोपस्कार उरकण्यात आले. पंधरा दिवस उलटूनही राज्य कर्करोग संस्थेच्या बांधकामाला अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नसल्याचे समोर आले आहे.\nअजून पंधरा दिवस लागणार\nभूमिपूजनानंतर यासंबंधी प्रशासनाकडे विचारणा केली असता तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. सतत दोन सुट्या आल्याने प्रशासकीय मान्यतेचा अधिकृत अध्यादेश निघालेला नाही. लवकरच अधिकृत अध्यादेश मिळेल, असे सांगण्यात आले होते. त्यास पंधरा दिवस उलटले. तर अधिवेशन सुरू झाल्याने अजून पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली. बांधकामाचा आराखडा तयार आहे. त्यालाही अद्याप मान्यता मिळालेली नसल्याची माहिती आहे.\n‘डीएमआरई’ची तत्त्वतः मान्यता मिळालेली आहे. ३५ कोटींहून अधिकचा विषय असल्याने उच्चाधिकार समितीकडे हा प्रस्ताव गेला आहे. अर्थमंत्री, अर्थसचिव, जीएडी, एमईडी आणि मुख्यमंत्रीस्तरावर हा निर्णय लवकरच होणार आहे. निधी मिळाला आहे. त्यामुळे काम गतीने होईल.\n- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nझगडेवाडीत पाझर तलावाचे खोलीकरण पूर्ण\nनिमगाव केतकी : सकाळ रिलीफ फंडातून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावाचे खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सुमारे 15 हजार 634 घनमीटर एवढा गाळ...\nव्यवहार चलन पद्धतीने व्हावेत : इलेक्‍ट्रिक व्यापाऱ्यांची मागणी\nपुणे : 'पन्नास हजार रुपयांवरील व्यवहारांसाठी करण्यात आलेल्या ई-वे बिलाच्या सक्तीने व्यापाऱ्यांना त्रास होत असून, किमान एका शहरातील दोन...\nकाँग्रेसचा सोमवारी मूकमोर्चा; भाजप सरकारचा निषेध करणार\nपुणे : भाजपने चार वर्षांत जनतेची फसवणूक केली आहे. त्यांची ही कारकीर्द काळीकुट्ट असल्याचा आरोप शहर काँग्रेसने केला असून, सोमवारी (ता. 28) मूकमोर्चा...\nएके दिवशी सायंकाळी दिवेलागणीला घरून क्‍लासकडं ही निघाली होती. विचारांच्या तंद्रीतच होती. थोडीशी हताश, निराश, काळजीग्रस्त अशी. नेमकं बाभळीजवळच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-nagar-news-nilwande-dam-irrigation-102207", "date_download": "2018-05-27T01:34:40Z", "digest": "sha1:FDOFWQH7JJJLHGJFIRCJZ22DGCNXRC6B", "length": 15988, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news nagar news nilwande dam irrigation निळवंडे धरण लाभक्षेत्रात प्रवाही, सिंचन निर्मितीची आशा धूसर | eSakal", "raw_content": "\nनिळवंडे धरण लाभक्षेत्रात प्रवाही, सिंचन निर्मितीची आशा धूसर\nशनिवार, 10 मार्च 2018\nतळेगाव दिघे (नगर) : निळवंडे धरणामध्ये ८.३२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होत असताना कालव्यांची ८० टक्के कामे रखडली आहेत. धरणात पाणीसाठा होत जात असताना कालव्यांद्वारे प्रवाही सिंचनाने एक गुंठाही लाभक्षेत्रास देखील पाणी मिळत नाही. साहजिकच धरणाद्वारे प्रवाही सिंचन निर्मितीची आशा धूसर वाटू लागली. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.\nतळेगाव दिघे (नगर) : निळवंडे धरणामध्ये ८.३२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होत असताना कालव्यांची ८० टक्के कामे रखडली आहेत. धरणात पाणीसाठा होत जात असताना कालव्यांद्वारे प्रवाही सिंचनाने एक गुंठाही लाभक्षेत्रास देखील पाणी मिळत नाही. साहजिकच धरणाद्वारे प्रवाही सिंचन निर्मितीची आशा धूसर वाटू लागली. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.\nनगर व नाशिक जिल्ह्यातील १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन ८.३२ टीएमसी पाणीसाठा केला जात आहे. या प्रकल्पाचा ८५ किमी लांबी असलेला डावा कालवा व ९७ किमी लांबी असलेल्या ऊजव्या कालव्याची फक्त २० टक्केच कामे झालीत. कालव्यांची ८० टक्के कामे निधी अभावी रखडली. वितरिका व चार्‍यांची कामे देखील सुरू नाहीत. कार्यक्षेत्रात कालव्यांची कामे ठप्प आहेत. तीन विभाग सात उपविभागीय कार्यालये व संबंधीत अभियंते कालव्यांची कामे सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र निधीअभावी संबंधित कंत्राटदार कालव्याची कामे सुरू करण्यास प्रतिसाद देत नाहीत.\nधरणापासून निघणार्‍या मुख्य कालव्याचे ३ किमी लांबीचे काम अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांच्या विरोधामुळे अद्याप सुरू झालेले नाही. अकोलेतील लोकप्रतिनिधी व शेतकर्‍यांनी दोन्ही कालव्यांची कामे पाईप कालव्याद्वारे करावीत यासाठी निळवंडे प्रकल्पाच्या कार्यालयावर मोर्चा काढून मागणी केली. कालव्यांची कामे पारंपारिक पध्दतीने ऐवजी पाईपलाईनने करण्यासाठी अंदाजे रू. १४०० कोटी इतका खर्च येऊ शकतो. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत अंदाजे रू. ३६०० कोटी पर्यंत पोहचणार आहे. त्यासाठी पुन्हा नव्याने 'सुप्रमा' प्रस्तावास मान्यता घेणे, कालव्याचे नव्याने संकल्पन करणे, केंद्रिय जल आयोगाची मंजुरी घेणे याबाबी अनिवार्य ठरणार आहेत. निधी उपलब्ध होण्यामध्ये अडचणी निर्माण होणार असुन १८२ गावामधील ६४ हजार २६० हेक्टर क्षेत्र सिंचनापासुन अनेकवर्षे वंचित राहणार असल्याचे सेवा निवृत्त उपकार्यकारी अभियंता इंजि. हरीश चकोर यांनी सांगितले.\nशिर्डीसह कोपरगाव शहरासाठी पिण्यासाठी पाईपलाईन पाणी पुरवठा योजना मंजुर झाल्यास याकामी अंदाजे ३५० दश लक्ष घन फुट पाणी सिंचन कोट्यातुन वापरले जाणार असून पर्यायाने तळेगाव व कोपरगाव परिसरातील सुमारे सात हजार एकर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. याबाबीचा शासनस्तरावर विचार होणे गरजेचे आहे. कोपरगाव शहरासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांतून अंदाजे ११० द.ल.घ.फु पाण्याचे आरक्षण मंजूर असताना व गोदावरी नदीमध्ये पाणी उपलब्ध असताना निळवंडेच्या पाण्यावर सदर योजना मंजूर केल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.\nरखडलेल्या कालव्यांच्या कामासाठी दरवर्षी किमान २५० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. प्रलंबित कालव्यांची कामे पूर्ण करून सिंचन निर्मिती करण्याची मागणी पाण्यापासून वंचित लाभक्षेत्रातील १८२ गावांमधील शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nझगडेवाडीत पाझर तलावाचे खोलीकरण पूर्ण\nनिमगाव केतकी : सकाळ रिलीफ फंडातून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावाचे खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सुमारे 15 हजार 634 घनमीटर एवढा गाळ...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nपुरंदरमधील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना घरघर\nपरिंचे : पुरंदर तालुक्‍यातील दहा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांपैकी सहा योजना बंद आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था असून, या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-05-27T01:37:34Z", "digest": "sha1:NTY4KWSWEFSRACTCNXJ6IJJDE25BU2EK", "length": 4617, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८०० मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८०० मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १८०० मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Evezonely/BeautyGrooming", "date_download": "2018-05-27T01:00:38Z", "digest": "sha1:SGO3XBFP7F3K6O5QIS5NCSSDFKIYM6MQ", "length": 20744, "nlines": 266, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Beauty & Grooming Information, Beauty & Grooming News", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान मैत्रिण मेकअप\nकेवळ पाच टिप्स तुम्हाला बनवतील सर्वात 'स्मार्ट'\nआजकाल केवळ स्त्रियांचेच सौंदर्य नाही तर पुरुषांचाही देखणेपणा पाहिला जातो. यामुळे त्यांनीही स्वतःची काळजी घेऊन स्मार्ट दिसण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही केवळ पुढील उपाय केल्यास नक्कीच सर्वात उठून दिसाल. ते पुढीलप्रमाणे...\nलिपस्टिक जास्त वेळ टिकवण्यासाठी वाचा 'हे' फायदेशीर उपाय\nलग्न समारंभ असो, पार्टी असो किंवा ऑफिसमधील कार्यक्रम असो. महिला वर्गाकडून लिपस्टिक दिवसभर टिकावी यासाठी विविध क्लृप्त्या शोधल्या जातात. मात्र, तरीही लिपस्टिक टिकत नाही. त्यामुळे दिवसातून तीन-चार वेळा लिपस्टिक लावावी लागते. कित्येकदा अधिक वेळ बाहेर\nमेकअपचे साहित्य कसे ठेवावे, वाचा सविस्तर...\nमेकअपसाठी चांगल्या दर्जाची सौंदर्यप्रसाधने निवडणे आवश्यक असते. तसेच याच्या स्वच्छतेची काळजी घेणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. मेकअप झाल्यानंतर काही जणी वापरलेले ब्रश आणि पावडर पफ तसेच टेबलवर ठेऊन देतात. दुसऱ्यावेळी हे ब्रश आहे तसेच वापरल्यास त्यावर\nत्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी 'या' काही चुका अवश्य टाळा..\nत्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी अनेक महागडी सौंदर्यप्रसाधने वापरली जातात. परंतु, याचा कधी-कधी चेहऱ्यावर विपरित परिणाम होतो. यामुळे अशा वेळी कोणतेही प्रॉडक्ट वापरताना कशी काळजी घ्यावी आणि कोणत्या सवयी सोडाव्या, यासाठी काही खास टिप्स...\nसकाळी मेकअप करताय, मग याकडे द्या लक्ष...\nप्रत्येक महिलेला वाटते आपण सर्वात सुंदर दिसावे. यासाठी त्या मेकअप करण्यावर भर देतात. पण मेकअप कसाही करुन चालत नाही तर तो परफेक्टच करणे आवश्यक आहे. यावेळी छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. कारण लहानशी चुकही तुमचा संपूर्ण लुकच खराब करू\nव्हॅसलीनचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nहिवाळा आला की आपण व्हॅसलीन पॅक खरेदी करुन घरात आणतो. व्हॅसलीन तुम्ही वर्षभर वापरले तरी चालते. त्वचेला लावण्याव्यतिरिक्त याचे अनेक फायदे आहेत.\nपुरुषांनी चेहरा धुताना 'या' चुका टाळायला हव्यात\nआजकाल प्रत्येकालाच आपल्या चेहऱ्याची काळजी असते. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात फेसवॉशने चेहरा धुतला की काम संपले, असे आपल्याला वाटते. त्यासाठी घाईगडबडीत आपण कोणताही फेसवॉश खरेदी करतो आणि त्याचा वापर चेहरा धुण्यासाठी करतो. आपल्या त्वचेची माहिती न घेताच\nचेहऱ्यावरील तीळ दूर करण्यासाठी\nआपला चेहरा सुंदर व्हावा यासाठी मुली अथक प्रयत्न करतात. चेहऱ्यावरील एखादा तीळ सौंदर्य अधिक खुलवतो. पण हेच तीळ खूप प्रमाणात असतील तर चेहऱ्याचे सौंदर्य नाहीसे होते. तीळ अनेक रंग व आकारांचे असतात. अशा वेळी हे तीळ मिटवायला मुली अनेक पद्धती वापरतात. परंतु\nमेक-अप करण्यापूर्वी घ्या 'या' गोष्टींची काळजी\nसध्या वातावरणात खूप बदल पाहायला मिळतो. कधी थंडी, कधी गरमी असा अनुभव येत आहे. अशावेळी मेक-अप करण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरड्या झालेल्या त्वचेवर मेक-अप करताना ध्यानात घ्या काही टीप्स\nरिमुव्हर न वापरताच असे काढा नखांचे नेलपॉलिश\nनेलपॉलिश तुमच्या नखांचे सौंदर्य वाढवते. परंतु, काही वेळाने नेलपॉलिश निघायला सुरुवात होते. तसे झाल्यास ते नेलपॉलिश पूर्णपणे काढणेच गरजेचे असते, अन्यथा ते दिसायला सुंदर दिसत नाही. एखाद्या वेळेस तुमच्याकडे रिमुव्हर उपलब्ध नसेल तर घरी तुमच्याकडे असलेल्या\n मग अशी घ्या स्वतःची काळजी\nआपल्या लग्नाच्या दिवशी सर्वात सुंदर दिसावे, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. यासाठी आधीपासून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने व मिनरल मेकअपमुळे तुमच्या त्वचेवरील कोरडेपणाछ्या रेषा निघून जातील.\nगूळ खाऊन वाढवा आपले सौंदर्य\nगूळ सगळीकडे सहज उपलब्ध असतो. गुळाची किंमतदेखील जास्त नसते. गूळ आरोग्यासाठी जितका चांगला आहे तितकाच तो सौंदर्य वाढवण्यासही उपयोगी आहे. आजारांसह चेहऱ्यावरील डागदेखील गुळामुळे नाहीसे होतात.\nखनिजे आहेत सौंदर्याचा खजिना\nहोय, खनिजे म्हणजेच मिनरल्स वापरून केलेला मेकअप तुमचे सौंदर्य अधिक खुलवण्यास मदत करतो. मिनरल मेकअपचे नैसर्गिक स्वरूप त्वचेसाठी हानिकारक ठरत नाही.\nसौंदर्य प्रसाधनांनी नव्हे, थप्पड मारल्याने चेहरा बनेल सुंदर\nआपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही कितीतरी पैसे खर्च करून विविध सौंदर्य प्रसाधने वापरली असतील. अनेकजणी आपल्या सौंदर्यासाठी महागडी विदेशी उत्पादने वापरतात. परंतु एक वेगळी विदेशी पद्धत वापरूनही सुंदर बनता येते, हे तुम्हाला माहीत आहे का \nलिंगबदल करून ललिता झाली ललित साळवे.. नव्या ओळखीबद्दल समाधान\nबीड - ललिता असलेली माजलगाव\nभाजपकडून आचारसंहिता भंग ; राष्ट्रवादीची निवडणूक आयोगाकडे तक्रार, सेनेचे तोंडी आरोप मुंबई\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग; जीवितहानी नाही ठाणे - भिवंडीतील टावरे कंपाऊंड येथील\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nसकाळी टाळावीत 'ही' पाच कामे.. सकाळी तुम्ही किती प्रसन्न असता यावर तुमचा दिवस कसा जाईल हे\nरोज दही-भात खाण्याचे 'हे' आहेत फायदे तुम्ही काय खाता यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते.\nअशा प्रकारे करा अंगणाची आकर्षक सजावट\nअसे म्हणतात, घर आतून कसे असेल हे बाहेरचे अंगणच\n'या' काही उपायांनी कपडे होतील लगेच प्रेस कपडे धुतल्यानंतर त्यांना प्रेस करणे कंटाळवाणे\nएक्स्पायर झालेली सौंदर्य प्रसाधने फेकण्यापूर्वी हे वाचा महिला मेकअप बॉक्समधील सर्वच\nमोत्यांचे शहर हैदराबादमधील पर्यटन स्थळे..\nमोत्यांचे शहर म्हणुन ओळख असणारे हैदराबाद शहर\nइतिहासाच्या पाऊलखुणा : किल्ले 'रायगड' किल्ले 'रायगड' हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील\nमराठवाड्याला लाभलेले नैसर्गिक वरदान - गौताळा अभयारण्य मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-one-dead-due-heat-stroke-109925", "date_download": "2018-05-27T01:33:36Z", "digest": "sha1:55J4EZULIQR7SDVFX72KOTZYLSVBHHAD", "length": 11873, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News one dead in due to Heat stroke उष्माघाताने सांगलीत वृद्धेचा बळी | eSakal", "raw_content": "\nउष्माघाताने सांगलीत वृद्धेचा बळी\nरविवार, 15 एप्रिल 2018\nसांगली - दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानाने आता नागरिकांनाही उष्माघाताचा त्रास जाणवत आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घाटगे-पाटील शोरूमसमोर एका ६१ वर्षीय महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला.\nसांगली - दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानाने आता नागरिकांनाही उष्माघाताचा त्रास जाणवत आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घाटगे-पाटील शोरूमसमोर एका ६१ वर्षीय महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला.\nमहिलेस अचानक चक्कर आली आणि ती जागेवरच पडली. नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. प्रतीक्षा उल्हास धनवडे असे या महिलेचे नाव आहे. प्रतीक्षा नलवडे या पत्रकारनगरमध्ये अरिहंत कॉलनीत राहतात. त्या धुणी-भांडी करण्याचे काम करत होत्या. आज दुपारी त्या कामासाठी बाहेर होत्या. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शंभर फुटी रोडवर घाटगे-पाटील शोरूमसमोर त्यांना चक्कर येऊन त्या जागेवरच कोसळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता.\nकाही दिवसांत पारा ३९-४० अंशांपर्यंत गेल्याने उष्म्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वृद्ध, अतिश्रम करणाऱ्यांना उष्माघाताचा धोका असतो. कालच विट्यात पोलिस भरतीसाठी सराव करणाऱ्या वीस वर्षीय युवतीचा धावत असताना चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला; तर खरसुंडी यात्रेत भर दुपारी एका वृद्धाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. हे दोन्ही मृत्यूही उष्माघाताने झाल्याची चर्चा आहे.\nआठ दिवसांतील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nपुण्यात विद्यालयाच्या कर्मचाऱ्यास मुलांकडून बेदम मारहाण\nपुणे : येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानातून महाविद्यालयीन कर्मचाऱ्याची दुचाकी ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांना...\nगाडीचालकच निघाला एटीएम कार्डचा चोर\nतळेगाव दाभाडे : ओळखीचा फायदा घेत वृद्ध निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे एटीएम चोरी झाली. त्यावरुन रोकड आणि सोने खरेदी मिळूण 3 लाख 70 हजारांची चोरी करणाऱ्या...\nझन्ना- मन्ना जुगार अड्ड्यावर छापा\nनांदेड : झन्ना- मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी दहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख अडीच हजारासह ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला....\nपाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत 10 गवात 78 हजार लोकांचे श्रमदान\nमंगळवेढा - तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या 10 गावात 45 दिवसात 78 हजार लोकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/three-roads-are-closed-satara-114631", "date_download": "2018-05-27T01:33:22Z", "digest": "sha1:TU2UXU2RIUONUYG2JIPRAHZJ2IOTF7OY", "length": 11276, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three roads are closed in satara साताऱ्यामधील तीन रस्ते वाहतुकीसाठी बंद | eSakal", "raw_content": "\nसाताऱ्यामधील तीन रस्ते वाहतुकीसाठी बंद\nसोमवार, 7 मे 2018\nसातारा पालिकेद्वारे शुक्रवार पेठेतील कोटेश्‍वर चौक ते गेंडामाळ नाका (शाहूपुरी) रस्त्यावर कोटेश्‍वर चौकात तसेच अर्कशाळा आणि सदरबझार येथील अमेरिकन चर्च चौक ते श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे उद्यान रस्त्यावर उद्यानालगत अशा तीन ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहेत.\nसातारा - शहरातील तीन ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या नव्या पुलांचे काम युद्धपातळीवर व्हावे, यासाठी कोटेश्‍वर मंदिर ते अर्कशाळा रस्ता, तसेच अमेरिकन चर्च (सदरबझार) चौक ते श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे उद्यान रस्ता हे आजपासून (सोमवार) वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.\nया परिसरातील वाहतूक वळविण्यात आली असून, पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केले आहे. सातारा पालिकेद्वारे शुक्रवार पेठेतील कोटेश्‍वर चौक ते गेंडामाळ नाका (शाहूपुरी) रस्त्यावर कोटेश्‍वर चौकात तसेच अर्कशाळा आणि सदरबझार येथील अमेरिकन चर्च चौक ते श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे उद्यान रस्त्यावर उद्यानालगत अशा तीन ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहेत. या तिन्ही पुलांच्या कामांचे भूमिपूजन नुकतेच खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. या पुलांची कामे तत्काळ पूर्ण व्हावीत, यासाठी या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे नियोजन पालिकेद्वारे करण्यात आले आहे.\nआगामी सहा महिन्यांसाठी या परिसरातील वाहतूक आजपासून बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पालिकेद्वारे करण्यात आले आहे.\nनागरीकरणाच्या प्रक्रियेचा नेटका वेध (सुनील माळी)\nझपाट्यानं वाढणाऱ्या नागरीकरणानं निर्माण होणाऱ्या समस्यांना यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी नगरनियोजनाची शास्त्रशुद्ध अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न जगभर...\nजॉगींग ट्रॅकचे काम प्रगतीपथावर\nसांगवी : सांगवी येथील साईचौक, इंद्रप्रस्थ, महाराणा प्रताप चौक इथपर्यंत करण्यात येणाऱ्या जॉगींग ट्रॅकचे काम प्रगतीपथावर आहे. पी.डब्ल्यु.डी....\nरस्ते, गटारांभोवती किती काळ फिरणार\nसांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी...\nविकास करा; अन्यथा तेलंगणमध्ये जाऊ द्या\nधर्माबाद, (जि. नांदेड) - आमच्या तालुक्‍याचा विकास करा; अन्यथा तालुक्‍यातील ग्रामपंचायतींना...\nभक्ती-शक्ती पुलाचे काम वेगात\nनिगडी - येथील भक्ती-शक्ती चौकात बांधण्यात येणाऱ्या ग्रेड सेपरेटर, उड्डाण पुलाचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे वेळेत मोठी बचत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/fire-nagpur-116190", "date_download": "2018-05-27T01:33:10Z", "digest": "sha1:TPZKDTT56U5IPBW3NRTTL6ZWTVFWAHG6", "length": 14461, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "fire in nagpur अग्‍नितांडव | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 14 मे 2018\nनागपूर - मोठा ताजबाग परिसरात सिलिंडर गळतीमुळे आग लागून दोन झोपड्या जळून खाक झाल्या. या दोन्ही झोपड्यातील घरगुती साहित्य नष्ट झाले आहे. दहा लाखांवर नुकसान झाले. आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन विभागाला दोन तास संघर्ष करावा लागला. आगीतून गॅस सिलिंडर बाहेर काढले असता त्याला तडे गेल्याचे दिसून आले. आणखी काही वेळ सिलिंडर आगीत राहिले असते, तर त्याचा स्फोट होऊन परिसरात आगडोंब उसळला असता, असे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने नमूद केले.\nनागपूर - मोठा ताजबाग परिसरात सिलिंडर गळतीमुळे आग लागून दोन झोपड्या जळून खाक झाल्या. या दोन्ही झोपड्यातील घरगुती साहित्य नष्ट झाले आहे. दहा लाखांवर नुकसान झाले. आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन विभागाला दोन तास संघर्ष करावा लागला. आगीतून गॅस सिलिंडर बाहेर काढले असता त्याला तडे गेल्याचे दिसून आले. आणखी काही वेळ सिलिंडर आगीत राहिले असते, तर त्याचा स्फोट होऊन परिसरात आगडोंब उसळला असता, असे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने नमूद केले.\nउमरेड रोडवरील मोठा ताजबाग परिसरातील झोपडपट्टीत प्यारू पहेलवान ऊर्फ सय्यद मुजफ्फर अली यांचे घर असून त्यांच्या दोन झोपड्या भाड्याने दिल्या आहेत. यातील एक झोपडी नझीर हुसेन शेख अली यांना तर एक झोपडी मोहंमद रफीक यांना भाड्याने दिली आहे. या दोन्ही झोपड्यांना दुपारी एकच्या सुमारास आग लागली. एकमेकांना लागून असल्याने दोन्ही झोपड्यांत एकाचवेळी आग लागल्याने स्थानिक नागरिकांत खळबळ उडाली. आग लागल्याचे बघताच परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसही मोठा ताजबाग परिसरात पोहोचले. परंतु, अग्निशमन विभागाचे बंब विलंबाने पोहोचल्याचे नमूद करीत परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. अग्निशमन विभागाचे चार बंब येथे पोहोचले. लहान लहान रस्ते असल्याने अग्निशमन विभागाच्या बंबाला पोहोचण्यास कसरत करावी लागली. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु, तोपर्यंत दोन्ही झोपड्यातील घरगुती साहित्य जळून खाक झाले. आग विझविल्यानंतर दोन्ही झोपड्यातील सिलिंडर सर्वप्रथम बाहेर काढण्यात आले. या सिलिंडरला तडे गेल्याचे लक्षात आले. वेळीच सिलिंडर बाहेर काढून गळती रोखण्यात आली, अन्यथा स्फोटाची शक्‍यता होती, असे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे या परिसरातील अनेक झोपड्या बचावल्या. या आगीत नाझिर हुसेन शेख अली यांचे आठ लाखांचे तर मोहम्मद रफिक यांचे दोन लाखांचे नुकसान झाल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. आग विझविण्यासाठी सक्करदरा, लकडगंज, गंजीपेठ, कॉटन मार्केट येथून बोलावण्यात आलेल्या प्रत्येकी एक बंबाच्या मदतीने आग आटोक्‍यात आणण्यात आली. अग्निशमन अधिकारी सुनील डोकरे यांच्या मार्गदर्शनात जवानांनी आग विझविली. झोपडी जळालेले मोहम्मद रफिक कुटुंबासह हैदराबाद येथे गेले होते, त्यामुळे त्यांचे कुटुंब बचावले.\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/fuel-saving-25-lakh-tonnes-year-state-111392", "date_download": "2018-05-27T01:45:44Z", "digest": "sha1:BPUFT2FM3IWKPOESODR3PGJ4YAINDMZH", "length": 15645, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fuel saving of 25 lakh tonnes in the year in the state राज्यात वर्षभरात अडीच लाख टन इंधन बचत | eSakal", "raw_content": "\nराज्यात वर्षभरात अडीच लाख टन इंधन बचत\nरविवार, 22 एप्रिल 2018\nनागपूर - \"आम्ही जंगलाचे राजे, आम्ही वनवासी' असे जंगलावरील प्रेम व्यक्त करणाऱ्या आदिवासींची चूल गॅस सिलिंडरवर पेटण्यास सुरुवात झाल्याने इंधनासाठी होणारी वृक्षतोड बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे राज्यात दरवर्षी अडीच लाख टनांपेक्षा अधिक जळाऊ लाकडाची बचत होत आहे. तसेच गावातील महिलांच्या जीवनामानातही सुधारणा झाली आहे. अतिरिक्त वेळात महिला बचतगट अथवा इतर कामांत हातभार लावू लागल्या आहेत.\nनागपूर - \"आम्ही जंगलाचे राजे, आम्ही वनवासी' असे जंगलावरील प्रेम व्यक्त करणाऱ्या आदिवासींची चूल गॅस सिलिंडरवर पेटण्यास सुरुवात झाल्याने इंधनासाठी होणारी वृक्षतोड बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे राज्यात दरवर्षी अडीच लाख टनांपेक्षा अधिक जळाऊ लाकडाची बचत होत आहे. तसेच गावातील महिलांच्या जीवनामानातही सुधारणा झाली आहे. अतिरिक्त वेळात महिला बचतगट अथवा इतर कामांत हातभार लावू लागल्या आहेत.\nमानवी वस्त्यांचा जंगलावर पडणारा ताण कमी करण्यासाठी गावकऱ्यांना एलपीजी सिलिंडर, बायोगॅस संयंत्र आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या साहित्याचा पुरवठा केला जात आहे. वनविभागातर्फे एस. सी., एस.टी. आणि सर्वसाधारण गटातील नागरिकांना एलपीजी गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येते. त्यात एससी गटातून 1 लाख 32 हजार 325 तर सर्वसाधारण गटातून 63 हजार 192 एलपीजी गॅस सिलिंडरचे वाटप झाले आहे. एस. टी. गटात 11 हजार 638 सिलिंडरचे वाटप केले आहे.\nशामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेतून तीन वर्षांत व्याघ्र सुरक्षित भागात जंगलात राहणाऱ्यांना 40 हजार 326 एलपीजी कनेक्‍शन दिले आहे. चार ते पाच कुटुंबाला दररोज चार किलोग्रॅम जळाऊ लाकूड इंधन म्हणून लागते. गावकरी शेतातून अथवा जंगलातून लाकूड आणतात. ते जाळतात. त्यामुळे वनांचे अथवा वृक्षांची तोड होते. गावकरी जंगलात जातात आणि वनस्पती झाडे त्यांचा डहाळ्या तसेच फांद्या त्यांची दररोजची गरज पूर्ण करण्यासाठी तोडतात. त्याचा विपरीत परिणाम नैसर्गिक पुनःवाढ यावर होतो. चुलीमध्ये लाकूड वापरल्यामुळे होणाऱ्या धुराने महिलांच्या आरोग्यांवर परिणाम होतो. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने आता महिलाच स्वतःहून स्वयंपाकासाठी गॅसची मागणी करीत आहेत. त्यामुळे कार्बन बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले. जळावू लाकडाचा वापर स्वयंपाकात होत नसल्याने गावातील स्वच्छतेमध्ये सुधारणा झाली आहे. अमरावती, यवतमाळ, नाशिक, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्येदेखील गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या गावकऱ्यांची संख्या वाढली आहे.\nएलपीजी सिलिंडर वाटप कार्यक्रमाला गावकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असतानाच त्रुटीदेखील समोर येऊ लागल्या आहेत. गॅस सिलिंडर संपल्यानंतर रिफिल करण्यासाठी गावकऱ्यांना घ्यावे लागणारे हेलपाटे हा या उपक्रमाच्या मार्गातील मोठा अडसर ठरला आहे.\nराज्यात 15 हजार 500 जंगलालगतच्या गावांमध्ये 2 लाख 70 हजार 169 गावकऱ्यांना गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वृक्षतोडीमुळे नैसर्गिक संपत्तीची अपरिमित हानी होत असल्याने वनविभागाने जंगलातील वृक्षांची स्थानिकाकडून सरपणासाठी कत्तल केली जाऊ नये म्हणून एलपीजी सिलिंडर पुरवण्याचा निर्णय घेतला. जंगलालगतच्या गावांमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध झाल्याने रोज सरपणासाठी होणारी लाकूडतोड थांबली आहे. अनेक भागांत या उपक्रमाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत.\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nमोदी सरकारची चार वर्षांतली मर्मदृष्टी (प्रा. प्रकाश पवार)\nराजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, \"राजकारण म्हणजे लोकांचं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/bus-passenger-life-brt-route-116331", "date_download": "2018-05-27T01:50:53Z", "digest": "sha1:RRKFYVAOXMJJ66TJ3UEA3YM35H56652M", "length": 16688, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "bus passenger life BRT route बस प्रवाशांच्या जिवाशी खेळ का? | eSakal", "raw_content": "\nबस प्रवाशांच्या जिवाशी खेळ का\nमंगळवार, 15 मे 2018\nसातारा रस्त्याची फेररचना करताना त्यावर उभारण्यात येणाऱ्या बीआरटी मार्गातील त्रुटींमुळे प्रवाशांची केवळ गैरसोय होणार नाही, तर त्यांना असुरक्षिततेचाही सामना करावा लागणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मंडळीही त्याकडे डोळेझाक करीत आहेत. सातारा रस्त्यावर पीएमपीच्या बसचे ३० हून अधिक मार्ग आहेत. ४०-५० हजार प्रवासी दररोज त्यांचा वापर करतात. या रस्त्याभोवती निवासी लोकसंख्याही मोठी आहे. सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे.\nसातारा रस्त्याची फेररचना करताना त्यावर उभारण्यात येणाऱ्या बीआरटी मार्गातील त्रुटींमुळे प्रवाशांची केवळ गैरसोय होणार नाही, तर त्यांना असुरक्षिततेचाही सामना करावा लागणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मंडळीही त्याकडे डोळेझाक करीत आहेत. सातारा रस्त्यावर पीएमपीच्या बसचे ३० हून अधिक मार्ग आहेत. ४०-५० हजार प्रवासी दररोज त्यांचा वापर करतात. या रस्त्याभोवती निवासी लोकसंख्याही मोठी आहे. सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे.\nसार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी पीएमपीशिवाय सध्या तरी समर्थ पर्याय नाही. सातारा रस्त्यावरील कोंडी दूर करण्यासाठीच महापालिकेने या रस्त्याच्या फेररचनेचे काम हाती घेतले आहे. मात्र, ते करताना बीआरटी मार्गाची उपयुक्तता लक्षात घेऊन उपाययोजना व्हायला पाहिजे होत्या. मात्र, महापालिकेने सुशोभीकरणाकडेच अधिक लक्ष दिल्याचे दिसत आहे. या रस्त्यावर पथदर्शी बीआरटी प्रकल्प २००६ मध्ये कार्यान्वित झाला. तेव्हाची बीआरटी आणि सध्याच्या बीआरटीत फरक आहे.\nकात्रज-स्वारगेटदरम्यान सुमारे सहा किलोमीटर अंतराच्या बीआरटीसाठी यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत, अन्‌ सध्याही होत आहेत. यापूर्वी बीआरटीचे बसथांबे हे चौकाजवळ होते. त्यामुळे चौकातून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडून बसथांब्यांपर्यंत पोचणे शक्‍य होते. सध्याचे बसथांबे चौकांपासून दूर आहेत. हे थांबे निश्‍चित करतानाही बसथांबे चौकाजवळ हवेत, असा आग्रह काही जणांनी धरला होता; परंतु महापालिकेतील केबिनमध्ये बसून आराखडे मंजूर करणाऱ्या प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे थांबे चौकांपासून दूर गेले आहेत. त्यामुळे प्रवासी तिथपर्यंत पोचणार कसे\nत्यांच्यासाठी स्वतंत्र मार्ग बांधू, असे महापालिका सांगत असली तरी, पादचारी सुरक्षितपणे रस्ता ओलांडू शकतील का, याबद्दलही शंका आहेच. रस्ता ओलांडणाऱ्या ठिकाणी पादचारी सिग्नल बसवू, असे सांगितले जात असले तरी, त्याची नेमकी अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्याचे महापालिका काय करणार, याबद्दलही शंका आहेच. रस्ता ओलांडणाऱ्या ठिकाणी पादचारी सिग्नल बसवू, असे सांगितले जात असले तरी, त्याची नेमकी अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्याचे महापालिका काय करणार कोट्यवधी रुपये खर्च होताना पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यांकडे लक्ष देणे गरजेचे असताना नक्षीदार बॉक्‍स टाइप लोखंडी बॅरिकेडसवर उधळपट्टी होताना दिसत आहे. त्यामुुळे रस्ताही वाहतुकीसाठी अपुरा ठरणार आहे.\nमहापालिकेचे अधिकारी सल्लागारावर अवलंबून राहत असल्यामुळे त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसणार आहे. त्यासाठी उपाययोजनांची गरज आहे. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी बीआरटी हा चांगला उपाय आहे, याबद्दल दुमत नाही. परंतु, शास्त्रोक्त पद्धतीने आणि स्थानिक गरजेनुसार उपाययोजना का केल्या जात नाहीत नागरिकांना जे दिसते आणि समजते ते स्थानिक लोकप्रतिनिधींना का कळत नाही नागरिकांना जे दिसते आणि समजते ते स्थानिक लोकप्रतिनिधींना का कळत नाही बीआरटीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेचे पदाधिकारी वारंवार देतात; परंतु सुरक्षिततेबाबत काय करणार, याबद्दल अवाक्षरही काढत नाहीत. दोन बीआरटी मार्गांवर मोफत प्रवासाचे आश्‍वासन देणाऱ्या सत्ताधारी भाजपचे पदाधिकारीही याबाबत मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे प्रवाशांना होत असलेल्या आणि भविष्यात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या संकटांबाबत कोण उपाययोजना करणार\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nपुणे-सोलापूर महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा\nकळस : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची वाढती संख्या विचारात घेता हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याचे बोलले जात आहे. ...\nनागरीकरणाच्या प्रक्रियेचा नेटका वेध (सुनील माळी)\nझपाट्यानं वाढणाऱ्या नागरीकरणानं निर्माण होणाऱ्या समस्यांना यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी नगरनियोजनाची शास्त्रशुद्ध अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न जगभर...\nगाडीचालकच निघाला एटीएम कार्डचा चोर\nतळेगाव दाभाडे : ओळखीचा फायदा घेत वृद्ध निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे एटीएम चोरी झाली. त्यावरुन रोकड आणि सोने खरेदी मिळूण 3 लाख 70 हजारांची चोरी करणाऱ्या...\nपालिकेच्या मुख्याध्यापक, शिक्षकांची विभागिय चौकशी\nनाशिक : महापालिकेच्या शाळांमधील निलंबित करण्यात आलेल्या आठ मुख्याध्यापक व शिक्षकांच्या विभागिय चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pmp-air-pollution-make-cause-health-issues-116071", "date_download": "2018-05-27T01:50:41Z", "digest": "sha1:V7INXR4SZIQ3PE2JTR3JYGWAGCFMZ2E3", "length": 11305, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "PMP air pollution make cause health issues पुण्यात रस्त्याने धावतात धूर ओकणाऱ्या पीएमपी | eSakal", "raw_content": "\nपुण्यात रस्त्याने धावतात धूर ओकणाऱ्या पीएमपी\nरविवार, 13 मे 2018\nआज रविवारी सकाळी पाउणे सातनंतरच्या कोंढवा गेट ते वारजे माळवाडी मार्गावर पीएमपी बस धूर ओकत धावत होती.\nशिवणे - नागरिक पहाटे सकाळच्या वेळी शुद्ध हवा मिळावी म्हणून व्यायामाला बाहेर पडले होते. परंतु आज रविवारी सकाळी पाउणे सातनंतरच्या कोंढवा गेट ते वारजे माळवाडी मार्गावर पीएमपी बस धूर ओकत धावत होती. नागरिकांच्या व मागे असलेल्या वाहन चालकांच्या अंगावर या धुराचे लोट जात होते.\nकोंढवा गेट ते वारजे माळवाडी मार्गावर एमएच 12 एफसी 3383 या क्रमांकाची कोथरुड आगारातील 1786 क्रमांकाची ही बस होती. सकाळी नागरिक मोकळ्या हवेत फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्या रस्त्यावर तर अक्षरशः धुराचे लोट गाडीच्या धुरड्यातून येत होते. तो थेट दुचाकी वाहन चालकांच्या तोंडावर मारा येत होता. वाहन चालक, रस्त्यावरील नागरिक नाकावर हात लावला होता.\nसार्वजनिक वाहन व्यवस्था सुधारली पाहिजे. तिचे आरोग्य व्यवस्थित नसेल तर नागरिकांचा प्रवास सुखकर कसा होणार किंवा अशी प्रदूषण बस करणारी मार्गावर का सोडली जातात. त्यांचावर हवा प्रदूषित करणाऱ्या वाहनावर पोलिस आरटीओ कारवाई का करीत नाही. असा प्रश्न नागरिकांना पडलाय.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nझगडेवाडीत पाझर तलावाचे खोलीकरण पूर्ण\nनिमगाव केतकी : सकाळ रिलीफ फंडातून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावाचे खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सुमारे 15 हजार 634 घनमीटर एवढा गाळ...\nव्यवहार चलन पद्धतीने व्हावेत : इलेक्‍ट्रिक व्यापाऱ्यांची मागणी\nपुणे : 'पन्नास हजार रुपयांवरील व्यवहारांसाठी करण्यात आलेल्या ई-वे बिलाच्या सक्तीने व्यापाऱ्यांना त्रास होत असून, किमान एका शहरातील दोन...\nकाँग्रेसचा सोमवारी मूकमोर्चा; भाजप सरकारचा निषेध करणार\nपुणे : भाजपने चार वर्षांत जनतेची फसवणूक केली आहे. त्यांची ही कारकीर्द काळीकुट्ट असल्याचा आरोप शहर काँग्रेसने केला असून, सोमवारी (ता. 28) मूकमोर्चा...\nएके दिवशी सायंकाळी दिवेलागणीला घरून क्‍लासकडं ही निघाली होती. विचारांच्या तंद्रीतच होती. थोडीशी हताश, निराश, काळजीग्रस्त अशी. नेमकं बाभळीजवळच...\n\"बसू या का जरा...'' ताई म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. झ्याजवळ बसून कितीतरी वेळ ती मला न्याहाळत राहिली...\"\"खूप दिवसांनी आलीस. मी रोजच वाट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/akola-news-government-schemes-104421", "date_download": "2018-05-27T01:51:35Z", "digest": "sha1:STIEUVT7RA2CDHSAIXVIJ3CXR6DSUGGD", "length": 16807, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Akola news government schemes आता राज्यात, जन्म, शूभमंगल, माहेरची झाडी वृक्ष योजना! | eSakal", "raw_content": "\nआता राज्यात, जन्म, शूभमंगल, माहेरची झाडी वृक्ष योजना\nबुधवार, 21 मार्च 2018\nवृक्ष लागवड आणि संगोपणासाठी ता. १ जुलै रोजी ही योजना राबविली जाईल. तेव्हापासून निरंतर ही योजना राबविण्यासाठी नागरिकांना रोप पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी गरजेनुसार रोप तयार करण्यासाठी पर्यावरण प्रेमी, उद्योजक, दानशूर व प्रतिष्ठीत नागरिकांकडून देणगी रुपाने व विविध कंपन्यांकडून सामाजिक बांधिलकी अंतर्गत निधी घेवून रोपवाटिका तयार करण्याबाबतची सूचना राज्य शासनाने संबंधित यंत्रणांना दिली आहे.\nअकोला : प्रत्येक कुटुंबात आनंदाचा क्षण येतो, तसा दुःखाचाही प्रसंगही आेढवतो. अशावेळी कुटुंबात येणाऱ्या नवीन पाहुण्याचे स्वागत असाे वा प्रिय व्यक्ती जग सोडून गेले म्हणून त्याच्या स्मृतीत एक वृक्ष लावून त्याचे संगोपण करण्यासाठी राज्य शासनाने महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ ही योजना सन २०१८ या वर्षात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.\nराष्ट्रीय वनधोरणानुसार देशात्या एकूण भाैगोलिक क्षेत्राच्या ३३ क्षेत्रावर वनक्षेत्र असणे अत्यावश्‍यक आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण २० टक्क्यांच्या जवळापास आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे हवामात झालेल्या बदलाने दुष्काळ किंवा अतिवृष्टी यासारख्या टोकाच्या नैसर्गिक आपत्ती आेढवत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून वृक्ष लागवड करणे आणि त्याचे संगोपण करण्याचा भरीव कार्यक्रम जागतिक स्तरावर सर्व देशांनी राबविण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रातही हा कार्यक्रम राज्य सरकार राबवित आहे. विविध यंत्रणांमार्फत राबविण्यात येणाऱ्या वृक्ष लागवड कार्यक्रमात वृक्ष संगोपणाची येणारी अडचण लक्षात घेता आता राज्यातील नागरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्यासाठी राज्यातील २७ महापालिकांना, १८ ‘अ’ वर्ग नगरपालिका, ७३ ‘ब’ वर्ग नगरपालिका आणि २६७ नगरपालिकांना वार्डनिहाय वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून मनपा क्षेत्रात १६ लाख २० हजार, ‘अ’ वर्ग नगरपालिका क्षेत्रात एक लाख ८० हजार, ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रात दोन लाख ९२ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. मनपा क्षेत्रात एका प्रभागात २४०० वृक्ष लावडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.\nपुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या रानमळा ग्रामपंचायतीने ग्रामस्थांकडून जन्म, विवाह, मृत्यू आदी प्रसंगी लोकसहभागातून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी मोकळ्या जागेत, परस बागेत, शेताच्या बांधावर वृक्ष लागवड केली जाते. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या या उपक्रमातून आदर्श घेत राज्य शासनाने संपूर्ण राज्यात हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.\nजन्म वृक्ष : कुटुंबात जन्माला येणाऱ्याचे स्वागत वृक्ष लावून करणे.\nशुभमंगल वृक्ष, माहेरची झाडी : विवाह प्रसंगी वृक्ष भेट देणे, विवाह होऊन सासरी गेलेल्या मुलीच्या माहेरी वृक्ष भेट देवून मुलीची आठवण म्हणून वृक्ष संगोपण करणे.\nआनंद वृक्ष : दहावी, बारावी किंवा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे, निवडून येणे अशा आनंदाच्या प्रसंगाची आठवण म्हणूण वृक्ष लावणे.\nस्मृती वृक्ष : कुटुंबातील दुःखाच्या प्रसंगात निधन झालेल्या व्यक्तीच्या स्मृतीत श्रद्धांजली प्रसंगी रोप भेट देवून त्याचे संगोपण करणे.\nवृक्ष लागवड आणि संगोपणासाठी ता. १ जुलै रोजी ही योजना राबविली जाईल. तेव्हापासून निरंतर ही योजना राबविण्यासाठी नागरिकांना रोप पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी गरजेनुसार रोप तयार करण्यासाठी पर्यावरण प्रेमी, उद्योजक, दानशूर व प्रतिष्ठीत नागरिकांकडून देणगी रुपाने व विविध कंपन्यांकडून सामाजिक बांधिलकी अंतर्गत निधी घेवून रोपवाटिका तयार करण्याबाबतची सूचना राज्य शासनाने संबंधित यंत्रणांना दिली आहे.\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRPL/MRPL061.HTM", "date_download": "2018-05-27T01:19:11Z", "digest": "sha1:6UZXKH6ABMIZEHLRMTOKAATTCNISIL7S", "length": 8176, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - पोलिश नवशिक्यांसाठी | टपालघरात = W urzędzie pocztowym |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > पोलिश > अनुक्रमणिका\nजवळचे टपालघर कुठे आहे\nटपालघर इथून दूर आहे का\nजवळची टपालपेटी कुठे आहे\nमला काही टपालतिकीटे पाहिजेत.\nअमेरिकेसाठी टपाल शुल्क किती आहे\nसामानाचे वजन किती आहे\nमी ते हवाई टपालाने पाठवू शकतो / शकते का\nतिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल\nमी कुठून फोन करू शकतो\nजवळचा टेलिफोन बूथ कुठे आहे\nआपल्याकडे टेलिफोन कार्ड आहे का\nआपल्याकडे टेलिफोन डायरेक्टरी आहे का\nआपल्याला ऑस्ट्रियाचा प्रदेश संकेत क्रमांक माहित आहे का\nएक मिनिट थांबा, मी बघतो. / बघते.\nलाईन नेहमी व्यस्त असते.\nआपण कोणता क्रमांक लावला आहे\nआपण अगोदर शून्य लावला पाहिजे.\nभावना खूप भिन्न भाषा बोलतात\nबर्‍याच विविध भाषा जगभरात बोलल्या जातात. एकही सार्वत्रिक मानवी भाषा आढळत नाही. पण आपल्यासाठी चेहर्‍याचे हावभाव कसे असतात ही सार्वत्रिक भावनेची भाषा आहे ही सार्वत्रिक भावनेची भाषा आहे नाही, इथेसुद्धा फरक आहे. सर्व लोकं त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एकच मार्ग वापरतात असा त्यांचा गाढा विश्वास होता. चेहर्‍याची हावभावची भाषा ही जगभरात समजली जाते असे मानतात. चार्लस डार्विन याचे असे विचार होते की, भावना ही मनुष्याच्या जीवनातील एक खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणून, ते सर्व संस्कृतीमध्ये सारखेच समजू लागले. पण नवीन अभ्यासातून वेगवेगळे परिणाम येत आहेत. भावनांच्या भाषांमध्ये खूप प फरक आहे असे ते दाखवितात. असे आहे की, आपल्या चेहर्‍याचे हावभाव हे आपल्या रीती-रिवाजाने प्रभावित झाले आहेत. तथापि, जगभरातील लोक त्यांच्या भावना वेगवेगळ्या प्रकाराने दाखवितात आणि समजवितात. शास्त्रज्ञ वेगवेगळ्या सहा प्राथमिक भावनांमध्ये फरक स्पष्ट करतात ते आनंद, दुःख, राग, किळस, भिती आणि आश्चर्य हे आहेत. पण, युरोपियन यांच्या चेहर्‍यावरील भाव हे आशियन यांच्या भावांपेक्षा वेगळे आहेत. आणि एकाच हावभावावरुन ते वेगवेगळ्या भावना वाचतात. विविध प्रयोगाद्वारे याची पुष्टी केली आहे. त्यामध्ये, ते संगणकावर चेहरे पाहून परीक्षण करतात. त्या व्यक्तीला त्या चेहर्‍यात काय दिसते ह्याचे वर्णन करावे लागत असे. परिणाम वेगळे का आहेत ह्याची बरीच कारणे आहेत. भावना इतरांपेक्षा काही संस्कृतीत अधिक दर्शविल्या जातात. चेहर्‍यावरच्या हावभावाची जी ताकद असते ती सगळीकडे सारखी समजली जात नाही. तरीसुद्धा, विविध संस्कृतींतील लोक विविध गोष्टींकडे लक्ष देतात. आशियन जेव्हा चेहर्‍यावरील भाव वाचत असतात तेव्हा ते डोळ्यांवर लक्ष केंद्रित करतात. युरोपियन आणि अमेरिकन, दुसरीकडे, तोंडाकडे पाहतात. आपल्या चेहर्‍यावरचे हावभाव हे सर्व जातीच्या लोकांना समजले जातात. तथापि नाही, इथेसुद्धा फरक आहे. सर्व लोकं त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एकच मार्ग वापरतात असा त्यांचा गाढा विश्वास होता. चेहर्‍याची हावभावची भाषा ही जगभरात समजली जाते असे मानतात. चार्लस डार्विन याचे असे विचार होते की, भावना ही मनुष्याच्या जीवनातील एक खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणून, ते सर्व संस्कृतीमध्ये सारखेच समजू लागले. पण नवीन अभ्यासातून वेगवेगळे परिणाम येत आहेत. भावनांच्या भाषांमध्ये खूप प फरक आहे असे ते दाखवितात. असे आहे की, आपल्या चेहर्‍याचे हावभाव हे आपल्या रीती-रिवाजाने प्रभावित झाले आहेत. तथापि, जगभरातील लोक त्यांच्या भावना वेगवेगळ्या प्रकाराने दाखवितात आणि समजवितात. शास्त्रज्ञ वेगवेगळ्या सहा प्राथमिक भावनांमध्ये फरक स्पष्ट करतात ते आनंद, दुःख, राग, किळस, भिती आणि आश्चर्य हे आहेत. पण, युरोपियन यांच्या चेहर्‍यावरील भाव हे आशियन यांच्या भावांपेक्षा वेगळे आहेत. आणि एकाच हावभावावरुन ते वेगवेगळ्या भावना वाचतात. विविध प्रयोगाद्वारे याची पुष्टी केली आहे. त्यामध्ये, ते संगणकावर चेहरे पाहून परीक्षण करतात. त्या व्यक्तीला त्या चेहर्‍यात काय दिसते ह्याचे वर्णन करावे लागत असे. परिणाम वेगळे का आहेत ह्याची बरीच कारणे आहेत. भावना इतरांपेक्षा काही संस्कृतीत अधिक दर्शविल्या जातात. चेहर्‍यावरच्या हावभावाची जी ताकद असते ती सगळीकडे सारखी समजली जात नाही. तरीसुद्धा, विविध संस्कृतींतील लोक विविध गोष्टींकडे लक्ष देतात. आशियन जेव्हा चेहर्‍यावरील भाव वाचत असतात तेव्हा ते डोळ्यांवर लक्ष केंद्रित करतात. युरोपियन आणि अमेरिकन, दुसरीकडे, तोंडाकडे पाहतात. आपल्या चेहर्‍यावरचे हावभाव हे सर्व जातीच्या लोकांना समजले जातात. तथापि ते एक छान हास्य आहे.\nContact book2 मराठी - पोलिश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://adisjournal.com/bhatkya/", "date_download": "2018-05-27T00:54:48Z", "digest": "sha1:ULHEW7XYGABJ2P6XK3AQEQFVD2EZSA6T", "length": 16072, "nlines": 80, "source_domain": "adisjournal.com", "title": "भटक्या... ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nदुर्गभ्रमंती म्हटलं की तरुणाईच रक्त सळसळत. आणि पावसाळ्यात तर जास्तीच. पण काही वर्षांपूर्वी जर हा विषय कुणी काढला असता तर एका म्हाताऱ्याचं रक्त नक्कीच सळसळलं असतं. तुम्ही म्हणाल काय चेष्टा करता काय. म्हातारा कशाला दुर्गभ्रमंती मध्ये उडी मारेल. अर्थात तुमचा प्रश्न स्वाभाविक आहे. तुम्हा आम्हालाच साधी पार्वती चढायची म्हटलं तर ऐन तारुण्यात धाप लागते. परंतु हा म्हातारा अगदी विलक्षण होता. वय बघीतलं तर म्हाताराच म्हणायचं पण शरीर आणि त्यापेक्षाही मनानी हा माणूस चिरतरुण होता.\nगोपाळ नीलकंठ हा दांडेकरांच्या कुटुंबातील म्हातारा दुर्ग म्हटलं रे म्हटलं कि अर्ध्या रात्रीतही उठून सर्वांच्या पुढे चालू लागेल. खांद्याला पिशवी लटकवायची, तहान लाडू भूक लाडूचा शिधा उचलायचा आणि चालू लागायचं असा गो नी दां चा नित्याचा कार्यक्रम. किल्ला कुठलाही असो, वेळ, काळ, ऋतू, कोणताही असला तरी गो नी दां चा उत्साह तेवढाच. आणि असंही नाही कि एकटेच भटकतील, दर वेळी तरूणांच एखादा टोळक बरोबर घ्यायचं कधी एखादाच सोबती घ्यायचा आणि एखाद्या किल्ल्यावर चढाई करायची.\nनीलकंठ आणि अंबिका दांडेकरांच्या पोटी जन्माला आलेल्या बारा भावंडामधले एक गोपाळ. ८ जुलै १९१६ साली अमरावती जिल्ह्यात गो नि दां चा जन्म झाला. विदर्भात नागपूर येथे शिक्षण घेत असताना वयाच्या तेराव्या वर्षी महात्मा गांधींच्या तरुणांना दिलेल्या हाकेला उत्तर म्हणून हा मुलगा घरातून जो पाळला तो फारसा घरात परत कधी टिकलाच नाही. त्यांचा जन्म झाला तोच मुळी दुर्गभ्रमणासाठी असं म्हटल्यास काहीच गैर होणार नाही. हा माणूस घरी कमी आणि गड-किल्ल्यांवरच जास्त सापडायचा. लेखन कार्यही एकीकडे चालू होतंच. त्याच दरम्यान त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला आणि संघाचे प्रचारक म्हणूनही त्यांनी भटकंतीची मिळालेली संधी सोडली नाही. संघाच्या विचारांचा पडलेला प्रभाव आणि राष्ट्रीयत्वाची तीव्र जाणीव जी एकदा झाली ती आयुष्यभर जाणवत राहिली. संघ बंदी दरम्यानचे सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गाडगे बाबांचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग तर घेतलाच पण स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये क्रांतीकारकांना भूमिगत असताना मदत करून स्वातंत्र्याच्या प्रयत्नांनाही त्यांनी हातभार लावला.\nआयुष्यात ऐहिक गरजा भागावाण्यासाठीचे एक साधन म्हणूनच बहुदा त्यांनी नोकरी केली. आयुष्यातील पहिली नोकरी केली ती पुण्याच्या “इतिहास संशोधन मंडळा”त संदर्भांच्या नावानिशी याद्या करण्याची. त्यातही त्यांनी ऐतिहासिक संदर्भ मिळवणे हा आपला एक उद्देश सफल करून घेतलाच. किंबहुना त्याकरताच हि नोकरी पत्करली. पगार मिळवला तो अखंड रुपये ४. पुढे लग्न झाले आणि संसाराच्या वाढत्या गरजांपायी ते औंध संस्थानातून प्रकाशित होणाऱ्या पुरुषार्थ आणि वैदिक धर्म या मासिकांचे उपसंपादक म्हणून कार्यरत झाले. वैदिक साहित्यांचा गाढा अभ्यास असलेल्या पंडित सातवळेकरांच्या हाताखाली गो नि दां काम करत होते. त्यांच्याकडून खूप काही शिकत होते. कीर्तन कलेचा अभ्यास आणि सादरीकरण चालू होते. भूमिगत क्रांतीकारकांना मदत चालू होती या मुळेच पुढे त्यांना औंध सोडावे लागले.\nगो नी दां कडे अनेकविध ऐतिहासिक गोष्टी होत्या, तसं बघीतलं निरुपयोगी, पण इतिहासाच्या वेडापायी अत्यंत मौल्यवान. तोफेचा तुटका गोळा, अनेक कागद पत्रे आणि बरेच काही. गो नी दां चे दुर्गप्रेम त्यांच्या लिखाणातून दिसून येते, त्यांच्या भ्रमंतीच्या आठवणी त्यांनी पुस्तकरूपात प्रसिद्ध केल्या आहेत. काही किल्ल्यांशी गो नी दां चा खास जिव्हाळा होता. रायगड, राजमाची, पुरंदर हि त्यातली ठळक नावं. राजमाचीवर त्यांच विशेष प्रेम. तिथेच त्यांना शितू दिसली, पावनेकाठ्चा धोंडी सापडला, जैत – रे – जैत ची सगळी पात्र त्यांच्या डोळ्यासमोर आली. गो नी एकतर किल्ल्यावर सापडायचे नाहीतर काही लिहित असलेलेल दिसायचे. औंध सोडल्यावर लिखाण हेच त्यांनी उपजीविकेचे साधन म्हणून निवडले. अनेक नियतकालिकांमधून लेख लिहिले ज्यांचे संग्रह पुढे प्रसिद्ध झाले आणि तरुणांना दुर्गभ्रमणासाठी मार्गदर्शक झाले. दुर्ग भ्रमणगाथा, दुर्ग दर्शन, किल्ले, महाराष्ट्राची धारातीर्थे, दक्षिण वारा या त्यांच्या भटकंतीवृत्तांना काही तोड नाही.\nगो नी दां च्या कादंबऱ्या अत्यंत रसाळ आणि खिळवून ठेवणाऱ्या. पावनेकाठ्चा धोंडी, शितू, माचीवारचा बुधा, झुंजार माची, छत्रपती शिवारायांवराची पाच भागात लिहिलेली कादंबरी, तांबडफुटी, अशा अनेक रसाळ कादंबऱ्या लिहून त्यांनी साहित्य सेवा केली आहे. संत चरित्रात्मक लेखनातून त्या आदरणीय संतांना जणू त्यांनी वंदनच केला आहे. दास डोंगरी राहतो, आनंदवन भुवनी, ही समर्थांवर, मोगरा फुलाला हे संत ज्ञानेश्वरांचे, तुका आकाश एवढा हे तुकाराम महाराजांचे तर देवकीनंदन गोपाळा हे गाडगे महाराजांचे. सारीच चरित्रे अत्यंत मधाळ, गोड. अर्थात संतांचीच ती गोड असणारच पण गो नी दां नी लिहिली आहेत म्हणून त्या कार्याला गोडी तशी अधिकच आली आहे. त्यांच्या जैत रे जैत वर पुढे जब्बार पटेलांचा अत्यंत गाजलेला चित्रपट आला.\nस्मरण गाथा, आपल्या आयुष्यातील साऱ्या कडू गोड स्मरणांनी समृद्ध असलेले आत्मचरित्र गो नी दांनी सिद्ध केले ते आपल्याकडील अनुभवाची शिदोरी पुढच्या पिढीला देण्यासाठीच. या त्यांच्या अनुभवांसाठी त्यांना १९७६ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९८१ सालच्या अकोल्याच्या साहित्य संमेलनाचे गो नी दां अध्यक्ष होते. १९९२ सालच्या डिसेम्बर मध्ये पुणे विद्यापिठानी त्यांना मानद डी. लीट्. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.\n१ जून १९९८ रोजी जणू आता भूतलावरील किल्ले मनसोक्त भटकून झाले, आता स्वर्गातील दुर्ग भ्रमंती करावी हा विचार करून गो नी दां हे जग सोडून गेले. आज २०११ पर्यंत त्यांनी तिथलेही सारेच दुर्ग पादाक्रांत केले असतील. त्यांच्या साहित्यांनी त्यांच्या भ्रमण गाथांनी सबंध महाराष्ट्राला भटकण्याची एक नवीन दृष्टी दिली हे नश्चितच. त्या वृत्तीच्या रूपांनी गो नी दां आपल्या सगळ्यांबरोबर पुनःपुन्हा लाडक्या किल्ल्यांना भेटी देण्यासाठी येताच असतात आणि येत राहतील…\n नव्हे हे तर राज का रण….\nNext Post मौनाची कहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2012_12_01_archive.html", "date_download": "2018-05-27T01:06:34Z", "digest": "sha1:MQUAP7566FQECL6CLPFCILMS7KNZYCJC", "length": 27335, "nlines": 125, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: December 2012", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\n सेलिब्रेटी भक्तिभाव येतोय हो\nसगळ्या वृत्तपत्रात मोठ्या मोठ्या मथळ्यात व व्हिडिओ-फोटोसहित झळकलेल्या पॅरिस हिल्टनच्या सिध्दिविनायकवारीचा वृत्तांन्त वाचून-पाहून कपाळावरची शीर अशी काही तडतडू लागली. चिडचिड झाली. नक्की कोण कोणाच्या भेटीला गेलेय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती पाहून, या नेमेची चाललेल्या या देवभेटीच्या तमाशाचा उबग आला.\nतशी अलीकडचीच गोष्ट..... एक वेळ अशी होती कि रोज सकाळी कॉन्ट्रॅक्ट बस येण्याआधी मी धावत धावत गाभार्‍यात जात असे. पटकन देवाला नमस्कार करुन ऑफिसला पळायचे. संध्याकाळी उतरल्यावर शांतपणे देवळात जाऊन प्रसाद घेऊन घरी. पुढे शोमू झाल्यावर त्याला प्रथम सिध्दिविनायकाच्याच दर्शनाला नेलेले. कसलीही पळापळ नाही की चलाचलाचा हाकारा नाही. सिध्दिविनायकाला लागूनच डॉक्टर पेंडसेचा दवाखाना आहे. ( आताही असावा ) बाळ शोमूचा तोच डॉक. दर पंधरा दिवसांनी डॉकचे मग बाप्पाचे दर्शन ठरलेले. कधी लाईन लावलेलीही आठवत नाही. तेच आता गेल्यावेळी जिद्द करुन गेले तर दोन तास लाईन लावल्यावर माझा नंबर आल्यावर माझ्यापाशी मूठीत मावेल इतकुसा कॅमेरा होता म्हणून सुरक्षारक्षकाने मला आत सोडले नाही. त्याला म्हटले बाबा रे, फार लांबून आलेय रे. तुझ्याकडे ठेव कॅमेरा. मी नमस्कार करुन येते आणि घेऊन जाईन. जमणार नाही म्हणाला. शेवटी एका फुलवाल्याकडे चक्क रुपये ५०/- देऊन कॅमेरा ठेवायला दिला. लोकंही काय काय धंदे शोधून काढतील तेवढे थोडेच आहे. शिवाय ही मिलीभगतही असू शकेल. कोणाकोणाचे कट यात असतील ते तेच जाणोत.\nपॅरिसबाईंची थोरवी काय ती वर्णावी. नेसूचे सोडून डोसक्याला गुंडाळून बागडून झाले. अंमली पदार्थांच्या अमलाखाली दे धमाल, कर कमाल अव्याहत चालूच. बापजाद्यांच्या पुण्याईवर फसफसून उतूनमातून झाले. दारू ढोसून गाडी चालवू नको गं राजकन्ये... हा मोलाचा सल्ला बिचारीला कोणीच दिला नाही मग ती काय करणार... बिचारीला त्यामुळे जेलच्या वार्‍या झाल्या. वेगवेगळे धंदे करूनही आताशा कोणी विचारीना झाले म्हणूनशान हे अचानक भारतभेटीचे फ्याड निघाले. आता निघालोच आहोत तर ममईला जायचेच हो राया. ’ या ’रायांचे बरे फावलेय. तर, ममईमधे मस्ट यादीत टॉपला ’ देव ’. या या... आय नो. चर्च मध्ये जाते नं मी. स्ट्रेट चालेन. उगाच तुमचे अगाऊ सल्ले नकोत. असेही तिथे आजूबाजूला आपलेच लोकं असणार नं. सो नो वरीज. लेट मी फ्रिकआऊट.\nतसे हे तमाशे काही नवीन नाहीच म्हणा. एकेकाळी साधेसुधे खरेखुरे देऊळ असलेल्या देवळात अचानकपणे सेलिब्रेटींनी उपटसुंभासारख्या भेटी देऊन देऊन पुन्हा नव्याने नावारूपाला आणलेल्या मंदिरांनमधे त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमधून वेळातवेळ काढून जाणे. दर वारीला रात्रभर बंदुकी अवतीभोवती घेऊन अनवाणी चालणे काय. राजकारण्यांची थोरवी ती काय वर्णावी... सध्या कोणी भाव देत नाहीये चला गवगवा करा वारीचा.... जणू देवावरच उपकार. त्यांच्या वरातींची चर्चा देवापेक्षा महान. बिचारा देव राहिला कोपर्‍यात कुठेतरी. त्यालाही आताशा सवय झाली असेल म्हणा. अश्या थोर व्यक्तींच्या चरणांची धूळ समारंभपूर्वक त्याच्या गाभार्‍याला लागणार. त्यासाठी पंधरादिवस चाललेली मंदिरप्रशासनाची धावपळ. गाभार्‍यात त्यावेळी कोण कोण असणार. गेल्यावेळी याचा नंबर लागलेला मग आता यावेळी माझा.... सारख्या चर्चा. सुरक्षिततेची चाचपणी. देवाच्या वाटली का सध्या कोणी भाव देत नाहीये चला गवगवा करा वारीचा.... जणू देवावरच उपकार. त्यांच्या वरातींची चर्चा देवापेक्षा महान. बिचारा देव राहिला कोपर्‍यात कुठेतरी. त्यालाही आताशा सवय झाली असेल म्हणा. अश्या थोर व्यक्तींच्या चरणांची धूळ समारंभपूर्वक त्याच्या गाभार्‍याला लागणार. त्यासाठी पंधरादिवस चाललेली मंदिरप्रशासनाची धावपळ. गाभार्‍यात त्यावेळी कोण कोण असणार. गेल्यावेळी याचा नंबर लागलेला मग आता यावेळी माझा.... सारख्या चर्चा. सुरक्षिततेची चाचपणी. देवाच्या वाटली का छे हो देव सुरक्षित असणार हे गृहीतकच त्याला चोरण्याव्यतिरिक्त काहीही करण्याचे यवनांचे/ब्रिटिशांचे थोडेच नं दिवस आहेत हे. अन चोराची काय बिशाद ’ आज ’ देवाला चोरण्याची.\n... पडद्यामागे जोरदार तयारी होऊन एकदाचा ’ तो ’ दिवस उजाडणार. आजची भूपाळी अंमळ लवकरच झाली का असं म्हणत देवही तयारीला लागणार. लवकर आटपा रे बाबांनो ही शाही भक्तभेट. ’ सोसवेना रे तुझी प्रार्थना आता अंमळ द्या हो शांतता ’, म्हणत देव पटापट छान तेलमाखून, शुचिर्भूत होऊन, भरजरी वस्त्रे लेऊन तय्यार. आत्ता येणार मग येणार म्हणत म्हणत देवालाच चांगले चार तास तिष्ठत ठेवून प्रत्यक्ष सोकॉल्ड फेमभक्त अवतरला की ही धावाधाव. पुढेपुढे करणार्‍यांची अहमिका पाहून देवाचा वासलेला ’ आ ’. सीसीटीव्हीवर दिसत असलेला अगदी मंदिराच्या प्रवेशदारी गाडी थांबल्यापासूनच सुरू झालेला चकचकाट पाहून देवाचे डोळे दिपून विस्फारलेले. आले आलेची खात्रीशीर आवई उठताच पुजार्‍यांनी सावरलेले देवाचे वस्त्र, हार. सारे काही नेटकेची चाणाक्ष नजरांनी केलेली खातरजमा. बाजूला व्हा, बाजूला व्हा असे हातातोंडाने म्हणत बंदुकींसोबत या महान भक्ताचे गाभार्‍यात पाऊल पडताच देवाने स्वत:ला आक्रसून घेतलेले. घाबरून पाय शक्य तितके पोटाशी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या देवाच्या चरणी चकचकाटाच्या, शूटिंगच्या मनासारख्या पोझ जमताच या थोर भक्ताचे मस्तक देवाच्या चरणी टेकलेले.\n देव बुचकळ्यात... आता मस्तक तर चरणावर टेकलेय म्हटल्यावर आशीर्वाद देणे क्रमप्राप्त म्हणून आपसूक सवयीने देवबाप्पाचा हात आशीर्वाद देण्याच्या इराद्यात.... पण... आशीर्वाद तर आहेच की याच्याकडे. आता नव्याने काय बरे द्यावे याला... यक्ष प्रश्न काय नाहीये या भक्ताकडे काय नाहीये या भक्ताकडे फेम, पैसा, जलसा... शिवाय हा कुठे मन्नत मागतोय फेम, पैसा, जलसा... शिवाय हा कुठे मन्नत मागतोय त्यातून कोण अमरपट्टा घेऊन तुपकट मिरवणारे तर कोणी पूर्वजांच्या कमाईवर पोसलेल्या देहाच्या कमनीय रेघांवर तमाशाई. असाही हा निव्वळ दिखावाच तर करतोय. हम्म...पण मी देव आहे नं.. त्यातून कोण अमरपट्टा घेऊन तुपकट मिरवणारे तर कोणी पूर्वजांच्या कमाईवर पोसलेल्या देहाच्या कमनीय रेघांवर तमाशाई. असाही हा निव्वळ दिखावाच तर करतोय. हम्म...पण मी देव आहे नं.. म्हणजे दिखाव्यासाठी ठेवलेला असलो तरी अजूनतरी देव्हार्‍यात आहे. उद्याचे उद्या पाहू, आत्ता भक्त दारी उभा आहे म्हणजे आशीर्वाद देणे भाग आहे. असं वाटून देव चरणावरल्या मस्तकाचे अवघ्राण करावे म्हणतोय तर चरणच रिकामे. मस्तक गायब. गाभारा चक्क रिकामा. पुजारीही गायब. सिनड्रॉप शांतता. देव अचंबित म्हणजे दिखाव्यासाठी ठेवलेला असलो तरी अजूनतरी देव्हार्‍यात आहे. उद्याचे उद्या पाहू, आत्ता भक्त दारी उभा आहे म्हणजे आशीर्वाद देणे भाग आहे. असं वाटून देव चरणावरल्या मस्तकाचे अवघ्राण करावे म्हणतोय तर चरणच रिकामे. मस्तक गायब. गाभारा चक्क रिकामा. पुजारीही गायब. सिनड्रॉप शांतता. देव अचंबित सवय असूनही देवाची जिद्द सुटत नाहीच. ’ सिन ’ पोटात घ्या म्हणायला येण्याचाच भक्तांनी केलेला सीन पाहून देवाचीच धडकन ड्रॉप.\n आत्ता पायाशी होता आता कुठे गेला म्हणून देवाची नकळत दुखावलेली नजर पुन्हा सीसीटीव्हीवर. गाभार्‍याबाहेर हा गलका. हातांच्या सुरक्षित साखळीत गळ्यात उपरणे, कपाळाला गंध लावून भक्तिभावाने ओथंबलेल्या चेहर्‍यावर पुन्हा विजांचा लखलखाट. अहाहा काय ती पवित्रता वर्णावी महाराजा.... भंपक पुण्याईचा सारा माझ्यादारीच दिखावा . आदल्या रात्री हा कुठे बरं खा-प्याला होता ... सीसीटीव्ही... गो बॅक प्लीज... हां... ओबेराय काय ती पवित्रता वर्णावी महाराजा.... भंपक पुण्याईचा सारा माझ्यादारीच दिखावा . आदल्या रात्री हा कुठे बरं खा-प्याला होता ... सीसीटीव्ही... गो बॅक प्लीज... हां... ओबेराय चेपून प्याला, खाऊन तडसला. नेमका माझ्या पायावर करपट उसासला. उगाच नको तेव्हां पुसापुशी करणारा पुजारी कोणीतरी स्टॅच्यू केल्यासारखा डोळे खिळवून याला चिकटलेला. स्वत:च उदबत्ती जवळ ओढावी म्हणून देव हात पुढे करतोय तेवढ्यात या कडेकोट सुरक्षेला भेदून सेलिब्रेटीला पाहायला घुसलेले मागल्याच वाडीतले दहा बाय दहाच्या तुकड्यात राहणार्‍या दहा जणांच्या गरीब कुटुंबातले केविलवाणे पोर. त्याला पाहून पवित्रतेला आलेला खास कमावलेला कळवळा. लगेच पोर कडेवर, कणव चेहर्‍यावर, हात पोराच्या शेंबूड भरल्या गालांवर. देमार चकचकाट चेपून प्याला, खाऊन तडसला. नेमका माझ्या पायावर करपट उसासला. उगाच नको तेव्हां पुसापुशी करणारा पुजारी कोणीतरी स्टॅच्यू केल्यासारखा डोळे खिळवून याला चिकटलेला. स्वत:च उदबत्ती जवळ ओढावी म्हणून देव हात पुढे करतोय तेवढ्यात या कडेकोट सुरक्षेला भेदून सेलिब्रेटीला पाहायला घुसलेले मागल्याच वाडीतले दहा बाय दहाच्या तुकड्यात राहणार्‍या दहा जणांच्या गरीब कुटुंबातले केविलवाणे पोर. त्याला पाहून पवित्रतेला आलेला खास कमावलेला कळवळा. लगेच पोर कडेवर, कणव चेहर्‍यावर, हात पोराच्या शेंबूड भरल्या गालांवर. देमार चकचकाट अगदी पोटात तुटले हो बिचार्‍या पोराला पाहून. दत्तक दत्तक... अगदी पोटात तुटले हो बिचार्‍या पोराला पाहून. दत्तक दत्तक... आश्वासन आश्वासन चोहीकडून ’ महान महान ’चा घुमत्कार\n काय महान भक्त आहे माझा. नेमेची झालेले असूनही देवालाच उगाच चिवट आशा. असेल थोडा दिखाऊ, माजलेलाही असेल, बापकमाई हा काय त्याचा दोष थोडाच आहे. माणूस आहे नं चुकायचाच.... पण अजून जमिनीवर आहे नं. हेही नसे थोडके. म्हणून देवाची नजर पुन्हा सीसीटीव्हीवर. आं हे काय पोर गायब.... हातात ओला टिश्य़ूपेपर.... खसखसून पुसलेली बोटं, भरभर स्वब्रँडचा फवारा. देवाला उगाच प्रश्न... तो पोरगाही ’ पेड ’ असेल का कलियुग रे देवा कलियुग\nझाला इतका दिखावा पुरेसा आहे याची नीट खात्री करून निघालेला गाड्यांचा ताफा. काळ्याकाचांआड काहीही दिसत नसूनही बाय बाय चे जोरदार हालणारे हात. शेवटच्या गाडीचे टेललाईट अदृश्य झाल्याक्षणी गडाचे दरवाजे बंद. दोन्हीबाजूने एक एक बारकुसे गेट किलकिले. सीसीटीव्हीवर दिसणारी तुडुंब वाहत असलेली भक्तांची रांग पार महाराष्ट्र हायस्कूल व युनायटेड वेस्टर्न पर्यंत पोचलेली. सकाळपासून कुठूनकुठून आलेले गरीब भक्त तिष्ठून, उपासून, दमूनभागून गेलेले. गेट उघडलेले पाहून त्यांची उडालेली लगबग. आता देवाचे दर्शन होणार म्हणून सुकलेल्या ओठांवर फुललेले हसू. एकीकडे मनात दर्शन घेऊन घरी जायला किती वेळ लागेलची चाचपणी सुरू. साध्या भक्तांचे बिचारे साधे साधे प्रश्न. आता कंटाळलेल्या सुरक्षारक्षकांची वैतागलेली व जणू समोरचा प्रत्येक अतिरेकीच आहे... ची नजर. देहाची, पर्सची यथासांग चाचपणी झेलून भक्त गाभार्‍यात ढकलला गेलेला. पहाटे पाचपासून निघालेल्या जीवाला मोजून तीस सेकंद गाभार्‍यात वास्तव्य. तेही सतत ढोसकून ढोसकून. पहिली दहा सेकंद ढकलले गेल्याने सावरण्यात, पुढल्याला नजरेनेच माफ कराची विनवणी करण्यात जातात. पुढले दहा सेकंद देवासमोर जिद्द ठेवून उभे राहण्याचा प्रयत्न करण्यात व पुजार्‍याचा हात शोधून त्याला सोबत आणलेला चढावा देण्यात आणि शेवटल्या दहा सेकंदात देह पुढे अन डोळे शक्य तितके देवावर खिळवून ठेवण्याचा आटापिटा करणारा भक्त गाभार्‍याच्या बाहेर फेकला जातो.\nमनगटावरील घड्याळात सहा वाजलेले असतात. देवा याचसाठी केला होता का हो हा अट्टाहास धरीला तुझ्या चरणांचा ध्यास धरीला तुझ्या चरणांचा ध्यास तुला प्रिय सेलिब्रेटींचा सहवास तुला प्रिय सेलिब्रेटींचा सहवास यापुढे पाहीन तुला जालावर यापुढे पाहीन तुला जालावर असा निश्चय मनोमनी करत भक्त स्टेशनचा रस्ता धरतो. देव गालातल्या गालात हसतो. कारण त्यालाही मनोमन माहीत आहेच, पुन्हा आपला वार येईल पुन्हा ही रांग लागेल. शेवटी हे बिचारे साधेसुधे भक्तगण देवावर प्रेम करणारे नसून देवाला घाबरणारेच आहेत. तितक्यात सीसीटीव्हीवर विश्वस्तांच्या खोलीतला गलका देवाचे लक्ष वेधतो. \" पुढल्या आठवड्यात अंगारिकेला जलसा कुटुंबीय अनवाणी येतेय. तयारीला लागा.... \"\n\" लंबोदराचे उदर आज अंमळ जास्तीच मोठे दिसतेय का \" पुजार्‍याच्या मनात प्रश्न. त्याला कुठे दिसतोय देवाच्या पोटात उठलेला गोळा... चला देवा, लागा तयारीला \" पुजार्‍याच्या मनात प्रश्न. त्याला कुठे दिसतोय देवाच्या पोटात उठलेला गोळा... चला देवा, लागा तयारीला होशियार सेलिब्रेटी भक्तिभाव येतोय हो\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 3:41 PM 35 टिप्पणी(ण्या)\nलेबले: मुक्तक विचार जीवन\nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\n सेलिब्रेटी भक्तिभाव येतोय हो\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2011_01_01_archive.html", "date_download": "2018-05-27T01:11:35Z", "digest": "sha1:UF3MOXCNJ7HM6FU7DFMPKCVPY7USNAHA", "length": 76675, "nlines": 170, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: January 2011", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nन्यू इंग्लिश स्कूल व शुभंकरोती दोन्ही ठिकाणी नेमेची भरणारी प्रदर्शने भरली होती. बऱ्याच वर्षांनी हा योग आलेला. मी संचारल्यासारखी आईला घेऊन निघाले. मला सगळ्या प्रकारच्या प्रदर्शनांना, सेलला जायला आवडते. आर्ट गॅलरी असो, फोटोंची मनोहरी पकड, तैलरंग, रांगोळी, हस्तकला, यात तर अनेक लक्षवेधक प्रकार, किंवा नेसणे किती होते हा प्रश्न कानामागे टाकून साड्यांचे ढीग उपसणे असो. उत्साहाने सळसळणारे वातावरण कधीनुक आपल्यालाही त्या भरात खरेदी करायला लावते ते बरेचदा कळतही नाही. घेतलेली वस्तू कशी स्वस्त व मस्त मिळाली या आनंदात मशगुल आपण घरी येतो. हातपाय धुऊन केलेली खरेदी कौतुकाने घरातल्यांना दाखवायला जातो आणि कोणीतरी पटकन म्हणते, \" अगं, पुन्हा मरूनच कलर घेतलास आधीच पाचसहा साड्या पडल्यात ना मरून आधीच पाचसहा साड्या पडल्यात ना मरून त्यात पुन्हा हिची भर त्यात पुन्हा हिची भर \" खरे तर साडी घेतानाच हा विचार मनात चमकून गेलेला असतोच पण जीव फिरून फिरून मरून शीच अडकलेला. एखाद्या भुताने पछाडल्यासारखे या मरून ने नं मला पछाडलेय. लिंबू, मोतिया, अबोली, चिंतामणी, गर्द हिरवा किती सुंदर सुंदर रंग खुणावत होते. पण नाही, दहा स्टॉल्स फिरून पुन्हा पावले तिकडेच वळली. मग, बोलणारीला कारणे दिली जातात. अगं, ब्लॉउज तरी किती शिवायचे \" खरे तर साडी घेतानाच हा विचार मनात चमकून गेलेला असतोच पण जीव फिरून फिरून मरून शीच अडकलेला. एखाद्या भुताने पछाडल्यासारखे या मरून ने नं मला पछाडलेय. लिंबू, मोतिया, अबोली, चिंतामणी, गर्द हिरवा किती सुंदर सुंदर रंग खुणावत होते. पण नाही, दहा स्टॉल्स फिरून पुन्हा पावले तिकडेच वळली. मग, बोलणारीला कारणे दिली जातात. अगं, ब्लॉउज तरी किती शिवायचे याचे पर्फेक्ट मॅचिंग आहेच माझ्याकडे. किंवा, मरूनच असला तरी याचे काठ पाहिलेस का याचे पर्फेक्ट मॅचिंग आहेच माझ्याकडे. किंवा, मरूनच असला तरी याचे काठ पाहिलेस का जर नाहीये ती. रेशीम आहे रेशीम. किती सुंदर दिसतेय ना जर नाहीये ती. रेशीम आहे रेशीम. किती सुंदर दिसतेय ना ना ऐकणारीचे समाधान होते ना आपले. मात्र आधीच्या पाचसहा मरूमरूत अजून एक दाटीवाटीने विराजमान होते.\nदिवाळीच्या आसपास दरवर्षी आकाशकंदील, पणत्या, फटाके, अनेकविध गोष्टी नवे रूप धारण करतात. गेल्या वर्षीच्या हौसेने आणलेल्या सगळ्याच गोष्टी वापरून झालेल्या नसतात. काहींचे तर पॅकिंग ही सोडलेले नसते. कारण त्या आधीच्या वर्षी आणलेल्या वस्तू त्यांचे अस्तित्व दाखवत राहतात. तरीही नवे काही दिसले की लगेच आपल्याला ते उचलण्याचा मोह होतोच. स्वाभाविकच आहे ते. पण कळत नकळत आपण वेळेचा, पैशाचा, जागेचा ( आजकालच्या सुपरबिल्टअपच्या जमान्यात तर कितीही असली तरी टीचभरच वाटू लागलीये ) अपव्यय करत राहतो. दिवाळीच्या आधीच्या साफसफाईतून दरवेळी आपल्या मोहाची फळं जागोजागी दिसतात. मग, \" अय्या कधीपासून मी ही बरणी शोधत होते. इथे लपली होती का कधीपासून मी ही बरणी शोधत होते. इथे लपली होती का \"यासारखे व्यक्ती व्यक्तिनुरूप चित्कार घराघरातून ऐकू येत असतात. बरेच दिवस कुठेतरी मागे दडलेली, हरवली की काय \"यासारखे व्यक्ती व्यक्तिनुरूप चित्कार घराघरातून ऐकू येत असतात. बरेच दिवस कुठेतरी मागे दडलेली, हरवली की काय या सदरात मोडलेली गोष्ट दुसरेच काहीतरी करताना अचानक समोर आली की घबाड मिळाल्याचा आनंद होतो. म्हणजे मुळात ती आणली तेव्हाही घबाडच होती. पण, मग अशी कुठेतरी मागे कशी गेली\nअगदी लहानपणापासूनच संग्रहाची लागण होते. पोस्टाचे स्टँम्प्स, चांद्या, गोळ्यांचे रॅपर्स, बुचे, गोट्या, कवड्या, काड्यापेट्या, जियाजो, पेन्सिली, बाहुल्या, कॅलेंडर्स, कात्रणे, मोरपिसे, गणपती, एक ना दोन... एखाद्या छोट्याश्या पेटीत, चपलेच्या खोक्यात, फोल्डरमध्ये ही अलीबाबाची गुहा तयार होते. जरा वेळ मिळाला किंवा नवीन भर पडताना, या संपत्तीचा आढावा, आस्वाद घेतला जातो. एखाद्या घारीसारखी नजर अचूक आवडत्या गोष्टीचा मागोवा घेत असते. पुन्हा हा अनमोल खजाना कोणी घेऊ नये म्हणून जीवापाड जपणूक सुरू असते. मग हळूहळू जसजश्या इयत्ता वाढत जातात तसतसे संग्रहाच्या कक्षाही विस्तारतात. कुत्री, मांजरी पाळण्याचा प्रकारही होतो. माझी धाकटी भाची जिथे मनीमाऊ दिसेल तिथे तिथे रेंगाळत राहते. दूध, पोळी भरवते. घरीही आणते मधून मधून.\nआजोळी गेलो की सुटीतला जिव्हाळ्याचा व न चुकता होणारा कार्यक्रम म्हणजे आजीची शिसवी काळी ट्रंक उघडून, तिच्या आजीपासून जपलेल्या वस्तूंचा खजिना आ वासून भारलेल्या नजरेने पाहत राहणे. आजीच्या आईची अंजिरी डबल पदराची, मोराची पैठणी. तिच्यावरचा खऱ्या सोन्याचा जर, अंगभर बुंदे, खोप्यात खोवायची सुवर्णफुले, हस्तिदंती फणी, चांदीची मेणाची व कुंकवाची डबी. सोनसळी कद. गौरींचे खरे दागिने. बाबांना शिवलेली कुंची, टोपडी. अजूनही न उसवलेली आजोबांना आजीने विणलेली बंडी. बंदे रुपये, सगळ्यांच्या लग्नाच्या पत्रिका, खूप खूप जुने फोटो. श्रीखंडाच्या, सुंठेच्या वड्या. काय काय निघे तितून. शिवाय दरवर्षी भरही पडलेली असे ती वेगळीच.\nयातले काही संग्रह कालाच्या मर्यादा ओलांडून कायमचे मनात घर करून राहतात. कित्येक वर्षांनी अचानक बेडच्या आत, ट्रंकेच्या तळाशी, माळ्यावरच्या मोठ्याश्या बोचक्यातून हळूच डोकावतात. मग पसारा तसाच टाकून त्यातच फतकल मारून आपण बसतो. हळुवार हाताने, अनेक आठवणींच्या गर्दीत तो खजिना डोळेभरून पाहतो. प्रत्येकीची अनोखी सुरस कथा असते. तित आपले बालपण, शैशव, तर कधी पहिल्या वहिल्या एकतर्फी प्रेमाच्या खुणा दडलेल्या असतात. आजचे आपण दंग होऊन कालच्या आपल्याला पाहण्यात रममाण होऊन जातो. तास दोन तास या तल्लीनतेत पसार होतात. मन तरल तरंगत असते. अचानक वास्तवाचे भान येते. नकळत थरथरत्या हाताने आपण तो खजिना नीट ठेवतो. पुन्हा काही वर्षांनी ' त्या ' आपल्याला पाहण्यासाठी...\n पण मुळात आपण पसारा आवरायला काढला होता ना काय ठरवले होतेस तू काय ठरवले होतेस तू जी गोष्ट वर्षाचे तीनही ऋतू उलटून गेले तरी लागली नाही याचा अर्थ यापुढेही ती लागणार नाही. अपवादात्मक काही गोष्टी वगळता सर्वसाधारणपणे सर्रास हा निष्कर्ष सत्य असतो. पण... इथेच सगळे घोडे अडते. काहीत जीव गुंतलेला तर बऱ्याच गोष्टींना अपवादात्मक लेबल लावले जाते. त्यातून आजी-आजोबा आसपास असले की उघडलेले बोचके तसेच पुन्हा बांधून माळ्यावर रवाना होते. वर पसाभर बेजबाबदार व उधळेगीरीची लेबले आपल्यावर लावली जातात. थोडक्यात कमीअधिक प्रमाणात आपण सगळेच काही ना काही तरी संग्रह करत राहतो. घराघरातून ठासून भरलेले माळे, कात्रणांच्या चळती, मासिकांच्या थप्प्या, कॅसेट्स, जोडे, पंखे, रेडिओ, लोकरीचे गुंडे, रंग, दोरे, खवले, अश्या कित्येक, \" मला पाहायचेय, दुरूस्ती करणार आहे मी, वेळ मिळाला की सगळ्या ऐकेन ना... अश्या निरनिराळ्या कारणांनी जमा केल्या जातात. फक्त जमाच होतात. वेळच नाही ही कायमची पळवाट.( खरीच आहे ती काही काळापुरती... ) नंतर जेव्हां वेळ असतो तेव्हां इतका उत्साह उरलेला नसतो. पण म्हणून इतक्या वर्षांची स्वप्ने टाकवत नाहीत आणि पुरीही होत नाहीत. उरते ती रद्दी, भंगार,धूळ, जळमटं.... परिणाम, अपुरी जागा, सर्वत्र जमवलेल्या वस्तूंचे आक्रमण, त्यापायी वाढणारा कचरा, धूळ... अस्थमा.\nछंदासाठी संग्रह व पछाडले जाऊन गोष्टी जमवणे यातली सीमारेषा अतिशय धूसर आहे. छंदात भारलेपण असावेच लागते. भारलेपण पछाडलेपणाकडे झुकले की ताळतंत्र सुटतो. बऱ्याच जणांना जुन्याबाजारात जाऊन अँटिक लेबल लावून निरनिराळ्या वस्तू जमा करण्याचा षौक असतो. त्या घेतांना होणारी किमतीची घासाघीस, वस्तूंची काळातीत महती, भूरळ पाडते. पण छंद हा विरंगुळेच्या पलीकडे गेला की अपरिहार्यतेचे रूप धारण करतो. अपरिहार्यता विकृतीचे. ( Obsessive Compulsive Disorder ) आपण सगळेच काही वेळा वस्तू घरात असूनही तीच पुन्हा घेतो. आधीची जुनी झाली म्हणून, नवीन सुधारीत आवृत्ती आली म्हणून, घाट, रंग वेगळा आहे म्हणून, आधीची सापडत नाही म्हणून, कारणे बरीच पुढे केली जातात पण खरे तर तिची बरेचदा गरज नसतेच. काही वेळा, पुढे कधीतरी लागेल आणि त्यावेळी जी किंमत असेल ती देऊन घ्यावी लागेल, हे एक अतिशय सोयिस्कर व पटणारे ( स्वतःला ) कारण देऊन अनावश्यक वस्तू विकत घेतली जाते. बरेचदा तो दिवस उगवतच नाही. आणि उगवलाच तरी त्यावेळी नेमकी ही वस्तू हाताशी सापडतच नाही. त्यामुळे मिळेल त्या किमतीला विकत घ्यावीच लागते. एकदा ठेच लागली की लगेच शहाणपण, हा प्रकार अशक्यच असल्यामुळे या अश्या त्यात्या वेळी अनावश्यक व नंतर आवश्यक वस्तूंचा भरणा नित्यनेमाने चालू राहतो. सेलमधे स्वस्तात मिळून गेली हेही एक हमखास दिले जाणारे कारण आहेच.\nआपल्याकडे सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा जागेची टंचाई व महागाई या दोन्हींच्या कृपेने पछाडलेपणालाही मर्यादा पडतातच. सर्वसाधारण घरांत पाचसहा गोण्यांपलीकडे भंगार जमूच शकत नाही. क्वचित काही घरांत प्रचंड जुने सामान, रद्दी सापडू शकेलही. पण निदान शहरांत तरी फारसा वाव नाहीच. अशी पछाडलेली माणसे सगळ्यांच्या कुचेष्टेचा, तक्रारीचा विषय बनतात. जपून नीट ठेवलेल्या वस्तू ऐनवेळी आठवल्या नाहीत की घरातले चिडचिड करू लागतात. भाराभार वस्तू आणायची घाई नुसती, वेळेला एकतरी मिळेल तर शपथ. कशाला इतके सामान जमवलेत घड्याळं घड्याळं तरी किती आणायची घड्याळं घड्याळं तरी किती आणायची कधी दुरुस्तं करणार आहात ती कधी दुरुस्तं करणार आहात ती डोळे फुटतील अशाने. अशी वाक्ये सारखी ऐकू येतात. पण हे सारे वरवर दिसणारे रूप. मुळात हे पछाडलेपण सुरू होण्यामागे अनेक कारणे दडलेली असतात.\nमाझ्या ओळखीत एकट्या राहणाऱ्या एक आजी आहेत. त्यांचे घर म्हणजे कबाडखानाच. घरात आलेली कुठलीच गोष्ट कचऱ्यात जात नाही. कित्येक वर्षांच्या दुधाच्या पिशव्या, कार्डबोर्डचे खोके, प्लॅस्टिक, वर्तमानपत्रे, काय काय जमवलेय त्यांनी. सगळेजण त्यांना नावे ठेवतात. पण यासगळ्या मागे जीवघेणे दुःख दडलेय ते कोणी लक्षात घेत नाही. त्यांचा मुलगा त्यांना विचारत नाही. मावशीचे सगळे करतो पण आईशी बोलत नाही. नवरा असताना तो म्हणेल तीच पूर्वदिशा होती. सततचे दबलेपण व भावनिक गळचेपीमुळे आजींचे सगळे उभारीचे, उमेदीने, आनंदाने जगण्याचे दिवस भीतीत, घुसमटण्यात गेले. आपले, आपल्यासाठी कोणी आहे ही भावनाच कधी अनुभवता आली नाही. आता निर्जीव वस्तूंमधून आजी ते मिळवण्याचा प्रयत्न तर करत नसतील\nइथे अमेरिकेत, तीस लाखापेक्षा जास्ती लोकं या विकृतीचे बळी आहेत. मोठीमोठी घरे, मागेपुढे अंगण, स्टोरेज, गॅरेज, बेसमेंट, यामुळे या पछाडलेपणाची सुरवात कधी झाली हे कळतच नाही. सुरवातीला बेसमेंट, गॅरेज, क्लोजेटपर्यंत सीमित सामान लिव्हिंग रूमच्या आढ्याला पोचते तेव्हां कळले तरी आवर घालणे अशक्य होऊन बसते. एखादी गोष्ट आवडली की ती आणल्याशिवाय चैनच पडत नाही. ज्यांच्याकडे पैसे नसतात ते लोकांनी कचऱ्यात टाकलेल्या वस्तू उचलून आणतात. प्रत्येक वस्तूच्या आवश्यकतेची ठळक कारणमीमांसा यांच्यापाशी असतेच असते. घरातल्या लोकांच्या विरोधाला, तक्रारींना, त्यांना होणाऱ्या गैरसोयींवर, प्रेमावर, सोबत राहणाऱ्यावरही हे पछाडलेपण मात करून जाते. अनेकदा अशी माणसे एकटीच राहताना आढळतात. जोडीदार बरोबर असले तरी ते हताश, अलूफ, तटस्थ, कोरडे झालेले आढळून येतात.\nवस्तू, कपडे, काय वाटेल ते जमा करणाऱ्यांबरोबर इथे जनावरांचाही अतिरेक सापडतो. एका माणसाची बायको चाळिशीतच अचानक अपघाताने गेल्यावर त्याने एक उंदीर पाळला. लोकं कुत्री, मांजरी सर्रास पाळतात. मला उंदीर आवडला म्हणून मी पाळला. ती उंदरीण होती. पाहता पाहता एकीचे दहा कधी झाले आणि त्या दहांचे हजार कधी झाले ते कळलेच नाही. ( अजिबात अतिशयोक्ती नाहीये ही ) उंदरांनी संपूर्ण घरच ताब्यात घेतले. सगळ्या भिंती कुरतडल्या, प्रत्येक कपाट, पलंग, गाद्या, काही काही म्हणून सोडले नाही. शेवटी अशी वेळ आली की या माणसाला घरात राहणेही अशक्य झाले. नाईलाजाने व आजूबाजूवाल्यांनी तक्रारी केल्यामुळे याने मदत मागितली असता याला मानसिक धक्का न बसू देता प्रत्येक उंदीर अतिशय काळजीपूर्वक हाताळून त्याला नवीन घर मिळवून दिले जाईल असे आश्वासन देत उंदीर पकड मोहीम सुरू झाली. शेवटी ते उंदीरच. चला बरं शहाण्या मुलासारखे पटापट डब्यात चढा असे थोडेच होणार होते. सुरवातीला प्रचंड संख्येमुळे भरभर हाताशी लागत होते. नंतर मात्र त्यांनी लपाछपी व पकडापकडी खेळायला सुरवात केली. किमान पंचवीस वॉलेंटियर्स उड्या मारून मारून पकडता आहेत आणि उंदीर चकवून पळत आहेत. शेवटी घराची एक ना एक भिंत, कपाट, अगदी बाथटबही फोडला, तेव्हां कुठे ८०% प्रजा हाती लागली. त्यांची संख्या भरली दोन हजारापेक्षा जास्त. ती टीम निघून गेल्यावर पुढे पंधरा दिवस त्याने स्वतः चारशे पेक्षा जास्त उंदीर पकडून सिटीकडे दिले. या साऱ्या प्रकारात अनेकदा तो ढसढसून रडला, ही धरपकड व वियोग सहन न होऊन निघून गेला. बायको गेल्याचे सत्य तेव्हां व आजही पचवू न शकल्याने सोबतीचा हा मार्ग त्याने शोधला होता.\nअनेकदा हे ' जमा करणे ' आरोग्यास धोकादायक होऊन बसते. जिकडे तिकडे धूळ, स्वयंपाकघरातील सडलेल्या अन्नामुळे झुरळे, माश्या, किडे, वाळवी, सततची ओल, मांजरे, उंदीरांची शिशू यामुळे लहान मुलांच्या प्रकृतीला प्रचंड अपाय होतो. अशावेळी चाइल्ड सर्विसेस मुलांना घरापासून दूर करतात. थोडक्यात या विकृतीमुळे मुले आईवडीलांना व आईवडील मुलांना मुकतात. घटस्फोट होतात. समाजात मिसळणे कमी होत जाते. कोणालाही घरी आणणे शक्य नसल्याने संपर्क व संवाद टाळण्याची प्रवृत्ती बळावत जाऊन एक वेळ अशी येते की अशी व्यक्ती संपूर्णपणे एकटी होते. कळत असूनही वळत नाही. प्रयत्न करावेसे वाटतात परंतु आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली असल्याने शेवटी तेही बंद होतात. उरते ते भंगार व भकास जीवन.\nही विकृती बळजोरीने दूर होऊ शकत नाही. यामागची दडलेली कारणे शोधून त्यांचे समूळ उच्चाटन केले गेले तरच काही प्रमाणात यश मिळू शकते. काही प्रमाणात ही विकृती आनुवंशिकही आहे. जोवर ही माणसे स्वतःहून मदत घेण्यास तयार होत नाहीत तोवर मदत करूनही उपयोग होत नाही. जोरजबरदस्ती केल्यास परिणाम अजून भयावह होतात. यांच्या कलाने घेऊन, अतिशय संयम व पेशन्स ठेवून मदत करावी लागते. काही जण लवकर व स्वतःहून यातून बाहेर येतात, काही वेळ घेऊन व खूप वेळा निग्रह मोडून, थेरपी घेत घेत सुधारतात तर काही कधीच बाहेर येतच नाहीत.\nसर्वसामान्यपणे प्रत्येकात असणारी संग्रही वृत्ती, मोह, मालकी हक्काची भावना आटोक्यात आहे तोवरच जीवनात त्याची मजा आहे. वस्तूसाठी आपण की आपल्यासाठी वस्तू हा तोल ढळता नयेच. आणि हा मोहाचा तोल सांभाळणे आपल्या हातात आहे. मात्र एकदा का या साऱ्याचा अतिरेक सुरू झाला की फक्त सजाच उरते. स्वतःसाठी व स्वतःच्या माणसांसाठीही.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 7:16 PM 26 टिप्पणी(ण्या)\nसकाळचे १० वाजलेले. नवरात्राची पाचवी माळ. दसरा रवीवारी येत होता. उद्या परवा नाहीच जमले तर शुक्रवारी फारच गर्दी उसळलेली असेल म्हणून आजच जाऊन यावे असा विचार करून माझ्या कोऑपरेटिव्ह बँकेत येऊन पोहोचले. चांगली नावाजलेली व गेली कित्येक वर्षे ठाणे जिल्ह्यात खूपच गाजत असलेली ही आमची बँक. कॅलेंडरवर जेमतेम पहिला आठवडा उलटला होता. पगार, पेन्शन, आरडी वगैरे नेहमीच्या गडबडीतून अजून पूर्ण सुटका झालेली नसली तरी थोडीशी श्वास घेण्याइतपत परिस्थिती असेल, असा माझा होरा.\nदारातच एटिएम ची छोटीशी केबिन. एक जण आत खुडबुडत होता, बाहेर पाच सहा डोकी लाईनीतून पुढे झुकून, माना उंचावून आतला कधी बाहेर येतोय ची वाट पाहत उभी होती. कधी घड्याळाकडे, तर कधी मागे वळून रेंगाळणार्‍या रिक्षांचा माग काढत, चुळबुळत, मध्येच काहीतरी पुटपूटत ... नेहमीचेच दृश्य. रांगेत आपण उभे असतो तेव्हांच नेमके कोणीतरी काहीतरी गोची करते. कधी कार्डच अडकते तर कधी कोडच चुकीचा पंच होतो. माझ्या बर्‍याच मैत्रिणी तर चुकूनपण एटिएम मशीनकडे जात नाहीत. ओल्ड स्कूल म्हटले तरी चालेल पण हेच बरे पडते गं, असे म्हणत पटापट स्लिपा भरून मोकळ्या होतात.\nही शाखा घराजवळ असल्याने बरी पडते, चालतही जाता येते. एटिएम ओलांडून पायर्‍या चढून आत पाऊल टाकले तर नजर पोचेल तिथवर माणसं व वर सुरू असलेले दिवेच फक्त दिसत होते. थोडक्यात होरा चुकला होता. एकतर ही शाखा तशी लहानच आहे. तश्यांत सणासुदीचे दिवस. नुसती झुंबड होती. दारापाशीच असलेल्या दोघांतिघांना विनंती करत करत थोडी आत सरकले. मला दोनतीन कामे करायची होती. पासबुक व चेक भरायचा होता. पैसे काढायचे होते व लॉकरही उघडायचा होता. प्रत्येक काउंटरपासून लाइन निघालेली दिसत होती पण शेपटाच्या टोकाचा पत्ताच लागेना. सगळ्या रांगा एका ठिकाणी येऊन गुंतल्या होत्या. प्रत्येकाचा चेहरा वैतागलेला, त्रासलेला. बाहेर सुरू असलेली डोकवेगिरी इथेही सुरू होतीच. पाच मिनिटे त्याचे निरीक्षण केल्यावर कुठली रांग कुठे वळतेय याचा थोडासा उलगडा झाला. त्यातल्या त्यात पासबुकाची रांग आटोक्यातली वाटल्याने प्रथम तीच धरली. सुदैवाने चेकही तिथेच भरायचा होता. पाच मिनिटे झाली तरी काम फत्ते करून एकही व्यक्ती मागे आली नाही की रांगही तसूभरही पुढे सरकली नाही. म्हणून मीही डोकवेगिरीचा अवलंब करत अंदाज घेऊ लागले. पाहते तो काउंटरवर सामसूम. खुर्ची मालकाची वाट पाहत रिकामी. अरेच्या हा काय प्रकार. इथे एसी असून जोरदार घुसमटायला लागलेले, गर्दीचा वाढता जोर आणि चक्क काउंटरचा कर्ताकरवीता गायब. माझ्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्हं पुढच्याने वाचले, \" आहेत मॅडम, आलेच म्हणून गेल्यात. दहा मिनिटे झाली पण अजून... \" तो असे म्हणतोय तोच मॅडम अवतरल्या.\nबाविसचोवीसची मॅडम. केस मोकळे ( केस बर्यापैकी लांब होते ), मोठी उभी टिकली, भडक मेकअप, काळपट लालगडद लिपस्टिक, मोठ्या मण्यांच्या तीन माळा गळ्यात, दोन्ही हातात मोठी रुंद कडी, मोरपिशी पंजाबीवर फ्लोरोसंट कलरची ओढणी. एकंदरीत सगळाच प्रकार भसकन डोळ्यात घुसणारा. कोणीही काहीही घालावे, ज्याची त्याची मर्जी हे खरेच. तरीही प्रथमदर्शनीच आठी पडावी... मॅडम बसल्या तोच फोन वाजला. मॅडमने शेजारी बसलेल्या कलिगकडे तिरका कटाक्ष टाकताच त्याने तत्परतेने फोन उचलला. फोन बहुदा मॅडमचा असावा, मी पाचसहा फुटांवर असल्याने मला शब्द नीट कळले नाहीत पण काय तो निरोप घेऊन त्याने मॅडमला सांगितला. त्यावर मान उडवून उद्या उद्या असे हातवारे तिने केले. निरोप पोचवला गेला.\nसंतुष्ट होऊन मॅडमने रांगेत उभ्या असलेल्या पहिल्याच माणसाकडची चार पासबुकं ओढली. चार बोटे नाचवत, इतकी काय तुम्ही पण... अश्या खुणा करत कीबोर्ड बडवला. इतके होईतो एकही शब्द तोंडातून बाहेर आला नव्हता. मी बुचकळ्यांत. ही मुकी आहे की काय काय तुम्ही पण... अश्या खुणा करत कीबोर्ड बडवला. इतके होईतो एकही शब्द तोंडातून बाहेर आला नव्हता. मी बुचकळ्यांत. ही मुकी आहे की काय उगीच ही शंका मला छळू लागली. उपकार केल्यासारखी चारी पासबुकं भरून अक्षरश: त्याच्या अंगावर फेकली. त्याने गरीबासारखी गोळा करत थँक्स देत पळ काढला. अजून दोघे जण असेच उपकार घेऊन गेले.\nमाझ्या दोन नंबर पुढे एक बाई उभी होती. तिला बराच उशीर झाला असावा. हवालदिल झाली होती. एकदाचा तिचा नंबर आला. जवळपास पाचसहा पासबुकं आणि बरेच चेक्स असा मोठा ढीग तिने मॅडमसमोर ठेवला. तो पाहताच मॅडमच्या कपाळावरची शीर तडकली. हातवारे करून आविर्भावाने, \" एकावेळी इतके आणलेस तू वैताग आहेस अगदी. \" तिला म्हणत कीबोर्ड चालू झाला. पहिले पासबुक अंगावर भिरकावले गेले. दुसरे प्रिंटर मध्ये घातले पण त्यावर काहीच उमटेना. बाहेर काढून पुन्हा प्रिंटर मध्ये ढकलले, पुन्हा तेच. शाई संपलीये की काय असे वाटून प्रिंटर उघडला पण तसा एकतर मेसेजही पॉप अप होत नव्हता आणि बहुतेक कार्टरेज नुकतेच बदलले असावे त्यामुळे पुन्हा एकदा पासबुकच ढकलायचा प्रयोग झाला. पण दोघेही अडून बसलेले. मॅडमने ते पुस्तक बाजूला टाकले व दुसरे आत ढकलले तर त्यावर पटापटा काळे उमटले. तोच ती बाई म्हणाली, \" पोरांनी ज्यूस सांडवला होता त्यावर. \" हे ऐकले मात्र मॅडमचे पित्त खवळले. चक्क कमरेवर हात ठेवून उठून उभी राहिली आणि डोळे गरागरा फिरवत त्या बाईला धारेवर धरले. \" चूक झाली हो. कारटी ऐकत नाहीत नं. \"असे म्हणत त्या बाई गयावया करू लागल्या. एकदाची त्यांची सारी पासबुके व चेक्स पार पडले. खाली मान घालून ती बाई गरीबासारखी निघून गेली.\nअजूनही माझी शंका फिटलेली नव्हती. ही खरेच मुकी आहे की... जर मुकी असेल तर या इतक्या गडबडीच्या काउंटरवर हिला कशाला ठेवलेय तेही इतक्या प्रचंड गर्दीच्या वेळी. बरं हिचा एकंदरीत तोरा पाहता काहीतरी गडबड आहे हे मला जाणवत होते. तशातही मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे बँकेत जास्त करून इतर ऑफिसातले शिपाई, ड्रायव्हर, कामवाल्या बाया व पेंशनर यांचाच जास्त भरणा होता. माझ्या लाइनीतील पुढची सगळी मंडळी हीच होती. आणि बहुतेक ती नेहमीच येणारीही होती. मॅडमचा हा तोरा त्यांच्या अंगवळणी पडलेला होता.\nमी आधीच ठरवले होते की हिने जर माझ्या अंगावर पासबुक फेकले तर मी तिला ते उचलून द्यायला लावणार व तक्रारही करणार. माझ्यामागे लाइन बरीच वाढली होती.बँकेत शिरायलाही जागा राहिली नव्हती. माझा नंबर येताच मी माझी दोन्ही पासबुकं तिच्या समोर धरली. तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहत तिने नंबर टाईप केला. मी दोन वर्षाने पासबुक भरत असल्याने बर्याच एंट्र्या बाकी होत्या. वैतागून तिने माझ्याकडे पाहिले पण काही हातवारे केले नाहीत. मीही मख्खासारखा चेहरा करून तिच्याकडे एकटक पाहतं होते. जर मी दोन वर्षे मायदेशात गेलेच नसेन तर एंट्र्या कश्या करून घेणार माझी दोन्ही पासबुके प्रिंटून तिने प्रिंटरवर ठेवली. चेकच्या स्लिपवर शिक्का मारून तिचा काउंटर पार्ट पासबुकांवर ठेवला. काहीही भिरकावले मात्र नाही. मी ते उचलून लॉकरच्या दिशेने निघाले.\nवाटेत मॅनेजरांची केबिन आहे. तिच्या बाहेर चेक्स व तस्तम गोष्टींवर शिक्के मारायला शिपाई बसलेला. त्याला नमस्कार केला आणि विचारले, \" का हो, त्या मॅडम मुक्या आहेत का \" कानभर पसरेल इतके हसू व उतू चालालेले प्रेम त्याच्या चेहर्‍यावर पसरले. \" काहीतरीच काय \" कानभर पसरेल इतके हसू व उतू चालालेले प्रेम त्याच्या चेहर्‍यावर पसरले. \" काहीतरीच काय निशामॅडम ना नाही हो. आज ना त्यांचे मौनव्रत आहे. नवरात्रसुरू आहे ना, म्हणून. पण सकाळपासून गर्दीने नुसता वात आणलाय. मॅडम तरी पण निभावता आहेत. \" ( किती ते कौतुक, म्हणे मौनव्रत आहे. कमालच आहे. स्वत:च्या पोरीने घरी मौनव्रत घेतले असते तर तिचे इतके कौतुक केले असते का यांनी ) उघडपणे , \" वा ) उघडपणे , \" वा वा छान हो छान. पण, लोकांना त्रास होतोय त्याचा. आणि त्या तुमच्या निशामॅडम डोळ्यांनी व हातवारे करून लोकांवर खेकसत आहेत, त्याही उगाचच, त्याचे काय \" \" काय मॅडम, काहीही. अहो लहान पोर आहे, चालायचेच. थोडे लाड होणारच की, काय \" \" काय मॅडम, काहीही. अहो लहान पोर आहे, चालायचेच. थोडे लाड होणारच की, काय\nमॅनेजर आतून आम्हा दोघांकडे पाहत असावे. त्यांनी मला खुणेने आत यायला सांगितले. मी आत जाताच, \" काय झाले काही प्रॉब्लेम आहे का काही प्रॉब्लेम आहे का \" असे विचारले. मी माझा निषेध नोंदवला. निशामॅडमनी मौनव्रत धारण करण्याबद्दल माझा मुळीच आक्षेप नव्हता. त्यांच्या एकंदरीत वागणुकीचाच मला त्रास झालेला. ' ग्राहक देवो भव ' ही तुमची टॅगलाइन आणि नेमके त्यालाच ही ट्रिटमेंट. मॅनेजरांनी लगेच गुळमुळीतपणा सुरू केला. \" अहो तसे नाही. नवरात्र वर्षातून एकदाच असते. त्यातून हौसेने निशाने मौनव्रत ठेवलेय. सांभाळून घ्या. तुमचे कुठले काम अडलेय का \" असे विचारले. मी माझा निषेध नोंदवला. निशामॅडमनी मौनव्रत धारण करण्याबद्दल माझा मुळीच आक्षेप नव्हता. त्यांच्या एकंदरीत वागणुकीचाच मला त्रास झालेला. ' ग्राहक देवो भव ' ही तुमची टॅगलाइन आणि नेमके त्यालाच ही ट्रिटमेंट. मॅनेजरांनी लगेच गुळमुळीतपणा सुरू केला. \" अहो तसे नाही. नवरात्र वर्षातून एकदाच असते. त्यातून हौसेने निशाने मौनव्रत ठेवलेय. सांभाळून घ्या. तुमचे कुठले काम अडलेय का द्या मी करवून घेतो. \" \" अहो पण मग त्यापेक्षा तुम्ही आजचा दिवस दुसर्‍या कोणाला तरी तिथे बसवायचे आणि निशामॅडमला खाली लोन डिपार्टमेंटला पाठवायचे ना. कस्टमरला निष्कारण ताप कशाला. \" आता सौजन्य जाऊन मॅनेजर ही थोडे तडकल्यासारखे दिसू लागलेले. \" बरं बरं मी पाहतो. तुम्हाला अजून काही काम आहे का द्या मी करवून घेतो. \" \" अहो पण मग त्यापेक्षा तुम्ही आजचा दिवस दुसर्‍या कोणाला तरी तिथे बसवायचे आणि निशामॅडमला खाली लोन डिपार्टमेंटला पाठवायचे ना. कस्टमरला निष्कारण ताप कशाला. \" आता सौजन्य जाऊन मॅनेजर ही थोडे तडकल्यासारखे दिसू लागलेले. \" बरं बरं मी पाहतो. तुम्हाला अजून काही काम आहे का नसेल तर मला कामे आहेत. \" म्हणजे यांना कामं आणि मी रिकामटेकडी. थोडक्यात हा मला, ' फूटा इथून ' चा इशारा होता. निशामॅडमच्या मिरवण्याला या सगळ्यांची फूस होतीच.\nमला लॉकरही उघडायचा होता. रजिस्टर मध्ये सही केली व उभी राहिले. लॉकरचे काम पाहणारे सद्गृहस्थ लगेच उद्गारले, \" उतरा तुम्ही, मी येतो. \" मी मान डोलवली व खाली गेले. दहा मिनिटे होऊन गेली तरी कोणी आले नाही म्हणून पुन्हा वर चढून आले. मला आलेली पाहताच तेच गृहस्थ थोडे ओरडूनच म्हणाले, \" मी म्हणालो ना तुम्ही उतरा, मग पुन्हा कशाला वर आलात चला. \" तरातरा जीना उतरून गेले. लॉकर उघडला व निघाले वर जायला तोच मी त्यांच्याकडे स्टूल मागितले. त्या आधी मी स्टूल आहे का ते शोधले होते. पण एकतर मोठ्या शिड्या किंवा एकदम छोटी प्लॅस्टिकची डुगडुगणारी स्टूले होती. मध्यम उंचीचे काहीच नव्हते. खुर्चीही नव्हती. मी शोधाशोध करून झाली आहे हे त्यांनी पाहून झाल्याने, \" पाहा जरा इथेतिथे. सापडेल तुम्हाला.\" असे त्यांना म्हणता आले नाही. \" मी वरून पाठवतो शिपायाबरोबर. \" असे म्हणून ते निघून गेले. पाच सात मिनिटे झाली. कोणीच आले नाही. लॉकर उघडा सोडून मला जाता येईना. शेवटी दोन छोटी स्टूले एकावर एक ठेवून कसरत करत मी कसेबसे काम आटोपले व वर येऊन त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिले. \" स्टूलाचे काय झाले चला. \" तरातरा जीना उतरून गेले. लॉकर उघडला व निघाले वर जायला तोच मी त्यांच्याकडे स्टूल मागितले. त्या आधी मी स्टूल आहे का ते शोधले होते. पण एकतर मोठ्या शिड्या किंवा एकदम छोटी प्लॅस्टिकची डुगडुगणारी स्टूले होती. मध्यम उंचीचे काहीच नव्हते. खुर्चीही नव्हती. मी शोधाशोध करून झाली आहे हे त्यांनी पाहून झाल्याने, \" पाहा जरा इथेतिथे. सापडेल तुम्हाला.\" असे त्यांना म्हणता आले नाही. \" मी वरून पाठवतो शिपायाबरोबर. \" असे म्हणून ते निघून गेले. पाच सात मिनिटे झाली. कोणीच आले नाही. लॉकर उघडा सोडून मला जाता येईना. शेवटी दोन छोटी स्टूले एकावर एक ठेवून कसरत करत मी कसेबसे काम आटोपले व वर येऊन त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिले. \" स्टूलाचे काय झाले \" \" मी शिपायाला सांगितले होते. त्याने दिले नाही का तुम्हाला \" \" मी शिपायाला सांगितले होते. त्याने दिले नाही का तुम्हाला अरे xxx कुठे तडमडलास अरे xxx कुठे तडमडलास एक काम करायला नको याला. मॅडम आत्ताचे तुमचे काम झालेय ना. पुढच्या वेळी स्टूल देण्याची व्यवस्था करतो. \" असे म्हणून त्यांनी रजिस्टर मध्ये जे डोळे घातले ते वरच केले नाहीत.\nमी पुन्हा मॅनेजरसमोर.... \" खाली स्टूल नाही. कशावर चढून लॉकर उघडायचा माझे सोडा, उद्या माझी सत्तरीच्या पुढची आई-बाबा आले की मग ते कसे उघडतील लॉकर अशी कसरत करत माझे सोडा, उद्या माझी सत्तरीच्या पुढची आई-बाबा आले की मग ते कसे उघडतील लॉकर अशी कसरत करत तसे करताना ते पडले तर कोण जबाबदार तसे करताना ते पडले तर कोण जबाबदार आणि त्यांचे हाल तुमच्यामुळे का म्हणून व्हावेत आणि त्यांचे हाल तुमच्यामुळे का म्हणून व्हावेत इतक्या चिंचोळ्या जागेत शिड्या पोचत नाहीत हे माहिती आहे ना तुम्हाला इतक्या चिंचोळ्या जागेत शिड्या पोचत नाहीत हे माहिती आहे ना तुम्हाला मग तिथे जवळपास शंभर लॉकर असतील. त्या सगळ्यांनी ही अशीच सर्कस नेहमी करायची का मग तिथे जवळपास शंभर लॉकर असतील. त्या सगळ्यांनी ही अशीच सर्कस नेहमी करायची का कधीपासून मी खाली वाट पाहत होते पण कोणीही येऊन स्टूल दिले नाही की ते नाहीये असेही सांगितले नाही. याचा अर्थ काय कधीपासून मी खाली वाट पाहत होते पण कोणीही येऊन स्टूल दिले नाही की ते नाहीये असेही सांगितले नाही. याचा अर्थ काय तुम्हाला वेळ नाही आणि मला काम नाही असा समज झालाय का तुमचा तुम्हाला वेळ नाही आणि मला काम नाही असा समज झालाय का तुमचा\n\" अहो तुमचे काम झालेय ना आत्ताचे. मग झाले तर. होते कधी अशी गडबड. कामाच्या घाईत विसरले असतील ते. तुमचे आईवडील आले ना तर मी स्वत: त्यांना स्टूल देईन. काळजी करू नका. या आता. \" मनातल्या मनात त्यांनी मला दिलेल्या शिव्या मुखवट्याआडूनही दिसत होत्या.\nबँक एकच पण दोन निरनिराळ्या शाखांमध्ये इतकी दोन टोकांची वर्तणूक. एकीत, ’ ग्राहक म्हणजे राजा ’ इतके सहकार्य. अतिशय आपुलकीने कामे करतात की कौतुक केल्यावाचून राहवत नाही. ज्येष्ठ नागरिकांची तर खास काळजी. अगदी रजिस्टर समोर आणून सह्या घेतलेल्या पाहिल्यात मी. आणि त्याच बँकेचीच हीही एक शाखा. प्रत्येकजण उर्मट. लॉकरवाले, एफ् डी डिपार्टमेंट तर विचारूच नका. काहीही विचारले की लगेच उडवाउडवी सुरू. ओळखीतल्या बर्‍याच लोकांनी त्यांचे अनुभव ऐकवले होतेच. दिवसातून खूप पासबुके, चेक्स भरले जात असतील. काम खूप पडत असेल. मान्य. पण याचा अर्थ तुम्ही उपकार करता आहात का लोकांवर पगार मिळतोय ना आणि नसेल झेपत तर सोडून द्या नं. गोड बोलणे दूरच पण निदान हडतुड करू नका. लेखी तक्रार करायची इच्छा असूनही माझा नाईलाज होता. लगेचच उडायचे होते. पाठपुरावा करणे शक्य नव्हते.\nज्यांचा सतत जनतेशी संपर्क येत असतो त्यांनी कसे वागावे व कसे वागू नये याचे नियम काटेकोर पाळायलाच हवेत. नुसत्याच मोठ्या मोठ्या जाहिराती करायच्या. सौजन्य फक्त एका सप्ताहापुरते वागवून उरलेले ५१ आठवडे ही मनमानी.... ‍ ‍ ‍ ‍ ‍ ‍ ‍ ‍ ‍\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 8:10 PM 28 टिप्पणी(ण्या)\nआजही झोपायला साडेबारा झालेच. गेले कित्येक दिवस, महिने ठरवतेय की बाराचे ठोके, पाठीला अंथरुणाच्या स्वाधीन करून ऐकायचे. पण, ती हवीहवीशी दिवसाची सांगता होतच नाही. साडेपाचचा गजरही एकही दिवस वाजायचा विसरत नाही. निदान रविवारचा तरी अपवाद असावा. दुधाला विरजण लावता लावता रेवा दिवसाचा ताळमेळ जुळवत होती. तेवढ्यात नवऱ्याचा नित्याचा कुचकट शेरा कानावर आदळला.\n\" ये की आता इकडे. रात्रभर ओट्यापाशीच उभी राहणार आहेस का\nविरजण लावून निदान पाच तासांची तरी सुटका मिळवायच्या विचाराला त्या हाकेने सुरुंग लागला. मन, शरीर आक्रसून रेवा विरजणाचा चमचा दुधात ढवळत सुटकेचा मार्ग शोधू लागली.\nसात फेऱ्यात दडलेली, उघड सत्ये.... कधी हवीशी, कधी नकोशी. लग्नाच्या नव्यानवलाईत या दडलेल्या सत्याची किती ओढ असायची. दिवसभरात कितीही मनःस्ताप झाला तरी जीव आसुसलेला असायचा. कळलेच नाही कधी ही ओढ आटत गेली. का इथेही मुस्कटदाबीच... स्वतःची आणि त्याबरोबर नवऱ्याचीही. हे आणखी एक उघड सत्य. घराघरात जाणवणारे. कुठे बळजोरीचे तर कुठे कोंडमाऱ्याचे. लग्नाच्या बारातेरा वर्षांच्या फलिताचा एक ठोका. सरत्या वर्षागणिक बळकट होत गेलेला. इकडे नवरा बोलतच होता...\n\" काय साला जिंदगी झालीये. दिवसभर चक्रात पिसायचे. निदान एकावेळचे गरम गरम जेवण आणि ती काही वेळाची उब..... पण नाही. रोज नुसती वाटच पाहायची. एकदा नाडीचे ठोके मोजायचे, एकदा घड्याळाचे. यातला एक ठोका बंद पडेस्तोवर ही मोजामोजी संपायची नाही. उद्या उठलो की तो घड्याळाचा लंबकच तोडून टाकतो. निदान एक दिवसाची मुस्कटदाबी, तूही अनुभवच. जीव तोडून मरमर धावायचे पण मनासारखे काही हाती लागेल तर शपथ. सकाळपासून कोण ना कोण हातोडा हाणतच... \"\nनवरा अखंड बडबडत होता. पण आता रेवाचे लक्ष उडाले होते. म्हणजे, नवराही या ठोक्यांचे गणित रोज मांडतो तर. त्याची कारणे वेगळी असली तरी शेवट ठोक्यांवरच. तिला खुदकन हसूच आले.\nहा निव्वळ योगायोग म्हणायचा की या तेरा वर्षाच्या संसाराचा ठोकताळा. आलीस का पुन्हा ठोक्यावर तुलाच चैन पडत नाही त्यांच्याशिवाय. खरंच की. यांची लुडबूड जिकडेतिकडे आहेच.\nडोक्यात अनेक ठोक्यांचे घाव होतेच. काही भरत आलेले तर काही अगदी ताजे. लिबलिबीत. नुसत्या स्पर्शाच्या चाहुलीनेही भेदरणारे, थरथरणारे. जुन्या घावांची काहीशी तटस्थता. सरावले होते बिचारे. निबर, कोडगे होऊन नव्याने आलेल्यांच्या जखमा अलिप्तपणे पाहत होते. खपलीचा कळतनकळत पापुद्रा धरलेले, नव्यांना पाहून उन्मळून आलेले. त्यांची ठसठस अधिकच वाढलेली. नवऱ्याचा स्वर पुन्हा एकदा कानावर आदळायला लागला तसे रेवाने दूध झाकले. किचनचा लाइट बंद करून ती बाथरुममध्ये घुसली.\nकाय म्हणत होता, लंबकच तोडून टाकतो. पण नुसताच बडबडतोय. उठून तोडला नाही. आता रेवाला बंडाची सुरसुरी आली. स्टूल आणून वर चढावे अन त्या माजोरड्या घड्याळाची मुस्कटदाबी करूनच टाकावी. हातोड्याने त्या लंबकाच्या छाताडावर एकच घाव असा घालावा की स्प्रिंग एकीकडे अन लंबक दुसरीकडे भिरकावले जावेत. सगळी मिजास एका क्षणात होत्याची नव्हती होऊन जाईल. शिल्लक उरेल ती काट्यांची पकडापकडी आणि एक भयाण पोकळी. काटे दर तासाला ठोक्यांची वाट पाहतील. आत्ता वाजेल, हा वाजला.... आत्ताही नाही. हे काय अक्रीत काहीतरी गडबड झाली असेल. पुढचा दोनाचा ठोका नक्कीच. तोही नाही.... डोळे तारवटून त्यांची मुस्कटदाबी विजयाने पाहीन. एकदा, पुन्हा पुन्हा... मज्जा.....\nत्याच तिरिमिरीत ती बाहेर येऊन स्टूल शोधू लागली. कुठे बरे ठेवले हॉलमध्ये नाही... हां. लेकीच्या खोलीत. संध्याकाळीच तर तिचे कॅलेंडर टांगायला खिळा ठोकला होता. स्टूल उचलता उचलता तिची नजर चेहरा किंचितसा त्रासिक करून झोपलेल्या लेकीवर गेली. अरे देवा हॉलमध्ये नाही... हां. लेकीच्या खोलीत. संध्याकाळीच तर तिचे कॅलेंडर टांगायला खिळा ठोकला होता. स्टूल उचलता उचलता तिची नजर चेहरा किंचितसा त्रासिक करून झोपलेल्या लेकीवर गेली. अरे देवा हिच्या इवल्याश्या डोक्यातही कुठलेसे ठोके.... नाही नाही. असे होता नये. माझ्या वाट्याला आलेले ठोके तरी हिच्या वाट्याला नकोत. संध्याकाळी मी तिला ओरडले होते. काढलेले चित्र किती आनंदून दाखवायला आली होती मला. आणि मी उगाचच माझा राग... रेवाच्या डोळ्यात पाणी आले. लेकीच्या गालावरून, केसांवरून तिने हलके हात फिरवला. त्या स्पर्शाने लेकीचा चेहरा निवळला. झोपेतच रेवाचा हात छातीशी ओढून घेत लेक शांत झोपली.\nअन एकाचा ठोका पडला. ठण...\nलेकीला कुरवाळता कुरवाळता, रेवाला आठवले ’ ते ” अकराचे ठोके. दहावीचा रिझल्ट घ्यायला ती गेलेली. बाईंनी अभिनंदन करून गुणपत्रिका हातात ठेवली. छाती फुटून बाहेर येईल इतक्या जोरात वाजणार्‍या ठोक्यांना सोबत करणारे अकराचे ठोके. का कोणजाणे खूप ’ लकी ’ वाटून गेलेले.\nसकाळी सहाला हॉलवर गेल्यापासून चाललेला गुरुजींचा अखंड घोष. चला पटपट, नवाचा ठोका चुकवून चालणार नाही. नुसती गडबड उडालेली. देवक कधी ठेवले, कधी गौरीहार पूजला आणि कधी वेदीवर उभी राहिले काही कळलेच नाही. आठवतात ते फक्त नवाचे ठोके. अंतरपाट दूर झाला. चहूबाजूने अक्षतांच्या मार्‍यात डोळ्यात आसू आणि स्वप्ने भरून, त्याला घातलेली माळ. एका नव्या जीवनाची, सुखाची सुरवात करून देणारे प्रफुल्लित ठोके.\n\" अगं, आत्ता सुटका होईल बरं बाळा. धीर नाही सोडायचा असा. थोडे बळ एकवटून एकच कळ दे... \" आई सारखी डोक्यावरून हात फिरवत बोलत होती. पण बाळाला अजूनही सुरक्षिततेची खात्री नसावी. दिवसाचे पान उलटायची नांदी देत बाराचे ठोके वाजू लागलेले, अन जणू त्या नादाची वाट पाहत असल्यागत मुसंडी मारून बाळाने फोडलेला पहिला टाहो. आनंदाची गोणच घेऊन आलेले ते किणकिणते ठोके.....\nआता डोक्यातले दुखरे ठोके निवळू लागलेले. मी, मी म्हणत, पुढे सरसावून अनेक छोटे छोटे आनंद, त्यांची जाणीव करून देऊ लागलेले. स्टूल तिथेच खाली ठेवून रेवा जाऊन घड्याळासमोर उभी राहिली. काट्यांची, निरवतेला न दुखावता अखंड टकटक चालू होती. लंबक जोरदार झोके घेत हसरा होत चाललेला. रेवा पलंगापाशी आली. हातोड्यांची मोजदाद करता करता नवर्‍याचा डोळा लागून गेलेला. नवर्‍याने लावलेला गजर, घड्याळाला एक टपली मारून तिने बंद केला. हलकेच गादीवर विसावताना, हल्लीच भव्य होत चाललेल्या त्याच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवला. तिच्या चाहुलीने अर्धवट झोपेतच नवर्‍याने तिला कुशीत ओढले आणि पुन्हा घोरू लागला. झोपेची गुंगी चढू लागलेली. उद्याचा दिवस फक्त आपल्या तिघांचा. काय काय करायचे, याची स्वप्ने रचत रेवा झोपेच्या अधीन झाली. दूरवर कुठेतरी, दोनाचे ठोके वाजत होते. ठण.... ठण....\nअसे ठोके वाजले की आजी नेहमी म्हणायची, \" मनात चाललेले खरेच होणार बरं बायो. \" आजी कध्धी खोटं बोलत नसे.....\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 12:19 PM 38 टिप्पणी(ण्या)\nलेबले: कथा, मुक्तक विचार जीवन\nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z180423160158/view", "date_download": "2018-05-27T01:37:06Z", "digest": "sha1:MYFMFRKAIYAQEVEIIGHSDOOZPYAGMCBH", "length": 15992, "nlines": 247, "source_domain": "www.transliteral.org", "title": "महाराष्ट्रास! - महाराष्ट्रा! ऊठ दष्ट्रा श...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|\nअनंत आई झगडे मनात उसंत ना...\nहृदय मदीय तव सिंहासन होवो...\nप्रभुवर मजवर कृपा करावी म...\nएक किरण मज देई केवळ एक कि...\nमाझी बुडत आज होडी मज कर ध...\nअति आनंद हृदयी भरला प्रिय...\nमम जीवन हरिमय होऊ दे हरिम...\nमजला तुझ्यावीण जगी नाही क...\nतव अल्प हातून होई न सेवा ...\nसदयहृदय तू प्रभु मम माता ...\n धाव धाव धाव या कठिण...\nदु:ख मला जे मला ठावे मदश्...\nनयनी मुळी नीरच नाही करपून...\n जन्म सफल हा व्हावा...\nयेइ ग आई मज माहेराला नेई ...\nयेतो का तो दुरून बघा तरि,...\nपूजा मी करु रे कैशी\nपूजा करिते तव हे, प्रभुवर...\nआम्ही देवाचे मजूर आम्ही द...\nजरि वाटे भेटावे प्रभुला ड...\nमन माझे सुंदर होवो वरी जा...\n मी केवळ मरुनी ...\n काय सांगू तुला मी ...\nहृदयंगम वाजत वेणू स्वैर न...\nबाल्यापासुन हृदयात बसुन ग...\nहृदयाकाशी मेघराशी आल्या क...\n झुरतो तव हा दास करि...\n सतत मदंतर हासू दे ...\nजागृत हो माझ्या रामा\n येईन तव नित्य काम...\nतुजवीण अधार मज कोणि नाही\nकाही कळेना, काही वळेना\n तू मज मार मार\nदिव्य आनंद मन्मना एक गोवि...\nपडला हा अंधार कैसे लावियल...\nवारा वदे कानामधे गीत गाइन...\nकाय सांगू देवा, कोणा सांग...\nअसो तुला देवा माझा सदा नम...\nगाडी धीरे धीरे हाक\nपतीत खिन्न अति दु:खी उदास...\nफुलापरी दंवापरी हळु मदीय ...\nकरीन सेवा तव मोलवान\nखरोखरी मी न असे कुणी रे\nअनंत दिधली ही वसुंधरा घर ...\nअनंत दिधली ही वसुंधरा घर ...\nकिती धडपडलो किती भागलो मी...\nतुझ्याविणे कोणि न माते वत...\nतृणास देखून हसे कुरंग\nकळ्या जळीवीण कशा फुलाव्या...\nउदास झालो त्या दिवशी\nमाझ्या ओठावरि थरथरे प्रार...\nपुशी अहंता निज पापमूळ\nप्रकाश केव्हा भवनी भरेल\nमला तुझ्यावीण कुणी कुणी न...\nअहा चित्त जाई सदा हे जळून...\nप्रभु माझी जीवनबाग सजव\nतळमळतो रे तुझा तान्हा\nनाशी मोह प्रभुजि अथवा प्र...\nकधि येशिल हृदयि रघुराया क...\nमम हातांनी काहि न होइल का...\nनको माझे अश्रु हाचि थोर ठ...\n‘जग हे मंगल म्हणे मदंतर ‘...\nप्रभु मम हृदयि आज येणार\nफुलापरी या जगात सुंदर एक ...\nमम दृष्टीला भेसुर दिसते भ...\nखरा तो एकची धर्म\nअसे का जीवनी अर्थ\nविशुद्ध मत्स्वांत सदैव रा...\nकाय करावे मी मेघासम विचरा...\nमी वंदितो पदरजे विनये तया...\nविशुद्ध भाव अंतरी कृती उद...\nकरुन माता अनुराग राग\nकर्तव्याला करित असता दु:ख...\nहिंदू आणिक मुसलमान ते भां...\nतीन वर्षांचा बाळ गोड आला\nदु:खाला जे विसरवनिया दिव्...\nहोतो मी लहान आनंदाने मनी ...\nअसे माझा मित्र हो लहान\nकाय मी रे करू देवा आळविले...\nशस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nरवि मावळला, निशा पातली, श...\n“चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nआत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nनिरोप धाडू काय तुला मी बा...\nमनमोहन मूर्ति तुझी माते स...\nएक मात्र चिंतन आता एकची व...\n भारतिचे वैभव कोठे ...\nअम्ही मांडू निर्भय ठाण\nप्रिय भारतभू-सेवा सतत करु...\nझापू नको झणि ऊठ रे पाहे स...\nबलसागर भारत होवो विश्वात ...\nभूषण जगताला होइल, भूषण जग...\nभारतजननी सुखखनि साजो तद्व...\nहृदय जणु तुम्हां ते नसे\nभारतमाता माझी लावण्याची ख...\nमरणही ये तरी वरिन मोदे जन...\nध्येय देईन दिव्य मी स्वर्...\nदेश आमुचा वैभवशाली वाली स...\nउत्साही मुखमंडले भुजगसे द...\nनाही आता क्षणहि जगणे भारत...\nदुबळी मम भारतमाता दीन विक...\nमंगल मंगल त्रिवार मंगल पा...\nवंदे मातरम् वंदे मातरम् व...\nअन्यां करील जगती निज जो ग...\nसत्याचा जगतात खून करिती, ...\nकरुणाघन अघशमन मंगला जनार्...\nराष्ट्रीय जीवन ओसाड मैदान...\nहसो दिवस वा असो निशा ती\nशाळा सुटली कटकट मिटली बाळ...\nभारतात या नसे मुलांचा तोट...\nविश्वाला दिधला तुम्हीच भग...\nमी मांडितसे विचार साधे सर...\nसत्याग्रही या नावाचे एक ख...\nसाने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने\nTags : marathipoemsane gurujiकविताकाव्यमराठीसाने गुरूजी\n ऊठ दष्ट्रा शत्रुमर्मी रोवुनी\nसिंहसा तू साज शौर्य ठाक तेजे खवळुनी॥\nदिव्य गाणी विक्रमाची दुर्ग तूझे गाउनी\nअंबरस्थां निर्जरांना हर्षवीती निशिदिनी॥ महाराष्ट्रा...॥\nदरीखोरी खोल, गेली वीररक्ते रंगुनी\nशेष ती संतोषवीती त्वद्यशाला गाउनी॥ महाराष्ट्रा...॥\nअंबुराशी करित सेवा त्वत्पदा प्रक्षाळुनी\nत्वत्कथेला दशदिशांना ऐकवीतो गर्जुनी॥ महाराष्ट्रा...॥\nम्लानता ही दीनता ही स्वत्त्वदाही दवडुनी\nस्वप्रतापे तळप तरणी अखिल धरणी दिपवुनी॥ महाराष्ट्रा...॥\nअतिथी व अतिथिसत्कार याचे विशेष महत्व काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/17732-ha-rusava-sod-sakhe-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-05-27T01:31:51Z", "digest": "sha1:M7UMZNRFCXJOFGB6K7VAD7V76RG3T44H", "length": 2449, "nlines": 48, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Ha Rusava Sod Sakhe / सोड ना अबोला - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nहा रुसवा सोड सखे\nपुरे हा बहाणा, सोड ना अबोला\nझुरतो तुझ्याविना, घडला काय गुन्हा\nबनलो निशाणा, सोड ना अबोला\nइश्काची दौलत उधळी तुझा हा नखरा\nमुखचंद्राभवती कितीक फिरती नजरा\nफसवा राग तुझा, अलबेला नशीला, करी मदहोश मला\nनुरले भान आता, जाहला जीव खुळा\nपुरे हा बहाणा, सोड ना अबोला\nतुझे फितूर डोळे गाती भलत्या गजला\nमदनाने केले मुश्किल जगणे मजला\nपाहुनी मस्त अदा, फुले अंगार असा, सावरू तोल कसा\nनको छळवाद आता, झालो कुर्बान तुला\nपुरे हा बहाणा, सोड ना अबोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://ashbaby.wordpress.com/category/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-05-27T00:57:28Z", "digest": "sha1:3EAU7K4UV6OY6UNFJ7CRCAUVDMWNZ25V", "length": 8200, "nlines": 56, "source_domain": "ashbaby.wordpress.com", "title": "आरसा – अ-अनुदिनी…", "raw_content": "\nब्लॊगसमुद्रात अजुन एक थेंब……………\nआज ब-याच दिवसांनी आरश्यात डोकावले. भुरभूरीत पांढ-या केसांची, तेलकट कळाहिन चेह-याची एक पन्नाशीची वृद्धा माझ्याकडे पाहात होती. अरे देवा, माझे हे ध्यान कधी झाले आणि हे होईपर्यंत मी स्वतःकडे पाहिलेच नाही की काय आणि हे होईपर्यंत मी स्वतःकडे पाहिलेच नाही की काय काय करते काय मी दिवसभर\nखरेच काय करते मी दिवसभर रात्री झोपताना दिवसभर काय काय केले त्याची यादी केली तर दखल घेण्याजोगे असे काहीही आढळत नाही. रोजचे उठले, ऑफिसात गेले, घरी आले, जेवले नी परत झोपले हे असते. तोंडाने सतत मला मेंदी घालायचीय डोक्यात, बरेच दिवस कुकूंबर क्रिम मसाज केला नाहीय, आज खुप तेलकट वाटतेय, मुलतानी माती लावायला पाहिजे चेह-यावर, टॉयलेट फ्लश खराब झालाय, प्लंबर बघायला हवा वगैरे वगैरे बडबड चालु असते. पण ह्यातल्या किती गोष्टी मी वेळच्यावेळी, ठरवलेल्या वेळी करते रात्री झोपताना दिवसभर काय काय केले त्याची यादी केली तर दखल घेण्याजोगे असे काहीही आढळत नाही. रोजचे उठले, ऑफिसात गेले, घरी आले, जेवले नी परत झोपले हे असते. तोंडाने सतत मला मेंदी घालायचीय डोक्यात, बरेच दिवस कुकूंबर क्रिम मसाज केला नाहीय, आज खुप तेलकट वाटतेय, मुलतानी माती लावायला पाहिजे चेह-यावर, टॉयलेट फ्लश खराब झालाय, प्लंबर बघायला हवा वगैरे वगैरे बडबड चालु असते. पण ह्यातल्या किती गोष्टी मी वेळच्यावेळी, ठरवलेल्या वेळी करते केसात मेंदी घालुन दोन महिने झालेत, फ्लश खराब होऊन ६ महिने झालेत. पाण्याची टाकी वर्षभर गळतेय… एक का दोन.. अनंत कामे नी सगळी ‘आज नको, उद्या करुया….’ ह्या आश्वासनावर खोळंबलीत.\nसकाळी उठताउठताच ७ वाजतात. उठल्यावर लगेच ‘श्श्यी, किती हा उशीर उठायला, आज नको वॉकिंग, उद्या जाऊया’ हीच सुरवात. मग चहा हवाच. ऋजूता दिवेकरने सांगितलेय, सकाळची सुरवात चहाने नको, फळ खा. पण सकाळी ७ वाजता फळे खाण्यासाठी आदल्या दिवशी ती बाजारातुन आणावी लागतात. फळे फ्रिजमध्ये आपोआप लागत नाहीत मग ‘डायट उद्यापासुन, आज घेऊ चहाच. नाहीतरी पोट रिकामे ठेवायचे नाही असाची एक डायेट फंडा आहेच’ असे म्हणत चहा घ्यायचा नी करायची दिवसाची सुरवात. आणि मग सुरवातच अशी उत्तम झाल्यावर पुढचा दिवस कसा जाणार लोकहो मग ‘डायट उद्यापासुन, आज घेऊ चहाच. नाहीतरी पोट रिकामे ठेवायचे नाही असाची एक डायेट फंडा आहेच’ असे म्हणत चहा घ्यायचा नी करायची दिवसाची सुरवात. आणि मग सुरवातच अशी उत्तम झाल्यावर पुढचा दिवस कसा जाणार लोकहो तो अर्थातच त्याच्या पायाने जातो. मी सगळ्या गोष्टी ‘आज नको, उद्या….’ करत राहते. आता हा उद्या कधी येणार\nमाझ्या ह्या आळशीपणाने माझे अनंत नुकसान केलेले आहे. पण मी सुधारले मात्र नाहीय. मागच्या पानावरुन प्रकरण पुढे चालुच. कधीकधी ‘आपण आळशीपणा खुप करतो’ हा भुंगा मनाला कुरतडायला लागतो नी मग दोन दिवस काय मस्त जातात. ज्यांचे ग्रह उच्चीचे आहेत अशी सगळी कामे मला आठवतात नी मी ती धडाधड करुन टाकते. दोन दिवसातच उसने अवसान ओसरुन जाते नी परत मागच्या पानावरुन प्रकरण पुढे चालुच….\nमी प्रत्येक कामात अशी चालढकल करत राहिले तर माझ्या मुलीचे काय ती रोल मॉडेल म्हणुन माझ्याकडेच पाहणार ना ती रोल मॉडेल म्हणुन माझ्याकडेच पाहणार ना मी आजचे उद्या करायचे नी तिने मात्र सगळे वेळच्यावेळी करावे म्हणुन रागे भरायचे याला काय अर्थ\nतर मंडळी, आजचा माझा संकल्प हाच की आजपासुन आळसाला एक सणसणीत लाथ.\nआजपासुन कल करेसो आज और आज करेसो अब हाच मंत्र….\nमग बघते आरशात डोकावुन आणि कोणीतरी ब-यापैकी दिसणारी माझ्याकडे पाहात असेल अशी अपेक्षा ठेवते.\nअसेच काही बाही आरसा\nयावर आपले मत नोंदवा\nकाल कसा होता ते उद्या आठवायला मदत व्हावी म्हणुन हा खटाटोप....\nअसेच काही बाही (12)\nएक सुंदर रविवार………. (1)\nपुनःश्च हरी ओम……… (हेही परत…) (1)\nबाय बाय २०११ वेलकम २०१२…….. (1)\nहे ही दिवस जातील.. (1)\n२०१४ संपत आले…. (1)\nआठवणी.. आठवणी…. काय करावे यांचे\nबालपणीचा काळ सुखाचा……… (1)\nप्रवास आणि भटकंती (1)\nपृथ्वीवर उरलेली चांद्रभुमी – लडाख (1)\nमाझे स्वयंपाकघरातले प्रयोग (1)\nमी पाहिलेले नाटक-सिनेमा (2)\nसंगीत बया दार उघड (1)\nपुनःश्च हरी ओम……… (हेही परत…)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t13549/", "date_download": "2018-05-27T00:58:02Z", "digest": "sha1:OIIBI3BCHJTQXXHL54LTK4JSL3BAEOWE", "length": 3131, "nlines": 92, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-होईल का ?", "raw_content": "\nया जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....\nवाटतं असं वेळो वेळी,\nजावं एकांती घेऊन मुक्ती\nफिरावं तुझ्या सवे गं...\nघेऊन तुझा हात हाती \nनयनात तुझ्या सखे गं...\nवाटत प्रेमगीत तुझ ऐकावं \nऐकताच सूर तुझे ते\nहोताच चूर त्या नशेत\nयेईल प्रेम सर्वाग भरून \nवाळूत पसरुनी हात बसू\nजाईल का पाहून दोघांना\nचंद्र हा वर वर नभात \nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nप्रेमा साठी जगणे माझे \nया जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t8000/", "date_download": "2018-05-27T00:59:18Z", "digest": "sha1:XQXF63QPKBUL3FAKW4KUEPYQN6B7AQRN", "length": 5072, "nlines": 118, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-येते मला कधी कधी तुझी आठवण", "raw_content": "\nयेते मला कधी कधी तुझी आठवण\nयेते मला कधी कधी तुझी आठवण\nयेते मला कधी कधी तुझी आठवण\nजेथे आपण पहिल्याच वेळी भेटलो\nमामाच्या टपरीवरचा कटिंग चाह\nआपण जेथे पहिल्यांदाच पिला\nशांतपणे बसून बसमधून प्रवास\nदोन प्रेमविरांना बागेत सोबत बसून\nडोळे बंद करताच तुझे स्मित\nव आपल्यावर मनापसून प्रेम करत असतांनाच\nह्याचा विचार करत असतांना,\nमनात ह्या सगळ्याची जणू जमली मोठी साठवण\nयेते मला कधी कधी मनापासून तुझी आठवण\nकवी - कल्पेश देवरे\nयेते मला कधी कधी तुझी आठवण\nRe: येते मला कधी कधी तुझी आठवण\nयेते मला कधी कधी तुझी आठवण\nजेथे आपण पहिल्याच वेळी भेटलो\nमामाच्या टपरीवरचा कटिंग चाह\nआपण जेथे पहिल्यांदाच पिला\nशांतपणे बसून बसमधून प्रवास\nदोन प्रेमविरांना बागेत सोबत बसून\nडोळे बंद करताच तुझे स्मित\nव आपल्यावर मनापसून प्रेम करत असतांनाच\nह्याचा विचार करत असतांना,\nमनात ह्या सगळ्याची जणू जमली मोठी साठवण\nयेते मला कधी कधी मनापासून तुझी आठवण\nकवी - कल्पेश देवरे\nRe: येते मला कधी कधी तुझी आठवण\nRe: येते मला कधी कधी तुझी आठवण\nRe: येते मला कधी कधी तुझी आठवण\nयेते मला कधी कधी तुझी आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://deepfrommyheart.blogspot.com/", "date_download": "2018-05-27T00:53:52Z", "digest": "sha1:DMYGRO4LC3WRGOWSGMDYKGV5YM6AZKRI", "length": 18188, "nlines": 239, "source_domain": "deepfrommyheart.blogspot.com", "title": "Shabdavede Bhav Kahi.................", "raw_content": "\nआपल्याच मृत्यूला ओळखण्याचे भाग्य फार थोडया जणांना लाभतं.\nपण तुमच्या डोळयात हे काय तरळतयं मि. गांधी\n कमाल आहे तुमची मि.गांधी\nमरतानाही वकीलपण जात नाही तुमचं.\nहो, पण असू दे.\nमलाही तुम्हाला ते सांगायलाच हवं.....कारण\nअसेच प्रश्न घेवून गेलात निरुत्तर तर...\nएखादं पिशाच्च बनून पुन्हा याल\nआणि बसाल पुन्हा इथल्या\nजीवनाचं रांगडं वास्तव पचवू न शकणारी, ही भित्री मने,\nपुन्हा करतील तुमचाच जयजयकार\nनो नो नो मि. गांधी....\nहे सगळं आता थांबवायलाच हवं....त्यासाठीच...\nत्यासाठीच..तुमच्या डोळ्यातील ही प्रश्नचिन्हे मावळायला हवीत...कारण\nकारण काय आहे मि. गांधी, तुमच्या त्या प्रश्नचिन्हांमध्ये विष आहे\nम्हणून मि. गांधी तुम्हाला गेलचं पाहिजे.... नि:शंक\nकरुणेच्या , प्रेमाच्या धाग्यातून ,\nकसला प्रयत्न करताय गांधी तुम्ही....\nआणि ही करुणेची महतीही तुम्ही सांगताय कुणाला\nअहो, इथून तर बुध्दही हद्दपार केलाय आम्ही\nव्यवस्था कधीही करुणेतून निर्माण होत नाही....सत्तेतून होते\nतुम्हाला हे सत्य कधीच कळले नाही मि. गांधी.\nया केवढ्या मोठ्या असत्यावर प्रयोग चालू होता तुमचा\nमि. गांधी हाच होता तुमचा खरा गुन्हा\nआणखी एक मि. गांधी, हे तुम्हीच म्हणायचा ना की\nजग बदलण्याचा प्रयत्न करू नका म्हणून...\nआणि तुम्हीच करत राहीलात प्रयत्न....छाती फुटेस्तोवर\nकाय तर म्हणे....एका वर्षात स्वराज्य आणि\nएका जन्मात रामरा़ज्य स्थापन करण्यासाठी\nपण तुमच्या या अशक्य स्वप्नांना,\nआम्ही भुललो नाही मि. गांधी.\nपुरतं जोखलं आहे तुम्हाला आम्ही.\nआत्मबलावर आधारीत श्रेष्ठ समाजाच्या निर्मितीची\nतुम्ही तर आमच्याच जीवावर उठलात\nवंशश्रेष्ठत्वाचा, वर्णश्रेष्ठत्वाचा, अस्तित्वाचा अहंकार\nहाच तर आमच्या जीवनाचा आधार\nतो आधारच काढून घेण्याचा तुमचा कावेबाजपणा\nवेळीच ओळखला आम्ही मि. गांधी\nआणि अस्तित्वाचाच प्रश्न आल्यावर\nडार्विन काय सांगून गेला ठाऊक आहे ना तुम्हाला\nमग तुम्हीच ओळखा मि. गांधी\nतुमच्या सारख्या दुबळ्या शरीराच्या जर्जर म्हातार्‍याने\nम्हणून तुमचा मृत्यू हा काही अधर्म वा खून नाही मि. गांधी\nनिसर्गाच्या नियमाप्रमाणे आम्ही आहोत बांधील\nआमच्या आतील....अस्तित्वाच्या....आदिम भीतीला...आणि पाशवी नीतीला\nजगण्याचा आमचा हक्क अबाधित राहण्यासाठी\nतुमचा मृत्यू निश्चित आहे मि. गांधी.\nमला पटवून देण्याचा कोणताच प्रयत्न करू नका\nमी कानावरती घट्ट स्कार्फ बांधून आलो आहे\nतुमचे ते भुलविणारे शब्द ऐकायचे नाहीत मला\nमाझा निर्णय पूर्ण झालाय...\nहे पहा, हे पहा मि. गांधी,\nमी वाकलोय क्षणभर तुमच्या पायावर...नमस्कारासाठी\nही माझी कृती केवळ माझ्या त्या अज्ञानापोटी\nजग तरीही तुम्हाला का मानतं हे मला कधीच कळलं नाही म्हणून\nआणि या पहा माझ्या हातातील पिस्तुलातून.....\nसुटतील आता गोळ्या....तुमची वृध्द छाती भेदण्यासाठी.\nएक सूचना आहे मि. गांधी\nफक्त मरताना थोड्या मोठ्या आवाजात म्हणा\nतुमचे ते ....हे राम की राम राम \nमि. गांधी, मि. गांधी,\nआणखी एक शेवटचा सल्ला ऐकून जा...निर्वाणीचा\nपरमेश्वराशी तुमची जर जराही जवळीक असेल ना ...तर\nतर मग मागा त्याच्याजवळ मुक्ति तुमच्यासाठी.\nपुन्हा याच भूमिवर येण्याची चूक करू नका.\nआमच्याच माणूसपणावर शंका घेणारे,\nप्रश्न नको आहेत आम्हाला....मि.गांधी\nहजारो वर्षांचं मानवी जीवनाचं प्राक्तन....इतिहास बनून\nययातीच्या अमीट वासनेची..... अंतिम विफलता.....थडग्यात ओघळ्णारी...\nविचार, वासनांचं विराट जग....कल्पनांनी सजलेलं...पण\nमाझ्यावरच लादलेली मी...जीवनाची फसवी माया\nजगण्याच्या अखंड कोलाहलातून जेव्हा होतो मी क्षणभर अलिप्त\nअन पोहचतो स्वतःपाशी, तेव्हा पाहतो\nजीवनाने चालविलेली क्रूर विटंबना माझीच अन\nजगण्याच्या अट्टाहासातून मी स्वतःच रचलेला ...माझा मृत्यू\nजो कंठरवाने मला सांगतो\n\"मी\" जगतो तेव्हा मी खरंतरं मरत असतो\nम्हणून अस्तित्वाच्या समग्रतेसह.....पुन्हा नव्याने जगण्यासाठी...\nमाझ्या इच्छा, आकांक्षा,वासना व आशेचा.....कारण\nजीवनाशी जुडण्याचा अन्य कोणताच मार्ग नाही.\nअनंत जीवनांच्या अनुभवांच ...प्राचिन शहाणपण..तेव्हा\nअनाहताच्या ठाम स्वरातून..माझ्या मनात कुजबुजतं\n\"मी\" मरतो तेव्हाच मी खरा जगत असतो\nअन मी राधा ना उरले\n ती कृष्णव्रणांची खूण ॥\n मी माझे मीपण हरले\nतो कृष्ण कृष्ण ना उरला अन मी राधा ना उरले॥\nकाय होते सांगू तुम्हाला\nजेव्हा ढळते ... जगण्यावर निष्ठा\nअन मरणही वाटे परके तेव्हा...\nजगणेच.. जेव्हा होते ......धूसर\nजगण्याची मी सगळी आस\nमी माझी निर्मम नजर....तेव्हा\nतेव्हा...... ती गर्भार रात्र..\nमी संध्येच्या काठावर अन\n......... मन हे कातर\nएवढ्या सहजपणे निष्कर्षांवर का पोहचतो आपण्\nसत्य इतकं स्वस्त का ठरवितो आपण \nजगाचा निवाडा करण्याची जेव्हा करतो भाषा आपण, मित्रा\nतेव्हाच हरविलेली असते आपण जगावर प्रेम करण्याची क्षमता.\nअन प्रेमाशिवाय माणूसच नव्हे तर जगही समजत नाही आपल्याला\nस्वतःच्या क्षुद्र अहंकारापेक्षाही जग खूप मोठं आहे..... राजा\nपण.....समर्पणाच्या क्षमतेशिवाय हे भान येणं खूप अवघड आहे.\nम्हणून तुला सांगतो मित्रा की\nअस्तित्वाच्या व्यापकतेत.... स्वतःच्या संवेदनांना\nइतकं कुरवळणं बरं नव्हे.\nअहंकार वेगळं करतो आपल्याला समष्टीपासून\nअन आपण बसतो त्याला कुरवाळीत\nतुझ्या माझ्या कल्पनेपेक्षाही खूप\nनिरपेक्ष असतं जीवन, दोस्त\nम्हणून पूर्वग्रहांच्या द्रुष्टीने जग समजत नाही\nआपणच जगण्याला पारखे होतो.\nजाणीवेच्या विश्वातील हे फक्त चार क्षण आपल्या हातात आहेत, मित्रा\n तू येईपर्यंत युगान्तापर्यंत वाट बघण्याची..\nमी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो आहे\nकिती आले आणि टिचकी मारुनी गेले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://iasmission.com/pages/upkram.php", "date_download": "2018-05-27T01:06:56Z", "digest": "sha1:WWNC2WN6V76GUZZIPDO5QEFNI2NGZIFZ", "length": 1415, "nlines": 21, "source_domain": "iasmission.com", "title": "IAS MISSION, Amravati, Maharashtra", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा निवासी संस्कार शिबीर, दरवर्षी १० मे ते १६ मे\nराज्यस्तरीय निवासी स्पर्धा परीक्षा संस्कार शिबीर, दरवर्षी १० मे ते १६ मे\nसंत गाडगेबाबा करियर व्याख्यानमाला १४ दिसेंबर ते २० दिसेंबर\nस्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन\nअकरावी-बारावी व पदवीच्या विद्यार्थांकारिता UPSC/MPSC फौनडेशन कोर्स\nविनामुल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा\nतिसर्या वर्गापासून IAS चे प्रशिक्षण\nस्पर्धा परीक्षा ग्रंथालय व अभ्यासिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2009/12/blog-post_24.html", "date_download": "2018-05-27T01:25:32Z", "digest": "sha1:YEU7V4LC2R6OHZDVBNOLTYOZDKXV5KJA", "length": 8916, "nlines": 152, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: दार उघडा दार......", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nसगळ्यांना नाताळच्या पूर्वसंध्येच्या अनेक शुभेच्छा आपणा सर्वांसाठी सांताक्लॊज पोतडीभरून सुख घेऊन आलाय...... आत्मविश्वास, विद्या, चांगुलपणा, मेहनतीची प्रवृत्ती व हिम्मत, कष्टाची तयारी, आनंदी वृत्ती, उत्तम आरोग्य, थोरामोठ्यांचे आशीर्वाद व प्रेम सगळे कसे ठासून भरलेय त्याच्या थैलीत. उघडताय ना दार\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 8:07 AM\nनाताळ आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nहो हो हो.. मेरी क्रिसमस\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nसाखळीतली माझी कडी.........टॅगले म्या....\nनिक्कीजी त्वाडा जवाब नही.......\nदाद द्यायलाच हवी असे........\nकळविण्यास अतिशय आनंद होत आहे.....\nतो, ती आणि कुत्तरडे......\nत्यांना ऐकू गेलेच नाही...\nभेंडी मसाला ( भेंडी फ्राय )\nमराठी माणसाला धंदा करता येतो का\nही कीड कधीतरी मरेल का\nजो वादा किया वो निभाना पडेगा.....\nडाळ ढोकळी - वरणफळे.\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t14813/", "date_download": "2018-05-27T00:57:10Z", "digest": "sha1:7BB2JWLGOPVTYDP2TKYV5SRSIADRMRBQ", "length": 3495, "nlines": 97, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-आली आली चैत्रगौर", "raw_content": "\nकुहू कुहू चा गजर\nआली आली चैत्रगौर .....\nगौरी आली ग माहेरा\nआली आली चैत्रगौर ......\nआली आली चैत्रगौर .....\nआली आली चैत्रगौर .....\nचूडा हिरवा ग भरा\nनाकी तो चमकी हिरा\nआली आली चैत्रगौर .....\nआली आली चैत्रगौर .....\nलावा, ओटी तिची भरा\nआली आली चैत्रगौर .....\nआता कर पाठवण .......\nRe: आली आली चैत्रगौर\nसखी धरती ग फेर\nRe: आली आली चैत्रगौर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/congresss-unfortunate-current-vidarbha/amp/", "date_download": "2018-05-27T01:33:45Z", "digest": "sha1:6FWD2XFY5THOH4JQ5AKFKYM3Y7EULOE4", "length": 10177, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Congress's unfortunate current in Vidarbha | विदर्भातील काँग्रेसचे दुर्दैवी वर्तमान | Lokmat.com", "raw_content": "\nविदर्भातील काँग्रेसचे दुर्दैवी वर्तमान\nगुजरात पाठोपाठ राजस्थानातील पोटनिवडणुकीत काँग्रेसने मिळविलेले नेत्रदीपक यश सत्तांध भाजपा नेत्यांना जमिनीवर आणणारे आहे.\nगुजरात पाठोपाठ राजस्थानातील पोटनिवडणुकीत काँग्रेसने मिळविलेले नेत्रदीपक यश सत्तांध भाजपा नेत्यांना जमिनीवर आणणारे आहे. लहरीपणातून घेतलेले निर्णय जनतेवर लादता येत नाहीत, ती कधीतरी तीव्रतेने व्यक्त होत असते, हा धोक्याचा इशारा मतदारांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे. भविष्यात काँग्रेसचे ‘अच्छे दिन’ येणार असे संकेत दिसत असताना विदर्भातील काँग्रेस नेते मात्र एकमेकांशी भांडण्यात गर्क आहेत. पक्षहितापेक्षा या नेत्यांचा वैयक्तिक अहंकार वरचढ ठरत असल्याने या हाणामाºयांना अंत नाहीच. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांना पक्षाने दिलेली नोटीस काँग्रेसला कृतघ्न झालेल्या नेत्यांचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. याबाबतीत पक्षश्रेष्ठी खरंच गंभीर असतील तर असे अनेक चतुर्वेदी प्रत्येक जिल्ह्यात जागोजागी सापडतील. काँग्रेसने या नेत्यांना काय दिले नाही शिक्षणसंस्था, साखर कारखाने, सात पिढ्यांची सोय होईल एवढे भरभरून दान पक्षाने त्यांच्या पदरात टाकले. कार्यकर्त्यांच्या तोंडातील घास हिसकावून या नेत्यांच्या मुलांनी लायकी नसताना मोक्याची पदे भोगली. नागपुरातील प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विस्तीर्ण परिसर बघितल्यानंतर चतुर्वेदींच्या लाभार्थीपणाची स्क्वेअरफूटनिहाय खात्री पटते. आपण काल कुठे होतो, आज काय आहोत शिक्षणसंस्था, साखर कारखाने, सात पिढ्यांची सोय होईल एवढे भरभरून दान पक्षाने त्यांच्या पदरात टाकले. कार्यकर्त्यांच्या तोंडातील घास हिसकावून या नेत्यांच्या मुलांनी लायकी नसताना मोक्याची पदे भोगली. नागपुरातील प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विस्तीर्ण परिसर बघितल्यानंतर चतुर्वेदींच्या लाभार्थीपणाची स्क्वेअरफूटनिहाय खात्री पटते. आपण काल कुठे होतो, आज काय आहोत हा एकच प्रश्न नितीन राऊत, अनिस अहमद, वसंत पुरके या माजी मंत्र्यांनी स्वत:ला विचारला तर पक्षाबद्दल कृतज्ञ भाव त्यांच्या मनात दाटून येतील. वडिलांच्या पुण्याईवर अजूनही जगत असलेल्या गेव्ह आवारी या माजी खासदाराच्या सोज्वळ चेहºयामागील कुरापतींना पक्षनिष्ठा म्हणायची का हा एकच प्रश्न नितीन राऊत, अनिस अहमद, वसंत पुरके या माजी मंत्र्यांनी स्वत:ला विचारला तर पक्षाबद्दल कृतज्ञ भाव त्यांच्या मनात दाटून येतील. वडिलांच्या पुण्याईवर अजूनही जगत असलेल्या गेव्ह आवारी या माजी खासदाराच्या सोज्वळ चेहºयामागील कुरापतींना पक्षनिष्ठा म्हणायची का हा प्रश्नही कधीतरी विचारायलाच हवा. चंद्रपुरात नरेश पुगलिया-विजय वडेट्टीवार यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यांच्यातील वादाचे कारण काय तर पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहण कुणी करावे हा प्रश्नही कधीतरी विचारायलाच हवा. चंद्रपुरात नरेश पुगलिया-विजय वडेट्टीवार यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यांच्यातील वादाचे कारण काय तर पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहण कुणी करावे तिथे हंसराज अहीर आजारपणातून बरे झालेल्या सुधीर मुनगंटीवारांना घेण्यासाठी विमानतळावर जातात आणि इकडे पुगलिया-वडेट्टीवार एकमेकांचे कपडे फाडतात. भंडाºयात नाना पटोलेंच्या काँग्रेस प्रवेशाने खुद्द राहुल गांधी हर्षून गेले. पण, पटोले काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आलेत की वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी तिथे हंसराज अहीर आजारपणातून बरे झालेल्या सुधीर मुनगंटीवारांना घेण्यासाठी विमानतळावर जातात आणि इकडे पुगलिया-वडेट्टीवार एकमेकांचे कपडे फाडतात. भंडाºयात नाना पटोलेंच्या काँग्रेस प्रवेशाने खुद्द राहुल गांधी हर्षून गेले. पण, पटोले काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आलेत की वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात खदखदत असलेल्या प्रश्नाचे उत्तर राहुल गांधींकडेही नाही. गंमत म्हणजे, भंडाºयाच्या पोटनिवडणुकीत राकाँचा उमेदवार उभा राहील आणि कालपर्यंत ज्यांची सावलीही सहन होत नव्हती त्या प्रफुल्ल पटेलांसोबत याच पटोलेंना प्रचार करावा लागेल. ही अपरिहार्यता की अगतिकता या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात खदखदत असलेल्या प्रश्नाचे उत्तर राहुल गांधींकडेही नाही. गंमत म्हणजे, भंडाºयाच्या पोटनिवडणुकीत राकाँचा उमेदवार उभा राहील आणि कालपर्यंत ज्यांची सावलीही सहन होत नव्हती त्या प्रफुल्ल पटेलांसोबत याच पटोलेंना प्रचार करावा लागेल. ही अपरिहार्यता की अगतिकता ज्या गांधीजींच्या संचितावर आजवर भरण-पोषण होत आले त्या काँग्रेसचे नेते या महात्म्याच्या जयंती-पुण्यतिथीलाही एकत्र येत नाहीत, याची लाज आता दिल्लीश्वरांनाही वाटेनाशी झाली आहे. ‘राष्ट्रपतींचा मुलगा’ असे एवढेच कर्र्तृत्व असलेल्या रावसाहेब शेखावतांसाठी सुनील देशमुखांसारखा हिरा या पक्षाने कधीचाच गमावला आहे. सात वेळा खासदार राहून चुकलेल्या विलास मुत्तेमवारांचा पूर्ण दिवस गडकरींना शिव्या देण्यातच सत्कारणी लागतो आणि शिवाजीराव मोघेंना साहित्यिकांच्या ‘पिण्या’चीच अधिक चिंता असते. थोडक्यात काय तर विदर्भातील काँग्रेस नेते बेदरकार आणि वैफल्यग्रस्त झाले आहेत. नेमके कष्टावे कुणासाठी आणि लढावे कुणाविरुद्ध ज्या गांधीजींच्या संचितावर आजवर भरण-पोषण होत आले त्या काँग्रेसचे नेते या महात्म्याच्या जयंती-पुण्यतिथीलाही एकत्र येत नाहीत, याची लाज आता दिल्लीश्वरांनाही वाटेनाशी झाली आहे. ‘राष्ट्रपतींचा मुलगा’ असे एवढेच कर्र्तृत्व असलेल्या रावसाहेब शेखावतांसाठी सुनील देशमुखांसारखा हिरा या पक्षाने कधीचाच गमावला आहे. सात वेळा खासदार राहून चुकलेल्या विलास मुत्तेमवारांचा पूर्ण दिवस गडकरींना शिव्या देण्यातच सत्कारणी लागतो आणि शिवाजीराव मोघेंना साहित्यिकांच्या ‘पिण्या’चीच अधिक चिंता असते. थोडक्यात काय तर विदर्भातील काँग्रेस नेते बेदरकार आणि वैफल्यग्रस्त झाले आहेत. नेमके कष्टावे कुणासाठी आणि लढावे कुणाविरुद्ध निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनातील ही तगमग एकेकाळी वैभवसंपन्न असलेल्या विदर्भातील काँग्रेसचे दुर्दैवी वर्तमान आहे. - गजानन जानभोर ँ्नंल्लंल्ल.्नंल्लुँङ्म१@’ङ्म‘ें३.ूङ्मे\nकेंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी\nभाजपला चिंतन करायला लावणारा निकाल\nसांगलीत कॉँग्रेसचा मूक मोर्चा, निदर्शने : केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध\nमोदी सरकारची ४ वर्षे विश्वासघाताची\nमित्रों... ‘मेरे पास पैसा है’\nखरंय...पीयूष गोयल म्हणजे बंधू भरत...\nया एकोप्याला नेताही हवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/strange-toss-in-4th-odi/", "date_download": "2018-05-27T01:26:27Z", "digest": "sha1:INNRJOCVEVA5KJDT3IEXDRWKWB27FFUP", "length": 5020, "nlines": 81, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा: आज नाणेफेकी दरम्यान हा अजब किस्सा घडला ! - Maha Sports", "raw_content": "\nपहा: आज नाणेफेकी दरम्यान हा अजब किस्सा घडला \nपहा: आज नाणेफेकी दरम्यान हा अजब किस्सा घडला \n येथील चिन्नस्वामी मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील चौथ्या वनडे सामना आज खेळला जात आहे. भारताने या मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकून मालिका आधीच खिशात घातली आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील दुसरा नाणेफेक जिंकला आहे तो ही एकदम वेगळ्या प्रकारे.\nचिन्नस्वामीच्या मैदानावर नाणेफेकासाठी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ, त्यांच्याबरोबर समालोचक संजय मांजरेकर आणि सामना अधिकारी जेफ क्रो उभे होते. विराटने नाणे हवेत उडवले आणि स्मिथने हेड्स मागितले, विराटने उडवलेले नाणे बरोबर येऊन जमिनीवर बसले.\nयावेळी हे नाणे जमिनीवर न घरंगळता सरळ हवेतून येऊन हेडच्या बाजूने स्थिरावले.\nसमालोचक मांजरेकर, स्मिथ आणि विराट सर्वच आश्चर्यने हसू लागले. समालोचक मांजरेकर म्हणाले “मी या आधी असा नाणेफेक कधीच बघितला नाही, नाणेफेक हवेत उडाल्यावर थेट येऊन खाली बसला.”\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/12/blog-post_19.html", "date_download": "2018-05-27T01:26:51Z", "digest": "sha1:2E3MXT376XUC244HCF2M5TRIKG6BSXDJ", "length": 42677, "nlines": 289, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: कुपनपुस्तिका, मुले... काल आणि आज...", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nकुपनपुस्तिका, मुले... काल आणि आज...\nरविवारची संध्याकाळ कलत आलेली. बिल्डिंगच्या चौकात खेळणारी लहान मुले आता लवकरच आईच्या-बाबाच्या हाका येतीलच या होर्‍याने अजूनच जोर चढून ओरडाआरडा करत पकडापकडी खेळत होती. खिडकीत उभे राहून मी गुंगून त्यांचा खेळ पाहत होते. नकळत त्या मुलांच्यात ओरडत इकडून तिकडे पळणारा, खदखदून हसणारा शोमू मला दिसत होता. मी वर उभी आहे हे लक्षात येताच पळतापळता मान वर करत माझ्याकडे पाहून हात हालवून पुन्हा खेळात रममाण होणारा, क्रिकेट खेळताना स्वत: एकाच जागी उभा राहून ओरडून ओरडून मित्रांना धावडवणारा, तळातल्या आजींकडे जाऊन हक्काने पाणी व गोळ्या मागणारा.... कालचक्र मनाने भराभर उलटे फिरवायला सुरवात केलेली. तेवढ्यात बेल वाजली. तंद्री भंगली. खाली पाहिले तर खेळून दमलेली मुले- मुली बेंचवर, पायर्‍यापायर्‍यांवर कोंडाळे करून बसून गप्पा मारू लागलेली. कोण बरं आलंय असे म्हणतच मी दार उघडले तर एक दहाअकरा वर्षांची मुलगी चेहर्‍यावर गोड हसू व हातात एक वही घेऊन उभी.\n तुला यशदा हवी आहे का चुकून माझी बेल दाबलीस का चुकून माझी बेल दाबलीस का\n\" नाही नाही. काकू, यश आणि मी बरोबरच वरती आलो. मी ना तुमच्याकडेच आलेय. \"\n\" नाव काय गं तुझे कोणाची तू \" मी तिला ओळखलेच नव्हते. गेली अकरा वर्षे मी सलग तिथे राहत नसल्याने बरेच नवीन चेहरे मला प्रत्येकवेळी दिसतच.\nतिने तिचे नाव सांगितले. थोडे बोलून हातातली वही पुढे करून म्हणाली, \" काकू, आमच्या शाळेतून ना अंधमुलांना मदत यासाठी डोनेशन जमा करायला सांगितलेय. जो जास्त डोनेशन जमवेल त्याला सर्टिफिकेट व दोन पुस्तके बक्षीस मिळणार आहेत. तुम्ही मदत कराल\n\" हो तर. दे बरं तुझी वही इकडे. \" असे म्हणत मी तिच्याकडून वही घेतली. एका पानावर नीटपणे भाग पाडून सुवाच्य अक्षरात सुरवात केलेली होती. मी एक एक नाव वाचत होते. त्यापुढे दिलेले डोनेशनही वाचत होते. ५०/ १०० याशिवाय आकडे दिसतच नव्हते. क्वचित २५ चा आकडा दिसत होता. जवळ जवळ ३४-३५ नावे होती. तिच्याजवळच्या पर्समध्ये खूप पैसे जमलेले दिसत होते. माझे नाव लिहून पैसे तिच्या हातात ठेवले. ती खूश झाली. पैसे मोजून घेऊन तिने पर्समध्ये ठेवले व मला थँक्स म्हणून ती दोन पायर्‍या उतरली.\nन राहवून मी तिला म्हटले, \" सांभाळून जा गं. बरेच पैसे जमलेत बरं का तुझ्याकडे. सरळ घरीच जा आता. का येऊ तुला तुझ्या बिल्डिंगपाशी सोडायला. \"\n\" नको काकू. मी जाईन नीट. \" असे म्हणून उड्या मारतच ती खाली उतरली.\nखिडकीतून तिला जाताना पाहत होते.... मन नकळत पुन्हा मागे गेले. माध्यमिक शाळेत नुकतेच पाऊल ठेवलेले. उगाचच कुठेतरी आपण मोठे झालोतची भावना. तिसरीतल्या भावाला बोटाशी धरून बसने एकटीनेच जाण्याची जबाबदारी. तसं पाहू गेल्या चौथी व पाचवीत फारसे काहीच बदललेले नसते. पण बालमनाचे गणित वेगळेच.\nआमच्या लाडक्या देसाईबाई वह्यांचा भारा एका हाताने लीलया सांभाळत वर्गात शिरल्या. ती अशी वर्षे होती जीवनातील की, ' बाई - सर' ही दैवतं होती. त्यांच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य. कित्येकदा मी आईलाही म्हणे, \" हॆं, काय गं तुला इतकेही कसे माहीत नाही. आमच्या देसाईबाईनां या जगात घडणारी प्रत्येक गोष्ट खडानखडा माहीत असते. \" आई गालातल्या गालात हसे व म्हणे, \" खरंच की. तुझ्या देसाईबाईंनी सांगितले की सूर्य उत्तरेला उगवतो तर तुम्ही मुले त्यालाही होच म्हणाल. \" असे काहीच्याकाही आई बोलली ना की मला फार राग येई. नाकाचा शेंडा लाललाल होऊन जाई. \" हो, हो. म्हणेनच जा मी. आणि बरं का, सूर्य उत्तरेलाच उगवलेला असेल बघ त्यादिवशी. \" देसाईबाईंविषयी काहीही ऐकून घेण्याची माझी बिलकुल तयारीच नसे.\nबाईंनी टेबलावर वह्यांचा भारा ठेवला. बाईंना कधीही, \" अरे आता शांत बसा. लक्ष द्या इकडे... \" वगैरे प्रकार करावेच लागत नसत. आम्ही सगळी मुले त्यांच्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाने भारावून जात असू. डोळे, कान,चित्त सारे एकवटलेले. बाईंनी बोलायला सुरवात केली, \" दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आपण तलासरीच्या आश्रमासाठी पैसे गोळा करणार आहोत बरं का. तुमचे तर हे पहिलेच वर्ष आहे. आता तुम्ही थोडेसे मोठे झाला आहात. तेव्हां थोडं जबाबदारीने - समंजसपणे वागायला शिकणार ना \" सगळ्यांचे एका सुरातले, \" हो.. \" \" छान. मग आता ही मी कुपनांची पुस्तके आणलीत. प्रत्येकाने यातली दोन,तीन किंवा चार पुस्तके घ्या. जो जास्तीत जास्त कुपने खपवेल त्याला 'श्यामची आई' पुस्तक बक्षीस म्हणून दिले जाईल. आई बाबांना छळायचे नाही हं का मात्र. \" सगळी मुले बाईंच्या भोवती जमली. त्यात मी ही होतेच. उत्साहाने चार कुपन पुस्तिका मी मागून घेतल्या. दहा-वीस-पंचवीस व एक रुपयाचे. तीन इंच बाय दोन इंच अशी छोटीशी पातळ कागदाची, गडद गुलाबी रंगाची कुपन पुस्तिका होती एका रुपयाची. पंचविसाचा रंग फिकट निळा, विसाचा फिकट हिरवा व दहा पैशाचे लिंबूटिंबू.\nसंध्याकाळी उत्साहाने चिवचिवत आईला पुस्तके दाखवली आणि मागोमाग कोणाकडून किती किती पैसे मी मिळवून आणेनची यादीही तिला ऐकवली. आईने शांतपणे सारे ऐकून घेऊन हातात एक छोटीशी पर्स देऊन गाल कुरवाळून जा म्हणाली. आमच्या चाळीत घाटीमामांच्या दोन खोल्या होत्या. त्यातली एक तर आमच्या शेजारीच होती. माझ्या मनाने कधीचाच हिशोबही करून टाकलेला. वीस व पंचवीस चे पुस्तक तर आजच संपून जाईल ही खात्रीच होती मुळी. माझे नेहमीच लाड करणारे काका-मामा-मावश्या, मी नुसते पुस्तक पुढे करायचा अवकाश लगेच ते कुपन फाडतील आणि माझ्या पर्समध्ये नाणी येऊन विसावतील. पण कसचे काय. भरवशाच्या म्हशीला टोणगा तशातलीच गत झालेली. बालमनाला व्यवहारी गणित कुठले उमगायला. दोन तास फिरून फक्त तीनच कुपने फाडली गेली तीही दहा पैशाची. हिरमुसली होऊन दमून मी घरी आले. माझा चेहरा व डोळ्यातले पाणी पाहून आई काय झालेय ते समजून गेली. \" अगं, दोन आठवडे आहेत अजून कुपने खपवायला. खपतील गं. लगेच डोळ्यात पाणी कशाला... \" तिने समजूत काढली पण ती मनोमन जाणून होती, लेकीचे मन दुखणारच आहे.\nपुढचे सारे दिवस शाळेतून आल्याआल्या मी मोहिमेवर पळे. रोज हिरमुसली होऊन परते. स्वप्नातही फक्त फेर धरून नाचणारी कुपने, चल पळ, असे उगाच खर्चायला पैसे कोणाकडे आहेत ’ असे म्हणत तोंड फिरवणारे काका किंवा कधीकधी मी एकटीनेच फक्त सगळी कुपने खपवल्यामुळे सगळ्या वर्गासमोर शाबासकी देणार्‍या देसाईबाई व असूयेने पाहणारी मुले इतकेच येत होते. दोन आठवडे कितीतरी उंबरे झिजवूनही दहा पैशाचे पूर्ण पुस्तक व विसाची तीन/पंचवीस चे फक्त एक कुपन मी खपवू शकले. सोमवार उजाडला. आज पुस्तके व मिळालेले पैसे परत करायचे होते. एक रुपयाचे एकही कुपन न खपल्याने व इतकुसे पैसे बाईंना द्यायचे.... मला रडूच कोसळले. तसे आईने हळूच एक रुपयाचे एक कुपन फाडले व पर्समध्ये रुपया ठेवला. इतका आनंद झाला मला. आईला मिठी मारून मी शाळेत गेले. बक्षीस मला मिळणे शक्य नव्हतेच. पुढे दरवर्षी हे कुपन प्रकरण माझा असाच जीव काढत राहिले. कित्येक वर्ष माझ्या स्वप्नांचा ताबा घेऊन माझा छळवादही केला त्यांनी. शोमू शाळेत गेल्यावर पुन्हा एकदा या कुपनांनी घरात प्रवेश केला. पण पोरगं मात्र याबाबतीत नशीबवान. गोडबोल्या लीलया पैसे जमवी. त्याचा तो खुशीने फुललेला चेहरा पाहून मी माझी ती भयावह स्वप्ने विसरून गेले. जणू त्याच्या रूपात मीच पर्स भरभरून पैसे गोळा करत होते.\nआज तिच्या पर्समधले अडीच तीन हजार पाहून मी पुन्हा एकदा कुपनांचा मेळ घालू लागलेली. कुठे ती दहा पैशाची कुपने आणि कुठे हे शंभर रुपये.... माणसांची दानत वाढली आहे की मिळणारा पैसा का दोन्हीही.... का मनोवृत्ती बदलली आहे का दोन्हीही.... का मनोवृत्ती बदलली आहे यादीतली इतर नावे व त्यासमोरचे पैसे वाचून नाईलाज होतोय का अहमिका.... का पैशाचीच किंमत कमी झाली आहे यादीतली इतर नावे व त्यासमोरचे पैसे वाचून नाईलाज होतोय का अहमिका.... का पैशाचीच किंमत कमी झाली आहे जे काय असेल ते असो पण आजच्या मुलांना निदान दुष्ट स्वप्ने तरी पडत नसावीत....\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 9:55 PM\nश्री ताइ..शाळेचे दिवस आठवले...मस्त लिहल आहेस.\nआम्हालापण सांगितलेलं असं करायला. पण आम्हाला बक्षिसाबद्दल काही बोलले नव्हते. तरी मला पहिलं बक्षिस मिळालेलं. ३०० रुपयांच्यावर काही रक्कम जमावली होती. मज्जा... :D\nकदाचित मुलांना 'न दुखावणे' हा भाग असू शकतो, मुले जास्त बोल्ड झाली आहेत पूर्वीपेक्षा (अस प्रत्येकच पिढीला वाटत हा भाग वेगळा) , किंवा खरच सामाजिक जाणीव वाढली असेल, किंवा पन्नास रुपयांची किंमतही कमी झाली असेल .. माहिती नाही बदल कशामुळे झाला तो\nतायडे अगं अगदी अगदी असेच विचार मनात येत असले तरी ईतके व्यवस्थित कधीच मांडता आले नसते मला...\nमनातलं लिहीलस बघ... अगं परवच एक मुलगा इथेही असाच कुपन घेऊन आला होता, त्याला ५००बैझे द्ययचे की १ रियाल असा माझा आणि अमितचा वाद झाला, माझ्या मते ५०० बैझे म्हणजे जवळपास ६० रुपये असा हिशोब आणि अमितचे मत अश्या कामाला पैसे देताना हिशोब कसला करतेस वगैरे...\nपण नंतरच्या गप्पांमधे असेच आपल्या लहानपणीच्या १रुपये, २रुपये मिळायचे त्याची आठवण झाली होती :)\nमाझीही आई अशीच सगळ्यात शेवटी एक जरा मोठी रक्कम द्यायची आणि मग मला खूप आनंद व्हायचा\nमस्त झालयं पोस्ट... शेवटचा पॅरा मस्तच...\nआम्हाला ते घरकमाई का काय ते असायचे.. मग कोणाकोणाच्या घरी जाऊन छोटी-मोठी कामे करून ५-१० रुपये मिळवायचे... :) मज्जा यायची..\nसहीच रे सौरभ. एकदम कॊलर टाईट... मज्जा. :)\nमुले जास्त बोल्ड झाली आहेतच. :) त्याचबरोबरीने पटकन पैसे काढून दिले जातात... मग ते सहजी शक्य आहे म्हणूनही असेल आणि सामाजिक कर्तव्य म्हणूनही असेल... गोळाबेरीज उत्तम होतेयं हेच खरं.\nतन्वी खूप खूप धन्यू. :)\nअमितचे म्हणणे बरोबर असले तरीही बरेचदा ना लागोपाठ डोनेशनसठी मुले येत राहतात. कोणाला हिरमुसले पाठवणे शक्यच नसते. पण सारखे तरी किती पैसे देत राहणार... हे कारण त्यावेळी प्रकर्षाने असू शकेल. शिवाय आवकही अत्यंत मर्यादित होती ना.\nयस्स... घरकमाई हे ही एक मस्त प्रकरण होते. अर्थात तेही पैसे शाळेतच द्यावे लागत पण तरीसुध्दा मज्जा येई. शिवाय ना खाऊही मिळे बहुदा त्याबरोबर. :) रोहन तुम्हालाही शाळेतच द्यावे लागत की... \nशाळेमध्ये आम्हाला सुद्धा हा उपक्रम करायला सांगितला होता.\n५ -१० रुपये देणे म्हणजे देणे असा वाटत नाही आजकाल.....म्हणजेच रुपयाची किंमत कमी झाली आहे असा म्हणायला हरकत नाही.\nखुपच छान झालीये पोस्ट. विचार साखळी सुंदर मांडली आहेस. सुरुवातीला रम्य त्या बालपणाच्या आठवणी आणि शेवटी अपरिहार्य वास्तव.. मस्तच..\n>> अगदी असेच विचार मनात येत असले तरी ईतके व्यवस्थित कधीच मांडता आले नसते मला...\nखरे आहे. पंचवीस पैशापर्यंतची नाणी तर इतिहासजमाच झालीत. तिच्या यादीत पंचवीस रुपये ही तुरळकच दिसून आले.\n शाळेतले दिवस आठवले गं ताई आम्हाला दरवर्षी ते भारतिय सैन्य निधीसाठी १ रु, वाले चिकटणारे छोटे झंडे खपवायला लागायचे. खपले नाही की खाउच्या पैशातुन आम्हीच ते विकत घेउ आणि कंपासपेटी किंवा मळकटलेल्या शर्टावर लावून फिरत असू आम्हाला दरवर्षी ते भारतिय सैन्य निधीसाठी १ रु, वाले चिकटणारे छोटे झंडे खपवायला लागायचे. खपले नाही की खाउच्या पैशातुन आम्हीच ते विकत घेउ आणि कंपासपेटी किंवा मळकटलेल्या शर्टावर लावून फिरत असू धम्माल आभार काही जुन्या आठवणी शाळेच्या, डोळ्यांत तरळल्या\nहोय होय... आम्हाला पण शाळेतच द्यावे लागायचे.... पण मी स्वतःसाठी पण १-२ वेळा अशी कमाई केलेली आहे... :) अर्थात काम करून... :D\nदीपक, ही अशी खपली नाही की शेवटी खाऊच्या पैशातून आपणच विकत घेण्याचे प्रकार नववीपासून झालेच. :) पण पाचवी ते आठवी बसचे हाफ तिकिटच मुळी ५ पैसे होते. वाचवून वाचवून कितीसे पैसे जमणार... :( आता आठवले की फार गंमत वाटते.\nअगं, हे शाळेत कधी केलेलं नाही..पण न सध्या हे दर दिवाळीला आमचे वॉचमन एक वही घेऊन फिरतात ना..त्याची आठवण झाली. म्हणजे कसं ते मला नेहेमीच वाटत कि वाढवून आकडे टाकतात म्हणजे मग समोरच्याला त्याहून कमी रक्कम देणे हे एकदम कमीपणाचच वाटलं पाहिजे म्हणजे मग समोरच्याला त्याहून कमी रक्कम देणे हे एकदम कमीपणाचच वाटलं पाहिजे\nपोस्ट नेहेमी सारखीच छान झालीय. आईसमोर डबडबल्या डोळ्यांची तू दिसलीस मला.\nश्यामची आई मिळालं नाही पण मग वाचलंयस कि नाही\nशाळेचे दिवस आठवले...मस्त .....\nआम्हालापण कराव लागल होत हे शाळेत असताना...आठवल ते सगळ...नक्की माहीत नाही पण सभोवतालची महागाई वैगेरे बघता आता अश्या वेळी अगदी कमी पैसे देण,बर्याच लोकांना लाजिरवाण वाटत असाव ...\nश्यामची आई वाचले तर. :)\nआणि ते वाढीव आकड्यांचे म्हणतेस ना, मलाही नेहमी असेच वाटते. डॆंबिसपणा नुसता.\nअपर्णा, धन्यू गं. शाळेत प्रत्येकाला यातले काहितरी करावेच लागलेयं.\nदेवेंद्र, तू म्हणतोस ना तसेच होतेय रे. बरेचदा लागोपाठ इतकी मुले येतात की किती पैसे द्यायचे सारखे. बरं न द्यावे तर मुलांना वाईट वाटतेच शिवाय सोसायटीत चर्चा... :(\nशाळेतले दिवस खरंच किती सुंदर होते ना... ह्या लेखाच्या निमित्ताने पुन्हा आठवले...\nमनोवृत्तीचं म्हणशील तर ती बदललेय अस नाही वाटत बघ... कदाचित मिळणारा पैसा वाढला असावा :)\nआम्हाला तर `खरी कमाई' करायला लागायची शाळेत.\nम्हणजे घरोघर हिंडून त्यांना `मी तुमचे काय काम करून देऊ , म्हणजे तुम्ही मला त्याबद्दल पैसे द्याल ...' असे विचारून कमाई करून, ती देणारयाची सही कागदावर लिहून घ्यावी लागायची \nअसे जास्ती जास्त पैसे एका आठवड्या मिळवावे लागायचे \nआणि त्यावेळेस घराघातील माणसे ` धान्य निवडून दे, वर्तमानपत्र वाचून दाखव, बाजारातून भाजी आणून दे, इत्यादी ...\nआणि एक काम केल्यावर जेमतेम १ रुपया मिळे. असे करत २५ रुपये जमले म्हणजे शाळेच्या फळ्यावर नाव लिहिले जाई .\nअसे झाले तर मग स्वर्गाला हात टेकल्याचा आनंद ..... पण एकदाच मिळाला फक्त :(\nनक्कीच श्रीराज, शाळेतले दिवस सुंदरच होते. खूपच कमी ताण असलेले निर्मळ, सहज, मोकळा कालखंड. :)\nमिळणारा पैसा वाढला व त्याअनुषंगाने प्रेशर वाढलेयं बहुदा.\nराजीव, या खरी कमाईची एकदा मज्जाच झालेली.\nमाझ्या एका मित्राकडून एक आज्जी रोज पालेभाजीची जुडी निवडून घेत. आठवड्यानंतर रोजचे पन्नास पैसे प्रमाणे रु.३.५० पैसे व एक वाटीभर मेथीची भाजी व गरमगरम भाकरी मिळाली. त्या शहाण्याने ती मला देऊन माझ्याकडून मी चालत येऊन साठवलेले पन्नास पैसे उकळले होते. :D\nसोनाली, स्वागत व आभार.\nनेटभेट च्या अंकासाठी माझा लेख निवडल्याबद्दल आभार. मला आनंदच आहे आपण माझा लेख निवडलात. :)\nमी पण खूप प्रयत्न केला होता..पण काही पैसेच जमेना. शेवटी आई कडे रडत जायचो, आणि मग आई काही पैसे द्यायची आणि मी ते पैसे ४-५ लोकांच्या नावे टाकून तो फॉर्म शाळेत देऊन यायचो...परत कधीच नाही भाग नाही घेणार या विचाराने...\nपरिचित, ब्लॊगवर स्वागत आहे. :)\nहा हा... सेम पिंच. पण पुन्हा कुपनपुस्तके आली की ये रे माझ्या मागल्या सुरूच... दुर्दम्य आशावाद आणि तोही इतरांवर अवलंबून.\nबायो गं ब्लॉगाचे नवे रूपही छान वाटतेय गं... आणि\nएक लाखाचा टप्पा पार केल्याबद्दल त्रिवार त्रिवार अभिनंदन गो लिहीत रहा राणी... :)\nतन्वी, धन्यू गं. आवर्जून कळवलेस, आनंद झाला.\nमस्त.. आमच्या लहानपणी नेव्हीचे , आर्मिचे झेंडे ( खिशावर लावायचे) ते विकायला द्यायचे. दहा पैसे किम्मत असायची. आणि खरं सांगतो, लोकांना तेवढे पैसे पण देणे जिवावर यायचे.\nअगदी अगदी. दहा पैसे असे खर्च करायचे म्हणजे अनेकांच्या कपाळावर आठ्याच पडत. त्यांनी नको म्हटले की इतके वाईट वाटायचे रे.\nआजकाल मुलांचे खुललेले चेहरे पाहून खूप छान वाटते.:)\nआमच्या शाळेत दोन रूपयाची वीस तिकिटं द्यायचे खपवायला...एकदम आठवण झाली... :)\nलोकांची दानत वाढलेली नाहीये...स्टेटसची काळजी वाढलीय :P\nअगदी अगदी. विद्याधर, त्या यादीतल्या नावांमधे ७५% लोकांची मुले शाळेत. म्हणजे त्यांच्या मुलांनाही हे कधी ना कधी करावेच लागत असेल. आणि उरलेले ही यादी सगळेजण वाचणार या प्रेशरखाली.... :( माझे नाव लिहीताना माझाही क्षणभर गोंधळच उडालेला. पण लगेच स्वत:चा केविलवाणा चेहरा समोर आला... इतरांचे काय कोण जाणे पण ते पैसे मी केवळ तिच्या चेहर्‍यावरची खुशी पाहायला दिले.\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nचोरावर मोर... एकदा, दोनदा, तीनदा... चालूच...\nकुपनपुस्तिका, मुले... काल आणि आज...\nरिसीविंग एंड ला पुन्हा मीच...\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Evezonely/Relationships", "date_download": "2018-05-27T00:57:35Z", "digest": "sha1:LX3NMTTNEL3MJFTSISVIYXWSLVGN3F6V", "length": 21764, "nlines": 268, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Relationships News, Human Relationships News", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान मैत्रिण नातीगोती\nसतत मोबाईलमध्ये डोकं घालणाऱ्यांसाठी 'धोक्याची घंटा'\nलंडन - मोबाईलमध्ये डोकं घालून व्यस्त असल्याचे चित्र सध्या सामन्य झाले आहे. तुम्हीही अशाच प्रकारे मोबाईलमध्ये व्यस्त राहत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण याचा परिणाम थेट तुमच्या नात्यावर होऊ शकतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.\nविवाह संस्थेच्या संकेत स्थळावर जोडीदार शोधताना 'ही' खबरदारी घ्याच\nसध्याच्या घडीला बहुतांश लोक आपल्या आयुष्याचा जोडीदार विवाह संस्थांच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून शोधताना दिसून येतात. कारण या ठिकाणी तुमच्यासमोर हजारो पर्याय क्षणात उपलब्ध होतात. मात्र अलिकडच्या काळात या संकेतस्थळाच्या माध्यमातून फसवणुकीचे अनेक\nवैद्यकीय दृष्टीने हस्तमैथुनाचे फायदे-तोटे\nआपल्याकडे मुलांना लैंगिक शिक्षण दिले जात नसल्याने याविषयी आजही भरपूर गैरसमज समाजामध्ये दिसून येतात. हस्तमैथुन याविषयीसुद्धा अशाच प्रकारचे विविध समज-गैरसमज लोकांमध्ये पाहायला मिळतात. कदाचित तुमच्याही मनात अशा प्रकारचे संभ्रम असण्याची शक्यता आहे. आज\nजाणून घ्या, राशीवरून तुमच्या रोमँटिक आयुष्याविषयी\nलग्न आयुष्यातील एक महत्वाचा निर्णय असतो. लग्नानंतर आपले आयुष्य सुखी, समाधानी असावे, यासाठी प्रत्येक व्यक्ती विचारपूर्वक लग्नाचा निर्णय घेते. यासाठी विविध पैलूंचा विचार केला जातो.\n...म्हणून तुमची गर्लफ्रेंड 'या' पाच कारणांसाठी साधते इतर मुलांशी जवळीक\nएकमेकांशी प्रामाणिकपणे नाते निभावणारे जोडपे मिळणे आजकाल विरळ होत आहे. बहुतांश नात्यामध्ये विश्वासघात करणारे पुरूष असतात असे म्हटले जात असले, तरी मुलीही या बाबतीत मागे नाहीत. काही मुली बॉयफ्रेंड असूनही इतर मुलांच्या मागे लागतात. यामागे अनेक कारणे\nमुली सर्वांसमोर कधीच दाखवत नाहीत त्यांच्यातील 'या' आठ गोष्टी\n‘मुलींना समजून घेणे’ वास्तविक मुलांसाठी एक आव्हान असते. मुलींशी बोलणे आणि त्यांना समजून घेणे सगळ्यात कठीण काम कोणते आहे. प्रत्येकीचा स्वभाव, गुण, अॅटिट्यूड वेगळा. पण तुम्हाला माहित आहे का मुली कशाही असल्या तरी त्यांच्यात काही गुण दडलेले असतात. पण\n'या' पाच गोष्टींमुळे तुमचे वैवाहिक नाते तुटू शकते\nप्रत्येक विवाह हा विश्वास आणि प्रेमाच्या जोरावर घडवला जातो. ​ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींपैकी एक असते. ​ज्या क्षणी तुम्ही लग्नाची गाठ बांधता ​तेव्हा तुम्ही सर्वस्वी त्याच्या आणि तो तुमचे सर्वस्व असतो. ही खूप मोठी जबाबदारी असते\n...म्हणून मुले मुलींच्या ओठांना न्याहळत असतात\nसामान्यपणे मुलगा जेव्हा मुलीला पाहतो, तेव्हा तो तिच्यामध्ये बऱ्याच गोष्टी पाहतो. मुलीच्या स्वभावापासून ते तिच्या शारीरिक ठेवणीपर्यंतचा यात समावेश असतो. यातूनच तो आपल्यासाठी योग्य मुलीची निवड करत असतो. काही उंची पाहतात, तर काही सुंदरता. मात्र विश्वास\nपहिल्यांदा सेक्स करण्याअगोदर या ५ गोष्टींची माहिती असायलाच हवी\nपहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येक स्त्री-पुरुषाला काही अडचणींचा सामना करावा लागतो. याची कारणे वेगवेगळी असू शकतात. याबद्दल तुम्ही योग्य माहिती घेतली नाहीत, तर तुमच्या आनंदावर विरझण पडण्याची शक्यता असते. मात्र काही गोष्टींची काळजी घेतली, तर तुमचा आनंद\nमुलींच्या 'या' सवयी मुलांना अजिबात आवडत नाहीत\nरिलेशनशिप कोणतेही असो दरवेळेस मुलींच्या भावनांचा विचार केला जातो. नात्याची सुरुवात देखील मुलांनी करायची हे ठरलेल असत. त्यामुळे मुलांच्या आवडीनिवडी कडे दुर्लक्ष होते. मुलांच्या भावना, त्यांची मते बऱ्याच वेळेस विचारात घेतली जात नाहीत. पण मुलीसाठी\nप्रेमात पडलेल्या जोडप्यांना पाहून सिंगल मुली असा विचार करतात\nतुमच्यासमोर एखादे जोडपे प्रेमात रमलेले दिसले तर तुमच्या मनात काय विचार येतो आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला कदाचित व्यर्थ वाटू शकतो. परंतु मुलींचा विचार केल्यास त्या प्रेमात रमलेल्या जोडप्यांकडे पाहून अनेक गोष्टींचा विचार\nघटस्फोटानंतर महिलेचे जीवन अग्निपरीक्षेपेक्षा कमी नसते. समाजाच्या वाईट आणि संशयास्पद नजरा, नातेवाईकांचे टोमणे या त्या महिलेला आपले जगणे नकोसे होते. अशा वाईट संबंधातून पुढे जाण्यासाठी काय करावे आणि काय नको ते जाणून घ्या...\nमुलांना का आवडते लिव्ह-इनमध्ये राहणे \nआजकाल मुलामुलींना लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहणे अधिक आवडते. यामध्ये लोक स्वतःला अधिक कम्फर्टेबल मानतात. लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहिल्याने आपल्या जोडीदाराविषयी अनेक गोष्टी समजून घेता येतात असे मुलांना वाटते. या गोष्टी पुढच्या आयुष्यासाठी उपयोगी\nनवीन सुनेने बोलू नये या गोष्टी...\nनव्याने लग्न झालेल्या स्त्रीच्या मनात अनेक विचार घोळत असतात. काय करायला हवे , सगळ्या गोष्टी कशा सांभाळायच्या , सगळ्या गोष्टी कशा सांभाळायच्या , बोलायचे कसे असे असंख्य विचार तिच्या डोक्यात येतात. नवीन वातावरणामुळे तिला दडपण येते. अशा वेळी तिच्या हातून काही चुका झाल्यास कुटुंबातील\nपहिल्यांदा सेक्स करण्याअगोदर या ५ गोष्टींची माहिती...\nपहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येक\n...म्हणून मुले मुलींच्या ओठांना न्याहळत असतात सामान्यपणे मुलगा जेव्हा मुलीला पाहतो,\nवैद्यकीय दृष्टीने हस्तमैथुनाचे फायदे-तोटे आपल्याकडे मुलांना लैंगिक शिक्षण दिले जात\nलिंगबदल करून ललिता झाली ललित साळवे.. नव्या ओळखीबद्दल समाधान\nबीड - ललिता असलेली माजलगाव\nभाजपकडून आचारसंहिता भंग ; राष्ट्रवादीची निवडणूक आयोगाकडे तक्रार, सेनेचे तोंडी आरोप मुंबई\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग; जीवितहानी नाही ठाणे - भिवंडीतील टावरे कंपाऊंड येथील\nबाळाच्या अंघोळीसाठी साबण वापरणे कधी सुरू करावे \nनवजात शिशूची त्वचा खूप नाजूक असते. अशा\nबाळाला अंघोळ घालताना घ्या 'ही' काळजी बाळाच्या त्वचेसाठी कोणते प्रोडक्ट योग्य आहे आणि\nमुलांच्या यकृतावर गंभीर परिणाम करू शकतो लठ्ठपणा न्यूयॉर्क - जर तुम्ही पालक आहात तर ही\nअशा प्रकारे करा अंगणाची आकर्षक सजावट\nअसे म्हणतात, घर आतून कसे असेल हे बाहेरचे अंगणच\n'या' काही उपायांनी कपडे होतील लगेच प्रेस कपडे धुतल्यानंतर त्यांना प्रेस करणे कंटाळवाणे\nएक्स्पायर झालेली सौंदर्य प्रसाधने फेकण्यापूर्वी हे वाचा महिला मेकअप बॉक्समधील सर्वच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/3993-pune-student", "date_download": "2018-05-27T00:55:51Z", "digest": "sha1:5JUCITU7I6YRM3CQWGMI4Q5LKO4OCP2D", "length": 5989, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "एसटी वेळेत का सुटत नाही याचा जाब विचारायला गेलेल्या विद्यार्थांना आगार प्रमुखांनी हाकलून दिले - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nएसटी वेळेत का सुटत नाही याचा जाब विचारायला गेलेल्या विद्यार्थांना आगार प्रमुखांनी हाकलून दिले\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nपुरंदरच्या सासवड आगाराविरोधात विद्यार्थी संतप्त झालेत. आंबळेमध्ये विद्यार्थ्यांनी सासवड आगाराच्या एसटी अडवल्यात.\nसासवड आगाराहून यवत आणि आंबळेसाठी एसटी वेळेत सुटत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय.\nसासवड आगार व्यवस्थापक आंबळेत येऊन आश्वासन देणार नाहीत, तोपर्यंत गाड्या सोडणार नाही, अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतलीये.\nदरम्यान 2 दिवसांपूर्वी हे विद्यार्थी आगार प्रमुखांकडे एसटीबाबत विचारणा करण्यास गेले असता, आगार प्रमुखांनी त्यांची समस्या ऐकणं तर दूर त्यांना हाकलून देत बाहेरचा रस्ता दाखवला.\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nरणवीर - दीपिका लवकरचं विवाहबंधनात अडकणारं...\nबारवीचे निकाल आज होणार जाहीर...\nपाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी, पुणे महापालिकेचा पुढाकार\nविराट कोहली नंतर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे मोदींना चैलेंज\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/sakal-times-summersault-2018-109156", "date_download": "2018-05-27T01:47:54Z", "digest": "sha1:VLE7LEVRMQE5UCOTZ7HVGGACXQYFY72P", "length": 11858, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal times summersault 2018 लाइव्ह बॅंड अन्‌ थिरकणारी पावले | eSakal", "raw_content": "\nलाइव्ह बॅंड अन्‌ थिरकणारी पावले\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nपुणे - उसळत्या तरुणाईचे आवडते गायक आणि त्यांची गाणी प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पुणेकर तरुणांना मिळणार आहे. \"रॉक ऑन' आणि \"बेबी को बेस पसंत है', \"जुम्मे की रात है' अशा गाण्यांवर पुण्यातील तरुणाई थिरकणार आहे. कारण फरहान अख्तर, बादशाह, मिका सिंग, विशाल व शेखर अशा नव्या पिढीच्या आयकॉन असणाऱ्या गायकांचा \"सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018' येत्या 28 आणि 29 एप्रिलला पुण्यात होत आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी लिनन किंग मुख्य प्रायोजक आहे.\nपुणे - उसळत्या तरुणाईचे आवडते गायक आणि त्यांची गाणी प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पुणेकर तरुणांना मिळणार आहे. \"रॉक ऑन' आणि \"बेबी को बेस पसंत है', \"जुम्मे की रात है' अशा गाण्यांवर पुण्यातील तरुणाई थिरकणार आहे. कारण फरहान अख्तर, बादशाह, मिका सिंग, विशाल व शेखर अशा नव्या पिढीच्या आयकॉन असणाऱ्या गायकांचा \"सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018' येत्या 28 आणि 29 एप्रिलला पुण्यात होत आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी लिनन किंग मुख्य प्रायोजक आहे.\nया धमाल कार्यक्रमात पहिल्या दिवशी फरहान अख्तर, विशाल व शेखर यांचा, तर दुसऱ्या दिवशी मिका सिंग व बादशाह यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रेक्षकांसाठी खास एक्‍सपिरिअन्स झोन, एफ अँड बी काउंटर व चिल झोन असणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका \"बुक माय शो' आणि \"इनसायडर इन' या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.\nसकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018\nशनिवार : 28 एप्रिल\nसहभाग - फरहान अख्तर, विशाल व शेखर\nरविवार - 29 एप्रिल\nसहभाग - मिका सिंग, बादशाह\nकुठे : शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे\nकेव्हा : संध्याकाळी 6 वाजल्यापासून.\nअधिक माहितीसाठी संपर्क - 9011085255\nझगडेवाडीत पाझर तलावाचे खोलीकरण पूर्ण\nनिमगाव केतकी : सकाळ रिलीफ फंडातून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावाचे खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सुमारे 15 हजार 634 घनमीटर एवढा गाळ...\nव्यवहार चलन पद्धतीने व्हावेत : इलेक्‍ट्रिक व्यापाऱ्यांची मागणी\nपुणे : 'पन्नास हजार रुपयांवरील व्यवहारांसाठी करण्यात आलेल्या ई-वे बिलाच्या सक्तीने व्यापाऱ्यांना त्रास होत असून, किमान एका शहरातील दोन...\nकाँग्रेसचा सोमवारी मूकमोर्चा; भाजप सरकारचा निषेध करणार\nपुणे : भाजपने चार वर्षांत जनतेची फसवणूक केली आहे. त्यांची ही कारकीर्द काळीकुट्ट असल्याचा आरोप शहर काँग्रेसने केला असून, सोमवारी (ता. 28) मूकमोर्चा...\nएके दिवशी सायंकाळी दिवेलागणीला घरून क्‍लासकडं ही निघाली होती. विचारांच्या तंद्रीतच होती. थोडीशी हताश, निराश, काळजीग्रस्त अशी. नेमकं बाभळीजवळच...\n\"बसू या का जरा...'' ताई म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. झ्याजवळ बसून कितीतरी वेळ ती मला न्याहाळत राहिली...\"\"खूप दिवसांनी आलीस. मी रोजच वाट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/shrinath-bhimale-leader-33796", "date_download": "2018-05-27T01:48:06Z", "digest": "sha1:WDGOPFW3ATP5S5MXZCD47YF46U64HDTI", "length": 13446, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shrinath Bhimale leader महापालिकेत सभागृह नेतेपदी श्रीनाथ भिमाले | eSakal", "raw_content": "\nमहापालिकेत सभागृह नेतेपदी श्रीनाथ भिमाले\nमंगळवार, 7 मार्च 2017\nपुणे - महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचा गटनेता म्हणून श्रीनाथ भिमाले यांची सोमवारी नियुक्ती झाली. भिमाले आता महापालिकेत सभागृह नेतेपदाची जबाबदारी पार पाडतील.\nपुणे - महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचा गटनेता म्हणून श्रीनाथ भिमाले यांची सोमवारी नियुक्ती झाली. भिमाले आता महापालिकेत सभागृह नेतेपदाची जबाबदारी पार पाडतील.\nमहापालिकेत भाजपचे पहिल्यांदाच 98 सदस्य निवडून आल्याने भाजपचा गटनेता कोण होणार, याबद्दल औत्सुक्‍य होते. गटनेता निवडीसाठी भाजपचे निरीक्षक म्हणून खासदार सुभाष देशमुख पुण्यात आले होते. त्यांनी रविवारी नगरसेवकांची बैठक घेतली; तसेच पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार, आमदार यांच्याशीही चर्चा केली होती. त्याचा अहवाल त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला. त्यानंतर पक्षाने भिमाले यांची नियुक्ती सोमवारी जाहीर केली. भाजपच्या पक्षकार्यालयात गोगावले यांनी भिमाले यांना गटनेतेपदाचे पत्र दिले. या प्रसंगी मुरली मोहोळ, प्रवीण चोरबेले, अविनाश शिळीमकर, राजेश येनपुरे, पिंटू धावडे, महेश वाबळे आदी उपस्थित होते.\nया प्रसंगी भिमाले म्हणाले, \"\"भाजपला पुणेकरांनी शतप्रतिशत साथ दिली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाने जाहीरनामा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य राहील. जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीसाठी दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाईल. महापालिकेत पक्षाचा कारभार पारदर्शक ठेवण्यात येईल.'' गटनेतेपद हे आयुष्यातील सर्वात मोठे पद असून, ही संधी मिळाल्याबद्दल भिमाले यांनी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री, शहराध्यक्ष, दोन्ही खासदार आणि शहरातील आठही आमदारांचे आभार मानले. भिमाले हे सॅलिसबरी पार्क-महर्षीनगर प्रभाग क्रमांक 28 मधून निवडून आले आहेत. या प्रभागात भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. भिमाले हे महापालिकेत तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.\nटिळक, कांबळे, मोहोळ यांना संधी\nमहापौर आणि उपमहापौरपदासाठी भाजपचे उमेदवार बुधवारी जाहीर होतील, असे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले. महापौरपदासाठी मुक्ता टिळक आणि उपमहापौरपदी रिपब्लिकन पक्षाचे नवनाथ कांबळे यांची; तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी मुरली मोहोळ यांची नियुक्ती होण्याची शक्‍यता पक्षातील सूत्रांनी व्यक्त केली.\n'ती' ऑडिओ क्‍लिप माझीच : मुख्यमंत्री\nमुंबई : राजकरणात स्फोट घडवणारी ऑडिओ क्‍लिप माझीच असली ती मोडून तोडून सादर केली. आता ती पूर्ण क्‍लिप निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे, असे मुख्यमंत्री...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/respond-to-leander-paes-after-winning-the-tie-says-mahesh-bhupathi/", "date_download": "2018-05-27T01:10:39Z", "digest": "sha1:WLZ2ZFI4VXXM4GWQ4J7N7257FZTJ52HH", "length": 6654, "nlines": 81, "source_domain": "mahasports.co.in", "title": "डेव्हिसकप लढत जिंकल्यावर पेसबद्दल भाष्य करणार! - महेश भूपती - Maha Sports", "raw_content": "\nडेव्हिसकप लढत जिंकल्यावर पेसबद्दल भाष्य करणार\nडेव्हिसकप लढत जिंकल्यावर पेसबद्दल भाष्य करणार\nभारताच्या डेव्हिस कप लढतीनंतर लिएंडर पेसच्या वक्तव्यावर भाष्य करेल असे भारताचा डेव्हिस कप कर्णधार महेश भूपतीने म्हटले आहे. डेव्हिस कप दुहेरीमध्ये स्थान न दिले गेल्यामुळे नाराज लिएंडर पेसने परवा भूपतीवर तोफ डागली होती .\nभूपती म्हणाला कि आम्ही सध्या पूर्णपणे डेव्हिस कप लढतींवर केले असून भारताच्या डेव्हिस कप विजयानंतर लिएंडर पेस च्या आरोपांबद्दल मी भाष्य करेल. सध्या भारत डेव्हिस कप लढतीत भारत २-० असा उझबेकिस्तान बरोबर आघडीवर असून ही लढत कर्नाटक स्टेट लॉन टेनिस असोशिएशनच्या मैदानावर सुरु आहे.\n२७ वर्ष भारताचं डेव्हिसकप मध्ये नेतृत्व करणाऱ्या पेसला पहिल्यांदाच डेव्हिस कप संघात संधी देण्यात आली नाही. त्यामुळे चिडलेल्या पेसने भूपतीवर जोरदार टीका केली होती. आपल्या भूपती बरोबरच्या पूर्वीच्या दुरावलेल्या संबंधांमुळेच आपल्याला संघात स्थान न मिळाल्याचे संकेत परवा पेसने दिले होते.\nमेक्सिकोमध्ये चॅलेंजर टूर जिंकलेल्या अनुभवी पेस ऐवजी कर्णधार भूपतीने रोहन बोपण्णाला संघात स्थान दिले होते. रामकुमार रामनाथन आणि प्रजनेश गुंनेश्वरन यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवून काल भारताला २-० अशी पहिल्या दिवशी भारताला बढत मिळवून दिली आहे.\nभारताच्या विजयाबद्दल विचारले असता भूपती म्हणाला, युकी भाम्बरी आणि साकेत मायनेनी यांच्या अनुपस्थितीत भारताचे एकेरीतील खेळाडू अतिशय उत्तम खेळले. रामने पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारताला विजयाचा मार्ग दाखवला. ज्याची अतिशय गरज होती.\nआज भारताचा दुहेरीचा सामना आहे. तो जिंकून आजच भारत जागतिक ग्रुप मध्ये स्थान मिळविण्यासाठी उत्सुक आहे. आजची लढत ६ वाजता सुरु होणार आहे.\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\nआशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही…\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37415", "date_download": "2018-05-27T01:09:25Z", "digest": "sha1:3IBJPLX2IIBA4ONGEXTXXJFKJKSIKTD3", "length": 4128, "nlines": 81, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुणे ५२ | Maayboli", "raw_content": "\nमराठी भाषा दिन २०१८\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुणे ५२\nपुणे ५२ : रसग्रहण लेखनाचा धागा सिद्धार्थ राजहंस 26 Jul 23 2017 - 11:35am\nपुणे-५२ - एक आगळी वेगळी गुप्तहेरकथा लेखनाचा धागा निंबुडा 66 Dec 4 2016 - 8:28pm\n'पुणे-५२' प्रिमिअर — फोटो वृत्तांत लेखनाचा धागा जिप्सी 38 Jan 21 2013 - 12:09am\n' लेखनाचा धागा माध्यम_प्रायोजक 57 Jan 17 2013 - 7:18am\n'पुणे ५२' - चित्रबोध शब्दशोध स्पर्धा लेखनाचा धागा माध्यम_प्रायोजक 28 Jan 16 2013 - 4:22am\n'पुणे ५२'च्या मुंबईतील शुभारंभाच्या खेळाची तिकिटं उपलब्ध आहेत लेखनाचा धागा माध्यम_प्रायोजक 6 Jan 16 2013 - 3:50am\n'पुणे-५२' Premier वृत्तांत लेखनाचा धागा इंद्रधनुष्य 26 Jan 23 2013 - 10:56pm\nअमर आपटे येतोय.... लवकरच... लेखनाचा धागा माध्यम_प्रायोजक 14 Oct 16 2012 - 1:40am\nबावन्नपानी लेखनाचा धागा माध्यम_प्रायोजक 86 Oct 31 2012 - 10:49am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2011/04/blog-post.html", "date_download": "2018-05-27T01:20:15Z", "digest": "sha1:HQ7BZ2DNJEL7NDJANWBTMFSBZF3DHXMT", "length": 21158, "nlines": 199, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: स्वत:साठीही जग गं .....", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nस्वत:साठीही जग गं .....\nतू नेहमीच मनस्वी वागायचीस. स्वत:वर आसुसून प्रेम करायचीस. अगदी लहान होतीस तेव्हांही आणि आता ’ सरलं किती - उरलं किती ’ चा हिशोब स्वत:च वारंवार मांडू लागलीस, तरीही. तुझा अट्टाहासी, झोकून देण्याचा स्वभाव तसाच किंबहुना जास्तीच मनस्वी झालाय. मनात एखादी गोष्ट आली की त्याक्षणापासूनच तू स्वत:ला त्या गोष्टीस समर्पित करून टाकायचीस. योग्य-अयोग्य, गरज, शक्य-अशक्य, यासारख्या माझ्या मध्यमवर्गीय शंकाकुशंका कधीच तुला पडल्या नाहीत. चुकून कधी मी त्या तुझ्या डोक्यात भरवण्यात कणमात्र यशस्वी झालेच तर, तू ते कधीच मला दाखवले नाहीस आणि त्या कणमात्र शंकांना लगेचच कचऱ्याची टोपली दाखवायला चुकलीही नाहीस.\nपरिणामांची तुला कधीच भीती नव्हती आणि क्षितीही. एखाद्या गोष्टीला किती वाहून घ्यायचं हे परिमाणात तू मोजलं नाहीस की त्या वेड्या ध्यासातून तुला सुखाची-दु:खाची-प्रेमाची-अवहेलनेची-तिरस्काराची-रागाची आणि शब्दात न मांडता येणाऱ्या ’ त्या ’ काही जिव्हारी भावांची प्राप्ती होईल याचीही फिकीर केली नाहीस. मोजके, अगदी बोटावर मोजण्या इतकेच अपवाद वगळता हा मनस्वी अट्टाहास तुला अपयशच देऊन गेला. तरीही तू थांबलीच नाहीस.\nनक्की काय शोधत होतीस गं तू का कोण जाणे, ’ खरंच का काही शोधत होतीस तू का कोण जाणे, ’ खरंच का काही शोधत होतीस तू ’ या प्रश्नातून मी कधीच बाहेर आले नाही. आजही हा प्रश्न तसाच अनुत्तरित आहे. अर्थात मी तुला कधीच उत्तर विचारले नाही. जे तुझ्याकडे नाही ते विचारण्यात काय मतलब गं ’ या प्रश्नातून मी कधीच बाहेर आले नाही. आजही हा प्रश्न तसाच अनुत्तरित आहे. अर्थात मी तुला कधीच उत्तर विचारले नाही. जे तुझ्याकडे नाही ते विचारण्यात काय मतलब गं उगाच तुझ्या डोळ्यात त्या प्रश्नाने क्षणमात्र उठणारी वेदनेची लहर, कुठेशी लागलेली बोच, ठसठसणारी ठेच उघडी पडायची अन मीच त्यात जखमी व्हायची. नेहमीसारखीच. पुन्हा पुन्हा:.... आताशा तुझ्या वेदनांची-ठेचांची दुखरी ठणठण सोसायची ताकद नाही गं माझ्यात. म्हणून बये, वारंवार तुला सावरायचा फोल प्रयत्न मी सोडत नाही. तुला आवडो न आवडो, पटो न पटो... तू माझीच... माझ्यातच सामावलेली आहेस ना बयो.... म्हणून माझा हा दुबळा अट्टाहास सोडत नाही. त्या विक्रमादित्यासारखीच मी ही सदैव प्रयत्न... प्रयत्न आणि प्रयत्न करते आहे. पाहू कोण जिंकते ते. कुठेतरी, कधीतरी तू थकशील.... थांबशील.... शांत बसशील..... मी वाट पाहीन. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत..... मात्र जिंकेन नक्की.\nही आयुष्यभर अशीच सामान्य... नाही नाही, मध्यमवर्गीयच राहणार. अगदी लाडका शब्द आहे तिचा हा. या मध्यमवर्गाचे चांगलेच फावले आहे. काही जमले नाही, काही मिळाले नाही... अहं... मिळवता आले नाही की लगेच याच्यावर खापर फोडून मोकळे व्हायचे. जरा चौकटीच्या बाहेर जायची वेळ आली की लगेच याची ढाल पुढे करायची.\nमनात कितीही भराऱ्या मारायची ऊर्मी उसळली तरी, \" छे हे कुठले आपल्या आवाक्यात... \" असे म्हणत तेच तेच घिसेपिटे, मागल्या पानावरून पुढच्या पानावर मिळमिळीत आयुष्य उलटत राहायचे. बदल गं जरा स्वत:ला. हे बागुलबुवे तूच उभारलेस, तेही अनाकारण. अगं, इथे स्वत:चे झालेय जड तिथे दुसऱ्याच्या आयुष्याची उठाठेव करायला कोणाला वेळ आहे\n स्वत:च्या पायाखाली काय जळतेय हे पाहायला वेळ नसेल पण लोकांच्या घरची खडानखडा माहिती आहे.\nबरं. समजा असेलही तू म्हणतेस तसे. त्याने तुला काय गं फरक पडतो. मुळात तुझा स्वत:कडे पाहण्याचा चष्मा बदल. लोक काय म्हणतील.... हे शब्दच तुझ्या कोशातून हद्दपार कर. आणि लोकांचे काय घेऊन बसलीस, त्यांना स्वत:च्या टोचणीतून सुटका हवी असते ना. मग करतात हा दुसर्‍याच्या जीवनात डोकावण्याचा टाईमपास. तू कधीपासून लोकांच्या या छंदाला भीक घालू लागलीस अगं ते तुला जगायला देत आहेत/नाहीत हा संभ्रम का पडावा अगं ते तुला जगायला देत आहेत/नाहीत हा संभ्रम का पडावा एकेक नवलच ऐकते आहे मी हे. जरा जग गं मनापासून.... मनसोक्त एकेक नवलच ऐकते आहे मी हे. जरा जग गं मनापासून.... मनसोक्त इच्छा, ओढ, आस फक्त मारण्यासाठीच नसते गं. उद्या तू फटदिशी मरून गेलीस ना, तर लोकं त्यांना म्हणायचे तेच म्हणतील फक्त तुझा जीव मात्र गेलेला असेल. मग ही भावनांची आसुसलेली भुतं धड ना तुला मरू देतील धड ना दुसऱ्या जीवात जगू देतील.\nअजूनही वेळ गेलेली नाही. जगायचे, का रोज... अव्याहत कणाकणाने कुढत मरायचे..... निवड तुलाच करायची आहे. निदान ती तरी मोकळी होऊन.... निर्भयपणे कर..... करशील ना\nचला. आजचा एपिसोड संपला रे. आताशा ही प्रतिबिंबांची लढाई वारंवार होऊ लागली आहे. का भुवया का उंचावल्या तुझ्या भुवया का उंचावल्या तुझ्या ’ प्रतिबिंब ’ म्हटले म्हणून ’ प्रतिबिंब ’ म्हटले म्हणून मग काय म्हणू खरं सांग, ’ तुला तरी कळतेय का, खरी कुठली आणि छबी कुठली ’ भेसळ इतकी बेमालूम आहे की माझा पाराही ओळखू शकत नाही आताशा. म्हणा, मी ही काहीसा जीर्ण, विदीर्ण झालोय. कुठे कुठे पारा उडलाय... विरलाय.... त्या विरलेल्या तुकड्यात दिसणारी तिची तडफड पाहवत नाही. वाटतं, सांगावं तिला.... इतरांसाठी जगच गं बयो पण त्याचबरोबर स्वत:साठीही जग गं..... स्वत:साठीही जग.....\n( फोटो जालावरून साभार )\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 7:24 AM\nलेबले: तुकडा तुकडा चंद्र, मुक्तक विचार जीवन\nपोस्ट छान झालीय, नेहमीसारखीच...\n सुंदर पोस्ट... जवळपास प्रत्येक 'माध्यमवर्गीयाच्या' मनातलं द्वंद्व अगदी अचूकपणे पकडलं आहेस आणि छान शबदात मांडलं आहेस. आवडलं \n>>आताशा ही प्रतिबिंबांची लढाई वारंवार होऊ लागली आहे\nअगं, इतकी प्रश्नचिन्हं... :)\nअनेक धन्यवाद हेरंब. :)\nअपर्णा, गंमत म्हणजे विरोधाभास वाढतच चाललाय दरवेळी. :D:D... आभार्स\nतायडे का आलेत हे सगळे विचार हे समजतेय गं ....\nअगं कितीही द्वंद्व मांडलस ना तरिही ’ती’ ईतरांसाठी जगणारी बयो तुझ्या नकळत पुन्हा डोके वर काढेल त्याआधि तिला ठाम सांग की मी स्वत:साठी पण जगणार आहे....\nआणि खरच स्वत:साठी जगणं अत्यंत गरजेचं आहे गं... निदान कधितरी स्वत:ला आधि मोजायला शिकायलाच हवे ना\nभावना शब्दात फार सुंदर ओवता येतात तूला ... मानलं बयो\nएव्हढच म्हणेन..अगदी अगदी मनातले लिहीलेस...\nतन्वे, धन्यू गं. ” धरले तर चावते सोडले तर पळते ’ची गत आयुष्यभर झेलायची म्हणजे हाल गं. त्यातून अनेक धोंडे स्वत:च स्वत:च्या पायावर पाडून घ्यायची वाईट्ट खोड. :( :(\nशब्द नाहीयेत ताई माझ्याकडे\nधन्यू रे. भिडस्तपणाने कुचंबणा कायमची तरीही स्वभाव बदलतच नाही. बरेचसे मध्यम...प्रकार त्यातच गुदमरून जात राहतात. :(\nखुपच सुंदर पोस्ट.... आवडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही ...\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nभाराभार चिंध्यांतली एक चिंधी....\nस्वत:साठीही जग गं .....\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/high-court-bribe-education-minister-accept-teachers-open-account-desired-bank/", "date_download": "2018-05-27T01:36:00Z", "digest": "sha1:PLLQKZNCRBZUNAXNBJBFMK33JRZWHXZ6", "length": 32995, "nlines": 362, "source_domain": "www.lokmat.com", "title": "High Court Bribe To Education Minister; Accept The Teachers To Open An Account In The Desired Bank | शिक्षणमंत्र्यांना हायकोर्टाचा दणका; हव्या त्या बँकेत खाते उघडण्याची शिक्षकांना मुभा | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nशिक्षणमंत्र्यांना हायकोर्टाचा दणका; हव्या त्या बँकेत खाते उघडण्याची शिक्षकांना मुभा\nशिक्षणमंत्री विनोद तावडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना, मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अनियमिततेचा ठपका ठेवत, या बँकेवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार ते राज्यपालांपर्यंत तक्रार केली होती. मात्र, त्याच तावडेंनी शिक्षणमंत्री झाल्यावर, या बँकेत शिक्षकांचे पगार जमा करणे सरकारच्या व शिक्षकांच्या कसे हिताचे आहे, याचे स्पष्टीकरण न्यायालयाला दिले.\nमुंबई : शिक्षणमंत्री विनोद तावडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना, मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अनियमिततेचा ठपका ठेवत, या बँकेवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार ते राज्यपालांपर्यंत तक्रार केली होती. मात्र, त्याच तावडेंनी शिक्षणमंत्री झाल्यावर, या बँकेत शिक्षकांचे पगार जमा करणे सरकारच्या व शिक्षकांच्या कसे हिताचे आहे, याचे स्पष्टीकरण न्यायालयाला दिले. एकाच व्यक्तीचे पद बदलल्यावर त्याची भूमिका कशी काय बदलू शकते यावर शुक्रवारी उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करत, तावडे यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. मुंबई व उपनगरामधील मान्यताप्राप्त अनुदानित-विना अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाºयांना, मुंबै बँकेतच खाती उघडण्यास बंधनकारक करणारी सरकारची ३ जून २०१७ ची अधिसूचना रद्द केली. त्यामुळे सुमारे २० ते २५ हजार शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.\nराज्य सरकारने ३ जून २०१७ रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे मुंबई व उपनगरांतील सर्व शिक्षकांना मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते काढण्याचे बंधन घातले. सरकारच्या २००५च्या अधिसूचनेनुसार, सर्व शिक्षकांचे बँक खाते युनियन बँकेत होते. मात्र, सरकारने २००५ची अधिसूचना रद्द केली. सहकार चळवळीला बळकटी मिळावी व मुंबै बँकेचे कामही राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे संगणकावर चालते, म्हणून मुंबई व उपनगरातील मान्यताप्राप्त अनुदानित-विना अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाºयांनी याच बँकेत खाते काढावे, त्यांचे वेतन याच बँकेच्या खात्यावर जमा केले जाईल, असे या अधिसूचनेत नमूद केले आहे.\nनाशिक, बुलडाणा, बीड, वर्धा इत्यादी जिल्ह्यांतील शिक्षकांनाही जिल्हा सहकारी बँकेत खाते काढणे बंधनकारक केले. मात्र, सहकारी बँका संचालकांच्या अनागोंदी कारभारामुळे येथील बँका डबघाईला आल्या आणि त्यामुळे तेथील शिक्षकांना पगारच मिळत नाही. अशीच स्थिती मुंबै बँकेची असल्याने, शिक्षकांची संघटना ‘शिक्षक भारती’ यांनी उच्च न्यायालयात सरकारच्या ३ जून २०१७ च्या अधिसूचनेला आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी न्या. बी. आर. गवई व बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे होती. याचिकेनुसार, खुद्द शिक्षणमंत्री तावडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना, त्यांनी २०१३ मध्ये मुंबै बँकेच्या अनियमिततेविषयी सरकारकडे तक्रार केली होती. मात्र, सत्तेत आल्यावर त्यांनी याच बँकेत खाती उघडण्याची जबरदस्ती केली.\nदुसरीकडे सरकार व बँकेच्या वकिलांनी बँकेचा कारभार व्यवस्थित सुरू असल्याचे सांगितले. जानेवारीचा पगार वेळेत दिला आहे. राज्य सरकारने पगाराची रक्कम न देताही बँकेने शिक्षकांच्या पगारापोटी स्वत:हून ३५ हजार कोटी खर्च केले, असे बँकेतर्फे ज्येष्ठ वकील गिरीश गोडबोले यांनी सांगितले, तर राज्य सरकारनेही या बँकेचे कामकाज सुरळीत असल्याचे न्यायालयाला सांगितले.\nएकच व्यक्ती पद बदलल्यावर भूमिका कशी काय बदलू शकते\n- शिक्षणमंत्र्यांनी बँकेच्या कामकाजाचे केलेले समर्थन न्यायालयाला खटकले. विरोधी पक्षनेते असताना त्यांनी याच बँकेच्या कारभाराविषयी सरकारपासून ते राज्यपालांपर्यंत तक्रार केली होती. मात्र, आता पद बदलल्यावर त्यांनीच या बँकेच्या कारभाराचे समर्थन केले आहे. एकच व्यक्ती पद बदलल्यावर भूमिका कशी काय बदलू शकते हे आम्हाला समजत नाही, असा टोला न्यायालयाने तावडे यांना लगावला.\nशिक्षणमंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करू इच्छित नाही, पण २००५च्या अधिसूचनेमुळे सर्व कारभार सुरळीत सुरू असताना, ३ जून २०१७ ची अधिसूचना काढण्यात अर्थ काय होता आवश्यकता नसतानाही हा निर्णय घेण्यात आल्याने, ही अधिसूचना रद्द करण्याशिवाय पर्याय नाही.\nत्याशिवाय ही बँक राष्ट्रीयकृत बँक नाही, असे स्पष्ट करत, न्यायालयाने सरकारची ३ जून २०१७ची अधिसूचना रद्द केली, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना त्यांना पाहिजे त्या बँकेत खाते काढण्याची परवानगी दिली.\nस्थगिती देण्यास नकार : सरकारने व बँकेने या आदेशावर ८ आठवड्यांची स्थगिती मागितली. मात्र, न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपोलिसांवरील कारवाईसाठी सरकारची मंजुरी आवश्यक नाही; सोहराबुद्दीन बनावट चकमक\nनक्षल चळवळीचा मास्टर माइंड साईबाबाची जामिनासाठी हायकोर्टात धाव\nनागपुरातील लोक न्यायालयाच्या पॅनलमध्ये तृतीयपंथी विद्याचा समावेश\nठाणे : शाळकरी मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपीला ३० वर्षाचा कारावास\nपत्नीची हत्या करणाऱ्या पतीस जन्मठेप\nशिक्षकांचा पगार मुंबै बँकेत जमा करू नका, हायकोर्टाचा शिक्षणमंत्री विनोद तावडेंना दणका\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rafael-nadal-enters-china-open-final/", "date_download": "2018-05-27T01:06:36Z", "digest": "sha1:PBYDPXNSYPU7RILHUAQBJ636TW2CTCZK", "length": 5111, "nlines": 80, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राफेल नदालची अंतिम सामन्यात धडक! - Maha Sports", "raw_content": "\nराफेल नदालची अंतिम सामन्यात धडक\nराफेल नदालची अंतिम सामन्यात धडक\nयावर्षीचा फ्रेंच आणि अमेरिका ओपन विजेता राफेल नदालने यावर्षीच्या चायना ओपनच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्याने २०१७ मधील त्याचा ५९ वा सामना जिंकत चौथ्यांदा चायना ओपनचा अंतिम सामना गाठला आहे.\nराफेल नदालने उपांत्य फेरीत ग्रिगोर डिमिट्रोवला ६-३,४-६,६-१ ने हरवले आहे.\nराफेल नदालचे उपांत्य सामन्यात खेळावर सुरवातीपासूनच नियंत्रण होते. त्याने सलग १३ गुण त्याच्या सर्व्हिसवर मिळवले. हि सर्विस राखत त्याने डिमिट्रोवची सर्व्हिस ब्रेक केली.\nनदालने दुसऱ्या फेरीतही ३-१ असे आपले वर्चस्व राखले होते परंतु आठव्या मानांकित डिमिट्रोवने ४-४ अशी बरोबरी साधत ही फेरी ४-६ अशी जिंकली. परंतु तिसऱ्या फेरीत अग्रमानांकित राफेल नदालने डिमिट्रोवला संधी न देता ६-१ ने ही फेरी जिंकत यावर्षीच्या ९ व्या अंतिम सामन्यात धडाक्यात प्रवेश केला.\nआता निक कॅर्गोईस आणि अलेक्झांडर झवेरव यांच्यात दुसरा उपांत्य सामना रंगेल. यांच्यात जो जिंकेल त्याच्या बरोबर नदाल रविवारी अंतिम सामना खेळेल. याआधी नदाल २००५ मध्ये चायना ओपन जिंकला होता.\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\nआशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही…\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/haryana-steelers-star-surjeet-singh-escapes-unhurt-after-highway-accident/", "date_download": "2018-05-27T01:09:08Z", "digest": "sha1:XUDJBFSWDYZQINYSZ5LTJKYLNHOXZIPI", "length": 4871, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "स्टार कबड्डीपटू सुरजीत नरवाल अपघातातून थोडक्यात वाचला - Maha Sports", "raw_content": "\nस्टार कबड्डीपटू सुरजीत नरवाल अपघातातून थोडक्यात वाचला\nस्टार कबड्डीपटू सुरजीत नरवाल अपघातातून थोडक्यात वाचला\nआज सकाळी झालेल्या एका अपघातात हरियाणा स्टीलर्सचा स्टार खेळाडू सुरजीत नरवाल थोडक्यात वाचला. याची माहिती त्याने स्वतःच इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे.\nत्या पोस्टमध्ये त्याने आपल्याला काहीही झाले नसल्याचे लिहिले आहे. “माझं दुदैव की माझा अपघात झाला आहे आणि माझे सदैव की मी सुरक्षित आहे. “\nसुरजीत प्रो कबड्डीमधील एक चांगला रेडर असून त्याकडे कबड्डीचा मोठा अनुभव आहे. तो सर्विसेसकडून खेळतो.\n२०१७च्या मोसमात प्रो कबड्डीमध्ये हरियाणा स्टीलर्सकडून खेळताना त्याने १७ सामन्यात ६३ गुणांची कमाई केली. त्यामुळेच त्याच्या संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवता आले होते.\nतो लवकरच राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना दिसेल. ३१ डिसेंबरपासून ही स्पर्धा हैद्राबाद येथे होत आहे.\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\nआशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही…\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/mangal-dosh-109060100031_1.html", "date_download": "2018-05-27T01:23:35Z", "digest": "sha1:DB4NR4LLXSIR5MKWCDCBCM3XKTYC3HNS", "length": 11966, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Astro Tips : मंगळ दोष कसा दूर कराल? | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nAstro Tips : मंगळ दोष कसा दूर कराल\nमंगळ दोष हा 'दोष' असला तरी अनेकदा मंगळ असलेल्या पत्रिकेचा नीट अभ्यास न करता त्याची भीती मनात घातली जाते. या सगळ्यांमुळे जातकाचा विवाह जमायला अडचण येते.\nमंगळ ग्रह स्वभावाने तामसी आणि उग्र आहे. हा ज्या स्थानावर बसतो त्याचा नाश करतो आणि ज्या स्थानाकडे बघतो त्यालासुद्धा प्रभावित करतो.\nमंगळ फक्त मेष किंवा वृश्चिक राशीत (स्वग्रही) असेल तर नुकसान करत नाही. पत्रिकेत मंगळ प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम किंवा द्वादश स्थानात असेल तर ती पत्रिका मंगळी असते.\n* प्रथम स्थानातील मंगळ सातव्या दृष्टीने सप्तमला आणि चतुर्थ दृष्टीचा मंगळ चवथ्या घराकडे बघतो. याची तामसिक प्रवृत्ती दांपत्य\nजीवन व घर दोघांना प्रभावित करते.\n* चतुर्थ स्थानातील मंगळ मानसिक संतुलन बिघडवतो, दांपत्य जीवनात बाधा आणतो, संपूर्ण जीवन संघर्षमय बनवितो.\n* सप्तम स्थानातील मंगळ जोडीदाराशी मतभेद वाढवतो आणि हे मतभेद काही वेळा घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचतात.\n* अष्टम स्थानातील मंगळ संतती सुखांना प्रभावित करून आपल्या जोडीदाराचे आयुष्म कमी करतो.\n* द्वादश स्थानातील मंगळ विवाह व शारीरिक सुखाचा नाश करतो. या स्थानातील मंगळ दु:खाचे कारक आहे.\nमंगळ दोष केव्हा नाहीसा होतो...\n* मंगळ गुरुच्या शुभ दृष्टीत असेल तर.\n* कर्क आणि सिंह लग्नात (मंगळ राजयोगकारक ग्रह आहे).\n* उच्च राशीमध्ये (मकर) असल्यास.\n* शुक्र, गुरू आणि चंद्र शुभ स्थितीत असल्यास मंगळाची उग्रता कमी होते\n* पत्रिका जुळवणी करताना जर दुसऱ्या जातकाच्या पत्रिकेत याच जागेवर मंगळ, शनी किंवा राहू ग्रह असेल तर हा दोष कमी होतो.\nसुचना : मंगळाच्या पत्रिकेची जुळवणी केल्यानंतरसुद्धा जातकाच्या स्वभावात उग्रता राहतेच त्या कारणाने त्यांच्यात वैचारिक मतभेद राहणे स्वाभाविकच आहे. म्हणून दोघांना (पती-पत्नी) शांतता आणि सामंजस्य ठेवणे नितांत गरजेचे आहे.\nसाप्ताहिक राशीफल 6 ते 12 मे 2018\nगुरूवारी करू नये हे काम... (See Video)\nसर्वार्थ सिद्धी योगात मंगळ करत आहे राशिपरिवर्तन, जाणून घ्या त्याचे फायदे\nआकस्मिक संकटापासून वाचवतील हे 6 सोपे उपाय...\nमंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी\nयावर अधिक वाचा :\nपहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग ...\nहिंगाचे 5 अचूक टोटके\nएखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nजेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..\nरावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nसीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...\nकाय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...\nमुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...\nयोगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे\nपालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/legal/legal.php", "date_download": "2018-05-27T01:36:44Z", "digest": "sha1:RWEBJF3QQA6AQGEUF33RX6EYZFUSU2NG", "length": 17968, "nlines": 185, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "Maharashtra Pollution Control Board", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nधोरण आणि कायदा विभाग\nमाननीय सुप्रीम न्यायालयाद्वारा पारित आदेश.\nउच्च न्यायालयाद्वारा पारित आदेश -\nजल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम 1974\nवायु (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम 1981\nजल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) उपकार अधिनियम 1977\nपर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 आणि त्याच्या अंतर्गत बनविलेली नियमावली:\nपर्यावरण (संरक्षण) नियमावली, 1986\nकिनारी नियमन प्रक्षेत्र अधिसूचना 2011\nपर्यावरण प्रभाव मुल्यांकन अधिसूचना, 2006\nघातक सूक्ष्म-जीवांची निर्मिती, वापर, आयात आणि संचय\nघातक कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, 2008\nघातक रसायनांचे उत्पादन, संचय आणि आयात नियमावली, 1989\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, 1998\nप्लास्टिक्स (निर्मिती आणि हाताळणी) नियमावली, 2011\nमहाराष्ट्र प्लास्टिक कॅरी बॅग्स (व्यवस्थापन आणि वापर) नियमावली (2007 मध्ये सुधारित)\nनागरी घन कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, 2000\nध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियमावली, 2000\nओझोन नष्ट करणारे पदार्थ (नियमन आणि नियंत्रण) नियमावली, 2000\nबॅटरीज (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, 2001\nवाळू उपसा कार्यांद्वारा उल्लंघने\nजल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम 1974\nवायु (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम 1981\nजल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) उपकार अधिनियम 1977\nपर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 आणि त्याच्या अंतर्गत बनविलेली नियमावली:\nपर्यावरण (संरक्षण) नियमावली, 1986\nकिनारी नियमन प्रक्षेत्र अधिसूचना 2011\nपर्यावरण प्रभाव मुल्यांकन अधिसूचना, 2006\nघातक सूक्ष्म-जीवांची निर्मिती, वापर, आयात आणि संचय\nघातक कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, 2008\nघातक रसायनांचे उत्पादन, संचय आणि आयात नियमावली, 1989\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, 1998\nप्लास्टिक्स (निर्मिती आणि हाताळणी) नियमावली, 2011\nमहाराष्ट्र प्लास्टिक कॅरी बॅग्स (व्यवस्थापन आणि वापर) नियमावली (2007 मध्ये सुधारित)\nनागरी घन कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, 2000\nध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियमावली, 2000\nओझोन नष्ट करणारे पदार्थ (नियमन आणि नियंत्रण) नियमावली, 2000\nबॅटरीज (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, 2001\nवाळू उपसा कार्यांद्वारा उल्लंघने\nजल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम 1974\nवायु (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम 1981\nजल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) उपकार अधिनियम 1977\nपर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 आणि त्याच्या अंतर्गत बनविलेली नियमावली:\nपर्यावरण (संरक्षण) नियमावली, 1986\nकिनारी नियमन प्रक्षेत्र अधिसूचना 2011\nपर्यावरण प्रभाव मुल्यांकन अधिसूचना, 2006\nघातक सूक्ष्म-जीवांची निर्मिती, वापर, आयात आणि संचय\nजेनेटिकली इंजिनियर्ड ऑर्गॅनिजम्स किंवा कोशिकांची नियामावली, 1989\nघातक कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, 2008\nघातक रसायनांचे उत्पादन, संचय आणि आयात नियमावली, 1989\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, 1998\nप्लास्टिक्स (निर्मिती आणि हाताळणी) नियमावली, 2011\nमहाराष्ट्र प्लास्टिक कॅरी बॅग्स (व्यवस्थापन आणि वापर) नियमावली (2007 मध्ये सुधारित)\nनागरी घन कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, 2000\nध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियमावली, 2000\nओझोन नष्ट करणारे पदार्थ (नियमन आणि नियंत्रण) नियमावली, 2000\nबॅटरीज (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, 2001\nवाळू उपसा कार्यांद्वारा उल्लंघने\nयाच्या समक्ष विविध पर्यावरणीय अधिनियमांच्या अंतर्गत ट्रायल कोर्टद्वारा पारित आदेश:\nजिल्हा / सत्र न्यायालय\nन्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी\nनागरी न्यायाधीश / कनिष्ठ प्रभाग / वरिष्ठ प्रभाग\nअन्य मंचाद्वारा पारित आदेश\nराष्ट्रीय पर्यावरण अपील प्राधिकरण\nऔद्योगिक न्यायालयाद्वारा पारित आदेश\nखनन कार्याच्या नियमनाच्या संदर्भात महत्त्वाचे आदेश\nएमपीसीबी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध दाखल प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पारित आदेश\nविविध अपील प्राधिकरणांद्वारा पारित आदेश\nजल अधिनियम, 1974 आणि वायु अधिनियम, 1981 च्या तरतुदींच्या अंतर्गत\nघातक कचरा (एम.एच. आणि टी.एम.) नियम, 2008 च्या अंतर्गत,\nजैव वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, 1989 च्या तरतुदींच्या अंतर्गत\nजल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) उपकर अधिनियम, 1977 च्या तरतुदींच्या अंतर्गत.\nमाहिती अधिकार अधिनियम, 2005 च्या अंतर्गत पारित आदेश\nमाहिती अधिकार अधिनियम, 2005 च्या खंड 4 च्या अंतर्गत नमुना\nट्रायल कोर्ट प्रकरणांची सांख्यिकीय माहिती\nमहाराष्ट्र वायु (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) नियमावली, 1983\nमहाराष्ट्र जल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) नियमावली, 1983\nसंधी / अधिवेशने / जाहीरनामे\nमंडळाच्या पुनर्गठनाच्या संदर्भात शहरी विकास आणि सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारा जारी राजपत्र\nमंडळाद्वारा त्याच्या 163 व्या बैठकीत 03/02/2015 रोजी मंजूर झालेले अंमलबजावणी धोरण .\nराष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) च्या आदेशानुसार\nनीती आणि कायदा विभागाद्वारा जरी महत्त्वाची परिपत्रके/कार्यालयीन आदेश/स्थायी आदेश\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://adisjournal.com/nata-haluvar-fulalela/", "date_download": "2018-05-27T01:29:41Z", "digest": "sha1:OAQ2GFX4SULTMFNOFARVGZL4HIBFABCZ", "length": 8645, "nlines": 92, "source_domain": "adisjournal.com", "title": "नातं: हळुवार फूललेल ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nप्रत्येक नातं कुठल्यातरी व्याख्येत बसवायचीच आपल्याला फार घाई असते बघा. कोणत्याही दोन व्यक्ती जर एकत्र आल्या तर त्यांना नात्यांच्या चिठ्ठया चिकटवण्यातच आपल्याला फार स्वारस्य असते. दोन व्यक्ति एकत्र आल्या, सुर जुळले आणि एकमेकांत प्रेमाचा ओलवा निर्माण झाला. बस् इतके साधे सोपे गणित त्या दोघांना का मांडू दिले जात नाही कोणते न कोणते नात्याचे लेबल चिकटवायलच हवे का\nमुळात जर दोन व्यक्ति एकमेकांच्या ओठावरील हास्याचे आणि डोळ्यांतील अश्रुंचे कारण असू शकतील; एकमेकांवर असलेल्या प्रेमातल्या प्रामाणिकपणाची जाणीव ठेऊन जर नजरेला नजर देऊ शकत असतील तर काळ त्यांच्या नात्यावर आपली सत्ता गाजवु शकत नाही. मग तेव्हा न वय आड येते न भाषा. त्यासाठी त्यांना कोणत्याही ठळकपणे अधोरेखित केलेल्या नात्याची गरजच उरत नाही. त्यांच्यासाठी महत्वचे असते ते फक्त आपपसातील प्रेम, विश्वास आणि एकमेकांच्या सहवासात मिळणारे सुख. इतरांनाच त्यांच्या नात्याला अधोरेखित करायची खुमखुमि असते.कितीही निस्वार्थी वगैरे नातं आहे असं म्हटले तरीही नात्याची व्याख्या झाली रे झाली की त्याला अपेक्षांचे ओझे चिकटते. त्याला अपोआपच एक प्रकारच साचेबंदपण येतो.\nका लोकांच्या इच्छेसाठी साऱ्याच नात्यांना प्रियकर प्रेयसी, नवरा बायको किंवा इतर कोणत्याही नात्यांमधे बांधायचे. त्याच दोन व्यक्ति कधी प्रेमात पडलेले यूगुल असतील तर कधी घनिष्ठ मित्र असू शकतात. कधी भावंडांचे बंध दिसतील तर कधी एकमेकांत आधरासाठी वडिल माणूस त्यांना सापडतील. त्यांच्या नात्याला असणारे हे अनेक पैलू त्यांना सापडण्या आगोदरच त्यांना कोणता तरी एकच पैलू कायमस्वरूपी चिकटवून टाकायचा वास्तविक त्या दोन व्यक्तींमधे काय नाते आहे हे ठरवयचा अधिकार तुम्हा – आम्हाला नाहीचे.\nकेवळ आपल्या आजुबाजूच्या लोकांना आपल्या नात्यात अमुक एक पैलू दिसतो म्हणजे आपल्यात हेच एक नातं आहे अस पण कित्येक वेळा त्या दोघांचीही खात्री पटलेली नसताना मान्य केल जातं. त्याचं नातं पूर्ण फुलले नसतनाच ते गुलाब आहे की कमळ हे ठरवायची बघ्यांमधे जणू स्पर्धाच लागलेली असते. खरच अशा फुलांच्या जाती न पाडता फक्त मुकपणे त्याचं सौंदर्य लांबुन निरखलं तर त्या फुलांना पण फुलण्यात खूप मजा अनुभवता येईल.\n Labelling वृत्तीपायी कितीतरी नाती विस्कटणं सर्रास होत आलंय. कसला पुढारलेपणाचा आव आणून आपण जगतो हेच कळत नाही. साचेबद्ध विचार- साचेबद्ध जगणं-साचेबद्ध नाती\nनात्यातील मोकळेपणा अजूनही स्वीकारला जात नाहीए हे खरंय..जिथे राधा व कृष्ण याचे नातं या संस्कृतीत स्वीकारलं जातं त्याच संस्कृतीत हे होतय हे दुर्दैव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5/", "date_download": "2018-05-27T01:28:12Z", "digest": "sha1:ZMPZYYULXYZK7YDB6KSZEMF6LJSGYO5F", "length": 2908, "nlines": 51, "source_domain": "pclive7.com", "title": "महादेव | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nपिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरात भाविकांची गर्दी (व्हिडीओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/australian-cricketers-turn-to-india-for-new-jobs-as-the-pay-dispute-between-ca-and-aca-amplifies-australian-cricketers-are-now-keen-on-exploring-job-opportunities-in-india/", "date_download": "2018-05-27T01:08:39Z", "digest": "sha1:S57GTBHXSA4QLZKZ7RFTIJFNATLOHI2A", "length": 6523, "nlines": 81, "source_domain": "mahasports.co.in", "title": "२३० बेरोजगार ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू नोकरीच्या शोधात भारतात? - Maha Sports", "raw_content": "\n२३० बेरोजगार ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू नोकरीच्या शोधात भारतात\n२३० बेरोजगार ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू नोकरीच्या शोधात भारतात\nसध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची संघटना यांच्यात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश क्रिकेटपटू हे भारतात नवीन क्रिकेटमधील संधी शोधत आहेत.\nटीम क्रुकशॅन्क जे की ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या संघटनेचे आर्थिक बाबी सांभाळतात ते सध्या भारतात नवीन क्रिकेटमधील संधीच्या शोधात आले आहेत. सध्या सुरु असलेल्या वादामुळे २३० क्रिकेटपटू बेरोजगार आहेत.\nटाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ” मी सध्या भारतात येण्याचं मुख्य कारण म्हणजे मी इथे काही काही मीटिंगला उपस्थित राहणार आहे. कारण १ जुलै पासून आमच्या खेळाडूंचे करार संपुष्ठात आले आहेत. आमच्या खेळाडूंनी त्यांची बौद्धिक संपत्ती अर्थात intellectual property एसीए अर्थात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची संघटनाबरोबर करारबद्ध केली आहे. ”\n“जी सध्या एसीएमधील क्रिकेटपटूंची ब्रँड विंग संभाळते. त्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक संधी ह्या खेळाडू आणि संघटनेसाठी निर्माण केल्या जातात. ”\nते पुढे असाही म्हणाले की जर खेळाडू हे बोर्ड आणि संघटनेतील वादामुळे बेरोजगार राहिले तर त्यांना दुसऱ्या गोष्टींमधून जर आर्थिक फायदा झाला तर त्याचा त्यांना मोठा हातभार लागेल.\nटीम क्रुकशॅन्क यांनी विविध छोट्या मोठ्या कंपनींना भेटी देऊन नवीन करार करण्यासाठी इच्छूक असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून ते एसीए बरोबर संलग्न होण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं आहे. तसेच खेळाडू सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही याचा आर्थिक गोष्टींवर कोणताही परिमाण होणार नसल्याचं सांगितलं आहे.\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\nआशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही…\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1523", "date_download": "2018-05-27T01:18:54Z", "digest": "sha1:7FBYHS57SUQAXCUBE3JCOZZ33H6HIYUZ", "length": 14104, "nlines": 113, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 3 मे 2018\nभारतीय गोल्फर राहिल गंगजी याने तब्बल चौदा वर्षांनंतर कारकिर्दीतील दुसरे प्रमुख व्यावसायिक विजेतेपद पटकाविले. भारताचा हा ३९ वर्षीय गोल्फर जपानमधील ओसाका येथे झालेल्या पॅनासोनिक ओपन गोल्फस्पर्धेत विजेता ठरला. यापूर्वी २००४ मध्ये त्याने आशियायी टूरवरील चीनमधील स्पर्धा जिंकली होती. राहिलला त्यानंतर छाप पाडण्याची संधी मिळाली, पण तो विजेतेपदापासून दूरच राहिला. निर्णायक टप्प्यावर त्याला सूर गवसत नव्हता. महत्त्वाची बाब म्हणजे, चौदा वर्षांच्या कालावधीत तो अजिबात निरुत्साही झाला नाही, उलट गोल्फ खेळण्यासाठी प्रेरित बनला. त्यामुळेच जपानमध्ये तो विजेतेपदाचा झेंडा फडकावू शकला. आपण चांगलं खेळतोय हे राहिलला माहीत होते, पण विजेतेपदाचा करंडक त्याच्या हाती येत नव्हता. ओसाका येथील स्पर्धेतही आव्हान कठीण होते. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी त्याने कोरियाच्या किम ह्युंगसुंग याला मागे टाकून विजेतेपदावर मोहोर उठविली. यामुळे राहिलच्या आर्थिक तिजोरीतही मोठी भर पडली आहे. जपानमधील स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी राहिल संयमाने खेळला. त्याचे योग्य बक्षीस त्याला मिळाले. एखादी चूक त्याला महागात पडली असली, मात्र त्याने एकाग्रता ढळू दिली नाही. जपान टूर गोल्फ स्पर्धा जिंकणारा राहिल गंगजी हा तिसरा भारतीय गोल्फर आहे. यापूर्वी २००३ मध्ये ज्योती रंधवा याने, तर जीव मिल्खा सिंग याने २००६ व २००८ मध्ये जपानमध्ये विजेतेपदाचा जल्लोष केला होता. जपानमध्ये जिंकण्यापूर्वी व्यावसायिक गोल्फमध्ये राहिलला अजिंक्‍यपदाने काही वेळा हुलकावणी दिली होती. त्याला २००६ मध्ये तैवान ओपनमध्ये दुसरा, तर २००७ मध्ये इंडियन ओपनमध्ये तिसरा क्रमांक मिळाला होता. २०१२ मध्ये गुजरातमधील स्पर्धेतही त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यावर्षी प्रारंभी प्रकृतीने साथ न दिल्यामुळे त्याला म्यानमार व सिंगापूरमधील स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. अखेर जपान त्याच्यासाठी ‘लकी’ ठरले.\nगोल्फमध्ये कारकीर्द करण्यापूर्वी राहिल गंगजी याने घोडेस्वार (जॉकी) बनण्याचा निश्‍चय केला होता. त्याचा जन्म कोलकत्यातील. वडिलांनी त्याला योग्य सल्ला देत ‘जॉकी’ बनण्यापासून रोखले. घोडेस्वारीत दुखापती होण्याचा संभव असल्यामुळे मुलाने या खेळात कारकीर्द करू नये असे वडिलांना वाटत होते. त्यानंतर राहिलने बंगळूरचा रस्ता धरला आणि गोल्फमध्ये त्याच्या कारकिर्दीस दिशा गवसली. गोल्फमधील वाटचालीत अपेक्षेनुसार त्याला कुटुंबीयांचीही साथ मिळाली. चीनमधील विजेतेपदाच्या करंडकानंतर तो यशाच्या प्रतीक्षेत राहिला. साऱ्यांचा त्याच्या गुणवत्तेवर विश्‍वास होता, त्यामुळेच राहिल गोल्फ मैदानावर भक्कमपणे टिकून राहिला. गोल्फमधील भारताचा दिग्गज खेळाडू अर्जुन अटवाल याला तो प्रेरणास्त्रोत मानतो. अटवाल हा आशियायी गोल्फमधील माजी क्रमांक एकचा खेळाडू आहे. चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेला राहिल व्यावसायिक गोल्फमधील कारकीर्द कितपत लांबवतो आणि यशस्वी ठरतोय हे येणारा काळच ठरवेल, एक मात्र खरं, हा गोल्फर कमालीचा चिवट आहे. त्यामुळेच चौदा वर्षे टिकून राहिला. हार न मानता दीर्घ कालावधीनंतर विजेतेपदास गवसणी घालू शकला.\nआशियायी टूरवरील दोन विजेतेपदांसह राहिलने आतापर्यंत कारकिर्दीत चार प्रमुख व्यावसायिक स्पर्धा जिंकल्या आहेत. शिवाय हौशी पातळीवरही तो विजेता ठरलेला आहे. २००० साली तो व्यावसायिक गोल्फर बनला. आशियायी टूर स्पर्धांत खेळण्यापूर्वी राहिल नॅशनवाईड (वेब.कॉम) टूरवर खेळत होता. व्यावसायिक खेळाडू बनल्यानंतर चौथ्या वर्षी तो पहिल्यांदा पूर्ण मोसम खेळला. त्याचे गोड फळ त्याला चीनमध्ये मिळाले. हौशी पातळीवर त्याने १९९७ मध्ये श्रीलंकेत पहिली स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर १९९९ मध्ये ईस्ट इंडिया हौशी स्पर्धेतही बाजी मारली. त्यावर्षी तो भारताचा हौशी गटातील अव्वल गोल्फर होता. या कामगिरीने त्याला व्यावसायिक गोल्फ मैदानावर पदार्पण करण्यास प्रोत्साहित केले.\nराहिल गंगजीचे व्यावसायिक यश\nपीजीटीआय स्पर्धा ः २००८ व २०१३\nआशियाई टूर स्पर्धा ः फोक्‍सवेगन मास्टर्स (चीन, २००४),\nपॅनासोनिक ओपन (जपान, २०१८)\nकल्पक आणि यशस्वी फुटबॉल प्रशिक्षक हा लौकिक असलेल्या पेप गार्डिओला यांच्या...\nजियानलुजी बफॉन हा जागतिक फुटबॉलमधील दिग्गज गोलरक्षक. चाळीस वर्षांच्या या खेळाडूने...\nभारताचा फुटबॉल संघ पुढील वर्षी संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या आशिया करंडक स्पर्धेसाठी...\nअभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभियंता म्हणून नोकरीत गुरफटून घ्यावे, की टेबल...\nआफ्रिकन धावपटूंनी मॅरेथॉनमध्ये दबदबा राखलेला आहे. केनियाचा एलियूड किपचोगे हा धावपटू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/National/2017/04/21170824/Explosion-at-firing-range-of-Mahar-Regiment-in-Sagar.vpf", "date_download": "2018-05-27T01:17:14Z", "digest": "sha1:RTA3D6I6M7BNQSKN4B72MY464FS33VF2", "length": 13714, "nlines": 247, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "महार रेजिमेंटमध्ये सरावादरम्यान स्फोट, एक जवान शहीद", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान वृत्त देश\nमहार रेजिमेंटमध्ये सरावादरम्यान स्फोट, एक जवान शहीद\nसागर - येथील लष्करी छावणीमधील महार रेजिमेंटच्या फायरिंग रेंजवर सरावादरम्यान डेटोनेटरचा स्फोट झाल्याने एका जवानाचा मृत्यू झाला. हवालदार बकुल कुमार पटेलिया (४० वर्ष, गुजरात) असे या अपघातात मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. तर शिपाई महेंद्र सिंह जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\n७५८ कोटींचा नफा, ६ लाख टॅक्सी, परंतु स्वतःची...\nमुंबई - मेट्रो शहरांमध्ये प्रवास करायचा असेल आणि स्वतःच वाहन\nकर्नाटकच्या भावी मुख्यमंत्र्यांची पत्नी...\nबंगळुरू - कर्नाटकची २०१८ विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर\nकर्नाटकात काँग्रेस-जेडीयूच्या सत्तेची वज्रमुठ...\nबंगळुरू - कर्नाटकातील सत्तासंघर्षात निर्णायक भूमिका\nमी मृत्यूच्या दारात आहे... खूप खूप प्रेम आणि...\nतिरुअनंतपुरम (केरळ)- सजीशेठ्ठा, मी मृत्यूच्या दारात उभी आहे.\nधक्कादायक.. डायपर घालण्याच्या बहाण्याने...\nवाराणसी - आपल्या ३ वर्षाच्या मुलीला डायपर घालण्याच्या\nपाकिस्तानचे शस्त्रसंधी उल्लंघन सुरूच, जम्मू...\nउरी - पाकिस्तानकडून होणारे शस्त्रसंधी उल्लंघन सुरूच असून आज\nमोदी-भागवत-शाह तयार करणार २०१९ ची 'अभेद्य' रणनीती नवी दिल्ली - देशात २०१९ च्या\nमुलीला मिठी मारल्यामुळे शाळेतून निलंबित विद्यार्थ्याचे नेत्रदीपक यश तिरुवनंतपुरम - शालेय\nसीबीएसई बारावीच्या गुणवंतांची यशोगाथा हैदराबाद - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे\nनगरोटा दहशतवादी हल्ल्यातील आरोपीला अटक कुपवाडा - राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) शुक्रवारी\nट्रक, बस व कारचा विचित्र अपघात; १० ठार, १५ जखमी सिद्दीपेट - तेलंगणाच्या सिद्दीपेट येथे\n#4YearsofModiGovt: कठोर निर्णय घेताना 'कंफ्यूजन' नाही 'कमिटमेंट' - मोदी कटक - पंतप्रधान नरेंद्र\nमुलांसोबत वेळ घालवून सलमानच्या चेहऱ्यावर परत...\nया प्रसिद्ध कॉमेडियनची आहे ही मुलगी, लवकरच...\nनैराश्याची शिकार झाली होती कलयुगची अभिनेत्री,...\nराजकारणापासून खेळाडूपर्यंतच आयुष्य दाखवणार या...\nअगदी वेगळ्या शैलीमध्ये झाला चित्रपट 'फेमस' चा...\n'संजू'चा टीजर झाला लॉन्च, सतरंगी अवतारात...\nअशा काही अंदाजमध्ये परिणीती करतीये...\nभेटा पाकिस्तानच्या प्रियंका चोप्राला \nलिंगबदल करून ललिता झाली ललित साळवे.. नव्या ओळखीबद्दल समाधान\nबीड - ललिता असलेली माजलगाव\nबँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते - साबळे पुणे - देशातील\n#4YearsofModiGovt: केवळ ४ वर्षात पंतप्रधान मोदींचे तब्बल ८१ परदेश दौरे \n#4YearsofModiGovt: कठोर निर्णय घेताना 'कंफ्यूजन' नाही 'कमिटमेंट' - मोदी कटक - पंतप्रधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/kalaram-temple-entrance-satyagraha-jagtap-satyagraha-memorial-couple/amp/", "date_download": "2018-05-27T01:36:37Z", "digest": "sha1:ES5JNGXWU6TEBB7YTSQ7C4BL33IVEOL7", "length": 6750, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kalaram temple entrance Satyagraha Jagtap Satyagraha memorial of the couple | काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहातील सत्याग्रही जगताप दांपत्याचे कोनांब्याला स्मारक | Lokmat.com", "raw_content": "\nकाळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहातील सत्याग्रही जगताप दांपत्याचे कोनांब्याला स्मारक\nनाशिक : सामाजिक समतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहातील रघुनाथ व ताईबाई जगताप या दांपत्याचे स्मारक सिन्नर तालुक्यातील कोनांबे या त्यांच्या मूळगावी साकारण्यात आले.\nनाशिक : सामाजिक समतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहातील रघुनाथ व ताईबाई जगताप या दांपत्याचे स्मारक सिन्नर तालुक्यातील कोनांबे या त्यांच्या मूळगावी साकारण्यात आले असून, त्याचे लोकार्पण नुकतेच पार पडले. आंबेडकर चळवळीचे अभ्यासक आणि लोख पुंडलिक निरभवणे यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कस्तुरबाई निरभवणे व उद्योजक तुकाराम जगताप उपस्थित होते. काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून उपेक्षितांची अस्मिता जागृत करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एक हजार नागरिक सत्याग्रहींनी नावे नोंदवली. त्यात जगताप दांपत्याचा समावेश होता असे निरभवणे यांनी यावेळी सांगितले. निवृत्त शिक्षिका सुजाता जगताप यांनी श्वशुर रघुनाथ जगताप यांच्या आठवणी सांगितल्या. तुकाराम जगताप, प्रा. डी. एम. जगताप, जया पवार यांनी मनोगत व्यक्त केले. रतन गांगुर्डे यांच्या बुद्ध वंदनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला. सूत्रसंचालन अनिता अहिरे यांनी केले. साजन जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमास रमेश शिरसाट, श्रीनिवास पाटील, वामन हगवणे, भागवत तिवडे, मनोहर उके, राजीव म्हसकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.\nपुण्यातील शिवसृष्टीचा वाद पुन्हा उफाळला\nअनोखा सोहळा : मºहळकरांचे ‘जेजुरी वारी’साठी आज प्रस्थान खंडेरायाला पांगरीकरांचा मानाचा रथ\nस्वामी समर्थ पालखीचे आज मालेगावी आगमन\nदेशमाने येथे महाराणा प्रताप जयंती\nस्मारकाला दिला रंग, आत ठेवल्या मूर्ती\nदुचाकीची अंत्ययात्रा अन् ढकलगाडी कॉँग्रेसचा विश्वासघात मोर्चा : काळे कपडे घालून कार्यकर्ते सहभागी\nपोलिसांची कामगिरी : मद्यधुंद मामाने सोडले होते रेल्वेस्थानकावर एकटे चिमुकलीला केले आईच्या स्वाधीन\nचाळीस वर्षांतील जाहिरातींच्या इतिहासाचा उलगडला पट जाहिरात चालिसा : शाहु खैरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद््घाटन\nरेणुकामाता मंदिरात धार्मिक कार्यक्रम प्रथम वर्धापन दिन : दर्शनासाठी सिडको परिसरातील भाविकांची गर्दी\nअनंत कुबल एकांकिका स्पर्धेस प्रारंभ नाट्य परिषद : दोन दिवसात चौदा एकांकिका सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/122", "date_download": "2018-05-27T01:12:50Z", "digest": "sha1:QQKFLSLMBQZ2APGHUA6USYAJBUM6EECU", "length": 13212, "nlines": 253, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मनोरंजन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमराठी भाषा दिन २०१८\nYou are here: मुख्यपृष्ठ /मनोरंजन\nपायांमध्ये गुंतलेले पाय माझे\nतुझ्या खिडकीत झाले जरी युनूस वकाराय माझे,\nतसे पिऊनही होणार होते काय माझे\nनको पाहुस स्वप्ने तू 5 स्टार मद्यपानाची\nउद्या गुत्त्याकडेच वळतील असेही पाय माझे\nटगेगिरी म्हणू वा डाका की शुद्ध उचलेगिरी ही,\nकुणी पळवले इथले चिकन फ्राय माझे\nअशीच पितो कधी कधी, उगाच विनाकारण मी,\nदारूत बुडवण्याइतके छोटे दु:ख न्हाय माझे\nतुला देतो नवी पिंट अर्धी, घे मित्रा पिऊन घे,\nपण ठेव उलट्या बाटलीतले प्रेमबिंदूपेय माझे\nRead more about पायांमध्ये गुंतलेले पाय माझे\nपाटील v/s पाटील - भाग ५\nपाटील v/s पाटील - भाग ४\nडांगर भाकर दे नायतर विंचू चावल तुला..\n डांगर भाकर दे नायतर विंचू चावंल तुला \nRead more about डांगर भाकर दे नायतर विंचू चावल तुला..\nएकदा टारझन अंगात आला\nएकदा टारझन अंगात आला\nकाढून टाकले कपडे सर्व\nअन जंगल प्रवास सुरु झाला\nभरपूर सारे कुत्रे मागे लागले\nवाट मिळेल तिकडे धावत सुटलो\nपारंब्या अन वेली शोधू लागलो\nनव्हत्या त्या म्हणून गाड्यांवरून\nआरोळ्या ठोकून ठोकून घसा सुकला होता\nकुत्रांचा झुंड काय पाठ सोडता नव्हता\nस्टेमिनापण संपत आला होता\nटारझन अंगातून कधीच निघून गेला होता\nलंगोट मागे पडून , दिगंबर अवतार सुरु झाला होता\nRead more about एकदा टारझन अंगात आला\nबोअरिंग गावातला एक हॅपनिंग दिवस\nहल्लीचीच गोष्ट . सकाळी आठ ची वेळ. न्यू जर्सीतले एक शांत सबर्ब. मिडलस्कूल च्या मुलांना शाळेत सोडून ड्रायव्हर रॉबर्ट टली ने डेपो मध्ये बस घेऊन जायच्या आधी नेहमीप्रमाणे बस चेक केली. कोणी काही विसरले का एखादे मूल चुकून बस मध्येच झोपले तर नाही ना एखादे मूल चुकून बस मध्येच झोपले तर नाही ना सगळ्या सीट्स चेक करता करता एका सीट वर त्याला काहीतरी दिसले. चमकून त्याने ते नीट वाकून पाहिले. ही वस्तू टीनेजर्स कडे सापडणे अगदीच अशक्य होते असे नव्हे पण या शांत गावातल्या, रेप्युटेड स्कूल च्या बस मध्ये नक्कीच अपेक्षित नव्हते. रॉबर्ट ने वेळ न दवडता पोलिसांना आणि त्याच्या सुपरवायजर्स ना कळवण्याचा निर्णय घेतला. पोलिस ५ मिनिटात आलेच.\nRead more about बोअरिंग गावातला एक हॅपनिंग दिवस\nएक टिनपाट महानगर होतं\nतिथं एक आय्-डी होता\nहा आय्-डी कसा होता\nविद्वज्जड, विचारवंत, साक्षेपी, प्रत्युत्पन्नमति इ.इ.\nत्याचा दिवस कसा जायचा\nसक्काळी सक्काळी कायप्पावर इधरका माल उधर सर्कवायचा\nलंच टायमात एका संस्थळावर काही अभ्यासपूर्ण टंकायचा\nकाॅफी ब्रेकात दुसर्‍या संस्थळी थोडा साक्षेपी पिंकायचा\nपरतीच्या घामट ट्रॅफिक जॅमात पाठथोपट्या प्रतिसादकांस धन्यवादायचा अन् पायखेच्या प्रतिसादकांना हेडाॅन भिडायचा.\nजरी सबकुछ होतं झिंगालाला तरी वैचारिक वैफल्य आलं बिचार्‍याला.\nRead more about साठा उत्तरांची कहाणी\nमैत्री भाग - 5\nआधीच्या भागांसाठी खाली दिलेल्या लिंकवर जा...\nमैत्री भाग - 4\nआधीचे भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जा.....\nबिग बॉस - मराठी\nयेस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत\nबिग बॉस आहे महेश मांजरेकर\nमी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.\nकालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/62458", "date_download": "2018-05-27T01:13:18Z", "digest": "sha1:VMX5CJOXPAHDHAFTM2VIJODSGPGBQBP7", "length": 17412, "nlines": 182, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "भारतातील प्रसिद्ध नद्या : सरस्वती नदी | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nलेखक की और रचनाएं\nदेशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : कावेरी नदी\nभारतातील प्रसिध्द धरणे : रिहांद धरण\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : भोज तलाव\nभारतातील प्रसिद्ध धरणे : कोयना धरण\nभारतातील प्रसिद्ध नद्या - गोदावरी नदी\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : दल सरोवर\nदेशोदेशीचे पाणी : श्रीलंकेतील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : यमुना नदी\nपवई सरोवर - भारतातील प्रसिद्ध सरोवरे : 5\nजायकवाडी धरण भारतातील प्रसिद्ध धरणे : 5\nदेशोदेशीचे पाणी : म्यानमारमधील पाणी\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : सांबर सरोवर\nभारतातील प्रसिद्ध धरणे : तेहेरी धरण\nभारतातील प्रसिद्ध धरणे : नागार्जून सागर धरण\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : हुसेन सागर\nभारतातील प्रसिद्ध नद्या : नर्मदा नदी\nव्यक्ति परिचय - पाण्याच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या प्रमुख व्यक्ति : श्री. चैतराम पवार (बारीपाडा)\nमिशन राहत - मराठवाडा दुष्काळ मुक्ती\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nवारसा पाण्याचा - भाग 3\nदेशोदेशीचे पाणी : श्रीलंकेतील पाणी\nपाण्याच्या वापरात काटकसर करायलाच हवी\nगर्मी में जल संकट और दून का कल\nडूबता वेनिस तैरते भवन\nपॉलिथिन होटलों और वेडिंग प्वाइंट पर कसेगा शिकंजा\nरिस्पना और बिंदाल के जलग्रहण क्षेत्र पर अवैध कब्जा\nआबादी तक पहुँची वनाग्नि की लपटें\nआहार में एस्ट्रोजन पुरुषों पर प्रभाव\nहमारा शहर सबसे स्वच्छ\nकचरा पैदा करने वाले हों जिम्मेदार\nसोच…शौचालय की, सूखे शौचालय या फ्लश शौचालय\nकृत्रिम मेधा के लाभों का दोहन\nबाँस मिशन आर्थिक समृद्धि का जरिया\nपूर्वोत्तर में सुशासन की चुनौतियाँ\nपूर्वोत्तर में समावेशी विकास\nइंडस बेसिन पर रिपोर्ट कर फेलोशिप पाने का है मौका\nकेन वेतवा नदी जोड़ो कार्यक्रम\nप्रधान पैसा नहीं दे रहा है सर हमारा नाम आ चुका है डेढ़ साल हो गए\nHome » भारतातील प्रसिद्ध नद्या : सरस्वती नदी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : सरस्वती नदी\nभूकंपांमुळे जमिनीवर जी उलथापालथ झाली त्यामुळे या नदीचा प्रवाह बदलला असावा. ही नदी नाहीशी झाल्यामुळे तिच्या आजूबाजूची मानवी वस्ती विखुरल्या गेली. लोक इतस्ततः पांगले. जातांना सोबत ते सरस्वती नदीची आठवण सोबत घेवून देशभर पसरले. त्यांना वाटेत जिथेजिथे नदी लागली तिथेतिथे ते स्थायीक झाले. पण नदीची आठवण ताजी असल्यामुळे त्या नदीचे नामकरणही त्यांनी सरस्वती नदी असेच केले. परिणामतः या सर्व प्रदेशात बर्‍याच नद्यांचे नावे सरस्वती नदी असेच आढळते.\nजी नदी दिसत नसून सुद्धा वर्षानुवर्षे आपले अस्तीत्व टिकवून आहे तिचे नाव सरस्वती नदी आहे. ज्या संस्कृतीला आपण सिंधू संस्कृती म्हणतो ती सिंधू संस्कृती नसून ती सरस्वती संस्कृती आहे असे आज अभ्यासक म्हणायला लागले आहेत. सुरवातीला जी हिमालयातून उगम पाऊन त्रिवेणी संगमस्थळी गंगेला मिळत होती तिने काळाच्या ओघात आपला प्रवास बदलून आपला मोर्चा अरबी समुद्राकडे वळविला. आणि आजही ती गुप्त स्वरुपात जमिनीखालून आपला प्रवास करीत आहे असे सिद्ध झाले आहे.\nसरस्वती नदीचे उल्लेख फार पुरातन काळापासून आढळतात. ऋगवेद व यजुर्वेदापासून तर रामायण, महाभारतातही या नदीचे उल्लेख आहेत. रामायणात दशरथ राजा आजारी असतांना भरताला आणण्यासाठी जे दूत पाठविले गेले होते त्यांनी जातांना व येतांना सरस्वती नदी पार करुन गेल्याचा उल्लेख आहे. महाभारतात बलराम श्रीकृष्णावर रागवून प्रवासाला निघाला असतांना तो याच नदीच्या काठाकाठाने उत्तरेकडे गेल्याचा उल्लेख आहे. तो जे महत्वाचे टप्पे पार करत गेला ते टप्पे आजही भारताच्या नकाशावर आढळतात. पुराणांमध्ये या नदीचे उल्लेख फारच कमी आढळतात. याचा अर्थ असा की त्या कालखंडात जो बदल व्हायचा होता तो होवून गेला होता व या नदीचे अस्तीत्व लोप पावले होते असा अर्थ काढला जात आहे.\nदेशात सध्या सरस्वती नदीच्या संशोधनाची एक लाट उसळली आहे. त्यासाठी सॅटेलाइटवरुन जे नकाशे तयार करण्यात आले त्यावरुन अशी नदी खरेच अस्तीत्वात होती याचे पुरावे उपलब्ध झालेे आहेत. त्या मार्गाचे खोदकाम करुन तसा प्रवाह आजही आढळून येतो. या खोदकामात प्रवाहातील रेती तपासून पाहिली असता ती हिमालयाच्या रेतीशी तंतोतंत जुळते. या वरुन हा प्रवाह हिमालयाकडून येत आहे याची संशोधकांना खात्री पटली आहे.\nभूकंपांमुळे जमिनीवर जी उलथापालथ झाली त्यामुळे या नदीचा प्रवाह बदलला असावा. ही नदी नाहीशी झाल्यामुळे तिच्या आजूबाजूची मानवी वस्ती विखुरल्या गेली. लोक इतस्ततः पांगले. जातांना सोबत ते सरस्वती नदीची आठवण सोबत घेवून देशभर पसरले. त्यांना वाटेत जिथेजिथे नदी लागली तिथेतिथे ते स्थायीक झाले. पण नदीची आठवण ताजी असल्यामुळे त्या नदीचे नामकरणही त्यांनी सरस्वती नदी असेच केले. परिणामतः या सर्व प्रदेशात बर्‍याच नद्यांचे नावे सरस्वती नदी असेच आढळते. त्या प्रवाहाशी निगडीत असलेली राज्य सरकारे, त्या परिसरातील विद्यापीठे, असे सर्वजण मिळून या नदीच्या अस्तीत्वाचा शोध घेत आहेत. व त्या दृष्टीने त्या त्या ठिकाणी संशोधन चालू आहे. सॅटेलाइट वरुन या नदीचा जो नकाशा तयार करण्यात आला आहे तो आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयात लावला गेला आहे.\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nअकाल के काल विलासराव सालुंके की जबानी उनकी कहानी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदीपात्र के लिये अनुकूलतम हाइड्रोमीट्रिक नेटवर्क की आवश्यकता और व्यवस्था (Need and provision of optimum stream gauging network for a river basin)\nपानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार\nटिकाऊ कृषि प्रोत्साहन के लिये कृषि परामर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%9F_%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%88_%E0%A5%A8%E0%A5%AC%E0%A5%A8", "date_download": "2018-05-27T01:38:59Z", "digest": "sha1:D6LXICPX3ZJFBQSYC5WPQLOFEAZENDFG", "length": 4849, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मेसरश्मिट एमई २६२ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमेसश्मिट एम ए २६२ संग्रहालयात उभे असलेले.\nमेसरश्मिट एम ई २६२ हे जगातील पहिले जेट इंजिनाच्या शक्तीने चालणारे लढाऊ विमान होते. याची रचना करण्याची सुरुवात दुसऱ्या महायुद्धाच्या आधीपासूनच सुरु झाली होती परंतु इंजिन तयार करण्यातील समस्यांमुळे १९४४ पर्यंत लुफ्तवाफेने हे विमान आपल्या ताफ्यात घेतले नाही. ब्रिटिश जेटविमान ग्लॉस्ट मिटीयॉरच्या तुलनेत मेसरश्मिट अधिक वेगवान आणि अधिक शस्त्रसज्ज होते. मेसरश्मिट २६२चा वापर बॉम्बफेकीसाठी तसेच रात्री टेहळणी करण्याच्या प्रयोगांसाठीही केला गेला.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑक्टोबर २०१४ रोजी १७:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1327", "date_download": "2018-05-27T01:11:33Z", "digest": "sha1:CYP4GRCKLJMEQYQSMYFREE4BB7TNZNND", "length": 13961, "nlines": 115, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 मार्च 2018\nविश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताने चार सुवर्णपदकांसह एकूण नऊ पदके जिंकताना गुणतक्‍त्यात अव्वल स्थान मिळविले. ही कामगिरी साधताना त्यांनी अमेरिका व चीनला मागे टाकले. मेक्‍सिकोतील ग्वाडालाजारा येथे झालेल्या या स्पर्धेत भारताच्या युवा नेमबाजांनी छाप पाडली. यामध्ये मेरठमधील शाहजार रिझवी याचाही समावेश होता. त्याने विश्‍वविक्रमासह पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुलमध्ये सुवर्णपदक जिंकले. मेरठमधील छोटा मावाना येथील या २३ वर्षीय नेमबाजाची ही पहिलीच विश्‍वकरंडक स्पर्धा होती. पदार्पणात विक्रमी नेम साधून त्याने वाहव्वा मिळविली. शाहजरने २४२.३ गुण नोंदविताना जर्मनीच्या ख्रिस्तियन रेट्‌झ याला मागे टाकले. रिओ ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या जर्मन नेमबाजाने २३९.७ गुणांचा नेम साधला. भारताचा अनुभवी नेमबाज जितू राय याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. शाहजारची कामगिरी भारतीय नेमबाजीसाठी सुखद आणि दिलासा देणारी आहे. विश्‍वकरंडक सुवर्णपदकानंतर या प्रतिभाशाली नेमबाजाने आता २०२० मधील ऑलिंपिक स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. रिओ ऑलिंपिकसाठी त्याला पात्रता हुकली होती, त्याची भरपाई टोकियोत करण्याचे ध्येय आहे.\nशाहजार विद्यार्थी दशेत असताना नेमबाजीकडे आकृष्ट झाला. साधरणतः नऊ वर्षांपूर्वी ‘एनसीसी’ शिबिरात त्याला बंदूक चालविण्याची संधी लाभली. त्यावेळी उपस्थित तज्ज्ञांना शाहजरच्या नेमबाजी कौशल्याने प्रभावित केले. या खेळात कारकीर्द करण्याविषयी सुचविले. शाहजारचे वडील शमशाद हे मेरठमधील एका कंपनीतील वाहतूक कंत्राटदार. मुलाने नेमबाजीतील भवितव्याबाबत सांगितल्यानंतर, शमशाद यांनी त्याला उधारीवर बंदूक आणून दिली व शाहजारचा सराव सुरू झाला. या खेळात शाहजार पारंगत झाल्यानंतर २०१२ मध्ये त्याला स्वतःचे पिस्तूल मिळाले. त्याचाहा भाऊ अहमर सुद्धा नेमबाज आहे. शाहजारची प्रगती पाहून वडिलांनी घरीच नेमबाजी रेंजची व्यवस्था केली. शाहजारने २०१४ साली पुण्यात झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रौप्य, तर २०१५ मध्ये दिल्लीत झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीने त्याला भारतीय हवाई दलात संधी दिली. तेथे तो ‘सार्जंट’ म्हणून रुजू झाला. हवाई दलाच्या पाठबळामुळे त्याला नेमबाजीतील दर्जेदार साधनसुविधांचे दालन खुले झाले. शाहजारच्या उपजत नेमबाजी गुणवत्तेला धुमारे फुटले. आंतरराष्ट्रीय आव्हानासाठी तो सज्ज झाला आणि त्याने पदकेही जिंकली.\nशाहजारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्रिस्बेन येथे झालेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकताना देशवासीय ओमकार सिंग व जितू राय यांना मागे टाकले होते. मात्र त्याला एप्रिलमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. राष्ट्रीय संघटनेने त्याच्याऐवजी अनुभवी जितू रायला प्राधान्य दिले आहे. निवडीत डावललेल्या शाहजारने सारा राग विश्‍वकरंडक स्पर्धेत काढला. जबरदस्त एकाग्रतने नेम साधत त्याने सुवर्णपदक जिंकून निवड समितीलाही चपराक दिली. ग्वाडालाजारा येथे त्याने जपानी नेमबाज तोमोयुकी मात्सुदा याने गेल्यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये नोंदविलेला २४१.८ गुणांचा विश्‍वविक्रम मोडला. राष्ट्रीय मानांकनात १० मीटर एअर पिस्तुलमध्ये ओमप्रकाश मिथरवाल पहिला, तर शाहजार दुसरा आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पहिल्या दोघा नेमबाजांची निवड होणे अपेक्षित होते, पण तसं न होता, अनुभव सरस ठरला. या प्रकारामुळे शाहजार चिडला होता. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) अमोल प्रताप सिंग हे शाहजरचे प्रशिक्षक, त्याला रौनक पंडित यांचेही मार्गदर्शन लाभते. राष्ट्रकुल स्पर्धेतील संधी हिरावली असली, तरी नाउमेद न होता शाहजारने विश्‍वकरंडकातील यशाने प्रेरित होत ऑलिंपिक स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे.\nनेमबाज शाहजारची आंतरराष्ट्रीय पदके\nआशियाई एअरगन नेमबाजी ः सुवर्ण (तेहरान, २०१६)\nकल्पक आणि यशस्वी फुटबॉल प्रशिक्षक हा लौकिक असलेल्या पेप गार्डिओला यांच्या...\nजियानलुजी बफॉन हा जागतिक फुटबॉलमधील दिग्गज गोलरक्षक. चाळीस वर्षांच्या या खेळाडूने...\nभारताचा फुटबॉल संघ पुढील वर्षी संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या आशिया करंडक स्पर्धेसाठी...\nअभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभियंता म्हणून नोकरीत गुरफटून घ्यावे, की टेबल...\nआफ्रिकन धावपटूंनी मॅरेथॉनमध्ये दबदबा राखलेला आहे. केनियाचा एलियूड किपचोगे हा धावपटू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/62459", "date_download": "2018-05-27T01:13:55Z", "digest": "sha1:TVPJSZIMKUAAW5AUJSV5P5FDDYGNIBEB", "length": 15267, "nlines": 181, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "भारतातील प्रसिद्ध धरणे : तेहेरी धरण | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nलेखक की और रचनाएं\nदेशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : कावेरी नदी\nभारतातील प्रसिध्द धरणे : रिहांद धरण\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : भोज तलाव\nभारतातील प्रसिद्ध धरणे : कोयना धरण\nभारतातील प्रसिद्ध नद्या - गोदावरी नदी\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : दल सरोवर\nदेशोदेशीचे पाणी : श्रीलंकेतील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : यमुना नदी\nपवई सरोवर - भारतातील प्रसिद्ध सरोवरे : 5\nजायकवाडी धरण भारतातील प्रसिद्ध धरणे : 5\nदेशोदेशीचे पाणी : म्यानमारमधील पाणी\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : सांबर सरोवर\nभारतातील प्रसिद्ध नद्या : सरस्वती नदी\nभारतातील प्रसिद्ध धरणे : नागार्जून सागर धरण\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : हुसेन सागर\nभारतातील प्रसिद्ध नद्या : नर्मदा नदी\nव्यक्ति परिचय - पाण्याच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या प्रमुख व्यक्ति : श्री. चैतराम पवार (बारीपाडा)\nमिशन राहत - मराठवाडा दुष्काळ मुक्ती\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nवारसा पाण्याचा - भाग 3\nदेशोदेशीचे पाणी : श्रीलंकेतील पाणी\nपाण्याच्या वापरात काटकसर करायलाच हवी\nगर्मी में जल संकट और दून का कल\nडूबता वेनिस तैरते भवन\nपॉलिथिन होटलों और वेडिंग प्वाइंट पर कसेगा शिकंजा\nरिस्पना और बिंदाल के जलग्रहण क्षेत्र पर अवैध कब्जा\nआबादी तक पहुँची वनाग्नि की लपटें\nआहार में एस्ट्रोजन पुरुषों पर प्रभाव\nहमारा शहर सबसे स्वच्छ\nकचरा पैदा करने वाले हों जिम्मेदार\nसोच…शौचालय की, सूखे शौचालय या फ्लश शौचालय\nकृत्रिम मेधा के लाभों का दोहन\nबाँस मिशन आर्थिक समृद्धि का जरिया\nपूर्वोत्तर में सुशासन की चुनौतियाँ\nपूर्वोत्तर में समावेशी विकास\nइंडस बेसिन पर रिपोर्ट कर फेलोशिप पाने का है मौका\nकेन वेतवा नदी जोड़ो कार्यक्रम\nप्रधान पैसा नहीं दे रहा है सर हमारा नाम आ चुका है डेढ़ साल हो गए\nHome » भारतातील प्रसिद्ध धरणे : तेहेरी धरण\nभारतातील प्रसिद्ध धरणे : तेहेरी धरण\nभारतातीत सर्वात उंचावर बांधलेले धरण असा या धरणाचा लौकिक आहे. जगातही अशा प्रकारची उंचावर बांधलेली धरणे संख्येने बरीच कमी आहेत. उत्तराखंडात भागीरथी नदीवर तेहेरी येथे हे धरण बांधण्यात आलेले आहे. 2006 साली या धरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. सिंचन, नागरी पाणी पुरवठा आणि वीज निर्मिती या तिहेरी उद्देशाने हे धरण बांधण्यात आले आहे.\nया धरणासाठी 1961 सालीच सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते. 1972 साली धरणाचे डिझाइन तयार करण्यात आले. 1986 सोव्हियट रशियाने या धरणाला तंत्रज्ञान व आर्थिक मदत द्यायचे क बूल केले पण राजकीय कारणांसाठी ही मदत नंतर थांबवण्यात आली. नंतर केंद्र सरकारने राज्य सरकारच्या सहाय्याने हे धरण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी केंद्र सरकारने 75 टक्के रक्कम अदा केली. 2012 साली या धरणाचा दुसरा टप्पाही पूर्ण करण्यात आला. यासाठी उत्तरप्रदेश सरकारने खर्चाचा पूर्ण वाटा उचलला.\nया धरणाची उंची 260 मिटर्स असून लांबी 575 मिटर्स आहे. पायाची रुंदी 1125 मिटर्स असून बंधा-याची जाडी 20 मिटर्स आहे. या धरणामुळे पाण्याचा साठा 4 घनकिलोमिटर्स असून क्षेत्रफळ हे 52 चौरस किलोमिटर्स आहे. या धरणाच्या पॉवर हाउस पासून निर्माण झालेली वीज उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, दिल्ली, हरयाणा, जम्मूकाश्मीर, राजस्थान व हिमाचल प्रदेश या राज्यांना पुरविण्यात येत आहे. 2,70,000 हेक्टरला सिंचन क्षेत्राचा लाभ मिळतो. उत्तरप्रदेश, उत्तराखंड व दिल्ली उद्योग क्षेत्राला या धरणापासून पिण्याचे पाणी प्राप्त होते.\nस्थानिक लोक व पर्यावरणवादी या धरणाच्या बांधकामावर खूप टीका करतात. हिमालय हा पर्वत कच्च्या खडकांसाठी प्रसिद्ध असतांना हे धरण का उभारण्यात आले हा त्यांचा सवाल आहे. या धरणापासून जो लाभ म़िळत आहे त्याच्या मानाने आलेला खर्च जवळपास दुप्पट आहे अशी या धरणावर टीका केली जाते. बांध नही चाहिये, बांध पहाडीका विनाश है असा नारा या धरणाच्या विरोधात लावला जात होता. निव्वळ कच्चा दगड हाच प्रश्‍न नसून हा प्रदेश भूकंप प्रवण क्षेत्रात मोडतो असेही म्हंटले जाते. भागीरथी नदी हिंदू धर्मात पवित्र मानली जाते. या धरणामुळे नदीचे पावित्र्य झोक्यात आले आहे असे धर्ममार्तंड म्हणतात.\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nअकाल के काल विलासराव सालुंके की जबानी उनकी कहानी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदीपात्र के लिये अनुकूलतम हाइड्रोमीट्रिक नेटवर्क की आवश्यकता और व्यवस्था (Need and provision of optimum stream gauging network for a river basin)\nपानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार\nटिकाऊ कृषि प्रोत्साहन के लिये कृषि परामर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/3023-kolhapur-bjp-tararani-aghadi-win", "date_download": "2018-05-27T01:07:28Z", "digest": "sha1:X2OLE7JSFLNFGIFIYZQKS7KLMBFBAKQX", "length": 5153, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कोल्हापूर महापालिका पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीची बाजी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकोल्हापूर महापालिका पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीची बाजी\nजय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर\nकोल्हापूर महापालिका पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीनं बाजी मारली आहे.\nभाजप-ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर विजयी झालेत.\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांचा त्यांनी पराभव केला.\nशिरोळकर यांना 1 हजार 399 तर लाटकर यांना 1 हजार 119 मतं पडलीत.\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nरणवीर - दीपिका लवकरचं विवाहबंधनात अडकणारं...\nबारवीचे निकाल आज होणार जाहीर...\nपाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी, पुणे महापालिकेचा पुढाकार\nविराट कोहली नंतर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे मोदींना चैलेंज\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/sports/5780-icc-test-ranking-virat-kohli-and-cheteshwar-pujara", "date_download": "2018-05-27T01:03:48Z", "digest": "sha1:DHH6X35DJEIQJZ3X35NOQ53A3H2QTYF4", "length": 4134, "nlines": 111, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आयसीसी क्रमवारी; कोहली दुसऱ्या, तर पुजारा सहाव्या स्थानवर - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआयसीसी क्रमवारी; कोहली दुसऱ्या, तर पुजारा सहाव्या स्थानवर\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nआयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली दुस-या स्थानावर तर,भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा सहाव्या स्थानावर आहे.\nदक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने शानदार कामगिरी केली होती. तर गोलंदाजीमध्ये भारताचा फिरकीपटू आर. अश्विन सहाव्या क्रमांकावर घसरलाय.\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/chatni-recipes-marathi/onion-tomato-koshimbir-117050400033_1.html", "date_download": "2018-05-27T01:37:27Z", "digest": "sha1:LPQCWP4HV4IAMOR4BRNN3BM7L6P4DUKZ", "length": 6927, "nlines": 103, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "टोमॅटो-प्याजा स्पेशल | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nथोडं आंबट थोडं तिखट\nसाहित्य : 2 मोठे टोमॅटो, 1 बारीक कापलेला कांदा, 200 ग्रॅम दही, 2 चमचे दाण्याचा कूट, 2 हिरव्या मिरच्या कापलेल्या, कोथिंबीर बारीक चिरलेला, मीठ चवीप्रमाणे, 1/2 चमचा साखर, फोडणीसाठी मोहरी व तेल.\nकृती : टोमॅटो, कांदा, दही, दाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या व मीठ-साखर सर्व एका भांड्यात एकत्र कालवून घ्यावे. जेवण्या अगोदर त्यावर फोडणी घालावी व वरून कोथिंबीर टाकावी. ही कोशिंबीर फारच रुचकर लागते.\nसेमिया पायसम (शेवयांची खीर)\nकोथिंबिर - पुदिना पूरी\nउन्हाळा स्पेशल : कांद्याचे आंबट गोड लोणचे\nयावर अधिक वाचा :\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nसीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...\nकाय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...\nमुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...\nयोगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे\nपालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AA%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-05-27T01:38:24Z", "digest": "sha1:PDD4GGV3YZ7PFPRPB5BDMOVRINJA22PR", "length": 4003, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४४९ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १४४९ मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १४४९ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०११ रोजी ०६:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Sports", "date_download": "2018-05-27T01:04:07Z", "digest": "sha1:FTB5RO3SLOJZ2VK75MAT4FBQGPMU76ST", "length": 34298, "nlines": 339, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Eenadu India:T20 World Cup Cricket, Football, Hockey and Tennis, Sports News,", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nआम्ही आमचा 'हिरो' हिंदुस्थानला कधीच देणार नाही ..\nमुंबई - कोलकाता आणि हैदराबादमध्ये रंगलेल्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादने शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. राशिद खान हा हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला,\nराशिद झाला भावुक, सामनावीराचा पुरस्कार स्फोटात प्राण गमावलेल्या देशवासियांना...\nकोलकाता - शुक्रवारी कोलकाता आणि हैदराबादमध्ये रंगलेल्या क्वालिफायर-२ सामन्यात हैदराबादने शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला\n...नाहीतर कोलकाता नाइट राइडर्स संघ आज फायलनमध्ये असता\nकोलकाता - तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवण्याचे कोलकाता संघाचे स्वप्न हैदराबादने धुळीस मिळविले आहे. कोलकाता नाइट राइडर्स संघ या स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी, या\nसनरायझर्स हैदराबाद संघाच्या विजयाचा 'हा' आहे खरा नायक\nकोलकाता - सांघिक खेळात विजय हा संपूर्ण संघाचा असतो. मात्र शुक्रवारी कोलकाता आणि हैदराबादमध्ये रंगलेल्या सामन्यात, नायक ठरला तो राशिद खान. मोक्याच्या क्षणी त्याने केलेल्या\nकोलकाताला धूळ चारत हैदराबादची आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक\nकोलकाता - आयपीएलच्या ११ व्या मोसमातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा १४ धावांनी पराभव केला. या विजयासह हैदराबादने अंतिम\nकॅनडामध्ये होणार ग्लोबल टी-२० लीग, स्टिव्ह स्मिथही होणार सहभागी\nकॅनडा - बॉल टेंपरिंग प्रकरणात १ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंदीची शिक्षा भोगत असलेला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर स्टिव्ह स्मिथ ग्लोबल टी-२० लीगमध्ये खेळणार आहे. गुरुवारी\nलॉर्ड्स कसोटी : APPLE चे डिजीटल घड्याळ घालून पाक क्रिकेटपटू मैदानात, पंचानी...\nलॉर्ड्स - पाकिस्तानी क्रिकेटपटू इंग्लंड दौऱ्यावर असले की नेहमीच काही ना काही वाद-विवादामुळे चर्चेत असतात. सध्या पाक-इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या\n..म्हणून सचिन तेंडुलकरला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा हिरमोड\nनागपूर - खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपासाठी आज नागपुरात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हजेरी लावणार होते. नागपूरकरांची सचिन तेंडुलकर यांना बघण्याकरता उत्सुकता शिगेला पोहचली होती. मात्र अचानक\nआम्ही आमचा 'हिरो' हिंदुस्थानला कधीच देणार नाही ..\nमुंबई - कोलकाता आणि हैदराबादमध्ये रंगलेल्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादने शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. राशिद खान हा हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला, त्याने केलेल्या\nराशिद झाला भावुक, सामनावीराचा पुरस्कार स्फोटात प्राण गमावलेल्या...\nकोलकाता - शुक्रवारी कोलकाता आणि हैदराबादमध्ये रंगलेल्या क्वालिफायर-२ सामन्यात हैदराबादने शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो राशिद खान.\nकोलकाताला धूळ चारत हैदराबादची आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक\nकोलकाता - आयपीएलच्या ११ व्या मोसमातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा १४ धावांनी पराभव केला. या विजयासह हैदराबादने अंतिम फेरीमध्ये धडक\nकॅनडामध्ये होणार ग्लोबल टी-२० लीग, स्टिव्ह स्मिथही होणार सहभागी\nकॅनडा - बॉल टेंपरिंग प्रकरणात १ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंदीची शिक्षा भोगत असलेला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर स्टिव्ह स्मिथ ग्लोबल टी-२० लीगमध्ये खेळणार आहे. गुरुवारी याबाबतचे वृत्त\nलॉर्ड्स कसोटी : APPLE चे डिजीटल घड्याळ घालून पाक क्रिकेटपटू मैदानात,...\nलॉर्ड्स - पाकिस्तानी क्रिकेटपटू इंग्लंड दौऱ्यावर असले की नेहमीच काही ना काही वाद-विवादामुळे चर्चेत असतात. सध्या पाक-इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही याचा\nवडिलांच्या हत्येमुळे श्रीलंकन क्रिकेटपटू धनंजय डी सिल्वाची विंडीज...\nकोलंबो - श्रीलंकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू धनंजय डी सिल्वाच्या वडिलांवर श्रीलंकेत अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. कोलंबोमध्ये झालेल्या या हल्ल्यात धनंजय डी सिल्वाचे वडील रंजन यांचा\nसागरिका घाटगे खेळणार 'फुटबॉल'\n'चक दे इंडिया' चित्रपटातून बॉलिवुडमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी सागरिका घाटगे तिच्या नवीन चित्रपटात झळकण्यास सज्ज झाली आहे. मागील 'इरादा' चित्रपटानंतर पुन्हा एकदा ती रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.\nफुटबॉलस्टार रोनाल्डिन्हो करणार एकाचवेळी दोन प्रेयसींसोबत लग्न\nरिओ - कधी कोणत्या पुरूषाने दोन प्रेयसींसोबत एकाचवेळी लग्न केल्याचे तुम्ही पाहिले आहे का नसेल पाहिले तर ते पाहण्याची संधी तुम्हाला लवकरच मिळेल.\nपुण्याच्या पठ्ठ्याने पूर्ण केली अल्ट्रा मॅन ऑस्ट्रेलिया स्पर्धा\nपुणे - पुण्याच्या नवी पेठेतील शुभम काजळेने अल्ट्रा मॅन ऑस्ट्रेलिया स्पर्धा पूर्ण केली आहे. जगभरातील ४८ स्पर्धकांपैकी ४४ स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. त्यामध्ये शुभम हा सर्वात कमी\nराष्ट्रीय फुटबॉलपटूचा धरणात बुडून मृत्यू, अनेक वेळा केले भारताचे...\nहैदराबाद - एका राष्ट्रीय फुटबॉलपटूचा झारखंडमध्ये धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. आकाश कुमार, असे या फुटबॉलपटूचे नाव आहे. तो अनेक वेळा भारताच्या राष्ट्रीय फुटबॉलसंघात\nफुटबॉल स्टार रोनाल्डिन्हो एकाचवेळी दोन प्रेयसींसोबत करणार लग्न\nरिओ - कधी कोणत्या पुरूषाने दोन प्रेयसींसोबत एकाचवेळी लग्न केल्याचे तुम्ही पाहिले आहे का नसेल पाहिले तर ते पाहण्याची संधी तुम्हाला लवकरच मिळेल.\nजपानी कबड्डीपटूंनी रायगडकरांची जिंकली मने\nरायगड - जपानचा पुरूष कबड्डी संघ मैत्रीपूर्ण प्रदर्शनीय सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. हा संघ पाच प्रदर्शनीय सामने रायगडात खेळणार आहे. रविवारी पहिला सामना झाला. या सामन्यात\nलिओनेल मेस्सीने केला नावावर जगातील सर्वोत्तम विक्रम\nमाद्रिद - बार्सिलोनाचा स्ट्रायकर लिओनेल मेस्सीने पाचव्यांदा युरोपियन गोल्डन शूजवर आपले नाव कोरले आहे. त्याच्या संघाने रियल सोसायडला अंतिम फेरीत १-० अशा फरकाने हरवल्यानंतर त्याला हा\nआयपीएल : ८० हजार कोटींचा मालक खेळतो राजस्थान रॉयल्...\nहैदराबाद - आयपीएल २०१८ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करत प्ले ऑफमध्ये धडक मारली. राजस्थानच्या या संघामध्ये एका कोट्याधीश खेळाडूचा समावेश आहे. ज्याला फक्त ३०\nअंबानी आणि संघ मार्गदर्शकाच्या 'या' चुकीमुळे मुंबईवर...\nमुंबई - आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्सचे आव्हान रविवारी संपुष्टात आले. प्ले ऑफ आधीच मुंबईला स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढावली. मुंबई इंडियन्सच्या या पराभवासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. त्यात\nरिकी पाँटींग खोटारडा, डेअरडेव्हिल्स संघ व्यवस्थापनाबाबत...\nहैदराबाद - आयपीएल २०१८ मध्ये संघाची कामगिरी चांगली होत नसल्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार गैतम गंभीरने कर्णधारपद सोडले. यानंतर गंभीर संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्येही दिसला नाही. तेव्हा गंभीरने\nचेन्नईचा 'हा' स्टार खेळाडू घर चालवण्यासाठी रस्त्यावर...\nमुंबई - क्रिकेटबद्दलचा जिव्हाळा, अथक मेहनत, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अनेक खेळाडूंनी क्रिकेटविश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यातलाच एक म्हणजे चेन्नई सुपर किंग्जचा युवा\nऋषभ पंतने रचला विक्रम, अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय\nदिल्ली - आयपीएलमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली सामन्यात दिल्लीचा फलंदाज ऋषभ पंतने ४४ चेंडूमध्ये ६४ धावांची खेळी केली. ऋषभच्या याच अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने मुंबईसमोर १७५ धावांचे आव्हान\n.. 'या' कारणांमुळे सनरायझर्स हैदराबादचा पराभव\nहैदराबाद - फाफ डु प्लेसिसच्या झुंजार खेळीमुळे चेन्नईने या वर्षीच्या आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र, हैदराबादने ठेवलेल्या १४० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या नाकी नऊ आले\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nइअरफोन वापरताना 'ही' काळजी अवश्य घ्या बस, ऑफिस किंवा रस्त्यात कुठेही कानात इअरफोन घातलेली\nथायरॉईड आणि आहार थायरॉईडची समस्या असणाऱ्या बहुतेक लोकांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे, की\nआठ लाख लोकांच्या कॅन्सरचे कारण आहे 'ही' गोष्ट लठ्ठपणा अनेक आजारांचे कारण आहे, हे आपल्याला\nडोळ्यांची काळजी घेण्यासाठी 'या' गोष्टी रोजच्या आहारात असायला हव्यात डोळ्यांना निरोगी\nपक्ष्यांची उष्टी फळे खाऊ नये, निपाह व्हायरसपासून बचावासाठी डॉक्टरांचा सल्ला केरळमध्ये\nमराठी चित्रपट प्रेक्षकांअभावी याचकाच्या भूमिकेत, अभिनेता सुबोध भावेची खंत\nशिवकालीन ६० पराक्रमी वीरांनी केलेल्या अद्वितीय पराक्रमाची गोष्ट : 'फर्जंद' \nगुलमोहरची आगामी कथा आहे दिलीप प्रभावळकर यांचा मिश्कील मानसपुत्र 'बोक्या सातबंडे’ची \nबकेट लिस्ट : माधुरी दीक्षितच्या 'हृदयात वाजे समथिंग ....' २००७ साली जॅक निकोलसन आणि\n'हम ‘सात’ साथ है' म्हणत जिद्दीतून साकारलेला 'द ऑफेंडर' १५ जूनला चित्रपटगृहात \nतेजस्विनी पंडितच्या बर्थडे पार्टीत सई,अंकुश, स्पृहा, श्रेयाने केली धमाल अभिनेत्री\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nसकाळी टाळावीत 'ही' पाच कामे.. सकाळी तुम्ही किती प्रसन्न असता यावर तुमचा दिवस कसा जाईल हे\nरोज दही-भात खाण्याचे 'हे' आहेत फायदे तुम्ही काय खाता यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते.\nजाणून घ्या तुमचा मेंदू कशाप्रकारे काम करतो काही लोक एखादे काम अत्यंत सराईतपणे करतात तर\nटरबूज-खरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे धोकादायक, जाणून घ्या कारणे \nरात्री शांत झोप येत नाही मग करुन पहा हे उपाय मग करुन पहा हे उपाय अनेकांना कितीही प्रयत्न करुनही रात्री झोप\nट्रक, बस व कारचा विचित्र अपघात; १० ठार, १५ जखमी\nसिद्दीपेट - तेलंगणाच्या सिद्दीपेट येथे\nमोदी-भागवत-शाह तयार करणार २०१९ ची 'अभेद्य' रणनीती नवी दिल्ली - देशात २०१९ च्या\nमुलीला मिठी मारल्यामुळे शाळेतून निलंबित विद्यार्थ्याचे नेत्रदीपक यश तिरुवनंतपुरम - शालेय\nनगरोटा दहशतवादी हल्ल्यातील आरोपीला अटक कुपवाडा - राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) शुक्रवारी\nसीबीएसई बारावीच्या गुणवंतांची यशोगाथा हैदराबाद - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे\n#4YearsofModiGovt: कठोर निर्णय घेताना 'कंफ्यूजन' नाही 'कमिटमेंट' - मोदी कटक - पंतप्रधान\nबेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना अटक; पुणे एटीएसची कारवाई\nपुणे - दौंड आणि\nलूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोन अटकेत बीड - रस्त्यात वाहने अडवून लूटमारी करण्याच्या\n उसनवारीच्या पैशांवरुन वाद, विवाहितेला जाळले जिवंत ठाणे - उसनवारीने घेतलेल्या\nट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱ्या तरुणाची वाहतूक पोलिसालाच उलट मारहाण सांगली - ट्रिपल सीट\nचोरट्यांनी फोडले कापडाचे दुकान, ७० हजारांचा मुद्देमालासह सीसीटीव्ही कॅमेराच पळवला पुणे -\nमनसेकडून अंबरनाथमधील निकृष्ट दर्जाचा फरसाण कारखाना उद्धवस्त ठाणे - अंबरनाथ एमआयडीसी\nआयपीएल मधील टॉप १० फास्टेस्ट फिफ्टी... केएल...\nआयपीएलच्या 'या' धुरंधर खेळाडुंनी पटकावली...\n'हा' दिवस कधीच विसरु शकत नाही महेंद्रसिंग...\nपहा इन्स्टाग्रामने विराटला कोणते अॅवॉर्ड...\nरनमशीन 'पृथ्वी शॉ'ने तोडला मास्टर ब्लास्टर...\nआयपीएल ११ मधील सर्वात महागडे खेळाडू...\nमुलांसोबत वेळ घालवून सलमानच्या चेहऱ्यावर परत...\nया प्रसिद्ध कॉमेडियनची आहे ही मुलगी, लवकरच...\nनैराश्याची शिकार झाली होती कलयुगची अभिनेत्री,...\nराजकारणापासून खेळाडूपर्यंतच आयुष्य दाखवणार या...\nअगदी वेगळ्या शैलीमध्ये झाला चित्रपट 'फेमस' चा...\n'संजू'चा टीजर झाला लॉन्च, सतरंगी अवतारात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/goa/goa-opposition-leader-babu-kawalekars-3-hours-inquiry-acb/", "date_download": "2018-05-27T01:34:40Z", "digest": "sha1:3SOLR3LYSS4GLHBHXA7LFSGF2DVLCZ43", "length": 30027, "nlines": 361, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Goa : Opposition Leader Babu Kawalekar'S 3 Hours Inquiry By Acb | बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकरांची एसीबीकडून 3 तास चौकशी | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nबेहिशेबी मालमत्ता प्रकरण : गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकरांची एसीबीकडून 3 तास चौकशी\nगोव्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांची बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लाच लुचपतविरोधी विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी (9 फेब्रुवारी) तब्बल तीन तास चौकशी केली.\nपणजी : गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांची बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लाच लुचपतविरोधी विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी (9 फेब्रुवारी) तब्बल तीन तास चौकशी केली. मडगांवच्या सत्र न्यायालयाने सोमवारपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्याने कवळेकर सकाळीच एसीबीच्या कार्यालयात हजर झाले. एसीबी अधीक्षक प्रियांका कश्यप यांच्याशी संपर्क साधला असता कवळेकर यांची सुमारे तीन तास चौकशी झाल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला. चौकशीचा तपशील आपण याघडीला उघड करू शकत नसल्याचे नमूद करुन त्यांनी याबाबत अधिक भाष्य करण्याचे टाळले. कवळेकर यांना पुन: चौकशीसाठी बोलावले आहे का, या प्रश्नावर सध्या तरी त्यांना समन्स काढलेले नाही, असे कश्यप यांनी सांगितले.\nकवळेकर यांच्या विरोधात 2013 साली बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात तत्कालीन भाजपा सरकारने भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या प्रकरणात त्यानंतर सुमारे पाच वर्षांनी म्हणजे 2017 साली गुन्हा नोंद करण्यात आला. एसीबीने चौकशीसाठी कार्यालयात हजर राहावे, अशी नोटीस दिल्याने त्यांनी अटकेच्या भीतीने मडगांव येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.\nपोलिसांना नेहमीच सहकार्य : कवळेकर\nएसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बाबू कवळेकर म्हणाले की, ‘गेली ६ वर्षे या चौकशी चालू आहे आणि आजपर्यंत किमान २0 वेळा हजर राहिलो आहे. प्रत्येकवेळी पोलिसांना तपासकामात सहकार्य केले असून यापुढही सहकार्य करणार आहे. ज्या ज्यावेळी पोलीस बोलावतात तेव्हा मी उपस्थित होतो. ही चौकशी नि:पक्षपातीपणे व्हावी एवढीच इच्छा आहे.’\nदक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी गुरुवारी (8 फेब्रुवारी) कवळेकर यांना अंतरिम जामीन देताना हा जामीन पुढे का चालू ठेवू नये यावर तपास यंत्रणेने सोमवारपर्यंत आपले मत सादर करावे, असे बजावले आहे त्यामुळे पोलीस सोमवारी काय भूमिका घेतात पाहावे लागेल.\nयापूर्वी याच प्रकरणात एसीबीने कवळेकर यांना मागच्या सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, विधानसभा अधिवेशन तोंडावर आल्याने त्याची तयारी करण्यासाठी आपल्याला अभ्यास करण्यासाठी वेळ पाहिजे असे कारण देऊन कवळेकर यांनी चौकशीला येण्याचे टाळताना अधिवेशन संपल्यानंतर आपल्याला चौकशीसाठी बोलवावे, अशी मागणी केली होती.\nया प्रकरणात एसीबीच्या अधिका-यांनी याआधी कवळेकर यांच्या बेतुल येथे निवासस्थानी, केपे कार्यालयात तसेच मडगांव येथील त्यांच्या आस्थापनांच्या मुख्य कार्यालयात छापे टाकले होते. औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना १ जानेवारी २00७ ते ३0 एप्रिल २0१३ या कालावधीत कवळेकर यांनी बेहिशेबी मालमत्ता केल्याचा आरोप आहे. केरळ येथे खरेदी केलेल्या १४ वेगवेगळ्या मालमत्तांबाबतची माहिती त्यानी लपविल्याचाही आरोप आहे. पोलिसांना काही गोष्टींची समाधानकारक उत्तरे न दिल्यानेच त्यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा नोंदविण्यात आल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकार्निव्हलच्या धुमधडाक्यात अजूनही केपे गावात जुना 'इंत्रुज'\nगोवा : माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय यांची एसआयटीच्या चौकशीला बगल\nआयटी धोरण मार्चपूर्वी, तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांची माहिती\nएसईझेड गेले, गोव्यात आता दोन सीईझेड, केंद्राचा प्रस्ताव जाहीर\nगोवा सुरक्षा मंचाचा पर्रिकरांना टोला, 'अतिशहाणा त्याचा बैल रिकामा'\nगोव्याचे विरोधी पक्षनेते कवळेकर यांना भ्रष्टाचार प्रक़रणात अंतरिम जामीन\nगोवा : खाणप्रश्नी आधी याचिका, मग अध्यादेश - भाजपा\nजागतिक योग परिषद सप्टेंबरमध्ये प्रथमच गोव्यात\nगोवा : समुद्रकिनाऱ्यावर बॉयफ्रेंडसमोर तरुणीवर सामूहिक बलात्कार, दोघांचे काढले न्यूड फोटो\nमोदी सरकारच्या कामगिरीची माहिती आर्चबिशप व स्वामींनाही देणार\nगोव्यात दहावीचा विक्रमी ९१.२७ टक्के निकाल\nगोव्यात घटक पक्षांच्या धमक्यांमुळे भाजप आश्चर्यचकीत\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pune/newly-tender-gis-system-new-terms-and-conditions-income-tax-department-conditions/", "date_download": "2018-05-27T01:34:36Z", "digest": "sha1:VWF2LBBJA6ORTO72CGE2J7VE73G2D3J3", "length": 32595, "nlines": 369, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Newly Tender For Gis System; New Terms And Conditions Of Income Tax Department, Conditions | जीआयएस यंत्रणेसाठी नव्याने निविदा; मिळकतकर विभागाच्या नव्याने अटी, शर्ती | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nजीआयएस यंत्रणेसाठी नव्याने निविदा; मिळकतकर विभागाच्या नव्याने अटी, शर्ती\nमहापालिकेच्या कर्मचा-यांनी केलेल्या बहुसंख्य मिळकतींचेच सर्वेक्षण करून सुमारे अडीच कोटी रुपयांची बिदागी घेणा-या दोन कंपन्यांचा करार महापालिका आयुक्तांनी रद्द केला आहे. आता नव्याने निविदा जाहीर करण्यात येणार असून त्यातील अटी, शर्ती मिळकतकर विभागाला फायदेशीर ठरतील अशाच ठेवल्या जात आहेत.\nपुणे : महापालिकेच्या कर्मचा-यांनी केलेल्या बहुसंख्य मिळकतींचेच सर्वेक्षण करून सुमारे अडीच कोटी रुपयांची बिदागी घेणा-या दोन कंपन्यांचा करार महापालिका आयुक्तांनी रद्द केला आहे. आता नव्याने निविदा जाहीर करण्यात येणार असून त्यातील अटी, शर्ती मिळकतकर विभागाला फायदेशीर ठरतील अशाच ठेवल्या जात आहेत.\nआधी करार केलेल्या कंपन्यांनी उपग्रहामार्फत राबविल्या जाणाºया जिओग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टिम (जीआयएस) या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे शहरातील ८ लाख २५ हजार मिळकतींचे सर्वेक्षण करायचे होते. त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. एका मिळकतीच्या सर्वेक्षणासाठी त्यांना त्यात फेरफार आढळला तर ३३९ रुपये व आढळला नाही तर ३०० रुपये देण्यात येत होते. आतापर्यंत त्यांनी ३ लाख मिळकतींचे सर्वेक्षण केले आहे. त्यातील फक्त ७५ हजार मिळकतींमध्ये फेरफार आढळला आहे. मात्र ज्या गतीने त्यांनी काम करणे अपेक्षित होते त्या गतीने काम झाले नाही, असा प्रशासनाचा आक्षेप आहे.\nमुदतवाढ दिल्यानंतरही तसेच संथगतीने काम होत असल्याने व नव्या मिळकतींचा शोध घेतला जात नसल्याने आता करारच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमुदतवाढ दिल्यानंतरही दोन्ही कंपन्यांनी कामात अपेक्षित गती वाढवली नाही. जास्तीचे कर्मचारी नियुक्त करून त्यांनी किमान ९ महिन्यांमध्ये तरी सर्वेक्षण संपवणे अपेक्षित होते, मात्र अजून काही लाख मिळकतींचे सर्वेक्षण शिल्लक आहे तसेच नोंद नसलेल्या मिळकतींचा शोध तर घेतलाच गेलेला नाही.\nयाबाबतचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत आता महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या दोन्ही कंपन्यांबरोबरचा करारच रद्द केला आहे. तसे करताना त्यांनी जुन्या निविदेच्या अटी व शर्तींमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. महापालिकेच्या दप्तरात नोंद नसलेल्या मिळकती, तसेच महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात फेरफार असलेल्या मिळकतींचे सर्वेक्षण करण्याला प्राधान्य देण्याची अट टाकण्यात येणार आहे.\nत्यासाठी त्यांना प्रत्येक मिळकतनिहाय पैसे न देता त्यांच्याकडून जमा झालेल्या मिळकतकराच्या टक्केवारीच्या प्रमाणात पैसे देता येतील का, याचाही विचार खातेप्रमुखांनी करावा व तसे निविदेतच नमूद करावे, असे आयुक्तांनी सांगितले आहे.\nअपेक्षित काम न झाल्याने निर्णय\nयाआधीची निविदाही अशाच प्रकारची होती. त्याच पद्धतीने\nकाम करणार असल्याचे सांगून दोन कंपन्यांनी हे काम घेतले\nहोते. शहरातील सुमारे ८ लाख २५ हजार मिळकतींचे सर्वेक्षण त्यांनी करायचे होते. ते करताना जीआयएस यंत्रणेचा वापर करून त्यांनी ज्या मिळकतींची महापालिकेच्या दप्तरात नोंदच झालेली नाही, ज्यांची नोंद आहे व पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी वाढीव बांधकाम करून त्याची माहितीच महापालिकेला दिलेली नाही, अशा मिळकती शोधणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडून असे झालेले दिसत नाही. त्यामुळेच त्यांचा करार रद्द करून नव्याने निविदा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nत्या दोन कंपन्यांनी कामच केले नाही, असे झालेले नाही. त्यांच्याकडून महापालिकेला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळाला आहे व त्या तुलनेत त्यांना दिलेले शुल्क जास्त नाही. तरीही गतीने काम होणे अपेक्षित असताना तसे होत नाही, हे लक्षात आल्यानंतर आयुक्तांच्या परवानगीने करार रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.\nजीआयएस यंत्रणा केवळ मिळकतकर विभागासाठीच नाही तर महापालिकेच्या बांधकाम, उद्यान, पथ, मालमत्ता अशा सर्वच विभागांसाठी अत्यंत उपयुक्त यंत्रणा आहे. एका क्लिकवर प्रत्येक विभागाला त्याला आवश्यक असलेली सर्व माहिती मिळू शकते. मागील निविदांमध्ये अटी, शर्ती नीट टाकल्या गेल्या नाहीत. किमान आता तरी प्रशासनाने ती काळजी घ्यावी. महापालिकेकडे नोंद नसलेल्या किमान ४ लाख मिळकती तरी शहरात असतील व त्यांचा शोध घेतला तर महापालिकेला दरवर्षी ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nएमबीए विद्यार्थ्यांच्या गुणांची अदलाबदल, कोड चुकल्याने १८० विद्यार्थ्यांना फटका, एक महिला कर्मचारी निलंबित\nदुय्यम निबंधक कार्यालयाचा ‘सर्व्हर डाऊन’; नागरिकांची प्रचंड गैरसोय\nपीएमआरडीए देणार परवडणारी घरे, पीपीपीचे तत्त्व\nदापोडी ते निगडी बीआरटीला ग्रीन सिग्नल; आयआयटी पवईने केलेल्या अहवालातील सूचनांची अंमलबजावणी\nअखेर आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू, आजपासून आॅनलाइन अर्ज, २८ फेब्रुवारी अंतिम मुदत\nपुण्याच्या ३० वर्षीय तरुणाचे हृदयदान ८४वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी\nसुविधांचा अभाव, नवीन बसची घाई, पीएमपीकडून पायाभूत सोयींकडे दुर्लक्ष\nआॅस्करसाठी चळवळ... सकारात्मक वातावरणासाठी\nआपण खरंच स्वतंत्र आहोत का प्रतिभा राय यांचा सवाल\nआरोग्याला रिक्त पदांची अवकळा, मान्य पदांपैकी ५१८ पदे रिक्त\nसुंदर भागाची सुरक्षा रामभरोसे,\nसीबीएसई निकाल शंभर नंबरी\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/visitandsample/visitandsample.php", "date_download": "2018-05-27T01:23:14Z", "digest": "sha1:TQLJHWUS7BHXMRYRVKILEA2NBK7XZ72F", "length": 7914, "nlines": 125, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "Maharashtra Pollution Control Board", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nभेटी आणि नमूना अहवाल\nस्टॅक नमूना लक्ष्य प्रस्तावित योजना.\nतिमाही III तिमाही IV\nगेल्या महिन्यात भेट दिलेले उद्योगांचा गोषवारा\nउप प्रादेशिक कार्यालय प्रमाणे गेल्या महिन्यात भेट दिलेले उद्योगांचा गोषवारा\nप्रादेशिक कार्यालय उप प्रादेशिक अधिकारी\nरायगड I रायगड II महाड\nनवी मुंबई I नवी मुंबई II नवी मुंबई III\nजळगाव-I जळगाव-II अहमदनगर नाशिक\nपुणे-I पुणे-II पिंपरी-चिंचवड सातारा सोलापूर\nमुंबई-I मुंबई-II मुंबई-III मुंबई-IV\nठाणे-I ठाणे-II तारापूर-I तारापूर-II\nऔरंगाबाद जालना लातूर नांदेड परभणी\nकोल्हापूर चिपळूण रत्नागिरी सांगली\nकल्याण-I कल्याण-II कल्याण-III भिवंडी\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Foxie001", "date_download": "2018-05-27T01:29:40Z", "digest": "sha1:2MCGUFTD3JZY7SYZC4EKIAK3YEWXPPCV", "length": 6569, "nlines": 307, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Foxie001 - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nen-3 हा सदस्य इंग्लिश भाषेत प्रवीण आहे.\nfr-2 ही व्यक्ती मध्यम पातळीचे फ्रेंच लेख निर्माण करु शकते.\nया सदस्याला मराठी चे ज्ञान नाही (किंवा समजण्यासाठी खूप कष्ट पडतात).\nमराठी भाषा न येणारे सदस्य\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ नोव्हेंबर २०११ रोजी १७:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Pune", "date_download": "2018-05-27T01:08:50Z", "digest": "sha1:7EWTE7QMV2CKPZLOG4I4XFDZV6OZBLFO", "length": 25249, "nlines": 271, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Pune", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान राज्य पुणे\n--Select District-- कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर\nबँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते - साबळे\nपुणे - देशातील प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीच दिले नव्हते, असे घुमजाव खासदार अमर साबळे यांनी केले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात देखील अशा प्रकारचे कधीच म्हटलेले नव्हते, असे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.\nबेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना अटक; पुणे एटीएसची कारवाई\nपुणे - दौंड आणि बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस हद्दीत ३६ बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. पुणे एटीएस आणि संबंधीत पोलिसांनी शनिवारी संयुक्तिकरित्या ही कारवाई केली आहे. यामध्ये भारतामध्ये बेकायदेशीरपणे राहणे आणि बनावट दस्ताऐवज तयार केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nचोरट्यांनी फोडले कापडाचे दुकान, ७० हजारांचा मुद्देमालासह सीसीटीव्ही कॅमेराच पळवला\nपुणे - दौंड तालुक्यात दुकानांतील चोरींच्या घटनेत वाढ होताना चोरट्यांनी आता कपड्यांच्या दुकानांकडे मोर्चा वळविला आहे. दौंड तालुक्यातील भांडगाव येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कपड्याचे दुकान चोरट्यांनी फोडले. या दुकानातील कपडे, रोख रक्कम असा ७० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेराही पळविला आहे.\nपेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने अस्वस्थ वाटते, पंकजा मुंडेंचा घरचा आहेर\nपुणे - पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे विरोधक असताना ज्याप्रमाणे अस्वस्थ वाटत होते. त्याप्रमाणे आता सत्तेत असताना देखील अस्वस्थता जाणवत असल्याचे वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. इंधनाचे दर कमी करण्यासाठी काय उपाय करता येईल, यावर मुख्यमंत्री प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मोदी सरकारच्या ४ वर्षे पूर्तीनिमित्त पंकजा मुंडे यांनी शहरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी\nमुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे शिकवणी लावल्यास जलसिंचनाचा विषय पहिला येईल- आठवले\nपुणे - मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे शिकवणी लावावी या सुप्रिया सुळेंच्या टिप्पणीवर आरपीआय नेते रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बाजू सावरली आहे. मुख्यमंत्र्यानी अजित पवारांकडे शिकवणी लावली तर त्यामध्ये जलसिंचनाचा विषय पहिला येईल, अशी खोचक टिप्पणी आठवले यांनी केली आहे. आरपीआयच्या रविवारी होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्त ते आज पुण्यात आले. त्यावेळी आठवले पत्रकार परिषदेत\nमराठी चित्रपट प्रेक्षकांअभावी याचकाच्या भूमिकेत, अभिनेता सुबोध भावेची खंत\nपुणे - महाराष्ट्रात मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक फिरकत नाहीत. प्रेक्षकांना आपल्या चित्रपटांचा अभिमानच दिसत नाही, अशी खंत अभिनेता सुबोध भावेने व्यक्त केली. आताच्या परिस्थितीत मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या दारी याचकासारखे उभे असल्याने बिकट स्थिती आहे, असे मत अभिनेता सुबोध भावे याने व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 'सांस्कृतिक कट्टा' या कार्यक्रमात त्याने मराठी प्रेक्षकांच्या उदासीनतेवर\nमहिला कैद्यांना थेट आयोगाशी साधता येणार संपर्क - विजया रहाटकर\nपुणे - राज्यातल्या कारागृहात असलेल्या महिला कैद्यांना काही तक्रारी असल्यास या महिला कैदी आता थेट महिला आयोगाला कळवू शकतील. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राज्यातल्या महिला कारागृहांची पाहणी केली. या पाहणीनंतर महिला कैद्यांना त्यांच्या तक्रारी थेट महिला आयोगाला करण्याची व्यवस्था आता सर्व कारागृहात उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय 'डमी' महापौर\nपुणे - पिंपरी चिंचवड शहरात आमदारांच्या वाहनावर लावण्यात येणारे 'विधानसभा सदस्य' स्टीकर वाहनांवर लावून अनेकजण 'डमी' आमदार शहरात फिरतात. आता महापौर नितीन काळजे यांचे नाव चक्क दुचाकीच्या नंबर प्लेटवर टाकल्याचे समोर आले आहे. या दुचाकीचा एमएच १२ एम. जी. ५९९ असा क्रमांक असून सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला आहे.\nतरुणीचा अपहरणानंतर बळजबरीने लावला विवाह; चौघांवर गुन्हा दाखल\nपुणे - तरुणीचे अपहरण करून जबरदस्तीने तिचा विवाह लावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ४ जणांवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पतीवर बलात्काराचाही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपुणे - पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील विविध ठिकाणाहून या निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी शुक्रवारी काढले आहे.\nबेकायदेशीरपणे ठेकेदाराला दिले काम, बारामती कृषी विभागाचा प्रताप उघड\nपुणे - खासदार निधीतून मंजूर सिमेंट नाल्याचे काम ठेकेदाराने मुदतीत पूर्ण न केल्याचा ठपका ठेवत, हेच काम बेकायदेशीरपणे दुसऱ्या कंपनीला देण्याचा प्रताप बारामती कृषी विभागाने केला. याप्रकरणी एसीबीने तत्कालीन ५ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवत त्यातील चौघांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.\nचेंबरमध्ये पडलेल्या गाईला बाहेर काढण्यात यश\nपुणे - दोन तासांच्या प्रयत्नानंतर दौंडमधील देवपाम सोसायटी लगतच्या उघड्या चेंबरमध्ये पडलेल्या गाईला बाहेर काढण्यात यश आले. स्थानिक युवक, गोसेवक, नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी आणि मजुरांनी अथक प्रयत्न घेत या गाईला बाहेर काढून जीवदान दिले.\nनेदरलँडच्या उपपंतप्रधानांसोबत सुप्रिया सुळेंचा सायकलवरुन फेरफटका\nपुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील स्वयंसेविका आणि दूर अंतरावरून शाळेत चालत येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी १० हजार सायकलींचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान नेदरलँडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सायकलीवरुन अप्पासाहेब पवार सभागृहाला फेरफटका मारला.\nपाणी टंचाई सोडवण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार, खुल्या केल्या खासगी बोअर\nपुणे - इंदापूरमधील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईचा सामना करण्यासाठी निमसाखर गावातील काही नागरिक पुढे आले आहेत. खासगी बोअर खुली करुन गावाची तहान भागवण्याचा प्रयत्न हे नागरिक करत आहेत.\nइमारतीच्या कठड्याला गळफास लाऊन तरुणाची आत्महत्या,...\nपुणे - चिंचवडमध्ये एका तरुणाने\n'मराठी'साठी मनसे आक्रमक; पिपंरी महापालिकेच्या इंग्... पुणे - पिंपरी चिंचवड महापालिकेत\nअभ्यास पूर्ण करवून घेण्याच्या बहाण्याने शिक्षकाचा... पुणे - बुडालेला अभ्यास पूर्ण करवून\nऑरेगॉनमध्ये निवडून येणाऱ्या सुशिला जयपाल दक्षिण आशियातील पहिल्या महिला\nमोत्यांचे शहर हैदराबादमधील पर्यटन स्थळे..\nमोत्यांचे शहर म्हणुन ओळख असणारे हैदराबाद शहर\nइतिहासाच्या पाऊलखुणा : किल्ले 'रायगड' किल्ले 'रायगड' हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील\nमराठवाड्याला लाभलेले नैसर्गिक वरदान - गौताळा अभयारण्य मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nइअरफोन वापरताना 'ही' काळजी अवश्य घ्या बस, ऑफिस किंवा रस्त्यात कुठेही कानात इअरफोन घातलेली\nथायरॉईड आणि आहार थायरॉईडची समस्या असणाऱ्या बहुतेक लोकांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे, की\n'संजू'चे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस, तब्बल ११ वर्षांनंतर सोनम-रणबीर दिसेल एकत्र\nपुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार 'बाबूराव स्टाईल'चा अंदाज मुंबई - अक्षय कुमार, सुनील\n...म्हणून स्वराला यूजर्स म्हणाले, 'निरमावाली दीदी मिळाली' मुंबई - अभिनेत्री स्वरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/bollywood-actress-sunny-leone-reveals-her-favourite-indian-cricketer/", "date_download": "2018-05-27T01:29:00Z", "digest": "sha1:4VF7GVDHQBT7YV64JQB3XLAWXMVQO25I", "length": 5541, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कोण आहे सनी लिओनीचा आवडता भारतीय क्रिकेटपटू? - Maha Sports", "raw_content": "\nकोण आहे सनी लिओनीचा आवडता भारतीय क्रिकेटपटू\nकोण आहे सनी लिओनीचा आवडता भारतीय क्रिकेटपटू\nबॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने आपला आवडत्या क्रिकेटपटूचे नाव सांगितले आहे. तिने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना ही माहिती दिली. तिचा आवडता क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय संघाचा माजी कर्णधार एम.एस.धोनी आहे.\nसनीने तिच्या चाहत्यांसाठी ट्विटरवर प्रशनोत्तरांचा एक खास सेशन ठेवला होता. त्यात एका चाहत्याने तिला तिचा आवडता संघ आणि आणि खेळाडू कोण असे विचारले. यावेळी तिने क्षणाचाही विचार न करता संघ भारत तर खेळाडू एमएस धोनी असल्याचे म्हटले आहे.\nधोनी भारताचा आत्तापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटीत जवळ जवळ १८ महिने अव्वल होता. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०११चा विश्वचषक, २००७ चा टी२० विश्वचषक आणि २०१३ ला चॅम्पिअनस ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.\nत्याचबरोबरीने धोनी एक उत्तम यष्टीरक्षक आहे. त्याने नुकतेच यष्टिरक्षणात आपले ७५० बळी पूर्ण केले. त्यात त्याने १०० पेक्षा जास्त स्टम्पिंग करत आत्तापर्यंत सर्वाधिक स्टम्पिंग करण्याचा विक्रम केला आहे.\nधोनी सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या टी२० मालिकेत व्यस्त आहे.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/cricketindia-australia-2017-ashton-agar-ruled-out-of-the-series-with-broken-finger/", "date_download": "2018-05-27T01:22:30Z", "digest": "sha1:B557OI2P7I536OJ66PGHXJ5IDGW7UY3J", "length": 5651, "nlines": 80, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका, हा खेळाडू मालिकेबाहेर ! - Maha Sports", "raw_content": "\nऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका, हा खेळाडू मालिकेबाहेर \nऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका, हा खेळाडू मालिकेबाहेर \n भारता विरुद्धची वनडे मालिका ३-० ने हरल्यानंतर ऑस्ट्रेलियाला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अॅशटन एगार दुखापतीमुळे मालिकेतील पुढील सामने खेळणार नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अशी घोषणाही केली की उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघाला दुसरा गोलंदाज देण्यात येणार नाही.\nएगार हा डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज आहे. तिसऱ्या सामन्या दरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली होती. संघाचे डॉक्टर रिचर्ड यांनी सांगितले की, सामना संपल्यानंतर त्याने एक्स-रे केला ज्यात त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आहे असे दिसून आले. ऑस्ट्रेलियात परतल्यावर त्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल.\nअॅशटन एगारने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ कसोटी, ४ वनडे आणि २ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याच्या नावे ९ विकेट्स आहेत तर वनडेमध्ये ४ आणि टी-२० मध्ये १ विकेट आहे. आता अॅशटन एगारच्या जागी कर्णधार स्टीव्ह स्मिथला अॅडम झम्पाला संघात स्थान दयावे लागणार. गुरुवारी अर्थात २८ तारखेला मालिकेतील चौथा सामना बंगलोरच्या चिन्नस्वामी मैदानावर खेळण्यात येणार आहे.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-05-27T01:30:54Z", "digest": "sha1:Q6F5RVQPK7MGF2Y2KMUXOODJFAEUKIWH", "length": 9069, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कँडी जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकँडी जिल्ह्याचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान\nग्राम निलाधरी विभाग ११८८\nक्षेत्रफळ १,९४० चौरस किलोमीटर\nश्रीलंकेच्या मध्य प्रांतात कँडी नावाचा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,९४०[१] चौरस किलोमीटर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार कँडी जिल्ह्याची लोकसंख्या १२,७९,०२८[२] होती.\n३ संदर्भ व नोंदी\n२००१ ९,४७,९०० ५२,०५२ १,०३,६२२ १,६८,०४९ २,१२८ २,६६८ २,६०९ १२,७९,०२८\n२००१ ९,३७,००१ १,३४,४३८ १,७३,५९० २३,२३२ १०,३३० ४३७ १२,७९,०२८\nकँडी जिल्हयात १ महानगरपालिका, ३ नगरपालिका आणि २० विभाग सचिव आहेत.[४] २० विभागांचे अजून ११८८[५] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.\n↑ \"जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका\". [मृत दुवा]\n↑ \"Kandy District Secretariat\". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ४ जुलै २०१४ रोजी मिळविली).\n↑ \"GN Divisions\". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ४ जुलै २०१४ रोजी मिळविली).\nश्रीलंकेचे प्रांत आणि जिल्हे\nमध्य · पूर्व · उत्तर मध्य · उत्तर · वायव्य · सबरगमुवा · दक्षिण · उवा · पश्चिम\nमध्य (कँडी • मातले • नूवरा) · पूर्व (अंपारा • बट्टिकलोआ • त्रिंकोमली) · उत्तरी मध्य (अनुराधपूरा • पोलोन्नारुवा) · उत्तर (जाफना • किलिनोच्ची • मन्नार • वावुनीया • मुलैतीवू) · वायव्य (कुरुनेगला • पत्तलम) · सबरगमुवा (केगल्ले • रत्नपुरा) · दक्षिण (गॅले • हम्बन्टोट • मातरा) · उवा (बदुल्ला • मोनरागला) · पश्चिम (कोलंबो • गम्पहा • कालुतारा)\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ एप्रिल २०१८ रोजी १४:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z170512043932/view", "date_download": "2018-05-27T01:38:42Z", "digest": "sha1:XYPYM64NIFRHPE4MYGLUF2DGHYYDDC7R", "length": 24232, "nlines": 147, "source_domain": "www.transliteral.org", "title": "शिवभारत - अध्याय चौथा", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवभारत|\nशिवभारत - अध्याय चौथा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nकवीन्द्र म्हणाले - नंतर विठ्ठलराजाच्या खेलकर्णप्रभृति अद्भुतपराक्रमी पुत्रांचा कैवारी स्वामी निजामशहा यानें मोठा परिवार असलेला, प्रचंड सैन्य बाळगणारा, प्रतिपक्षाचा नाश करणारा, जणूं काय दुसरा इंद्रच असा तो जाधवराव अत्यंत दुर्निवार्य आहे असें जाणून आपल्या मनांत मोठें कपट योजलें. ॥१॥२॥३॥\nत्याची ती दुष्ट मसलत जाणून तो महाबलाढ्य, कुलश्रेष्ठ जाधव दिल्लीच्या बादशहास जाऊन मिळाला. ॥४॥\nनिजामशहाचा देश सोडून जाधवराव जेव्हां गेला, तेव्हां हीच संधी प्राप्त झालेली पाहून अदिलशहास आनंद झाला. ॥५॥\nकारण, पूर्वीं निजामशहाकडून त्याचा पदोपदीं पराभव झाला होता, तेव्हां त्यानें स्वतः मोंगलबादशहाशीं तह केला. ॥६॥\nनिजामशहाचा फार काळापासून मत्सर करणारा, उदारधी आणि प्रतापवान, दिल्लीचा बादशहा यानें आदिलशहाची इच्छा पूर्ण करण्याचें एकदम कबूल केलें. ॥७॥\nअत्यंत पराक्रमी असा जो मोंगल बादशहा जहांगीर त्यानें इब्राहिम अदिलशहाच्या मदतीसाठीं सैन्य पाठविलें. ॥८॥\nमोंगलांची सेना येऊन मिळतांच आदिलशहास आपला शत्रु निजामशहा कस्पटाप्रमाणें वाटूं लागला. ॥९॥\nतेव्हां शहाजे राजा, धनुर्धारी शरीफजी, शूर व गुणवान खेळकर्ण, बलवान् मल्लराव, मंबाजी राजा, हत्तीप्रमाणें बलाढ्य असा नागोजीराव, परसोजी, त्र्यंबकराज, आपल्या बाहुबलानें युद्धांत विख्यात असा कक्क, शत्रुजेता हंबीरराव चव्हाण, मुधोजी फलटणकर, नृसिंहराजप्रभृति युद्धोन्मुख, निषाद, दुसरेही बल्लाळ त्रिपदादि पुष्कळ सेनापति, त्याप्रमाणें प्रतापी विठ्ठलराव कांटे दत्ताजी जगन्नाथ, यशखी मंबाजी, नृसिंव्ह पिंगळे ब्राम्हण, जगदेवाचा पुत्र सुंदरराज, मानी याकुतखान सारथी, शूर सुम्दर व उग्रकर्मा मनसूरखान, जोहरखान, गर्विष्ट हमीदखान, अग्नीसारखा तेजस्वी वीर आतसखान, सूर्याप्रमाणें प्रतापी मलिक अंबरखान वर्वर, त्याचा पुत्र मानी आणि शीघ्रगति फतेखान आदमखानाचे गुणविश्रुत पुत्र, आणि दुसरेहि मोठमोठे सेनापति हे त्या निजामशहाचें सर्वबाजूंनीं रक्षण करीत होते, अशा स्थितींत तो शत्रूसमूहाचा विध्वंस करणारा, आपल्या बाहुबलाविषयीं दर्प बाळगणारा, अग्नीप्रमाणें प्रखर असा निजामशहा आपल्या शत्रूस खिजगणतींतही मानीनासा झाला. ॥१०॥११॥१२॥१३॥१४॥१५॥१६॥१७॥१८॥१९॥२०॥२१॥\nपरंतु अदिलशाह हा दिल्लीच्या बादशहाच्या मदतीस निजामशहाशीं युद्ध करण्याची तयारी करूं लागला. जलालखान जहानखान खंजीरखान, सिकंदरखान करमुल्लाखलेलखान, सुजानखान सामदखान, असे हे सर्व प्रतापी मुसलमान बहादुरखानासह आले. युद्धपरायण दुदराज, क्षात्रकर्मामुळें प्रख्यात असा उदाराम ब्राम्हण, युद्धामध्यें भारद्वाजासारखा पराक्रमी दादाजी विश्वनाथ, राघव, अंच, जसवंत आणि बहादुर हे जाधवरावाचे पुत्र आणि स्वतः बलाढ्य जाधवराव हे सर्व लष्करखान सेनापतीसह दिल्लीच्या बादशहाच्या आज्ञेनें दक्षिणेंत प्राप्त झाले. ॥२२॥२३॥२४॥२५॥२६॥२७॥\nज्याप्रमाणें अप्रतिहत आणि शीघ्रगति वायु आकाशाचें आक्रमण करतो त्याप्रमाणें त्या पराक्रमी सेनापतींनीं निजामाचा मुलूख पादाक्रांत केला. ॥२८॥\nमुस्तफाखान, मसूदखान, फदारखान, दिलावरखान, सर्जास्याकुतखान, खैरतखान, अंबरखान, अंकुशखान हे यवन व इतरही आदिलशहाचे अतुलपराक्रमी पुष्कळ दोस्त व सेवक तसेच ढुंढिराज नांवाचा ब्राम्हण, त्याच्या जातीचा रुस्तुम, घांटगेप्रभृति महाराष्ट्रीय ( मराठे ) राजे हे आदिलशहाचे सरदार बलाढ्य मुल्लामहंमदाच्या पुढारीपणाखालीं यथाक्रम आले. ॥२९॥३०॥३१॥३२॥\nनंतर उत्तरेकडून मोंगलांचें व दक्षिणेकडून आदिलशहाचें सैन्य चालून आलें असतां, त्यांच्यावर निजामशहानें पाठविलेला अंबर चालून गेला. ॥३३॥\nतारकासुराशीं झालेल्या युद्धांत जसे देव कार्तिकेयाच्या सभोंवतीं जमले, त्याप्रमाणें शहाजीप्रभृति राजे मलिकंबरासभोंवतीं जमले. ॥३४॥\nनंतर मलिकंबराचें शत्रूंशीं घनघोर युद्ध झालें; आणि त्यामुळें पिशाच, भुतें, वेताळ, निशाचर यांची चंगळ उडाली. ॥३५॥\nदौडणार्‍या घोड्यांच्या खुरांनीं उडालेल्या धुळीनें बिंब मलिन झाल्यानेम सूर्य आकाशांत मेघमंडळांनीं झांकला आहे असें त्या वेळीं भासूं लागलें. ॥३६॥\nपृथ्वीवरून उडणार्‍या धुळीचा मेघांना जाऊन भिडणारा असा एक प्रचंड लोळ बनला; आणि तो जणुं काय लगेच स्वर्गारोहण करणार्‍या वीरांची शिडिच आहे असें भासलें. ॥३७॥\nघोड्यांचें खिंकाळणें, हत्तींचा चीत्कार, वीरांची सिंहगर्जना, दुंदुभीचा ध्वनि, सज्ज धनुष्यांचा प्रचंड टणत्कार, वार्‍यानें फडफडणार्‍या पताकांचा जोराचा फडफडाट, मेघाप्रमाणें गंभीर आवाज असलेल्या भाटांचा जयघोष, यांनीं आकाश अगदीं दुमदुमून गेलें; आणि एकमेकांवर धावून जाण्यार्‍या शूर योध्यांच्या जोराच्या पदाघातानें पृथ्वी शतधा विदीर्ण झाली. ॥३८॥३९॥४०॥४१॥\n एका पक्षाच्या योध्यांनीं शत्रुपक्षाच्या योध्यांचीं मुंडकीं पेरें साफ केलेल्या आणि अचानक जाऊन पडणार्‍या तीक्ष्ण बाणांनीं छेदून टाकलीं. ॥४२॥\nज्यांचे केंस रक्तानें भिजले झाले आहेत, ज्यांचे डोळे तांबडे लाल झाले आहेत आणि जीं दांत ओंठ चावीत आहेत, अशीं शूर योध्यांचीं मुंडकीं जमिनीवर पडूं लागलीं. ॥४३॥\nवज्राप्रमाणें कठीण अशा हत्तींच्या सुळ्य़ांवर गाढमुष्टि योध्यांच्या तरवारी आदळूं लागल्या. ॥४४॥\nविरुद्ध पक्षाच्या योध्याचे तरवारीनें एकदम दोन तुकडे करून क्षणानंतरच एकद्या वीराचें मस्तकरहित शरीर जमिनीवर पडे. ॥४५॥\nशेंकडों बाणांनीं विद्ध झालेल्या हत्तींच्या गंडस्थळांतून मदरसासह अतिशय रक्त वाहूं लागल्यामुळें तीं शोभूं लागलीं. ॥४६॥\nमाणसें, घोडे, हत्ती यांच्या रक्ताच्या नदीच्या कांठीं मोठमोठे वीर, जणूं काय थकल्यामुळें महानिद्रा घेऊं लागले. ॥४७॥\nनेम मारण्यांत पटाईत असणार्‍या आणि हातांत भाला धारण करणार्‍या वीरांकडून स्वार मारले गेल्यामुळें घोडे क्रोधानें अत्यंत खवळून जाऊन इतस्ततः धावूं लागले. ॥४८॥\nनंतर शहाजी व शरीफजी, महाबलवान खेळोजी, मलिकंबराचें प्रिय करणारे कृष्णमुखी यवन ( शिद्दी ), त्याचप्रमाणें हंबीररावप्रभृति इतर पराक्रमी वीर यांनीं हातांत बाण, चक्रें, तरवारी, भाले, पट्टे घेऊन मोंगलांच्या अफाट सैन्याची खूप कत्तल उडवली. तेव्हां ते भयभीत होऊन जीव बचावण्यासाठीं दाही दिशा पळूं लागले. ॥४९॥५०॥५१॥\nती मोंगलांची सेना पसार झालेली पाहून इब्राहिम अदिलशहाच्या सैन्यासही पळतां भुई थोडी झाली. ॥५२॥\nमस्त हत्तीच्यां जोरावर गर्विष्ठ असा मनचेहर नांवाचा मोंगल त्या सैरावैरा पळणार्‍या सैन्यांच्या पिछाडीचें रक्षण करूं लागला. ॥५३॥\nगर्वानें मध्यें स्थिर राहिलेला, रस्ता अडवून पुढें जणूं काय दुसरा विंध्यपर्वतच उभा राहिला आहे. अशा त्या, आपल्या जयाच्या आड आलेल्या, मनचेहरास पाहून शहाजी, शरीफजी आदिकरून सर्व पराक्रमी भोंसल्यांनीं कापाकापी करण्यास सुरुवात केली. ॥५४॥५५॥\nमहापर्वताप्रमाणें भव्य अशा हत्तींच्या भिंतीच्या आश्रयानें उभा राहिलेल्या त्या अत्यंत गर्विष्ठ मनचेहराशीं ते कवचधारी भोंसले वीर लढूं लागले. ॥५६॥\nतेव्हां न डगमगणार्‍या व युद्धोन्मत्त शरीफजीनें निश्चल मनानें आपल्या तीव्र भाल्याच्या फेकींनीं तें हत्तींचें सैन्य ठार केलें. ॥५७॥\nत्रिशूळ, धनुष्य, बाण, गदा, परिघ ( दंड ) हीं शस्त्रें धारण करणा‍या गजदळानें पुढें चालून येणार्‍या त्या शरीफजीस अडविलें. ॥५८॥\nनंतर चौफेर लढणार्‍या व खवळलेल्या त्या भिमानी शरीफजीस त्यांनीं आपल्या तीक्ष्ण बाणांनीं खालीं पाडलें. ॥५९॥\nशत्रूंच्या हत्तींचा सप्पा उडवून, शत्रूच्या बाणांनें विद्ध झालेला आपला शूर, धाकटा भाऊ धारातीर्थी पडलेला पाहून खवळलेला शहाजी आपल्या खेळकर्णप्रभृति बंधूंसह मनचेहर व त्याचें सैन्य यांच्यावर वेगानें चालून गेला. ॥६०॥६१॥\nतेव्हां तो प्रतापवान मोंगल शत्रूच्या उत्कृष्ट भाल्यांच्या भीतीनें आपले मदोन्मत्त हत्ती मागें हटलेले पाहून स्वतः माघार घेता झाला. ॥६२॥\nसुरक्षित हत्तींसह तो युद्धांतून पळून जाऊं लागला असतां निजामशहाचें सैन्य सिंहगर्जना करूं लागलें. ॥६३॥\nतेव्हां कोणी उत्तरेकडे, कोणी पश्चिमेकडे आणि कोणी पूर्वेकडे असे ते मोंगल वेगानें पळूं लागले. ॥६४॥\nनंतर हर्षभरित होऊन शहाजीप्रभृति राजांनीं त्या पळणार्‍या शत्रूंचा पाठलाग केला व त्यांस बळानें कैद केलें. ॥६५॥\nयुद्धामध्यें भयंकर अशा पुष्कळ मोंगलांच्या आणि इतर वीरांच्या दंडांत जबरीनें बेड्या अडकवून त्यांना मलिकंबराच्या पुढें आणून उभें केलें. ॥६६॥\nयाप्रमाणें भोंसल्यांच्या बाहुबलाच्या साहाय्यानें शत्रूला जिंकून प्रतापी मलिकंबर नगारे व शिंगें यांच्या जयघोषांत निजामशहाच्या भेटीस त्वरित गेला. ॥६७॥\nप्रतापवान व अद्भुत वैभवशाली अशा दिल्लीपतीचें शत्रूंना अजिंक्य असलेलें सैन्य, तसेच आदिलशहाचेंहि अतुल सामर्थ्यवान सैन्य यांचा तडाख्यानें पाडाव करून, आणि अत्यंत गर्विष्ठ सेनापतींना युद्धांत कैद करून तो उग्रकर्मा सेनापति मलिकंबर भोंसल्यासह निजामशहास मुजरा करता झाला. ॥६८॥\nगणपतीची सोंड कोणत्या दिशेला वळली आहे, यावरून पूजाअर्चेचे कांही धर्मशास्त्र आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/%C2%A0sakal-saptahik-paryatan-shivprasad-desai-marathi-article-1359", "date_download": "2018-05-27T01:05:45Z", "digest": "sha1:RDVPZ5GOI7ZBBMAECCFGGLWXDX5TFFE2", "length": 15209, "nlines": 113, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Shivprasad Desai Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 28 मार्च 2018\nसिंधुदुर्गातील सागराच्या पोटात स्वर्गीय सौंदर्य लपलेले आहे. हे सौंदर्य पर्यटकांसाठी खुले होईल. ‘निवती रॉक’ येथे भारतातील पहिली पर्यटनासाठीची पाणबुडी लवकरच दाखल होणार आहे. अंडरवॉटर टुरिझममधील हा मैलाचा दगड ठरेल. पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात खरेतर अकरा वर्षांपूर्वी मालवण, तारकर्ली भागात स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून अंडरवॉटर टुरिझमची सुरवात झाली. सध्या ही इंडस्ट्री वर्षाला सुमारे शंभर कोटींची उलाढाल करीत असून, त्यात वाढ होत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या पुढचा टप्पा म्हणून निवती रॉक (ता. वेंगुर्ले) येथे ३० पर्यटकांना वाहून नेता येईल इतक्‍या क्षमतेची बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी आणण्याच्या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद केल्याने वेंगुर्ले परिसरातील पर्यटनाला मोठी उभारी मिळेल.\nसिंधुदुर्गातील समुद्राखालचे विश्‍व हे जैवविविधतेने नटलेले आहे. वेंगुर्ले-निवतीपासून विजयदुर्गपर्यंत समुद्राच्या खाली अनेक प्रकारची प्रवाळे, दुर्मिळ मासे यांचा खजिना आहे. काही ठिकाणी खडकाळ भाग आहे. तेथे अनोखे जैवविश्‍व आहे. या प्रकल्पासाठी निवडलेला ‘निवती रॉक’ हा पूर्ण किनारपट्टीवर सर्वाधिक आकर्षण ठरेल, असा भाग आहे. वेंगुर्ले आणि निवती येथून या ठिकाणी बोटीतून पोचायला ३० ते ४० मिनिटे लागतात. या ठिकाणी खडकांची तीन ते चार बेटे आहेत. पोर्तुगीजांनी या ठिकाणी जलवाहतुकीच्या सोयीसाठी दीपगृह उभारली होती. याची नोंद जलवाहतुकीच्या जागतिक नकाशात कायम राहील.\nसुनामीमुळे हे दीपगृह उद्‌ध्वस्त झाले होते. त्याचे अवशेष आजही त्या ठिकाणी आहेत. नंतर ब्रिटिशांनी जवळच्या दुसऱ्या खडकाळ बेटावर सध्या कार्यरत असलेले दीपगृह उभारले. याच्या बाजूला आणखी एक खडकाळ गुहांचा भाग आहे. तेथे काही वर्षांपूर्वी ‘स्विफ्ट’ पक्ष्यांच्या घरट्यांच्या तस्करीचा प्रकार उघड झाला होता. हा भाग वरून जितका गूढ आणि सुंदर दिसतो त्यापेक्षा कित्येक पटींनी सुंदर यातील समुद्रविश्‍व आहे.\nयेथील समुद्राच्या पोटातील भाग वेगवेगळ्या आकाराचे खडक, गुहा यांनी भरलेला आहे. सूर्याची किरणे पोचताच तिथपर्यंत असलेले सागरी जैववैविध्य स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे अनेक प्रकारचे रंगीबेरंगी मासे आहेत. यात शार्क, बटरफ्लाय फिश, स्नॅपर्स, बाराकुडा, ग्रुपर आदींचा समावेश आहे. विविध प्रकारची शैवाले, प्रवाळे आहेत. हा भाग सागरी गजबजाटापासून दूर असल्याने येथील समुद्रविश्‍व अत्यंत समृद्ध आहे.\nया प्रकल्पात पर्यटक पारदर्शक पाणबुडीच्या आत असतील व थेट समुद्राच्या विश्‍वात प्रवेश करतील. यामुळे समुद्राचे वास्तविक रूप, सौंदर्य अनुभवता येईल. या जोडीनेच पाणबुडीमधून प्रवासाचा अनुभवसुद्धा आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा असणार आहे. या प्रकल्पासाठी पालकमंत्री दीपक केसरकर आग्रही होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग ॲण्ड ॲक्वेटिक स्पोर्टस (इस्दा) या संस्थेने यासाठीचा अभ्यास केला. या प्रकल्पासाठी साधारण ४९ कोटी इतक्‍या अंदाजित खर्चाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. यात मदरशिप, बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी (सबमरीन), पॅसेंजर ट्रान्स्फर बोट आणि धक्का अशा चार गोष्टी केल्या जाणार आहेत. या प्रकल्पातील बॅटरी ऑपरेटेड पाणबुडीची क्षमता ३० पर्यटक इतकी असेल. याचा आकार पाणबुडीसारखाच असून, ती पारदर्शक असणार आहे. आत बसून बाहेरचे विश्‍व न्याहाळता येईल. पुढील आठ ते नऊ महिन्यांत हा प्रकल्प साकारला जाणार आहे.\nपाणबुडी पर्यटनाची सुरवात वेंगुर्लेतून होणार आहे. येथून पर्यटकांना एक सुसज्ज बोट निवती रॉकच्या दिशेने घेऊन जाईल. हे अंतर ३० ते ४० मिनिटांचे असून, या प्रवासात डॉल्फिन दर्शन, सागरी सफर आणि समुद्रातील अद्‌भुत नजारे अनुभवता येणार आहेत. निवती रॉकजवळ पोचल्यावर तेथे वेटिंग पिरियड असणार आहे. या काळात त्या भागातील दीपगृह व परिसर न्याहाळता येईल. ३० पर्यटक क्षमतेची बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी समुद्राच्या खाली असेल. ती साधारण पाणबुडीच्या आकाराची बससारखी असेल. त्याच्या बाजूला मदरशिप असेल. येथून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्‍यक खबरदारी घेण्याबरोबरच चार्जिंग व इतर व्यवस्था पुरवली जाईल. पॅसेंजर ट्रान्स्फर बोट पर्यटकांना या पाणबुडीपर्यंत घेऊन येईल. यानंतर पाणबुडी समुद्राच्या पोटातील जैवविविधता दिसेल, अशा पद्धतीने फिरणार आहे. याचवेळी स्कूबा डायव्हिंग करणारे सहकारी माशांना या पाणबुडीच्या परिसरात खाद्य टाकतील. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण मासे पर्यटकांना जवळून न्याहाळता येतील. शिवाय, पाण्याखालील प्रवाळ, शैवाल व इतर वनस्पती जवळून पाहता येणार आहेत. सर्व वयोगटातील पर्यटक याचा लाभ घेऊ शकणार आहेत. यात सुरक्षेच्यादृष्टीने आवश्‍यक ती सगळी काळजी घेतली जाणार आहे.\nप्रकल्पासाठीचा अंदाजित खर्च : ४९ कोटी\nबॅटरी ऑपरेटेड पाणबुडीची पर्यटक क्षमता : ३०\nप्रकल्पासाठी आवश्‍यक गोष्टी : मदरशिप, पाणबुडी, पॅसेंजर ट्रान्स्फर बोट, धक्का\nप्रकल्प प्रत्यक्षात साकारण्याचा कालावधी : आठ ते नऊ महिने\nवेंगुर्ले ः अशाच पद्धतीची बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी दाखल होणार आहे. (सर्व छायाचित्रे संग्रहित)\nआठळ्यांची भाजी आठळ्या म्हणजे फणसाच्या गऱ्यातील बिया. साहित्य : फणसाच्या २० ते...\nआडवे शब्द १. कोल्हापूरमधील कुस्त्यांचे स्टेडियम असलेला भाग, ४...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/jammu-kashmir-situation-108261", "date_download": "2018-05-27T01:43:19Z", "digest": "sha1:ZST266V6WFAQ34SKIQPE2ZE2NO6TSJBE", "length": 11999, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "jammu kashmir situation पूलवामा, कंगन वगळता खोऱ्यातील जीवन पूर्वपदावर | eSakal", "raw_content": "\nपूलवामा, कंगन वगळता खोऱ्यातील जीवन पूर्वपदावर\nशनिवार, 7 एप्रिल 2018\nश्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमध्ये शोपियॉं, पूलवामा आणि मध्य काश्‍मीरचा कंगन भाग वगळता उर्वरित काश्‍मीरमध्ये शनिवारी जनजीवन पूर्वपदावर आले. फुटीरवाद्यांचे आंदोलन आणि काश्‍मीर आर्थिक आघाडी (केईए) यांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी जनजीवन विस्कळित झाले होते.\nश्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमध्ये शोपियॉं, पूलवामा आणि मध्य काश्‍मीरचा कंगन भाग वगळता उर्वरित काश्‍मीरमध्ये शनिवारी जनजीवन पूर्वपदावर आले. फुटीरवाद्यांचे आंदोलन आणि काश्‍मीर आर्थिक आघाडी (केईए) यांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी जनजीवन विस्कळित झाले होते.\nपूलवामात काल रात्री सुरक्षा दलाच्या कारवाईत हिज्बुलचा दहशतवादी मारला गेल्याने हिंसाचाराच्या शक्‍यतेने प्रशासनाने पूलवामा येथे जमावबंदी आदेश लागू केला आहे. दुसरीकडे गंदरबल जिल्ह्यातील कनगन येथेही प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या कारवाईत एका युवकाचा मृत्यू झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान पोलिसांनी ट्विटरवर काश्‍मीर खोऱ्यात शांततेचे आवाहन केले आहे. पूलवामाचा काही भाग आणि कंगन येथे प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने तेथील नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीची जाणीव असल्याचे पोलिस प्रवक्‍त्याने आवाहनात नमूद केले. हे प्रतिबंध तात्पुरते असून मदतीसाठी 100 वर डायल करण्याचे आवाहन केले. शहर ए खास आणि जुन्या शहरासह श्रीनगरमध्ये आज दुकाने आणि व्यापारी संकुल खुले झाले. श्रीनगरमध्ये काल रात्री कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. परंतु शहरातील आज बहुतांशी शाळा सुरू झाल्या, मात्र शैक्षणिक संस्था, कॉलेज मात्र बंदच होती.\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/consentmgt/waterairact.php", "date_download": "2018-05-27T01:37:21Z", "digest": "sha1:U23POVF5PDNXSTLUGD67FOTQYPUUBGVN", "length": 21033, "nlines": 173, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "::: Maharashtra Pollution Control Board ::: >> Consent Management >> Water & Air Act", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nसंमती व्यवस्थापन - जल व हवा अधिनियम अंतर्गत संमती\nआवेदन फॉर्म | शुल्क | संमतीची माहिती| अनुसूची| संमतीपत्र देण्याचे अधिकार| परिपत्र|कार्यपध्दती\nह्या अधिनियमांच्या तरतुदींच्या अंतर्गत, उद्योजक कोणता ही उद्योग किंवा प्रक्रिया चालवित असेल किंवा स्थापन करीत असेल की ज्यामधून सांड-पाणी, धुळ/धुर बाहेर निघून ज्यामुळे जमीनीवर किंवा हवेत अथवा कोणत्याही जल स्त्रोतात मिसळून पर्यावरणातील जल/हवा प्रदूषीत होत असल्यास त्याची संमती प्राप्त करणे आवश्यक आहे, जी दोन चरणांत मिळविणे गरजेचे आहे.\nस्थापनेसाठी संमती::कोणताही उद्योग किंवा प्रक्रिया उभारण्यापूर्वी ही संमती घ्यावी लागते.\nप्रचालनासाठी (ऑपरेशन) संमती:आवश्यक प्रदुषण नियंत्रण यंत्रणेसह उद्योगाची उभारणी पूर्ण झाल्यावर उत्पादन सुरू करण्यापूर्वी संमती घेणे आवश्यक आहे. ही संमती विशिष्ट कालावधीसाठी देण्यांत येते व त्याचे नियमितपणे नुतनीकरण करणे आवश्यक आहे.\nसंमती प्रदान करण्यासाठी प्रदान केलेले अधिकार:\nसंमती आवेदन पत्रांच्या विल्हेवाटीमध्ये गती व सुलभीकरण आणण्याच्या दृष्टीने मंडळाने मंडळ कार्यालये, सदस्य सचिव व संमती मूल्यमापन समितीला अधिकार प्रदान केलेले आहेत.(कार्यालयीन आदेश दिनांक ०१/०३/२०१३)\nअ.क्र. प्राधिकारी लाल श्रेणी नारिंगी श्रेणी हिरवी श्रेणी कॅन्टोंमेंट बोर्ड व अन्य नियोजन प्राधिकरणांसह शहरी स्थानिक संस्थाना संमती व अधिकारक्षेत्र टाउनशीप, आयटी पार्क, एसईझेड, महामार्ग, पाटबंधारे प्रकल्प, ईमारत व भवननिर्माण प्रकल्प या सारखे मूलभुत प्रकल्प\n- रु.50 कोटी पर्यंत - -\nरू. 10 कोटी उद्योग सोडून परिशिष्ट अ मध्ये सूचीबद्ध\n150 कोटी पर्यंत 500 कोटी पर्यंत 50 कोटी रुपयांची वरील ब आणि क - वर्ग नगर परिषदा आणि लष्करी छावणी बोर्ड 25 कोटी पर्यंत\nरू. 25 कोटी पर्यंत रू. 10 कोटी वरील\nरू. 250 कोटी पर्यंत रू. 150 कोटी वरील रू. 1000 कोटी पर्यंत रू. 500 कोटी वरील अ- वर्ग नगर परिषदा आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड -\nरू. 75 कोटी पर्यंत रू. 25 कोटी वरील\nरू. 750 कोटी पर्यंत रू. 250 कोटी वरील रु . 2000 कोटी पर्यंत रु .1000 कोटी वरील - रु . 350 कोटी पर्यंत रु . 25 कोटी वरील\n75 रुपयांपेक्षा जास्त कोटी\nरुपये 750 कोटी पेक्षा अधिक. रुपये 2000 कोटी पेक्षा अधिक. सर्व महानगरपालिका रुपये 350 कोटी पेक्षा अधिक\nजेथे मागील एका वर्षात खटला भरणे/बंद करण्याचे निर्देश देणे यांच्यासारख्या कठोर कायदेशीर कारवाया केल्या गेल्या आहेत, तेथे नूतनीकरणाच्या अनुमतीची प्रकरणे संमतीच्या होकारासाठी किंवा नकारासाठी सर्व गटांसाठी पुढील उच्च प्राधिकरणाकडे संदर्भित केली जातील.\nवर उल्लेखित सर्व आकडे भांडवली गुंतवणुकीशी संबंधित आहेत. भांडवली गुंतवणुकीत जमीन, इमारत, प्लांट आणि यंत्रे, जे घसाराविना आणि सी.ए.चे प्रमाणपत्र/वार्षिक अहवालानुसार विचारार्थ घेतले जाईल.\nआरओच्या प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंतर्गत आवेदनांचे संबंधित एसआरओद्वारा प्रक्रियण झाले पाहिजे आणि ते आरओकडे निर्णयासाठी सादर केले पाहिजेत. त्याचप्रमाणे, एसआरओला प्रदान केलेल्या अधिकारांचं अंतर्गत पूर्वविलोकनासाठी आलेल्या आवेदनांचे एफओद्वारा प्रक्रियण झाले पाहिजे.\nडहाणू, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी, मुरुड जंजिरा; आरआरझेड; भातसा क्षेत्र; आदींसारख्या परिस्थितीक संवेदनशील कोणत्याही न्यायालयीन प्रकरणांमध्ये सामील प्रकरणे; पुनर्चक्रीकरण आणि पुनर्प्रक्रियणाच्या नोंदणीची प्रकरणे सदस्य सचिवाच्या अनुमतीने हाताळली गेली पाहिजेत.\nअशा उद्योगांची यादी, ज्यांना संमती आणि प्राधिकरण व्यवस्थापनाच्या प्रत्यायोजनाद्वारा प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे वगळण्यात आले आहे.\nभारत सरकारकडून किंवा महाराष्ट्र सरकारकडून पर्यावरणीय अनुज्ञा आवश्यक असलेल्या सर्व प्रकल्पांसाठी प्रथम चालविण्यासाठी आणि प्रस्थापित करण्यासाठी संमती.\nआरआरझेड, सीआरझेड किंवा इतर प्रतिबंधित क्षेत्रांमधील किंवा ईसी गटांमधील सर्व आवेदने, ज्यांच्यात विस्तार, उत्पादामधील बदल, प्रक्रियेतील बदल आदी एकंदर प्रदूषण भार घटला किंवा वाढल्याच्या आधारावर अपेक्षित असतो.\nकार्बनिक जैव उर्वरक आणि सुत्रीकरणे वगळून उर्वरके\nसामाईक मैलापाणी अभिक्रिया संयंत्र (सीईपीटी) / सामाईक जोखमी कचरा अभिक्रिया संचय निपटारा सुविधा (सीएचडब्ल्यूटीएसडीएफ) / सामाईक जैव वैद्यकीय कचरा अभिक्रिया संचय निपटारा सुविधा (सीबीएमडब्ल्यूटीएसडीएफ) / सामाईक एमएसडब्ल्यू टीएसडी सुविधा\nइलेक्ट्रोप्लेटिंग, इलेक्ट्रिकल आर्क, इंडक्शन, कुपोला आणि ब्लास्ट फर्नेसीस असलेले उद्योग\nउर्ध्वपातन भट्टी (मोलॅसीसवर आधारित)\nडाय आणि डाय इंटरमिडिएट\nरंगद्रव्य आणि रंग निर्मिती\nपेट्रोकेमिकल रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स\n25/08/2011 तारखेच्या महाराष्ट्र सरकारच्या जीआरनुसार 25/08/2011 पासून संमती शुल्कात सुधारणा\nजल आणि वायु अधिनियमांच्या अंतर्गत एकाच संज्ञेसाठी एकत्रित संमतीसाठी शुल्के\nउद्योजकांनी खाली दिलेल्या विवरणपत्रानुसार मंडळाला संमती शुल्क देणे आवश्यक असते. ही शुल्के पूर्ण भरलेल्या विहित अर्जाबरोबर संबंधित उप-प्रादेशिक कार्यालय किंवा प्रादेशिक कार्यालय किंवा मुख्य कार्यालय येथे कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेतील डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात देय असतात. लाल, नारंगी आणि हिरव्या गटाच्या उद्योगांसाठी संमतीचा अवधि अनुक्रमे एक, दोन आणि तीन वर्षे इतका असतो. उद्योग त्या प्रमाणात शुल्क भरून 5 अवधिंसाठी वाढवून घेऊ शकतो.\nदिनांक 25.08.2011 च्या सरकारी ठरावाने महाराष्ट्न सरकारने शुल्कामध्ये खालील प्रमाणे बदल केले आहेत ः -\nउद्योगाची भांडवली गुंतवणुक जमीन इमारत व मशिनरी मिळून\n10 करोड रुपयांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणुकीच्या 0.02 टक्के भांडवली गुंतवणुकीच्या 0.02 टक्के\n75 करोड रु. पेक्षा जास्त ते 100 करोड रु. पर्यंत रु.1,25000/- रु. 1,25,000/-\n50 करोड रु. पेक्षा जास्त ते 75 करोड रु. पर्यंत रु. 1,00,000/- रु 1,00,000/-\n25 करोड रु. पेक्षा जास्त ते 50 करोड रु. पर्यंत रु. 75,000/- रु. 75,000/-\n10 करोड रु. पेक्षा जास्त ते 25 करोड रु. पर्यंत रु. 50,000/- रु. 50,000/-\n5 करोड रु. पेक्षा जास्त ते 10 करोड रु. पर्यंत रु. 25000/- रु. 25,000/-\n1 करोड रु. पेक्षा जास्त ते 5 करोड रु. पर्यंत रु. 15,000/- रु. 15,000/-\n60 लाख रु. पेक्षा जास्त ते 1 करोड रु. पर्यंत रु. 5,000/- रु. 5,000/-\n10 लाख रु. पेक्षा जास्त ते 60 लाख रु. पर्यंत रु. 1,500/- रु.1,500/-\nरु. 10 लाखांपेक्षा कमी रु. 500/- रु. 500/-\nB) शहरी स्थानिक संस्था पाणी कायद्यानुसार\nमहानगरपालिका वर्ग - अ\nमहानगरपालिका वर्ग - ब\nमहानगरपालिका वर्ग - क\nखाण प्रकल्प हे मंजूरी शुक्ल म्हणून खाण प्रकल्पाच्या भांडवली किंमतीनुसार होणाृया शुल्काव्यतिरीक्त प्रत्येक वर्षी एक टन खनीजाला रु. 0.40 या प्रमाणे शुक्ल अदा करतील.\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/envtdata/envtwater.php", "date_download": "2018-05-27T01:34:56Z", "digest": "sha1:A46XHJC3JIYHCCDZNBTFGHKXSQLOWZ3G", "length": 12293, "nlines": 124, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "Maharashtra Pollution Control Board", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nमहाराष्ट्रातील पाणी गुणवत्ता संनियंत्रण जाळे\nई बुलेटिन ऑफ वॉटर क्वॉलिटी सप्टेंबर २०१७\nमहाराष्ट्रातील एन डब्ल्यू एम पी स्थाने\nमहाराष्ट्र पर्यावरण निरीक्षण जाळे दर्शविणारे नकाशे\nई बुलेटिन ऑफ वॉटर क्वॉलिटी\nजल् गुणवत्ता चाचणीमध्ये गुणवत्ता सुधारणा :विश्वेश्वरया नैशनल इन्स्टीटूट ऑफ टेक्नालॉजी ‍(एनव्हीआयटी ), नागपूर यांच्याव्दारे आयोजित प्रशिक्षण माहिती दिनांक 21 व 22 ऑक्टोबर 2010\n25 ऑगस्ट 2010 रोजी पाणी गुणवत्ता डेटा विश्लेषण आणि अर्थ लावणे वर, ई एम सी प्रशिक्षण\nजलतरंग -2014 - टी ई आर आय ()डब्लू झेड) नवी मुंबई, तयार नवी मुंबई पाणथळ जागा करण्यासाठी माहितीपूर्ण चाचणी\nपंचगंगा नदी प्रदूषण कागदपत्रे संबंधित\nएसडीएम इचलकरंजी समिती यांच्या अध्यक्षतेखाली तयार पंचगंगा नदी आणि तिच्या उपनद्या 2009 प्रदूषण स्थिती अहवाल.\nउप विभाग अभियंता, पंचगंगा, पाटबंधारे विभागाने द्वारा जारी केलेले पत्र\nसचिव पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासनाला पत्र. 07/02/2011\nसूचना यु/एस 133 (1) (क) (फौजदारी प्रक्रिया संहिता)\nइचलकरंजी येथे स्थित कापड प्रक्रिया उद्योग आणि पंचगंगा नदीच्या परिसरातील उद्भवणार प्रदूषण बंद दिशा जारी\nपंचगंगा नदी प्रदूषण बैठक मिनिटे 15 जून 2011 रोजी आयोजित\nभीमा नदी प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा\nसर्वोत्तम नियुक्त उपयोग जल गुणवत्ता मानके\nकिनार्यावरील पाण्याची पाणी गुणवत्ता मानके\nपाण्याच्या दर्जाचे सनियंत्रण करण्यासाठी ठरविलेला समान मसुदा\nसनियंत्रण मसुदा-जमिनीखालील पाणी (हाथपंप, बोअर वेल वगैरे)\nपाणी गुणवत्ता देखरेख मार्गदर्शक तत्वे\nदेखरेख केंद्राचा तपशील स्वरूप\nजेम्स-मीनार्स प्रकल्पांतर्गत सनियंत्रण केंद्रे\nगणेश उत्सव दरम्यान पाणी गुणवत्ता स्थिती\nवर्षे निवडा २०१२ २०१३ २०१४\nजल गुणवत्ता सनियंत्रण दर्शविणारा आलेख\nपाणी गुणवत्ता पुनरावलोकन समिती - महाराष्ट्र राज्य\nपाणी गुणवत्ता पुनरावलोकन समितीच्या 8वी बैठक मंत्रालयात 15/04/2011 रोजी आयोजित\nवर्ष 2004-2005 दरम्यान महाराष्ट्र जलाशयांचे पाणी गुणवत्ता आणि जमिनीवरील पाणी अहवाल\nपाणी गुणवत्ता पुनरावलोकन समिती पुनर्रचना (डब्लू क्यू आर सी)\nपाणी गुणवत्ता पुनरावलोकन 6वी बैठकीचे कार्यवृत्त Committee\nपाणी गुणवत्ता पुनरावलोकन समितीच्या 7वी बैठकीचे कार्यवृत्त\nपाणी गुणवत्ता पुनरावलोकन समिती उप गट बैठक चर्चा नोंद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, शिव मुंबई येथे 23.03.2010 रोजी आयोजित\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सायन मुंबई येथे 15.01.2011 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पाणी गुणवत्ता आढावा समितीने उप गट बैठक चर्चा नोंद\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सायन मुंबई येथे 31/10/2013 रोजी झालेल्या जल गुणवत्ता पुनरावलोकन समिती उप-गट बैठक चर्चा रेकॉर्ड.\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://vishalsarode91.blogspot.com/2017/03/blog-post.html", "date_download": "2018-05-27T01:24:24Z", "digest": "sha1:5WILGYEO3X4DF6IDU2PVQPQ5I3I6FLA4", "length": 12585, "nlines": 111, "source_domain": "vishalsarode91.blogspot.com", "title": "Vishal D Sarode: डिजिटल आधार कार्ड", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉगवर सर्वाचे मनापासून स्वागत\nतुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर \nमहाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005\nशिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन चरित्र\nशासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत शासन निर्णय\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना (DCPS) संबधी महत्वाचे शासननिर्णय संकलन\nआश्वासित प्रगती योजना महत्वाचे GR संकलन\nप्लॅस्टिकचे डिजिटल आधार कार्ड बनवा\n150 रुपयांत बनवा प्लास्टिक आधार कार्ड; वाचा, ऑनलाइन- ऑफलाइन पद्धत\nप्लास्टिक आधार कार्ड बनवणे अत्यंत सोपे आहे. जुने आधार कार्ड कागदाचे आहे. ते लवकर खराब होण्याची शक्यता जास्त आहे. प्लास्टिकचे आधार कार्ड दीर्घकाळ टिकते. आधार कार्ड बनवण्याच्या ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन पद्धती आहेत. यासाठी 100 ते 200 रुपये खर्च येतो.\nया पॅकेजमधून आम्ही आपल्याला प्लास्टिक आधार कार्ड बनवण्याच्या ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीविषयी माहिती घेवून आलो आहे.\nऑनलाइन आधार कार्ड बनवण्याच्या स्टेप्स\nतुम्ही आधी आधार कार्ड बनवले असेल तर तुम्हाला ऑनलाइन प्लास्टिक आधार कार्ड बनवता येईल. यासाठी www.printmyaadhaar.com वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.\nwww.printmyaadhaar.com वर रजिस्ट्रेशन करताना नाव, मोबाइल नंबर व ई-मेल आयडी देणे अत्यावश्यक आहे.\nरजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ई-मेल आयडीवर ओटीपी कोड येईल. ओटीपी कोडसोबत तुम्हाला तुमची वैयक्तीक माहिती द्यावी लागेल. ई-आधार कॉपी अपलोड करावी लागेल.\nई-आधार कार्डची कॉपी अपलोड केल्यानंतर तुम्हाला पिनकोडसह पत्र व्यवहाराचा पत्ता द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला कार्ड मेकिंग चार्जेज, शिपमेंट फीस व टॅक्स मनीची पॉप अप विंडो उघडेल. त्यात तुम्हाला एकूण शुल्काचा तपशील भरावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करावे लागेल. एका आठवड्याच्या आत रजिस्टर्ड पोस्टने प्लास्टिक आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर येईल. प्लास्टिक आधार कार्ड बनवण्यासाठी युजरला जवळपास 106 रुपये खर्च येतो.\nऑफलाइन प्लास्टिक कार्ड बनवण्याची पद्धत\nप्लास्टिक आधार कार्ड बनवण्याची ऑनलाइन पद्धतही आहे. प्लास्टिक आधार कार्ड बनवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी सेंटर सुरु करण्‍यात आले आहे. सेंटरवर जावून तुम्ही आधार कार्ड बनवू शकतात. सेंटरवर गेल्यानंतर तुम्हाला ई-आधारची कॉपी द्यावी लागेल. अवघ्या 10 ते वीस मिनिटांत तुम्हाला प्लास्टिक आधार कार्ड मिळू शकेल. देशातील विविध राज्यांत प्लास्टिक आधार कार्डसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते.\nमात्र, तुमच्याकडे आधारकार्ड नसेल तर आधी तुम्हाला जुन्या प्रक्रियेने आधार कार्ड बनवावे लागेल. या सर्व प्रक्रियेाला किमान एक महिन्याचा कालावधी लागतो. आधार कार्ड मिळाल्यानंतर तुम्ही प्लास्टिक आधार कार्डसाठी अर्ज करू शकता.\nजलसंपदा विभागासाठी महत्वाचे ...\nजलसंपदा विभागाच्या गट ब -अराजपत्रित (कनिष्ठ अभियंता वगळून) आवि गट क मधील अधिकारी / कर्मचाऱ्याच्या पदस्थापना बदली याबाबत शिफारशीसाठी नागरी सेवा मंडळ स्थापना करणेबाबत\nमंत्रालयीन विभागामधील महत्वाच्या विविध शासकीय योजनांची माहिती पुस्तिका\nमहाराष्ट्र शासन राजपत्रित अधिकारी दैनदिनी 2017 ( मा.श्री.अण्णाराव भुसणे सर )(अप्पर कोषागार अधिकारी )\nमहाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 पुस्तिका\nसेवाविषयक प्रस्तावांसाठी तपासणीसूची पुस्तिका..\nविशाल सरोदे ,कालवा निरिक्षक, राहुरी पाटबंधारे उपविभाग, राहुरी पत्ता:- यशोदा नगर, रेल्वे स्टेशनजवळ ता.जि. अहमदनगर\nआपले पॅनकार्ड Active आहे किंवा नाही तपासा\nमाहिती अधिकार कायदा 2005\nमहाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम 1979\nशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची नियमपुस्तिका\nमहाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका (सहावी आवृत्ती 1984)\nमहाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम\nवित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 (सर्व विभागांना समान असलेले वित्तीय अधिकार )\nमहाराष्ट्र आकस्मिकता निधी अधिनियम,1956 ( दिनांक 30 जून 2005 पर्यंत सुधारित )\nविभागीय चौकशी नियमपुस्तिका (चौथी आवृत्ती, 1991)\nमागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचाऱ्याबाबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती\nऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्र\nप्राथमिक शिक्षक मित्र. - श्री. सुर्यवंशी सर\nअसच काही मला सुचलेले..\nवीज बील भरा ऑनलाईन..\nआपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nमाझा ब्लॉग कसा वाटला \n10 वी / 12 वी गुणपत्रक / प्रमाणपत्र\nशासकीय कर्मचारी स्वत:ची GPF माहिती मिळवा.\nऑनलाईन मतदार नोंदणी व दुरुस्ती\nदेशभरातील कोणताही पिनकोड शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-paryatan-pandurang-patankar-1260", "date_download": "2018-05-27T01:12:22Z", "digest": "sha1:XJSQBKH3VYVCHXANOP4MWIZQPBWY2QRE", "length": 14767, "nlines": 107, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Pandurang Patankar | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\nहिमालयाच्या डोंगररांगांत निसर्गरम्य पर्यटकस्थाने आणि धार्मिक ठिकाणे यांचा समसमा संयोगच झालेला आहे. डेहराडून, मसुरी, सिमला अशा ठिकाणी जाण्यासाठी व चारधाम यात्रेसाठी हरिद्वार हे ‘जंक्‍शन’च ठरते. बद्रिनाथ-केदारनाथाची चैतन्यदायी यात्रा हरिद्वारहून सुरु होते. म्हणून हे ‘हरीचे द्वार’ म्हटले जाते. हरिद्वारच्या आगेमागे दोन उत्तुंग पर्वतरांगा आहेत. उत्तरेच्या शिवालिक पर्वतावर मनसादेवीचे स्थान आहे. तर दक्षिणेच्या नील पर्वतावर श्रीचंडी देवीचे शक्तिपीठ आहे. ही दोन्ही स्थाने नितांत रमणीय आहेत. गावाची वस्ती वाढल्यामुळे पुण्याची पर्वती आता गावातच आली आहे. पण हरिद्वारच्या मनसादेवीचा डोंगर आधीपासूनच गावाशी सलगी राखून आहे. पर्वतीवर जाण्यासाठी साररबागेपासून ‘केबलकार’ (विद्युत पाळणे) उभारायची कल्पना मांडली जाते. पण मनसादेवी शिखरावर जाण्यासाठी हरिद्वरामधून १९९७ सालीच ‘उडन खटोला’ म्हणजेच ‘केबलकार’ सुरु झालेली आहे. या ‘उडन खटोला’ सुरु करणाऱ्या कंपनीने तातडीने प्रयत्नपूर्वक आय.एस.ओ. ९००२ हे अधिकृत प्रमाणपत्रही मिळविलेले आहे. त्यामुळे प्रवासी निर्धोकपणे या रोपवे ट्रॉलीने मनसादेवीच्या दर्शनाला अखंड जात असतात. इकडच्या कुठल्याही प्रवासात हरिद्वारमध्ये एक-दोन तासांचा अवधी मिळाल्यास हे ठिकाण अवश्‍य पाहून येण्यासारखे आहे. हमरस्त्यावरील गऊघाट किंवा सब्जी मंडीतूनही पायी जाण्याचा रस्ता आहे. कश्‍यप ऋषींची मानसकन्या तथा जरत्कारु ऋषींची पत्नी तथा वासुकी नागाची बहीण अशा नात्याने या मनसादेवीच्या अनेक कथा पुराणात आलेल्या आहेत. कश्‍यप ऋषींच्या मानसिक संकल्पाने ती उत्पन्न झाली. म्हणून ‘मनसा’ नाव पडले. कथेप्रमाणे ती देवदेवतांचे, पितरांचे संकल्प पुरे करते म्हणून आजचे भाविकही तिला नवस बोलतात व आपले संकल्प पुरे करून घेतात.\nहरिद्वारमध्ये आल्यापासून गंगेच्या उजव्या तटामागील शिवालीक पहाडावरील मनसादेवीचे मंदिर स्पष्ट दिसत असते. तेथे केव्हा जातो असे होऊन जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजताच तिकडे पायी निघालो. गावातील मुख्य रस्त्यावरील गऊघाटासमोरच्या गल्लीतून डोंगर चढायला सुरवात केली. रेल्वेमार्ग ओलांडल्यावर पहाडावरील पायऱ्या सुरु झाल्या. १८५ पायऱ्या चढून गेल्यावर मोटरचा रस्ता आडवा येतो व लगेचच प्रवेशद्वारही दिसते. डोक्‍यावरून ‘रोप वे’चे पाळणे वर जाताना-येताना दिसतात. हे स्थान खूप जुने व दूरवरच्या भक्तांवर प्रभाव टाकणारे दिसते. कारण काही पायऱ्या व बाकड्यांवर रावळपिंडी, लाहोरकडच्या भाविकांनी आपली नावे कोरलेली आहेत. माथ्यावरील मुख्य मंदिरापाशी जाताच चहूकडचे विहंगम दृश्‍य पाहून डोळे तृप्त होतात. मार्गातील एका वृक्षाला अनेक लाल दोरे, गंडे बांधलेले दिसतात. नवस बोलणाऱ्यांनी ते बांधलेले असतात. व मनोकामना पूर्ण झाल्यावर पुन्हा दर्शनाला येऊन यापैकी एक गंडा सोडून नेतात. श्रीमद्‌देवी भागवत पुराणात देवीच्या १०८ सिद्धपीठांची यादी दिलेली आहे. त्यांत हरिद्वारच्या मनसादेवी, चंडीदेवी आणि मायादेवीचा उल्लेख आहे. सह्याद्रीतील एकवीरादेवी (कार्ला), करवीरची महालक्ष्मी, चिपळूणची विंध्यवासिनी असेही उल्लेख आहेत. मुख्य मंदिरातील मनसादेवी पुण्याच्या चतुःश्रुंगीसारखी शेंदरी स्वयंभू तांदळ्याची असून शेजारी काळ्या महिषासुराची मूर्ती आहे. तिच्या वरील बाजूस गायत्री देवीची तीन तोंडाची संगमरवरी मूर्ती असून त्यावर चांदीचा मुखवटाही आहे. मागील बाजूस चांदीची मखर असून छताकडे भक्तांनी अर्पण केलेल्या चांदीच्या छत्र्या लटकविलेल्या आहेत. प्रदक्षिणा मार्गावर मारुती, दत्तात्रेय, गणपती इत्यादी देवदेवतांचे कोनाडे आहेत. मंदिराच्या खालच्या स्तरात चामुंडा, हनुमान, महादेव, लक्ष्मीनारायण यांची मंदिरे आहेत. येथील मनसेश्‍वर महादेव हे पुरातन मंदिर देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस आहे. मुख्य मंदिराच्या मागील बाजूने एक मार्ग, प्राचीन अशा सूर्यकुंडाकडे जातो. ते सूर्यकुंड सुमारे १ किलोमीटर अंतरावर आहे. तेथे चौकशी केल्यास तिकडूनच खाली गंगेच्या काठी प्रसिद्ध ‘हर की पौडी’ वर जाता येते.\nहरिद्वार हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे मंदिरांची व गंगेवरील पवित्र ठिकाणांची मांदियाळीच आहे. गंगास्नानासाठी प्रसिद्ध असलेले ब्रह्मकुंड म्हणजेच ‘हर की पौडी’ गावाच्या मध्यावर आहे. तेथील सायंकाळची गंगेची आरती पाहण्यासारखी असते. गीता मंदिर, भारतमाता मंदिर, दक्ष प्रजापती मंदिर, भूमा निकेतन इत्यादी ठिकाणेही प्रेक्षणीय आहेत. ऋषिकेश व तेथील लक्ष्मण झुला (२४ किमी) तसेच डेहराडून (५२ किमी), मसुरी (८७ किमी) ही ठिकाणेही पाहता येतील.\nकॅनडा हा सृष्टीसौंदर्याने नटलेला देश आहे. या सुंदर प्रदेशात भटकण्याची संधी आम्हाला...\nमहाराष्ट्रातील गडकोट जाणीवपूर्वक पाहायला बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही गोष्ट...\nयुरोप पाहण्याचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अनुभवण्याचे प्रत्येकाचं स्वप्न असतं. युरोप...\nपर्यटन वृत्तीचा वाढता कल आणि त्याची गरज आणि मागण्या लक्षात घेऊन, पर्यावरण हितैषी आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t4685/", "date_download": "2018-05-27T00:54:29Z", "digest": "sha1:ZH6TB3PA7DWLA47AMUNNKJIGU72ABIEF", "length": 5395, "nlines": 115, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-मुलींचे नखरे सांगा पाहु....", "raw_content": "\nमुलींचे नखरे सांगा पाहु....\nमुलींचे नखरे सांगा पाहु....\nमोबईल मध्धे balance नाहि आहे रे तु फ़ोन कर ना.. प्लीजजजजजज...2 किवा 3 वेळा सारखा Mis Call देणार म्हणजे आपण समजून जायचे की आपल्याला Call करायचा आहे..... आणि call केला की हवा पाण्याच्या गोष्टी करणार........ ए मला तेवढी mp3 दे ना write करून pleeeeeease 2 किवा 3 वेळा सारखा Mis Call देणार म्हणजे आपण समजून जायचे की आपल्याला Call करायचा आहे..... आणि call केला की हवा पाण्याच्या गोष्टी करणार........ ए मला तेवढी mp3 दे ना write करून pleeeeeease चल चल bye आई आली मी फ़ोन ठेवते......(आणि लगेच दूसरा Call)...... हेलो बोल रे कसा आहेस चल चल bye आई आली मी फ़ोन ठेवते......(आणि लगेच दूसरा Call)...... हेलो बोल रे कसा आहेस Movieनाही बाबा...घरी काय सांगु......पहिले तु ईथुन चल....ईथे माझे खुप ओळखिचे आहे.....कोणि बघितल तर.......मला जोशीचा वडापाव, दुर्गाची कोल्ड कॉफ़ी, बेडेकरची मिसळ, कावरेचे आईस्क्रीमखुप आवडते. (याचा अर्थ कधी घेऊन जातोस..... )चालून चालून खूप पाय दुखले रे.... (म्हणजे आपण समजून जायचे की बाई साहेबांना रिक्षा ने जायचे आहे)\nमुलींचे नखरे सांगा पाहु....\nRe: मुलींचे नखरे सांगा पाहु....\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: मुलींचे नखरे सांगा पाहु....\nRe: मुलींचे नखरे सांगा पाहु....\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: मुलींचे नखरे सांगा पाहु....\nRe: मुलींचे नखरे सांगा पाहु....\nRe: मुलींचे नखरे सांगा पाहु....\nRe: मुलींचे नखरे सांगा पाहु....\nचंद्राला चांदनी प्रिय होती,\nRe: मुलींचे नखरे सांगा पाहु....\nमुलींचे नखरे सांगा पाहु....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.srisarajmps.in/", "date_download": "2018-05-27T01:02:10Z", "digest": "sha1:C5NCB55TU2UGH3NETKPXSFXY3ERYT6T2", "length": 5114, "nlines": 35, "source_domain": "www.srisarajmps.in", "title": "Home", "raw_content": "\nस्वागत आहे आमच्या संकेतस्थळावर\nआपल्या सेवेत : दि.१७/११/२०१७ पासून.\nभारतात पहिल्यांदाच मार्केटिंग मध्ये सर्वांची आपली श्री सारज कंपनी एकदम नवीन व सर्वांपेक्षा वेगळी अशी सर्वांना विशेष करून सुशिक्षित बेरोजगार लोकांसाठी घेऊन आली आहे. प्रत्येक लोकांना सामावून घेऊन प्रत्येक कुटुंबाला लागणारे सामान, जीवनावश्यक वस्तू, तसेच, शेती औषधी, खते, तसेच घरातील घरगुती सामान, किराणा सामान , कपडे , औषधी व शालेय साहित्य होलसेल रेट मध्ये सामान आपल्याला घरपोच देणार. तुम्ही मागाल त्या कंपनीचे. तसेच तुम्हाला कमिशन प्रॉफिट , व काम करत गेलात तर भरघोस बक्षीस तसेच दिलेले टार्गेट पूर्ण केल्यानंतर निवृत्ती पेन्शन योजना कंपनीकडून चालू केली जाईल.त्यामध्ये दहा वर्षाकरीता प्रत्येक महिन्याला तुम्ही मागाल ते सामान ५००० रु प्रति महिना. दहा वर्षा करीता कंपनीकडून मोफत दिले जाईल.व तसेच सुशिक्षित बेरोजगारांना, गृहिणींना,शेतकऱ्यांना, प्रत्येक क्षेत्रातील लोकांना घरी बसून सुद्धा कंपनीचे कामं करण्याची संधी कंपनी उपलब्ध करून दिली जाईल . रोजगारच नाही तर आर्थिक उन्नती करण्याची संधी घेऊन आली आहे भारतातील एकमेव कंपनी श्री सारज मल्टी प्रॉडक्ट सेल्स अँड सर्व्हिस.\nएवढेच नाही तर कंपनीचे उद्दिष्टे व ध्येय असे आहे कि,कंपनी जशीजशी प्रगती करेल तसेतसे सामाजिक व देश हितासाठी म्हणून गरजू बेघर,देशात नैसर्गीक आपत्ती आल्यास,आत्महत्त्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी,अपंग लोकांसाठी, अनाथ मुलां -मुलींसाठी, वृद्धांसाठी,सामाजिक बांधिलकी म्हणून कंपनी भविष्यात काम करेल,कंपनीच्या नफ्याच्या दहा टक्के (१०%) वरील कामावर मोफत खर्च करेल.त्यामुळे कंपनी सोबत काम, काम सोबत दाम, व सामाजिक हिताचे काम , असा कंपनीचा मानस असून हे सर्व करण्याचे कंपनी आपणास अभिवचन देत असून ते सार्थ करण्याचे सुद्धा ग्वाही देत आहोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना….\nमुख्य कार्यालय: पोलीस क्वाटर समोर, लक्ष ऑल्मपीयाड इंग्लिश स्कूल, वसमत जि. हिंगोली – ४३१५१२ .\nनियम व अटी लागू.\nआशिष आर. विरक्त आणि ड्रीम ऑनलाईन सर्विसेस.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://dainikaikya.com/SearchNews.aspx?tag=na1", "date_download": "2018-05-27T01:25:46Z", "digest": "sha1:6R5KY4GLTYFCYFELMDCR2HOTKIN7B7HF", "length": 13839, "nlines": 40, "source_domain": "dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nसलग बाराव्या दिवशी पेट्रोल, डिझेल दरवाढ\n5नवी दिल्ली, दि. 25 (वृत्तसंस्था) : देशभरात पेट्रोल, डिझेल दरवाढीने उच्चांक गाठला आहे. या दोन्ही इंधनांच्या दरात सलग बाराव्या दिवशी दरवाढ करण्यात आली. पेट्रोलच्या दरात 36 पैशांनी तर डिझेलच्या दरात 22 पैशांनी दरवाढ करण्यात आल्याने शुक्रवारी मुंबईत पेट्रोलचा दर 85.65 रुपये तर डिझेलचा दर 73.18 रुपये झाला होता. सर्वाधिक कर, व्हॅट यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलच्या किमतींचा सर्वाधिक भडका उडाला आहे. त्यातही विदर्भातील अमरावती जिल्ह्यात पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. अमरावतीत आज पेट्रोलचा दर 86.98 रुपये तर डिझेलचा दर 74.33 रुपये होता. कर्नाटक विधानसभा निवडणूक संपल्यानंतर देशात दररोज पेट्रोल, डिझेलची दरवाढ होत असल्याने येत्या काही दिवसांत महागाई वाढणार आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ देशभरात मोर्चे काढण्यात येत आहेत.\nपाकच्या गोळीबारात जम्मूत चार नागरिक ठार\nवीस जण जखमी हजारो लोकांचे स्थलांतर 5जम्मू, दि. 23 (वृत्तसंस्था) : मुस्लिमांच्या पवित्र रमजानच्या निमित्ताने भारताने एकतर्फी शस्त्रसंधीचा निर्णय घोषित केला असताना पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार सुरू आहे. मंगळवारी रात्रीपासून पाक रेंजर्सनी संपूर्ण आंतरराष्ट्रीय सीमेवर केलेल्या गोळीबारात चार नागरिक ठार झाले तर वीस जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या तीन जवानांचा समावेश आहे. पाककडून होत असलेल्या गोळीबाराने भयभीत झालेल्या हजारो नागरिकांनी आपली गावे सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. पाकच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना काही दिवसांपूर्वी सीमा सुरक्षा दलाने तुफानी गोळीबार व उखळी तोफांचा मारा केला होता. त्यात पाकच्या सीमावर्ती भागातील अनेक नागरिक ठार झाले होते तर पाक रेंजर्सच्या दोन चौक्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यामुळे गुडघे टेकलेल्या पाक रेंजर्सनी सीमा सुरक्षा दलाला गोळीबार थांबवण्याची विनवणी केली होती. मात्र, पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतीय सीमेवर गोळीबार सुरू केला आहे.\nइंधन दरवाढ रोखण्यासाठी पावले उचलणार\nअर्थ व पेट्रोलियम मंत्रालयात सल्लामसलत 5नवी दिल्ली, दि. 22 (वृत्तसंस्था) : पेट्रोल व डिझेलच्या दरात रोज वाढ होत असल्याने महागाईचा भडका उडण्याची भीती असतानाच इंधन दरांमधील वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक पावले उचलण्यात येतील, अशी माहिती केंद्रातील एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने दिली आहे. याबाबत अर्थ मंत्रालय पेट्रोलियम मंत्रालयाशी चर्चा करत असून केवळ अबकारी करातील कपात नव्हे तर अन्य पावलेही उचलली जाण्याची शक्यता या अधिकार्‍याने व्यक्त केली. दरम्यान, पेट्रोल व डिझेलच्या किमती रोज नवनवा उच्चांक गाठत असून मंगळवारी मुंबईत पेट्रोल 84.73 रुपये तर डिझेल 72.53 रुपये प्रतिलिटर झाले होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना तेल कंपन्यांना इंधन दरवाढ रोखून धरण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. मात्र, निवडणूक संपल्यानंतर पेट्रोल व डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. त्यामुळे महागाई वाढण्याचा धोका आहे. या दरवाढीवरून विरोधक आक्रमक झाले असून सामान्य जनतेत असंतोष आहे. सोशल मीडियावरून मोदी सरकारवर टीका सुरू आहे. इंधन दरवाढीमुळे केंद्र सरकारपुढे आणीबाणीची वेळ आली आहे.\nकाँग्रेस कशाचा जल्लोष करत आहे\nभाजप अध्यक्ष अमित शहांचा सवाल 5नवी दिल्ली, दि. 21 (वृत्तसंस्था) : कर्नाटकातील जनतेने काँग्रेसविरोधी आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधी कौल दिला असताना काँग्रेसचे नेते कशाचा जल्लोष करत आहेत, असा सवाल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. कर्नाटकात भाजप नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमित शहा यांनी आज पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचा सर्वोच्च न्यायालय, ईव्हीएम मशीन आणि निवडणूक आयोगावरचा विश्‍वास वाढला आहे, ही चांगली गोष्ट आहे. यापुढेही पराभवानंतर किंवा सरकार स्थापन करता आले नाही तरी काँग्रेसचा या लोकशाही संस्थावर विश्‍वास कायम राहील, अशी आशा आहे, असा टोला लगावतानाच आम्ही घोडेबाजार केला असता तर सत्ता स्थापन केली असती, असे शहा यांनी सांगितले. काँग्रेस-धजद ही अभद्र युती आहे. कर्नाटकात जनतेने काँग्रेसच्या विरोधात कौल दिला आहे. कर्नाटकात कोणत्याच पक्षाला बहुमत नव्हते. भाजप सर्वात मोठा पक्ष होता. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेचा दावा केला.\n5कर्नाटक, दि. 20 (वृत्तसंस्था) : कर्नाटकमध्ये बहुमत सिद्ध करण्यात भाजपला अपयश आले आहे. त्यानंतर काही तासातच काँग्रेस आणि जेडीएस युतीचे नवीन सरकार स्थापन होईल. याच पार्श्‍वभूमीवर राजकारणात प्रवेश केलेले प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी या निवडणुकांबाबत भाष्य केले आहे. कर्नाटकमध्ये लोकशाहीचा विजय झाला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपने काही वेळ मागितला असताना राज्यपालांनी भाजपला दिलेली 15 दिवसांची मुदत ही लोकशाहीची थट्टा उडवणारी होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकशाहीचा विजय झाल्याने मी न्यायालयाचे आभार मानतो. आपला राजकीय पक्ष तामिळनाडूतील आगामी निवडणुका लढवेल, असे रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. मात्र, 2019 च्या निवडणुका लढवायच्या की नाही हे आम्ही निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर ठरवू, असे त्यांनी आता स्पष्ट केले. आतापर्यंत पक्षाची स्थापना झालेली नसली तरीही आम्ही कोणत्याही गोष्टीसाठी तयार आहोत. कोणत्याही पक्षाशी युती करण्याबाबत आता वक्तव्य करणे घाईचे ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी 31 डिसेंबर 2017 रोजी, ‘मी राजकारणात प्रवेश करणे ही काळाची गरज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-feng-shui/where-to-keep-tortoise-at-home-according-to-feng-shui-118020600018_1.html", "date_download": "2018-05-27T01:26:11Z", "digest": "sha1:3GKD2SF6LHDF6XVZ4CACJ4IESSVXJEYY", "length": 10421, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घरात कासव कुठे ठेवायला हवे, जाणून घ्या शुभ संकेत | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघरात कासव कुठे ठेवायला हवे, जाणून घ्या शुभ संकेत\nफेंगशुई शास्त्राप्रमाणे घरात कासवाची उपस्थिती शुभ व लाभकारी मानली जाते. कासव मनात शांती आणि जीवनात धन आणण्यात मदत करतं. फेंगशुईप्रमाणे घरात कासव ठेवल्याने घरातील सदस्यांचे वय वाढतं आणि सौभाग्य प्राप्ती होते, म्हणून घरात आणि ऑफिसमध्ये कासव ठेवणे शुभ मानले गेले आहेत.\nफेंगशुई नियमांप्रमाणे कासव कधीही बेडरूममध्ये ठेवू नये. कासवासाठी सर्वांत योग्य ठिकाण घरातील बैठक अर्थात ड्राइंग रूम आहे.\nकेवळ शोभा वाढवण्यासाठी दोन कासव ठेवू नये. दोन कासव ठेवल्याने फायद्यात बाधा येते. कासवासाठी सर्वात उत्तम दिशा उत्तर आहे. उत्तर ही धनाची दिशा मानली गेली आहे. उत्तर या दिशेव्यतिरिक्त पूर्वीकडेही कासव ठेवू शकतो.\nकासवाचा चेहरा घरातील आतल्या बाजूला असावा. बाहेरच्या बाजूला तोंड असल्यास ज्या गतीने पैसा घरात येतो त्याच गतीने खर्चही होऊन जातो.\nकासवाला एखाद्या पॉटमध्ये पाणी भरून ठेवले पाहिजे.\nसात धातूने निर्मित कासव वास्तू दोष दूर करतं आणि याची पूजा केली जाते. याने घरात शांती आणि सद्भावाचे वातावरण राहतं.\nकासव दक्षिण-पूर्व दिशेत ठेवावे. कासवाच्या पाठीवर सात धातूने निर्मित सर्व सिद्धी यंत्र साहस व समृद्धी प्रदान करतं.\nमिठाने दूर करा नकारात्मकता\nविंड चाइमच्या खालून जाऊ नये\nघरात लावली असेल विंड चाइम तर त्याच्याखालून जाऊ नये\nफेंगशुई TIPS: घराला सजवा या फुलांनी, पैशाची चणचण राहणार नाही\nफेंगशूई: इच्छापूर्ती क्रिस्टलला करा शुद्ध\nयावर अधिक वाचा :\nपहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग ...\nहिंगाचे 5 अचूक टोटके\nएखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nजेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..\nरावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nसीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...\nकाय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...\nमुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...\nयोगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे\nपालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-05-27T01:38:30Z", "digest": "sha1:B5B2D733U6EWNVVFVGWDG4JDO3FKZ3FN", "length": 6081, "nlines": 229, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९८२ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९८२ मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १९८२ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २७ पैकी खालील २७ पाने या वर्गात आहेत.\nरोशन आरा बेगम (गायिका)\nइ.स.च्या १९८० च्या दशकातील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१५ रोजी १०:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://dainikaikya.com/SearchNews.aspx?tag=na2", "date_download": "2018-05-27T01:26:19Z", "digest": "sha1:A3UEOIPGWCL5B6UZANVZONYX27JZ3KEK", "length": 13314, "nlines": 40, "source_domain": "dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nदिवाळखोर बिल्डरच्या संपत्तीत ग्राहकांनाही वाटा\n5नवी दिल्ली, दि. 23 (वृत्तसंस्था) : दिवाळखोरी कायद्यातील सुधारणांना मंजुरी देत केंद्र सरकारने घर खरेदी करणार्‍या ग्राहकांना दिलासा दिला आहे. कायद्यातील नव्या बदलांनुसार एखादी बांधकाम कंपनी दिवाळखोरीत निघाल्यास त्या कंपनीच्या संपत्तीत घर खरेदीदारांनाही वाटा मिळणार आहे. बांधकाम कंपनी दिवाळखोरीत निघाल्यास तिच्या संपत्तीच्या लिलावातून बँकांना वाटा देण्याची तरतूद कायद्यात होती. मात्र, नवीन बदलानुसार संबंधित कंपनीच्या संपत्तीत घर खरेदीदारांचाही वाटा असणार आहे. घर खरेदी करूनही त्याचा ताबा न मिळालेल्या ग्राहकांना बिल्डरच्या संपत्तीतील वाटा मिळावा, अशी शिफारस दिवाळखोरी कायदा सुधारणा समितीने केली होती. ग्राहकांना संपत्तीतील किती वाटा द्यायचा, ते संबंधित बिल्डरच्या कर्जाच्या रकमेवर अवलंबून असेल, असेही समितीने म्हटले होते. ही शिफारस केंद्र सरकारने स्वीकारली आहे.\nआंतरराष्ट्रीय सीमेवर पाकचे बंकर्स उद्ध्वस्त; बीएसएफची कारवाई\n5जम्मू, दि. 20 (वृत्तसंस्था) : गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेवर आगळीक करत असलेल्या पाकिस्तानला बीएसएफच्या जवानांनी आज चोख प्रत्युत्तर दिले. बीएसएफने गोळ्यांचा वर्षाव करत दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे सीमेपलीकडे पाकिस्तानी जवानांची दाणादाण उडाली आहे. बीएसएफच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत पाकिस्तानच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला. त्या नंतर भेदरलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी कारवाई थांबवण्याची विनंती केली. या कारवाईबाबत माहिती देणारी एक 19 सेकंदाची चित्रफीत बीएसएफने प्रसिद्ध केली आहे. या चित्रफितीमध्ये भारताच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त होताना दिसत आहे. यासंदर्भात बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले, की पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू बीएसएफ फॉर्मेशनला आज फोन केला आणि गोळीबार थांबवण्याची विनंती केली. एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले, पाकिस्तानी सैन्याकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर विनाकारण गोळीबार आणि तोफांचा मारा करण्यात आला. त्यानंतर भारतीय जवानांनीसुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिले. अखेरीस पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफला हा गोळीबार थांबवण्याची विनंती केली.\nफ्रान्स, इंडोनेशियात दहशतवादी हल्ला; 13 ठार, अनेक जखमी\n5नवी दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : दहशतवादी संघटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. आजचा रविवार हा दहशतीचा रविवार आहे की काय असा प्रश्‍न पडावा अशा घटना घडल्या आहेत. इंडोनेशियात चर्चवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 9 जणांचा बळी गेला आहे. तर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आयसीएसच्या हल्लेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. इंडोनेशियात 9 ठार 41 जखमी इंडोनेशियात चर्चवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 9 जणांचा बळी गेला तर 41 जण जखमी झाले आहेत. इंडोनेशियामधील जावा शहराच्या पूर्वेकडील सुरबाया इथल्या तीन वेगवेगळ्या चर्चमध्ये स्फोट झाले आहेत. हे सर्व स्फोट अवघ्या दहा मिनिटांमध्ये घडवून आणण्यात आले. पहिला स्फोट सकाळी साडेसात वाजता झाला. सांता मारिया कॅथलिक चर्चवर झालेल्या हल्ल्याची ही माहिती आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पॅरिसमध्ये 2 ठार अनेक जखमी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या कारवाईत अज्ञात हल्लेखोर ठार झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली आहे.\nउस्मानाबादचा गिरीश बडोले राज्यात पहिला\nयूपीएससीचा निकाल जाहीर राज्यात 16 विद्यार्थी उत्तीर्ण 5नवी दिल्ली, दि. 27 (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरीश बडोले राज्यात पहिला तर देशात विसावा आला आहे. आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या मुलानेही या परीक्षेत बाजी मारली आहे. दिग्विजय बोडके हा राज्यात 54 वा आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबर 2017 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत महाराष्ट्रातील 16 विद्यार्थी यशवंत ठरले आहेत. गिरीश बडोलेने महाराष्ट्रातून पहिला तर देशात विसावा क्रमांक पटकावला आहे.\nगाव सर्वसुविधांनीयुक्त होण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न करावेत\n5नवी दिल्ली, दि. 22 (वृत्तसंस्था): पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘नमो अ‍ॅप’वरुन रविवारी भाजपच्या आमदार-खासदारांशी संवाद साधला. यावेळी देशातील कानाकोपर्‍यातून खासदार आणि आमदारांनी पंतप्रधानांसमोर आपले म्हणणे मांडले आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन मागितले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी ग्रामविकासावर आपला भर दिला. गाव सर्वसुविधांनी युक्त असावे, त्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत असे सांगत त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावाचा उल्लेख केला. हजारेंचे आदर्श गाव राळेगणसिद्धीपासून काहीतरी शिकायला हवे. त्याचबरोबर त्यांनी नेत्यांना कमीत कमी एका गावामध्ये बदल घडून आणण्यासाठी स्वत: प्रयत्न करण्यास सांगितले. यावरून अण्णा हजारेंच्या ग्रामविकास मॉडेलला पंतप्रधानांनी पाठिंबा दिल्याचे दिसते. दरम्यान, अनौपचारिक पद्धतीने झालेल्या या संवादात पंतप्रधान म्हणाले, जर खासदारांच्या त्यांच्या मतदारसंघातील 3 लाखांपेक्षा अधिक लोक ट्विटरवर त्यांना फॉलो करायला लागले तर मी याच माध्यमातून थेट त्यांच्याशी बातचीत करायला तयार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-mahawanatalya-goshti-mrunalini-vanarase-1136", "date_download": "2018-05-27T01:14:31Z", "digest": "sha1:HNDYEJPYXGZA7O7RUV5UKQOSTWW2IGKL", "length": 24045, "nlines": 111, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Mahawanatalya Goshti Mrunalini Vanarase | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 8 मार्च 2018\nवस्तुस्थिती आणि कल्पना यांच्या सीमारेषा तपासणाऱ्या विज्ञान ललित कथा...\nलखूनं व्हॉट्‌स ॲपवर आलेला तो व्हिडिओ पाहिला. पुन्हा पुन्हा पाहिला. त्याला झपाटल्यासारखंच झालं. शीळ वाजवणारं गाव दूर कुठंतरी तुर्कस्तानात काळ्या समुद्रापाशी डोंगरात एक गाव आहे म्हणे. असं मजेशीर गाव की तिथं फक्त शीळ घालून एकमेकांशी संवाद साधतात. शब्दबिब्द काही नाहीच, फक्त आवाज. बोटं आणि ओठ वापरून मजेशीर आणि मंजुळ ध्वनी निर्माण करायचे. फिऽऽऽकुऽऽऽफि म्हणजे काय, तर म्हणे चहा थंड होतोय, लगेच या. की पलीकडून साद आलीच, कुऽऽऽफिक दूर कुठंतरी तुर्कस्तानात काळ्या समुद्रापाशी डोंगरात एक गाव आहे म्हणे. असं मजेशीर गाव की तिथं फक्त शीळ घालून एकमेकांशी संवाद साधतात. शब्दबिब्द काही नाहीच, फक्त आवाज. बोटं आणि ओठ वापरून मजेशीर आणि मंजुळ ध्वनी निर्माण करायचे. फिऽऽऽकुऽऽऽफि म्हणजे काय, तर म्हणे चहा थंड होतोय, लगेच या. की पलीकडून साद आलीच, कुऽऽऽफिक म्हणजे आलोच किती छान. सुंदर पर्वतीय प्रदेश. तिथले ते रंगरंगीले डोंगरउतार. त्यावरची चिमुकली घरं. कुठं तरी शेतात काम करणारे अहो किंवा अगं. तो वाट बघणारा वाफाळता चहा (तो काही व्हिडिओमध्ये नव्हता. पण लखूनं तो कल्पनेनं डोळ्यासमोर आणला) ती डोक्‍याभोवती काश्‍मीरीसुंदरीप्रमाणं रुमाल गुंडाळलेली शिट्टीसुंदरी आणि शेतातला भाग्यवान तो. क्‍लोजअपमधे दोघंही जरा बुढेच दिसले. अरे, पण त्यानं काय फरक पडतो. किती रोमॅंटिक आहे यार. असा बुढापासुद्धा बेष्टच आहे. सगळं कशाला सारखं तरुण आणि दिलखेचक हवं\nव्हिडीओमध्ये बऱ्याच शिट्ट्या ऐकू येत होत्या. ‘उद्या माझ्याकडचा मका काढायचाय रे’ ऽऽऽइक की तिकडून आवाज, ‘कुऽऽ’ म्हणजे ‘ओक्के.’ वाह की तिकडून आवाज, ‘कुऽऽ’ म्हणजे ‘ओक्के.’ वाह काम झालंसुद्धा. व्हिडिओ सांगत होता, एकतर या दुर्गम भागात रेंज नाही. म्हणजे फोनचं काम अवघडच. दुसऱ्या एक आजीबाई पुढचं वाक्‍य म्हणाल्या, ‘दुसरं असं की शीळ वाजवायला काही पैसे पडत नाहीत. एकदम फुकट मामला.’.. आणि इतक्‍या मिस्कील हसल्या. ‘प्रेमाच्या गोष्टी तेवढ्या शिट्टीनं सांगता येत नाहीत. त्या जवळ बसवूनच सांगाव्या लागतात. नाहीतर सगळ्यांना ऐकू जातील ना.’ एवढं बोलून आजीबाई चक्क लाजल्या. लखू हर्षभरित झाला. कित्ती सोप्पंय सारं. किती निर्व्याज. किती मधुर. मनानंच तो त्या व्हॅलीत जायची तयारी करू लागला.\nलखू शिट्टी मारत होता आणि ती ज्याची त्याला कळत होती. उगा राँगनंबर नाही. लाल्लालाला लखूला ते गाव आणि तिथली माणसं भयंकर आवडू लागली. आपण कधीतरी गेलो तर इकडंच जायचं असं त्यानं मनाशी पक्कं करून टाकलं. त्या आनंदातच तो शिट्टी वाजवू लागला.. फूऽऽऽऽऽ वेट अ मिनीट लखूला ते गाव आणि तिथली माणसं भयंकर आवडू लागली. आपण कधीतरी गेलो तर इकडंच जायचं असं त्यानं मनाशी पक्कं करून टाकलं. त्या आनंदातच तो शिट्टी वाजवू लागला.. फूऽऽऽऽऽ वेट अ मिनीट आपलीच शिट्टी आपण परत ऐकू बरं आपलीच शिट्टी आपण परत ऐकू बरं हे काय म्हणतोय आपण हे काय म्हणतोय आपण आपण असं म्हणतोय की आपण खूप आनंदात आहोत. शिट्टी वाजवण्याला आपल्यात फार वेगळे अर्थ नाहीत या विचाराची सूक्ष्म छाया त्याच्या मनात डोकावून गेली. शिट्टी वाजवण्यावरून बोलणी खाऊ घालणारा हा समाज आपण असं म्हणतोय की आपण खूप आनंदात आहोत. शिट्टी वाजवण्याला आपल्यात फार वेगळे अर्थ नाहीत या विचाराची सूक्ष्म छाया त्याच्या मनात डोकावून गेली. शिट्टी वाजवण्यावरून बोलणी खाऊ घालणारा हा समाज यांना काय कळावं शिट्टीतील नादमाधुर्य यांना काय कळावं शिट्टीतील नादमाधुर्य पक्षीसुद्धा याच भाषेत बोलतात. व्हिडिओमध्ये म्हटलंय सुद्धा, की इथल्या लोकांनी ही भाषा पक्ष्यांकडूनच घेतली. घ्या पक्षीसुद्धा याच भाषेत बोलतात. व्हिडिओमध्ये म्हटलंय सुद्धा, की इथल्या लोकांनी ही भाषा पक्ष्यांकडूनच घेतली. घ्या आमच्या इथं एकतरी पक्षी नाहीत. आहेत ते कावळे, घारी भीषण आवाज करतात. ज्याचा एकमेव अर्थ, गिळायला कुठं चांगलं आहे असाच होतो. पोपटांना आपण आपलीच भाषा शिकवण्याचा चंग बांधला आहे आणि पोपट ती भाषा आत्मसात करताहेत किंवा नाही यावर शतकानुशतकं एकवाक्‍यता नाही. लखूचे जन्मदाते तर पोपटावर आणि त्याला लाडावून ठेवणाऱ्या मनुष्यमात्रांवर चांगलाच खार खाऊन होते. ते काढत असत तसा पोपटाच्या नकलीचा किर्र आवाज खुद्द पोपटसुद्धा ऐकत राहील असा असायचा. पण ती गोष्ट आता जुनी झाली. पक्षी बोलतात, खूप सारं बोलतात, आपल्याला कळो अथवा न. असं आताचं विज्ञान सांगतं. लखू विज्ञानवादी होता असं त्याचं पूर्वापार मत होतंच. विज्ञानाच्या नवनव्या शाखांचा त्याला उपयोगच होत होता. त्यानं जेव्हा पक्षीविज्ञान असं काही ऐकलं तेव्हा त्याला अस्मान ठेंगणं झालं. अगदी असंच हलकंफुलकं विज्ञान त्याला शिकायचं होतं. त्या भौतिक आणि रसायनमध्ये ठेवलंच काय होतं आमच्या इथं एकतरी पक्षी नाहीत. आहेत ते कावळे, घारी भीषण आवाज करतात. ज्याचा एकमेव अर्थ, गिळायला कुठं चांगलं आहे असाच होतो. पोपटांना आपण आपलीच भाषा शिकवण्याचा चंग बांधला आहे आणि पोपट ती भाषा आत्मसात करताहेत किंवा नाही यावर शतकानुशतकं एकवाक्‍यता नाही. लखूचे जन्मदाते तर पोपटावर आणि त्याला लाडावून ठेवणाऱ्या मनुष्यमात्रांवर चांगलाच खार खाऊन होते. ते काढत असत तसा पोपटाच्या नकलीचा किर्र आवाज खुद्द पोपटसुद्धा ऐकत राहील असा असायचा. पण ती गोष्ट आता जुनी झाली. पक्षी बोलतात, खूप सारं बोलतात, आपल्याला कळो अथवा न. असं आताचं विज्ञान सांगतं. लखू विज्ञानवादी होता असं त्याचं पूर्वापार मत होतंच. विज्ञानाच्या नवनव्या शाखांचा त्याला उपयोगच होत होता. त्यानं जेव्हा पक्षीविज्ञान असं काही ऐकलं तेव्हा त्याला अस्मान ठेंगणं झालं. अगदी असंच हलकंफुलकं विज्ञान त्याला शिकायचं होतं. त्या भौतिक आणि रसायनमध्ये ठेवलंच काय होतं नुसतं समोरच्याला गारद करण्याची सोय. पण पक्षी विज्ञानात तसं नव्हतं. तासनतास पक्षी बघण्याची मुभा होती (हे वाक्‍य त्याला हेटाळणीच्या सुरात अनेकदा ऐकावं लागलं, चालले पक्षी बघायला नुसतं समोरच्याला गारद करण्याची सोय. पण पक्षी विज्ञानात तसं नव्हतं. तासनतास पक्षी बघण्याची मुभा होती (हे वाक्‍य त्याला हेटाळणीच्या सुरात अनेकदा ऐकावं लागलं, चालले पक्षी बघायला पण लखूनं दाद दिली नाही.) किंबहुना तासनतास पक्षी बघण्याची तंबीच होती. लखूला ती चांगलीच मानवली. हातात ॲप आणि कॅमेऱ्यानं सुसज्ज फोन घेऊन तो कधी पक्षी निरीक्षकांच्या जथ्याबरोबर तर कधी एखाद्या एकांड्या पक्ष्याप्रमाणं लवकर उठून जंगलात जाऊ लागला. आवाज रेकॉर्ड करू लागला. फोटो काढून अपलोड करू लागला. कामातसुद्धा त्याचं लक्ष पक्ष्याकडं असायचं. एखादी ओळखीची शीळ आली की तो स्वतःशीच म्हणायचा, ‘चाय पिओ चाय..’ अरे हा तर आयोरा पण लखूनं दाद दिली नाही.) किंबहुना तासनतास पक्षी बघण्याची तंबीच होती. लखूला ती चांगलीच मानवली. हातात ॲप आणि कॅमेऱ्यानं सुसज्ज फोन घेऊन तो कधी पक्षी निरीक्षकांच्या जथ्याबरोबर तर कधी एखाद्या एकांड्या पक्ष्याप्रमाणं लवकर उठून जंगलात जाऊ लागला. आवाज रेकॉर्ड करू लागला. फोटो काढून अपलोड करू लागला. कामातसुद्धा त्याचं लक्ष पक्ष्याकडं असायचं. एखादी ओळखीची शीळ आली की तो स्वतःशीच म्हणायचा, ‘चाय पिओ चाय..’ अरे हा तर आयोरा समोर कुणी असेल तर त्यांना जरा चमत्कारिक वाटायचं. आयोरा समोर कुणी असेल तर त्यांना जरा चमत्कारिक वाटायचं. आयोरा म्हणजे कोण तो चहा पिऊ असं म्हणतोय लखूचं काही खरं नाही.. लखू मात्र मजेत शीळ घालत चहा प्यायचा.\nही गंमत छान होती. स्वतःचंच गंमतजग त्याला पक्ष्यांची शीळ इतकी चांगली जमू लागली होती, की तो बागेत पक्ष्यांची नक्कल करून त्यांच्याशी पण गंमतखेळ करू शकू लागला. आपण आवाज दिल्यावर त्याला मानवेतर विश्‍वातून प्रत्युत्तर येतं ही किती विलक्षण गोष्ट. कुत्री मांजरी ‘बोलतात’ म्हणे त्याला पक्ष्यांची शीळ इतकी चांगली जमू लागली होती, की तो बागेत पक्ष्यांची नक्कल करून त्यांच्याशी पण गंमतखेळ करू शकू लागला. आपण आवाज दिल्यावर त्याला मानवेतर विश्‍वातून प्रत्युत्तर येतं ही किती विलक्षण गोष्ट. कुत्री मांजरी ‘बोलतात’ म्हणे त्या पाळीव भूत्कारात लखूला काही स्वारस्य नव्हतं. निसर्गात आपल्या मर्जीनं उडणारे जीव.. त्यांच्याशी बोलण्यात जी मजा आहे ती या तुकडे टाकल्यावर गोळा होणारांत आहे की काय त्या पाळीव भूत्कारात लखूला काही स्वारस्य नव्हतं. निसर्गात आपल्या मर्जीनं उडणारे जीव.. त्यांच्याशी बोलण्यात जी मजा आहे ती या तुकडे टाकल्यावर गोळा होणारांत आहे की काय अर्थात लखूच्या या कौशल्यालाही मर्यादा होत्या. सगळे पक्षी काही आपल्याला दाद देत नाहीत हे लखूला लवकरच कळून चुकलं. तो त्यांच्याशी बोलतोय आणि त्यांनी मात्र त्याची दखलही घेऊ नये हे वास्तव त्याला टोचलं. पक्षीच ते. त्यांनी कदाचित थोडावेळ कौतुक केलं असेल, आपली भाषा शिकणाराचं. पण त्यानं काय तो त्यांच्यातला होतो काय अर्थात लखूच्या या कौशल्यालाही मर्यादा होत्या. सगळे पक्षी काही आपल्याला दाद देत नाहीत हे लखूला लवकरच कळून चुकलं. तो त्यांच्याशी बोलतोय आणि त्यांनी मात्र त्याची दखलही घेऊ नये हे वास्तव त्याला टोचलं. पक्षीच ते. त्यांनी कदाचित थोडावेळ कौतुक केलं असेल, आपली भाषा शिकणाराचं. पण त्यानं काय तो त्यांच्यातला होतो काय ते पुढं पुढं लखूची दखल घेईनासे झाले. निदान लखूला तरी तसंच वाटू लागलं. एक प्रकारची पोकळी त्याच्या मनात निर्माण होऊ लागली.\nया पार्श्‍वभूमीवर जेव्हा त्यानं शीळ घालणाऱ्या गावाची गोष्ट ऐकली (म्हणजे पाहिली) तेव्हा तो हर्षभरित झाला यात नवल ते काय त्याला असं वाटलं आपल्याला हवं होतं ते हेच. स्वप्नातला गाव. खास आपल्यासारख्यांचा गाव. जालीम जमाना जो सगळं फक्त शब्दबंबाळ करून ठेवतो तो एका बाजूला आणि गोड शीळ घालून एकमेकांच्या हृदयाच्या तारा छेडणारे दुसऱ्या बाजूला. आपण मानसिकदृष्ट्या अशा एका गोड जगाचे रहिवासी आहोत हे लखूनं मनाशी पक्कं केलं.\nआता हे आपल्या मनातलं गुपित कधीतरी दुसऱ्याशी बोललं तर गेलं पाहिजे ना. त्यानं इतर पक्षीमित्रांना साद घातली. व्हिडिओ शेअर केला. त्यावर अंगठे आले. वॉव आलं. पण तेवढंच. लखूची जशी तार छेडली गेली होती तसं इतरांचं होईना. ते अजूनही वेगळेच प्लॅन्स करत बसले होते, या जंगलात जाऊ, त्या टेकडीवर जाऊ इत्यादी. ते पक्षी बघायला जे कधीच आपली साद ऐकून आपल्याला खराखुराचा प्रतिसाद देणार नाहीत. लखूचं त्यातून मन उठल्यासारखं झालं. आपल्या तथाकथित पक्षीनिरीक्षणामागं माणसाशी संवादाची एवढी भूक आहे हे कळून त्याला आश्‍चर्य वाटलं. पण आहे ते आहे. लखूच्या मनात शीळ वाजत होती. त्या गावातली माणसं पण हेच नव्हती का सांगत, की ते त्यांची शिट्ट्यांची भाषा पक्ष्यांकडून शिकले म्हणून पण शेवटी ते पक्ष्यांशी नाही, एकमेकांशी बोलू लागले.\nआपण त्या गावाला जायला काय हरकत आहे लखूच्या डोक्‍यात विचार चमकला. आपण बघूनच येऊ. याची डोळा, (खरंतर याचे काने) शिट्टी ऐकून येऊ. लखूला ही कल्पना आवडली. त्यानं त्या गावाची माहिती गोळा करायला सुरवात केली. कसं बरं जाता येईल तिथं लखूच्या डोक्‍यात विचार चमकला. आपण बघूनच येऊ. याची डोळा, (खरंतर याचे काने) शिट्टी ऐकून येऊ. लखूला ही कल्पना आवडली. त्यानं त्या गावाची माहिती गोळा करायला सुरवात केली. कसं बरं जाता येईल तिथं तुर्कस्तान, टर्की. अभ्यास करता करता लखूच्या लक्षात आलं, की इथं पर्यटनाची काही कमी नाही. पण मधूनच त्या दहशतीच्या बातम्या का डोकं वर काढतायत तुर्कस्तान, टर्की. अभ्यास करता करता लखूच्या लक्षात आलं, की इथं पर्यटनाची काही कमी नाही. पण मधूनच त्या दहशतीच्या बातम्या का डोकं वर काढतायत हा काही शांतताप्रिय देश नाही नक्की. टर्किश डिलाईट इथं आपल्यापाशी दुकानात मिळालं तर साजरं. त्यासाठी सुखाचा जीव दुःखात घालावा का हा काही शांतताप्रिय देश नाही नक्की. टर्किश डिलाईट इथं आपल्यापाशी दुकानात मिळालं तर साजरं. त्यासाठी सुखाचा जीव दुःखात घालावा का धाडसी काही करणं आणि करण्याची कल्पना करणं यातला फरक होता लखू. शिवाय, त्यानं विचार केला, शिवाय मी एवढं धाडस करून तिकडं गेलोच, ते गाव शोधून काढलंच, तरी पुढं काय धाडसी काही करणं आणि करण्याची कल्पना करणं यातला फरक होता लखू. शिवाय, त्यानं विचार केला, शिवाय मी एवढं धाडस करून तिकडं गेलोच, ते गाव शोधून काढलंच, तरी पुढं काय ते गावातले लोक आणि पक्षी यात काय फरक असणार आहे ते गावातले लोक आणि पक्षी यात काय फरक असणार आहे माझी शीळ त्यांना काय समजणार आहे माझी शीळ त्यांना काय समजणार आहे आणि समजली तरी ते किती प्रतिसाद देणार आहेत आणि समजली तरी ते किती प्रतिसाद देणार आहेत लखूचं मन डळमळलं. मनातली शीळ बारीक झाली. शब्द उमटत नाहीत, आणि शीळ ऐकू जात नाही.. अशी स्थिती लखूचं मन डळमळलं. मनातली शीळ बारीक झाली. शब्द उमटत नाहीत, आणि शीळ ऐकू जात नाही.. अशी स्थिती काय करावं.. लखू खिन्न झाला..\nबराच वेळ असा गेल्यावर लखूच्या डोक्‍यात अचानक एक ब्रेनवेव्ह आली. त्याला असं वाटलं, आपण त्या गावी नुकतेच जाऊन आलोत. इथून इस्तंबूल, मग तिथून काळ्या समुद्राजवळचं डोंगरातलं गाव. ते हिरवे उतार, इथली थंडी. ती छोटी छोटी शेतं आणि शेतात काम करणारे सुंदर तुर्की (का कुर्दी) स्त्री-पुरुष.. आणि एक शीळ) स्त्री-पुरुष.. आणि एक शीळ ती कानावर आलीच. तिचा अर्थही लखूला ठाऊकच होता. आलोच ती कानावर आलीच. तिचा अर्थही लखूला ठाऊकच होता. आलोच तो ओरडला, चहा तयार आहे ना तो ओरडला, चहा तयार आहे ना फीऽऽऽइक फार मस्त झाली ट्रीप. तिथून परत आल्यापासून आपल्या मनात एक कल्पना घोळते आहे असंही लखूला वाटू लागलं. व्हॉट्‌स ॲपवर जसे इमोजी असतात, तसे व्हिसलजी का असू नयेत असले तर कोणते असतील\nया भन्नाट विचारासरशी लखूनं एक शीळ स्वतःशीच घातली आणि तो चहा प्यायला उठला. त्यानं स्वतःलाच जशी काही साद घातली होती. त्याचं पुढचं मिशन ठरलं होतं. मिशन व्हिसलजी एकच अडचण होती. काम ( एकच अडचण होती. काम () आणि धंदा दोन्ही गोष्टी व्हॉट्‌स ॲपवर चालतात त्या बिन आवाजी. तिथं शिट्टीचं काय काम) आणि धंदा दोन्ही गोष्टी व्हॉट्‌स ॲपवर चालतात त्या बिन आवाजी. तिथं शिट्टीचं काय काम लखूला उत्तर सापडलं, की व्हिसलजी आलेच म्हणून समजा..\nडोक्‍यावरील कर्जाचा डोंगर, दुष्काळाचे संकट आणि भावकीतील भांडणे याने निराश झालेला,...\nपॉल गोगॅंची वेगळी चित्रं\nमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, पॉल गोगॅं हा चित्रकार वयाच्या चाळिशीपर्यंत बॅंकेत...\nआठळ्यांची भाजी आठळ्या म्हणजे फणसाच्या गऱ्यातील बिया. साहित्य : फणसाच्या २० ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t11263/", "date_download": "2018-05-27T01:27:29Z", "digest": "sha1:KMHKHUY57RD7JFPOGS6IDEHJF4JTOU6N", "length": 7686, "nlines": 163, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रेमाचा तो मौसम होता-1", "raw_content": "\nप्रेमाचा तो मौसम होता\nतुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..\nप्रेमाचा तो मौसम होता\nप्रेमाचा तो मौसम होता\nवारा आला, फांदी तुटली\n... अवचित विपरीत घडले रे\nदोन पक्षी भिन्न जातीचे\nप्रेमात पार बुडाले, वेडे,\nजिवंत असता या जन्मी\nकधी न त्यांची भेट घडे\nएके दिवशी भेट घडता\nवैरी झाला समाज त्यांचा,\nकरुन वार चोचीचे त्यांना\nजीव घेतला त्या दोघांचा\nकळले प्रेम कुणास न त्यांचे\nदेवही तेव्हा जागा झाला,\nबघुन हा प्रकार सारा\nमरता मरता वचन दिले\nया जन्मी तर जमले नाही\nपुढल्या जन्मी भेटु पुन्हा\nत्या दोघांचा आत्मा तेव्हा\nअनंतात त्या विलीन झाला,\nदेवाचा तो स्वर्ग गाठला\nदेवाचा तो स्वर्ग गाठला\nप्रेमाचा तो मौसम होता\nकविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...\nRe: प्रेमाचा तो मौसम होता\n[ कविता म्हणजे कागद,\nलेखणी अन् तू... ]\nतुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..\nRe: प्रेमाचा तो मौसम होता\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: प्रेमाचा तो मौसम होता\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: प्रेमाचा तो मौसम होता\nतु मला कवी बनविले...\nRe: प्रेमाचा तो मौसम होता\nआवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध\nRe: प्रेमाचा तो मौसम होता\nमी स्पष्ट बोलणार्यांपैकी आहे.....कविता नीटशी उमगली नाही. काही ठिकाणी मला व्याकरणातील चुकाही आढळून आल्या. इतरांनी अश्या कॉमेण्ट कश्या दिल्या; याचंच आश्चर्य वाटून राहिलंय मला.\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: प्रेमाचा तो मौसम होता\nहा नवखाच कवी ना …मग त्यास थोडे प्रोत्साहन नको का द्यायला \nमी स्पष्ट बोलणार्यांपैकी आहे....पुणेकर वाटतं ….\nआवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध\nRe: प्रेमाचा तो मौसम होता\nनवखा कवी आहे म्हणूनच सुधारणा सांगायला हव्यात....नाहीतर या चुका तो कधी सुधारणार आणि कॉमेंट खरी द्यावी...एखाद्याला बर वाटावं म्हणून नव्हे.\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: प्रेमाचा तो मौसम होता\nएकदम कडक …… आवडला आपला स्पष्ट वक्तेपणा ……\nपण ह्या कवितेत खूप काही फारश्या, फारच दाखल घ्याव्या अशा चुका मला तरी आढळल्या नाहीत\nप्रेमाचा तो मौसम होता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://dainikaikya.com/SearchNews.aspx?tag=na4", "date_download": "2018-05-27T01:28:25Z", "digest": "sha1:SRMS4EHCRV3P4CJE44FI44HJXB42RIQO", "length": 14555, "nlines": 40, "source_domain": "dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nहाफिजची ‘एमएमएल’ दहशतवादी संघटना घोषित\nअमेरिकेच्या निर्णयाचे भारताकडून स्वागत 5नवी दिल्ली, दि. 3 (वृत्तसंस्था) : मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि ‘जमात-उद-दावा’चा म्होरक्या हाफिज सईदने स्थापन केलेल्या ‘मिल्ली मुस्लीम लीग’ या राजकीय पक्षाला अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. याशिवाय ‘तेहरिक-ए-आझादी-ए-काश्मीर’ या संघटनेलाही अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचे भारत सरकारने स्वागत केले आहे. हाफिज सईदच्या ‘मिल्ली मुस्लीम लीग’ या राजकीय पक्षाला अमेरिकेने मंगळवारी दणका दिला. हा राजकीय पक्ष दहशतवादी संघटना असून त्याच्याशी संबंधित सात जणांनाही अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले. ‘लष्कर-ए-तोयबा’चे डावपेच उधळून लावून त्यांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी ही कारवाई केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. ‘लष्कर-ए-तोयबा’ने स्वत:ला काहीही म्हणून घेतले तरी ती दहशतवादी संघटना आहे. अमेरिका ‘तोयबा’ला राजकारणात येऊ देणार नाही, असे अमेरिकेच्या दहशतवादविरोधी मोहिमेचे समन्वयक नॅथन सेल्स यांनी सांगितले. या कारवाईनंतर आता अमेरिकेला ‘तोयबा’ची संपत्तीही जप्त करता येणार आहे.\nगुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदी राजीव सातव\n5नवी दिल्ली, दि. 30 (वृत्तसंस्था) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातले काँग्रेसचे खासदार आणि युवा नेते राजीव सातव यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदावर त्यांची नियुक्ती केली आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून परिपत्रक काढून या संदर्भात घोषणा करण्यात आली. परिपत्रकात म्हटले आहे, की खासदार राजीव सातव यांना गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्त करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरात म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमग्राऊंड. पंतप्रधानांच्या होमग्राऊंडवर काँग्रेसला उभारी देण्याची जबाबदारी राजीव सातव यांच्या रूपाने एका मराठी आणि तरुण नेत्यावर आली आहे. विशेष म्हणजे, गुजरात विधानसभेच्या निवडणुकीवेळी खासदार राजीव सातव यांनी सहप्रभारी म्हणून काम पाहिले होते आणि गुजरातमध्ये भाजपला जेरीस आणण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. तिथे त्यांच्यावर हल्लाही झाला होता.\nनमो अ‍ॅपवरून राहुल गांधींनी साधला मोदींवर निशाणा\n5नवी दिल्ली, दि. 25 (वृत्तसंस्था) : फेसबुक डेटा लीकवरून देशातील राजकीय वातावरण तापले असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नमो अ‍ॅप’वरून मोठे वादंग निर्माण झाले आहे. या अ‍ॅपद्वारे भारतीयांची खासगी माहिती उघड केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोशल मीडियावर ऊशश्रशींशछरचे-िि मोहीमही राबवण्यात येत आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मी नरेंद्र मोदी, तुमचा सर्व डेटा अमेरिकी कंपनीतील माझ्या मित्रांना देत आहे, असे उपरोधिक ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी रविवारी ट्विट करत मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. हाय, माझं नाव नरेंद्र मोदी आहे. मी भारताचा पंतप्रधान आहे. तुम्ही जेव्हा माझ्या अधिकृत अ‍ॅपवर साइनअप करता, त्यावेळी मी तुमचा सर्व डेडा अमेरिकी कंपन्यातील माझ्या मित्रांना देतो, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. दरम्यान, नमो अ‍ॅपचा वापर करणार्‍या लोकांची खासगी माहिती त्यांच्या परवानगीशिवाय अमेरिकी कंपन्यांना दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.\nअ‍ॅट्रॉसिटीमध्ये आता तातडीने अटक नाही : सर्वोच्च न्यायालय\n5नवी दिल्ली, दि. 20 (वृत्तसंस्था) : कोणत्याही सरकारी अधिकार्‍यावर अ‍ॅट्रॉसिटीचा आरोप करून त्याला थेट अटक करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने आज या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण निकाल दिला, ज्यामुळे सरकारी अधिकार्‍यांसह सामान्य व्यक्तींनाही मोठा दिलासा मिळाला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांची परवानगी असेल तरच सरकारी अधिकार्‍यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत अटकेची कारवाई करता येईल. न्यायमूर्ती उदय ललित आणि ए. के. गोयल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. विशेष म्हणजे केवळ सरकारी नोकरच नव्हे तर इतर सामान्य व्यक्तींनाही अशाच प्रकारचे संरक्षण देण्यात आले आहे. एसएसपी (ीशपळेी र्ीीशिीळपींशपवशपीं ेष िेश्रळलश) दर्जाच्या अधिकार्‍यांची परवानगी त्यासाठी बंधनकारक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याच्या स्तरावर अशा प्रकरणाची प्राथमिक चौकशी होईल, त्यातून केवळ अ‍ॅट्रॉसिटीद्वारे अडकवण्याचा तर हा प्रकार नाही ना, हे सिद्ध झाल्यावरच पुढची कारवाई करता येणार आहे. अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर वाढू नये, त्यातून चुकीच्या लोकांना शिक्षा होऊ नये, यासाठी अशा पद्धतीची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.\nकावेरीचे पाणी कर्नाटककडून प्रदूषित\n5कर्नाटक, दि. 11 (वृत्तसंस्था) : कावेरी नदीच्या पाण्यावरून कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यात वाद सुरू आहे. अशात या वादाला नवे वळण लागले आहे. हे वळण या पाण्याच्या गुणवत्तेपर्यंत गेले आहे. कारण तामिळनाडूत पोहोचणारे कावेरी नदीचे पाणी कर्नाटककडून दूषित केले जाते आहे, असे केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने आपल्या अहवालात म्हटले आहे. शुक्रवारी केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. या अहवालात कर्नाटकातून तामिळनाडूला जाणारे कावेरी नदीचे पाणी प्रदूषित केले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कावेरीच्या उपनद्या असलेल्या थेनपेन्नायर आणि अर्कावती नद्यांचे पाणी तामिळनाडूत पोहोचण्या आधीच प्रदूषित होत आहे. त्यांचे पाणी कावेरीला मिळते त्यामुळे कर्नाटकातून तामिळनाडूत पोहोचणारे पाणी प्रदूषित असते असे प्रदूषण नियामक मंडळाने म्हटले आहे. तामिळनाडूने सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत प्रक्रिया न केलेले प्रदूषित पाणी, कंपन्यांमधून आलेला कचरा नदीत फेकणे यासंबधी कर्नाटक सरकारने उपाय योजले पाहिजेत, असे आदेश न्यायालयाने देण्यासंबंधीची मागणी होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://editorabhijeetrane.blogspot.com/2009/07/blog-post_1644.html", "date_download": "2018-05-27T01:30:03Z", "digest": "sha1:JIFDS4KV2T3WO4VFKTUJKPITXZUPTS67", "length": 24324, "nlines": 50, "source_domain": "editorabhijeetrane.blogspot.com", "title": "KING OF EDITORIAL,ABHIJEET RANE: लोकप्रिय शासक, लोकाभिमुख प्रशासक महाराष्ट्र शासनाचे \"भूषण' गगराणी!", "raw_content": "\nलोकप्रिय शासक, लोकाभिमुख प्रशासक महाराष्ट्र शासनाचे \"भूषण' गगराणी\nअग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत\nलोकप्रिय शासक, लोकाभिमुख प्रशासक\nमहाराष्ट्र शासनाचे \"भूषण' गगराणी\nमहाराष्ट्र शासनाची कार्यक्षमता, कार्यकुशलता, लोकाभिमुखता, लोकप्रियता आणि प्रतिमा ज्या काही ज्येष्ठ, बुद्धीमान, कर्तृत्ववान अधिकाऱ्यांमुळे, अखिल भारतात गौरवाचा विषय झाली आहे. त्यापैकी एक आहेत प्रसिद्धी खात्याचे सचिव भूषण गगराणी आपली सद्‌सद्‌विवेकबुद्धी प्रमाण मानून प्रशासकाची भूमिका निभावत असल्याने सरकार कोणत्याही पक्षाचे किंवा मंत्री कोणत्याही स्वभाव, कार्यशैली, विचारशैलीचे असले तरी, भूषणजी त्यापुढे दबले, नमले नाहीत किंवा प्रशासकीय नैतिक, कायदेशीर अलिखित-लिखित आचारसंहितेशी त्यांनी कधी प्रतारणाही केली नाही. प्रत्येक पद हे त्यांनी आव्हान समजून स्विकारले. त्या पदावरुन काम करीत असताना महाराष्ट्राची प्रतिष्ठा, प्रतिमा, शान वाढविण्याचा निष्ठेने, जाणीवपूर्वक प्रयत्न केला. सरकारी नोकरीत साच्यात राहून कधी नवे-हवे ते घडवता येत नाही. नवे साचे, पद्धती, मार्ग शोधून दरवेळी नव्याने पुढे येणाऱ्या समस्यांचे समाधान, उपाय शोधावे लागतात. संवेदनाशील, हरघडी परिवर्तनशील परिस्थितीला सामोरे जाऊन निरगाठीही सोडवून न्याय देण्याचे अतुलनीय कौशल्य असलेले अधिकारी म्हणून मंत्रालयात भूषण गगराणी यांचा लौकिक आहे. दरारा आहे.\nचार्ल्स मॉरीस या विचारवंत सेनापतीचे एक वचन आहे. तो म्हणतो \"एका बकरीच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 100 सिंहांच्या सैन्यापेक्षा मला अधिक भय वाटतं ते एका सिंहाच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 100 बकऱ्यांच्या सैन्यांच' खाते प्रमुख हा असा \"सेनापती सिंह' असावा लागतो, जसे भूषण गगराणी आहेत हे त्यांनी जेव्हा ज्या खात्याचे प्रमुखपद भूषविले तिथे दाखवून दिले आहे. भूषणजी राजकारणात असते तर उत्तम नेते झाले असते असे विशेष नेतृत्वगुण त्यांच्यामध्ये आहेत. भूषणजीं मधील कृतीशील सद्‌भावना हे त्यांच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. उत्तम चारित्र्य आणि त्याचप्रमाणे वागण्याचे धैर्य भूषणजींपाशी आहे. राज्य सरकारची यशस्विता ही बुद्धिमान शासक, कार्यक्षम प्रशासक, नागरिकांचा सजग-सक्रिय सहभाग असलेली लोकशाही, मुबलक साधन-संपत्ती आणि जनसामान्यांची प्रगती, विकासाची मन:पूर्वक इच्छा यावर अवलंबून असते. स्वराज्याचे सुराज्य करणाऱ्या या घटकांमध्ये भूषण गगराणींसारखे कार्यक्षम अधिकारी म्हणजे भक्कम आधारस्तंभ असतात.\nभूषण गगराणी स्वत: कुशल प्रशासक आहेत. इतकेच नव्हे तर पुढाकार घेऊन \"टीमवर्क' उभे करण्याच्या स्वभावामुळे ते इतर सहकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना प्रेरित करतात. प्रामाणिकपणाने परिश्रम करण्यास प्रवृत्त करतात हे आम्हांला महत्त्वाचे वाटते. सु-व्यवस्थापनावर खात्याच्या कारभाराची परिणामकारकता अवलंबून असते. चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणारा खातेप्रमुख असेल तर, खात्यात चांगल्या गोष्टी घडू लागतात. भूषण गगराणींसारख्या श्रेष्ठ-ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक, भावनैक, वैचारिक भूमिकेचे प्रतिबिंब त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये देखील पडत असल्यामुळे खात्याची कार्यक्षमता, लोकाभिमुखता आणि प्रतिष्ठा वाढते यात शंका नाही. भूषणजींनी कधी नैतिक मूल्यांशी तडजोड केली नाही. प्रशासकीय आचारसंहितेचा भंग केला नाही. प्रत्येकाने आपले काम चोख आणि प्रामाणिकपणे बजावले तर शासन आपोआप आपल्या कर्तव्यात यशस्वी ठरेल असे त्यांचे सूत्र आहे. नैतिकतेने वागण्याचीही कधी कधी एक किंमत द्यावी लागते आणि त्यासाठी काळजात हिंमत असावी लागते, तशी हिंमत असलेल्या महाराष्ट्रातील उच्च श्रेणीच्या अधिकाऱ्यांपैकी भूषण गगराणी हे एक आहेत.\nप्रशासनात विश्र्वासार्हता हा पाया असतो. भूषण गगराणी यांच्या प्रशासकीय शैलीत ही विश्र्वासार्हता सत्ताधारी मंत्री आणि सामान्य जनता या दोघांमध्ये कटाक्षाने जपण्याचा प्रयत्न सातत्याने जाणवतो. मंत्री, जनता, सहकारी, कर्मचारी यांचा विश्र्वास संपादन केल्याखेरीज खाते प्रमुख यशस्वी होऊ शकत नाही याचे भान भूषणजींना आहे. विश्र्वासार्हतेचा पाया हा पारदर्शिता असतो. त्यामुळे भूषणजींच्या कामकाजात पारदर्शकता सर्वत्र सदैव असते, हे ओघानेच आले. प्रश्र्न विचारणारा नव्हे तर उत्तरे देणारा, उत्तरे शोधून काढणारा भूषणजींसारखा अधिकारीच खात्यातील अनेक नित्य आणि नैमित्तिक समस्यांची कोंडी फोडू शकतो. भूषणजींसारखा विचारी, विवेकी अधिकारी जाणतो की एकेकटा अधिकारी, कर्मचारी अपेक्षित रिझल्टस्‌ देऊ शकत नाही. सर्वांनी मिळून आपापल्या अधिकार कक्षेतील छोटीशी कृती केली तरी त्याचा सामायिक, सामूहिक परिणाम फार मोठा असतो. प्रशासनात फार अवघड गुंतागुंतीचे पेचप्रसंग क्वचित उद्‌भवतात. दैनंदिन कामकाजात असतात ते सहज, साधे, सोपे, सरळ मुद्दे आणि त्यांची स्वाभाविक, कायदा आणि नीतीमत्तेच्या चौकटीतील सोडवणूक, साधे निर्णय, सोप्या मार्गाने, \"ऑन दि स्पॉट' घेऊन पूर्वग्रहविरहित दृष्टीने आणि कुणाविरुद्ध किंवा कुणाच्या बाजूने असा पक्षपात न करता दिले तर प्रशासन कार्यक्षम, न्यायी, जलदगतीने कारभार करणारे आहे ही भावना जनमानसात निर्माण होते हे ओळखलेल्या भूषण गगराणी यांनी जनतेची नाडी अचूक ओळखली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.\nशब्दाला जागणारा अधिकारी हा भूषण गगराणी यांचा लौकिक आहे. \"शासन-प्रशासन व्यवस्था ही गोष्ट काहीतरी गूढ धाक बाळगण्यासारखी नसून, आपलीच आहे, आपल्यासाठी आहे, आपला मित्र आहे, असा एक समान नात्याचा विश्र्वास प्रशासनाबाबत जनतेत हवा' असा एक मूलभूत मुद्दा ख्यातनाम विचारवंत आणि \"चाणाक्य' ग्रुपचे प्रणेते अविनाश धर्माधिकारी यांनी मांडला आहे. भूषण गगराणी यांचा प्रयत्न सरकारची अशी प्रतिमा उभारण्याचा आहे आणि म्हणूनच ते ज्या खात्याची सूत्रे हाती घेतात तिथे हे \"मैत्री'चे संबंध आमजनतेशी प्रस्थापित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न जाणवतो. भूषणजी नुसते सल्ले देणारे अधिकारी नाहीत. कृतीतून स्वत: अंमलबजावणी करण्यावर त्यांचा भर असतो. समस्या सोडविण्याची तीव्र इच्छा, दूरदृष्टी आणि त्याप्रमाणे वागण्याची जिद्द असलेले असे ते अधिकारी आहेत. प्रत्येक समस्येवर उपाय असतो असे ते मानतात त्यामुळे त्यांच्याकडे एखादी समस्या घेऊन कुणी गेला आहे आणि निराश, हतबल, अगतिक होऊन \"डेड एन्ड' अनुभवून परत आला आहे, असे कधीही होत नाही.\n\"माझ्या पदावरून मला माझ्या देशासाठी, राज्यासाठी, माझ्या बांधवांसाठी जे जे करता येईल ते ते मी करीन' अशा व्रताने वागणारे भूषणजींसारखे अधिकारी हिच सामान्य जनतेची आशा असते. आजकाल कर्तव्य हा शब्द विसरल्यासारखे वागणारे अधिकारी जागोजागी दिसत असताना भूषणजींसारखे अधिकारी \"सारेच दिवे मंदावलेले नाहीत' हा दिलासा देतात. भूषण गगराणींच्या स्वभाव वैशिष्ट्याचा अगदी एक वैयक्तिक असा अनुभव आम्हाला नमूद करावासा वाटतो. आम्ही आमच्या \"व्हास्ट मिडीया'तर्फे रोज सकाळी अनेक व्ही.व्ही.आय.पी.आणि लोकप्रतिनिधी, लोकसेवकांना देशभर सुविचाराचे \"कोटेशन्स'चे एस.एम.एस. पाठवतो. केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य, खासदार, आमदार, नगरसेवक, आय.ए.एस., आय.पी.एस.अधिकारी अशा 20 हजार लोकांकडे हे एस.एम.एस. जातात. प्रेरणादायी, विचाराला चालना देणारे, मार्गदर्शक, बोधप्रद असे हे एस.एम.एस.असतात. ते आवडल्याचे, उपयुक्त वाटल्याचे, सकाळीच त्यामुळे एक नवा प्रेरक विचार मिळाल्याचे, धन्यवादाचे असे असंख्य फोनकॉल्स, एस.एम.एस. आम्हांला येतात. आम्हांलाही आपण काहीतरी उपयुक्त सामाजिक प्रबोधनात्मक काम करीत असल्याबद्दल धन्यता वाटते. हजारो कोटेशन्स वाचून त्यातून निवडक वेचून काढण्यासाठी घेतलेल्या श्रमांचे अशा प्रतिक्रिया आल्या की सार्थक झाल्यासारखे वाटते. रोज, नियमित आणि प्रदीर्घ काळ असे एस.एम.एस. पाठविणारी (आणि तेही विनामूल्य) \"व्हास्ट मिडीया' ही देशातली एकमेव संस्था असून काही जणांनी या विक्रमाची नोंद \"लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये होऊ शकते असे म्हटले आहे.\nतर आम्ही ज्या मान्यवर ज्येष्ठ अधिकाऱ्यांना हे \"इनस्पायरिंग कोटेशन्स'चे एस.एम.एस.पाठवतो. त्यात भूषण गगराणी यांचा समावेश आहे. एक दिवस त्यांनी कळवले की,\"अभिजीत, मला तू पाठवतोस ते प्रेरक कोटेशन्सचे एस.एम.एस. अतिशय आवडतात. माझ्या सकाळची सुरुवात त्यामुळे सुखद, सुंदर आणि थॉट प्रव्होकींग होते. पण मी महिनाभर परदेशी जातो आहे. माझा मोबाईल या काळात बंद असेल तर तू मी परतल्यावर पुन्हा पूर्ववत एस.एम.एस.पाठव, पण तोपर्यंत तुला उगाच भूर्दंड नको म्हणून मुद्दा कळवतो आहे. थॅंक्स' आम्ही भूषण गगराणींच्या या कृतीने भारावून गेलो. कोटेशन्स आवडतात हे कळवणारे भूषणजी आपण महिनाभर नाही त्या काळात अभिजीत स्व खर्चाने पाठवतो त्या एस.एम.एस.चा भुर्दंड पडू नये म्हणून इतकी काळजी घेतात ही अक्षरश: हृदयस्पर्शी गोष्ट म्हणावी लागेल. त्याहीपेक्षा भूषणजींनी परदेशातून महिनाभराने परतल्यानंतर कळवले की, अभिजीत मी परतलो आहे, मला माझा मॉर्निंग ब्रेकफास्ट-थॉट प्रव्होकींग इनस्पायरिंग एस.एम.एस.चा सिलसिला आता पुन्हा सुरू कर. ग्रेट' आम्ही भूषण गगराणींच्या या कृतीने भारावून गेलो. कोटेशन्स आवडतात हे कळवणारे भूषणजी आपण महिनाभर नाही त्या काळात अभिजीत स्व खर्चाने पाठवतो त्या एस.एम.एस.चा भुर्दंड पडू नये म्हणून इतकी काळजी घेतात ही अक्षरश: हृदयस्पर्शी गोष्ट म्हणावी लागेल. त्याहीपेक्षा भूषणजींनी परदेशातून महिनाभराने परतल्यानंतर कळवले की, अभिजीत मी परतलो आहे, मला माझा मॉर्निंग ब्रेकफास्ट-थॉट प्रव्होकींग इनस्पायरिंग एस.एम.एस.चा सिलसिला आता पुन्हा सुरू कर. ग्रेट आम्ही रोमांचित झालो. आता मॉर्निंग एस.एम.एस.साठी कोटेशन्स सिलेक्ट करताना आम्हाला दरवेळी भूषणजींची न चुकता आठवण येते, वाटते, एवढ्या थोर व्यक्ती, ज्येष्ठ-श्रेष्ठ अधिकारी आपले हे एस.एम.एस.आवर्जून वाचतात तेव्हा आपणही त्यांचे समाधान होईल, अशा दर्जाचे एस.एम.एस.निवडून पाठवले पाहिजे. भूषण गगराणी हे खरोखरच महाराष्ट्र शासनाचे भूषण ठरावेत असे अधिकारी आहेत यात शंका नाही. महाराष्ट्र \"महा'राष्ट्र झाला आहे तो भूषण गगराणींसारख्या अशाच महान अधिकाऱ्यांमुळे\nखाकी वर्दीतील \"माणूस'\"पालक'\"शिक्षक'विश्र्वासराव ना...\nनक्षलवाद : प्रत्येक उत्तर चुकीचे ठरविणारा प्रश्र्न...\nमरणांत खरोखर जग जगते\nप्रकृती आणि संस्कृती : \"निसर्गधर्मा'ची महती\nमुंबईकरांचे लई नाही मागणे, सुसह्य करा रोजचे जगणे\nस्वयंसेवी संस्थांचे \"इमेज मार्केटींग' दानापासून अन...\nलोकप्रिय शासक, लोकाभिमुख प्रशासक महाराष्ट्र शासनाच...\nलोकप्रिय शासक, लोकाभिमुख प्रशासक महाराष्ट्र शासनाच...\nआगामी विधानसभा निवडणूक मतदारांनी लढवायची... जिंकाय...\nआरोग्य सेवा : सेवाभावापासून बाजारभावापर्यंत\nनगरसेवकांनी \"गुंड' दिसायलाच हवे का\nअग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत\nना.विलासरावांना \"व्हिलन' ठरवू नका अन्यथा कॉंग्रेसव...\nराजकारण्यांनी ठेवलेत ओलीस-मुंबईचे पोलीस डॉ. शिवानं...\nमहाराष्ट्राच्या राजकारणातील शहाणे विरुद्ध दीड शहाण...\nठाण्यातील \"राम-लक्ष्मण' विरुद्धाशिवासेनेतिल \"घटोत...\nशिवसेनाप्रमुख आले घरा धन्य झाला \"मातोश्री'चा देव्ह...\nखा.गोपीनाथ मुंडे झाले जरी \"प्रभारी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/fashion/", "date_download": "2018-05-27T01:33:04Z", "digest": "sha1:7RZUDP7IISZ4WQG4S5M7TJQ5ATSH53NK", "length": 29006, "nlines": 424, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest fashion News in Marathi | fashion Live Updates in Marathi | फॅशन बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nझुमका किंवा झुबे हा सध्याच्या तरुणींचा सर्वात आवडता दागिना बनला आहे. कुडता असो, पंजाबी ड्रेस असो किंवा लाडकी साडी सगळ्याच भारतीय प्रकारच्या कपड्यांवर हा दागिना उठून दिसतो. ... Read More\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर पुन्हा एकत्र \nजगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांच्या विष्ठेचा अंश, पोलिसांनी जप्त केला मोठा साठा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतुम्ही जर दैनंदिन आयुष्यात सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण सौंदर्य प्रसाधनांबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ... Read More\n१२ वर्षांची लहानगी जुही बनली हेअर स्टायलिस्ट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवयाने लहान असली तरी कर्तृत्वाने महान असलेल्या पुण्याच्या हेअर स्टायलिस्ट जुही सपकेचा प्रेरणादायी प्रवास ... Read More\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहृतिकने अलीकडेच एक भन्नाट कॅमो प्रिंट वापरलं, ते आपल्याला शोभेल का\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसोनम कपूरच्या रफल सिल्व्ह सध्या चर्चेचा विषय आहेत. अशा बाह्या या उन्हाळ्यात आपल्याला शोभतील का\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरोज ठरावीक कुर्ते घालावेच लागतात. त्यांना नवा लूक द्यायचं काम करतात. ते जॅकेट्स ... Read More\nआता चष्मीश नाही स्टाईलिश दिसा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nचेहऱ्याच्या आकारानुसार खुलून दिसणारा चष्मा तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक बनवू शकतो. कोणत्याही प्रसंगात, वर्षानुवर्षे तुमच्या चेहऱ्यावर विराजमान होणारा चष्मा नक्की योग्य आकाराचा आहे ना याची खात्री नक्की करा. ... Read More\nया 8 प्रकारच्या कुर्तींमध्ये तुम्ही नेहमीच दिसाल फॅशनेबल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nवेगवेगळ्या प्रकारच्या कुर्ती तुमच्याकडे असतील तर तुमच्या रोजच्या फॅशन स्टाईलचा प्रश्नच मिटला. ... Read More\nValentines Day: प्रेमाचं सेलिब्रेशन करा 'मॅचिंग मॅचिंग'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'व्हॅलेंटाइन डे'ला स्पेशल दिसण्यासाठी फक्त लाल रंगापुरतं मर्यादित का बरं राहायचं त्याऐवजी तुमच्या उद्याच्या 'व्हॅलेटाईन डे'ला थोडासा फॅशनेबल टच द्या आणि हा दिवस रोमँटिक, फॅशनेबल आणि संस्मरणीय बनवा. ... Read More\nValentine Day 2018Valentine Weekrelationshipfashionव्हॅलेंटाईन डेव्हॅलेंटाईन वीकरिलेशनशिपफॅशन\nदीपिकाच्या 'या' जॅकेटची किंमत वाचून व्हाल थक्क\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nRanbir KapoorDeepika Padukonefashionरणबीर कपूरदीपिका पादुकोणफॅशन\nसोनाक्षी सिन्हाचे वेडिंग मॅगझिनसाठी समुद्रकिना-यावर फोटोशूट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nग्लॅमरस उर्वशी रौतेलाचा देसी लूक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nCooool.... उन्हाळ्यातील लग्नसमारंभात 'या' 5 हेअरस्टाइल करा, चिंता विसरा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nउन्हाळ्यात अशी करा कपड्यांची निवड\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nया '६' हेअरस्टाईल तुम्हाला कॉलेजमध्ये बनवतील फॅशनेबल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nस्टाईल आणि स्माईन क्वीन दीपिकाचे हे आऊटफिट्स दुसऱ्या कुणाचे नक्कल केलेले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेसांना मेहंदी लावण्याआधी या ५ गोष्टी नक्की वाचा.\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nडेज् सेलिब्रेशन : नाशिकच्या ‘सॅव्ही’ वुमेन महाविद्यालयात ‘पंक-रॉकस्टार’चा जलवा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपुढील आठवडाभर डेजचा माहौल महाविद्यालयात पहावयास मिळणार आहेत. यामध्ये तरुणींच्या कलागुण विकसीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बॉलिवूड डे, गॉसिक डे, रेट्रो डे, रॉयल डे तरुणी साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ... Read More\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-05-27T01:38:40Z", "digest": "sha1:LAO7XLDFVRTRD4VLDQEQVQCXCL2ZVYAS", "length": 4996, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ताहिती भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nताहिती (Reo Tahiti किंवा Reo Mā'ohi) ही पॉलिनेशियन भाषासमूहातील एक भाषा आहे जी मुख्यत: फ्रेंच पॉलिनेशियातील सोसायटी द्वीपसमूहामध्ये बोलली जाते. ती पूर्व पॉलिनेशियन भाषासमूहांचा एक भाग आहे.\nलंडन मिशनरी सोसायटीच्या मिशनरिंनी १९व्या शतकामध्ये ताहितीला तोंडी बोलिभाषेपासून लिखित भाषा बनवले.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ डिसेंबर २०१६ रोजी १८:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-05-27T01:38:44Z", "digest": "sha1:YBGCSQD45H3TGYVKQDUEWOCHP75CEM5A", "length": 4985, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शोना भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nशोना ही झिम्बाब्वेमधील शोना लोकांची भाषा व देशाच्या १६ अधिकृत भाषांपैकी एक आहे. झिम्बाब्वेमध्ये इंग्लिश व न्देबेलेसोबत शोना ही तीन प्रमुख भाषांपैकी एक आहे.\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nमृत दुवे असणारे लेख\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१६ रोजी ११:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/kolhapur/kagal-taluka-average-weight-weeds-10-increase-hectare/", "date_download": "2018-05-27T01:38:54Z", "digest": "sha1:P5AVC2YEFD6HHEIMJSMSTLLQMZXR2BW7", "length": 28670, "nlines": 347, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kagal Taluka: The Average Weight Of The Weeds Is 10% Increase In Hectare | कागल तालुका : उसाच्या वजनात हेक्टरी सरासरी १० टक्के वाढ | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nकागल तालुका : उसाच्या वजनात हेक्टरी सरासरी १० टक्के वाढ\nकागल : कागल तालुक्यात ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, तालुक्यातील चार साखर कारखान्यांबरोबरच अन्य चार-पाच कारखान्यांच्या ऊसतोडणी यंत्रणा ऊसतोडणी वाहतूक\nठळक मुद्देकारखान्याचा ९० दिवसांचा हंगाम सुरळीत; मार्चअखेरपर्यंत हंगाम चालणार\nकागल : कागल तालुक्यात ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, तालुक्यातील चार साखर कारखान्यांबरोबरच अन्य चार-पाच कारखान्यांच्या ऊसतोडणी यंत्रणा ऊसतोडणी वाहतूक करीत असल्या तरी हंगामात नैसर्गिकरीत्या उसाचे टनेज वाढल्याने आणि त्याची सरासरी हेक्टरी १० टक्के इतकी असल्याने कारखान्यांना उसाची पुरेशी उपलब्धता होत आहे. उलट तोडणी-वाहतूक यंत्रणा अपुरी पडण्याचे प्रकार घडत आहे.\nतालुक्यात दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, हमीदवाडा आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना हे साखर कारखाने आहेत, तर पंचगंगा इचलकरंजी, जवाहर-हुपरी, राजाराम-कोल्हापूर, व्यंकटेश्वरा-बेडकीहाळ, हालसिद्धनाथ-निपाणी, गुरुदत्त-टाकळी असे साखर कारखानेही तालुक्यात उसाची तोडणी करीत आहेत. एकीकडे उसाचे क्षेत्र फारसे वाढलेले नाही; मात्र उसाच्या टनेजमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही टनेज वाढ सरासरी हेक्टरी दहा ते बारा टन आहे. यामुळे कारखान्यांनाही उसाचा पुरवठा वाढला आहे. साधारणत: मार्चअखेर हंगाम चालण्याची शक्यता आहे.\nआपला ऊस लवकर तुटावा म्हणून शेतकरी वर्ग ऊसतोडणी मजुरांना, त्यांच्या टोळ्यांना चुचकारत आहेत. तालुक्यातील साखर कारखान्यांनी ९० दिवसांचा यशस्वी हंगाम पूर्ण केला आहे. या हंगामात साधारणत: पाच महिने साखर कारखाने चालतील. यापैकी संताजी घोरपडे साखर कारखाना सर्वांत आधी चालू झाला आहे. सर्वच साखर कारखान्यांना हा हंगाम सुरळीत आणि चांगला जात आहे.\nसहकारी साखर कारखान्यांचे गाळप\n६ फेब्रुवारीअखेर तालुक्यातील साखर कारखान्यांनी आपला ९० दिवसांचा गळीत हंगाम पूर्ण केला आहे. त्यामध्ये छत्रपती शाहू साखर कारखान्याने पाच लाख ४४ हजार ३३० मे. टन उसाचे गाळप करीत १२.०५ टक्के साखर उतारा घेत ६ लाख ४० हजार ५५० क्ंिवटल साखर उत्पादन घेतले आहे. बिद्री साखर कारखान्याने चार लाख ५० हजार ४२२ मे. टन उसाचे गाळप करीत १२.७० टक्के उताºयाने ५ लाख ६९ हजार ९५० क्विंटल साखर उत्पादित केली आहे, तर हमीदवाडा-मंडलिक कारखान्याने ३ लाख ६१ हजार ५१० मे. टन उसाचे गाळप करीत सरासरी १२.३१ टक्के उताºयाने ४ लाख ४२ हजार १५० क्ंिवटल साखर उत्पादन घेतले आहे.\nतालुक्यातील दोन लाख मे. टन ऊस वाढला\n४कागल तालुक्यातील साधारणत: १८ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. सप्टेंबर आणि आॅक्टोबर २०१७ मध्ये पडलेल्या पावसाने आणि पूरक हवामानामुळे ऊस पिकाला मोठा लाभ होऊन उत्पादन वाढले आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या गतवेळीपेक्षा हेक्टरी सरासरी १० ते १२ टन उसाचे जादा उत्पादन निघत आहे. सरासरी दोन लाख मे. टन ऊस वाढल्यासारखा हा प्रकार आहे. हा टनेजवाढीचा प्रकार लक्षात घेऊन साखर कारखानेही फेब्रुवारी २०१८ मध्ये ज्या कारखान्यांचे गाळप बंद होतात त्यांच्या ऊसतोडणी यंत्रणा आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशैक्षणिक गुणवत्ता निर्माण करण्याची जबाबदारी : देवानंद शिंदे- विद्यापीठात पंचवार्षिक बृहत् आराखडा कार्यशाळा\nमहापौर निवडणुकीत नेत्यांना चपराक : कोल्हापूर महापालिकेचे राजकारण\nकधी उशिरा, तर कधी चुकीची प्रश्नपत्रिका : शिवाजी विद्यापीठ\nभाजपचा ‘महापौर’ करा, बंगला बांधू : चंद्रकांत पाटील\nहोय, शिवसेनेसोबत युतीसाठी भाजपा अगतिक : चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर : शिये खणीमध्ये मायलेकाचा मृत्यू, धुणे धुताना घटना\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2018-05-27T01:37:26Z", "digest": "sha1:EY6R4R6SOPXQQ7PT36LTXN24T6NG3KFM", "length": 8734, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माहेला जयवर्दने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपूर्ण नाव देनेगामागे प्रोबोथ माहिला डी सिल्वा जयवर्दने\nजन्म २७ मे, १९७७ (1977-05-27) (वय: ४१)\nउंची ५ फु ७ इं (१.७ मी)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम\n१९९५ - सद्य सिंहलीज\n२००८–२०११ किंग्स XI पंजाब\n२०११–सद्य कोची आयपीएल संघ\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लिस्ट अ\nसामने ११६ ३३२ १९८ ४१६\nधावा ९,५२७ ९,११९ १५,२९१ ११,३०४\nफलंदाजीची सरासरी ५३.८२ ३२.६८ ५२.५४ ३२.७६\nशतके/अर्धशतके २८/३८ १२/५५ ४५/६६ १३/६९\nसर्वोच्च धावसंख्या ३७४ १२८ ३७४ १२८\nचेंडू ५४७ ५८२ २,९५९ १,२६९\nबळी ६ ७ ५२ २३\nगोलंदाजीची सरासरी ४८.६६ ७९.७१ ३०.९८ ४९.६०\nएका डावात ५ बळी ० ० १ ०\nएका सामन्यात १० बळी ० ० ० ०\nसर्वोत्तम गोलंदाजी २/३२ २/५६ ५/७२ ३/२५\nझेल/यष्टीचीत १६५/– १७०/– २५७/– २१०/–\n७ फेब्रुवारी, इ.स. २०११\nदुवा: CricInfo (इंग्लिश मजकूर)\nश्रीलंका संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ (उप-विजेता संघ)\n११ संघकारा(ना.) •२७ जयवर्दने •१८ दिलशान •२६ फर्नान्डो • हेराथ • कपुगेडेरा •०२ कुलशेखरा •९९ मलिंगा • मॅथ्यूस •४० मेंडिस •०८ मुरलीधरन • परेरा • समरवीरा •०५ सिल्वा •१४ थरंगा •प्रशिक्षक: बेलिस\nश्रीलंका संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७\n१ जयवर्दने (क) • २ अट्टापट्टु • ३ जयसुर्या • ४ थरंगा • ५ संघकारा • ६ दिलशान • ७ आर्नॉल्ड • ८ सिल्वा • ९ महारूफ • १० वास • ११ फर्नान्डो • १२ मलिंगा • १३ कुलशेखरा • १४ मुरलीधरन • १५ बंडारा • प्रशिक्षक: मूडी\nवायंबा क्रिकेट संघ - २०१० २०-२० चँपियन्स लीग\nमाहेला उदावत्ते • माहेला जयवर्दने • जेहान मुबारक • जीवंथ कुलतुंगा • परवेझ महारूफ • कौशल लोकुराच्ची • शलिक करूननायके • समीरा डी झोयसा • दमिंथा हुनुकुंबुरा • कुसल परेरा • थिसरा परेरा • चनका वेलेगेदारा • रंगना हेराथ • अजंता मेंडिस • इसुरू उदाना •प्रशिक्षक: मनोज अबेय्वीक्रम\nसाचा:देश माहिती वायंबा क्रिकेट\nदिल्ली डेअरडेव्हिल्स – सद्य संघ\nसेहवाग (क) •३ टेलर •५ फिंच •६ चांद •७ नागर •१२ रसेल •१५ नेगी •२० साळवी •२४ पीटरसन •२७ जयवर्धने •३१ वॉर्नर •३२ मॅक्सवेल •३४ ब्रेसवेल •३५ ओझा •३६ राव •५२ मर्व •५५ आगरकर •५६ पठाण •६५ मॉर्कल •७७ आरोन • ८७ यादव •८८ नदीम • बोडी • बिस्ट • मिश्रा • यादव • रावल • बिश्ट • जुनेजा • नाईक • गुप्ता • पटेल •\nइ.स. १९७७ मधील जन्म\nइ.स. १९७७ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२७ मे रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nदिल्ली डेअरडेव्हिल्स सद्य खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी १९:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/64753", "date_download": "2018-05-27T01:05:05Z", "digest": "sha1:LPVRDRN2WYAM5ES54Z7OHECQHJC6IQ5Z", "length": 12792, "nlines": 268, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सातारा - वाई - रायरेश्वर भटकंती | Maayboli", "raw_content": "\nमराठी भाषा दिन २०१८\nYou are here: मुख्यपृष्ठ /सातारा - वाई - रायरेश्वर भटकंती\nसातारा - वाई - रायरेश्वर भटकंती\nसोनकी आणि मागे केंजळगड\nमेणवली घाट - वाई\nभन्नाट .... नेहमिप्रमानेच अप्रतिम\nअ प्र ती म\nअ प्र ती म\nसिलेक्टिव्हली हा एक आवडला असं म्हणायला जागाच नाही ठेवली\nफोटोंनां नावं नाहीत का\nफोटोंनां नावं नाहीत का आय मीन कुठे काढले आहेत ते लिहीणार का प्लीज\nफ्रेश पोपटी हिरवळ, जलाशय, धबधबा, वाइल्ड फ्लॉवर्स अगदी प्रसन्न आहेत फोटो.\nफोटोंनां नावं नाहीत का आय मीन कुठे काढले आहेत ते लिहीणार का प्लीज आय मीन कुठे काढले आहेत ते लिहीणार का प्लीज\nप्रचि १ ते १० हे सज्जनगडावरून काढलेले फोटो आहेत.\nप्रचि ११ ते १४ हा ठोसेघरचा धबधबा आणि परिसरातील आहे\nप्रचि १५ व १६ चाळकेवाडी, सातारा येथील पवनचक्की\nप्रचि १७ ते २५ हे चाळकेवाडी परिसरातील आहे (कास पठारावर गर्दी खुप असल्याने आम्ही चाळकेवाडीला जातो. तिथे काही प्रमाणात हि अशी फुले दिसतात.)\nप्रचि २६ ते ३४ हे रायरेश्वराच्या वाटेवर/पठारावरचे फोटो आहेत.\nप्रचि ३५ व ३६ हा वाईचा सुप्रसिद्ध मेणवली घाट\n१ ९ १३ १७ २३ २८ ३५ आवडले.\n१ ९ १३ १७ २३ २८ ३५ आवडले.\nमेणवली घाट धोम जवळ आहे वाई नाही. या घाटावर अनेक सिनेमाची शुटींग झाली आहेत.\nकाय अप्रतिम निसर्ग सौंदर्य टिपलं आहेस मित्रा.\nकसले मस्त फोटोज... डोळे शांत\nकसले मस्त फोटोज... डोळे शांत झाले ती हिरवळ बघुन... पावसाच्या दिवसातले ... प्रची ४ मध्ये त्या खाचा खाचा म्हणजे नक्की काय आहे ते शेती तर नसणार ना अशी शेती तर नसणार ना अशी की पाणी अडवण्यासाठी किंवा जमिनीत मुरण्यासाठी तसं केलं असेल\nकाय मस्त फ़ोटो आहेत यार\nकाय मस्त फ़ोटो आहेत यार\nतू चित्रपटाचे शुटिंग कर खरच\nमस्त. कधी गेला होतास\n एकसे एक फोटो आहेत \n एकसे एक फोटो आहेत \nसज्जनगड परिसरातले फोटो भारतातले आहेत असं वाटतच नाहीये. कुठल्यातरी ट्रॅव्हल कंपनीच्या जाहिरातीतले किंवा ब्रोशरमधले युरोप वगैरेचे वाटत आहेत.\nपुरानी यादे ताजा हो गयी..\nपुरानी यादे ताजा हो गयी..\nसज्जनगडावरुन मस्त नजारा दिसतो खरच.. तुझ्या लेन्स मधुन आणखी छान दिसायला लागलाय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-hitaguj-dr-vidyadhar-bapat-marathi-article-1388", "date_download": "2018-05-27T01:13:54Z", "digest": "sha1:6HGPYR5HYCM7INKFWCV7N6EDNDUSWRDF", "length": 27126, "nlines": 128, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Hitaguj Dr. Vidyadhar Bapat Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nकामाच्या ठिकाणी स्वस्थता हवी\nकामाच्या ठिकाणी स्वस्थता हवी\nडॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nकुठलीही व्यक्ती आनंद आणि मन:शांती या दोन शब्दांसाठी जगत असते. या गोष्टी मिळवण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकेल, या शब्दांची व्याख्या वेगवेगळी असू शकेल. पण जन्म व मृत्यू दरम्यानचा माझा पृथ्वी या ग्रहावरचा प्रवास स्वस्थ आणि सुखावह कसा होईल यासाठी सगळा अट्टहास असतो. मग 'मी' स्वस्थ असणे, माझे कुटुंब स्वस्थ असणे, मी जिथे अर्थार्जनासाठी काम करतो तिथे स्वास्थ्य असणे हे महत्त्वाचे ठरते. किंबहुना मी जिथे काम करतो ती कंपनी असो, सरकारी कार्यालय असो किंवा कुठलीही संस्था. मी म्हणजे माझ्या आतला ‘मी’ स्वस्थ स्थिर, शांत, आनंदी असेन तरच माझे सहकारी, वरिष्ठ किंवा कनिष्ठांबरोबरचे नाते माझ्यासाठी सौहार्दाचे असू शकते. मग माझा उत्साह, आत्मविश्वास, माझे कामातले योगदान, आणि समाधान वगैरे सगळ्याच गोष्टी जमून येतात. आता ‘मी’ स्वस्थ होणे, असणे हे माझ्या संस्थेतल्या वर पासून खालपर्यंत प्रत्येकाचीच गरज ठरते. म्हणूनच हा \"मी\" तणावरहित, स्वस्थ आणि म्हणूनच अधिक कार्यक्षम कसा होईल, त्याच बरोबर माझा एकूण जीवनाकडे, समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात.\n‘मनाचं स्वास्थ्य’ ही गोष्ट व्यक्ती, कुटुंब, माझे अर्थार्जनाचे ठिकाण (कंपनी, संस्था इ.) आणि एकूणच समाज या सगळ्यांच्या अवकाशात महत्त्वाची ठरते. कारण त्यावर व्यक्ती व्यक्तींमधील नात्यातला (interpersonal relations) सुसंवाद, वातावरणातील सहजता, मोकळेपणा ठरतो. प्रथम आपण तणावरहित का आणि कसे व्हायचे हे पाहू. ताणतणावाचे नियोजन आणि अस्वस्थतेचे निर्मूलन ही त्याची पहिली पायरी ठरते.\nप्रत्येक व्यक्तीची स्वभावाची जडणघडण, तणाव पेलण्याची क्षमता, रिऍक्‍ट होण्याची पद्धत, भावनिक समतोल वेगळा असतो. त्यामुळे ताणतणावाचे शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची तीव्रता वेगळी असू शकते. पण शेवटी तणावामुळे शरीरात होणाऱ्या cortisol, adrenalin व इतर घातक संप्रेरकांचे दुष्परिणाम होतातच. त्याच बरोबर मेंदूतील serotonin आणि norepinephrine या neurotransmitters मध्ये असंतुलन निर्माण होते. ज्यामुळे अस्वस्थतेच्या आजाराला निमंत्रण मिळते . याची शारीरिक, मानसिक आणि वर्तणुकीतील लक्षणे दिसायला लागतात, ज्याची नोंद वेळेवर घेणे महत्त्वाचे असते. आज कॉर्पोरेट, मीडिया आणि सर्वच क्षेत्रांमध्ये ताणतणावाचे नियोजन न करता आल्यामुळे अस्वस्थतेच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते आहे.\nबदलत्या समाज व्यवस्थेमध्ये कर्मचाऱ्यांवर अपरिमित ताणतणाव असतात. या ताणाचे स्रोत विविध प्रकारचे असतात. व्यक्तिगत, कौटुंबिक, डिपार्टमेंटअंतर्गतचे, राजकीय, सामाजिक आणि समाजव्यवस्थेचे. त्यातच अनियमित ड्युटीच्या वेळा, जेवणाच्या वेळा, जागरणे, सततची जागृत राहण्याची मेंदूची सवय आणि ताणाचा निचरा व्यवस्थित न होणे हे प्रश्न असतात. या ताणाचे परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या केडरमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे ताण निर्माण होतो. या ताणामुळे जी अस्वस्थता निर्माण होत राहते त्याचे परिणाम शरीर आणि मनावर निश्‍चितपणे होतात. वेळीच जर यावर उपाय झाले नाहीत तर वेगवेगळे शारीरिक, मानसिक आजार होण्यात त्याची परिणीती होते. सततच्या अस्वस्थतेमुळे वाटणारी सुरवातीची, शारीरिक व मानसिक लक्षणे पुढील प्रमाणे असतात. सतत अस्वस्थ वाटत रहाणे, लहान सहान कारणांवरून होणारी चिडचिड. राग अनावर होणे, झोप न येणे किंवा जास्ती येणे, अनामिक भीती वाटत राहाणे, भूक न लागणे किंवा अतिभूक लागणे, विनाकारण संशय येणे, एकाग्रता न होणे, विचारांमध्ये गोंधळ व निर्णय घेता न येणे, विलक्षण थकवा वाटणे, वारंवार पोट बिघडणे, निराश वाटत राहणे, आत्मविश्वास कमी होणे, जगण्यातील आनंद कमी होणे, इत्यादी. या आणि अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास नैराश्‍याचा आजार किंवा एखादा शारीरिक आजार होऊ शकतो. Cortisol आणि इतर ताणतणावाशी निगडित संप्रेरके अतिरिक्त प्रमाणात स्त्रवतात व त्यामुळे इतर शारीरिक अवयवांच्या चयापचय क्रियेवर विपरीत परिणाम होतो.त्यातून अतिरक्तदाब, हृदयविकार, पचनसंस्थे संबंधातले विकार आजार उद्‌भवू शकतात. Neuroimmunology या शास्त्र शाखेच्या निष्कर्षांनुसार बहुतेक शारीरिक आजाराचे मूळ हे खूप काळ सहन केलेल्या मानसिक ताण तणावात असते. तसेच या सर्व लक्षणांची परिणाम हा कार्यक्षमता कमी होणे, व्यसनाधीनता वाढणे, कामावरची गैरहजेरी वाढणे इत्यादी गोष्टींमध्ये होते. या ताणतणावाचे नियोजन कसे करायचे, एक कणखर परंतु शांत, स्वस्थ मन:स्थिती निर्माण करता येईल का त्यासाठी काय करावे लागेल त्यासाठी काय करावे लागेल त्यासाठी पुढील पायऱ्यांमध्ये काम करावे लागेल. आवश्‍यक वाटल्यास तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल.\nताण समजून घेणे व त्यांची नोंद करणे : आपल्यावर सध्या कुठले ताण आहेत कुठल्या गोष्टींची काळजी वाटत राहाते कुठल्या गोष्टींची काळजी वाटत राहाते कसली भीती वाटते तो ताब्यात राहतो का कशामुळे वाईट वाटते कुठला अपराधगंड वाटत राहतो का शारीरिक व मानसिक अस्वास्थ्याची लक्षणे, अशा अनेक गोष्टींची नोंद करावी. थोडक्‍यात हे एक प्रकारचे भावनांचे ऑडिट असेल. तज्ज्ञांच्या साहाय्याने त्यावरचे उपाय शोधावेत. तज्ज्ञांशी बोलल्यामुळे ताणाचा निचरा व्हायला मदत होईल.\nउपाययोजना व आवश्‍यक असल्यास औषधोपचार, थेरपीज : एकदा तणावाचे मूळ तसेच अस्वस्थतेच्या आजाराचे स्वरूप लक्षात आले, की आवश्‍यक असल्यास तज्ज्ञांनी सुचवलेली औषधे घेणे आणि आवश्‍यक त्या सायकोथेरपी, समुपदेशन , तणाव नियंत्रणाची, मन:स्वास्थ्याची तंत्रे शिकणे व या सर्वांचा विशिष्ट कालावधीपर्यंत उपयोग करणे महत्त्वाचे आहे.\nव्यायाम, योगासने, प्राणायाम, ध्यान व वर्तमान क्षणात राहण्याची तंत्रे : रोज चल पद्धतीचा (Aerobics) व्यायाम म्हणजे ज्या योगे नाडीची गती ठराविक मर्यादेपर्यंत वाढेल (त्याचा फॉर्मुला हा २२० वजा आपले वय. उत्तराच्या दोन तृतीयांश एवढी मिनिटाला वाढवणे. उदा. वय चाळीस असेल तर २२० - ४० = १८० च्या म्हणजे नाडीची गती मिनिटाला १२० पर्यंत वाढवणे, व ती वीस मिनिटे टिकवणे.) म्हणजे तेवढ्या वेगात चालणे, धावणे, पोहणे इत्यादी. यामुळे शरीरात serotonin, endorphins तसेच इतर नैसर्गिक anti depressants स्त्रवतील. तसेच प्राणायाम, ध्यानाच्या काही पद्धती, श्वासावर आधारित ध्यान, क्षणसाक्षीत्वाची (mindfulness ), वर्तमान क्षणात राहण्याची तंत्रे शिकून घेणे.\nसंगीत, कविता, छंद आणि मैत्री : संगीत हे एक उत्तम औषध आहे. मन:स्थिती सुधारण्यासाठी रोज संगीताची साधना, आवडते संगीत रोज ऐकणे, कविता वाचणे, ऐकणे, आवडता छंद जोपासणे याची खूप मदत होते. तसेच ज्याच्यापाशी मोकळे होऊ शकू असे जिव्हाळ्याचे परंतु निर्व्यसनी मित्र जोडणे याचा छान उपयोग होतो.\nसकारात्मक दृष्टिकोन व विचार : परिस्थिती कधीच एकसारखी रहात नाही. ती बदलेलच यावर विश्वास ठेवायला हवा. माझ्यात सकारात्मक बदल घडतीलच हा विश्‍वास ठेवायला हवा. सकारात्मक स्वयंसूचनेची तंत्रे, स्वत:ला स्वस्थ करून स्वयं सूचना देणे हे सगळे शिकून घ्यायला हवे.\nCreative visualization तंत्रे व गायडेड इमेजरी : मानवाला बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती या खूप महत्त्वाच्या देणग्या मिळालेल्या आहेत. पाचही ज्ञानेंद्रिये वापरून बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्तीच्या साहाय्याने creative visualization व गायडेड इमेजरीच्या साहाय्याने सकारात्मक व आनंदमय अनुभव आपण घेऊ शकतो. हे सुरवातीला तज्ज्ञांच्या साहाय्याने स्क्रिप्ट निर्माण करून करावे लागते. ताणतणावाच्या निराकरणासाठी या तंत्रांचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो.\nचौरस व पौष्टिक आहार : ड्युटीच्या अनियमितवेळा लक्षात घेऊन सुद्धा जीवनसत्त्वयुक्त, प्रथिनेयुक्त, आहार, दूध व दुग्धजन्य पदार्थ, कमी तेलकट मांसाहार, भरपूर पाणी पिणे आवश्‍यक आहे.\nआयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन : मन:स्वास्थ्य कुठल्याही परिस्थितीत टिकवता येईल का याचं उत्तर निश्‍चित होकारार्थी आहे. त्यासाठी मुळात आपण आतून स्वस्थ व्हायला हवे. शांतपणे परिस्थितीचे निरीक्षण करायला हवे. कुठल्या गोष्टी आपल्या आवाक्‍यात आहेत. आणि कुठल्या नाहीत हे शांतपणे समजून घ्यायला हवे.\nआपला श्वास ही एक गोष्ट वर्तमान क्षणात असते आणि मन:शांती वर्तमान क्षणात राहण्याच्या सवयीतून मिळू शकते. श्वासावर लक्ष ठेऊन आपण शांत राहण्याचा सराव करू शकतो. आपण ‘आतून’ स्वस्थ होत असतानाच कंपनी/संस्थेतील सहकाऱ्यांचे एकमेकांशी असलेले संबंध चांगले (cordial ) राहण्यासाठी पुढील मुद्दे महत्त्वाचे आहेत.\nएकमेकांशी संवाद साधताना ‘अहंकार’ आड येऊ नये याची काळजी दिवसातला जास्तीत जास्त वेळ आपण इथे व्यतीत करतो आहोत, त्यामुळे सर्व एका कुटुंबातले सदस्य आहेत ही भावना. आपण चुकू शकतो तसेच आपल्या सहकाऱ्यांकडूनही चूक होऊ शकते याची जाणीव. दुसऱ्याला मदत करण्याची तयारी, सहकाऱ्यांवर दोषारोप व गॉसिपिंग टाळणे. प्रामाणिकपणा सहकाऱ्यांशी तुलना करणे टाळणे, मत्सर करणे निश्‍चित घातक आहे.\nकमीटमेंटस पाळणे अचीवमेंनट्‌सचे श्रेय वाटून घेणे. कामाच्या ठिकाणी आल्याबरोबर वैयक्तिक व घरगुती ताण बाजूला ठेवणे. त्यासाठी compartmentalization ची तंत्रे शिकून घेणे, सकारात्मक मानसिकता ठेवणे, उत्साही आनंदी वातावरण राखण्याचा प्रयत्न करणे.\nव्यवस्थापनाची भूमिका व सौहार्द\nकंपनीतील/संस्थेतील सकारात्मक, तणावरहित वातावरणासाठी व्यक्तीच्या मानसिक व भावनिक गरजा लक्षात घ्यायला हव्यात. त्या अशा -\nBeing Accepted : स्वीकारले जाते आहे\nBeing Believed in : माझ्यावर विश्वास ठेवला जातोय.\nBeing Cared about : काळजी घेतली जातेय\nBeing Forgiven : माझ्या हातून नकळत घडलेल्या चुकांबद्दल मला माफ केले जाते आहे (अति सौम्य व नियमात बसतील अशा)\nBeing Loved : स्नेह मिळतोय\nBeing Safe : इथे सुरक्षीत आहे\nBeing Supported : योग्य तेंव्हा पाठिबा मिळतोय\nBeing Trusted : माझ्यावर विश्वास ठेवला जातोय\nBeing Understood : समजून घेतले जाते आहे\nBeing Valued : इथे किंमत दिली जातीय. माझ्या योगदानाची जाणीव ठेवली जाते आहे.\nवरील गरजा लक्षात घेऊन व्यवस्थापनाने धोरण ठरवले पाहिजे.\nव्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची संवाद पद्धती, त्यांचे ‘इगो’ कंपनीतील वातावरणावर अनिष्ट परिणाम करीत नाहीत ना याची जाणीव ठेवायला हवी. खरे तर हे सर्वच स्तरातील व्यक्तींना लागू आहे. प्रत्यक्ष कामाच्या जागेवर स्वस्थता व कार्यक्षमतेत वाढ करणारी तंत्रे -\nकामाच्या ठिकाणी येणाऱ्या तणावावर मात करण्यासाठी, जागेवरच करण्याची काही स्वस्थतेची तंत्रे आहेत. Visualization Techniques आहेत. त्यानं मन शांत होतंच शिवाय एकाग्रता, focusing, निर्णय क्षमता वाढते होते. आतून उत्साह वाटू लागतो. ही तंत्रे तज्ज्ञांकडून शिकून घ्यावीत. सुप्रसिद्ध व्यवस्थापकीय सल्लागार Betty Bender ने म्हटल्या प्रमाणे ‘When people go to work, they shouldn't have to leave their hearts at home.’\nथोडक्‍यात, आयुष्यातला जास्तीत जास्त काळ आपण कामाच्या ठिकाणी व्यतीत करतो. आपल्यासाठी ते एक कुटुंबच आहे. तिथलं वातावरण छान असणं आणि त्या वातावरणातले आपण छान असणे, महत्त्वाचे\nमानसिक आजार झोप व्यसन\nविकतचं दही ही संकल्पना पूर्वी नव्हतीच. रात्री झोपायच्या आधी स्वयंपाकघरातली आवरासावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/international/indo-pak-sexual-harassment-painful-united-nations-expressed-concern/", "date_download": "2018-05-27T01:38:11Z", "digest": "sha1:4FGK25W4JMMAECWUAHVGV6T332BJKFTY", "length": 26836, "nlines": 359, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Indo-Pak Sexual Harassment Is Painful, United Nations Expressed Concern | भारत, पाकमधील लैंगिक अत्याचार वेदनादायी, संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nभारत, पाकमधील लैंगिक अत्याचार वेदनादायी, संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता\nभारत आणि पाकिस्तानात अलीकडच्या काळात मुलींवर झालेले लैंगिक अत्याचार वेदनादायी असल्याचे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केले आहे. शिक्षण आणि महिला सशक्तीकरण याद्वारे यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न जागतिक स्तरावर केला जात आहेत, असे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनिया गुटारेस यांचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनी म्हटले आहे.\nसंयुक्त राष्ट्रे : भारत आणि पाकिस्तानात अलीकडच्या काळात मुलींवर झालेले लैंगिक अत्याचार वेदनादायी असल्याचे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केले आहे. शिक्षण आणि महिला सशक्तीकरण याद्वारे यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न जागतिक स्तरावर केला जात आहेत, असे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनिया गुटारेस यांचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनी म्हटले आहे.\nमागील आठवड्यात नवी दिल्ली येथे आठ वर्षीय मुलीवर एका २८ वर्षीय नातेवाइकाने बलात्कार केला होता. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानातही गेल्या महिन्यात एका सात वर्षीय मुलीचा बलात्कार करुन खून करण्यात आला होता. त्यानंतर तिथे अनेक मोर्चे निघाले होते.\nया पार्श्वभूमीवरस्टिफन दुजारिक म्हणाले की, या दोन्ही घटना अतिशय वेदनादायी आहेत. ते म्हणाले की, कोणताही देश महिलांवरील अत्याचारापासून क्त नाही. अगदी जगात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर भागात कुठेही पाहिले तरी महिला अत्याचाराचे चित्र पाहावयास\nमिळत आहे. ही चिंतेची बाब आहे. (वृत्तसंस्था)\nमहिलांच्या सन्मानासाठी यूएनएफपीए, युनिसेफ आणि इतर संघटना काम करत आहेत. महिलांना समान अधिकारांसाठी हा प्रयत्न आहे. त्यांना आरोग्य सुविधा, शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात हा हेतू आहे. एकूणच महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n वित्तीय तूट कमी करणे भारताला झाले नाही शक्य\n‘मोदीकेअर’साठी विदेशी विमा कंपन्या नकोत\nगृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अधिकारात कपात\n जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना\nBudget 2018 : पायाभूत सुविधांच्या विकासाला ‘बूस्ट’ महामार्गांचा विकास करणार\n...म्हणून ISI ला भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच हवेत; माजी अध्यक्षांचा धक्कादायक दावा\n‘म्यानमारमधील हिंदुंच्या हत्यांची चौकशी हवी’\nकॅनडातील भारतीय रेस्टॉरंटमध्ये स्फोट, १५ जखमी\nकॅनडातल्या भारतीय रेस्टॉरन्टमध्ये स्फोट, 15 जण जखमी\nहाफिज सईदला 'सुटीसाठी' दुसरीकडे पाठवा\nट्विटरवर युजर्सला ब्लॉक करू शकत नाहीत डोनाल्ड ट्रम्प, कोर्टाचा आदेश\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/panasonic-th-65ex480dx-165-cm-65-price-pra9NN.html", "date_download": "2018-05-27T01:27:47Z", "digest": "sha1:UN4E46FQPRDFKOZERO2JQXX5SVRGFEWR", "length": 14048, "nlines": 380, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक थ ६५एक्स४८०डक्स 165 कमी 65 सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nपॅनासॉनिक थ ६५एक्स४८०डक्स 165 कमी 65\nपॅनासॉनिक थ ६५एक्स४८०डक्स 165 कमी 65\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक थ ६५एक्स४८०डक्स 165 कमी 65\nपॅनासॉनिक थ ६५एक्स४८०डक्स 165 कमी 65 किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक थ ६५एक्स४८०डक्स 165 कमी 65 किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक थ ६५एक्स४८०डक्स 165 कमी 65 नवीनतम किंमत May 24, 2018वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक थ ६५एक्स४८०डक्स 165 कमी 65टाटा Cliq उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक थ ६५एक्स४८०डक्स 165 कमी 65 सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 1,06,910)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक थ ६५एक्स४८०डक्स 165 कमी 65 दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक थ ६५एक्स४८०डक्स 165 कमी 65 नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक थ ६५एक्स४८०डक्स 165 कमी 65 - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक थ ६५एक्स४८०डक्स 165 कमी 65 - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nपॅनासॉनिक थ ६५एक्स४८०डक्स 165 कमी 65 वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 165 cm\nडिस्प्ले तुपे IPS technology\nडिस्प्ले रेसोलुशन 3840 x 2160 pixels\nड़डिशनल ऑडिओ फेंटुर्स 20 W\nड़डिशनल विडिओ फेंटुर्स 4K Ultra HD\nइतर फेंटुर्स USB, HDMI\nपॅनासॉनिक थ ६५एक्स४८०डक्स 165 कमी 65\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://truecoloursofpune.blogspot.com/2014/08/blog-post.html", "date_download": "2018-05-27T01:30:53Z", "digest": "sha1:4YV6IZGGHNRHDZI6YYQLFZ7RL4PIG64E", "length": 22217, "nlines": 80, "source_domain": "truecoloursofpune.blogspot.com", "title": "True Colours of Pune", "raw_content": "\nख्यातनाम पत्रकार चित्रा सुब्रमण्यम ड्यूएला यांचे\nप्रकाश कर्दळे स्मृती व्याख्यान पुण्यात होणार\nआंतरराष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम पत्रकार चित्रा सुब्रमण्यम ड्यूएला या सेनापती बापट रस्त्याजवळील भारतीय विद्या भवन सभागृहात शनिवार दिनांक २३ ऑगस्ट २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘माध्यमे, समाज आणि प्रशासकीय कारभार’ या विषयावर ७वे प्रकाश कर्दळे स्मृती व्याख्यान देणार आहेत.\nप्रकाश कर्दळे फ्रेंडस् फोरमच्या वतीने प्रख्यात पत्रकार आणि द इंडियन एक्स्प्रेसच्या पुणे आवृत्तीचे माजी संपादक असलेल्या कै. श्री. प्रकाश कर्दळे यांच्या स्मृत्यर्थ दरवर्षी प्रकाश कर्दळे स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात येते. अरुणा रॉय, अरविंद केजरीवाल,विनिता कामटे, शैलेश गांधी, किरण बेदी, अण्णा हजारे, राजदीप सरदेसाई आणि एन. राम या पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रातील दिग्गजांनी यापूर्वी पुण्यात येऊन प्रकाश कर्दळे स्मृती व्याख्याने दिली आहेत.\nकायद्याच्या अभ्यासिका, २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी झुंजताना शहीद झालेल्या अतिरिक्त पोलीस आयुक्त कै. अशोक कामटे यांच्या पत्नी आणि या माहिती अधिकाराचा वापर करून हल्ल्याबाबतचे सत्य शोधून त्यावर लिहिलेल्या ‘टू द लास्ट बुलेट’ पुस्तकाच्या लेखिका विनिता कामटे याप्रसंगी प्रमुख पाहुण्या असतील.\nभारतातील दिग्गज पत्रकार असलेल्या चित्रा सुब्रमण्यम या बोफोर्स घोटाळयाच्या तपासात अग्रस्थानी होत्या. या घोटाळ्यामुळे १९८९मध्ये तत्कालीन पंतप्रधान कै. राजीव गांधी यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. स्वित्झर्लंड येथील सीएडडी कन्सल्टिंगच्या त्या संस्थापिका आहेत. भारतात आणि युरोपात तब्बल तीन दशके शोधपत्रकारिता करत असताना चित्रा सुब्रमण्यमयांनी स्वत: अनेक धोक्यांच्या सामना केलेला असून त्यांनी फॉर्च्युन ५०० कंपन्यांच्या अनेक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना धोका व्यवस्थापन, गुंतागुंतीच्या वाटाघाटी याबाबत तर विविध आंतरराष्ट्रीय संघटनांना जागतिक पातळीवरील वेगवेगळ्या कारणांसाठी अभियाने राबवण्यासाठी मदत केलेली आहे. जगात महत्वाकांक्षा वाढत आणि स्रोत कमी होत असतानाच आपण सर्वजण घसरत्या विश्वासार्हतेला बळी पडत आहोत असा त्यांच्या विश्वास आहे.\nदक्षिण आशियातील कर्तृत्ववान महिलांच्या सूचीमध्ये स्थान मिळवलेल्या चित्रा सुब्रमण्यम यांना अनेक सन्मानांनी गौरवले गेले आहे. यामध्ये पत्रकारितेतील गुणवत्तेसाठीचा बी. डी. गोएंका पुरस्कार, सर्वोत्तम भारतीय महिला पत्रकारासाठीचा चमेली देवी पुरस्कार आणि पत्रकारितेतील सर्वांगीण कामगिरीसाठीचा द हिंदू पुरस्कार यांचा समावेश आहे. ‘इंडिया फॉर सेल’ आणि ‘बोफोर्स: द स्टोरी बिहाईंड द न्यूज’ यासह अनेक पुस्तके त्यांनी लिहिलेली असून त्यांच्या पुस्तकांचे स्वीडिश, मल्याळम आणि मराठी भाषांमधील अनुवाद देखील प्रकाशित झालेले आहेत.\nकै. श्री. प्रकाश कर्दळे यांनी द इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात तब्बल चाळीस वर्षांची कारकीर्द गाजवली. ते द इंडियन एक्स्प्रेसच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक म्हणून १९८९ ते २००० याकाळात कार्यरत होते. त्यानंतर २००७पर्यंत द इंडियन एक्सप्रेस मध्ये वरिष्ठ संपादक (एक्सप्रेस इनिशिएटिव्हज) या पदावर काम करताना त्यांनी माहितीच्या अधिकाराबाबत जनजागृती करण्यासाठी विपुल प्रमाणात लेखन केले आणि नागरिकांसाठी अनेक कार्यशाळा आयोजित केल्या.\nअत्यंत विश्वसनीय, विचारप्रवर्तक आणि विविध विषयांवरील प्रेरणादायी बातम्यांमुळे कै. श्री. प्रकाश कर्दळे यांची पत्रकार म्हणून स्वत:ची आगळीवेगळी ओळख होती. शोधपत्रकार म्हणून ते खूप गाजले होते. प्रत्येक पत्रकारात कुठेतरी एक कार्यकर्ता लपलेला असतो असा ठाम विश्वास असलेल्या कै. श्री. प्रकाश कर्दळे यांनी १९९०च्या दशकाच्या सुरुवातीत एक्सप्रेस सिटीझन्स फोरम या जनतेच्या दबावगटाची निर्मिती केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक्सप्रेस सिटीझन्स फोरमने पुणे शहराला बंद नळाद्वारे पाणीपुरवठा, गणेशोत्सव मंडळांच्या मांडवाचे रस्त्यांवरील अतिक्रमण, पुणे कँटोन्मेंट भागातील बांधकाम नियमावलीचे उल्लंघन, लॉ कॉलेज टेकडी फोडून रस्ता बनवण्याचा प्रकल्प, रस्त्यांच्या बांधकामातील गुणवत्ता, अपघातात जखमी झालेल्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळणे, कोरेगांव पार्क परिसरातील ड्रग्ज पार्ट्या, पाणी टंचाईमुळे होणारे ग्रामीण भागातील महिलांचे हाल अशा विविध विषयांना हाताळले.\nकै. श्री. प्रकाश कर्दळे यांनी एक्सप्रेस सिटीझन्स वॉर मेमोरियल कमिटी स्थापन करून डिसेंबर १९९६मध्ये १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताने मिळवलेल्या विजयाचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी एक व्याख्यानमाला आयोजित केली. त्यातूनच नागरिकांच्या पुढाकाराने पुण्यात एक राष्ट्रीय युद्ध स्मारक बनवण्याच्या संकल्पनेने जन्म घेतला. दिनांक १५ ऑगस्ट १९९८ रोजी राष्ट्रार्पण झालेले हे मोरवडा येथील स्मारक नागरिकांच्या सहभागाने बनलेले आणि जेथे स्वातंत्र्योत्तर सर्व शहिदांची नावे संगमरवरी पाट्यांवर कोरलेली आहेत असे दक्षिण आशियातील पहिलेच युद्धस्मारक आहे. कै. श्री. प्रकाश कर्दळे यांनी १७७९मध्ये वडगांव येथिल लढाईत मराठा सैन्याने इंग्रजांवर मिळवलेल्या विजयाचे ‘भारतीय श्रेष्ठतेमध्ये अन्य कुणापेक्षाही उणे नाहीत’ या संकल्पनेवर आधारित स्मारक उभारण्यात देखील मोलाची भूमिका बजावली. श्री. अरुण फिरोदिया, डॉ. शां. ब. मुजुमदार यासारखे सन्मान्य नागरिक या स्मारक समितीचे सदस्य होते.\nसन २००० नंतर कै. श्री. प्रकाश कर्दळे यांनी स्वत:ला माहितीच्या अधिकाराच्या प्रसारासाठी वाहून घेतले होते. त्यासाठी त्यांनी राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक कार्यकर्त्यांबरोबर काम करत चळवळीची बांधणी केली. केंद्रीय माहिती अधिकार कायद्याचा मसुदा बनवण्यात देखील त्यांचा सहभाग होता. माहिती अधिकार चळवळीतील श्री. अण्णा हजारे, श्री. अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना आणि माहिती आयुक्तांना त्यांनी वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन केले होते. कारभारातील पारदार्शितेसाठी कायद्याच्या वापर करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी राज्यात ठिकठीकाणी अनेक कार्यशाळांचे आयोजन केले. त्यांनी माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्त्यांना आपापसात वैचारिक चर्चा करता यावी या उद्देशाने त्यांनी ‘हम जानेंगे’ या इंटरनेट ग्रुपची देखील निर्मिती केली.\nख्यातनाम पत्रकार चित्रा सुब्रमण्यम ड्यूएला यांचेप्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/3972-iti-mumbai-jpg", "date_download": "2018-05-27T00:57:42Z", "digest": "sha1:3NZQRM26DLTCTVBVDHYWZF5GUCDSJLL5", "length": 5523, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आयटीआयच्या विद्यार्थ्यांना येणार अच्छे दिन! - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआयटीआयच्या विद्यार्थ्यांना येणार अच्छे दिन\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nराज्यात एकूण 107 आयटीआय आहेत. यापैकी काही आयटीआयला मर्सडीज, वॉक्सवैगन, फोर्स मोटर्स सारख्या मोठ्या उद्योगांनी दत्तक घेतलंय. यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजसाठी लागणारे विशेष कौशल्य शिकवले जातंय.\nयाच धर्तीवर वस्र्त्रोद्योग श्रेत्रातील संस्थांनी आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वस्त्रोद्योगाशी निगडीत कौशल्य शिकवल्यास कुशल मनुष्यबळ आणि रोजगार निर्मितीस चालना मिळेल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केलाय.\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nरणवीर - दीपिका लवकरचं विवाहबंधनात अडकणारं...\nबारवीचे निकाल आज होणार जाहीर...\nपाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी, पुणे महापालिकेचा पुढाकार\nविराट कोहली नंतर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे मोदींना चैलेंज\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/mahashivaratri-marathi/easy-shiv-mantras-118021200008_1.html", "date_download": "2018-05-27T01:36:29Z", "digest": "sha1:GW6VKCV43HJNNXC55HKJGGCNP7UZ52OH", "length": 10991, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सोपे महाशिवरात्री मंत्र | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशिवरात्रीला महादेवाचे सोपे मंत्र जपा आणि त्यांची आराधना करा...\nइच्छित फळ मिळविण्यासाठी या पदार्थांनी करा महादेवाला अभिषेक\nमहाशिवरात्रीचे व्रत का करावे\nमहादेवाला या मंत्रासह चढवा बेल, मिळवा 10 लाख पट पुण्य\nमहाशिवरात्रीचे 15 सोपे मंत्र\nयावर अधिक वाचा :\nपहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग ...\nहिंगाचे 5 अचूक टोटके\nएखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nजेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..\nरावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nधन लाभ होईल व मनासारखा खर्चदेखील करता येईल. जी कामं हाती घ्याला त्यात यश मिळेल. मोठ्या लोकांशी परिचय होतील. कौटुंबिक सुख मिळेल.\nमहत्त्वाचे निर्णय घ्याल. उद्योगधंद्यातून आथिर्क लाभ होईल. मित्रांचं सहकार्य मिळेल. चांगल्या घटना घडतील. पतीपत्नीत मतभेद निर्माण करतील. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील.\nव्यवसाय - उद्योगांना व्यापक रूप मिळेल. चांगला आथिर्क लाभ होईल. कलेतून भरपूर आनंद मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. नोकरीत बढती मिळेल. मात्र विरोधातले ग्रह अडथळे निर्माण करतील.\nधन व गृहसौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. चांगल्या कार्याबद्दल पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. पण पैशांची बचत होणार नाही. घरात अूनमधून वाद निर्माण होतील.\nभरपूर खर्च होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. वास्तूसंबंधीचे नवीन प्रश्न निर्माण होतील. धनाचा पुरवठा होईल म्हणून मन प्रसन्न राहील.\nहाती पैसा खेळता राहील. मानसन्मान मिळतील. वास्तूसंबंधीच्या समस्या दूर होतील. संशोधनकार्यात यश मिळेल. बढतीचा योग आहे. घरात वाद निर्माण होतील.\nव्यापारात लाभ होईल. उत्तम कौटुंबिक सुख लाभेल. जागेसंबंधी व्यवहार केल्यास ते फायदेशीर ठरतील. अध्ययनात प्रगती होईल. नावलौकिक मिळेल. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.\nचांगली आथिर्कप्राप्ती होईल. विवाहेच्छुकांना अपेक्षेनुसार जोडीदार मिळेल. मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. तीर्थयात्राही घडतील. स्वतःची काळजी घ्या.\nजी कामे कराल त्यातून चांगला आथिर्क लाभ होईल. ओळखीच्या लोकांचा उपयोग होईल , विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. तब्येत सांभाळा. समजूतदारपणा दाखवून मतभेद टाळा.\nवास्तू , वाहन किंवा मौल्यवान गोष्टींचा लाभ होईल. हाती घ्याल त्या कामात यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. प्रवासात त्रास संभवतो.\nमहत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. घरातील मतभेदांवर नियंत्रण ठेवा. सर्व चिंता दूर होतील. प्रयत्न करणे सोडू नका.\nव्यवसाय धंद्यातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. येणे वसूल होईल. उत्तम प्रकारचे कौटुंबिक सुख लाभेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. मात्र कौटुंबिक जबाबदारी व खर्चाचे प्रमाणही वाढविणार आहेत.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://shrikantlavhate.in/", "date_download": "2018-05-27T01:12:26Z", "digest": "sha1:DLALXN5K5W3H6K6BHSGXFEFY7WNZRDZP", "length": 10420, "nlines": 106, "source_domain": "shrikantlavhate.in", "title": "Shrikant Lavhate – My poems, sketches & writings", "raw_content": "\nSome of my whatsapp posts in “Marathi Charolya” group… काही अबोल शब्द काही अव्यक्त भावना… सारे काळाचे निर्णय… राहील्या असंख्य वेदना… –श्रीकांत लव्हटे वेदनेला कुणी हाक मारु नये भेटलेल्या सुखा दुर सारु नये.. का तुझा जाळशी व्यर्थ मधुमास तु.. एकदा हास तु…एकदा हास तु… –आदिती एकासाठी एक थांबलेला असतो एकासाठी एक जगलेला असतो एकामुळे एकाला पुर्णत्व […]\nदोन वाक्यातला चिमुकला ठिपका… बरंच काही सांगणारा… पाहिलं तर एका गोष्टीचा शेवट.. पाहिलं तर दुस-या गोष्टीची सुरवात.. पाहिलं तर दोन गोष्टीमधला अडसर.. पाहिलं तर त्याच गोष्टींना जोडणारा दुवा…. आपल्याला एका शेवटाकडुन दुस-या सुरवातीकडे नेणारा.. पण गेलेला भुतकाळ चांगला की येणारा भविष्यकाळ याबाबत मौन बाळगणारा… कधी मागे राहीलेल्या गोड आठवणी दाखवुन चिडवणारा तर कधी सोडुन आलेले सर्व कडू […]\nपाऊस आणि तिची आठवण\nगोष्ट अजुन बाकी आहे…\nसंध्याकाळी मी एकटा असताना अलगद तिच्या आठवणींनी यावे हलकेच… तरंगत मला त्यांच्यासवे न्यावे ती भेटली की मी मग हसावे… खुप खुप बोलावे… तिची अखंड बडबड ऐकताना स्वप्नातल्या सत्यालाही विसरुन जावे मग आठवणींनी हलकेच येउन मनावर थाप द्यावी सांगावे … भेटीची वेळ संपली..निघायची घाई करावी तिने नजरेनेच बोलावे “थांब ना जरा” मीही तसेच उत्तरावे “उद्या भेटीला […]\nस्वप्नांच्या मागे धावता धावता मी हरवलो..पडलो… सावरलो..पुन्हा धावु लागलो… नखे ठेचली..टाचा फुटल्या… तरी धावतच होतो…जीवाच्या आकांताने..मनाच्या जिद्दीने… देवाची माया…निर्सगाची छाया…सारं सारं काही संपलं होतं… तरी मी तसाच बेभान, भन्नाट…कोणत्यातरी अनोळखी शक्तीने प्रेरीत….. पावलाच्या दगडांनी जेव्हा रक्ताची धार चाखली… दाहीदिशांनी जेव्हा नजरेची तिरीप झेलली… भणानणा-या वा-याला अंगाचे चटके बसले… तेव्हा सा-यांनीच नजरा वळवल्या.. आकाशाकडे…..सर्वांची एकच प्रश्नार्थक […]\nमोठी माणसे का चुकतात\n. प्रस्तावना : मोठ्यांनी घेतलेले निर्णय हे सारासार विचार करुन असतात त्यामुळे अचुक आणि योग्य असतात – एक समज. पण हा विचार पालक करत नाहीत की माझी मुले माझ्यापेक्षा जास्त चांगला, व्यापक विचार करत असतील. या गैरसमजापायी वर्षानुवर्षे पालक आपले निर्णय (शिक्षण, करीयर, विवाह) लादत आलेत आणि नात्यांच्या प्रेमापोटी पाल्य ते सहन करत आलाय. तर […]\n तिचा तो थरथरता स्पर्श नकळत कुठेतरी हरवुन गेला त्याचा बाईकचा प्रवास मग एकट्या वळणावर कायमचा थांबुन गेला…. –श्रीकांत लव्हटे काही दिवसांचा आनंद धुवुन गेला सारा काही कडवट मने उरली ओंजळीत त्याच्या –श्रीकांत लव्हटे तिच्याच प्रेमापोटी तिलाच भेटला नकार फक्त ओठ बोलले त्याचे आसमंतात होते फक्त होकार –श्रीकांत लव्हटे माणसे चुकत नसतात गं परीस्थीती […]\n मातीचा सुगंध पसरला आज अंगणी, जणु तुझ्या आठवणींचा मोहोर शिंपला रुक्ष जीवनी….. — श्रीकांत लव्हटे आज खुप मोद वाटे मनाला… रिमझिम पाउसधारा भिजवती धरणीला…. प्रिये तुही आठवतेस का अशी मला.. पाहात भिज-या हळुवार सांजेला….. — श्रीकांत लव्हटे दिवस जातात.. महिने सरतात.. वर्षामागुन वर्षेही संपतात.. सगळे अजुनही तसेच.. तोच पाउस.. तोच गारवा.. […]\nआयुष्य………. आयुष्याचे वरदानशेवटपर्यंत जगायचे असतेसुखांनी साथ सोडली तरदुखां:ना आपण हसवायचे असतेजवळच्यांनी बंध तोडले तरीआपण नाते जपायचे असतेमरतानासुध्दा देवाकडे अजुन एक आयुष्यजगायला मागायचे असते–श्रीकांत लव्हटे एकतर्फी माझ्या एकतर्फी प्रेमाचीतिला कधी माहीतीच नव्हतीकदाचित तिचे प्रेम मिळण्याचीमाझी कधी लायकीच नव्हती….–श्रीकांत लव्हटेआठवणी भावनांचा खेळ चालुच राहणारतिच्या विचारात मन पुन्हा रमणारआठवणींचे काय, त्या तर येतच राहणारपण स्व:तबरोबर त्या तिला कधी […]\nपाऊस आणि तिची आठवण\nगोष्ट अजुन बाकी आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-05-27T01:29:58Z", "digest": "sha1:6B4SGUHMCD4IWS7SFWLO2JPCEPDCXXNI", "length": 8895, "nlines": 93, "source_domain": "pclive7.com", "title": "विशाल वाकडकर | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nसांगवीत राष्ट्रवादी युवकने काढली ‘अच्छे दिन’ची बैलगाडीतून यात्रा\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज सांगवी परिसरात ‘अच्छे दिन’ची बैलगाडीतून यात्रा काढण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वि...\tRead more\nसांगवीत उद्या राष्ट्रवादी युवकतर्फे बैलगाडीतून ‘अच्छे दिन’ची गाजर यात्रा\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उद्या (दि.७) रोजी सांगवी परिसरात बैलगाडीतून ‘अच्छे दिनची गाजर यात्रा’ काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती...\tRead more\nशरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वावर युवकांना विश्वास – विशाल वाकडकर\nपिंपरी (Pclive7.com):- लोकनेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील शेतकरी, कामगार, महिला व युवकांना उज्ज्वल भविष्य आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्...\tRead more\nभाजप सरकारचा पिंपरीत राष्ट्रवादीकडून निषेध; ‘गाजर डे’ केला साजरा\nपिंपरी (Pclive7.com):- केंद्र आणि राज्यात सत्तेत येण्यापूर्वी भाजपने आश्वासनांची खैरात केली होती. आता त्यांना त्यांचा विसर पडलायं. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच्या नेत्यांनी जनतेला केवळ आश्व...\tRead more\nमोहन भागवतांच्या वक्तव्याचा पिंपरीत राष्ट्रवादीकडून निषेध\nपिंपरी (Pclive7.com):- वेळप्रसंगी स्वत:च्या जीवाची बाजी लावून देशवासीयांचे रक्षण करणा-या भारतीय सैन्याबाबत अनुद्‌गार काढणारे आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल क...\tRead more\nराष्ट्रवादीचा गुरूवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे रोजगाराला मोठा फटका बसत आहे. बेरोजगारांच्या विषयी शासनाच्या उदासीन धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी...\tRead more\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उद्या मेळावा\nपिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा युवक मेळावा उद्या (दि.०६ शनिवारी) पिंपळेगुरव येथे होणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकड...\tRead more\nशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सदस्य नोंदणी अभियान\nपिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यातील युवकांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्य...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/aboutus/intro.php", "date_download": "2018-05-27T01:35:05Z", "digest": "sha1:WXDOVXRF7VCWDAXB7OCPMIZA3MNAZ7OC", "length": 9920, "nlines": 87, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "Maharashtra Pollution Control Board", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nमहाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (मप्रनिमं) विविध विधिविधानांचे, मुख्यत्वे जल (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, 1974, हवा (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, 1981, जल (उपकर) अधिनियम, 1977 या सह पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 च्या अंतर्गत काही तरतूदींचे व त्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जैव-वैद्यकीय टाकावू पदार्थ (एमएन्डएच) नियम 1998, हानिकारक टाकावू पदार्थ (एमएन्डएच) नियम 2000, महापालिका टाकावू घन पदार्थ नियम, 2000 ईत्यादी सारख्या नियमांचे कार्यान्वयन करीत आहे. महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणांतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत आहे. महाराष्ट्र पूण नियंत्रण मंडळाची काही महत्वाची कार्ये पुढील प्रमाणे आहेत :\nप्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण किंवा बंदी आणि त्याची सुरक्षितता यासाठी व्यापक कार्यक्रमांची योजना करणे.\nप्रदूषण विषयक माहिती गोळा करणे व तीचा प्रचार करणे व त्याचा प्रतिबंध, नियंत्रण व बंद करणे.\nसांड पाणी किंवा व्यापारी सांड पाणी व टाकावू पदार्थांच्या निपटाऱ्याच्या सुविधांचे तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धतीचे निरीक्षण करणे व ट्रिटमेंट संयंत्र, निपटाऱ्याच्या पद्धती तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धती या विषयीच्या योजना, विनिर्देश किंवा इतर माहितीचा आढावा घेणे.\nप्रदूषण नियंत्रण, टाकावू पदार्थांचे रिसायकल करुन पुन्हा उपयोग घेणे, पर्यावरण अनुकूल पद्धती ईत्यादी क्षेत्रात होणाऱ्या विकासाला सहाय्य करणे व प्रोत्साहन देणे.\nयोग्य प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञान व पद्धती द्वारे पर्यावरण वृद्धीसाठी उद्योजकांना शिक्षित करणे व मार्गदर्शन देणे.\nस्वच्छ व स्वस्थ पर्यावरणा विषयी सार्वजनिक जागरुकता निर्माण करणे तसेच प्रदूषणा संबंधी सार्वजनिक तक्रारींची दखल घेणे.\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cover-sory-kaustubh-kelkar-marathi-article-1308", "date_download": "2018-05-27T01:27:20Z", "digest": "sha1:AZLVSISJWUQ5QD3DTVXSW3X4FIAELN2Z", "length": 40572, "nlines": 156, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Cover Sory Kaustubh Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबॅंकिंग क्षेत्र कसे सुधारेल\nबॅंकिंग क्षेत्र कसे सुधारेल\nकौस्तुभ मो. केळकर, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक\nगुरुवार, 22 मार्च 2018\nपंजाब नॅशनल बॅंकेतील घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. फेब्रुवारी महिन्यातील मध्यास उघडकीस आलेला हा सुमारे १३ हजार कोटींचा घोटाळा अचंबित करणारा आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेमधील अलीकडच्या काळातील हा एक मोठा घोटाळा आहे. परंतु, आता परिस्थिती एका घोटाळ्यापुरती सीमित नसून घोटाळ्यांचे सांगाडे बाहेर पडण्याची अहमहमिका लागली आहे. आज संपूर्ण सरकारी बॅंकिंग क्षेत्र संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.\nनीरव मोदीने बॅंकेतील काही अधिकाऱ्यांबरोबर संधान साधून पंजाब नॅशनल बॅंकेला हजारो कोटींचा चुना लावला म्हणजे आपल्याकडे शहाणपण आले नसल्याचेच द्योतक आहे. देशाच्या सरकारी बॅंकांत पंजाब नॅशनल बॅंकेचा दुसरा क्रमांक लागतो. या बॅंकेला नीरव मोदी या हिरे व्यापाऱ्याने पद्धतशीरपणे चुना लावला. या घोटाळ्यातील त्याचा साथीदार नातेवाईक गीतांजली डायमंड्‌सचा मालक मेहुल चोक्‍सी आणि नीरव देशाबाहेर बेमालूमपणे पळून गेले. इतकेच काय तर नीरव मोदी या वर्षी दावोस येथे झालेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये सहभागी झाला आणि त्याने पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर ग्रुप फोटोमध्ये सहभागी झाला होता. या अगोदरच त्याची एका प्रकरणात चौकशी सुरू झाली होती. यावरून हे गुन्हेगार किती निर्ढावले आहे हे लक्षात येते.\nनीरव मोदी आपल्या व्यवसायासाठी पंजाब नॅशनल बॅंकेच्या मुंबईतील हार्निमन सर्कल भागातील शाखेतून गैरव्यवहार करत होता. तो नियमितपणे लेटर ऑफ अंडरटेकिंग घेत होता. मुळात तसे करणे हे गैर नसते, उलट उद्योगाचा भाग म्हणूनच तसे करण्याची पद्धत आहे. हे पात्रता पत्र होते, पण ते हमी देणारे पत्र असल्याचे दाखवून त्या आधारे पैसे काढले गेले. नेहमीच्या रीतीने बॅंकेच्या ग्राहकाला त्याच्या ग्राहकांकडून व्यवसायाद्वारे पैसे मिळताच ते परत केले जातात. दोन ग्राहकांमधील आर्थिक व्यवहारांसाठी बॅंक सहकार्य म्हणून असे पत्र दिले जाते. मात्र यातील घोटाळ्याचा मुद्दा म्हणजे नॅशनल बॅंकेच्या काही अधिकाऱ्यांनी पात्रता पत्रच हमी पत्रे म्हणून दिली, पण बॅंकेच्या सिस्टिममध्ये त्याची मुद्दाम नोंद केली नाही. यातूनच पुढील सर्व गैरव्यवहार घडले. या हमीपत्राच्या आधारे अन्य तीन सार्वजनिक बॅंकांकडून पैसे उभारण्यात आले. त्यावेळी त्या बॅंकांनी मूळ पत्र जारी करणाऱ्या पंजाब नॅशनल बॅंकेकडे त्याची शहानिशा करायला हवी, हे संबंधितांना कसे काय कळले नाही की ते जाणीवपूर्वक टाळले गेले तसेच हे पैसे ज्या परदेशी पुरवठादारांना दिले गेल्याचे म्हटले जाते ते आहेत तरी कोण तसेच हे पैसे ज्या परदेशी पुरवठादारांना दिले गेल्याचे म्हटले जाते ते आहेत तरी कोण त्याची शहानिशा कोणालाही करावीशी वाटली नाही त्याची शहानिशा कोणालाही करावीशी वाटली नाही की हे सगळे अजून मोठ्या पातळीवर संगनमताने ठरवून घडलेले आहे की हे सगळे अजून मोठ्या पातळीवर संगनमताने ठरवून घडलेले आहे हा प्रकार २०११ पासून म्हणजे सुमारे सात वर्षे सुरू होता.\nबॅंक गेली सात वर्षे दर तिमाहीला आर्थिक निकाल जाहीर करत आली आहे. या सर्व आर्थिक निकालांची इंटर्नल ऑडिटर, एक्‍स्टर्नल ऑडिटर, रिझर्व्ह बॅंक ऑडिटर तपासणी करत होते. बॅंकेच्या संचालक मंडळाने हे आर्थिक निकाल संमत केले आहेत. या सर्व नियंत्रण, तपासणी करणाऱ्या घटकांना हे लक्षात आले नाही यावर कोणीही विश्‍वास ठेवणार नाही. त्यामुळे यामधील सर्व संबंधितांची सखोल चौकशी करून त्यांना त्वरेने जबर शिक्षा करणे आवश्‍यक आहे. तसेच नीरव मोदी, चोक्‍सी हे उजळमाथ्याने उघडपणे परदेशात फिरत आहेत, यांना लवकरात लवकर अटक करून देशातील न्यायासनासमोर उभे केले पाहिजे. नाहीतर जनतेचा सरकारवरील उरलासुरला विश्‍वास संपेल आणि सरकारला हे फार जड जाईल.\nनीरव मोदी घोटाळ्याच्या तडाख्यातून खासगी क्षेत्रातील बॅंकासुद्धा सुटल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी आयसीआयसीआय बॅंक आणि ॲक्‍सिस बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची, अर्थ मंत्रालयाच्या चौकशी विभागाने काही दिवसांपूर्वी समन्स पाठवून चौकशी केली होती. यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते. आता या घोटाळ्यावरून अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यामध्ये जुंपली असून एकमेकांवर दोषारोप आणि ढकलाढकली सुरू आहे. अलीकडेच रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी नमूद केले, की सरकारी क्षेत्रातील बॅंकांतून होणारे घोटाळे व गैरव्यवहार थांबवण्यासाठी तसेच यातील दोषी व्यक्तींना शिक्षा करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेला आणखी अधिकार मिळणे गरजेचे आहे. गैरव्यवहार करणाऱ्यांना पकडण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या यंत्रणा कुचकामी आहेत. रिझर्व्ह बॅंक स्वतःहून कोणतीही सरकारी बॅंक दुसऱ्या सरकारी बॅंकेत विलीन करू शकत नाही किंवा एखाद्या सरकारी बॅंकेचे अवसायनही (लिक्विडेशन) करू शकत नाही. रिझर्व्ह बॅंकेला खासगी बॅंकांच्या बाबतीत सरकारी बॅंकांपेक्षा बरे अधिकार आहेत. यावर अर्थ मंत्रालयाने नापसंती दर्शवली आहे. रिझर्व्ह बॅंकेकडे योग्य ते अधिकार आहेत. बॅंक नियंत्रण कायद्यातील १३ कलमांद्वारे रिझर्व्ह बॅंक सरकारी बॅंकांवर पुरेसे नियंत्रण ठेवू शकते. या कायद्यातील कलम ३६ च्या आधारे रिझर्व्ह बॅंक एखाद्या सरकारी बॅंकेतील व्यवस्थापन बदली करू शकते, तर कलम ३० द्वारे एखाद्या सरकारी बॅंकेचे खास ऑडिट करून घेऊ शकते. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील ही साठमारी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय घातक असून यातून कर्जबुडवे, घोटाळेबाज यांना बॅंकिंग क्षेत्रात सुंदोपसुंदी असल्याचा संदेश जाऊ शकतो. नीरव मोदी प्रकरणाच्या आसपास अनेक घोटाळे बाहेर आले. त्यामध्ये रोटोमॅक, द्वारकादास सेठ इंटरनॅशनल, सिमभोली शुगर्स, आर. पी. इन्फोसिस्टिम, चंद्री पेपर्स इत्यादींचा समावेश आहे. या सगळ्यांची मिळून आकडेवारी किरकोळ वाटावी असे अनेक घोटाळे अनेक वर्षे सुरू आहेत. एक संस्थेने माहिती अधिकारामध्ये रिझर्व्ह बॅंकेकडून मिळवलेली आकडेवारी धक्कादायक आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये सरकारी बॅंकांमध्ये ८६७० कर्जघोटाळे झाले असून एकूण ६१२६० कोटी रुपयांना बॅंकांना चुना लावण्यात आला आहे. यामध्ये वर नमूद केलेल्या घोटाळ्यांचा अंतर्भाव नाही.\nआपल्या देशातील संपूर्ण बॅंकिंग क्षेत्र आज अनुत्पादित आणि पुनर्रचित कर्जांच्या गंभीर समस्येत अडकले आहे. डिसेंबर २०१३ अखेर ढोबळ अनुत्पादित कर्जे २ लाख ५२ हजार कोटी रुपये होती, तर सप्टेंबर २०१७ अखेर ती ८ लाख ४० हजार कोटी रुपयांपर्यंत पोचली आहेत. यावरून समस्येचा आवाका आणि यातील वास्तव लक्षात येते. या भीषण समस्येने सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बॅंकांनासुद्धा ग्रासले आहे. आजमितीस खासगी क्षेत्रातील बॅंकांची अनुत्पादित कर्जांनी १ लाख ६ हजार कोटी रुपयांची पातळी पार केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांची अनुत्पादित कर्जे ७ लाख ३३ हजार कोटी रुपयांपर्यंत पोचली आहेत. हे पुढील तक्‍त्यामध्ये दिले आहे..\nअनुत्पादित, थकीत, पुनर्रचित कर्जे आणि घोटाळे यांचा हा राक्षस बाटलीबंद करणे आवाक्‍याबाहेर आहे हे रिझर्व्ह बॅंकेच्या लक्षात आले आहे. यावर निर्णायक घाव घालण्यासाठी सध्या असलेल्या यंत्रणेत पूर्णपणे फेररचना करत रिझर्व्ह बॅंकेने काही दिवसांपूर्वी नवीन निकषांसह सुधारित आकृतिबंध जाहीर केला. यातून ‘नादारी आणि दिवाळखोरी संहिते’चा वापर करून कर्जथकिताची प्रकरणे वेगाने निकाली निघून, बॅंकांच्या ताळेबंदाच्या स्वच्छतेला लागण्याची अपेक्षा आहे. नादारी आणि दिवाळखोरी संहिता लागू झाल्याने त्याच्याशी पूरक असे धोरण जाहीर करताना ‘कर्ज पुनर्रचना योजना’ आणि ‘धोरणात्मक कर्ज पुनर्रचना योजना’ अशा या प्रश्‍नांशी निगडित उपाययोजना रद्द करीत असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने नमूद केले आहे.\nसरकारी बॅंकांची ढोबळ अनुत्पादित कर्जे\nमहिना ढोबळ अनुत्पादित कर्ज रक्कम रुपये कोटी\n(संदर्भ - कॅपिटललाईन प्लस)\nखासगी क्षेत्रातील बॅंकांची ढोबळ अनुत्पादित कर्जे\nमहिना ढोबळ अनुत्पादित कर्ज रक्कम रुपये कोटी\nया सगळ्यामुळे सरकारची नाचक्की झाली आहे. यातून सरकार पूर्णपणे बिथरले असून सरकारचा भर अतिघाईच्या उपाययोजना आणि तात्पुरती मलमपट्टी करण्यावर दिसतो. परंतु यातून मूळ समस्येवर मात करता येणार नाही. बॅंकांची कोट्यवधी रुपयांची कर्जे बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्यांच्या पार्श्‍वभूमीवर कर्जबुडव्यांना देशाबाहेर पळून जाण्यास प्रतिबंध करण्याच्या प्रयत्नात सरकार आहे.\nपन्नास कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कर्ज थकविणाऱ्या कर्जदारांच्या पारपत्राविषयीची सखोल माहिती यापूर्वीच तपास यंत्रणांनी बॅंकांकडे मागितली आहे. ही ९१ नावे या यादीतूनच निश्‍चित केली गेली असून त्यांचा भारताबाहेर जाण्याचा मार्ग सर्वप्रकारे रोखण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत. असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून रिझर्व्ह बॅंकेने अलीकडेच हमीपत्रांचा आयातीसाठी होणारा वापर तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सुक्‍याबरोबर बरोबर ओलेही जळते यानुसार यातून प्रामाणिकपणे निर्यात आणि त्यासाठी लागणारी आयात करणाऱ्या व्यक्ती, कंपन्या यांची पंचाईत झाली आहे. कारण खेळते भांडवल कमी व्याजदरात मिळण्याचा ही हमीपत्रे एक चांगला पर्याय होता. या खेरीज बॅंकांना ५० कोटी रुपये आणि त्यावरील सर्व कर्ज प्रकरणांची छाननी करून यामध्ये कोणताही गैरव्यवहार, घोटाळा नाही ना याची खबरदारी घेण्यास सांगितले आहे.\nकॉर्पोरेट्‌स, कंपन्या यांच्या अनुत्पादित कर्जाची एकूण अनुत्पादित\nकर्जाशी केलेली तुलना (आर्थिक वर्ष २०१६-१७)\nबॅंकेचे नाव एकूण अनुत्पादित कॉर्पोरेट्‌स, कंपन्या यांची कॉर्पोरेट्‌स, कंपन्या\nकर्जे रुपये कोटी अनुत्पादित कर्जे रुपये कोटी यांच्या अनुत्पादित कर्जाचे एकूण अनुत्पादित कर्जाशी असलेले प्रमाण %\nअलाहाबाद बॅंक २०६८८ १७१९८ ८३.१३\nबॅंक ऑफ बडोदा ४२७१९ २११५३ ४९.५२\nआंध्र बॅंक १७६७० १४२३७ ८०.५७\nबॅंक ऑफ इंडिया ५२०४५ ३२७८६ ६३.००\nबॅंक ऑफ महाराष्ट्र १७१८९ ११९०४ ६९.२५\nकॅनरा बॅंक ३४२०२ २२४१८ ६५.५५\nसेंट्रल बॅंक ऑफ इंडिया २७२५१ १९३२३ ७०.९१\nआयडीबीआय बॅंक ४४७५३ ३३०७० ७३.८९\nसरासरी प्रमाण % ६९\n(संदर्भ - रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया)\nआपल्या देशाला वेगाने आणि सर्वसमावेशक आर्थिक विकास करावयाचा असेल, तर देशातील बॅंकिंग क्षेत्र सशक्त आणि दर्जेदार सेवा देणारे असणे निकडीचे आहे. परंतु आज सरकारी बॅंकांची परिस्थिती पाहिल्यास ती अतिशय गंभीर आहे. नावीन्यपूर्ण आणि प्रतिबंधात्मक उपायांची गरज आहे. त्याचा ऊहापोह पुढे केला आहे.\nसरकारी बॅंकांची सप्टेंबर २०१७ अखेर अनुत्पादित कर्जे ७ लाख ३३ हजार कोटी या धोकादायक पातळीवर पोचली आहेत. परंतु याला सर्वसामान्य माणसाला दिलेली कर्जे जबाबदार नसून बडे उद्योगपती, कंपन्या जबाबदार आहेत. यांना कर्जे घेऊन खुशाल बुडवण्याची सवय असते. एकूण अनुत्पादित कर्जांमध्ये बडे उद्योगपती, कंपन्यांना दिलेल्या कर्जाचे प्रमाण सुमारे ६९ टक्के आहे. हे पुढील तक्‍त्यावरून लक्षात येते. २००४-०५ ते सप्टेंबर २०१७ अखेर सुमारे ३ लाख ८१ हजार कोटी रुपयांची कर्जे बुडीत झाली आहेत. यावर उपाय म्हणजे सरकारी क्षेत्रातील केवळ मोठ्या बॅंकांनी कॉर्पोरेट्‌स, कंपन्या यांना कर्जे द्यावीत आणि इतर सरकारी बॅंकांनी रिटेल क्षेत्र म्हणजे वैयक्तिक कर्जे, गृह कर्जे, वाहन कर्जे इत्यादीवर लक्ष केंद्रित करावे.\nकॉर्पोरेट बाँड मार्केटची गरज\nआज कॉर्पोरेट्‌स आणि कंपनी जगत यांच्या कर्जाची बहुतांश गरज विशेषतः सरकारी बॅंकांकडून भागवली जात आहे. पायाभूत सुविधांच्या कर्जासाठी प्रामुख्याने सरकारी बॅंकांवरच अवलंबून राहावे लागत आहे. साहजिकच आज सरकारी बॅंकांना अनुत्पादित कर्जाच्या समस्येने ग्रासले आहे. खासगी क्षेत्रातील बॅंका रिटेल कर्जे, कंपन्यांना लागणारी अल्प मुदतीची कर्जे, खेळते भांडवल यासाठी लागणारी कर्जे यावर भर देत आहेत. सरकारी बॅंकांच्या तुलनेत यांची अनुत्पादित कर्जे आटोक्‍यात आहेत. परंतु आजही देशातील एकूण बॅंकिंगमध्ये सरकारी बॅंकांचा वाटा सुमारे ७० टक्के आहे. यावरून आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमधील सरकारी बॅंकांचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते. हे पाहता सरकारी बॅंक सशक्त असणे गरजेचे आहे. सरकारी बॅंकांना यातून मुक्त करण्यासाठी आपल्या देशामध्ये कॉर्पोरेट बाँड मार्केटची गरज आहे. यातून कंपन्यांना ‘बाँड्‌स’मधून (कर्जरोखे) कर्जउभारणी करता येईल. तसेच या बाँड्‌सचे पतमूल्यांकन होत असल्याने कंपन्यांचा दर्जा आपोआप स्पष्ट होईल. बॅंकांना कर्जे देताना हे अवघड होते. यातून अनुत्पादित कर्जे वाढत जातात. परंतु कॉर्पोरेट बाँड मार्केट सजग असणे, यामध्ये वित्तीय तरलता असणे आणि यावर ‘सेबी’चे नियंत्रण असणे आवश्‍यक आहे.\nबॅंकिंग कायद्यात बदल हवा\nरिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांनी नमूद केले, की आज आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक पातळीवर स्पर्धा करावयाची असेल तर आपले बॅंकिंग क्षेत्र जोखडमुक्त करून बॅंकिंग कायद्यामध्ये काळानुरूप बदल करणे गरजेचे आहे. बॅंकांना एकूण कर्जापैकी ४० टक्के कर्जे प्राधान्य क्षेत्राला देण्याची अट मागे घेऊन ही टक्केवारी कमी केली पाहिजे. तसेच कमी आकाराची मुद्रा कर्जे, जनधन बॅंक खाती यांचा भार हलका केला पाहिजे. हे स्मॉल फायनान्स बॅंक, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स यांच्याकडे सोपवले पाहिजे. थोडक्‍यात, बॅंकांवरील समाजसेवेची सक्ती लक्षणीय प्रमाणात कमी करणे गरजेचे आहे. यासाठी अर्थ मंत्रालय, रिझर्व्ह बॅंक यांनी एकत्र विचारविनिमय करून याबाबतीत कालबद्ध आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. यामध्ये संसदेला विश्‍वासात घ्यावे लागेल.\nसरकारी बॅंकांच्या संचालक मंडळावर जोखीम व्यवस्थापन, तंत्रज्ञान, मनुष्यबळ व्यवस्थापन, धोरणात्मक व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असले पाहिजेत. यातून बॅंकेच्या व्यवसायाच्या, पुढील काळातील वाटचालीच्या, प्रगतीच्या दृष्टीने नव्या आणि विविध दृष्टिकोनातून विचार करता येईल असे नेतृत्व मिळेल. तसेच बॅंकेतील सर्वोच्च पदांवर शक्‍यतो बाहेरील व्यक्ती आणून बसवणे टाळावे. बॅंकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यामध्ये संधी दिली पाहिजे. कारण या अधिकाऱ्यांना बॅंकांची कार्यपद्धती, धोरणे, बॅंकेची बलस्थाने याबाबत माहिती असते आणि ते बॅंकेला सर्वार्थाने फायदेशीर ठरते. मध्यम पातळीवरील व्यवस्थापक यांना जोखीम व्यवस्थापन, डिजिटल बॅंकिंग, कॉर्पोरेट बॅंकिंग याबाबत विशेष प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. विशेषतः कर्ज प्रस्तावावर विचार विनिमय करताना यातील जोखीम, कंपनीने दिलेला प्रकल्पाचा अहवाल, यामधील नमूद केलेला भविष्यातील कॅश फ्लो बरोबर आहे का याचे योग्य ते विश्‍लेषण करू शकणारे कर्मचारी असले पाहिजेत. आज सरकारी बॅंकांतील जोखीम व्यवस्थापन हे एखादी परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यावर उपाय योजनांचे काम करते. ते २४ तास सुरू असणारे आणि प्रतिबंधात्मक उपाय योजणारे असावे. देशातील, तसेच जागतिक पातळीवर विविध माध्यमांतून प्रचंड माहिती सत्ता उपलब्ध होत असते. याचे पृथक्करण करून आपल्या व्यवसायाला उपयुक्त असलेली माहिती गोळा करणे आणि त्याचा वापर करून पावले टाकणे हे अपेक्षित आहे. आयसीआयसीआय बॅंकेने क्रॉलर इंजिन हे सॉफ्टवेअर तयार केले असून ते बॅंकेच्या ग्राहकांची, कर्जदाराची माहिती इंटरनेटवर सतत शोधत असते आणि ती आपल्या अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देते. काही महिन्यांपूर्वी बॅंकांवर सायबर हल्ले झाले होते आणि यातून अनेक समस्या उद्‌भवल्या होत्या. असे हल्ले भविष्यात परत होऊ शकतात, यांचा सामना कसा करता येईल याचे व्यवस्थापन केले पाहिजे. आज सरकारी बॅंकांमध्ये माहितीची गोपनीयता हा चिंतेचा विषय आहे. पंजाब नॅशनल बॅंकेत एकमेकांचे कॉम्प्युटर पासवर्ड सर्रास दिले जात होते आणि गैरव्यवहार केला जात होता. यावर कडक नजर ठेवायला हवी, उपाययोजना केल्या पाहिजेत. खासगी बॅंकांमध्ये पासवर्डबाबत मोठी खबरदारी बाळगली जाते. बॅंकेत कोणी कर्मचाऱ्याने आपला पासवर्ड दुसऱ्या कर्मचाऱ्याला गैरपणे दिला आणि हे उघडकीस आले तर त्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब नोकरीवरून काढून टाकले जाते. सरकारी बॅंका अशी निर्णायक पावले टाकू शकतील का थोडक्‍यात, जोखीम व्यवस्थापनामध्ये आमूलाग्र बदल तातडीने हवा आहे.\nवर नमूद केलेल्या उपायांखेरीज अनेक उपाय आहेत. आपल्या देशाला ९ ते १० टक्के दराने आर्थिक विकास करावयाचा असेल, तर बॅंकिंग क्षेत्र सशक्त, सतर्क, अद्ययावत यंत्रणा असलेले आणि भविष्यातील संकटे आणि संधी यांचा वेध घेणारे असले पाहिजे.\nसरकार नीरव मोदी गैरव्यवहार\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय लाल किल्ला दत्तक दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला केंद्र सरकारने...\nआडवे शब्द १. पैदास, उत्पन्न, ३. शंका, संशय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cover-story-radhika-behere-marathi-article-1533", "date_download": "2018-05-27T01:27:04Z", "digest": "sha1:2HT4WTA5GR7ITEW5AH2F6MJXF4T7SEGM", "length": 40595, "nlines": 144, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Radhika Behere Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 मे 2018\nमाळरानावरचा बहरलेला गुलमोहर असो, रस्त्याच्या कडेचा पळस किंवा शहराच्या मध्यभागात फुललेला ताम्हण, स्वत:च्या लाल, पिवळ्या, निळ्या, केशरी रंगांनी उन्हाळ्यासारख्या तप्त ऋतूत रंग भरणाऱ्या वृक्षांविषयी...\nवैशाख महिना. उन्हाळ्याचा कहर. तळपता सूर्य, वाढते तापमान, शुष्क गरम हवा आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य या प्रतिकूल वातावरणातही काही वृक्ष-वेली फुलल्या आहेत. खोल जमिनीतून मिळालेलं पाणी नेटकेपणाने वापरून काही वृक्ष नखशिखांत बहरले आहेत. काहींनी त्यांचं ‘फुलणं’ चैत्रातच आटोपून, हिरवीगार सावली निर्माण केली आहे. काहींवर फळं पिकतात तर काहींनी जमिनीवर सुक्‍या पानांचे जाजम अंथरले आहे.\nज्या रखरखीत उन्हात आपण जाणं टाळतो त्या उन्हात हे वृक्ष पाय रोवून उभे असतात. एवढंच नाही तर पशू-पक्षी, किडा-मुंगी आणि सूक्ष्म जीवांसाठी ते निवारा आणि अन्न तयार करतात. आपल्या संस्कृतीत वृक्षांचा आदर, पूजा आहे ते काही उगीच नाही. साऱ्या जीवसृष्टीचे हे आधारस्तंभ आहेत.\nलिंबकांती बहावा फुलतो तो आताच. बहावा मूळचा भारतीय वृक्ष आहे. फक्त सुंदरच नाही तर औषधीदेखील आहे. भारतीय भाषांमध्ये याला वेगवेगळी समर्पक नावं आहेत. स्वर्णभूषणा, राजतरू, आरोग्याशिंबी, अमलताश अशी अनेक नावे असलेला इंडियन लॅबर्नम म्हणजेच बहावा खऱ्या पाश्‍चात्त लॅबर्नमपेक्षा अधिक सुंदर तर आहेच पण सुवासिकही आहे.\nयाचे शास्त्रीय नाव कॅशिया फिस्टुला शंकासूर, टाकळा वगैरेच्या कुलातला हा वृक्ष इतर वेळी अगदी सुमार दिसतो. याची संयुक्त पानं इतर कॅशियांसारखी नाजूक टिकल्यांची नाहीत. फांद्यांची ठेवणही बाकदार आकर्षक नाही. शिवाय लांब नळीसारख्या बंगळूर शेंगा यावर लटकत असतात. पानगळ झालेल्या बहाव्याकडे तर पहावत नाही. पण उन्हाळा जसा वाढतो तसं या कुरूप वेड्याचं राजहंसात रूपांतर होतं.\nमोठे मोठे फुल झेले यावरून झुंबरासारखे झुलू लागतात. फुलकळ्यांचे हे लोंबते घोस पाहात राहावे असे असतात. पोपटी आणि पिवळ्या रंगाची सुंदर रंगसंगती गोल गरगरीत कळ्या आणि गळून पडलेल्या पाकळ्या, केसरांचा सडा, केसर तरी कसे\nदृष्टी निवेल असा शांत हिरवा - पिवळा रंग, आणि नितांत सुंदर लोंबती पुष्परचना, यामुळे बहावा एक अतिशय सुंदर भारतीय वृक्ष ठरला आहे.\nबहाव्याची फुलं वन्यजीव खातात. आपणही या फुलांचा गुलकंद करू शकतो. हा औषधी गुलकंद तापनाशक आणि थंडावा देणारा आहे. शेंगा, बिया, पानं, मूळ, खोड अशा सर्व भागांचे औषधी उपयोग आहेत. हा पानगळीचा वृक्ष जंगलातही आढळतो. पण त्याच्या रुपवान बहरामुळे शहरातही त्याची लागवड होते. बियांपासून रोपे करता येतात. रोपवाटिकांमध्ये तयार रोपे मिळतात.\nवाढत्या उन्हाच्या या रखरखीत दिवसात सोनेरी पिवळ्या फुलांचा कॉपरपॉडही भरभरून फुलतो. बहाव्याच्याच शिंबा कुळातला हा वृक्ष मूळ श्रीलंकेचा म्हणूनच की काय सुवर्णफुलांचा हा वसा त्याला माहेरघरातूनच मिळाला आहे.\nनिष्पर्ण होऊन फुलणं याला पसंत नाही. आज या वृक्षांवर पानाफुलांची दुहेरी शोभा आहे. शिंबा कुळाची खूण म्हणून नाजूक संयुक्त पानं आणि सोन्याच्या लंकेची खास सुवर्णकांती फुलं. या फुलांचा रंग हळदी पिवळा आहे आणि त्याला ताम्रवर्णाची डूब आहे. पानांचे देठ, फुलांचा तळभाग आणि शेंगा अगदी तांब्याच्या रंगाच्या आहेत, म्हणूनच याचं नाव आहे कॉपरपॉड.\nगडद हिरव्या रंगाच्या पानांनी याच्या फांद्या सजल्या आहेत. कडुनिंब, करंज यासारखे नसले तरी विरळ सावलीचे छत्र या पाहुण्या वृक्षानेही उभारले आहे.\nफांदीच्या टोका-टोकावर तांबूस पिवळ्या फुलांचे अगणित तुरे आहेत. रोज असंख्य फुले फुलतात आणि दुसऱ्या दिवशी गळून पडतात. वृक्षाखाली या फुलांचे गालिचे अंथरले जातात. या गळत्या फुलांचा पसारा कितीही आवरला तरी पुन्हा पखरण होतच राहते. डाळिंबाच्या पाकळ्या किंवा तामण फुलांच्या पाकळ्यांसारखी नाजूक झालर किंवा चूर्ण या सोनफुलांनाही असते.\nफुले गळतात असे आपण म्हणतो. पण ते तितकेसे खरे नाही. गळतात ते फुलांचे अनावश्‍यक भाग. फलधारणा झालेले स्त्रीकेसर वृक्षावरच वाढत असतात. यथावकाश फांदीच्या टोकावर ताम्रवर्णी फळे उभी राहतात. कॉपरपॉडच्या फुलांचे तुरे आणि अगदी आटोपशीर आकाराची फळे दोन्हीही मान उंचावून ताठ उभे असतात, ढाल घेतलेल्या सैनिकासारखे कॉपरपॉडचे शास्त्रीय नाव आहे पेल्टोफोरम या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे शील्ड धारण करणारा. या वृक्षाच्या बिया लवकर रुजतात व रोपे होतात. रस्त्याच्या कडेने असे बरेच वृक्ष आज दिसतात कारण सुंदर फुलांचा हा पाहुणा सावलीही देतो.\nउन्हाळ्याच्या ऐन कहरात वृक्षांचे किती वेगवेगळे आविष्कार दिसतात काही पूर्ण निष्पर्ण होऊन सोशिकपणे पावसाळ्याची वाट पाहतात. काहींची चैत्र पालवी आता गडद हिरवी होते. पांतस्थांना सावली देण्याचं काम हे जबाबदारीनं करतात. काहींची फळे उकलून बिया उधळण्याचा कार्यक्रम चालतो. काही वृक्ष मात्र आताच बहरतात. स्वतःच्या फुलण्यात दंग झालेल्या अशा वृक्षांना जणू उन्हाळा जाणवतच नाही. ‘प्राइड ऑफ इंडिया’ किंवा ’तामण’ किंवा ‘जारुल’ हा असाच एक देखणा वृक्ष. याचे शास्त्रीय नाव लॅंगरस्ट्रोमिया. शास्त्रज्ञ लिनायसने कामात मदत करणाऱ्या मित्राचे नाव या वृक्षाला दिले आहे. डाळिंब आणि मेंदीच्या लिथ्रॅसी कुलातला हा छोटेखानी वृक्ष आहे.\nएप्रिलमध्ये याला पाने आणि कळ्यांचे गुच्छ एकदमच येतात. पानं गडद होत जातात आणि कळ्या उमलायला लागतात. अगदी तेजस्वी जांभळ्या रंगाचे हे फुलझेले हिरव्या पानांच्या महिरपीत फार सुंदर दिसतात. फुलांची रचना अगदी डाळिंब फुलासारखी असते. नाजूक देठांच्या विलग पाकळ्यांच्या मध्यात पुष्पकोषाची ठळक चांदणी असते. त्यात बऱ्याच पुंकेसरांच्या मध्यभागी दिसतो स्त्रीकेसराचा शेंडा. पाकळ्या अगदी झिरमिरीत शिफॉन पोताच्या असतात. फुलांनंतर येणारी फळे लहानशा करंड्यासारखी दिसतात. हे करंडे पुढे खूप दिवस वृक्षावर असतात. करंडे उघडतात आणि त्यातून लहान चपट्या पंखाच्या बिया वाऱ्यावर तरंगत जातात. नेत्रसुखद बहर, अनेक औषधी उपयोग आणि टणक टिकाऊ लाकूड देणारा असा हा त्रिगुणी वृक्ष आहे. लॅंगरस्ट्रोमिया हे महाराष्ट्राचे प्रतीक पुष्प आहे. बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाची योजकता पहा; अगदी महाराष्ट्र दिनाच्या सुमारासच याचा बहर पूर्णत्वास जातो.\nजकारंदा हा पाहुणा वृक्ष आता इथलाच झाला आहे. तसा तो मूळचा ब्राझीलचा. तिथल्या लोकांनी दिलेले नावच शास्त्रीय नाव म्हणून मान्यता पावले. अनेक रंगारंग फुले असणारे बिगनोनियासी हे याचे कुल. उन्हाळ्यात फुलणाऱ्या या वृक्षांचा बांधा अगदी सडपातळ. याच्या फांद्या सरळ उंच - उंच वाढतात. नाजूक संयुक्त पानांच्या पर्णिका इवल्याशा. त्यामुळे वृक्षाखाली नक्षीदार कवडशांची जाळी असते.\nचढत्या उन्हाळ्यात प्रत्येक फांदीच्या शेंड्याला फूट - दोन फूट लांबीचे मोठ्ठाले फुलांचे घोस येतात. फुलांचा रंग जांभळा. पण आपुलकीने याला नीलमोहर असं म्हणतात. निखळ निळा रंग असलेली फुले तशी कमीच असतात. एकतर गुलाबीसर जांभळा किंवा निळसर जांभळा असे रंग असतात. पण चक्क काळ्या रंगालाही मेघश्‍याम, सावळा असं म्हणणारे आपण याला प्रेमाने नीलमोहर म्हणतो.\nफुलांच्या झेल्यात असंख्य पेलेदार फुलं असतात. शेंड्याला आणखी कळ्याही असतात. परागीभवनानंतर फुलांचे पेले गळून पडतात आणि या शेलाट्या वृक्षाखाली त्यांची रांगोळी उमटते.\nबत्ताशाच्या आकाराची पण लाकडी पोताची तुरळक फळे याला येतात. ही फुगीर तबकडीसारखी फुले वाळल्यावर उकलतात आणि आतून पातळ पंख असलेल्या बिया वाऱ्यावर तरंगत प्रवासाला निघतात.\nजकारंदाची रोपे बिया रुजवूनही करता येतात पण फांदी रोवून वृक्ष वाढविणे अधिक सोयीचे. यांच्या रंगीत फुलांना गंध नाही. पण याचे लाकूड काहीसे सुगंधी असते व त्यावर फिकट जांभळ्या रेषाही असतात. हा सुंदर वृक्ष सावली देत नाही. पण मोठ्या रस्त्यांच्यामध्ये डिव्हायडरवर लावला तर वाहतुकीला अडथळा येणार नाही. दिवसभर आग ओकणारा सूर्य मवाळ होऊन क्षितिजापाशी पोहोचला असावा. पक्षी उत्साहाने किलबिल करून दिवसाची सांगता करत असावेत. ऊन नाही पण उजेड आहे असा हा संधिकाल. रंगीत फुले हळुवार मिटत असताना आणि शुभ्र सुगंधी फुलांच्या पाकळ्या उमलत असताना दिसावा जकारंदाचा फुलोरा जणू नितळ जलाशयाचा, निरभ्र आकाशाचा रंग या फुलांत सामावला आहे, असं वाटतं आणि आपले डोळे निवतात.\nहा एक प्राचीन सदाहरित भारतीय वृक्ष आहे. शास्त्रीय नाव आहे ‘सराका इंडिका’ आणि ‘कुलआहे शिंबा’ म्हणजेच ‘फॅबॅसी’. बहावा, शंकासूर, चिंच, गुलमोहर हे सगळे याच कुलातले वृक्ष. मध्यम आकाराचा हा वृक्ष आपल्या घनदाट पालवीने वर्षभर छाया देतो. याची संयुक्त पाने चांगली फूटभर लांबीची असतात व त्यात पर्णिकांच्या चार-सहा जोड्या असतात. अशोकाची कोवळी पालवी फार सुंदर असते. ही ताम्रवर्णी पालवी लोंबती असते. जणू रेशमाची लड उलगडावी तशी ही पालवी हिरव्यागार पर्णराजीवर ठिकठिकाणी झुलत असते. त्यामुळे या वृक्षाला ताम्रपणी असेही नाव आहे.\nसीतेच्या अशोकाला वर्षभर तुरळक फुले येतात पण मोठा बहर येतो तो उन्हाळ्यातच लाल-केशरी फुलांचे याचे सुगंधी गुच्छ काहीसे इक्‍झोराच्या फुलांसारखे दिसतात. पण अशोकाच्या फुलांचा विशेष म्हणजे यांना पाकळ्याच नसतात. पाकळ्यांचे काम करण्यासाठी फुलाचा पुष्पकोश सिद्ध होतो. चार दलांचा हा पुष्पकोश रंगीत होतो आणि परागीभवनास मदत करतो. तंतूसारखे रंगीत पुंकेसर फुलातून बाहेर झेपावतात. फुले सुरवातीला केशरी व नंतर गडद लाल होतात. अशोकाच्या शेंगाही आधी लालसर असतात. जाड सालीच्या शेंगेत चार-सहा बिया असतात. बिया पडून वृक्षाच्या पायाशीच नवीन रोपे उगवून दाटी होताना दिसते. निसर्गात असेच आपोआप अशोक-वन होत असणार\nसीतेच्या अशोकाचे विशेषतः सालीचे व फुलांचे औषधी उपयोग आहेत. पण त्यापेक्षाही या वृक्षाच्या कथा व आख्यायिका खूप आहेत. हा वृक्ष आदरणीय, पूजनीय आहे. चैत्रात याची पूजा करावी असा संकेत आहे. लंकेत रावणाच्या बंदिवासात सीतेला आश्रय देणारा; म्हणून हा सीतेचा अशोक त्यामुळेच बहुधा हा पावित्र्य राखणारा वृक्ष मानला जातो. गौतमबुद्धाचा जन्म या वृक्षाखाली झाला असंही काही ग्रंथामध्ये नमूद केलं आहे. संस्कृत काव्यात याला एक अतिशय संवेदनशील वृक्ष मानतात. सुंदर युवतीच्या स्पर्शाने (लत्ता प्रहासने) हा वृक्ष बहरतो असेही उल्लेख आहेत. हा सुंदर, सुगंधी अनोखा वृक्ष सध्या फुलला आहे.\nकडू करंज हा मूळचा इथलाच रहिवासी. आशिया खंडातील बऱ्याच देशांत हा आपोआप रुजतो व वाढतो. याचे शास्त्रीय नाव मिल्लोशिया पिन्नाटा किंवा पोंगॅमिया असं आहे. मटार, घेवडा, पळस, हादगा यांच्या कुळातला हा वृक्ष अतिशय गुणी आहे. करंजाच्या फांद्या सर्व दिशांनी पसरतात आणि गच्च, हिरव्यागार सावलीची छत्रीच तयार करतात. ग्रीष्म ऋतूत उष्मा शिगेला पोहोचला असताना या वृक्षाची सावली फार मोलाची असते. करंजाची पाने गडद हिरवी आणि संयुक्त असतात. मोठ्या पर्णिकांच्या आडून लहान लहान फुलांचे घोस डोकावताना दिसतात. वृक्षाखाली या फुलांची बरसात होतच असते. या फुलांचा सुगंधदेखील काही वेगळाच हा गंध किंचित कडू, थोडा औषधी आणि तरीही हवासा वाटणारा असा आहे. पोंगमियाची फुले अगदी लहान. पांढरा गुलाबी आणि किंचित जांभळा छटा यावर असते. पुष्पकोषाची चिमुकली कुपी आणि त्यावर इवलेसे पाकळ्यांचे फुलपाखरू. कळीसारखी बंद असणारी ही फुलं गळतात तेव्हा मोतीच टपटपत आहेत, असं वाटतं. शिंबा कुलातल्या करंजाची शेंगही अगदी लहान, भातुकलीतल्या करंजीसारखी असते. त्यात एकच ठसठशीत बी असते.\nकरंजाची मुळे जमिनीत सर्वत्र जाऊन मिळेल तेथून पाणी शोषून घेतात. त्यामुळे कमी पावसाच्या दुष्काळी भागातही करंज वाढू शकतो. ही मुळे साधी नाहीत तर गाठीची मुळे आहेत. त्यामुळे जमिनीतील नत्र वाढते, कस वाढतो. ही मुळे माती घट्ट धरून ठेवतात. जमिनीची धूप होऊ देत नाहीत. विशेष म्हणजे दुष्काळातही यशस्वी असणारा करंज, पाण्यात बुडाला (काही महिने) तरीही वेळ निभावून नेतो आणि पाणी ओसरले की पुन्हा याचे सावली देण्याचे आणि फुलण्याचे कार्य सुरू होते. करंजाचे तेल औषधी असते. यात जंतुनाशक गुण असतात. अनेक त्वचारोगांवर हे तेल गुणकारी आहे. जैवइंधन म्हणूनही या तेलाचा उपयोग होतो. आयुर्वेदात करंजाचे औषधी उपयोग दिले आहेत. करंजामध्ये इतके गुण सामावले आहेत की हा निसर्गाचा एक चमत्कारच वाटतो. पु. ल. देशपांडेंच्या ‘नारायण’सारखे करंज अंगावर पडेल ते काम करतो. माती - जमीन धरून ठेवायची आहे करंजाला सांगा. जमिनीची सुपीकता वाढवायची आहे करंजाला सांगा. जमिनीची सुपीकता वाढवायची आहे करंज वाढवेल. दिवलीसाठी तेल हवंय करंज वाढवेल. दिवलीसाठी तेल हवंय करंजाकडे आहे. उपद्रवी कीटकांचा बंदोबस्त, करंज करेल. काही काळ पाणी साठून राहातंय करंजाकडे आहे. उपद्रवी कीटकांचा बंदोबस्त, करंज करेल. काही काळ पाणी साठून राहातंय करंजाला चालेल. औषध हवंय करंजाला चालेल. औषध हवंय करंज देईल. रखरखीत उन्हाळ्यात आसरा हवाय का माणसांना, जनावरांना, पक्ष्यांना हिरवागार सुगंधी मांडव घालत सावली देण्यासाठी करंज सज्ज आहे.\nवृक्ष परिसराचे नेपथ्य करतात. त्यांना स्वतःचे एक व्यक्तिमत्त्व असते. पानगळती. वाऱ्याबरोबर होणारा गळत्या पानांचा शिडकावा. निष्पर्ण, स्तब्ध, ध्यानस्थ वृक्ष. कळ्यांनी डंवरलेले हसरे वृक्ष. नवी पालवी धारण केलेल्या वृक्षाची कोवळीक. फुलणाऱ्या वृक्षांचा उन्मेष. टपटपणाऱ्या फुलांचा प्रसन्न गालिचा. फळभारानं लवलेल्या वृक्षांची समृद्धी. एखाद्या परिसराची शांतता, गांभीर्य, सुखसमृद्धी, वैराग्य हे सगळं जाणवतं ते सभोवतालच्या वृक्षांमुळेच. गुलमोहर जेव्हा फुलतो तेव्हा सारा परिसर श्रीमंत होऊन जातो. फुलतो तरी कधी तर उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी आणि अशा दिमाखात फुलतो की त्यापुढे सारे वृक्ष फुकट-पुसट होऊन जातात.\nगुल म्हणजे फूल. मयुरासारख्या लवचिक बाकदार फांद्यांचा पिसारा असणारा म्हणून हा गुलमोर - गुलमोहर. पिकॉक फ्लॉवर, मयूरम अशी सार्थ नावं असणारा गुलमोहर मूळ बहुधा मादागास्करचा. पण तिथेही आता निसर्गात, जंगलात गुलमोहर सापडत नाही म्हणे. याचे शास्त्रीय नाव डेलोनिक्‍स रेजिया आहे.\nपिसासारखी सुंदर, नाजूक टिकल्यांची संयुक्त पानं आणि विरळ लवचिक फांद्यांची पसरट छत्री असते गुलमोहराची. बुंध्याच्या तळात जास्तीचा आधार देण्यासाठी खास पाखे असतात. मुळांची वाढ ही जमिनीत पसरच असते. ही मुळे फार खोल जात नाहीत.\nवसंतात जेव्हा पळस, पांगारा फुलतात आणि शेवटी लाल टपोरी फुल लेवून पक्ष्यांसाठी अन्नछत्र उघडते तेव्हा गुलमोहर निष्पर्ण असतो. बेढब काळपट शेंगा याच्या किडकिडीत फांद्यांवर लोंबत असतात. पण सगळ्या लाल केशरी वृक्षांचं बहरणं ओसरल्यावर मे महिन्यात ऐन ग्रीष्मात, चटकदार लाल रंगाच्या फुलांनी गुलमोहर असा बहरतो की या सम हाच.\nतबकात फुलं लावावीत तसा पसरता गुच्छ असतो गुलमोहराचा. त्यात लहान हिरव्या कळ्या, टपोरलेल्या, आता फुलणारच अशा कळ्या आणि पूर्ण उमललेल्या फुलांची ऐसपैस मांडणी असते. आतून लाल आणि बाहेरून हिरवा असा पुष्पकोश, लांब देठाच्या पाच पाकल्या. त्यातही एक पांढऱ्या - पिवळ्या ठिपक्‍यांची दळदार राजा पाकळी. लालेलाल रंगाचे फुलातून उसळी घेणारे केसर आणि मध्यभागी सूक्ष्म शेंगेसारखा स्त्रीकेसर. अगदी खास शिंबा (फॅगॅसी) कुलातल्या फुलाचीच रचना.\nतसा हा मुलांचा आवडता वृक्ष. चिंच फुलांसारख्या याच्याही पाकळ्या लांबट चवीच्या असतात. शिवाय याच्या मोठ्या शेंगा लुटूपुटूच्या लढाईत वापरता येतात. बुंध्याच्या पारंब्यांना छान टेकून बसता येतं. मुलं रमतात गुलमोहराखाली. मोठ्यांना तर याच्या रूपाची भूलच पडते. अंगणात एखादा गुलमोहर लावून शिवाय घरालाही याचंच नाव देतात. असे कितीतरी गुलमोहर (नावाची घरं, इमारती) प्रत्येक शहरात सापडतात. या पाहुण्या वृक्षाला सुवास नाही. म्हणावी अशी सावलीही नाही. याच्या खाली जमिनीत इतर काही वाढत नाही. हे सगळं मान्य करूनही हा एक सुंदर वृक्ष आहे.\nनुकता फुलू लागलेला निष्पर्ण वृक्ष, पूर्ण बहरातील दिमाखदार वृक्ष, प्रखर उन्हात झळाळणारा आणि ढगाआड हवेत दिसणारं याचं मोहक रूप. सारंच सुंदर असतं.\nपावसाच्या आगमनानं याची फुलं विझत जातात आणि वृक्ष पोपटी हिरव्या पानांनी भरून जातो. उन्हाळ्यातील बहरांची ही आरास आणखी कितीतरी वृक्ष वेलींवर आहे. सोनचाफा फुललाय. उत्सवी सुगंधाचा दरवळ वृक्षाला वेढून आहे. सुवासिक पाकळ्यांच्या सड्यामुळे अंगण सुशोभित झालं आहे. कैलाशपतीच्या दणकट खोडावर लाल पिवळ्या फुलांचे गेंद आहेत. तीव्र सुवासाचे निःश्‍वास त्यातून निसटत आहेत. लहान - लहान बकुळ फुलांचा वर्षाव सुरू आहे. दीर्घकाळ टिकणाऱ्या या सुगंधाने आसमंत भरला आहे. लाल-पांढरा-जांभळ्या रंगांचा साज लेवून साधी बोगनवेलही नखशिखांत नटली आहे. फुलांचे गालिचे, सुगंधाची पाखरण, रंगांची आतषबाजी कितीही पाहिले आणि वर्णन केले तरी कमीच आहे.\nकाजू ः विलायती आंबा\nमित्रांनो, सुक्‍यामेव्यामध्ये सर्वांत आवडता असतो काजू. अननस, कोको, बटाटा, टोमॅटो,...\nमाझ्या ऑफिसच्या वाटेवर एक ताम्हण उभी आहे. दरवर्षी त्या झाडाचं अस्तित्व मला नव्याने...\nमित्रांनो, बाजारात मिळणाऱ्या फळांपैकी तुमच्या सर्वाधिक आवडत्या फळात अननस नक्की असेल...\nवन्यप्राणी, पशू, पक्षी यांच्या अभ्यासाची आवड खूप पूर्वीच निर्माण झाली. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Evezonely/Relationships/2017/03/15122607/news-in-marathi-Decoding-what-women-mean-in-a-relationship.vpf", "date_download": "2018-05-27T01:13:24Z", "digest": "sha1:PR4EKE4TJE6MSAUV4U5UEYZWPNNXPIIE", "length": 13697, "nlines": 250, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "स्त्रीमन जाणणे कठीण ; तिला काय म्हणायचे असते?", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान मैत्रिण नातीगोती\nस्त्रीमन जाणणे कठीण ; तिला काय म्हणायचे असते\nआंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त करण्यात आलेल्या एका सोशल मीडिया स्टडी अंतर्गत 'स्त्रीला जाणून घेताना' या विषयावर अध्ययन करण्यात आले. दोन तासात १९०० प्रतिक्रिया मिळालेल्या भारत मॅट्रीमोनीच्या या प्रयत्नात पुरुषांविषयी महिलांना काय वाटते किंवा काय म्हणायचे असते हे सांगितले.\nपहिल्यांदा सेक्स करण्याअगोदर या ५ गोष्टींची...\nपहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येक स्त्री-पुरुषाला काही\n...म्हणून मुले मुलींच्या ओठांना न्याहळत असतात\nसामान्यपणे मुलगा जेव्हा मुलीला पाहतो, तेव्हा तो तिच्यामध्ये\nवैद्यकीय दृष्टीने हस्तमैथुनाचे फायदे-तोटे\nआपल्याकडे मुलांना लैंगिक शिक्षण दिले जात नसल्याने याविषयी\nमुली सर्वांसमोर कधीच दाखवत नाहीत त्यांच्यातील...\n‘मुलींना समजून घेणे’ वास्तविक मुलांसाठी एक आव्हान असते.\nजाणून घ्या, राशीवरून तुमच्या रोमँटिक...\nलग्न आयुष्यातील एक महत्वाचा निर्णय असतो. लग्नानंतर आपले\n...म्हणून तुमची गर्लफ्रेंड 'या' पाच...\nएकमेकांशी प्रामाणिकपणे नाते निभावणारे जोडपे मिळणे आजकाल विरळ\nमुली सर्वांसमोर कधीच दाखवत नाहीत त्यांच्यातील 'या' आठ गोष्टी ‘मुलींना समजून घेणे’\nसतत मोबाईलमध्ये डोकं घालणाऱ्यांसाठी 'धोक्याची घंटा' लंडन - मोबाईलमध्ये डोकं घालून व्यस्त\nवैद्यकीय दृष्टीने हस्तमैथुनाचे फायदे-तोटे आपल्याकडे मुलांना लैंगिक शिक्षण दिले जात\nजाणून घ्या, राशीवरून तुमच्या रोमँटिक आयुष्याविषयी लग्न आयुष्यातील एक महत्वाचा निर्णय\n...म्हणून तुमची गर्लफ्रेंड 'या' पाच कारणांसाठी साधते इतर मुलांशी जवळीक एकमेकांशी प्रामाणिकपणे\nविवाह संस्थेच्या संकेत स्थळावर जोडीदार शोधताना 'ही' खबरदारी घ्याच सध्याच्या घडीला बहुतांश\nमुलांसोबत वेळ घालवून सलमानच्या चेहऱ्यावर परत...\nया प्रसिद्ध कॉमेडियनची आहे ही मुलगी, लवकरच...\nनैराश्याची शिकार झाली होती कलयुगची अभिनेत्री,...\nराजकारणापासून खेळाडूपर्यंतच आयुष्य दाखवणार या...\nअगदी वेगळ्या शैलीमध्ये झाला चित्रपट 'फेमस' चा...\n'संजू'चा टीजर झाला लॉन्च, सतरंगी अवतारात...\nअशा काही अंदाजमध्ये परिणीती करतीये...\nभेटा पाकिस्तानच्या प्रियंका चोप्राला \nलिंगबदल करून ललिता झाली ललित साळवे.. नव्या ओळखीबद्दल समाधान\nबीड - ललिता असलेली माजलगाव\nबँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते - साबळे पुणे - देशातील\n#4YearsofModiGovt: केवळ ४ वर्षात पंतप्रधान मोदींचे तब्बल ८१ परदेश दौरे \n#4YearsofModiGovt: कठोर निर्णय घेताना 'कंफ्यूजन' नाही 'कमिटमेंट' - मोदी कटक - पंतप्रधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80512022437/view", "date_download": "2018-05-27T01:21:21Z", "digest": "sha1:BX6YLAPXTYXDP6TLCHLCJEDAQ2N76AKJ", "length": 13606, "nlines": 154, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - नक्षत्रशान्ति", "raw_content": "\nशंखनादाविषयी कांही माहिती पाहिजे.\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|\nतृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १\nदत्तकाचें गोत्र व सपिण्ड\nपांचवी व सहावी पूजन\nसिनीवाली व कुहू जननशान्ति\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nयेथें प्रथम मूळ नक्षत्राचें फळ सांगतों. मूळनक्षत्राचा पहिल्या चरणीं पुत्र झाला तर बाप मरतो; दुसर्‍या चरणी झाल्यास आई मरते; तिसर्‍या चरणीं धननाश होतो; आणि चौथ्या चरणी कुलनाश होतो; म्हणून शान्ति अवश्य करावी. चौथा चरण शुभ असल्याचें क्वचित् ग्रंथांत सांगितलें आहे. मूळ नक्षत्रावर मुलगी झाल्यास त्याचेंहि फळ असेंच असतें, असें ज्ञाते म्हणतात. मूळ नक्षत्रीं झालेली मुलगी आईबापांना मारक न होतां सासर्‍याला मारते. आश्र्लेषा नक्षत्रावर झालेली कन्या सासूला मारते. ज्येष्ठावरची ज्येष्ठ दिराला मारते. विशाखांतील धाकटया दिराला मारते. पुष्कळ शान्ती केल्यानें दोष जातो, असें कांहीं ग्रंथकार सांगतात. अभुक्त मूळ नक्षत्रावर जन्मलेलें मूल आठ वर्षेंपर्यंत टाकावें, किंवा आठ वर्षें पित्यानें त्याचें तोंड पाहूं नये. ज्येष्ठा नक्षत्राची अखेरची एक घटका व मूळ नक्षत्राच्या सुरुवातीच्या दोन घटका यांचें नांव अभुक्त मूळ किंवा ज्येष्ठानक्षत्राच्या शेवटच्या दोन घटका व मूळ नक्षत्राच्या सुरवातीच्या पहिल्या दोन घटका अशा ज्या चार घटका तें अभुक्त मूळ जाणावें. वृषभ, वृश्चिक, सिंह व कुंभ या लग्नीं मूळनक्षत्र स्वर्गलोकीं असतें. मिथुन, तूळ, कनय व मीन या लग्नीं तें पाताळांत असतें. मेष, धनु कर्क व मकर या लग्नीं मनुष्यलोकांत असतें. या लग्नांचें फळ येणेंप्रमाणें:-स्वर्गस्थ लग्न असतां जर मूळ नक्षत्र असेल जर राज्यप्राप्ति, पातालस्थ असतां धनप्राप्ति आणि मनुष्यलोकीं असतां शून्य फळ. आश्लेषा नक्षत्राचा दोष नऊ महिने असतो, मूळनक्षत्राचा आठ वर्षे असतो व ज्येष्ठा नक्षत्राचा पंधरा महिने असतो; यास्तव तितका कालपर्यंत मुलाचें दर्शन वर्ज्य करावें. व्यतिपातांत जन्म झाल्यास अंगहानि, परिघावर स्वतःचा मृत्यु व वैधृतीवर पितृहानि होतात. अमावास्येला जन्म झाल्यास अंधळेपणा, मूळावर समूळ नाश, धृतियोगावर कुलनाश, दोन संधिकालांत विकृताङ्‌ग व हीनांग असें होतें. याचप्रमाणें दांत असलेल्या अवस्थेंत मूल जन्मणें व पायाळू जन्माला येणें या गोष्टी अरिष्टकारक असल्यानें क्रूर ग्रहांची शान्ति करावी. व्यतिपात वगैरेवर जन्मलेल्यांकरितां त्या त्या अरिष्टांप्रीत्यर्थ ग्रहमखांसहित अवश्य शान्ति करावी. इतर शान्तींत ग्रहमख आवश्यक नाहीं. शान्तीच्या होमाचा काल येणेंप्रमाणें :- जन्माच्या बाराव्या दिवशीं जन्मनक्षत्रीं, किंवा शुभ दिवशीं शान्ति करावी. जन्माच्या बाराव्या दिवशीं जर शान्ति करावयाची असेल, तर त्यासाठीं सांगितलेलीं नक्षत्रें, अग्निचक्र वगैरे पाहण्याची जरुरी नाहीं. इतर वेळीं शान्ति करणें असल्यास अवश्य पाहावींत. इतर शान्तीविषयींही हेंच जाणावें.\nहिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा धर्मसंमत अधिकार का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-bookshelf-nayana-nirgun-marathi-article-1474", "date_download": "2018-05-27T01:16:27Z", "digest": "sha1:PSUW7LD6AOY6ATT5HTKHFASSVQPC3P67", "length": 19177, "nlines": 109, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Nayana Nirgun Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nडॉ. बानू कोयाजी... वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रचंड दबदबा असलेले नाव पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे यासह अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेले आणि त्याहीपेक्षा अनेक खेड्यापाड्यांमध्ये डॉक्‍टर म्हणून सर्वसामान्यांच्या हृदयात अढळ पद मिळविलेले व्यक्तिमत्त्व. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ या उक्तीचा शब्दशः प्रत्यय ज्यांच्याबाबतीत येतो, अशा डॉ. बानूबाई यांची जडणघडण आणि कार्यकर्तृत्वाचा परिचय त्यांच्याच बरोबर काही काळ काम केलेल्या, त्यांचा प्रत्यक्ष सहवास अनुभवलेल्या, डॉ. प्रतिभा कुलकर्णी यांनी ‘बानूबाई’ या पुस्तकात करून दिला आहे.\nबानूबाई केवळ डॉक्‍टर, स्त्रीरोगतज्ज्ञ नव्हत्या, तर त्या उत्तम व्यवस्थापक होत्या, समोरच्या व्यक्तींमधील गुणवत्ता ओळखून त्याचा पुरेपूर वापर करण्याचे कसब त्यांच्यात होते. पुण्यातील केईएम रुग्णालयाचा विस्तार करत असताना त्यांनी ज्या ज्या व्यक्तींवर जबाबदारी टाकली, त्यांनी त्या संधीचे सोने केले. म्हणूनच पूर्वी भट्टी दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केईएम या चाळीस खाटांच्या मॅटर्निटी होमचे मोठ्या जनरल हॉस्पिटलमध्ये रूपांतर झाले. बानूबाईंचे द्रष्टेपण, व्यवस्थापन कौशल्य, नेतृत्वगुण, कामाचा ध्यास आणि समाजाविषयीचा कळवळा यामुळेच वैद्यकीय क्षेत्रात अनेक गोष्टी प्रथम करण्याचा मान केईएम रुग्णालयाला मिळाला. या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा संप हाताळण्यापासून, सरकारी मदत बंद झाल्यानंतरही गरीब रुग्णांना सवलतीच्या दरातच सेवा मिळावी, यासाठी देणग्यांच्या माध्यमातून निधी उभारण्यापर्यंत साऱ्या प्रसंगांत बानूबाईंचे व्यवस्थापन कौशल्य आणि नेतृत्व गुण दिसून येतो. सन १९४४ मध्ये बानूबाई केईएममध्ये दाखल झाल्या. १९९९ मध्ये त्या जेव्हा निवृत्त झाल्या, तेव्हा केईएम हे ५५० खाटांचे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल होते.\nकेईएम हे त्यांचे पहिले मूल होते, असे म्हणत, इतके त्यांचे या रुग्णालयाविषयी ममत्व होते. हॉस्पिटलमध्ये ‘राउंड’ घेताना त्या केवळ स्वतःच्याच नाही तर सर्व पेशंटची भेट घ्यायच्या, तेही तिन्ही मजल्यांचे जिने चढून जात... कारण त्यांचा ‘राउंड’ हा केवळ रुग्णतपासणीसाठी नसे तर हॉस्पिटलमधील स्वच्छता, व्यवस्थितपणे, तसेच इतर बारीकसारीक गोष्टींकडेही त्यांचे लक्ष असे.\nकेईएममध्ये पुण्याच्या आजूबाजूच्या खेड्यांतून रुग्ण येत. वाहतूक सुविधांअभावी येईपर्यंतच त्यांची विशेषतः प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची परिस्थिती गंभीर असे. हे पाहून ‘केईएम’ची सेवाच खेड्यापाड्यांत नेण्याचा विचार बानूबाईंनी केला आणि ग्रामीण आरोग्य योजनेचा जन्म झाला. त्यासाठी वढू परिसराची निवड केली. केईएममध्ये प्रशिक्षण देऊन प्रत्येक गावात ग्रामीण आरोग्य मार्गदर्शक नेमले. त्यांच्या माध्यमातून खेडोपाडी आरोग्यविषयक जनजागृती केली. ग्रामीण भागातील स्त्रियांना त्यांची स्वतःची ओळख करून देऊन नवीन गोष्टी शिकवणे, त्यांच्या आरोग्याची काळजी आणि मुलींना स्वावलंबी बनविणे, या तीन गोष्टींवर बानूबाईंचा भर होता. आरोग्य, स्वच्छता याविषयी त्या महिला, मुलींशी चर्चा करत, त्याचबरोबर मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन पायावर उभे करण्याचाही प्रयत्न त्यांनी या योजनेच्या माध्यमातून केला. त्यासाठी कन्या मंडळांची स्थापना केली. वढू, केंदूर, पाबळ या परिसरातील ग्रामस्थ, महिला, मुलींशी त्या इतक्‍या समरस झाल्या होत्या की, तेथे प्रत्येक जण त्यांचे नाव आदराने, आपुलकीने घेई. इतके की तेथील एकाने आपल्या मुलाचे नाव बानूकोयाजी विठ्ठल गायकवाड ठेवले.\nबानूबाईंच्या जडणघडणीत लहानपणी त्यांच्या आईवडिलांबरोबरच मोठा वाटा होता त्यांच्या आजीचा. त्यांची आजी कडक शिस्तीची होती. पहाटे पाचला उठण्याचा तसेच घरात नोकर असले तरी स्वतःचे काम स्वतः करण्याचा त्यांचा दंडक होता. नीटनेटके राहण्याची शिस्तही आजीचीच. आजीप्रमाणेच बानूबाईंच्या जडणघडणीवर, कामावर आणि एकूणच आयुष्यावर आणखी एका व्यक्तीचा फार मोठा प्रभाव होता. ते म्हणजे त्यांचे गुरू आणि नात्याने दीर असलेले डॉ. एदलजी कोयाजी. त्यांच्याच सल्ल्याने त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले, गायनाकॉलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आणि त्यांच्याच सूचनेनुसार त्यांनी ‘केईएम’मध्ये काम करायला सुरवात केली. एदलजींची कामाची पद्धत, रुग्ण हा माणूस हा विचार, त्यांचे निदान कौशल्य, ज्ञान, निरलस सेवा, निरिच्छ, साधे वागणे या साऱ्यांचा बानूबाईंच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव होता.\nकल्पना मांडणे, त्याचा पाठपुरावा करणे आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य त्या माणसाच्या हाती देणे, हे बानूबाईंचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या याच वैशिष्ट्यामुळे ‘केईएम’ची भरभराट झाली, ग्रामीण भागात आरोग्यसेवा रुजली, त्याचबरोबर ‘सकाळ’चे संस्थापक- संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या निधनानंतर ‘सकाळ’ पुन्हा ताकदीने उभा राहिला. डॉ. परुळेकर ‘केईएम’च्या संचालक मंडळात होते. सहा आठवड्यांकरिता त्यांना परदेशात जायचे होते. त्या काळात ‘सकाळ’ची जबाबदारी सांभाळण्याचे बानूबाईंनी कबूल केले. या सहा आठवड्यांत त्यांनी वृत्तपत्राची कार्यपद्धती जाणून घेतली, त्या त्यामध्ये इतक्‍या गुंतल्या की पुढे सुमारे चाळीस वर्षे त्या ‘सकाळ’शी जोडलेल्या राहिल्या. परुळेकर यांच्या निधनानंतर सुमारे बारा वर्षे त्यांनी अन्य संचालकांच्या मदतीने ‘सकाळ’ सांभाळला. तेथील व्यवस्थापनापासून कर्मचाऱ्यांपर्यंत साऱ्यांशी त्या आपुलकीच्या नात्याने जोडल्या गेल्या. या काळात अनेक संघर्षांना, खटल्यांनाही त्यांना सामोरे जावे लागले. ‘सकाळ’ पवार कुटुंबीयांकडे आल्यानंतर इतर सर्व संचालकांनी राजीनामे दिले. पण नानासाहेबांवरची निष्ठा आणि ‘सकाळ’वरील प्रेमापोटी बानूबाई मात्र ‘सकाळ’शी जोडलेल्याच राहिल्या.\nबानूबाईंबरोबर काम केलेले वैद्यकीय, सामाजिक आणि वृत्तपत्र क्षेत्रांतील दिग्गज तसेच कर्मचारी, कार्यकर्ते, बानूबाईंचे कुटुंबीय, त्यांचे विद्यार्थी, स्नेही, ड्रायव्हर, परिचारिका अशा विविध स्तरांतील व्यक्तींनी सांगितलेल्या आठवणींमधून बानूबाईंचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उलगडत गेले आहे. छोट्या, छोट्या प्रसंगातून त्यांच्या स्वभावाचे, विचारांचे आणि गुणांचे दर्शन घडले आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावर असतानाही जमिनीवर पाय घट्ट रोवून असणाऱ्या आणि उच्चभ्रू समाजात सहज वावरत असतानाही तळागाळातल्या जनतेचा कायम विचार करत त्यांच्यासाठी धडपडणाऱ्या बानूबाईंसारख्या व्यक्ती विरळाच... त्यांचे हे चरित्र वैद्यकीय, व्यवस्थापन आणि सामाजिक क्षेत्रात काम करू पाहणाऱ्यांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी ठरेल.\nमाणदेश आणि माणदेशी माणूस याचं प्रभावी वर्णन व्यंकटेश माडगूळकर यांनी त्यांच्या...\nदैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीतून ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्रीराम पवार यांनी...\n‘सावरखेड एक गाव’ या चित्रपटात भिकाऱ्याच्या भूमिकेसाठी एक कलाकार निवडला होता. त्याने...\nग्रंथ हेच गुरू’ मानणाऱ्या आपल्या संस्कृतीमध्ये पुस्तकांविषयी प्रचंड आस्था आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z70823133435/view", "date_download": "2018-05-27T01:35:03Z", "digest": "sha1:T5TLO7LLNF24BICZFGAF5I7ZNHQFMUVA", "length": 8188, "nlines": 142, "source_domain": "www.transliteral.org", "title": "बालगीत - टप टप टप थेंब वाजती ,...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|संग्रह १|\nटप टप टप थेंब वाजती ,...\nसांग मला रे सांग मला आई...\nआई व्हावी मुलगी माझी ,...\nआईसारखे दैवत सा र्‍या ज...\nआणायचा, माझ्या ताईला नवर...\nरुसु बाई रुसु कोपर्‍यात ब...\nआला आला पाउस आला बघ...\nआली बघ गाई गाई शेजारच्या ...\nआवडती भारी मला माझे आजोबा...\nलहान सुद्धा महान असते ...\nइवल्या इवल्या वाळूचं , ...\nउगी उगी गे उगी आभाळ...\nएक कोल्हा , बहु भुकेला ...\nउठा उठा चिऊताई सारीक...\nएक झोका चुके काळजाचा ठो...\nएक होता काऊ , तो चिमणी...\nएका तळ्यात होती बदके ...\nकर आता गाई गाई तुला...\nकिलबिल किलबिल प क्षी बो...\nकोण येणार ग पाहुणे ...\nगमाडि गंमत जमाडि जंमत ...\nगोड गोजरी , लाज लाजरी ...\nचंदाराणी , चंदाराणी , का ...\nचांदोबा चांदोबा भागलास ...\nछम्‌ छम्‌ छम्‌ ..... छ...\nओळखणार ना बरोबर , ओळखा ...\nझुक झुक झुक झुक अगीनग...\nटप टप टप काय बाहेर व...\nटप्‌ टप्‌ पडती अंगावरत...\nटप टप टप टप टाकित टा...\nटप टप टप थेंब वाजती ,...\nठाऊक नाही मज काही \nताईबाई , ताईबाई ग , अत...\nतुझ्या गळा, माझ्या ग...\nतुझी नी माझी गंमत वहि...\nदिवसभर पावसात असून , सा...\nदेवा तुझे किती सुंदर ...\nहासरा, नाचरा जरासा लाजर...\nहिरवी झाडी , पिवळा डोंगर ...\nकरा रे हाकारा पिटा रे डां...\nउन्हामध्ये पावसाला रुपडं ...\nपिंपळगावी एक पोरगा मुलगा ...\nगाढवापुढे कोडे एकदा पडले ...\nकिर्र रात्री सुन्न रात्र...\nएक होता राजा आणि एक होती ...\nकावळ्यांची शाळा रंग त्...\nसरळ नाक , गोरी पान , लाल ...\nझुंईऽऽ करीत विमान कसं ...\nधाड् धाड् खाड् खाड् च...\nविदूषकाचे हे डोळे किती...\nवाटी ठेविली चांदीची जेव्ह...\nदाणेदार शुभ्र मीठ दिसतं क...\nबालगीत - टप टप टप थेंब वाजती ,...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय.\nटप टप टप थेंब वाजती, गाणे गातो वारा\nविसरा आता पाटी-पुस्तक, मजेत झेला धारा\nपाऊस आला रे पाऊस आला\nघराघरावर, कौलारावर, आले झिमझिम पाणी\nगुणगुणती झाडांची पाने हिरवी-हिरवी गाणी\nअवती-भवती भिजून माती, सुगंध भरला सारा\nकाळ्याभोर ढगांना झाली कोसळण्याची घाई\nइवले इवले पंख फुलवुनी गाते ही चिऊताई\nआनंदे हंबरते गाई समोर विसरून चारा\nगीत - श्रीनिवास खळे\nस्त्री. Cyt. 'द्विक द्विअधिक द्विगुणतता'\n’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय असे कोणते मंत्र आहेत\nसारस्वत चम्पू - स्तवन\nसारस्वत चम्पू - सर्ग १२\nसारस्वत चम्पू - सर्ग ११\nसारस्वत चम्पू - सर्ग १०\nसारस्वत चम्पू - सर्ग ९\nसारस्वत चम्पू - सर्ग ८\nसारस्वत चम्पू - सर्ग ७\nसारस्वत चम्पू - सर्ग ६\nसारस्वत चम्पू - सर्ग ५\nसारस्वत चम्पू - सर्ग ४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-gammat-goshti-mrunalini-vanarase-1206", "date_download": "2018-05-27T00:56:54Z", "digest": "sha1:HU4SYBS4ZEQ2HEKALO6245HBLVOOO54Q", "length": 10670, "nlines": 110, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Gammat Goshti Mrunalini Vanarase | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 मार्च 2018\n कुत्रा, मधमाश्‍या आणि फुलपाखरू पाळण्यात काही फरक आहे आणि फुलपाखराला बोलवायचं तर काय काय करता येईल\nएक दिवस चिकू संध्याकाळी बाल्कनीत झाडांना पाणी घालत होती. अचानक तिला दिसलं, की कुंडीत ओल्या मातीवर चक्क एक पिवळं फुलपाखरू बसलं होतं. आपली सोंड चिखलात खुपसून ते कुणास ठाऊक काय करत होतं. चिकूनं हातातला तांब्या खाली ठेवला आणि आपला हात तिनं सावकाश फुलपाखराजवळ नेला. दोन्ही बोटांची चिमूट करून ती त्या फुलपाखराचे पंख धरणार तेवढ्यात ते उडालं आणि तिच्या डोळ्यासमोरून क्षणार्धात नाहीसं झालं. ‘ही फुलपाखरं नेहमी अश्‍शीच करतात. कध्धीसुद्धा माझ्या मुठीत येत नाहीत.’ ती मनाशी म्हणाली. मी त्यांना मध दिला तर तर ती माझ्यापाशी येतील का तर ती माझ्यापाशी येतील का.. तिला ही कल्पना आवडली. मध द्यायचा आणि फुलपाखरू पाळायचं. त्या लांडग्याच्या गोष्टीत कसं, माणूस हळूहळू लांडग्याला अन्न देऊ लागला आणि लांडगा माणसाजवळ राहू लागला आणि त्याचा कुत्रा झाला, तसं काहीतरी होऊ दे\nतसंही लांडगे आणि कुत्रे पाळण्यापेक्षा फुलपाखरू कितीतरी छान.. चिकूला स्वतःकडं बघून वाटलं. कुत्रे जवळपास तिच्या उंचीचे दिसायचे. फुलपाखरू तिच्या बोटावर किती छान बसलं असतं आणि छान दिसलं असतं. तिचं स्वतःचं फुलपाखरू. काय बरं नाव ठेवेल ती त्याचं पिवळं असलं तर म्हणेल लेलो. ती लहानपणी ‘यलो’ला ‘लेलो’ म्हणायची. घरातले सगळेच मग पिवळ्या रंगाला लेलो म्हणू लागली. निळं असेल तर नीलम.. आणि रंगीबेरंगी असेल तर पिवळं असलं तर म्हणेल लेलो. ती लहानपणी ‘यलो’ला ‘लेलो’ म्हणायची. घरातले सगळेच मग पिवळ्या रंगाला लेलो म्हणू लागली. निळं असेल तर नीलम.. आणि रंगीबेरंगी असेल तर चिकू विचार करत स्वयंपाकघरात गेली. तिथं बाबा चहा करत होता. त्याच्यापाशी जाऊन ती म्हणाली, ‘मला जरा वाटीत मध दे, मला फुलपाखरू पाळायचंय..’ तिची अजब मागणी ऐकून बाबा हातातलं गाळण खाली ठेवून म्हणाला, ‘तू बरी आहेस का चिकू विचार करत स्वयंपाकघरात गेली. तिथं बाबा चहा करत होता. त्याच्यापाशी जाऊन ती म्हणाली, ‘मला जरा वाटीत मध दे, मला फुलपाखरू पाळायचंय..’ तिची अजब मागणी ऐकून बाबा हातातलं गाळण खाली ठेवून म्हणाला, ‘तू बरी आहेस का फुलपाखरू कोण पाळतं का फुलपाखरू कोण पाळतं का\n का नाही पाळू शकणार मधमाश्‍या पाळता येतात, मी पाहिलंय. तर मग फुलपाखरू का नाही पाळता येणार मधमाश्‍या पाळता येतात, मी पाहिलंय. तर मग फुलपाखरू का नाही पाळता येणार’ चिकूनं सडेतोड प्रश्‍न विचारला. तिच्या बाणेदार आविर्भावाकडं बाबा बघतच बसला. ‘तरी मी काय कुत्र्याचं पिल्लू मागतेय का’ चिकूनं सडेतोड प्रश्‍न विचारला. तिच्या बाणेदार आविर्भावाकडं बाबा बघतच बसला. ‘तरी मी काय कुत्र्याचं पिल्लू मागतेय का’ चिकू पुढं म्हणाली. तशी बाबा हसू लागला. ‘हसण्यासारखं काय आहे त्यात’ चिकू पुढं म्हणाली. तशी बाबा हसू लागला. ‘हसण्यासारखं काय आहे त्यात’ चिकू फुरंगटून म्हणाली.. ‘कुत्रा, मधमाश्‍या आणि फुलपाखरू यांच्या पुढं पाळू जोडलं तर एक अर्थपूर्ण वाक्‍य जरूर तयार होतं. पण त्यानं फुलपाखरू पाळता नाही येणार..’ बाबा काय बोलला ते चिकूला ढिम्म कळालं नाही. ‘..कारण कुत्रा पाळणं आणि मधमाश्‍या पाळणं यात फरक आहे. फुलपाखरू तर या दोन्हींहून वेगळं आहे,’ बाबा म्हणाला.\n‘तू मला मध दे, मग फुलपाखरू येईल माझ्याकडं,’ चिकूनं तिची आयडिया पुढं रेटली.\n‘तुला फुलपाखराला बोलवायचंय ना मग आपण अजूनही गमतीजमती ठेवू शकतो. एखादं सडत आलेलं केळं सगळ्यात छान,’ बाबा म्हणाला.\n’ बाबा हसून म्हणाला.\nजगातलं पहिलं चित्र (भाग २)\n... मार्सेल, जॅक, जॉर्ज आणि सायमन भुयारातून हळूहळू पुढं चालले होते. मार्सेलच्या...\nजंगलात फिरणं ही एक प्रकारची अनुभूती असते. जंगल मनाला नेहमी ताजंतवानं करतं. प्रत्येक...\nदोस्तांनो, विंचू ‘पाळू’ बघणाऱ्या छोट्या जेराल्डची गोष्ट तुम्ही ऐकलीत. जेराल्डच्या या...\nआपल्याच पावलांचा लयबद्ध आवाज... कधी भोवती पिंगा घालणाऱ्या वाऱ्याचे संगीत, कधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7/", "date_download": "2018-05-27T01:32:35Z", "digest": "sha1:NTNBBWXEHMNIVO2JNVEP7AVLPNSXUFGC", "length": 12034, "nlines": 76, "source_domain": "pclive7.com", "title": "सर्वसाधारण सभेत भाजप-राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी! (पहा व्हिडीओ) | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nHome पिंपरी-चिंचवड सर्वसाधारण सभेत भाजप-राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी\nसर्वसाधारण सभेत भाजप-राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी\nपिंपरी (Pclive7.com):- उपसूचना ऐंनवेळी दाखल करणे, सर्पोद्यानातील मगरी-साप चोरी प्रकरणातील गौडबंगाळ, ‘महाराष्ट्र ओपन’ टेनिस स्पर्धेला महापालिकेकडून ५ कोटींचे अनुदान देण्यावरून घेण्यात आलेले मतदान, नेहरूनगर येथील स्वच्छतागृह पाडल्याचा आरोप अशा अनेक मुद्द्यांवरून पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा चांगलाच गोंधळ झाला. सत्ताधारी भाजपा आणि विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडाल्या.\nपिंपरी चिंचवड महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. सभेच्या सुरूवातीलाच पहिल्या विषयावरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये वादंग सुरू झाला. उपसूचना न वाचताच मंजूर करू नका, किमान त्या प्रभागातील नगरसेवकांना तरी तो विषय समजला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली. त्यावर स्थायी समिती सभापती यांनी अशा उपसूचना मंजूर करण्याची पध्दत आम्ही राष्ट्रवादीकडूनच शिकलो असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे वादला सुरूवात झाली.\nउद्यान विभागाच्या वतीने गुलाबपुष्प उद्यानाजवळील मोकळ्या जागेत प्राणी संगोपन केंद्र उभारण्याच्या कामातील तरतुदीत वाढ करण्याचा प्रस्ताव होता. या विषयावरील चर्चेत शाहूनगर येथील सर्पोद्यानाच्या गैरव्यवहाराचा विषय सदस्यांनी उपस्थित केला. प्राण्यांची तस्करी हा अतिशय गंभीर प्रकार असल्याचे सांगत नगरसेविका आशा शेंडगे यांनी या प्रकरणाचे पुढे काहीच कसे झाले नाही, असा प्रश्न उपस्थित केला. मगरींची चोरी होते, सापांचे मृत्यू, मोराचा मृत्यू यासारख्या गंभीर घटना झाल्यानंतरही प्रशासनाकडून कारवाई झाली नाही, याकडे त्यांनी सभेचे लक्ष वेधले. प्राणिसंग्रहालय राष्ट्रवादीच्या माजी पक्षनेत्या मंगला कदम यांच्या प्रभागात असल्याने त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होताच त्या संतापल्या. प्राण्यांची चोरी होते, त्याची चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र आयुक्तांना दिले आहे. त्याची चौकशी करण्याचे काम आयुक्तांचे होते, ते त्यांनी केले नाही. आयुक्त काम करणार नसतील, मनमानी करणार असतील तर काळे फासू, असा इशारा कदम यांनी दिला. त्यास उत्तर देताना स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी, हिंमत असल्यास आयुक्तांना काळे फासून दाखवाच, असे आव्हान दिले. सभागृहात सुरू असलेल्या गोंधळातच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश गोरे यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. सापांचे मृत्यू, मगरींची चोरी, बेपत्ता झालेले अजगर आणि मृत्युमखी पडलेला मोर यांचा घटनाक्रम त्यांनी सांगितला, त्यामागची कारणे सांगतिली. डॉ. गोरे यांच्या खुलाशाने सदस्यांचे समाधान झाले नाही. अखेर, महापौरांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश प्रशासनास दिले.\nसभेत सदस्यांची सातत्याने वादावादी होत होती. सुरूवातीला मंगला कदम तसेच सीमा सावळे व आशा शेंडगे यांच्यात वादावादी झाली. तर, नेहरूनगर येथील सार्वजनिक शौचालय वैशाली घोडेकर यांनीच पाडल्याचा आरोप सीमा सावळे यांनी केला. त्यामुळे घोडेकर प्रचंड चिडल्या होत्या. त्या मुद्द्यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. महापौर काळजे तसेच मंगला कदम यांच्यातही खटके उडाले. सावकाश बोला, हळू बोला, विषयाला धरून बोला, अशा सूचना महापौर सातत्याने देत होते. एकमेकांची उणी-धुनी काढत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीतच सभा पार पडली.\nउद्या पिंपरी चिंचवडचे आयुक्तही चोरीला जाणार…\n‘कोपर्डी’ प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशी\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2010_10_01_archive.html", "date_download": "2018-05-27T01:05:09Z", "digest": "sha1:4M62HCD547C6VQJV33T5F5YA3ZO7JPQT", "length": 12290, "nlines": 118, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: October 2010", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\n१५ सप्टेंबर नंतर ब्लॉगवर काहीच लिहिले नाही. कारण अचानक ठरलेला मायदेशाचा दौरा. अचानक ठरल्याने फार काही योजनाबद्ध, आखीव रेखीव नियोजन शक्यच नव्हते. परंतु मायदेशी जायला मिळणार होते. आता गेल्यावर किती प्रकारे आनंद भरून घेता येईलची आखणी करण्यात मन रममाण झाले. तिकीट बुक झाले आणि मन आनंदून गेले. वेळ फारच थोडा आणि कामे फार त्यामुळे ब्लॉगवर निदान आठवड्याला तरी एखादी पोस्ट यावी ही तरतूद काही करता आली नाही. थोडी रुखरुख लागली. अजिबात पोस्ट नाही असे ब्लॉग सुरू झाल्यापासून घडलेच नव्हते. पण नाईलाज होता. आठ दिवसात जमेल तितकी तयारी करून ओढीने घर सोडले. सप्टेंबरच्या शेवटी शेवटी घरात आईबाबा, वाहिनी, भाच्या व मित्रमैत्रिणींच्या गोकुळात रमले. दोन वर्षांचा दुरावा किती व कसा भरून काढू असे झालेय. नुसता दंगा मांडलाय.\nतिथून निघण्याआधीच रोहनाच्या मागे लागलेले. बाबा रे, लगेच एखादा ट्रेक ठरव. नंतर तू उडनछू होशील आणि मग माझे परतायचे दिवस येतील. त्यात नवरात्र, दसरा व दिवाळीचीही धूम असणार मग ट्रेक राहूनच जाईल. रोहनने मनावर घेतले आणि ' तिकोना गडाची ' मोहीम ठरवली. येऊन फक्त चारच दिवस झाले होते व झोपेचे तंत्रही ताळ्यावर आले नव्हते. मात्र मन गडावर जाण्यासाठी आतुरलेले. अधीर झालेले. ट्रेक मस्तच झाला. एक दोनदा दमछाक झाल्याने माझा निश्चय डळमळू लागलेला. पण आका – आपला आनंद काळे हो, त्याने, \"अगं ताई, थांबू नकोस. आलोच आपण \" असे म्हणत म्हणत माझा उत्साह वाढवला . त्याला अनघाने छान साथ दिली आणि मला शिखरावर पोहोचवलेच.\nचोवीस मावळ्यांनी फतेह केली. शिखरावरील झेंड्याला हात लागले. शंकराच्या पिंडीसमोर मस्तक टेकले. वरून आसपासचा नयनरम्य परिसर, हिरवाई डोळ्यात व मनात साठवली. त्यानंतर तिथेच सगळ्यांनी आणलेल्या एक से एक पदार्थांचा फन्ना उडवला. थालीपीठ, भाकर्‍या, अळूवडी, लसणाची चटणी, लाडू, मक्याचे दाणे, बटाट्याची भाजी, ठेपले, बरेच काही होते. सगळेच पदार्थ अप्रतिम व अतिशय चविष्ट झाले होतेच आणि पोटात भूक भडकलेली. त्यात मोसंबी सोलून सगळ्यांना वाटून टाकण्याऐवजी चक्क रस काढून रुमालाने गाळून अनुजाने( अनुजा सावे ) दिला. ती इतके लाड करतेय हे पाहून मीही तव्येतीत लाड करवून घेतले.\nभरल्यापोटी गड उतरू लागलो आणि माझी थोडी घाबरगुंडी उडाली. पहिल्याच उतरणीला जरासा पाय सरकला तर सरळ सरळ कपाळमोक्षच होणार हे पाहून फे फे उडाली. तोच अनिकेत वैद्य मदतीला आला. मग काय अर्ध्याहून जास्त गड त्याचाच हात धरून उतरले. जेवढा आनंद शिखर गाठल्याचा झाला तेवढाच जमिनीला पाय टेकल्यावरही झाला. रोहन, आका, अनघा व अनिकेत धन्यू. पुन्हा एखादा ट्रेक करायचा का\nतिकोना गडावर जवळपास सगळ्यांनी लिहिले असेलच. आणि खूपच सविस्तर व छान लिहिले असेल. त्यामुळे व भारनियमनाचा अतिरेक असल्याने कधी विजदेवी नाराज होईल याचा भरवसाच नसल्याने पोस्ट आटोपती घेते. सोबत थोडेसे फोटो जोडतेय. १५ सप्टेंबर पासून जालावर माझा वावर जवळपास शून्यच. डायल अप आणि विजेच्या तालावर निदान छोटीशी तरी पोस्ट टाकण्याचा मोह आवरत नसल्याने....\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 9:47 AM 26 टिप्पणी(ण्या)\nलेबले: आनंद - मनातले\nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/englands-all-rounder-ewart-astill-made-his-test-debut-in-1927-after-playing-423-first-class-games/", "date_download": "2018-05-27T01:32:02Z", "digest": "sha1:GY2BJDETOW5NRVIIHALXSUUFTDMRF7QZ", "length": 5692, "nlines": 81, "source_domain": "mahasports.co.in", "title": "त्या खेळाडूला ४२३ प्रथम श्रेणी सामन्यानंतर मिळाली कसोटी पदार्पणाची संधी - Maha Sports", "raw_content": "\nत्या खेळाडूला ४२३ प्रथम श्रेणी सामन्यानंतर मिळाली कसोटी पदार्पणाची संधी\nत्या खेळाडूला ४२३ प्रथम श्रेणी सामन्यानंतर मिळाली कसोटी पदार्पणाची संधी\nआज श्रीलंकेच्या मलिंदा पुष्पाकुमाराने तब्बल ९९ प्रथम श्रेणी सामने खेळल्यानंतर आपले आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले. त्याबरोबर मोठी चर्चा सुरु झाली की आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वी सर्वाधिक सामने कोणता खेळाडू खेळाला असेल\nतर तो खेळाडू आहे इंग्लंडचा विलिअम एव्हर्ट अस्टील. १ मार्च १९८८ साली जन्म झालेल्या या खेळाडूला कसोटी पदार्पणची संधी ही वयाच्या ४०व्या वर्षी मिळाली. तेव्हा त्यांनी तब्बल ४२३ प्रथम श्रेणी सामने खेळले होते.\nकारकिर्दीत विलिअम एव्हर्ट अस्टील एकूण ७३३ प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यात त्यांनी अष्टपैलू प्रदर्शन करत २४३२ विकेट्स आणि २२७३५ धावा केल्या. राष्ट्रीय संघाकडून या क्रिकेटपटूला केवळ ९ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. ज्यात त्याने १९० धावा आणि २५ बळी मिळवले.\nइंग्लडचेच जोसेफ वाइन यांनी तब्बल ४०३ सामने खेळल्यावर कसोटी पदार्पण केले होते. ते या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहेत.\nवयाच्या ६० व्या वर्षी विलिअम एव्हर्ट अस्टील यांचे निधन झाले. तेव्हा ते सार्वधिक प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत १५व्या स्थानी होते. ते वयाच्या ५३व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळत होते.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/no1-odi-ranking-spot-up-for-grabs-as-australia-and-india-gear-up-to-battle-each-other/", "date_download": "2018-05-27T01:32:25Z", "digest": "sha1:GOR6FVA6DTEIZZHN7OEZOYTBIIA5ZWP6", "length": 5916, "nlines": 85, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयसीसी क्रमवारीत होणार मोठे बद्दल ! - Maha Sports", "raw_content": "\nआयसीसी क्रमवारीत होणार मोठे बद्दल \nआयसीसी क्रमवारीत होणार मोठे बद्दल \nभारत आणि ऑस्ट्रेलिया १७ तारखेपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील ५ एकदिवसीय आणि ३ टी -२० सामने खेळणारा आहेत. जो संघ हि मालिका ४-१ ने जिंकेल तो संघ आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर जाणार आहे.\nआता आयसीसी क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलिया ११७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका ११९ गुणांसह आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान आहेत. या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दोंन्ही संघाना १२० पेक्षा अधिक गुण कमवून क्रमवारीत पहिले स्थान मिळवण्याची संधी आहे.\nअशी असणार या मालिकेतील आयसीसी क्रमवारीसाठीची समीकरणे:\nभारताने ऑस्ट्रेलियाला ५-० ने मात दिली तर भारत १२२ ऑस्ट्रेलिया ११३\nभारताने ऑस्ट्रेलियाला ४-१ ने मात दिली तर भारत १२० ऑस्ट्रेलिया ११४\nभारताने ऑस्ट्रेलियाला ३-२ ने मात दिली तर भारत ११८ ऑस्ट्रेलिया ११६\nऑस्ट्रेलियाने भारताला ३-२ ने मात दिली तर ऑस्ट्रेलिया ११८ भारत ११६\nऑस्ट्रेलियाने भारताला ४-१ ने मात दिली तर ऑस्ट्रेलिया १२० भारत ११४\nऑस्ट्रेलियाने भारताला ५-० ने मात दिली तर ऑस्ट्रेलिया १२२ भारत ११२\nपाच सामन्यांची वनडे मालिका १७ सप्टेंबरला चेन्नईत सुरु होणार आहे, तर दुसरा एकदिवसीय सामना कोलकाता येथे २१ सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी तिसरा एकदिवसीय सामना इंदोर येथे खेळला जाणार आहे. चौथा आणि पाचवा वनडे २८ आणि ०१ सप्टेंबरला अनुक्रमे बंगळुरू आणि नागपूर येथे खेळण्यात येणार आहे .\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-gammat-goshti-mrunalini-vanarase-1407", "date_download": "2018-05-27T01:20:34Z", "digest": "sha1:JBFLPLQJJLGGX2MEZNQU3D3F4J6ZZG6S", "length": 13906, "nlines": 122, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Gammat Goshti Mrunalini Vanarase | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nदोस्तांनो, विंचू ‘पाळू’ बघणाऱ्या छोट्या जेराल्डची गोष्ट तुम्ही ऐकलीत. जेराल्डच्या या मुलखावेगळ्या पाळीव प्रेमानं त्याचं कुटुंबीय तीनताड उडालं. आपल्या, म्हणजे माणसाच्या जवळ आलेले रानातले प्राणी आपली अशीच भंबेरी उडवून देत असतील का रानातले प्राणी जवळ आले आणि आपण त्यांना आपलंसं केलं. तुम्हाला आठवते लांडगा झाला कुत्रा त्याची गोष्ट रानातले प्राणी जवळ आले आणि आपण त्यांना आपलंसं केलं. तुम्हाला आठवते लांडगा झाला कुत्रा त्याची गोष्ट अर्थात हे काही एका रात्रीत घडलं नाही. दोन किंवा दहा रात्रीतही नाही अर्थात हे काही एका रात्रीत घडलं नाही. दोन किंवा दहा रात्रीतही नाही त्यासाठी माणसांच्या आणि लांडग्यांच्या अनेक पिढ्या जाव्या लागल्या. दोघांचं वागणं एवढ्या पिढ्या सारखंच राहिलं. दोघांना एकमेकांचा लळा लागला म्हणा किंवा फायदा समजला म्हणा. होता होता लांडग्याचा कुत्रा झाला. आता जगात कुत्रे फार आणि लांडगे थोडे. लांडग्याचा कुत्रा झाला. आपल्या चिकूला प्रश्‍न पडला होता, की वानराचा नर (माणूस) झाला म्हणजे काय झालं त्यासाठी माणसांच्या आणि लांडग्यांच्या अनेक पिढ्या जाव्या लागल्या. दोघांचं वागणं एवढ्या पिढ्या सारखंच राहिलं. दोघांना एकमेकांचा लळा लागला म्हणा किंवा फायदा समजला म्हणा. होता होता लांडग्याचा कुत्रा झाला. आता जगात कुत्रे फार आणि लांडगे थोडे. लांडग्याचा कुत्रा झाला. आपल्या चिकूला प्रश्‍न पडला होता, की वानराचा नर (माणूस) झाला म्हणजे काय झालं लांडग्याचा कुत्रा झाला आणि वानराचा माणूस झाला या दोन्हीत फरक काय लांडग्याचा कुत्रा झाला आणि वानराचा माणूस झाला या दोन्हीत फरक काय हा प्रश्‍न तुम्हाला डोकं खाजवायला ठेवलाय बरं का..\nतुम्ही उत्तर शोधताय तोवर आणखीन एक गोष्ट ऐकू. ही गोष्ट आहे फर्डिनंड नावाच्या एका बैलाची. कुत्रा आणि बैल यांच्यात सारखं काय बरोबर, दोघंही पाळीव प्राणी आहेत. जसे त्या काळचे लांडगे माणसाच्या जवळ आले तसे काही हजार वर्षांपूर्वी आजच्या गाय-बैलांचे पूर्वज, त्यांचं नाव ओरोच, तेही माणसांच्या जवळ आले (किंवा माणूस त्यांच्या जवळ गेला, किंवा दोघं एकमेकांच्या जवळ आले). होता होता त्यांची आजची गाई-गुरं बनली. (पुन्हा एकदा आठवण करूया, की आजचा लांडगा आणि त्यावेळचा ‘तो’च्या जवळ आलेला लांडगा हे काही अगदी एकसारखे नव्हेत. तसेच ओरोच नावाची एक प्रजाती अगदी सतराव्या शतकापर्यंत पोलंडमध्ये टिकून होती. ती म्हणजेच आजच्या गायबैलांचे पूर्वज, असंही नव्हे. पण दोघं अगदी जवळचे नातेवाईक होते असं म्हणूया.)\nतर हे ओरोच माणसाच्या जवळ आले. दोघांचं चांगलं जमलं. कदाचित तोवर माणसानं चाबूक बनवला नसेल. पाठीवर असा चाबूक पडता तर कुठला ओरोच माणसाच्या जवळ थांबता किंवा कुणास ठाऊक आयती चारा-वैरण मिळत असेल तर चाबकाची काय तमा आणि माणसानं तरी किती जीव लावला या प्राण्यांना आणि माणसानं तरी किती जीव लावला या प्राण्यांना बघा तरी आपल्या भाषेत किती गाणी आहेत गाईवर आणि बैलावर. एक सुंदर अहिराणी गाणं आहे...\nमाझ्या मोऱ्याची काय सांगू भलरी\nमाझ्या मोऱ्याची काय सांगू भलरी\nघरच्या गाईचा पयला गोऱ्हा\nशिंगायची बी तशीच तऱ्हा\nडोये भरीसन पाहाय जरा ...थाट सरदारी\nमाझ्या मोऱ्याची काय सांगू भलरी\nकामामधी तर हा अवं काई\nपायाच्या बाबे बाका लई\nतऱ्हाच याची समदी लई.. दुडकी हो मारी\nमाझ्या मोऱ्याची काय सांगू भलरी\nगाण्यातले शब्द ओळखीचे वाटतात का थोडा प्रयत्न केलात तर अर्थ लागू शकेल. या गाण्यातला मोऱ्या म्हणजे कोण थोडा प्रयत्न केलात तर अर्थ लागू शकेल. या गाण्यातला मोऱ्या म्हणजे कोण मोऱ्या म्हणजे अजून बाळ असलेला बैल म्हणजे वासरू किंवा गोऱ्हा. त्याचं कौतुक चाललं आहे. या मोऱ्याच्या मालकाचा किती जीव आहे आपल्या जनावरावर मोऱ्या म्हणजे अजून बाळ असलेला बैल म्हणजे वासरू किंवा गोऱ्हा. त्याचं कौतुक चाललं आहे. या मोऱ्याच्या मालकाचा किती जीव आहे आपल्या जनावरावर अशा एकमेकाला जीव लावलेल्या मालक आणि मोऱ्या किंवा कपिला यांच्या कितीतरी गोष्टी, गाणी आपल्याला आपल्या साहित्यात आढळतील. आता मात्र परिस्थिती पालटते आहे. अशी जनावरं ठेवणं कुणाला फारसं परवडत नाही. आपल्या घरी दूध येतं ते कुठून येतं अशा एकमेकाला जीव लावलेल्या मालक आणि मोऱ्या किंवा कपिला यांच्या कितीतरी गोष्टी, गाणी आपल्याला आपल्या साहित्यात आढळतील. आता मात्र परिस्थिती पालटते आहे. अशी जनावरं ठेवणं कुणाला फारसं परवडत नाही. आपल्या घरी दूध येतं ते कुठून येतं जवळच्या गोठ्यातून की माहितीच नसलेल्या कुठल्या तरी अज्ञात ठिकाणाहून अनेकदा जिथं मोठ्या प्रमाणावर दूध व्यवसाय चालतो, तिथं केवळ दुधासाठी आणि इतर उत्पादनांसाठी जिवंत ठेवलेल्या गाई-म्हशींची हालत फार गंभीर असते. त्यांना हलायला-डुलायलासुद्धा फारशी जागा ठेवलेली नसते. त्यांची हालत बघून त्यांचे ओरोच आजोबा काही खूष होणार नाहीत\nपण आज मी जी फर्डिनंड नावाच्या बैलाची हकिगत सांगणार आहे ना त्याची तर पंचाईत वेगळीच होती. हा फर्डिनंड स्पेनमध्ये राहात होता. बैल म्हणजे वासरूच होतं ते. (म्हणजे त्यांच्याकडचा मोऱ्या बरं का) त्याच्याबरोबर इतर वासरंही असायची. ती सगळी धावाधाव करायची, दंगामस्ती करायची, टक्कर टक्कर खेळायची. पण फर्डिनंडला मात्र असलं काही आवडायचं नाही. त्याला शांतपणं एका जागी बसून फुलांचा वास घ्यायला आवडायचं.\n(ही गोष्ट लिहिलीये लीफ मुन्रो नावाच्या अमेरिकन लेखकानं. मराठी अनुवाद केलाय शोभाताई भागवतांनी.)\nजगातलं पहिलं चित्र (भाग २)\n... मार्सेल, जॅक, जॉर्ज आणि सायमन भुयारातून हळूहळू पुढं चालले होते. मार्सेलच्या...\nसतत आनंदी कोण असेल\nतर मित्रांनो, लांडगा माणसाच्या जवळ आला. त्याचा कुत्रा झाला तुम्हाला माहितीये\nएक दिवस चिकू संध्याकाळी बाल्कनीत झाडांना पाणी घालत होती. अचानक तिला दिसलं, की कुंडीत...\nगड्या आपुले रान बरे\n’ लांडग्याकडे पाहून कुत्रा शेपूट हलवत म्हणाला. माणसाबरोबर राहून त्याला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2013_04_01_archive.html", "date_download": "2018-05-27T01:07:16Z", "digest": "sha1:DBI2I2WI7LVMCZEFLQCCBS7XV2KOJXMC", "length": 15249, "nlines": 151, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: April 2013", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nअचानक कुठल्याश्या वळणावर भेटलेल्या व्यक्तिमत्वास.........\nजखम संपते तिथे शब्द सुरू होतात. शब्द संपले की स्वर साकारतात. स्वर नेहमीच धावतात शब्दांपाठी. वेडे अर्थ शोधण्यासाठी. अर्थ गवसताच आरोह-अवरोह ज्ञात होतो....\nआणि मग सुरू होतं एक आक्रंदन\nशब्द हरवताना सूर उगवतात, मनाच्या सर्व व्यथा, स्वरांच्या एवढ्या समर्थ वैभवातही असतात पराधीन, पोरक्या आणि सर्वस्वी अनाथ.\nतुला वाचलं आणि मन विषण्ण झालं. काळाच्या गर्तेत जिवानीशी गाडलेले माझे कोवळे स्वर, अचानक थडग्यातून उठलेल्या आत्म्यासारखे माझ्या पुढ्यात उभे राहिले. विजेसारखी लख्ख चमकून गेलीस क्षणभर माझ्या ढगाळ आभाळात. अंधाराला विजेचीच जखम व्हावी तसे आतल्या जखमेचे सांकळते रक्त तुझ्या शब्दातून क्षणभरच टपटपले.\nजशी जशी ओळ येत गेली, तशी तशी तू लिहीत गेलीस. रोजच्या प्रवाहातून काहितरी टिपत गेलीस...\nस्वतःतच गुरफटलेल्या तुझ्या दूरच्या यातनापथावर माझे डोळे वळण्यासाठी तुझ्या शब्दांची वेदना माझ्यापर्यंत पोचावी लागली.\nतुझे दूरस्थ क्षितीज आजवर मी दूरूनच पहात आले होते. तुला स्वर आवडतात असे तूच म्हणालीस.\nपण हाच का तो सुरांचा लगाव\nस्वरांना ओळीत सजवताना थिटी पडलीत तुझ्या प्रारब्धातील अक्षरे. स्वतःच्या लेखणीतून वर्षणाऱ्या स्वतःचं समाधान करणाऱ्या आत्मसंतुष्ट व काहीशा बटबटीत शब्दांवर सावरीत आहेस तू आपल्या मनाचा पराभूत तोल\nतुझ्या लिखाणमध्ये जितकी तू आहेस तितकी कदाचित तुझ्यापाशीही नसशील. तुझ्या शब्दाशब्दांत सांकळलेली तुझी प्रतिमा कदाचित तू ओळखली नसशील,\nखोल अंतर्यामी धुमसणारी तुझी व्यथा तुझ्या शब्दांनीच शोषून घेतलीय. मी हे सांगितलेलं कदाचित तुला आवडणार नाही पण मग\nही तगमग, ही अस्वस्थता, शाश्वत की अशाश्वत.\nकारण सुखाला तसे फार काही लागत नाही....\nतगमगत्या कातरवेळी व्याकूळ जीवाला बिलगणारी आवडत्या गीताची लकेर....\nएका स्नेहळ स्पर्शानं कोंडलेल्या जीवाला फुटणारे आसवांचे पाझर....\nकुणाच्या आश्वासक डोळ्यांनी दुखऱ्या जीवावर घातलेली मायेची फुंकर...\nसुखाला तसे फार काही लागत नाही\nते लाभण्यासाठी उभा जन्म उन्हात घर बांधावे लागते. उन्हात बांधलेलं घर कुणा आगंतुकाची वाट पहात असतं. गीताचे हळवे, लडीवाळ सूर घराच्या गवाक्षातून कधीकधी झिरपत येतात. उन्हात बांधलेलं घर टक्क डोळ्यांनी वाट पहात असतं. आसमंताची नीरव शांतता भेदीत मन गाणे गुणगुणू लागतं. घर शांत होतं. डोळे मिटून घेतं. दुःखालाच मग आपलसं करावे लागते. जगाच्या अरीष्टांपासून दूर ठेवावं लागते. दुःखच फक्त आपलं असतं. सरत्या संध्येच्या कातरक्षणी सोबत असते ती फक्त त्याचीच. दुःखालाच मायेने जवळ केलं तर त्याचे काटेरी सल बघता बघता गळून पडतात आणि स्वरांचा गोड सुवास त्याला येऊ लागतो. त्या ओतप्रोत गंधांच्या संगतीत आयुष्याची संध्याकाळही कधी उलटून जाते.\nआयुष्य तसं कधीच कुणासाठी थांबत नाही. ते पुढेच जात असतं. आपल्या गतीने. गतीला पारखी होतात ती आपलीच पावलं. त्या अडखळत्या, चाचपडत्या पावलांना आयुष्यच ओढून नेते आपल्या मागे. कधी संथपणे, कधी फरपटत, निर्दयपणे खेचत.\nकाळाच्या शर्यतीत मृतात्म्यांना भाग घेता येत नाही.\nपावलापावलागणिक दमछाक झाली तरी या शर्यतीत धावावेच लागते ते जित्या जीवांना. डोळयातले आसू पुसण्यापूर्वीच इथे तापल्या सळीने डोळे कोरडे होतात. आणि हरवलेली बुबुळे नकळताच स्थिरावू लागतात, सभोवार पाहू लागतात.\nसंगत मिळते तीही या शर्यतीत रखडणाऱ्या, उरी फुटतानाही धावणाऱ्या जीत्या जीवांचीच.\nशब्दांच्या वाटेवर तुझे गाव जेव्हां लागले तेव्हां पाय थबकले नाहीत तरी हृदय मात्र थांबलं होतं. तुझी व्यथा, तुझी खंत, उभी राहिली माझ्यासमोर मालकंसाच्या अवरोहात उतरणाऱ्या गांधारासारखी....\nतुझ्या मुद्रेवरील संवेदनांच्या उदास ओळी वाचल्या तेव्हा गळ्यातील स्वरांच्या ज्योतीसाठी मीही क्षणभर स्थिरावले होते.\nतुझ्या मनीचे पाखरू काना, मात्रा आणि वेलांट्यात पाय अडकून पडले आहे. तुझ्या शब्दांनी तुझ्या व्यथेचे डोळे झाकले असले तरी आवाज नसलेले आंधळे हुंदके मला स्पष्ट एकू येत आहेत. तुझ्या अबोल डोळ्यांच्या आत किती डोहांचे काळेशार पाणी आतल्याआत हिंदकळते आहे.\nआत्ताच बोलून घे, पोट उकलून... उद्या कदाचित उशिर होईल..\nकदाचित उद्या असणारही नाही........\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 11:55 AM 14 टिप्पणी(ण्या)\nलेबले: मुक्तक विचार जीवन\nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nअचानक कुठल्याश्या वळणावर भेटलेल्या व्यक्तिमत्वास.....\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sabdasabdanta-sandeep-nulkar-1208", "date_download": "2018-05-27T01:19:55Z", "digest": "sha1:GOLYU337WWVHIEEXAZHQ5GMJPQBK27E4", "length": 9871, "nlines": 143, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sabdasabdanta Sandeep Nulkar | Saptahik Sakal", "raw_content": "\nसंदीप नूलकर, व्यावसायिक, अनुवाद कंपनीचे संचालक\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nअसे कुठले noun म्हणजेच नाम आहे, ज्याच्याबरोबर फक्त एक विशिष्ट preposition म्हणजे शब्दयोगी अव्यय वापरता येते\nते नाम आहे abroad. नाम म्हणून abroad चा फक्त from बरोबरच उपयोग होतो. उदा. Most of those who return from abroad have way too much luggage. अर्थातच, दुसरा कुठलाही शब्दयोगी अव्यय वापरला तर ते चुकीचे ठरते. त्यामुळे काही लोक जे he lives in abroad किंवा he goes to abroad असे म्हणतात ते अयोग्य आहे.\nत्याचे कारण असे, की abroad या शब्दाचा अर्थ in / to a foreign country असा होतो. त्यामुळे परत in किंवा to वापरण्याची गरज नाही.\nआहेत असेही काही शब्द\nशब्द ः Farrago (noun) उच्चार ः फर्रागो.\nअर्थ ः A confused mixture, मिश्रण. मिश्रण.\nशब्द ः Rodomontade (noun) उच्चार ः रोडोमाँटेड.\nआपण जो instalment plan हा शब्द वापरतो, तो अमेरिकेमध्ये बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीमधला आहे. त्याला ब्रिटनमध्ये बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीमध्ये hire purchase असे म्हणतात.\nSire हे क्रियापद आणि child या नामाचा एकत्र वापर केला जातो.\nअर्थ ः Sire child म्हणजे बाप असणे / होणे.\nWax हे क्रियापद आणि eloquently या नामाचा एकत्र वापर केला जातो.\nअर्थ ः Wax eloquent म्हणजे पटायला सोपे जाईल असे.\nशब्द एक, अर्थ दोन\nPat (noun) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) A compact mass of soft material, छोटा - विशेषतः बटरचा तुकडा.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/england-vs-bangladesh-icc-champions-trophy-2017-preview-england-aware-of-bangladesh-challenge-in-opene/", "date_download": "2018-05-27T01:17:05Z", "digest": "sha1:7RHGYSYR5GZP6XTPSTE5PVLFD5N4DSEO", "length": 7588, "nlines": 86, "source_domain": "mahasports.co.in", "title": "इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी अभियानाची सुरुवात विजयाने करणार का? - Maha Sports", "raw_content": "\nइंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी अभियानाची सुरुवात विजयाने करणार का\nइंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी अभियानाची सुरुवात विजयाने करणार का\nआज चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ चा पाहिला सामना यजमान इंग्लंड आणि आयसीसी क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या बांग्लादेशच्या संघामध्ये होत आहे. इंग्लंडला २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत, तर बांग्लादेशने नेहमीच आयसीसी ट्रॉफीमध्ये मोठ्या मोठ्या संघाना हरवून सर्वाना चकित केले आहे.\nबांग्लादेश आणि इंग्लंड या दोनही संघानी मागील काही काळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. इंग्लंडकडे खुपच आक्रमक आणि लांबलचक अशी फलंदाजीची फळी आहे जी कि कधी कधी त्याच्या ११व्य फलंदाजपर्यंत जाते. ईऑन मॉर्गन आणि जो रूट या अनुभवशील फलंदाजांचा या संघात समावेश आहे, ज्यामुळे मागील काही एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडने सहज ३०० धावा उभारल्या आहेत. बेन स्टोक्स सारखा प्रतिभावंत अष्ठपैलू खेळाडू इंग्लंडच्या संघात आहेच पण त्या बरोबर मोईन आली आणि क्रिस वोक्स देखील आहेत.\nबांगलादेश पूर्णपणे त्याच्या गोलंदाजीवर वलंबून असणार आहे. शाकिब उल हसन, तस्कीन अहमद आणि बांग्लादेशचा उभारता तारा मुस्ताफिझूर रहमान या गोलंदाजांकडून बांग्लादेशला अपेक्षा असतील. मागील काही वर्षातील चांगल्या कामगिरीचं श्रेय ही या खेळाडूंनाच जाते.\nओवलचे मैदान बहुदातरी फलंदाजीसाठी अनुकूल असते, पण मागील चार वर्षात या मैदानावर एकही एकदिवसीय सामना झालेला नाही. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळते. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी २१३ एवढी आहे. पाऊस पडण्याची शक्यता तशी तरी कमी आहे, पण वातवरण मात्र ढगाळ राहणार हे नक्की.\nमागील ५ सामन्यातील कामगिरी\nइंग्लंड – हार, विजय, विजय, विजय, विजय.\nबांग्लादेश – विजय, विजय, हार, हार, विजय.\nइंग्लंड – जेसन रॉय, अॅलेक्स हेल्स, जॉव रूट, ईऑन मॉर्गन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, आदिल रशीद, लिअम प्लंकेट,मार्क वूड.\nबांग्लादेश – तमिन इकबाल, सौम्य सरकार, शब्बीर रहमान, मुशफिकूर रहीम, महमदुल्लाह, साकिब अल्हासन, मोसादडेक होसाईन, मेहंदी हसन, मुस्तफी मोर्ताझा, रुबेल हसन, मुस्ताफिझूर रहमान.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rishank-devadiga-to-create-a-record-for-his-own-if-he-performs-well-today/", "date_download": "2018-05-27T01:21:51Z", "digest": "sha1:OGUW7DP7IJCQD7URXYF5A2BE6COWP6MS", "length": 5129, "nlines": 79, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रीशांक देवाडीगाच्या नावे होणार हा मोठा विक्रम - Maha Sports", "raw_content": "\nरीशांक देवाडीगाच्या नावे होणार हा मोठा विक्रम\nरीशांक देवाडीगाच्या नावे होणार हा मोठा विक्रम\nप्रो कबड्डी मधील पहिल्या चार मोसमात यु मुंबाचा महत्वाचा रेडर रिशांक देवाडिगा या मोसमामध्ये यु.पी.योद्धा संघाचा खेळाडू आहे. रिशांक यु मुंबाचा नियमित खेळाडू होता जेव्हा सलग तीन वर्षे यु मुंबा अंतिम फेरीत पोहचली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या मोसमात रिशांकने खूप चांगला खेळ केला. यु मुंबाला अंतिम सामन्यात पोहचवण्यात रिशांकचा खूप मोठा वाटा होता.\nतिसऱ्या मोसमात रिशांकने रेडींगमध्ये १०० पेक्षा जास्त गुण मिळवले होते. एका डु ऑर डाय रेडरने केलेली ही प्रो कबड्डीमधील सर्वोत्कृष्ठ कामगिरी होती. चौथ्या मोसमात देखील त्याने ७० रेडींग गुण मिळवले होते. चौथ्या मोसमात यु मुंबाला सेमी फायनलमध्येदेखील पोहचता आले नव्हते.\nरिशांकने आज यु.पी.योद्धासाठी खेळताना जर रेडींगमध्ये ६ गुण मिळवले तर तो ३०० रेडींग गुणांचा आकडा गाठेल. जर त्याने ३०० रेडींग गुण मिळवले तर तो अशी कामगिरी करणारा सहावा खेळाडू ठरू शकतो.\nयाअगोदर अशी कामगिरी राहुल चौधरी, अनुप कुमार, काशीलिंग आडके, दीपक निवास हुड्डा आणि अजय ठाकूर या खेळाडूंनी केली आहे.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8_%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2018-05-27T01:38:47Z", "digest": "sha1:NFVOIDNNA6PQ35O43KKC5EWD6T4BC3SU", "length": 5201, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निकोस अनास्तासियादेस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२७ सप्टेंबर, १९४६ (1946-09-27) (वय: ७१)\nनिकोस अनास्तासियादेस (ग्रीक: Νίκος Αναστασιάδης; जन्म: २७ सप्टेंबर १९४६) हा दक्षिण युरोपमधील सायप्रस देशाचा नवनिर्वाचित विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २०१३ साली घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत अनास्तासियादेस ५७ टक्के मते मिळवून विजयी झाला.\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी\nइ.स. १९४६ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०३:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5875-october-trailer-varun-dhawan-banita-sandhu-s-unusual-love-story", "date_download": "2018-05-27T01:05:18Z", "digest": "sha1:6C44H5RVOC3ICMMTOSGQMQTBIDETX7OG", "length": 7727, "nlines": 146, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "वरुण धवनच्या 'ऑक्टोबर'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nवरुण धवनच्या 'ऑक्टोबर'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला\nबॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या आगामी 'ऑक्टोबर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2 मिनिट 23 सेकंदाचा ट्रेलर पाहून स्पष्ट आहे की, या सिनेमातील वरूणची भूमिका त्याच्या मागील सिनेमातील भूमिकेपेक्षा फारच वेगळी आहे. यामध्ये वरुणचा अंदाज निराळा आहे.\nया सिनेमाचा दिग्दर्शक शूजित सरकार असून 13 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक शूजित सरकार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हा सिनेमा रोमांटिक नसून प्रेमावर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाष्य करणारा आहे.\nसिनेमातील चित्रपटातील ट्रेलरच्या सुरुवातीलाच वरुण धवन हॉटेलमधील वेटरच्या भूमिकेत दिसतोय. सिनेमातील व्यक्तिरेखा खरीखुरी वाटण्यासाठी वरुण एक आठवडा झोपला नाही. व्यक्तिरेखा पूर्णत: जिवंत वाटण्यासाठीच शूजित सरकारने त्याला असं करण्यास सांगितलं होतं.\nया सिनेमात वरूणसोबत बानीता संधू दिसणार आहे.\nव्यवसायिकाच्या त्रासाला कंटाळून अभिनेत्री झीनत अमान यांनी केली जुहू पोलिसांकडे तक्रार\nलवकरचं लग्नाच्या बेडीत अडकणार रणवीर-दीपिका\nबॉलिवूडमध्ये, लवकरचं प्रिया वारियरची एन्ट्री\n‘रावण’ फेम अभिनेते नरेंद्र झा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nरणवीर - दीपिका लवकरचं विवाहबंधनात अडकणारं...\nबारवीचे निकाल आज होणार जाहीर...\nपाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी, पुणे महापालिकेचा पुढाकार\nविराट कोहली नंतर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे मोदींना चैलेंज\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमुंबईतील 'तरंगते धोके' मुंबईकरांच्या जीवाशी खेळ शासनाच होतंय दुर्लक्ष पाहा 'जय महाराष्ट्र'चा विशेष कार्यक्रम https://t.co/uAyl9wPWDO\nकेरळनतंर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/bengaluru-look-to-turn-the-tables-on-chennai/", "date_download": "2018-05-27T01:25:32Z", "digest": "sha1:EJ24HVCVHV7CPONFKN6UJ7XVKQS55TKX", "length": 9003, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2017: बेंगळुरू-चेन्नई यांच्यात महत्त्वाची लढत - Maha Sports", "raw_content": "\nISL 2017: बेंगळुरू-चेन्नई यांच्यात महत्त्वाची लढत\nISL 2017: बेंगळुरू-चेन्नई यांच्यात महत्त्वाची लढत\nचेन्नई | हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात लक्षवेधी कामगिरी करीत असलेल्या बेंगळुरू एफसी आणि चेन्नईयीन एफसी या दोन संघांमध्ये येथील नेहरू स्टेडियमवर मंगळवारी लढत होत आहे.\nबेंगळुरू गुणतक्त्यात पहिल्या, तर चेन्नईयीन दुसऱ्या स्थानावर आहे. बाद फेरीच्यादृष्टिने दोन्ही संघ चांगल्या स्थितीत असले तरी लढत महत्त्वाची असेल. बेंगळुरूपेक्षा चेन्नईयीन चार गुणांनी मागे आहे, पण जॉन ग्रेगरी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या चेन्नईचा एक सामना कमी आहे. चेन्नईने बेंगळुरूमधील लढतीत 2-1 असा विजय मिळविला होता. मंगळवारी सुद्धा जिंकल्यास चेन्नईला पिछाडी एका गुणापर्यंत कमी करता येईल, पण हे तेवढे सोपे नसेल. बेंगळुरूने सलग तीन सामने जिंकले असून त्यांचा संघ फॉर्मात आहे. त्यामुळे घरच्या मैदानावरील पराभवाची परतफेड करण्याचा त्यांचा निर्धार असेल.\nग्रेगरी यांना संघासमोरील आव्हानाची जाणीव आहे. खरा मोसम आताच सुरू होत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की, तुमचा खेळ किती चांगला आहे हे आता समजून येईल. गुणतक्त्यातील स्थानासाठी तीव्र चुरस सुरू आहे. हे जणू काही फॉर्म्युला वनमधील सराव सत्रासारखे आहे. आता आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत आणि खरी शर्यत उद्या होईल. 17 दिवसांत आमचे पाच सामने होतील. आम्ही बाद फेरी गाठणार का, हे त्यानंतर कळेल.\nमहत्त्वाच्या लढतीसाठी संघनिवडीबद्दल ग्रेगरी म्हणाले की, सर्व खेळाडू खेळण्यासाठी उपलब्ध आहेत, पण मी सामन्यापूर्वीच निर्णय घेईन. या महत्त्वाच्या टप्यासाठी प्रत्येक जण तंदुरुस्त आणि सज्ज आहे. आमचा वैद्यकीय स्टाफ खूप चांगला असून ते खेळाडूंची चांगली काळजी घेत आहेत. हे माझे सुदैव आहे.\nपहिल्या सामन्यातील विजय चेन्नईच्या जमेची बाजू असली तरी बेंगळुरूचे प्रशिक्षक अल्बर्ट रोका यांच्या मतानुसार त्या निकालाचा आपल्या खेळाडूंवर काहीही परिणाम होणार नाही. त्यांनी सांगितले की, चेन्नईविरुद्धचा पराभव म्हणजे संकट नव्हते. आम्हाला अर्थातच सर्व सामने जिंकायला आवडते. मंगळवारी आम्हाला धैर्याने खेळ करावा लागेल आणि तीन गुण जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल.\nबेंगळुरूसाठी आयएसएलमधील पदार्पणाचा मोसम आनंददायक ठरला आहे. नव्या लीगशी रोका यांच्या संघाने सहजतेने जुळवून घेतले आहे आणि हा संघ आता विजेतेपदाचा भक्कम दावेदार बनला आहे. स्पेनच्या रोका यांच्या मते मात्र आताच असा दावा करणे घाईचे ठरेल.\nत्यांनी सांगितले की, लीग अद्याप संपलेली नाही. आम्हाला आधी सर्व साखळी सामने पूर्ण करावे लागतील. त्याविषयी आम्ही थोडे बोलू शकू, पण नंतर आम्हाला बाद फेरीतून पुढे जावे लागेल. या घडीला सहा संघ बाद फेरीतील चार स्थानांच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे पहिल्या चार संघांमध्ये येणे पहिले लक्ष्य आहे. आम्ही मंगळवारी तीन गुण जिंकले तर आम्ही लक्ष्याजवळ जाऊ.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Gallery/RegionalGallery", "date_download": "2018-05-27T01:02:48Z", "digest": "sha1:PQR6LBJO446ZGQFQPPGPNIFGUZEYYWPA", "length": 15756, "nlines": 304, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "कलांगण,गॅलरी", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान फोटो आणि व्हिडिओ कलांगण\nमोनालिसाचा बंगाली अंदाज... बनणार 'झुमा भाभी'\nमोनालिसाचा बंगाली अंदाज... बनणार 'झुमा भाभी'\nपहा हे मराठी कपल कुठे करतायेत हॉलिडे एंजॉय...\nपहा काय आवडते मृण्मयीला \nपहा कोणावर प्रेम करते पुजा ...\nमराठमोळ्या अभिनेत्रींचे टॅटू प्रेम...\nउर्मिला-आदिनाथच्या चिमुकलीचे हे आहे नाव...\nकाय आहेत या कलाकारांची खरी आडनावे...\n'बालक पालक'मधली 'डॉली' मोठी झाल्यावर दिसतेय...\nप्राजक्ता आणि ऋतुजा या निसर्गरम्य ठिकाणी...\nचर्चेत राहण्यासाठी अमृता खानविलकरची नवीन फॅशन...\nम्हाडाचे घर मिळाले, मात्र रहिवाशी जगतायेत अशा...\nईनाडू मराठीमध्ये गुढीपाडवा जल्लोषात साजरा...\n'त्रिपुरी' पौर्णिमेनिमित्त.. उजळला बाणगंगेचा...\nमराठी Filmfare Awards मध्ये.. तारकांची चमक\n'सर्वपक्षीय' मान्यवर.. एकाच मंचावर\n'अमृत महोत्सवी' प्रवासाचा... सुरेल सोहळा\n'उत्सव नात्यांचा'... साज सुरांचा\nझी मराठी अवॉर्ड्स : 'नामांकन' सोहळ्यातील धमाल\n'भिकारी'च्या मुहुर्तावर पोहोचले बच्चन\nगांधीनगरमध्ये अनोख्या पद्धतीने साजरी झाली...\nरितेश देशमुख बँजो टीमसह 'चला हवा येऊ...\n'ये रे ये रे पैसा' : प्रेक्षकांसाठी नवी...\nजेव्हा 'गच्चीवर' भेटतात 'ते' दोघे...\nअतरंगी 'देवा' येतोय.. तुमच्या भेटीला\nउच्चवर्णातील उच्च-निचतेची चिरफाड : 'दशक्रिया'\n'न्यूड' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित...\n'त्या' दोघी येतायत.. तुम्हाला भेटायला\nमुंबई-पुणे-मुंबई 3 ... शूटिंग सुरु\nफास्टर फेणेचे... धमाल 'फाफे' गाणे रिलीज\nएकाच दिवशी '6' नवे 'मराठी' चित्रपट..\nगोष्ट 'त्या' एका जोडप्याची...\nतरुणांच्या मनातील विचारांना उलगडणारा... 'बस...\n'माझ्या नवऱ्याची बायको' : खास निमित्ताने झाले...\nनवी मालिका : 'तुझं माझं ब्रेकअप'\nनवी मालिका : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’\n'निलेश - अनुष्काची' जमली जोडी...\nराणा आणि अंजली यांचा विवाह\nमाझ्या नवऱ्याची बायकोच्या सेटवर नाताळची...\nशिव आणि गौरीचा विवाहसोहळा\nचला हवा येऊ द्या नॉट आऊट २००\nसावळ्या गोंधळाची थुकरटवाडीत 'गटारी पहाट' \nचला हवा येऊ द्या च्या सेट वर 'मदारी'ची टीम\nजय मल्हारची टीम चला हवा येऊ द्या मध्ये, फोटो...\n'चला हवा येऊ द्या' मध्ये सलमान खान\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nइअरफोन वापरताना 'ही' काळजी अवश्य घ्या बस, ऑफिस किंवा रस्त्यात कुठेही कानात इअरफोन घातलेली\nथायरॉईड आणि आहार थायरॉईडची समस्या असणाऱ्या बहुतेक लोकांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे, की\nट्रक, बस व कारचा विचित्र अपघात; १० ठार, १५ जखमी\nसिद्दीपेट - तेलंगणाच्या सिद्दीपेट येथे\nमोदी-भागवत-शाह तयार करणार २०१९ ची 'अभेद्य' रणनीती नवी दिल्ली - देशात २०१९ च्या\nमुलीला मिठी मारल्यामुळे शाळेतून निलंबित विद्यार्थ्याचे नेत्रदीपक यश तिरुवनंतपुरम - शालेय\nमोदींचा सिंगापूर दौरा ; महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जनाच्या आठवणींना मिळणार उजाळा\nकॅनडा स्फोट ; रेस्टॉरंटमध्ये आलेल्या 'त्या' दोघांचा शोध सुरू टोरंटो - कॅनडाच्या टोरंटो\nईद काळात भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी इस्लामाबाद - पाकिस्तानात\nमुलांसोबत वेळ घालवून सलमानच्या चेहऱ्यावर परत...\nया प्रसिद्ध कॉमेडियनची आहे ही मुलगी, लवकरच...\nनैराश्याची शिकार झाली होती कलयुगची अभिनेत्री,...\nराजकारणापासून खेळाडूपर्यंतच आयुष्य दाखवणार या...\nअगदी वेगळ्या शैलीमध्ये झाला चित्रपट 'फेमस' चा...\n'संजू'चा टीजर झाला लॉन्च, सतरंगी अवतारात...\nऑरेगॉनमध्ये निवडून येणाऱ्या सुशिला जयपाल दक्षिण आशियातील पहिल्या महिला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/sanjay-raut/", "date_download": "2018-05-27T01:15:47Z", "digest": "sha1:OZBZEFFHFYOFCOWZN5LT7DNJ6GXQFPP3", "length": 4940, "nlines": 63, "source_domain": "pclive7.com", "title": "Sanjay raut | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\n त्यांनी डोकं तपासून घ्यावे – खासदार संजय राऊत (Video)\nपिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारणीत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत. महाराष्ट्रात नंबर वनचा पक्ष से...\tRead more\nआढळराव पाटील अन् बारणे भाजपात जाणार हे तर भाजप ‘अफवा ब्रिगेड’चे काम\nपिंपरी (प्रतिनिधी):- खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणे भाजपात जाणार असं पसरविणे भाजपच्या ‘अफवा ब्रिगेड’चे काम आहे. जाणीवपूर्वक भाजपातील काहीजण ही पसरवत अाहेत. हे दोन्ही खासदार...\tRead more\nसरकारचा पाठींबा काढण्यावरून खासदार संजय राऊत यांचा ‘यु टर्न’\nपिंपरी (प्रतिनिधी):- सरकारचा पाठींबा काढला जाऊ शकतो, सत्तेतून कोणत्याही क्षणी आम्ही बाहेर पडू शकतो अशी भूमिका घेणार्या शिवसेनेने आज ‘यु टर्न’ घेतला आहे. आमचा कोणताही मोठा नेता सर...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2009/06/blog-post_05.html", "date_download": "2018-05-27T01:19:18Z", "digest": "sha1:SY7LXS277QXY2E4GQRVH24G6MVGRD6DA", "length": 30134, "nlines": 190, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: आणि मला डोहाळे लागले...", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nआणि मला डोहाळे लागले...\nटेस्टचा रिझल्ट: पॉझिटिव्ह, वाचले आणि आपसूक हात पोटावर व आनंद डोळ्यातून ओसंडू लागला. आई होतीच बरोबर. आईला म्हटले चल गं पटकन, मला की नाही आत्ता पाणीपुरी खायचे डोहाळे लागलेत. माझे चकाकणारे डोळे पाहत आई म्हणाली, \" हात वेडे, अजून डोहाळे लागायला वेळ आहे.\" आणि गालातल्या गालात हसत राहिली. बहुतेक मी पोटात असतानाचे तिचे दिवस तिला आठवले असतील. त्या दिवशी मी व आई मस्त उनाडलो.\nमाझी आई खरे तर आईपेक्षा मैत्रीणच जास्त. दिवसाचे चोवीस तास मी तिच्या कानाशी लागलेली. सगळे रिपोर्टिंग केल्याशिवाय मला चैनच पडत नसे, अजूनही पडत नाही. लग्न झाल्यावर अनेक वेळा नवरा म्हणायचा, \" आईचे नाव निघाले तरी वारा प्यायलेल्या वासरासारखी धावतेस. जरा माझ्याकडेही पाहा. \" \" किती जळायचे माणसाने तरी बरं कोणी मित्र-मैत्रीण नाहीत इतके जवळचे. नाहीतर तू तर अगदी कोळसाच झाला असतास. \" हे संभाषण सतत चाले. तर,\nहोता होता मला सहा महिने पूर्ण झाले. माझे पोट बऱ्यापैकी दिसू लागलेले. महिन्यातून एकदा चेक अप असे. बाकी काहीच भानगडी नव्हत्या. ऑफिस सुरू होतेच. चौथा महिना संपताना आम्ही एक महाबळेश्वरची छोटी पण धमाल ट्रीप करून आलो होतो. अजून दोन-अडीच महिन्याने बाळ झाले की किमान दोन वर्षेतरी कुठे जाता येणार नाही हे माहीत असल्याने आम्ही दोघेही अस्वस्थ होतो.\nप्रवासाचे भन्नाट वेड आहे दोघांनाही. तेही अचानक, म्हणजे सकाळी नेहमीप्रमाणे आवरून ऑफिसला गेलेलो असायचो. दुपारी नवऱ्याचा फोन, \" काय करते आहेस\" आता ऑफिस मध्ये माणूस काय करणार\" आता ऑफिस मध्ये माणूस काय करणार एक तर काम करेल नाहीतर चकाट्या पिटेल. \" का रे एक तर काम करेल नाहीतर चकाट्या पिटेल. \" का रे काय विचार आहे \" असे मी विचारायचा अवकाश, \" मग जायचे का रात्रीची बस पकडून \" मी तर एका पायावर तयारच असे. जे सुटायचो ते बाहेर पडल्यावर ठरवायचे कुठे जायचे. अशा अनेक मस्त ट्रिप्स केल्या. पण आता इतके सोपे नव्हते.\nमला सारखे वाटत होते की कुठेतरी लांब फिरायला जावे. नेमके त्याचवेळी ह्याच्या घनिष्ठ-डॉक्टर मित्राच्या बहिणीचे लग्न झाले. तिचा नवराही आमच्याच ग्रुप मधला. बहीण व तो दोघेही आमच्या मागे लागलेले, आमच्या बरोबर तुम्हीही चला. ते हनीमूनसाठी बेंगलोर, म्हैसूर व उटी असे जाणार होते. आयत्यावेळी उगाच घोळ नकोत म्हणून त्यांनी एकूण चार रिझर्वेशन्स केलेली होती. त्यातली तीन confirm होती व एक वेटींगवर होते. मी व नवरा एकदम tempt झालो. प्रथम डॉक्टरला जाऊन विचारून घेतले, जाऊ का नको तो म्हणाला, जरूर जा फक्त बसने नको. घरचे जरा अस्वस्थ झाले होते पण डॉक्टरने ग्रीन सिग्नल दिल्याने त्यांना ताणता येईना.\nचला जायचे ठरले. तेव्हा आत्तासारखी online tickets काढता येत नव्हती. पुन्हा हे हनीमून कपल ज्या गाडीने जाणार त्याच गाडीची तिकिटे हवी होती आणि तिही निघायला दोन दिवस राहिलेले असताना. मिळण्याची शक्यता ऑलमोस्ट झिरोच होती. घरचे खूश, परभारे नकार मिळतोय. चला बरे झाले. नवरा म्हणाला, मी जाऊन पाहतो व्हिटीला. ( तेव्हा सिएसटी हे नामकरण झालेले नव्हते. १९९६ मध्ये नाव बदलले गेले ) मिळाली तर जाऊ. नवऱ्यावर माझा २००% भरवसा आहे. ह्या प्राण्याला जगात अशक्य काही नाही. कुठल्याही परिस्थितीत तो त्याला हवे ते मिळवणारच ह्याची मला पक्की खात्री असल्याने मी चक्क बॅग भरायला घेतली.\nनवरा पोचला रिझर्वेशन कॉऊंटरवर. हे तोबा गर्दी. फॉर्म भरला, राहिला उभा रांगेत. नंबर आल्यावर फॉर्मवरील गाडीचा नंबर पाहून विंडोवाली म्हणाली, \" ये गाडी फूल बुक्ड है जी. दुसरा गाडी लिको. ( ह्यावरून कळले असेलच ती कोण होती ते )\"नवरा तिला म्हणाला, \" नाय जी , हमको येईच मांगता. \" तिने खांदे उडवले , \" अमा... , तो तुमको वेटींगपे डालू क्याजी \" मग तिने स्लिप दिली, चला वेटिंग तर वेटिंग किमान तिकीट मिळाले. नवऱ्याने तिथून मला फोन करून सांगितले काय झालेय ते. पुढे म्हणाला, \" तू नको काळजी करू. जायचे ना तुला, मी नेणारच. \" मी मनात म्हटले, हे तर मला माहीत आहेच.\nनवरा विचार करीत तिथेच उभा असताना सहजच समोर लक्ष गेले तर रेल्वे अधीक्षकाची खोली दिसली. झाले, हा घुसला आत. कोणीतरी सुरेश का राजेश पांडे होता. मध्यमवयीन, टिपीकल सरकारी ( रेल्वे कर्मचारीही शेवटी सरकारीच ना ) चाकरमाना. सकाळपासून सारखे कोणी न कोणी ह्याचे डोके खाल्ल्याने कावलेला होता. अचानक नवऱ्याला पाहून, हा कोण आगंतुक घसलाय असे भाव चेहऱ्यावर भरून त्याने नवऱ्याला विचारले, \" बोलिये आपको क्या कष्ट है \" हे एकले आणि नवरा पटकन म्हणाला, \" महोदय, कष्ट मुझे नही मेरी धर्मपत्नी को है . मुझे उम्मीद और विश्वास है की आपही उसका निवारण कर सकते हैं. \" जन्मल्यापासून बंबई हिंदी बोलणाऱ्या माझ्या नवऱ्याला इतके उच्च हिंदी बोलून धापच लागली. पण पांडेच्या चेहऱ्यावरचे ताठरलेले भाव थोडे मृदू झाले, म्हणजे निदान नवऱ्याला तरी भासले.\nपांडे म्हणाला, बस आणि काय कष्ट आहे ते सांग. \" आम्हाला दोन दिवसा नंतरच्या उद्यान एक्सप्रेसने बेंगलोरला जायचे आहे. वेटींगलिस्टवर तिकीट आहे आमचे ते तू confirmed करून दे. \" पांडे म्हणे, \" तुम्हाला एवढे तातडीने बेंगलोरला कशाला जायचेय कोणी आजारी आहे का कोणी आजारी आहे का\" नवरा म्हणाला, \" छे छे, कोणी आजारी वगैरे नाहीये. माझ्या बायकोला दिवस आहेत आणि तिला बेंगलोर, म्हैसूर व उटी पाहायचे डोहाळे लागलेत. \" हे ऐकले मात्र, पांडे वेडाच झाला. नवऱ्याला म्हणाला, \" चलो भागो यहांसे. वाइफ को बोलो अभी इतना लेट टाइम मै ऐसे घुमने का नही. आरामसे सम्हलके रहनेका. बच्चा होने के बाद मुझे पेढा खिलाना मत भूलना. \" तो एकदम मुंबई स्टाईलवर आला.\nनवरा थोडाच ऐकणार होता. त्याने पांडेला सांगितले, \" हे बघ तिचे डोहाळे मी पुरवू शकलो नाहीतर ती जन्मभर मला ऐकवेल. आणि ते कोणामुळे तर तुझ्यामुळे. तुझ्या हातात असूनही तू मला तिची इच्छा पुरी करू देत नाहीस हे unfair आहे. मी आमच्या बाळाला पण सांगेन की पांडेअंकलने तुझ्या आईला व तुलाही रडवले. \" पांडे खो खो हसायलाच लागला. नवऱ्याला म्हणाला, \" तुम साला मुझे इमोशनल ब्लॅकमेल करता हैं. But i like it, तुम्हारा ऍप्रोच एकदम जबरदस्त है. तुमने जो सच है वो बोल दिया. देखो मै तुमको प्रॉमिस नही करता. पर एक काम करो, गाडी का टाइम पे सामान और भाभीजीको सम्हालके लेके आना. लिस्ट मे देखना, अगर confirmed हैं तो जाके मजा करके आना. नही तो दोनो आरामसे घरपे जाना. बोलो मंजूर है \" नवरा नाही कशाला म्हणतोय. त्याचे दहा वेळा आभार मानून निघाला.\nऑफिसमध्ये रजा टाकणे, तात्काल कामे निपटणे व निघायची तयारी ह्यात दोन दिवस पटकन गेले. पण एक नवीनच भानगड होऊन बसली. ह्या हनीमून जोडप्याच्या चार रिझर्वेशन पैकी दोन confirmed तिकिटे कॅन्सल करायला हवी होती. एक वेटिंग वर होते त्याकडे पाहायची गरज नव्हती. तीन वेगवेगळ्या लोकांनी ही तिकिटे काढलेली. प्रत्येकाला वाटले की दुसऱ्याचे तिकीट आहेच तेव्हा आपले कॅन्सल करून टाकू म्हणून चक्क तिघांनीही तिकिटे कॅन्सल करून टाकली. म्हणजे आम्ही मुळातच वेटींगवर होतो आता भरीत भर हे दोघेही लटकले. बरे आम्ही समजा नाही जाऊ शकलो तरी चालले असते पण ह्यांचा तर हनीमून. ( अर्थात हे सगळे रामायण आम्हाला नंतर कळले. )\nघरातून आम्ही थोडे लवकरच निघालो. दोन लहान बॅग्ज व सूचनांची खैरात. टॅक्सी केली एकदाचे पोचलो स्टेशनवर. उद्यान लागलेली होतीच. नवरा पळतच गेला नोटीस बोर्डाकडे. मी एवढ्या गर्दीत पोटाला सांभाळत जमेल तेवढ्या घाईने पोचले तोच नवरा म्हणाला, \" xxx, पांडेंनी पांडूगिरीच केली. विसरा बेंगलोर आता दोन वर्षे, चल घरी. \" माझे मन सांगत होते असे होणारच नाही. नवऱ्याने हे काम साधले नाही Impossible, मी नीट त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. \" डॅंबीस मनुष्य, उगाच मला त्रास देऊ नकोस. खरे सांग, झालेय ना confirm Impossible, मी नीट त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. \" डॅंबीस मनुष्य, उगाच मला त्रास देऊ नकोस. खरे सांग, झालेय ना confirm \" तोवर नवऱ्यालाही आनंद लपविणे कठीण झाले होतेच, \" अग पांडे खरेच जागला गं ' न ' दिलेल्या शब्दाला. आपल्याला त्याने चार माणसांचा कुपे दिलाय आणि दुसऱ्या दोन जागा कोणालाही दिलेल्या नाहीत. जय पांडेजी. \" असे म्हणत आम्ही ट्रेनमध्ये चढलो. स्थानापन्न झालो.\nतेवढ्यात टिसी आला. म्हणाला, \" नमस्तेजी. पांडे साबने खास आपके लिये ये पुरा कुपे दिया है. और आपकी सुखद यात्रा की शुभकामनाएं भेजी है. कोई तकलीफ हो मुझे बताईयेगा. मै आता जाता रहूंगा. \" त्याचे खूप धन्यवाद मानले तो गेला. नवरा म्हणाला, \" बघ जगात अजून चांगुलपण शिल्लक आहे.\" पोटावर हात फिरवून बाळाला सांगितले, \" तुझ्या आईची इच्छा पूर्ण केली बरं का. नाहीतर उद्या मला जाब विचारशील. आता मजा करूया.\" थोडावेळ होता गाडी सुटायला. हनीमूनर्स ना शोधावे म्हणून आम्ही उतरलो. थोड्या अंतरावर ही गँग दिसली.\nआम्हाला पाहून सगळे चकीत झाले, कारण आम्ही त्यांना सांगितलेले नव्हतेच. म्हटले surprise करावे. पण ह्या कॅन्सलींग च्या भानगडीत त्यांनीच, आता जाता येणार नाही हे सांगून आम्हालाच सरप्राइज करून टाकले. पुन्हा मी नवऱ्याकडे पाहिले, बघ ना रे काही करता येते का अशा नजरेने. नवऱ्याने मित्राला बरोबर घेतले व मघाशी येऊन शुभेच्छा देऊन गेलेल्या टीसीला गाठले. तो इतक्या लोकांनी घेरलेला होता की त्याच्या पर्यंत पोचणे अशक्यच होते. मग सरळ आमच्या कुपेत ह्या दोघांना बसविले. नंतर पुढे पाहू काय होईल ते. आत्ता तरी इथून निघा. सगळे टाटा, बाय बाय झाले. हुश्श्श...., निघालो.\nदोनअडीच तासाने तो टीसी उगवला एकदाचा. त्याच्याकडून रिझर्वेशन रीतसर confirmed करून घेतले तेव्हा कुठे सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला. मग पुढे आमची धमाल सुरू झाली. एकदाचे गंगेत चौघांचे नाही नाही पाच जणांचे घोडे न्हाले. नवऱ्याने माझे डोहाळे पुरवले आणि पांडेजींनी दररोजच्या हाणामारीतही त्याला भावनांची किंमत आहे हे दाखवून दिले. ( कुठलीही चिरीमिरी न घेता पांडे शब्दाला जागला. )\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 9:02 AM\n....तुमच्या पोस्टवर नजर ठेऊन असतो की कधी नविन लेख येतो आणि मी तो वाचतो.. :-)\nप्रसाद,अनेक धन्यवाद. असाच लोभ असू द्या. खूप छान वाटले. :)\nभाग्यश्री, थांकू ग. :)\nआता तुझा ब्लॉग ’वाचलाच पाहिजे’ या सदरांत जमा झालेला आहे. अभिनंदन. अशीच लिहिती रहा.\nअरूणदादा,तुझ्या कौतुकाने अतिशय आनंद झाला.आभार.\nहाहाहा.. कसला जबर अनुभव आहे \nनचिकेतना सांग मला कधीचा एक आय-पॅड हवा आहे ;)\nहेरंब, निरोप पोचवलाय रे\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nउद्याची आशा नको आता......\nआज बुलावा आया हैं........\nकाळ आला होता पण वेळ.....\nमहान पॉप गायक - मायकल जॅक्सनचे आकस्मिक निधन.....\nकतरा कतरा मरत राहतो.....\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा..... शेवट......\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा........पुढे.....\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा........ उरलेले सांभाळण्...\nहम भी आपके जहन मे बस गये...\nओपन चॅलेंज देऊन तो गेला......\nजे जाणवतं ते नेहमीच सत्य नसतं....\nआणि ते मला सोडून गेले...\nएक, दूसरा, तिसरा... अरे चौथाही....\nउघडा बुवा, असेल कोणी तरी...\nकुठे कुठे आणि कसे जपायचे\nआणि मला डोहाळे लागले...\nवर म्हणेल, तुमचा उर्वरित दिवस शुभ जाओ\nमी, सायकल आणि म्हातारी.....\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B0", "date_download": "2018-05-27T01:32:49Z", "digest": "sha1:O4WWDUAUJKKZWNL5RECDENH6GPU3LTER", "length": 4336, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते. आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०७:०२, २७ मे २०१८ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\n(फरक | इति) . . भारत‎; ०४:४९ . . (+४३)‎ . . ‎Eniisi Lisika (चर्चा | योगदान)‎ (खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-current-affairs-sayali-kale-marathi-article-1103", "date_download": "2018-05-27T01:20:16Z", "digest": "sha1:7CWOTRDGFCEQD277ABBO3KAKBMHN4R2O", "length": 20280, "nlines": 169, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Current Affairs Sayali Kale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018\nहज यात्रेचे अनुदान बंद\nमुस्लीम धर्मातील ‘हज‘ या धार्मिक यात्रेवरील सरकारी अनुदान बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०१२ पासून ‘हज‘ यात्रेवरील अनुदान टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले होते तर आता ते संपूर्णतः बंद करण्यात आले आहे.\nअफजल अमानुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली एका चौसदस्यीय समितीने एक मसुदा तयार करून त्यात हे अनुदान या टप्प्यात पूर्णतः बंद करण्याची शिफारस केली होती.\nहज यात्रेवर सरकार दरवर्षी तब्बल ७०० कोटींचे अनुदान देत असे. यापुढे ही रक्कम मुस्लीम समाजातील मुलींच्या शिक्षण व विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे.\nअनुदानाच्या निर्णयासोबतच या यात्रेच्या कंत्राटदारांची प्रक्रिया पारदर्शक करण्याचे ठरविले आहे.\nब्रिटिश सरकारने १९३२ मध्ये या कायद्याअंतर्गत हज यात्रेवर सरकारी अनुदान देण्याची प्रथा सुरू केली होती.\nअंध क्रिकेट विश्वचषक स्पर्धा\nसंयुक्त अरब अमिराती येथे पार पडलेल्या क्रिकेट विश्वातील अंध विश्वचषक स्पर्धेत भारत संघ विजयी ठरला आहे.\nशारजा येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने २ गडी राखून २०८ धावांचे लक्ष्य पार करत पाकिस्तान संघाला पराभूत केले.\nअंध विश्वचषक जिंकण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे.\nजागतिक अर्थमंचाने (World Economic Forum) सादर केलेल्या १०० देशांच्या जागतिक उत्पादन निर्देशांकात भारतास ३०वे स्थान मिळाले आहे.\nजागतिक अर्थमंचाने प्रथमच उत्पादन सज्जता अहवाल सादर केला असून त्यात जपान अव्वल स्थानी आहे.\nहा अहवाल तयार करताना त्यात देशाचे औद्योगिक धोरण, सामूहिक कृती असे निकष लावण्यात आले आहेत.\nसदर १०० देशांचे अग्रमानांकित, उच्च क्षमताधारी, वारसा आणि नव क्षमताधारी अशा चार गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे.\nभारतासह हंगेरी, मेक्‍सिको, फिलिपिन्स, रशिया, थायलंड, तुर्की यांचा समावेश वारसा गटात करण्यात आला आहे.\nबाजारपेठ आकारात भारताचे स्थान तिसरे आहे महिला सहभाग, व्यापारी कर, नियामक क्षमता यांत भारताचे स्थान ९०वे आहे.\nचौथ्या औद्योगिक क्रांतीस अनुकुलतेच्या दृष्टीने भारताचे स्थान ४४ वे असून यात अमेरिका, सिंगापूर, स्वित्झर्लंड अग्रेसर आहेत.\nवस्तू व सेवा कर परिषदेच्या १८ जानेवारी रोजी झालेल्या २५ व्या बैठकीत ५३ सेवांच्या करामध्ये कपात करण्यात आली असून हस्तकलेसह २९ वस्तू करमुक्त करण्यात आल्या आहेत.\nसदर परिषद हे दिल्ली येथे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली.\nनव्याने करमुक्त झालेल्या सेवा : उडान अंतर्गत विमानसेवा (३ वर्षांसाठी), माहिती अधिकार सेवा, कायदे सेवा, निर्यात सेवा, सैनिकांसाठी नौदल विमा, कर्णबधिरांसाठीच उपकरणे, ४० हस्तशिल्पे, २० लिटर पाण्याचा जार, मंच कलाकारांचे रु. ५०० पर्यंतचे मानधन.\nवस्तू पूर्वीचा दर आताचा दर\nसार्वजनिक बससाठी जैविक इंधन,\nमोठ्या व मध्यम आकाराच्या\nसेकंडहॅंड कार्स २८ १८\nसांडपाणी प्रक्रिया सेवा १८ १२\nशिवणकाम, थीमपार्क, वॉटरपार्क १८ ५\nचामड्याची पादत्राणे १२ ५\nनाविका सागर परिक्रमेचा पहिला टप्पा पूर्ण\nमागील वर्षी सप्टेंबर महिन्यात भारतीय नौदलातील सहा महिलांनी ’आयएनएसव्ही तारिणी’ या देशी बनावटीच्या बोटीने ’नाविका’ सागरा परीक्रमेस आरंभ केला.\nलेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखाली या १६५ दिवसांच्या परिक्रमेचा दुसरा टप्पा लिटलटन (न्यूझीलंड) येथे डिसेंबर २०१७ ला पूर्ण झाला.\nया प्रवासादरम्यान ‘ड्रेक पसेज‘ हा समुद्रातील कठीण समाजाला जाणारा मार्ग त्यांनी यशस्वीपणे पार केला.\nसध्या आयएनएसव्ही तारिणी ही केप हॉर्न (चिली, द. अमेरिका) येथे पोहोचली असून स्टेनले बंदरावर थांबून ती केप टाऊनच्या (आफ्रिका) दिशेने रवाना होईल.\nअग्नी-५ या क्षेपणास्त्राची १८ जानेवारी रोजी ओदिशाच्या अब्दुल कलाम बेटावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली.\nसंरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेल्या या ५० टन वजनाच्या क्षेपणास्त्राची तब्बल ५ हजार किलोमीटर्सपेक्षा अधिक पल्ला गाठण्याची क्षमता आहे.\nदीड टन वजनाची अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असणाऱ्या या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगाच्या २४ पटीने अधिक आहे.\nपाच ते साडेपाच हजार किलोमीटर्सचा पल्ला गाठण्याची क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्रांना इंटरकॉन्टीनेन्टल बलेस्टीक मिसाईल म्हणतात तर भारतापूर्वी अशी क्षेपणास्त्रे अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन याच देशांकडे होती.\nपृथ्वी, धनुष लघु पल्ला\nअग्नी-१, अग्नी-२, अग्नी-३ मध्यम पल्ला\nअग्नी-४, अग्नी-५ दीर्घ पल्ला\nसमलैंगिकतेवरील गुन्हेगारीचा कलंक दूर करण्याच्या दिशेने कायदेशीर पाऊल प्रथमच उचलले गेले असल्याने भारतीय समलैंगिक समाजात आनंदाचे वातावरण आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने ब्रिटिशकालीन कायद्यावर आधारित कलम ३७७ राबविण्याच्या आपल्या २०१३च्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आदेश दिले आहेत.\nमागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सर्व भारतीय नागरिकांसाठी गोपनीयतेचा हक्क संवैधानिक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर समलैंगिकतेचा मुद्दा ऐरणीवर आला.\nलॉर्ड मकॉले याने १८६० मध्ये मनुष्य किंवा प्राण्यांशी अनैसर्गिक शरीरसंबंध गुन्हा ठरविणाऱ्या या कायद्याचा मसुदा तयार केला यावर आधारित भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ नुसार समलैंगिकता हा गुन्हा असून त्यासाठी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.\nदिल्ली उच्च न्यायालयाने २००९ मध्ये या कायद्यास तिलांजली देण्याचा घेतलेला निर्णय २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने धुडकावून लावला.\nयावेळी सर्वोच्च न्यायालयास विरोध करणाऱ्या लोकसमुहाने या कायद्यामुळे घटनेचे कलम १४ (समानतेचा हक्क), १५ (लिंग, जात इ. वरून भेद निषिद्ध) व २१ (जीविताचा व स्वातंत्र्याचा हक्क) यांवर गदा येत असल्याचा आरोप केला.\nत्याचबरोबर बहुसंख्यांकांचा असणारा हिंदू धर्मदेखील समलैंगिकतेस विरोध करीत नाही हा मुद्दा मांडला होता.\nसर्वोच्च न्यायालयाने २४ ऑगस्ट २०१७ रोजी गोपनीयतेच्या हक्कास मूलभूत अधिकारांमध्ये जागा दिल्यावर गोपनीयतेच्या कक्षा व्यक्तीच्या लैंगिकतेपर्यंत वाढविण्यासाठी मागणी सुरू झाली.\nLGBT समाजाच्या या मागणीवर विचार विनिमय करण्यासाठी न्यायाधीशांचे खंडपीठ बसविण्यात आले; या खंडपीठानेच कलम ३७७चा पुनर्विचार करण्याचा निर्णय दिला.\nसमलैंगिकतेस निष्कलंक ठरवण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल असले तरीही कलम ३७७ मध्ये समलैंगिकते व्यतिरिक्त विषमलैंगिक व्यक्तींना काही बंधने आणि मनुष्याने पशूंशी शरीरसंबंध ठेवण्यास प्रतिबंध यांचाही समावेश आहे.\nसमलैंगिक समाजास त्यांचे हक्क मिळवून देताना ३७७ कलमात उल्लेखलेल्या इतर पाशवी गोष्टींवरील बंधने राखणे यासाठी या कलमावर ऊहापोह होणे आवश्‍यक आहे.\nसरकार सर्वोच्च न्यायालय शिक्षण\nआडवे शब्द १. शिक्षणाचा श्रीगणेशा करताना प्रथम गिरविण्याची चार...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय लाल किल्ला दत्तक दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला केंद्र सरकारने...\nपूर्वजन्मीची पुण्याई असेल म्हणून मी अरुण दातेंचा मुलगा म्हणून जन्माला आलो. फार लहान...\nआपल्याकडं आईचं दूध सुरू असताना बाळाला हळूहळू अन्न सुरू करण्याच्या वेळी म्हणजेच...\nसाहित्य ः एक वाटी काबुली चणे, एक मोठा कांदा, ५-६ लसणीच्या कळ्या, आल्याचा पाऊण इंचाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-economy-stock-market-dr-vasant-patwardha-1301", "date_download": "2018-05-27T01:25:11Z", "digest": "sha1:SJ77U4NOHY3E25ISAQS56BBRM33CCN5F", "length": 25414, "nlines": 117, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Economy : Stock market Dr. Vasant Patwardha | Saptahik Sakal", "raw_content": "\nनिर्देशांक व निफ्टी स्थिरावले\nनिर्देशांक व निफ्टी स्थिरावले\nगुरुवार, 22 मार्च 2018\nगेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्याचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प विधानसभेला सादर केला गेला. कृषी, पायाभूत सुविधा, ग्रामविकास यांच्याकडे लक्ष पुरविताना अर्थमंत्र्यांनी दिव्यांग, वंचित व उपेक्षित जनतेकडेही त्यात लक्ष दिले आहे. अनुसूचित जातीसाठी ९९४९ कोटी रुपयांची तरतूद आहे. आदिवासींसाठी ४९६९ कोटी रुपयांच्या योजना आहेत. रमाई घरकुल योजनेसाठी ७०० कोटी रुपये काढले गेले आहेत. जलसंपदा योजनांसाठी ८२३३ कोटी रुपयांची तरतूद आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेसाठी आतापर्यंत २३,१०२ कोटी रुपये बॅंकांना दिले गेले आहेत. त्याचा फायदा ४६ लाख ३४ हजार कर्जदारांना झाला आहे. ९३ हजार कृषिपंपांना वीजजोडणी देण्यासाठी ७५० कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे. मदरसा आधुनिकीकरण, मौलाना आझाद मोफत शिकवणी योजना, वसतिगृहात राहून उच्चशिक्षण घेणाऱ्या महिलांसाठी मोफत जेवण देण्याची योजनाही अर्थसंकल्पात आहे. गरीब, दुर्लक्षित व गरजू नागरिकांसाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाला ९६४ कोटी रुपये दिले जाणार आहेत.\nआदिवासी भागातील ग्रामपंचायतींना पैसा कायद्याअंतर्गत २६७ कोटी रुपये दिले जाणार आहेत. अपूर्ण सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी ८२३३ कोटी रुपयांची तरतूद आहे.\nराज्यातील शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे म्हणून १०० शाळा उघडल्या जातील व त्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी १५० कोटी रुपये, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १० कोटी रुपये, रामटेक तीर्थक्षेत्रासाठी १०० कोटी रुपयांचा विकास आराखडा आखण्यात येणार आहे. शिवस्मारकासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद आहे. महाराष्ट्रातील पाणीटंचाई लक्षात घेऊन ती संपवण्यासाठी ११,६०० कोटी रुपयांची तरतूद आहे. त्याच्या तपशिलाप्रमाणे जलसंपदा विभागाला ८२३३ कोटी रुपये, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी १६ प्रकल्पांना ३११५ कोटी रुपये दिले जातील. नाबार्डला ३०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. जलयुक्त शिवार योजनांना दीड हजार कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र आवासी योजनेसाठी फार मोठी तरतूद नाही.\nअर्थसंकल्पात वस्तुसेवा कराची अपेक्षित जमा ४५,८८६ कोटी रुपयांची दाखवली आहे. या करामुळे महाराष्ट्र राज्यात ५.३२ लाख नवे करदाते आले आहेत. असेच अर्थसंकल्प आता अन्य राज्यांतूनही मार्चअखेरपर्यंत सादर केले जातील. सर्वांचा तोंडवळा सारखाच असेल. कृषी विकास, आदिवासी, ग्रामीण, दलित, वंचित, सूचित व अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक यांना समोर ठेवून ते आखले जातील. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे उद्दिष्ट समोर ठेवून तशा तरतुदी होतील. पण देशातील दहा महानद्यांचे प्रचंड पाणी समुद्राला जाते ते अडविण्यासाठी नदी-तलावातील गाळ काढणे, नवीन धरणे वा कालवे बांधणे याबाबत कुठलेच राज्य गंभीर नाही. अनेक राज्यांतून वाहणाऱ्या कृष्णा, कावेरी, गोदावरी, भीमा वगैरे नद्यांबाबत राज्या-राज्यांत वाद आहेत.\nगेल्या आठवड्यात दहा मार्चला फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन भारतभेटीसाठी आले. त्यांचा दौरा १० ते १४ मार्च असा चार दिवसांचा होता. फ्रान्स व भारताचे राजनैतिक संबंध जुने आहेत. भारताच्या कर्तबगार पंतप्रधान इंदिराजी अस्खलित फ्रेंच बोलत. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत फ्रेंचप्रमुखांशी त्यांच्या भाषेत आदानप्रदान होत होते. द गॉल यांना पंडित नेहरूंबद्दल विशेष आपुलकी होती.\nमॅक्रॉन यांच्या दौऱ्यात भारत आणि फ्रान्समध्ये शनिवारी सुरक्षा, अणुऊर्जा आणि गुप्त माहितीची सुरक्षा आदी महत्त्वाचे १४ करार झाले. शिक्षण, पर्यावरण, शहरी विकास, रेल्वे, अवकाश, व्यापार या क्षेत्रांतही दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले. दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रामध्ये मोठे सहकार्य अपेक्षित आहे. दहशतवाद आणि मूलतत्त्ववाद यांच्यापासून असलेल्या धोक्‍याचा सामना करण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील, असे वक्तव्य मॅक्रॉन यांनी केले.\nसंरक्षण क्षेत्रातील करारानुसार दोन्ही देशांना परस्परांचे लष्करी तळ वापरता येणार आहेत. दोन्ही देशांचे नौदलाचे तळ परस्परांच्या युद्धनौकांना आता खुले राहणार आहेत.अकरा मार्चला दिल्लीमध्ये पहिली जागतिक सौर आघाडी परिषदेची (International Solar Alliance Summit) बैठक झाली. भारत व फ्रान्सने तिचे आयोजन केले होते. या बैठकीला २३ राष्ट्रांची आणि दहा विविध देशांच्या मंत्रिस्तरावरील प्रतिनिधींची उपस्थिती होती. सौरऊर्जेच्या प्रसारासाठी व त्यासाठी लागणाऱ्या पैशाची सोय या विषयावर तिथे चर्चा झाली. फ्रेंच अध्यक्ष मॅक्रॉन व आपले राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी परिषदेचे यजमानपद भूषविले होते. इंटरनॅशनल सोलर अलायन्स या संस्थेची १२१ राष्ट्रे सभासद आहेत. सौरऊर्जा आणि पुनर्निर्माण होणारी ऊर्जा यासाठी भारताने १७५ गिगावॅटचे लक्ष्य ठरविले आहे. यापैकी सोलर ऊर्जा १०० गिगावॅटची असेल, तर पवनऊर्जेचे उद्दिष्ट ६० गिगावॅट ठरविण्यात आले आहे. २०३०पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त रक्कम या ऊर्जेसाठी गुंतवणार आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी व इंटरनॅशनल सोलर अलायन्स यांनी त्यासाठी भागीदारीचा करार केला आहे.\nसध्या शेअर बाजारात मोठ्या हालचाली होण्यासाठी काही महत्त्वाच्या जागतिक वा स्थानिक बातम्या नसल्यामुळे निर्देशांक व निफ्टी फारसे बदलणारे नाहीत. गेल्या शुक्रवारी निर्देशांक ३३३०७ वर बंद झाला. निफ्टी १०२२६ वर स्थिरावला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे उच्चांक अनुक्रमे ३६४४४ व १११७१ असे होते. सध्याच्या या आकड्यातही अजून ५ टक्‍क्‍यांची घसरण होऊ शकते; पण त्यामुळे निवेशकांनी बिचकायचे कारण नाही. उत्तम शेअर्समध्ये जर गुंतवणूक असेल तर आहेत ते शेअर्स जपून ठेवणे व कमी भावात तेच शेअर्स आणखी घेऊन खरेदीची सरासरी कमी करणे इष्ट ठरेल.\nओएनजीसीने केंद्राकडून हिंदुस्थान पेट्रोलियम घेतल्याने ती रक्कम अदा करण्यासाठी नवीन कर्ज काढण्याऐवजी काही जिंदगीच विकायचा विचार करीत आहे. ओएनजीसी सध्या १८० रुपयांना जरूर घ्यावा व हिंदुस्थान पेट्रोलियम विकून टाकावेत. ओएनजीसी घेतले की सवत्स धेनूप्रमाणे हिंदुस्थान पेट्रोलियममध्येही अप्रत्यक्ष गुंतवणूक होईल. हिंदुस्थान पेट्रोलियम ३४० रुपयांपर्यंतही घसरू शकेल.\nहिंदुस्थान पेट्रोलियम १९५२ मध्ये स्थापन झाली होती. तिच्या एकूण शेअरचे बाजारमूल्य ५६ हजार कोटी रुपये आहे. तिच्या भागभांडवलात १५३.३८ कोटी शेअर्स आहेत.\nओएनजीसीने नुकतीच आपल्या पोट कंपनीतर्फे परदेशातील तेल विहिरीत काही गुंतवणूक केली आहे. तिने नुकताच शेअरमागे सव्वादोन रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. तो २९ मार्चला दिला जाईल. हा शेअर लाभांश बाद १३ मार्चपासून होत आहे. परताव्याच्या दृष्टीने हा शेअर उत्तम समजला जातो.\nयेस बॅंकेने २१ सप्टेंबर २०१७ ला उच्चांकी भाव दाखवला होता. हा उच्चांकी भाव ३८३ रुपये होता. २३ मे २०१७ रोजी कंपनीच्या शेअरने २७६ रुपयांचा किमान भाव नोंदवला होता. २ रुपयांचे दर्शनी मूल्य असलेले कंपनीचे शेअर्स आहेत. तिचे समभाग भांडवल ४६०.५३ कोटी रुपये आहे. डिसेंबर २०१७ च्या तिमाहीत कंपनीचा नक्त नफा १०७६.८७ कोटी रुपये होता. एकूण उत्पन्न ६४९२ कोटी रुपयांचे होते.\nभारताला पेट्रोल मोठ्या प्रमाणावर सध्या आयात करावे लागते. भारत पेट्रोलियमही मोठ्या प्रमाणात पेट्रोल आयात करते. ओएनजीसी, भारत पेट्रोलियम व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांचे शेअर्स भाग भांडारात जरूर हवेत.\nथोडक्‍यात दिवाण हाउसिंग फायनान्स, रेप्को फायनान्स, ओएनजीसी, इंडियन ऑइल, जिंदाल सॉ पाइप्स, हिस्सार, जिंदाल पॉवर अँड स्टील आणि गोदावरी पॉवर हे शेअर्स आपल्या भाग भांडारात हवेत.\nरेन इंडस्ट्रीज हा शेअर सध्या ३८२ रुपयांना मिळत आहे. वर्षभरात तो ४८० ते ५०० रुपये होऊ शकतो. सध्या बाजारात शेअर्सचे भाव पडत असल्यामुळे भावांची चाचपणी करूनच हा शेअर घ्यावा. वर्षभरातील कमाल भाव ४७५ रुपये होता. किमान भाव ९२ रुपये होता. रोज सुमारे ४० ते ५० लाख शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर २७ पट दिसते. कार्बन, सिमेंट आणि रसायनामध्ये कंपनीचा व्यवहार आहे. कंपनीच्या उत्पादनांना चीनमधून स्पर्धा होती; पण आता ही स्पर्धा कमी झाली आहे. मार्च २०१६ व मार्च २०१७ वर्षासाठी कंपनीची विक्री अनुक्रमे ९३१६ कोटी रुपये व ११,३०० कोटी रुपये होती. कंपनीवर सध्या २०,६४५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. भागधारकांचे बाजारमूल्य ४५०० कोटी रुपये आहे.\nमार्च २०१८ ते मार्च २०२० या तीन वर्षांची संभाव्य विक्री अनुक्रमे १४,८८७ कोटी रुपये, १६,४०० कोटी रुपये व १५,००० कोटी रुपये व्हावी. ढोबळ नफा अनुक्रमे २९३२ कोटी रुपये, ३१०० कोटी रुपये व ३१०० कोटी रुपये व्हावा. कंपनीचा अपेक्षित नफा १३८४ कोटी रुपये, १५०० कोटी रुपये व १५०० कोटी रुपये व्हावा. कंपनीचे भागभांडवल ६७.३० कोटी रुपये आहे. स्थावर जिंदगी सुमारे ९ हजार कोटी रुपयांची आहे. कंपनीचे २०१६ व २०१७ मार्च वर्षाचे शेअरगणिक उपार्जन ९.५ रुपये व २५.६ रुपये होते. २०१८ ते २०२० मार्च या तीन वर्षांसाठी संभाव्य उपार्जन ४०.६ रुपये, ४४.५ रुपये व ४४.५ रुपये व्हावे. या तीन वर्षांसाठी किं/उ गुणोत्तर अनुक्रमे १५ पट, ९.५ पट व ८.५ पट व्हावे. एकूण गुंतवलेल्या भांडवलावर या तीन वर्षासाठीचा परतावा अनुक्रमे २७ पट, २८ पट व २६ पट व्हावा.\nग्रॅफाईट इंडिया या शेअरमध्ये सध्या ६८० रुपयांच्या आसपास जर गुंतवणूक केली तर वर्षभरात किमान ३५ टक्के फायदा नक्कीच व्हावा. हेगप्रमाणेच ग्रॅफाईट इंडिया ही एक कामधेनू आहे. ट्रंप यांनी अमेरिकेत येणाऱ्या आयातीवर सीमाशुल्क बसविल्याने पोलाद महागणार आहे. पोलाद उद्योगाला ग्रॅफाईट धातूची अत्यंत जरुरी असते.\nमहाराष्ट्र अर्थसंकल्प ग्रामविकास विकास\nमहाराष्ट्रातील गडकोट जाणीवपूर्वक पाहायला बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही गोष्ट...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) कोणत्या राज्याने रस्ते अपघातात सापडलेल्या पीडितांसाठी मोफत...\n‘अधिकस्य अधिकं फलम्‌’ या वाक्‍याचा अर्थ अधिक मासाचे अधिक फल असा नाही. याचे कारण अधिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/sanjay-kakade/", "date_download": "2018-05-27T01:16:05Z", "digest": "sha1:3MW56F4CR6AFNYVWBHVM7WR63IS3HR5U", "length": 3376, "nlines": 51, "source_domain": "pclive7.com", "title": "Sanjay kakade | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\n त्यांनी डोकं तपासून घ्यावे – खासदार संजय राऊत (Video)\nपिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारणीत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत. महाराष्ट्रात नंबर वनचा पक्ष से...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MREL/MREL038.HTM", "date_download": "2018-05-27T01:21:54Z", "digest": "sha1:3A45AIVP3SJZEMHSM63HCOU6PAPK5ILM", "length": 9193, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - ग्रीक नवशिक्यांसाठी | सार्वजनिक परिवहन = Αστική συγκοινωνία |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > ग्रीक > अनुक्रमणिका\nबस थांबा कुठे आहे\nकोणती बस शहरात जाते\nमी कोणती बस पकडली पाहिजे\nमला बस बदली करावी लागेल का\nकोणत्या थांब्यावर मला बस बदली करावी लागेल\nतिकीटाला किती पैसे पडतात\nशहरात पोहोचेपर्यंत किती थांबे आहेत\nआपण इथे उतरले पाहिजे.\nआपण (बसच्या) मागच्या दाराने उतरावे.\nपुढची भुयारी ट्रेन ५ मिनिटांत आहे.\nपुढची ट्राम १० मिनिटांत आहे.\nपुढची बस १५ मिनिटांत आहे.\nशेवटची भुयारी ट्रेन किती वाजता सुटते\nशेवटची ट्राम कधी आहे\nशेवटची बस कधी आहे\nआपल्याजवळ तिकीट आहे का\n – नाही, माझ्याजवळ नाही.\nतर आपल्याला दंड भरावा लागेल.\nआपण एकमेकांशी जे बोलतो ते स्पष्ट का असते आपल्याला एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करायची असते आणि एकमेकांना समजून घ्यायचे असते. भाषा उत्त्पन्न कशी झाली हे एकीकडे अजूनही अस्पष्टच आहे. यावर खूपसे लेख उपलब्ध आहेत. विशिष्ट काय आहे कि, भाषा ही खूप जुनी गोष्ट आहे. बोलण्यासाठी काही भौतिक वैशिष्ट्यांची गरज होती. ध्वनी उपलब्ध करण्याची आपली गरज होती. पूर्वी निएंडरथल्स लोकांना ध्वनी निर्माण करण्याचे सामर्थ्य होते. याप्रकारे ते स्वतःला प्राण्यांपासून वेगळे दर्शवू शकतात. आणखीन, एक मोठा, कणखर आवाज संरक्षणासाठी महत्वाचा होता. एखादा माणूस याद्वारे शत्रूंना घाबरवू किंवा शत्रूंशी लढू शकतो. यापूर्वीही, हत्यारांचा आणि अग्नीचा शोध लागला होता. हे सर्व ज्ञान कसेतरी पुढे जायला हवे. भाषण हेसुद्धा गटाने शिकारी करण्यासाठी महत्वाचे आहे. जवळजवळ 2 करोड वर्षांपूर्वी लोकांमध्ये साधे आकलन होते. अभ्यासाचे पहिले घटक चिन्हे आणि हावभाव होते. पण. लोकांना एकमेकांशी खूप प्रखर संवाद साधायचा होता. महत्वाचे म्हणजे, त्यांना एकमेकांकडे न बघता संवाद साधायचा होता. म्हणूनच, भाषेचा विकास झाला आणि याने हावभावांची जागा घेतली. आजच्या अर्थाने, भाषा कमीतकमी 50,000 वर्षांपूर्वीची आहे. जेव्हा होमो सेपियन्सने आफ्रिका सोडली, त्यांनी पूर्ण जगात भाषेचा विस्तारकेला. विविध प्रदेशांनुसार भाषा ही एकमेकांपासून वेगळी झाली. असे म्हटले जाते की, विविध भाषिक कुटुंबे अस्तित्वात आली. मात्र, त्यांचाकडे फक्त भाषेची पायाभूत पद्धतीच होती. पहिली भाषा ही सध्याचा भाषेपेक्षा खूप कमी गुंतागुंतीची होती. नंतर पुढे तिचा व्याकरण, आवाजाच्या आणि भाषेच्या अभ्यासाने विकास झाला. असेही म्हणता येईल कि, वेगवेगळ्या भाषांना विविध उपाय मिळाले. पण समस्या नेहमीच समान होती: मी काय विचार करतो हे कसे दर्शवायचे\nContact book2 मराठी - ग्रीक नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRTE/MRTE016.HTM", "date_download": "2018-05-27T01:22:40Z", "digest": "sha1:ITY352UPUJ3EYMANL4AJ4D33NZR3L2N6", "length": 8388, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - तेलगू नवशिक्यांसाठी | रंग = రంగులు |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > तेलगू > अनुक्रमणिका\nबर्फाचा रंग कोणता असतो\nसूर्याचा रंग कोणता असतो\nसंत्र्याचा रंग कोणता असतो\nचेरीचा रंग कोणता असतो\nआकाशाचा रंग कोणता असतो\nगवताचा रंग कोणता असतो\nमातीचा रंग कोणता असतो\nढगाचा रंग कोणता असतो\nटायरांचा रंग कोणता असतो\nमहिला आणि पुरुष वेगळ्या पद्धतीने बोलतात\nआपल्या सर्वांना माहितच आहे कि महिला आणि पुरुष वेगळे आहेत. पण तुम्हांला हे सुद्धा माहित आहे का की, ते वेगळ्या पद्धतीने बोलतात विविध अभ्यास हे दाखवतात. महिला पुरुषांपेक्षा वेगळी भाषण शैली वापरतात. त्या बर्‍याचदा त्या कसं बोलतात यामध्ये खूप अप्रत्यक्ष आणि भिडस्त असतात. विरोधाने, पुरुष साधारणतः स्पष्ट आणि प्रत्यक्ष भाषा वापरतात. पण ते ज्या विषयाबद्दल बोलतात ते सुद्धा वेगळे असतात. पुरुष बातम्या, अर्थशास्त्र किंवा क्रीडा यांबद्दल अधिक बोलतात. महिला सामाजिक विषयांना महत्व देतात जसे की, कुटुंब किंवा आरोग्य. म्हणजेच, पुरुषांना वस्तुस्थितीबद्दल बोलायला आवडते. महिला लोकांबद्दल बोलायला प्राधान्य देतात. हे लक्षवेधक आहे की, महिला कमकुवत भाषा वापरण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच, त्या अधिक काळजीपूर्वक आणि नम्रपणे बोलतात. महिलासुद्धा बरेच प्रश्न विचारतात. असं करण्यामध्ये, त्यांना बर्‍याचदा ऐक्य मिळवायचं असतं आणि कलह टाळायचा असतो. शिवाय, महिलांकडे भावनांसाठी खूप मोठा शब्दसंग्रह असतो. पुरुषांसाठी, संभाषण हे बर्‍याचदा स्पर्धेचा एक भाग असतो. त्यांची भाषा ही स्पष्टपणे अधिक प्रक्षोभक आणि आक्रमक असते. आणि पुरुष प्रत्येक दिवशी महिलांपेक्षा अगदीच कमी शब्द बोलतात. काही संशोधक दावा करतात की, हे मेंदूच्या रचनेमुळे होते. कारण महिला आणि पुरुषांमध्ये मेंदू वेगळा असतो. असे सांगितले आहे की, त्यांच्या भाषण केंद्रांची रचनासुद्धा वेगळी असते. जरी बरेच दुसरे घटक आपल्या भाषेवर चांगलाच प्रभाव टाकतात. विज्ञानाने बर्‍याच कालावधीसाठी या भागाचा शोध लावला नाही. तरीपण, महिला आणि पुरुष पूर्णपणे वेगळी भाषा बोलत नाहीत. गैरसमज व्हायला नको. यशस्वी संभाषणासाठी अनेक कृतीयोजना आहेत. सर्वांत सोप्प आहे: चांगलं ऐका\nContact book2 मराठी - तेलगू नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agro-news-flower-agriculture-107458", "date_download": "2018-05-27T01:35:47Z", "digest": "sha1:VHYKKMEHAN2YMRXDIPOHR6EAZPIUJRZI", "length": 20628, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news flower agriculture फुलांनी भरले ढोकणे कुटुंबात प्रगतीचे रंग | eSakal", "raw_content": "\nफुलांनी भरले ढोकणे कुटुंबात प्रगतीचे रंग\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nपोखरी (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील नामदेव ढोकणे यांनी काळाची पावले ओळखत शेतीपद्धतीत बदलासाठी पुढाकार घेतला. गेल्या काही वर्षांपासून फूलशेतीची कास धरली. बाजारपेठा अोळखून विक्रीचे तंत्रही आत्मसात केले. त्याद्वारे अर्थकारण सक्षम केले. त्यांच्या अनुकरणातून गावातील काही शेतकऱ्यांच्या शिवारातही समृद्धी नांदण्यास सुरवात झाली आहे.\nपोखरी (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील नामदेव ढोकणे यांनी काळाची पावले ओळखत शेतीपद्धतीत बदलासाठी पुढाकार घेतला. गेल्या काही वर्षांपासून फूलशेतीची कास धरली. बाजारपेठा अोळखून विक्रीचे तंत्रही आत्मसात केले. त्याद्वारे अर्थकारण सक्षम केले. त्यांच्या अनुकरणातून गावातील काही शेतकऱ्यांच्या शिवारातही समृद्धी नांदण्यास सुरवात झाली आहे.\nयवतमाळ जिल्ह्यात पुसद या तालुक्‍याच्या ठिकाणापासून अवघ्या दहा किलोमीटरवर असलेल्या पोखरी गावची लोकसंख्या सुमारे दीड हजारांवर आहे. कापूस, भाजीपाला यासारख्या पिकांवर येथील शेतकऱ्यांचा भर राहतो. गावशिवाराला लागूनच नामदेव ढोकणे यांची दहा एकर शेती आहे. सोयाबीन त्यासोबतच एक एकर ऊस, दोन एकरांवर हळद लागवड केली जाते. मेथी, कोथिंबीर, गाजर यासारखी पिके ते घेत. परंतु, काही अपवादात्मक स्थिती वगळता अपेक्षित अर्थकारण या पीकपद्धतीतून साधत नव्हते. झाली तर \"भाजी'' नाही तर \"पाला'' असा अनुभव काहीवेळा भाजीपाला पिकांमधून यायचा. त्यामुळे या पिकांखालील क्षेत्र त्यांनी कमी केले.\nगावातील एक शेतकरी फूलशेती करायते. परंतु, पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याने त्यांना फूलशेती थांबवावी लागली. त्याचवेळी ढोकणे यांनी या पीकपद्धतीचा अभ्यास केला. त्यातील अर्थकारण अभ्यासले. पाण्याचे योग्य नियोजन करून हे पीक यशस्वी करण्याचे ठरवले. साधारण २०१३ पासून या पिकावर लक्ष केंद्रित केले.\nदहा एकर शेतीसाठी एकमेव विहिरीचा पर्याय आहे. ऊस आणि अन्य पिकांसाठी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे जलस्रोत बळकट करण्यासाठी सरसावलेल्या ढोकणे यांनी पुस नदीपर्यंत दोन किलोमीटर पाइपलाइन टाकत पाणी आणले. हे पाणी विहिरीत सोडत जलपुनर्भरण करण्यावर त्यांचा भर राहतो. या कामासाठी सुमारे चार लाख रुपयांचा खर्च झाला. बॅंकेने दोन लाखांचे कर्ज दिले. उर्वरित पैशाची सोय घरूनच केली.\nपोखरीहून मराठवाड्यातील नांदेड हे जिल्ह्याचे ठिकाण सुमारे ११० किलोमीटर आहे. दसरा, दिवाळीत या बाजारपेठेत झेंडू फुले कमी पोचतात. ही बाब हेरून या मार्केटला माल नेण्याचे ठरविले. पहिल्या प्रयत्नात एक क्‍विंटल दहा किलो झेंडू फुले दुचाकीवरून त्यांनी नांदेडपर्यंत नेली. त्या वेळी चांगले दर मिळाले. आता खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून झेंडू नांदेडच्या बाजारात नेण्यावर भर राहतो. सरासरी ६० ते ७० रुपये प्रति किलो दर या ठिकाणी मिळतो. दहा गुंठे क्षेत्रावर गुलाब आहे. पुसद, दिग्रस या तालुक्‍याच्या दोन्ही ठिकाणी विक्री केली जाते. सरासरी दोन रुपये प्रति फूल किंवा काही वेळा त्यातून अधिक दर मिळतात.\nनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध शिर्डी संस्थानच्या परिसरात ज्या गुलाबाची शेती होती त्याची शेती ढोकणे यांनी सुरू केली. त्याचबरोबर गॅलार्डिया, शेवंती, निशीगंध, अॅस्टर, झेंडू यासारखी फुलेदेखील त्यांच्याद्वारे घेतली जातात. ज्या फुलांची मागणी असेल तोच लागवडीचा हंगाम असतो. दसऱ्याच्या आठ ते दहा दिवस आधीच झेंडू बाजारात पोचला पाहिजे असे त्यांचे नियोजन असते. कारण दसऱ्याच्या एक दिवस आधी किंवा दसऱ्याच्या दिवशीच बाजारात अनेक शेतकऱ्यांचा माल पोचतो. परिणामी आवक वाढल्याने दर कोसळतात. हा अनुभव लक्षात घेऊन दर चांगला पदरात पाडून घेण्याचे हे तंत्र वापरले जाते.\nतीन क्‍विंटल फुलांची गरज\nबाजारपेठ किंवा व्यापारी नसले तरी इच्छा तिथे मार्ग या उक्‍तीनुसार हार- फुले विक्रेत्यांच्या माध्यमातून असलेली बाजारपेठ ढोकणे यांनी शोधली. पुसद येथील किरकोळ विक्रेत्यांची दररोजची फुलांची गरज तीन क्‍विंटल आहे. ही गरज भागविण्याचे काम पोखरीसह परिसरातील अन्य गावातील शेतकरी करतात असे ढोकणे यांनी सांगितले.\nढोकमे यांच्या शेतीची ठळक वैशिष्ट्ये\nमुख्यत्वेतुषार सिंचनाने पाणी व्यवस्थापन\nकळ्या लागल्यावर पाण्याचा ताण पडू देत नाही.\nएक प्लॉट संपण्यापूर्वी दुसरा प्लॉट तयार असतो.\nउन्हाळ्यात दोन ते तीन दिवसांनी, तर हिवाळ्यात आठ दिवसाआड पाणी.\nमशागतीसोबतच शेणखत पसरवून दिले जाते.\nरोपांच्या बुडाशी शेणखताचा वापर.\nवर्षभर फुले मिळतील असे नियोजन\nफूल विक्रेत्यांशी केला करार\nपुसद, दिग्रसला फूल बाजारपेठ किंवा व्यापारी नाहीत. त्यामुळे किरकोळ फूल विक्रेत्यांनाच विक्री करण्यावर या भागातील शेतकऱ्यांचा भर राहतो. सद्यस्थितीत पुसदला पाच तर दिग्रसला सुमारे सहा असे विक्रेते आहेत. त्यांनाच नामदेव आपली फुले देतात. अॅस्टर वर्षभर २० रुपये प्रति किलो दरांप्रमाणे विकण्याचा करार त्यांनी या विक्रेत्यांसोबत केला आहे.\nपोखरी झाले फूलशेतीचे हब\nढोकणे यांना फूलशेतीच्या माध्यमातून अर्थकारण सक्षम करणे शक्य झाले. त्यांच्या अनुकरणातून पुढे गावातील गोपाल फुलाते, सुदर्शन भालेराव, हनुमंत आष्टे, अशोक फुलाते यांनीदेखील फुलशेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. आज घडीला फूलशेतीच्या माध्यमातून पोखरी या छोट्याशा गावाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. फुलांतून दररोज ताजा पैसा मिळतो. कुटुंबाच्या गरजा भागविता येतात. त्यातून शेतीचे व्यवस्थापन करणेही सोयीचे होते असे फूल उत्पादक सांगतात.\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nव्यवहार चलन पद्धतीने व्हावेत : इलेक्‍ट्रिक व्यापाऱ्यांची मागणी\nपुणे : 'पन्नास हजार रुपयांवरील व्यवहारांसाठी करण्यात आलेल्या ई-वे बिलाच्या सक्तीने व्यापाऱ्यांना त्रास होत असून, किमान एका शहरातील दोन...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AE,_%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-05-27T01:37:32Z", "digest": "sha1:AW42DO4O34ORB2XLKIBYI37EXKIVNYD6", "length": 4020, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ड्युरॅम, नॉर्थ कॅरोलिना - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nड्युरॅम याच्याशी गल्लत करू नका.\nड्युरॅम अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना राज्यातील प्रमुख शहर आहे. हे शहर रॅले शहराचे जुळे शहर आहे. १ जुलै, २०१४च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,५१,८९३ इतकी होती.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ एप्रिल २०१७ रोजी २२:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AD_%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-05-27T01:38:17Z", "digest": "sha1:7K5EMSQYZZ63DBH22DYYPJAYOLPP4HTC", "length": 4199, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९९७ हंगेरियन ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१९९७ हंगेरियन ग्रांप्री किंवा बारावी मार्लबोरो माग्यार नागिदिज ही १० ऑगस्ट, इ.स. १९९७ रोजी भरलेली फॉर्म्युला वन शर्यत होती. हंगेरीच्या बुडापेस्ट शहरामध्ये झालेल्या या ७७ फेऱ्यांच्या शर्यतीतत जाक व्हियेनुएव्ह विल्यम्स-रेनॉल्ट चालवित पहिल्या, डेमन हिल ॲरोझ-यामाहामध्ये दुसऱ्या तर जॉनी हर्बर्ट आपल्या सॉबर-पेट्रोनासमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आले होते.\n१९९७ फॉर्म्युला वन हंगाम\nइ.स. १९९७ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जून २०१७ रोजी १४:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/58411", "date_download": "2018-05-27T01:13:37Z", "digest": "sha1:COPGSXJOQI5H62PKCZAXA5MQJYVXRQUY", "length": 19773, "nlines": 184, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "व्यक्ति परिचय - पाण्याच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या प्रमुख व्यक्ति : श्री. चैतराम पवार (बारीपाडा) | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nलेखक की और रचनाएं\nदेशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : कावेरी नदी\nभारतातील प्रसिध्द धरणे : रिहांद धरण\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : भोज तलाव\nभारतातील प्रसिद्ध धरणे : कोयना धरण\nभारतातील प्रसिद्ध नद्या - गोदावरी नदी\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : दल सरोवर\nदेशोदेशीचे पाणी : श्रीलंकेतील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : यमुना नदी\nपवई सरोवर - भारतातील प्रसिद्ध सरोवरे : 5\nजायकवाडी धरण भारतातील प्रसिद्ध धरणे : 5\nदेशोदेशीचे पाणी : म्यानमारमधील पाणी\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : सांबर सरोवर\nभारतातील प्रसिद्ध धरणे : तेहेरी धरण\nभारतातील प्रसिद्ध नद्या : सरस्वती नदी\nभारतातील प्रसिद्ध धरणे : नागार्जून सागर धरण\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : हुसेन सागर\nभारतातील प्रसिद्ध नद्या : नर्मदा नदी\nमिशन राहत - मराठवाडा दुष्काळ मुक्ती\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nस्वत: चे शेत हेच पाणलोट विकास क्षेत्र\nमहाराष्ट्रातील सिंचन, पाण्याचे ठोक दर व परवडण्याची क्षमता : एक टिपण\nशालेय जगत - चला शिकुया सामान्य विज्ञान पाण्याचे\nगर्मी में जल संकट और दून का कल\nडूबता वेनिस तैरते भवन\nपॉलिथिन होटलों और वेडिंग प्वाइंट पर कसेगा शिकंजा\nरिस्पना और बिंदाल के जलग्रहण क्षेत्र पर अवैध कब्जा\nआबादी तक पहुँची वनाग्नि की लपटें\nआहार में एस्ट्रोजन पुरुषों पर प्रभाव\nहमारा शहर सबसे स्वच्छ\nकचरा पैदा करने वाले हों जिम्मेदार\nसोच…शौचालय की, सूखे शौचालय या फ्लश शौचालय\nकृत्रिम मेधा के लाभों का दोहन\nबाँस मिशन आर्थिक समृद्धि का जरिया\nपूर्वोत्तर में सुशासन की चुनौतियाँ\nपूर्वोत्तर में समावेशी विकास\nइंडस बेसिन पर रिपोर्ट कर फेलोशिप पाने का है मौका\nकेन वेतवा नदी जोड़ो कार्यक्रम\nप्रधान पैसा नहीं दे रहा है सर हमारा नाम आ चुका है डेढ़ साल हो गए\nHome » व्यक्ति परिचय - पाण्याच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या प्रमुख व्यक्ति : श्री. चैतराम पवार (बारीपाडा)\nव्यक्ति परिचय - पाण्याच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या प्रमुख व्यक्ति : श्री. चैतराम पवार (बारीपाडा)\nजबर इच्छा शक्ती, पक्का निर्धार व प्रामाणिक प्रयत्न एकत्र आले तर जगात काहीही घडू शकते ही गोष्ट बारीपाडा (जिल्हा धुळे) प्रयोगावरुन सिद्ध झाली आहे. बरीच गावे, सरकार पुढे येईल, आपल्यासाठी काही करेल, त्याद्वारे आपली प्रगती होईल याची वाट पाहात असतात. चैतराम पवार या तरुणाच्या मार्गदर्शनाखाली बारीपाड्याचा जो विकास झाला त्यावरुन सरकारविनाही गावाचा विकास होवू शकतो हे जगाला दिसून आले आहे. चैतरामनी जे मॉडेल तयार केले आहे त्याची प्रतिकृती (replication) भारतातच नव्हे तर परदेशातही व्हायला सुरवात झाली आहे. बरीच गावे राजकीय पक्ष व सरकार आपल्यासाठी काही करतील अशी अपेक्षा बाळगतात पण या ठिकाणी तर उलटेच घडले. गावात जे काही घडले त्यावरुन सरकारला बरेच काही शिकायला मिळाले.\n१९९० साली बारीपाडा हे गाव इतर गावांसरखेच एक गाव होते. अन्नधान्याची कमतरता, पाण्याचा दुष्काळ, जंगलाची बेसुमार कटाई आणि दुष्काजन्य परिस्थिती या गोष्टी इतर गावंप्रमाणे याही गावात होत्या. पण आज मात्र दररोज १०-१५ गावातील तरुण इथे झालेले काम पाहण्यासाठी गावाला भेट देत असतात. एवढेच नव्हे तर जर्मनीमधील एका विद्यापीठात काम करणारा प्राध्यापक या गावाचे मॉडेल अभ्यासण्यासाठी गावात मुक्कामाला येवून राहिला आहे.\nचैतराम पवार हा बारीपाडा गावचा निवासी. एम.कॉम. पर्यंत शिकलेला. पदवी प्राप्‍त केल्यावर इतर तरुणांसारखाच नोकरीनिमित्त शहराकडे जाण्याच्या तयारीत असतांना तो श्री. आनंद पाठक या वनवासी कल्याण आश्रम या संस्थेच्या कार्यकर्त्याच्या संपर्कात आला व त्यांने शहराकडे जाण्याचा निर्णय रद्द केला व आपल्याच गावात राहून गावाचा विकास करण्याचे व्रत स्विकारले. आणि हे काम करत असतांना आपल्या गावाचे नाव जगाच्या नकाशात नेऊन पोहोचवले. असे काय केले त्याने\n१९९३ साली गावात त्याने कुर्‍हाड बंदी आणली. झाडे तोडण्यास बंदी घातली गेली. जो कोणी झाड तोडेल त्याला शिक्षा आणि जो कोणी झाड जगवेल त्याला पुरस्कार ही प्रथा त्यांने गावात रुजवली. ४५० एकरात वनविकासाची कामे हाती घेण्यात आलीत. तीन वर्षात त्या ठिकाणी आज दाट जंगल उभे राहिले आहे. या कामासाठी वनखात्याकडून गावाला १ लाख रुपयांचा पुरस्कारही देण्यात आला. वनस्पती लागवडीत विविधता यावी, पारंपारिक झाडांना प्राधान्य द्यावे यासाठी सध्या या गावात प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी १०० चौरस किलोमीटरचा भाग निवडण्यात आला आहे व त्यात विविध प्रकारची झाडे लावण्याचे काम चालू आहे. गाय हा विकासाचा केंद्रबिंदू स्विकारण्यात आला. शेणखताचा वापर करुन कोणतेही हायब्रीड बियाणे न वापरता उत्पादन वाढू शकते हा विश्‍वास त्याने गावकर्‍यांत निर्णाण केला. हाय ब्रीड बियाणांचा पुरस्कार करणार्‍या तंत्रज्ञांना विचार करायला लावणारा हा प्रयोग ठरला.\nगावाच्या व विशेषतः शेतीच्या विकासासाठी पाणी हा एक आवश्यक घटक आहे याची जाणीव ठेवून जलसंवर्धनाचे प्रयत्न तर वाखाणण्यासारखे झाले आहेत. गावातील नाल्यांवर ४८० चेकडॅम बांधण्यात आल्यामुळे पाणी अडले व त्याद्वारे गाव जलसमृद्ध झाले. त्यामुळे पाण्याचा साठा तर वाढलाच पण त्याचबरोबर जमिनीची धूपही मोठ्या प्रमाणावर थांबली. गावात ५ किलोमीटर लांबीचे एक मीटर खोलीचे चर श्रमदानातून खोदण्यात आले. त्याचाही जलसंधारणावर अनुकूल असा परिणाम झाला. जे गाव पाच वर्षांपूर्वी ३-४ किलोमीटरवरुन पाणी आणत होते तेच गाव आता जवळपासच्या पाच गावांना पाणी पुरवायला लागले आहे.\nगावाच्या विकासात महिलांना महत्वाचे स्थान असावे हा विचार डोळ्यासमोर ठेवून गावात महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली. शेतमालाच्या विक्रीमध्येही सुधारणा करण्यात आली. निव्वळ तांदूळ विक्री करण्यासाठी पाच महिला बचत गटांनी पुढाकार घेतला आहे.\nइतर गावांप्रमाणे याही गावात दारु गाळणे हा व्यवसाय जोरात चालू होता. या व्यवसायातून लोकांना दुसर्‍या व्यवसायाकडे वळविणे आवश्यक होते. त्यासाठी जमलेल्या पाण्यात मासेमारीचा व्यवसाय सुरु करण्यात आला. दारु गाळणारे गावकरी आता मासेमारी करण्यात गुंतलेले दिसतात.\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nअकाल के काल विलासराव सालुंके की जबानी उनकी कहानी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदीपात्र के लिये अनुकूलतम हाइड्रोमीट्रिक नेटवर्क की आवश्यकता और व्यवस्था (Need and provision of optimum stream gauging network for a river basin)\nपानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार\nटिकाऊ कृषि प्रोत्साहन के लिये कृषि परामर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/india-womens-easy-win-against-japan-116086", "date_download": "2018-05-27T01:30:40Z", "digest": "sha1:KRDZILT76D3P6C525Y6ZSXYHP46LI3YS", "length": 12965, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "India women's easy win against Japan भारतीय महिलांचा सलामीला जपानविरुद्ध सहज विजय | eSakal", "raw_content": "\nभारतीय महिलांचा सलामीला जपानविरुद्ध सहज विजय\nसोमवार, 14 मे 2018\nकोणत्याही स्पर्धेतील सलामीच्या लढतीतील विजय खूपच मोलाचा असतो. राणीच्या अनुपस्थितीत आक्रमकांवरील जबाबदारी वाढली होती. आम्ही ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली. या स्पर्धेतील विजेतेपद विश्‍वकरंडकाच्या दिशेने मोलाचे ठरेल.\nमुंबई - भारतीय महिलांनी आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेत सलामीला जपानचे आव्हान 4-1 असे सहज परतविले. नवनीत कौरची चमकदार हॅटट्रिक, तसेच सविताच्या भक्कम गोलरक्षणामुळे गतविजेत्या भारताचा विजय सुकर झाला.\nकोरियातील दॉंघी सिटी येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत गतविजेत्या भारताने सुरवातीपासून हुकमत राखली. नवनीतने सातव्या, 25 व्या आणि 55 व्या मिनिटास गोल करीत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी केली. तिला अनुपा बार्लाच्या (53) एका गोलची साथ लाभली. वेगवान खेळ करणाऱ्या भारताने चेंडूवर चांगली हुकमतही राखली. सुनीता लाक्रा आणि सविताच्या चांगल्या बचावात्मक खेळामुळे जपानला प्रतिआक्रमणाची फारशी संधीही लाभली नाही.\nनवनीतच्या पहिल्या दोनही गोलांत वंदना कटारियाची निर्णायक कामगिरी होती. तिच्या वेगवान धडाकेबाज चालीमुळे जपानी बचावाचे लक्ष तिच्यावर केंद्रित झाले. वंदनाने मोक्‍याच्या वेळी नवनीतकडे चेंडू पास केले होते आणि नवनीतने संधी साधली. तिसऱ्या सत्रात आलेल्या पावसाने भारताच्या खेळाची लय काहीशी बिघडली. भारताने दोन पेनल्टी कॉर्नर दवडले. प्रतिआक्रमणात जपानने तीन पेनल्टी कॉर्नर मिळविले, पण ते सविताला चकविण्यास अपयशी ठरले. नवनीतचा चौथा गोल भारतीयांची ताकद दाखविणारा होता. जपानचा पेनल्टी कॉर्नर अपयशी ठरवत भारतीयांनी प्रतिआक्रमण रचले. उदिता आणि नवनीतने जपानी बचावपटूंना सहज चकविले. गोलक्षेत्रात दोघींनी एकमेकांकडे पास दिला होता. त्यातही नवनीतने संधी दिसताच गोल केला होता. 58 व्या मिनिटास जपानने गोल केला, पण तोपर्यंत निकाल स्पष्ट झाला होता.\nकोणत्याही स्पर्धेतील सलामीच्या लढतीतील विजय खूपच मोलाचा असतो. राणीच्या अनुपस्थितीत आक्रमकांवरील जबाबदारी वाढली होती. आम्ही ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली. या स्पर्धेतील विजेतेपद विश्‍वकरंडकाच्या दिशेने मोलाचे ठरेल.\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nमोदी सरकारची चार वर्षांतली मर्मदृष्टी (प्रा. प्रकाश पवार)\nराजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, \"राजकारण म्हणजे लोकांचं...\nपॉकेट बुक्‍सचं विश्व (विजय तरवडे)\nइंग्लिशमध्ये पुस्तकांच्या हार्ड कव्हर आवृत्त्या असतात आणि त्या महाग असतात. प्रवासात वगैरे वाचण्यासाठी वाचक त्याच पुस्तकांच्या पेपर बॅक किंवा पॉकेट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Ireport", "date_download": "2018-05-27T01:08:14Z", "digest": "sha1:VKFUTLLDTKQVDRWJM5SWH6AGCJLS2BNS", "length": 17308, "nlines": 244, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Ireport", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nघरच्या घरी करा बायोडिझेल विक्रीचा व्यवसाय\nबायोडिझेलच्या निर्मितीसाठी जट्रोफा माणि पोंगॅमियाच्या बियांवर संशोधन करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे अनुदानही मिळणार आहे. देशातील बायोडिझेलच्या उत्पादनात वाढ व्हावी, तसेच\nघरच्या घरी करा बायोडिझेल विक्रीचा व्यवसाय\nबायोडिझेलच्या निर्मितीसाठी जट्रोफा माणि पोंगॅमियाच्या बियांवर संशोधन करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे अनुदानही मिळणार आहे. देशातील बायोडिझेलच्या उत्पादनात वाढ व्हावी, तसेच\nट्रक, बस व कारचा विचित्र अपघात; १० ठार, १५ जखमी\nसिद्दीपेट - तेलंगणाच्या सिद्दीपेट येथे\nमोदी-भागवत-शाह तयार करणार २०१९ ची 'अभेद्य' रणनीती नवी दिल्ली - देशात २०१९ च्या\nमुलीला मिठी मारल्यामुळे शाळेतून निलंबित विद्यार्थ्याचे नेत्रदीपक यश तिरुवनंतपुरम - शालेय\nनगरोटा दहशतवादी हल्ल्यातील आरोपीला अटक कुपवाडा - राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) शुक्रवारी\nसीबीएसई बारावीच्या गुणवंतांची यशोगाथा हैदराबाद - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे\n#4YearsofModiGovt: कठोर निर्णय घेताना 'कंफ्यूजन' नाही 'कमिटमेंट' - मोदी कटक - पंतप्रधान\n२००२ च्या खंडणी प्रकरणी अबू सालेम दोषी नवी दिल्ली - कुख्यात गुंड अबू सालेम याला वर्ष २००२\nमोदींचा सिंगापूर दौरा ; महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जनाच्या आठवणींना मिळणार उजाळा\nसिंगापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सिंगापुरातील क्लिफोर्ड पियर येथे एका कोनशिलेचे अनावरण करणार आहेत. या माध्यमातून देशातील पाण्यात महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या त्या दिवसाचा स्मरणोत्सव या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी ३१ मे रोजी त्यांच्या ३ दिवसाच्या दौऱ्यासाठी सिंगापूरमध्ये दाखल होणार आहेत.\nकॅनडा स्फोट ; रेस्टॉरंटमध्ये आलेल्या 'त्या' दोघांचा शोध सुरू टोरंटो - कॅनडाच्या टोरंटो\nईद काळात भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी इस्लामाबाद - पाकिस्तानात\nकॅनडातील भारतीय 'बॉम्बे भेळ' रेस्टॉरंटमध्ये शक्तीशाली स्फोट, १५ जखमी टोरोंटो - कॅनडातील\nउत्तर कोरियाने उद्ध्वस्त केले अणुचाचण्यांसाठी वापरण्यात येणारे बोगदे पुंगये-री - उत्तर\nहाफिज सईदला हाकला, चीनचा पाकला सल्ला बीजिंग - मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि\nजॉर्जियाच्या गव्हर्नरपदाच्या उमेदवारीसाठी पहिल्यांदाच कृष्णवर्णीय महिलेची निवड वॉशिंग्टन\nपेट्रोल, डिझेलवरील दुष्काळी सेसचे होतेय काय शासन दरबारी अधिभार म्हणूनच नोंद\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोलच्या दरांचा भडका मुंबई - कर्नाटक\n७५८ कोटींचा नफा, ६ लाख टॅक्सी, परंतु स्वतःची एकही कार नाही, वाचा सक्सेस स्टोरी.. मुंबई -\n युरोपीयन संसद सभासदांची मागितली माफी ब्रुसेल्स - डेटा लीक\n आता उधारीवर मिळणार पेट्रोल-डिझेल नवी दिल्ली - दिवसागणिक वाढणारी महागाई आणि\nश्रमदान पाहून आमीर भारवला, पत्नी किरण सोबत गावकऱ्यांसाठी गायले गाणे जळगाव - 'पानी\nVIDEO: मुलीच्या साखरपुड्यातील मुकेश व नीता अंबानींचा डान्स तुम्ही पाहिलात का \n..म्हणून सचिन तेंडुलकरला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा हिरमोड\nनागपूर - खासदार क्रीडा\nआम्ही आमचा 'हिरो' हिंदुस्थानला कधीच देणार नाही .. मुंबई - कोलकाता आणि हैदराबादमध्ये\nराशिद झाला भावुक, सामनावीराचा पुरस्कार स्फोटात प्राण गमावलेल्या देशवासियांना समर्पित कोलकाता - शुक्रवारी कोलकाता आणि हैदराबादमध्ये रंगलेल्या क्वालिफायर-२ सामन्यात हैदराबादने शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो राशिद खान. त्याने केलेल्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर हैदराबादने कोलकात्यास पराभूत केले.\nकोलकाताला धूळ चारत हैदराबादची आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक कोलकाता - आयपीएलच्या ११ व्या\nकॅनडामध्ये होणार ग्लोबल टी-२० लीग, स्टिव्ह स्मिथही होणार सहभागी कॅनडा - बॉल टेंपरिंग\nलॉर्ड्स कसोटी : APPLE चे डिजीटल घड्याळ घालून पाक क्रिकेटपटू मैदानात, पंचानी फटकारले लॉर्ड्स - पाकिस्तानी क्रिकेटपटू इंग्लंड दौऱ्यावर असले की नेहमीच काही ना काही वाद-विवादामुळे चर्चेत असतात. सध्या पाक-इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही याचा प्रत्यय आला. वाचा काय झाले....\nवडिलांच्या हत्येमुळे श्रीलंकन क्रिकेटपटू धनंजय डी सिल्वाची विंडीज दौऱ्यातून माघार कोलंबो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/ravet/", "date_download": "2018-05-27T01:33:35Z", "digest": "sha1:AOGX5JF75DWCXQNFAK2CRXF4DTCQYOND", "length": 25779, "nlines": 359, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest ravet News in Marathi | ravet Live Updates in Marathi | रावेत बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nपवना नदीवर बंधाऱ्यांना जलसंपदा विभागाची मंजुरी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसध्याच्या स्थितीत ४९० एमएलडी पाणी महानगरपालिका रावेत बंधाऱ्यातुन उचलते. या बंधाऱ्यालगत नव्याने बंधारा बांधण्याच्या संदर्भात महानगरपालिकेने जलसंपदा विभागाकडे परवानगी मागितली होती. ... Read More\nरावेत बंधारा येथील पवनामाई जलपर्णीमुक्त अभियानात गौरी किर्लोस्कर होणार सहभागी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने 'जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई' हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाला सुमारे तीन महिने पूर्ण होत आहेत. ... Read More\nजलपर्णीमुक्त अभियानात सहभागी होणार अंजली भागवत; रावेत येथे पवनामाई स्वच्छता मोहीम\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरविवारी सकाळी आठ वाजता पवनामाई जलपर्णीमुक्त अभियान रावेत बंधारा येथे राबविण्यात येणार आहे. या जलपर्णी मोहिमेत खेलरत्न व अर्जुन पुरस्कारविजेत्या व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत सहभागी होणार आहेत. ... Read More\nवाल्हेकरवाडीत सहा एकर ऊस जळून खाक; सुमारे आठ-दहा लाख रुपयांचे नुकसान\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवाल्हेकरवाडी येथे शेतात आग लागल्याने तब्बल ६ एकरावर उभा असलेला ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. ... Read More\nग्रामदैवत धर्मराज उत्सवानिमित्त पिंपरी चिंचवडमधील रावेतला रंगला कुस्त्यांचा आखाडा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरावेतगावचे ग्रामदैवत धर्मराज उत्सवानिमित्त तीन दिवस आयोजित विविध कार्यक्रमांना व कुस्तीच्या आखाड्याला चांगला प्रतिसाद लाभला. कुस्त्यांच्या आखाड्याला नामवंत मल्लांनी हजेरी लावली. ... Read More\nप्रशासनाने रस्त्यासाठी घरे केली भुईसपाट; रावेत-वाल्हेकरवाडीत ७४ घरांवर प्राधिकरणाचा बुलडोजर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरावेत-वाल्हेकरवाडी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जागेचा ताबा घेण्याकरिता अडथळा ठरत असलेल्या कच्च्या आणि पक्क्या स्वरूपातील जवळपास ७४ घरांवर प्राधिकरण प्रशासनाने बुलडोजर फिरवून जागा ताब्यात घेतली. ... Read More\nतरुणांनी व्यसनापासून दूर राहावे : संकल्प गोळे; नववर्षाचे पिंपरीत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्वागत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतरुणांनी व्यसनापासून दूर राहून आगळ्या वेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित एकवीरा पालखी सोहळ्यात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक संकल्प गोळे यांनी केले. ... Read More\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t5364/", "date_download": "2018-05-27T01:09:23Z", "digest": "sha1:36CN55P2QYG63SRT5E5SB5X5WZWMRMDC", "length": 6328, "nlines": 122, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Shrungarik Kavita-तो फक्त बोलतो मी मधहोश होते", "raw_content": "\nतो फक्त बोलतो मी मधहोश होते\nतो फक्त बोलतो मी मधहोश होते\nतो फक्त बोलतो मी मधहोश होते,\nत्याचे पडता मानेवरती उसासे मी बेहोश होते.\nतो मंद मंद घालतो फुंकर अंगावरी,\nबासरीचे सूर जणू उमटती अंतरी.\nतो हलकेच स्पर्शतो ओठ गालांवरी,\nमी मिटून घेते डोळे, पापणी नि पापणी.\nतो सोडतो बंधनाची एक एक गाठ,\nदुथडी वाहते नदी आणि ओलांडते काठ.\nमी स्वाधीन असते त्याच्या, त्याचे त्यालाही न थांबवे,\nवाटते कि मरावे आताच, आता जीवन तरी कश्यास हवे.\nहेच क्षण मुक्तीचे आणि हेच पुन्हा अडकण्याचे,\nइथेच मन उदासीन तरी मनी जल्लोष होते.\nतो फक्त बोलतो मी मधहोश होते.\nपुढे कोण जाणे कसे काय होते,\nकशी रात्र सरते, कशी पहाट होते.\nपहाटेच्या थंडीतही अंगावर त्याच्या बाहोस घेते.\nपुन्हा हळूच घालतो तो फुंकर कानी,\nसळसळ जाणवते सुकल्या पानांत आणि,\nटच्च दंश होतो गोऱ्या गोमट्या गाली,\nवार्यासंगे हेलकावे, घेत यावे पान खाली,\nअवस्था तशीच असते माझी,\nमी लाज विसरून राजरोस होते,\nतो फक्त बोलतो मी मधहोश होते.\nबंद डोळे, बंद ओठ, आवेग धुंद धुंद,\nमिटले मिठीत जीव पुन्हा कोणते ना बंध.\nकसलाच ना भाव उरला, सार्यात संतोष होते.\nरातीस निजताना मी नि कळी सारखीच असते,\nवाऱ्याची जादू अशी कि मी हि फुलते ती हि फुलते.\nआता मी मोकळी आहे पूर्वी भोवती कोश होते.\nतो फक्त बोलतो मी मधहोश होते.\nतो फक्त बोलतो मी मधहोश होते\nRe: तो फक्त बोलतो मी मधहोश होते\nरातीस निजताना मी नि कळी सारखीच असते,\nवाऱ्याची जादू अशी कि मी हि फुलते ती हि फुलते.\nआता मी मोकळी आहे पूर्वी भोवती कोश होते.\nतो फक्त बोलतो मी मधहोश होते.\nRe: तो फक्त बोलतो मी मधहोश होते\nRe: तो फक्त बोलतो मी मधहोश होते\nमी स्वाधीन असते त्याच्या, त्याचे त्यालाही न थांबवे,\nवाटते कि मरावे आताच, आता जीवन तरी कश्यास हवे.\nहेच क्षण मुक्तीचे आणि हेच पुन्हा अडकण्याचे,\nइथेच मन उदासीन तरी मनी जल्लोष होते.\nतो फक्त बोलतो मी मधहोश होते.\nकाय कविता केली...शब्दच नही ...सुरेश भट आटवले ...अप्रतिम \nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: तो फक्त बोलतो मी मधहोश होते\nतो फक्त बोलतो मी मधहोश होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5877-bollywood-singer-aditya-narayan-arrested-after-his-mercedes-benz-gl-class-suv-hits-autorickshaw", "date_download": "2018-05-27T01:04:59Z", "digest": "sha1:RWD67QZ4MWWLWJQMDQIBWVH4CPZ37YRB", "length": 6354, "nlines": 137, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "रॅश ड्रायव्हिंग करत दिली धडक, आदित्य नारायणला अटक - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरॅश ड्रायव्हिंग करत दिली धडक, आदित्य नारायणला अटक\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nप्रसिद्ध गायक उदीत नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रॅश ड्रायव्हिंग करत रिक्षाला धडक दिल्यामुळे मुंबईतील वर्सोवा पोलिसांनी कारवाई केली.\nया अपघातात रिक्षातील प्रवासी महिला आणि रिक्षा चालक गंभीर जखमी झाले आहेत. अंधेरीतील लोखंडवालाजवळ ही घटना घडली. अपघातानंतर आदित्य नारायणने दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केलं.\nमात्र, अपघातात जखमी झालेल्या महिलेने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केलीय. जखमी रिक्षा चालकाचं नाव राजकुमार बाबूराव असून ते 64 वर्षांचे आहेत. कोकिळाबेन रुग्णालयात ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत.\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nरणवीर - दीपिका लवकरचं विवाहबंधनात अडकणारं...\nबारवीचे निकाल आज होणार जाहीर...\nपाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी, पुणे महापालिकेचा पुढाकार\nविराट कोहली नंतर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे मोदींना चैलेंज\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमुंबईतील 'तरंगते धोके' मुंबईकरांच्या जीवाशी खेळ शासनाच होतंय दुर्लक्ष पाहा 'जय महाराष्ट्र'चा विशेष कार्यक्रम https://t.co/uAyl9wPWDO\nकेरळनतंर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80517031119/view", "date_download": "2018-05-27T01:29:21Z", "digest": "sha1:XZFMKLQWW7SJBXUQDYKBEDKQRUNDUQZS", "length": 13682, "nlines": 171, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - वर्धापनविधि", "raw_content": "\nतेल आणि तूप दिवा एकत्र का लावूं नये\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|\nतृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १\nदत्तकाचें गोत्र व सपिण्ड\nपांचवी व सहावी पूजन\nसिनीवाली व कुहू जननशान्ति\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nहा वाढदिवसाचा विधि (बालक) एक वर्षाचें होईंपर्यंत दर महिन्याला त्याच्या जन्मतिथीला करावा व एकवर्षानंतर दरवर्षीं त्याच्या जन्मतिथीलाच करावा. तिथि जर दोन दिवशीं असेल, तर ज्या दिवशीं जन्मनक्षत्रयोग असेल तो दिवस घ्यावा. दोन्ही दिवशीं जर जन्मनक्षत्रयोग असला किंवा नसला तर सूर्योदयीं दोन मुहूर्ताहून अधिक तिथि असणारा दिवस घ्यावा. दोन मुहूर्तांहून कमी तिथि असल्यास आदला दिवस घ्यावा. जन्माचा महिना अधिकाचा जरी असला तरी वार्षिक वर्धापनविधि (वार्षिक वाढदिवसाचा विधि) शुद्ध मासांतच करावा. अधिकमासीं करुं नये. या वर्धापनविधीचा प्रयोग थोडक्यांत पुढीलप्रमाणें आहे :-\nअसा संकल्प केल्यावर अंगाला (वाटलेले) तीळ लावून (थंड) पाण्यानें स्नान करावें. कपाळाला गन्ध लावल्यावर गुरुची पूजा करुन, तांदुळाच्या राशीवर देवतांचे पूजन करावें. या पूजेच्या सुरवातीला ’कुलदैवतायै नमः’ या मंत्रानें कुलदेवतेला आवाहन करुन---जन्मनक्षत्र, ,मातापिता, प्रजापति, सूर्य, गणपति, मार्कण्डेय, व्यास, परशुराम, राम, अश्वत्थामा, कृपाचार्य, बलि, प्रल्हाद, हनुमान, विभीषण आणि षष्ठीदेवता यांचीं नांवें उच्चारुन त्यांचें आवाहन केल्यावर त्यांची पूजा करावी. षष्ठीदेवतेला दहींभाताचा नैवेद्य द्यावा. पूजेनन्तर जी प्रार्थना करावी ती अशी :-\n’चिरञ्जीवी यथा त्वं भो भविष्यामि तथा मुनेरुपवान्वित्तवाञ्‌श्चैव श्रियायुक्तश्च सर्वदा ॥\n आयुरारोग्यसिद्धयर्थं अस्माकं वरदो भव ॥’\nप्रसीद मम कल्याणि नमस्ते षष्ठिदेवते ॥\nत्रैलोक्ये यानि भूतानि स्थावराणि चराणि च \nब्रह्मविष्णुशिवैः सार्धं रक्षां कुर्वन्तु तानि मे ॥’\nअशी षष्ठिदेवतेची प्रार्थना करावी, व मग तिळ व गूळ यांच्या मिश्रणाचें दूध प्यावें. दूध पिण्याचा मंत्र :-\nमार्कण्डेयाद्वरं लब्ध्वा पिबाम्यायुर्विवृद्धये ॥’\nक्वचित् ग्रंथांत---पूजा केलेल्या सोळा देवतांच्या नाममंत्रानें प्रत्येकीं अठठावीस असा तिळांचा होम करण्यास सांगितलें आहे. नन्तर ब्राह्मणभोजन करावें. वाढदिवशीं जे नियम पाळावेत ते येणेंप्रमाणें :--नखकेशांचें छेदन (कांपणें) करुं नये, मैथुन करुं नये, रस्त्यावर जाऊं नये, मांस खऊं नये, कलह करुं नये व हिंसा करुं नये. मृत दिवस (म्हणजे ज्या दिवशीं घरांत कोणी मरतो तो दिवस), जन्मदिवस (घरांत कोणी जन्मतो तो दिवस), संक्रान्ति, श्राद्ध व जन्मदिवस (वाढदिवस) या दिवशीं व अस्पृश्याचा स्पर्श झाल्यास कढत पाण्यानें स्नान करुं नये.\nहिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://drrupalipanse.wordpress.com/2017/05/28/golden-wheat-in-black-list/", "date_download": "2018-05-27T01:02:47Z", "digest": "sha1:7EWAJLK7YQCYODBFYW3BOWFTNCRLHHON", "length": 13962, "nlines": 143, "source_domain": "drrupalipanse.wordpress.com", "title": "“Golden wheat in black list?” – Dr.Rupali Panse", "raw_content": "\n“आरोपीच्या पिंजरा आणि गहू “\nगेले काही दिवस सकाळी सकाळी whats app पाहिले कि वाचकांचे खूप एकसारख्याच आशयांचे messages मला येताय .\nएक गव्हाबद्दलची भली मोठी पोस्ट आणि लगेच ख़ाली प्रश्न ,”म्हणजे आम्ही पोळ्या खाणे सोडावे की काय” “गहू खाणे बंद करू का आम्ही ” “गहू खाणे बंद करू का आम्ही ” “डॉ क्रुपया या पोस्ट बद्दल काहीतरी लिहा ” असे अनेक प्रश्न आणि यासम्बन्धी आयुर्वेद संदर्भ आणि माझे मत सतत वाचक मागताय म्हणून ही पोस्ट ” “डॉ क्रुपया या पोस्ट बद्दल काहीतरी लिहा ” असे अनेक प्रश्न आणि यासम्बन्धी आयुर्वेद संदर्भ आणि माझे मत सतत वाचक मागताय म्हणून ही पोस्ट (माझी पोळ्यावाली काकू voluntary retirement घेऊ नये हा देखील स्वार्थ )\nया पोस्ट मध्ये मी खूप सखोल गव्हाचा इतिहास त्यावरचे किचकट संशोधन आणि त्याचे संदर्भ देणे टाळतेय कारण आम्ही पोळ्या खाऊ की नाही असा साधा प्रश्न वाचक वर्गाला पडलाय.\nगेल्या काही वर्षात gluten allergy आणि gluten free food चा फारच गवगवा होतोय.अर्थात् तो पाश्चिमात्य देशातून भारतात पोचला.\nallergy ही गव्हातील gluten खेरीज खूप पदार्थांची असू शकते काही उदाहरणे द्यायची झाल्यास अंडी ,शेंगदाणे ,दूध आणि दुधाची व्यंजने इत्यादि. म्हणुन सगळ्यांनी खाण्यातुन या गोष्टी सरसकट बाद केल्या का \nया पदार्थांचे मार्केट खुप मोठे आहे.अगदी असाच सीन तुप आणि तेलाच्या संशोधनाने काही वर्षापूर्वी लोकांसमोर मांडला होता .अनेक वर्षे तेलातूपाला आपण वाळीत टाकले होते.आज संशोधक पूर्वीचे संशोधन खोडून काढ्ताय आणि तेल तुपाची औषधी बाजू जगासमोर आणली जातेय.\nगव्हाच्या बाबतीत कमीत कमी शब्दात आणि सरळ भाषेत काही मुद्दे .\nगहू गुणांनी थंड ,शरीराचे उत्तम पोषण करणारे ,पचायला जड आणि हाडांना जोडणारे अथवा सांधणारे असे वर्णन आयुर्वेदिक ग्रंथात आहे\n1.गहू गुरु गुणांचे म्हणजेच पचायला जड़ असतात.गुरु गुणांच्या अन्न द्रव्याना आयुर्वेदात एक नियम असतो.असे पदार्थ हे खूप प्रमाणात खूप वेळा आणि पचन्शक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी जपून खावे .खाताना ऋतू ,देश आपली प्रक्रुती याचे ही तारतम्य ठेवावे .\nआम्ही वैद्य लोक सारखे ज्वारी बाजरी भाकरी वर भर देतो याचे हेही एक कारण होय.\n2.allergy हे सुक्ष्म स्तरावरील अपचनाचेच स्वरूप होय.तुम्ही नीट पचवू न शकलेले घटक आमस्वरुपात वेगवेगळे रोग निर्माण करणारच, मग ते गव्हाचे अजीर्ण असो अथवा एखादया फळाचे नाहीतर माँसाहाराचे नाहीतर एखाद्या औषधाचे.\nपचनानंतर बनलेला घटक शरीराला सात्म्य नसेल तर तो शरीरात शोषल्या जात नाही ,उलट शरिराकडुन त्याला प्रतिरोध म्हणुन allergy ची लक्षणे दिसतात.\n3.गहू गुणांनी चिकट असतो म्हणुनच कणीक तिम्बताना त्यात स्नेह म्हणजेच तेल घातले जाते जेणेकरून त्याचा चिकट्पना पचनाच्या आड येऊ नये.\nएक गोष्ट ध्यानात असू द्या गव्हाचा आम्बवून तयार केलेला ब्रेड आणि गव्हाची ताजी नीट भाजलेली गरम साजुक तुप घातलेली पोळी यात गुणांनी निश्चित फरक असणार.\n4.गव्हाने कोलेस्टरॉल वाढते असे जे म्हट्लेय हा मुद्दा परत गव्हाचे अपचन असाच आहे.सरसकट सगळ्याना ते होण्याचे कारणच नाही.याही ऊपर आता पाश्चिमात्य संशोधकांचे च म्हणणे आहे की कोलेस्टरॉल आणि ह्रूद्रोग सम्बन्ध अनिश्चित आहे म्हणुन.त्यामूळे गहू खाल्याने ह्रूद्रोग होतो म्हणणे खूप जास्त धाडसाचे आहे .\n5.आज अन्नधान्य त्या त्या प्रदेशापुरते मर्यादित न राहता सर्वत्र उपलब्ध असते आणि खाल्ले जाते.हट्टाकट्टा पंजाब चे मुख्य धान्य गहू ही त्याला अपवाद नाही.\nशेतीकरनात झालेली आमूलाग्र क्रांती उत्पादन वाढविण्यास उपकारक ठरली मात्र मूळ धान्याचे गुणधर्म त्यात कायम राहिले की नाही या शंकेला वाव आहे.\nअन्नधान्य संकरित आहे फळे क्रूत्रिम रित्या पिकवलि जातायत,मांस सम्प्रेरक युक्त असते.\nगव्हाचे सांगायचे झाले तर सम्पूर्ण गहू बंद करणे हा उपाय नव्हे.\nआपल्या मूळच्या चालीरीती आणि खाद्यसंस्कृती यात खरे उत्तर होय.\nएकच एक गहू असे न करता ज्वारी ,बाजरी ,नाचणीपासून केलेल्या भाकरी खाण्यात असाव्या.\nमागे मी नाश्त्याची पोस्ट जेंव्हा लिहलि तेंव्हा वैविध्य आणि समतोल असे दोन मुद्दे ग्रुहीत धरूनच वेगवेगळे 30 पदार्थ सांगितले होते.\nभात वर्ज्य करा सांगणारे परत भात खा आणि पोळ्या सोडा म्हणताय.विविध स्थानिक फळे भाज्या धान्य व्यंजने याचा आहारात समतोल असावा.स्वतची पचन शक्ति ध्यानात घ्यावी.कुठल्याच एक पदार्थाचा अतिरेक करू नये.\nगव्हा बाबतची ती पोस्ट म्हणजे कुठल्यातरी ओट सारख्या पदार्थांची बाजारात आणण्यापुर्विची marketing strategy देखील असू शकते.एकदा गव्हाला वाईट ठरवले की येणाऱ्या पदार्थांची विक्री पक्की.\nतेंव्हा panic होऊ नका.समतोल आहाराविषयक सल्ला जरूर घ्या.\nPrevious Post “व्यायाम आणि तुमची पत्रिका ,गुण जुळताय ना\nकॅलरी विरुद्ध पोषण :कॅलरी महत्वाची कि पोषण \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://editorabhijeetrane.blogspot.com/2009/07/blog-post_2055.html", "date_download": "2018-05-27T01:31:38Z", "digest": "sha1:46ABZNWJZ26QDL5GDOS47H3IGRSXHJME", "length": 34515, "nlines": 54, "source_domain": "editorabhijeetrane.blogspot.com", "title": "KING OF EDITORIAL,ABHIJEET RANE: मुंबईकरांचे लई नाही मागणे, सुसह्य करा रोजचे जगणे", "raw_content": "\nमुंबईकरांचे लई नाही मागणे, सुसह्य करा रोजचे जगणे\nअग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत\nमुंबईकरांचे लई नाही मागणे, सुसह्य करा रोजचे जगणे\nविधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळे येत जातील तसे राजकीय नेते, व्यावसायिक वक्ते आणि मैदानात उतरलेले कार्यकर्ते या निवडणुकीमधील \"कळीचा मुद्दा-मुख्य इश्यू' काय यावर नाना प्रकारचे अंदाज व्यक्त करू लागतील. वृत्तपत्रांमधून वाचकांचे कौल मतदान कोणत्या मुद्यावर होणार या प्रश्र्नावर आजमावले जातील. टी.व्ही.चे चॅनल्स, एस.एम.एस.च्या माध्यमातून निवडणूक कोणत्या प्रश्र्नावर लढली जाते आहे याचे तर्क मांडतील.\nमग कुणी म्हणतील की आगामी विधानसभा निवडणूक भाषिक अस्मितेच्या मुद्यावर लढली जाईल. लगेच या युक्तिवादाचा प्रतिवाद करणारे पुढे येतील. म्हणतील कुठल्या एका भाषेची अस्मिता हा विषय घेणाऱ्याला मुंबईतील मतदारांचे व्यापक समर्थन कसे मिळणार कारण मुंबईत कुठल्याच भाषिक वर्गाचे बहुमत नाही. म्हणजे ज्याला कुणाला निवडणूक नुसती लढवायची नसून जिंकायची आहे त्याला आपला पाया एका नव्हे अनेक भाषिकांमध्ये घालावाच लागणार. मुंबईच्या लोकसंख्येची भाषिक वर्गवारी जर 2001 च्या जनगणनेच्या आधारे पाहिली तर मराठी भाषिक सुमारे 23 टक्के, हिंदी भाषिक सुमारे 43 टक्के, उर्दू भाषिक सुमारे 17 टक्के, इंग्रजी भाषिक सुमारे 7 टक्के, गुजराथी भाषिक 9 टक्के आणि दक्षिण व इतर भाषिक सुमारे 1 ते 2 टक्के अशी मुंबईची भाषिक रचना आहे. हिंदी भाषिक म्हणून जरी गट 43 टक्के एवढा मोठा असला तरी त्यात मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, झारखंड, बांगलादेशी असे भाषनिहाय बोली आणि प्रदेशानुसार पोटभेद पडतात. भाषा हिंदी असा उल्लेख असला तरी त्या हिंदी भाषिकातही प्रादेशिकतेचे रंग स्वतंत्रपणे आहेत ते विचारात घ्यावे लागतात.\nयाचा अर्थ असा की कुठलाही पक्ष किंवा उमेदवार त्या त्या भाषेच्या जनसमुदायासमोर बोलताना त्या त्या भाषिकांच्या अस्मितेला आवाहन करीत असला, भाषिक अहंकाराला त्यांची मने आणि पर्यायाने मते जिंकण्यासाठी फुंकर घालीत असला तरी तो मनातून हे ओळखून असतो की केवळ याच एका भाषिकांच्या भरवशावर मी राहिलो तर निवडणुकीत माझे काही खरे नाही. किंबहुना मी वाजवीपेक्षा जास्त भर देऊन या भाषिकांच्या सभेत बोललो आणि ती बातमी किंवा माझे बोलणे इतर भाषिकांमध्ये पोहचले तर मला त्यांच्या नाराजीला तोंड देण्याची पाळी येईल.\nमग चतुर राजकारणी वक्ता एका भाषेला आई म्हणतो दुसरीला मावशी तिसरीला आत्या तर चौथीला काकी. श्रोतेही काही कमी बिलंदर नसतात. त्यांनाही कळत असते की वक्ता राजकीय नेता आहे त्यामुळे तो \"गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास' असे दोन्ही दगडांवर पाय ठेवून \"चित भी मेरी, पट भी मेरा, छाप आया तो मै जिता, कॉंटा आया तो तू हारा' अशी चलाखी करतो आहे. पण प्रेमात आणि युद्धात तसेच निवडणुकीत सारे काही क्षम्य असते. असे आता उमेदवारच नव्हे तर मतदारही मानू लागले असल्यामुळे कुणी नेत्याच्या-वक्त्याच्या या भाषिक दुटप्पीपणाला आक्षेपही घेत नाही किंवा त्यामुळे हुरळून मतेही देत नाहीत.\nकेवळ भाषिक भावनेला आवाहन करून मते मिळवण्याचे दिवस कधीच संपले. हे ज्या नेत्यांना अजून उमगलेले नाही ते कुठलाच मुद्दा, मते मागण्यासाठी किंवा भावना चेतवण्यासाठी सापडला नाही की शिळ्या कढीला ऊत आणावा, विझलेल्या निखाऱ्यावरची राख फुंकून ठिणगी पेटते का पहावे, सूत्र तुटलेल्या पतंगाला शेपटी धरून उडविण्याचा प्रयत्न करावा तसे भाषिक अहंकार, अस्मिता यावर गदारोळ उठवण्याचा प्रयत्न करून बघतात. पण आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील सर्व भाषिक सरमिसळ बघता याविषयावर, मुद्यावर ना कुणा पक्षाला मते मिळतील ना उमेदवाराला.\nगेल्या लोकसभा, निवडणुकीत बदलत्या काळाची पावले ओळखू न शकलेल्या काही पक्षांनी, नेत्यांनी, उमेदवारांनी भाषिक अस्मिता, अहंकार हा निवडणुकीचा मुद्दा करून पाहिला पण तो साफ अपयशी ठरला. अर्थात आश्र्चर्याची गोष्ट अशी की आजही त्या मुद्याला हवा देण्याचा आणि काही साधते का बघण्याचा प्रयत्न होताना दिसतो. पण ही गोष्ट आता पक्की लक्षातच ठेवायला हवी की महापालिका निवडणूक भाषिक आवाहनावर जिंकणे कुणालाही शक्य नाही. किंबहुना कुठल्या एका भाषिकांचा अनुनय करताना इतर भाषिकांची नाराजी ओढवून घेण्याचे प्रसंग अधिक येणार\nमग जर भाषिक आवाहनावर ही विधानसभा निवडणूक जिंकता येणार नाही हे स्पष्ट आहे तर काय धार्मिक आवाहनावर ही निवडणूक कुणी जिंकू शकेल काय अर्थातच याही प्रश्र्नाचे उत्तर नाही असेच आहे. लोकसभा निवडणूक ही स्थानिक दैनंदिन समस्या, प्रश्र्न, अडचणी, सोयी-सुविधा, नागरी साधने यांच्याशी बिलकुल निघडीत नसते तर एका व्यापक राष्ट्रीय धोरणासाठी तिथे मतदान होते. अनेक पक्षांना, नेत्यांना तिथे असे वाटले होते की एका विशिष्ट धर्माच्या भावनैक आवाहनावर मते मिळवता येतील. आणखी एका वर्गाला अमुक एकामुळे आपला धर्म धोक्यात आहे अशी आवई उठवून विशिष्ट धर्माच्या मतदारांना मतदानासाठी एक गठ्ठा बांधता येईल असे वाटले होते. जवळ जवळ प्रत्येकच धर्मात एक हितसंबंधी गट असा असतो की जो त्या धर्माच्या बाजूने बोलण्यासाठी कुठल्यातरी दुसऱ्या धर्माला विरोध करीत असतो आणि तमक्यामुळे आपला धर्म धोक्यात असल्याची आवई उठवीत असतो. पण भारतीय परंपरा, संस्कृती आणि कित्येक हजार वर्षांपासून सातत्याने चालू असलेले सामाजिक अभिसरण यांचा प्रभाव भारतीय जनमानसावर इतका जबरदस्त आहे की इथे कुठल्याही धार्मिक भावनेला चेतवून निवडणुका जिंकणे आजवर कोणत्याही राजकीय पक्षाला शक्य झालेले नाही आणि धार्मिकतेचा दावा करणाऱ्या पक्षांनाही सत्तेवर इतरांच्या मदतीने यावे लागले आणि सर्वसमावेशकतेने सर्व धर्मियांना आश्र्वासित करावे लागले. मुंबई महानगर हे मन:पूर्वक सर्व जाती, धर्म, पंथीयांचे सामाजिक अभिसरण जपणारे आहे. इथे जातीयता, कट्टर पंथीय धार्मिकता, दुजाभाव, पक्षपात, विषमता नाही हे तर मुंबईकडे ग्रामीण भागातून येणाऱ्या दलित, पीडित, उपेक्षित अशा लाखो लोकांचे भारतभरातून आकर्षण आहे. मग हे मुंबई शहर धार्मिकतेला जर लोकसभा निवडणुकीत थारा देत नाही तर विधानसभा निवडणुकीत धार्मिक आवाहनाला कोण प्रतिसाद देणार अर्थातच याही प्रश्र्नाचे उत्तर नाही असेच आहे. लोकसभा निवडणूक ही स्थानिक दैनंदिन समस्या, प्रश्र्न, अडचणी, सोयी-सुविधा, नागरी साधने यांच्याशी बिलकुल निघडीत नसते तर एका व्यापक राष्ट्रीय धोरणासाठी तिथे मतदान होते. अनेक पक्षांना, नेत्यांना तिथे असे वाटले होते की एका विशिष्ट धर्माच्या भावनैक आवाहनावर मते मिळवता येतील. आणखी एका वर्गाला अमुक एकामुळे आपला धर्म धोक्यात आहे अशी आवई उठवून विशिष्ट धर्माच्या मतदारांना मतदानासाठी एक गठ्ठा बांधता येईल असे वाटले होते. जवळ जवळ प्रत्येकच धर्मात एक हितसंबंधी गट असा असतो की जो त्या धर्माच्या बाजूने बोलण्यासाठी कुठल्यातरी दुसऱ्या धर्माला विरोध करीत असतो आणि तमक्यामुळे आपला धर्म धोक्यात असल्याची आवई उठवीत असतो. पण भारतीय परंपरा, संस्कृती आणि कित्येक हजार वर्षांपासून सातत्याने चालू असलेले सामाजिक अभिसरण यांचा प्रभाव भारतीय जनमानसावर इतका जबरदस्त आहे की इथे कुठल्याही धार्मिक भावनेला चेतवून निवडणुका जिंकणे आजवर कोणत्याही राजकीय पक्षाला शक्य झालेले नाही आणि धार्मिकतेचा दावा करणाऱ्या पक्षांनाही सत्तेवर इतरांच्या मदतीने यावे लागले आणि सर्वसमावेशकतेने सर्व धर्मियांना आश्र्वासित करावे लागले. मुंबई महानगर हे मन:पूर्वक सर्व जाती, धर्म, पंथीयांचे सामाजिक अभिसरण जपणारे आहे. इथे जातीयता, कट्टर पंथीय धार्मिकता, दुजाभाव, पक्षपात, विषमता नाही हे तर मुंबईकडे ग्रामीण भागातून येणाऱ्या दलित, पीडित, उपेक्षित अशा लाखो लोकांचे भारतभरातून आकर्षण आहे. मग हे मुंबई शहर धार्मिकतेला जर लोकसभा निवडणुकीत थारा देत नाही तर विधानसभा निवडणुकीत धार्मिक आवाहनाला कोण प्रतिसाद देणार अर्थातच येत्या विधानसभा निवडणुकीत भाषिक तशाच धार्मिक मुद्यावर मतदारांना आकर्षित करता येणे अशक्य आहे. मुंबई हे जातीयता न पाळणारे शहर आहे. इथला मुंबईकर जातीपातीच्या जंजाळातून सार्वजनिक जीवनात तरी मुक्त आहे. त्यामुळे धार्मिक नाही. तशीच जातीय भावना निवडणुकीत भडकवणे कुणाला राजकीयदृष्ट्याही परवडणारे नाही. मग निवडणुका काय मुद्यावर लढल्या जाणार अर्थातच येत्या विधानसभा निवडणुकीत भाषिक तशाच धार्मिक मुद्यावर मतदारांना आकर्षित करता येणे अशक्य आहे. मुंबई हे जातीयता न पाळणारे शहर आहे. इथला मुंबईकर जातीपातीच्या जंजाळातून सार्वजनिक जीवनात तरी मुक्त आहे. त्यामुळे धार्मिक नाही. तशीच जातीय भावना निवडणुकीत भडकवणे कुणाला राजकीयदृष्ट्याही परवडणारे नाही. मग निवडणुका काय मुद्यावर लढल्या जाणार तर तो मुद्दा एकच आहे आणि तो म्हणजे सर्वसामान्य आम जनतेला जीवन सुसह्य आणि सुखद करणारा पक्ष किंवा उमेदवार कोण वाटतो यावर मतदान होणार आहे. मुंबईकरांना भव्य दिव्य स्वप्नांची ओढ नाही. शांघाय, हॉंगकॉंग, सिंगापूर अशा एखाद्या शहराची डुप्लीकेट प्रतिकृती होण्यात मुंबईकरांना स्वारस्य नाही. मुंबईकरांचे मागणे एकच आहे आमचे दैनंदिन जीवन सुसह्य होईल एवढे बघा. सुसह्य जीवनाची मुंबईकरांची अपेक्षा कल्पना काय आहे तर तो मुद्दा एकच आहे आणि तो म्हणजे सर्वसामान्य आम जनतेला जीवन सुसह्य आणि सुखद करणारा पक्ष किंवा उमेदवार कोण वाटतो यावर मतदान होणार आहे. मुंबईकरांना भव्य दिव्य स्वप्नांची ओढ नाही. शांघाय, हॉंगकॉंग, सिंगापूर अशा एखाद्या शहराची डुप्लीकेट प्रतिकृती होण्यात मुंबईकरांना स्वारस्य नाही. मुंबईकरांचे मागणे एकच आहे आमचे दैनंदिन जीवन सुसह्य होईल एवढे बघा. सुसह्य जीवनाची मुंबईकरांची अपेक्षा कल्पना काय आहे हे जो पक्ष आणि उमदेवार ओळखेल आणि आपण ते करू असा विश्र्वास निर्माण करील त्या पक्षाचा आणि उमेदवाराचा विजय येत्या विधानसभा निवडणुकीत पक्का आहे.\nमुंबई शहराचे व्यक्तिमत्त्व काही निराळेच आहे. एखाद्या व्यक्तीला आपण अष्टपैलू म्हणतो तशी मुंबई आहे. मुंबईत राहणाऱ्या व्यक्तिच्या लक्षात मुंबईत काळाच्या ओघात होत गेलेले बद्दल प्रथमदर्शनी आणि सहजपणे लक्षात येत नाहीत पण बाहेरून, अधुनमधून बऱ्याच वर्षांनी मुंबईत आलेली व्यक्ती दोनपाच वर्षातही मुंबईत झालेले बदल पाहून आश्र्चर्यचकित होते. तिला आमुलाग्र बदलत चाललेली मुंबई पाहून धक्काच बसतो. त्याला दरवेळी मुंबई अधिक उंच, अधिक देखणी, अधिक आकर्षक आणि अधिकच श्रीमंत वाटते. पण हा मुंबईचा चेहरा नाही तो उत्कृष्ट मेक-अप्‌ केलेला आणि दोष लपवून फक्त दर्शनीय बाजू अधिक प्रदर्शनीय केलेला मुखवटा आहे. मुंबई सुंदर आहे तेवढीच कुरुप आहे. श्रीमंत आहे तशीच ती गरीब आहे. सुव्यवस्थित आहे तशीच अव्यवस्थित आहे. हवीशी वाटणारी आहे तेवढीच नकोशी होणारी आहे. एखाद्या वर्तमानपत्रात जसे फ्रंटपेज पासून स्पोर्टस्‌पेजपर्यंत आणि पेज थ्रीपासून क्राईम स्टोरीपर्यंत सर्व प्रकारचा मसाला ठासून भरलेला असतो, तशी मल्टी डायमेन्शनल मल्टीपरपज मल्टीपल प्रॉब्लेम्स असलेली मुंबई आहे. अशी ही मुंबई ज्याला कळली त्याला ब्रह्मज्ञानप्राप्तीचा आनंद व्हायला हरकत नाही. जगात आहे आणि मुंबईत नाही असे काही नाही. मुंबईत आहे पण जगात नाही असे मात्र खूप काही आहे.\nपूर्वी नदीकाठाने वस्ती वाढायची. एकेक परिसर एकेका व्यवसायाची माणसे वाटून घेतल्यासारखी आपली जात, धर्म, भाषा यांचा दुवा पकडून घरे, झोपड्या बांधायची. मुंबईत नदी नाही. नदीची उणीव मुंबईची लाईफ लाईन मानल्या जाणाऱ्या रेल्वे लाईन्सनी भरून काढली आणि रेल्वेच्या पूर्व-पश्र्चिमेला वसाहती होत गेल्या. रेल्वे पश्र्चिम असो की मध्य पण आणखी एक वैशिष्ट्य 1990 पर्यंत सरसकट आढळायचे आणि ते म्हणजे रेल्वेच्या पश्र्चिम तिरावर अधिक सधन सुखवस्तू, उच्चभ्रू, वर्गाची प्रतिष्ठित मानली जाणारी वस्ती वाढायची तर रेल्वेच्या पूर्वेला कष्टकरी, श्रमिक, कामगार, कनिष्ठ आणि मध्यम वर्गीयांची स्थानिक मराठी भाषिकांची वस्ती वाढत राहिली. 1990 नंतर मुंबईतले कामगार केंद्रित उद्योगधंदे बंद होत गेले आणि त्याऐवजी व्हाईट कॉलर जॉबस्‌ हजारोंनी निर्माण झाले. बांधकाम आणि गृहनिर्माण व्यवसायात अभूतपूर्व तेजी आली. दिसेल, मिळेल तिथे भूखंडांवर उत्तुंग इमारती उभ्या राहू लागल्या. जुन्या चाळी, वाडे, इमारतींच्या जागी येणाऱ्या या गगनचुंबी इमारतींमध्ये नवश्रीमंत वर्ग रहायला आला आणि आधी त्या भूखंडावर राहणारे गरीब झोपडपट्टयांमध्ये तर मध्यमवर्गीय डोंबिवली-कल्याण-बदलापूर-वसई-विरार-भाईंदर असे उप-उपनगरात मिळणारी भाड्याची किंवा कमी किंमतीची घरे यात स्थलांतरित झाले. यामुळे मुंबईचे बाह्यस्वरूप तर बदललेच पण अंतरंग, अंतर्गत रचनाही बदलली. मुंबई समजावून घ्यायची असेल त्याला लोकवस्तीत झालेले आर्थिक सामाजिक स्थित्यंतर आणि स्थलांतर हाही विषय समजावून घ्यायला हवा.\n2000 सालानंतर झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे निकाल राजकीय पक्षांना आणि अंदाज बांधणाऱ्या व्यावसायिक पंडितांना धक्कादायक वाटले याचे कारण भूगर्भातील हालचालींची नोंद न घेणाऱ्यांना जसा भूकंपाचा मानसिक धक्का बसतो तसा मुंबईअंतर्गत लोकप्रवाहातील मानसिक शारीरिक स्थित्यंतर, स्थलांतराची नोंद न घेणाऱ्यांना निवडणूक निकाल अनपेक्षित वाटले. मुंबई शहरात अध्यात्मिक कार्यक्रम-उपक्रमांना लाखो लोक गर्दी करीत असले तरी या महानगराला ध्यास, आकर्षण आणि ओढ आहे ती भौतिक सुख-सोयी-सुविधा-साधनांची गरीबापासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाला उपलब्ध संधी, संपत्ती आणि साधनांचा पुरेपूर उपभोग घ्यायचा आहे. आधी स्वार्थ मग जमला तर परमार्थ या दृष्टीकोनाचा सर्वच चंगळवादी संस्कृतीत प्रभाव सर्वत्र असतो. श्रीमंत माणूस बारमध्ये जाऊन चैन करतो, ती न परवडणारा त्याला परवडेल अशा ठेल्यावर कंट्री पिऊन नशा करतो. दोघांची ओढ एकच असते-नशा मल्टीप्लेक्स आले तरी अजून जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स हाऊसफुल करणारा आणि झोपडपट्‌ट्यांमधल्या गोडाऊनवजा व्हिडीओ पार्लरमध्ये असल्यातसल्या मसालेदार अनसेन्सॉर्ड फिल्म्स्‌ 5-10 रुपयात पाहणारा वर्ग हजारोंच्या संख्येने आहेच. हायफाय शॉपिंग मॉलमध्ये लाखो रुपये खर्च करणारे कस्टमर आहेत. तसेच छोट्या-मोठ्या दुकानात शेकडो रुपये कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चैनीची प्रसाधने यावर उधळणारा वर्गही आहेच. मुंबई शहरावर झालेला चंगळवाद, भौतिकता आणि आर्थिक मोहाची जादू याचा सर्वात मोठा परिणाम राजकारणावर झाला आहे हे अद्याप अनेक राजकीय पक्षांच्या आणि प्रस्थापित परंपरागत साच्यातून विचार करणाऱ्या नेत्यांच्या लक्षातच आलेले नाही.\nचंगळवाद मनात असतो. ज्यांना तशी संधी, संपत्ती मिळते त्यांच्या चंगळवादाचे दर्शन-प्रदर्शन आपण बघतो. पण संधी आणि संपत्ती किंवा साधनांअभावी अव्यक्त राहिलेला पण मनात, शरीराच्या रोमरोमात भिनलेला चंगळवाद, सुखसाधनांचा अनिवार मोह लाखो मुंबईकरांची भूमिका ठरवीत असतो. अनेक विचारवंत, बुद्धिमंत मुंबईतील रस्त्यावर येऊन होणारी उग्र, तीव्र आंदोलने कुठे गेली असा प्रश्र्न हल्ली वारंवार विचारताना दिसतात. याचे एक उत्तर असं आहे की एकेकाळी आंदोलनात पुढे असणारा \"नाही रें'चा वर्ग आता प्रस्थापित \"आहे रें'मध्ये गेला. आणि आज \"नाही रें' मध्ये मोडणाऱ्या वर्गाचे सारे लक्ष आपण कधी \"आहे रें'मध्ये जातो याकडे इतके लागलेले आहे की त्यांनाही आता आंदोलन करताना अपरिहार्यपणे सोसावी लागणारी झळ, त्रास, मनस्ताप यातले काही नको आहे. त्यांनाही स्थिर, सुरक्षित, सुखरूप आणि शारीरिक-मानसिक क्लेशाशिवाय आहे त्या परिस्थितीत शांतपणे जगायचे आहे. संघर्षाऐवजी सहभागातून, झगडण्याऐवजी समन्वयातून त्यांना मिळेल तेवढे हवे आहे.\nसर्वसामान्य माणूस संघर्ष, आंदोलनं, चळवळी, मारामाऱ्या, द्वेषभावनेवर आधारित जाती-धर्म-भाषिक वैमनस्य यापासून स्वत:ला, कुटुंबाला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात इतका आहे की त्याचमुळे कुठला असा द्वेष-मत्सर-वैमनस्य यावर आधारित निवडणूक प्रचार आता प्रभावी ठरेनासा झाला आहे. उलट जात-भाषा-धर्म-प्रदेश यातील द्वेष आणि वैमनस्याचे राजकीय भांडवल करून निवडणूक जिंकू पाहणाऱ्या पक्ष किंवा उमेदवारांमुळे आपले आर्थिक हितसंबंध, सुख, शांती, स्वास्थ्य धोक्यात येईल अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे आता मुंबईचे मतदार कुणातरी विरुद्ध असणाऱ्या पक्ष किंवा उमेदवारांऐवजी कुणाच्या तरी, कशाच्या तरी बाजूने मुख्यत: स्थैर्य आणि सुबत्ता यांची संधी आश्र्वासित करणाऱ्या पक्ष व उमेदवारांच्या मागे जाण्याच्या मन:स्थितीत आहेत. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत वादाऐवजी संवादावर आणि संघर्षापेक्षा समन्वयावर भर देणाऱ्या पक्षांना सुख-समृद्धी-सुरक्षितता यांचा ध्यास लागलेल्या मुंबईकरांचा कौल मिळण्याची शक्यता आहे. उमेदवाराची जात, धर्म, भाषा, प्रदेश याला आजवरच्या निवडणुकांमध्ये बरेच महत्त्व असे. शक्यता अशी आहे की येत्या निवडणुकीत मतदार जात, भाषा, धर्म, प्रदेश याऐवजी स्थैर्य आणि सुरक्षितता, सुख-सोयी-सुविधांची हमी यावर मते देतील.\nखाकी वर्दीतील \"माणूस'\"पालक'\"शिक्षक'विश्र्वासराव ना...\nनक्षलवाद : प्रत्येक उत्तर चुकीचे ठरविणारा प्रश्र्न...\nमरणांत खरोखर जग जगते\nप्रकृती आणि संस्कृती : \"निसर्गधर्मा'ची महती\nमुंबईकरांचे लई नाही मागणे, सुसह्य करा रोजचे जगणे\nस्वयंसेवी संस्थांचे \"इमेज मार्केटींग' दानापासून अन...\nलोकप्रिय शासक, लोकाभिमुख प्रशासक महाराष्ट्र शासनाच...\nलोकप्रिय शासक, लोकाभिमुख प्रशासक महाराष्ट्र शासनाच...\nआगामी विधानसभा निवडणूक मतदारांनी लढवायची... जिंकाय...\nआरोग्य सेवा : सेवाभावापासून बाजारभावापर्यंत\nनगरसेवकांनी \"गुंड' दिसायलाच हवे का\nअग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत\nना.विलासरावांना \"व्हिलन' ठरवू नका अन्यथा कॉंग्रेसव...\nराजकारण्यांनी ठेवलेत ओलीस-मुंबईचे पोलीस डॉ. शिवानं...\nमहाराष्ट्राच्या राजकारणातील शहाणे विरुद्ध दीड शहाण...\nठाण्यातील \"राम-लक्ष्मण' विरुद्धाशिवासेनेतिल \"घटोत...\nशिवसेनाप्रमुख आले घरा धन्य झाला \"मातोश्री'चा देव्ह...\nखा.गोपीनाथ मुंडे झाले जरी \"प्रभारी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/blog/editorial/thats-right/", "date_download": "2018-05-27T01:35:55Z", "digest": "sha1:5HAWGBUDKAE63M4CTY4VA2QXEP4NRV6L", "length": 30746, "nlines": 354, "source_domain": "www.lokmat.com", "title": "That'S Right ... | यही हैं सही... | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nएकीकडे शालेय अभ्यासक्रमापासून सेक्स एज्युकेशन शिकविले जावे, यावर आम्ही चर्चा करीत असतो आणि त्याचवेळी वाईट संस्कार होतात म्हणून दिवसा कंडोमच्या जाहिरातीवर बंदी घालतो.\nकेंद्र सरकारची एक जाहिरात आठवते. यातील ‘यही हैं सही’ हे स्लोगन नाही विसरले जाऊ शकत. सुहागरात्रीला बिछाण्यावर कंडोम, अर्थात निरोधचे एक पाकीट ठेवलेले असते. पती-पत्नी बिछाण्यावर बसून गप्पा मारत असतात. पती या पाकिटाकडे पाहून पत्नीला म्हणतो, ‘आज सिर्फ बाते’... इथे ही जाहिरात संपते. दुसरी एक जाहिरात अशीच कायम स्मरणात आहे. ‘प्यार हुआ एकरार हुआ’ हे राज कपूर आणि नर्गीस यांचे गाणे दाखविले जाते आणि समारोपाला एका कंडोम कंपनीचे नाव घेतले जाते. कंडोम म्हणजे काय, हे न कळणाºया वयातही ही जाहिरात पाहताना काही आक्षेपार्ह असे वाटायचे नाही. ज्यांना जो संदेश मिळायला हवा तो मिळायचा. त्यामुळे आई-बाबा आणि मुलेही एकत्रितपणे ही जाहिरात पाहू शकायचे. कंडोमच्या अशा संस्कारित जाहिरातींचा जमाना कधीच गेला. आता बिपाशा बासूपासून ते सनी लिओनीपर्यंतचा काळ आहे. नको त्या वयात अनेक प्रश्न पडावेत, असेच हावभाव यात असतात. हे कमी म्हणून की काय यातही स्ट्रॉबेरी, पायनॅपल, ब्लूबेरी असे फ्लेव्हर्सही असतात. या आइस्क्रीम फ्लेव्हर्सचे मुलांना आकर्षण नाही झाले तरच नवल. त्यामुळे व्हायचे तेच झाले. संस्कार आणि संस्कृतीचे ढोल बडविणाºया सरकारने सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत टीव्हीवर कंडोमच्या जाहिराती दाखविण्याला निर्बंध घातले. पोरांच्या भविष्याची चिंता लागलेल्या पालकांचा जीव एकदाचा भांड्यात पडला; पण म्हणून न कळणा-या वयात कुसंस्कार घडविणारे सारेच मार्ग बंद झाले का... इथे ही जाहिरात संपते. दुसरी एक जाहिरात अशीच कायम स्मरणात आहे. ‘प्यार हुआ एकरार हुआ’ हे राज कपूर आणि नर्गीस यांचे गाणे दाखविले जाते आणि समारोपाला एका कंडोम कंपनीचे नाव घेतले जाते. कंडोम म्हणजे काय, हे न कळणाºया वयातही ही जाहिरात पाहताना काही आक्षेपार्ह असे वाटायचे नाही. ज्यांना जो संदेश मिळायला हवा तो मिळायचा. त्यामुळे आई-बाबा आणि मुलेही एकत्रितपणे ही जाहिरात पाहू शकायचे. कंडोमच्या अशा संस्कारित जाहिरातींचा जमाना कधीच गेला. आता बिपाशा बासूपासून ते सनी लिओनीपर्यंतचा काळ आहे. नको त्या वयात अनेक प्रश्न पडावेत, असेच हावभाव यात असतात. हे कमी म्हणून की काय यातही स्ट्रॉबेरी, पायनॅपल, ब्लूबेरी असे फ्लेव्हर्सही असतात. या आइस्क्रीम फ्लेव्हर्सचे मुलांना आकर्षण नाही झाले तरच नवल. त्यामुळे व्हायचे तेच झाले. संस्कार आणि संस्कृतीचे ढोल बडविणाºया सरकारने सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत टीव्हीवर कंडोमच्या जाहिराती दाखविण्याला निर्बंध घातले. पोरांच्या भविष्याची चिंता लागलेल्या पालकांचा जीव एकदाचा भांड्यात पडला; पण म्हणून न कळणा-या वयात कुसंस्कार घडविणारे सारेच मार्ग बंद झाले का स्मार्ट फोनचा हा जमाना आहे. त्यावर पोर्न साईटस्चा खुला बाजार आहे. हे कमी म्हणून की काय, प्राईम टाईमला दाखविल्या जाणाºया हिंदी आणि काही मराठी मालिंकामध्येही विवाहबाह्य संबंध, सासू-सुनेची भांडणे याचाच बोलबाला आहे. अशा वातावरणात कंडोमच्या जाहिरातींवर दिवसा बंदी घालून या सरकारने काय मिळविले स्मार्ट फोनचा हा जमाना आहे. त्यावर पोर्न साईटस्चा खुला बाजार आहे. हे कमी म्हणून की काय, प्राईम टाईमला दाखविल्या जाणाºया हिंदी आणि काही मराठी मालिंकामध्येही विवाहबाह्य संबंध, सासू-सुनेची भांडणे याचाच बोलबाला आहे. अशा वातावरणात कंडोमच्या जाहिरातींवर दिवसा बंदी घालून या सरकारने काय मिळविले पोर्न साईटस्संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान अलीकडेच केंद्राने यावर प्रतिबंध घालणे शक्य नसल्याचे म्हटले. दाखवायचे काहीच शिल्लक नाही, अशा साईटस् खुलेआम ठेवायच्या आणि कंडोमच्या जाहिरातींना प्रतिबंध घालायचा, यात काय हाशील पोर्न साईटस्संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान अलीकडेच केंद्राने यावर प्रतिबंध घालणे शक्य नसल्याचे म्हटले. दाखवायचे काहीच शिल्लक नाही, अशा साईटस् खुलेआम ठेवायच्या आणि कंडोमच्या जाहिरातींना प्रतिबंध घालायचा, यात काय हाशील एड्सग्रस्तांच्या यादीत जगभरात आपला भारत तिस-या स्थानावर आहे. एका अहवालानुसार भारतात २०१५ साली १.५६ कोटी गर्भपात झाले आहेत. गर्भपाताच्या आकडेवारीत आम्ही शेजारी देश नेपाळ आणि बांगलादेशच्याही पुढे आहोत. केवळ कुटुंब नियोजनासाठीच नव्हे, तर सुरक्षित यौन संबंधांसाठीही कंडोमचा वापर तेवढाच महत्त्वाचा आहे. एकीकडे शालेय अभ्यासक्रमापासून सेक्स एज्युकेशन शिकविले जावे, यावर आम्ही चर्चा करीत असतो आणि त्याचवेळी वाईट संस्कार होतात म्हणून दिवसा कंडोमच्या जाहिरातीवर बंदी घालतो. या आपल्या परस्परविरोधी विचाराला तोड नाही. माहिती तंत्रज्ञानाचा हातात हात धरून जगणाºया या जगात आजही आम्ही लहान मुलांना देवाच्या घरातून माणसाचा जन्म होतो, असे सांगतो. कुटुंब थोडेफार सुधारलेले असेल तर माणसे रुग्णालयात जन्मतात, असे सांगतो. जगभरातील अनेक देशांत लहान मुलांना रुग्णालयात नेऊन माणसाचा जन्म कसा होतो, हे दाखविले जाते. ही हिंमत आम्ही दाखवू शकणार नाही. जगाशी आम्हाला काहीच देणे-घेणे नाही. आमच्या मुलांना आम्हाला बिघडू द्यायचे नाही, बस्स. पालकांना हे जे वाटते तेच सरकारलाही वाटते आहे. खजुराहोतील मिथुन शिल्प पाहिले की प्रश्न पडतो, ‘हजारो वर्षांपूर्वींचे आपले पूर्वज प्रगल्भ होते, की चंद्रावर पोहोचलेले आपण सारे विज्ञाननिष्ठ एड्सग्रस्तांच्या यादीत जगभरात आपला भारत तिस-या स्थानावर आहे. एका अहवालानुसार भारतात २०१५ साली १.५६ कोटी गर्भपात झाले आहेत. गर्भपाताच्या आकडेवारीत आम्ही शेजारी देश नेपाळ आणि बांगलादेशच्याही पुढे आहोत. केवळ कुटुंब नियोजनासाठीच नव्हे, तर सुरक्षित यौन संबंधांसाठीही कंडोमचा वापर तेवढाच महत्त्वाचा आहे. एकीकडे शालेय अभ्यासक्रमापासून सेक्स एज्युकेशन शिकविले जावे, यावर आम्ही चर्चा करीत असतो आणि त्याचवेळी वाईट संस्कार होतात म्हणून दिवसा कंडोमच्या जाहिरातीवर बंदी घालतो. या आपल्या परस्परविरोधी विचाराला तोड नाही. माहिती तंत्रज्ञानाचा हातात हात धरून जगणाºया या जगात आजही आम्ही लहान मुलांना देवाच्या घरातून माणसाचा जन्म होतो, असे सांगतो. कुटुंब थोडेफार सुधारलेले असेल तर माणसे रुग्णालयात जन्मतात, असे सांगतो. जगभरातील अनेक देशांत लहान मुलांना रुग्णालयात नेऊन माणसाचा जन्म कसा होतो, हे दाखविले जाते. ही हिंमत आम्ही दाखवू शकणार नाही. जगाशी आम्हाला काहीच देणे-घेणे नाही. आमच्या मुलांना आम्हाला बिघडू द्यायचे नाही, बस्स. पालकांना हे जे वाटते तेच सरकारलाही वाटते आहे. खजुराहोतील मिथुन शिल्प पाहिले की प्रश्न पडतो, ‘हजारो वर्षांपूर्वींचे आपले पूर्वज प्रगल्भ होते, की चंद्रावर पोहोचलेले आपण सारे विज्ञाननिष्ठ ’ आज सरकारची आणि पालकांचीही स्थिती १९८६ साली आलेल्या ‘अनुभव’ चित्रपटातील शेखर सुमनसारखी झाली आहे. आम्हाला निरोध तर हवा आहे; पण मेडिकलच्या दुकानात जाऊन ते मागण्याची हिंमत आमच्यात नाही. अशा गोंधळलेल्या वातावरणात पुढच्या पिढीचे काय होणार, देव जाणो\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळाची रुग्णसेवा प्रभावित\nकर्मचा-यांअभावी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची ससेहोलपट : नातेवाइकांमध्ये नाराजीचा सूर\nनागपूरच्या मेडिकलमधून गेले हृदय चेन्नईला\nनागपूर जि.प. आरोग्य विभागाच्या १०२ क्रमांकाच्या अ‍ॅम्ब्युलन्सचे वाहनचालक जाणार संपावर\nग्रामीण भागात केवळ ड्रॅगन फ्रूटची चर्चा, रक्तदाब, मधुमेह आजारांवर प्रतिबंधक\nवाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसंदर्भात जनजागृती \nगोपूज गावचा पाण्यासाठी संघर्ष \nइंधन दरवाढ : लबाड सरकार ढोंग करतंय\nही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे का\nमित्रों... ‘मेरे पास पैसा है’\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-quiz-mukul-ranbhor-marathi-article-1274", "date_download": "2018-05-27T01:24:50Z", "digest": "sha1:YB4REAMFGC4YYINAUIPHXV6SNSWES5UH", "length": 11133, "nlines": 133, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Quiz Mukul Ranbhor Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nबुधवार, 21 मार्च 2018\nक्विझचे उत्तर ः १) अ २) क ३) ड ४) ब ५) ड ६) क ७) क ८) ब ९) अ १०) अ ११) ब १२) ब १३) ड १४) ब\n१) ‘आंतरराष्ट्रीय कोलकता पुस्तक मेळावा (IKBF)‘ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ८५ भाषांमध्ये अनुवाद केलेल्या ९४८ कवितांच्या बहुभाषिक संग्रहाचे शीर्षक काय आहे\nअ) अमरावतीपोयटीक प्रिझम,२०१७ ब) तेलंगणापोयटीक प्रिझम,२०१७ क) बांगलादेश पोयटीक प्रिझम,२०१७ ड) कोलकता पोयटीक प्रिझम,२०१७\n२) शास्त्रज्ञांच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, एक धातूपदार्थ खाणारा ‘_______’ जिवाणू विषारी धातूपदार्थाच्या संयुगाचे सेवन करून पचनादरम्यान दुष्परिणाम म्हणून सोन्याचे कण मागे सोडतात.\nअ) एस. स्टॅफिलोकोक ब) सॅल्मोनेला क) सी मेटॅलिड्यूरन्स ड) एसिनेटोबॅक्‍टर\n३) कथकली नृत्यप्रकारासाठी प्रसिद्ध _________यांचे एका कार्यक्रमात कलाप्रदर्शनादरम्यान मंचावरच कोसळून निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.\nअ) गोविंदन कुट्टी ब) चेमनचरी कुणीरमान नायर क) ओयूर कोचुगोविंदा पिल्लई\nड) माधव वासुदेवन नायर\n४) अमेरिकेच्या कोणत्या खासगी संस्थेने जगातील सर्वांत शक्तिशाली अग्निबाण प्रक्षेपित केला\nअ) टेस्ला एरोस्पेस ब) स्पेसएक्‍स\nक) ASCO एरोस्पेस USA ड) झूस्पेस गो\n५) भारताच्या ‘अग्नी-१‘ क्षेपणास्त्रासंदर्भात कोणते विधान चुकीचे आहे\nI - हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.\nII - हे १००० किलो वजनी युद्धसामग्री वाहून नेण्यास सक्षम आहे.\nIII - या क्षेपणास्त्राचा विकास प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (ASL) ने केला.\nअ) फक्त I ब) फक्त II क) फक्त III\nड) वरीलपैकी एकही विधान चुकीचे नाही\n६) देशात होणाऱ्या ‘अखिल भारतीय व्याघ्र मोजणी-२०१८’ यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे\n७) रेल्वेच्या पाच क्षेत्रीय रुग्णालयांमध्ये आयुष सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा आयुष मंत्रालयासोबत सामंजस्य करार झाला. या पाचमध्ये कोणत्या शहराचा समावेश नाही\nअ) नवी दिल्ली ब) अमरावती क) मुंबई ड) कोलकता\n८) कोणत्या राज्यात ‘मुख्यमंत्री अनिला भाग्य योजना (MMABY)’ राबविण्याची योजना तयार केली जात आहे\nअ) केरळ ब) कर्नाटक क) तमिळनाडू ड) महाराष्ट्र\n९) भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत फेब्रुवारी २०१८ पर्यंत किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हागणदारी मुक्त (ODF) जाहीर करण्यात आले\nअ) ११ ब) १२ क) १३ ड)१४\n१०) कायदा अंमलबजावणी संदर्भात सुरक्षा रक्षकांच्या प्रशिक्षणासाठी भारत कोणत्या देशासोबत सहकार्य करार करणार आहे\nअ) अमेरिका ब) संयुक्त अरब अमिराती क) जपान ड) चीन\n११) कोणत्या ठिकाणी ७ फेब्रुवारी २०१८ पासून ‘महामस्तक अभिषेक महोत्सव २०१८‘ याला सुरवात झाली\nअ) अमरनाथ ब) श्रवणबेळगोळ\nक) विंध्यगिरी ड) कुंभकोनम\n१२) केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘शांती आणि लवचिकतासंबंधी रोजगार व मर्यादित कार्य (शिफारस क्र._______)’ या संदर्भात आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) च्या शिफारसीकडून अंगीकारलेले नवे दस्तऐवज संसदेत मांडण्याकरिता मान्यता दिली आहे.\nअ) १०५ ब) २०५ क) ३०५ ड) ४०५\n१३) आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अखत्यारित असलेल्या कोणत्या स्वायत्त संस्थेला युक्तिसंगत बनविण्यासाठी मान्यता दिली गेली\nअ) राष्ट्रीय आरोग्य निधी (RAN) ब) जनसंख्या स्थिरता कोष (JSK) क) राष्ट्रीय कुटुंब कल्याण कोष (NFAF)\nड) अ आणि ब\n१४) वैद्यकीय क्षेत्रात युनानी चिकित्सा प्रणालीला ‘शैक्षणिक‘ स्वरूप देण्याकरिता CCRUM चा कोणत्या देशातल्या विद्यापीठासोबत करार झाला\nअ) नेपाळ ब) बांगलादेश क) पाकिस्तान\nड) संयुक्त अरब अमिराती\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/mahashivaratri-marathi/how-to-worship-shiva-on-maha-shivaratri-117022200015_1.html", "date_download": "2018-05-27T01:28:10Z", "digest": "sha1:ZCZE4ZVYJ5HWZH32PLJXF43N3G2INM2O", "length": 16387, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाशिवरात्रीचे व्रत का करावे? | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहाशिवरात्रीचे व्रत का करावे\nमाघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे.\nमहाशिवरात्री म्हणजे काय : पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात.\nमहाशिवरात्रीचे व्रत का करावे : शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेत जातो. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही.\nत्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे.\nव्रत आचरण्याची पद्धत व विधी : उपवास, पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्ती करावी.\nशिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.\nशिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात.\nशिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात.\nशिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात.\nशिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.\nमहाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व : महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.\nमहादेवाला या मंत्रासह चढवा बेल, मिळवा 10 लाख पट पुण्य\nमहाशिवरात्रीचे 15 सोपे मंत्र\nशिवरात्रीचे व्रत कसे करावे\nयावर अधिक वाचा :\nमहाशिवरात्रीचे व्रत का करावे\nमहाशिवरात्री व्रत पद्धत व विधी\nपहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग ...\nहिंगाचे 5 अचूक टोटके\nएखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nजेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..\nरावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nधन लाभ होईल व मनासारखा खर्चदेखील करता येईल. जी कामं हाती घ्याला त्यात यश मिळेल. मोठ्या लोकांशी परिचय होतील. कौटुंबिक सुख मिळेल.\nमहत्त्वाचे निर्णय घ्याल. उद्योगधंद्यातून आथिर्क लाभ होईल. मित्रांचं सहकार्य मिळेल. चांगल्या घटना घडतील. पतीपत्नीत मतभेद निर्माण करतील. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील.\nव्यवसाय - उद्योगांना व्यापक रूप मिळेल. चांगला आथिर्क लाभ होईल. कलेतून भरपूर आनंद मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. नोकरीत बढती मिळेल. मात्र विरोधातले ग्रह अडथळे निर्माण करतील.\nधन व गृहसौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. चांगल्या कार्याबद्दल पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. पण पैशांची बचत होणार नाही. घरात अूनमधून वाद निर्माण होतील.\nभरपूर खर्च होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. वास्तूसंबंधीचे नवीन प्रश्न निर्माण होतील. धनाचा पुरवठा होईल म्हणून मन प्रसन्न राहील.\nहाती पैसा खेळता राहील. मानसन्मान मिळतील. वास्तूसंबंधीच्या समस्या दूर होतील. संशोधनकार्यात यश मिळेल. बढतीचा योग आहे. घरात वाद निर्माण होतील.\nव्यापारात लाभ होईल. उत्तम कौटुंबिक सुख लाभेल. जागेसंबंधी व्यवहार केल्यास ते फायदेशीर ठरतील. अध्ययनात प्रगती होईल. नावलौकिक मिळेल. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.\nचांगली आथिर्कप्राप्ती होईल. विवाहेच्छुकांना अपेक्षेनुसार जोडीदार मिळेल. मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. तीर्थयात्राही घडतील. स्वतःची काळजी घ्या.\nजी कामे कराल त्यातून चांगला आथिर्क लाभ होईल. ओळखीच्या लोकांचा उपयोग होईल , विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. तब्येत सांभाळा. समजूतदारपणा दाखवून मतभेद टाळा.\nवास्तू , वाहन किंवा मौल्यवान गोष्टींचा लाभ होईल. हाती घ्याल त्या कामात यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. प्रवासात त्रास संभवतो.\nमहत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. घरातील मतभेदांवर नियंत्रण ठेवा. सर्व चिंता दूर होतील. प्रयत्न करणे सोडू नका.\nव्यवसाय धंद्यातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. येणे वसूल होईल. उत्तम प्रकारचे कौटुंबिक सुख लाभेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. मात्र कौटुंबिक जबाबदारी व खर्चाचे प्रमाणही वाढविणार आहेत.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://adisjournal.com/aswasth-mi/", "date_download": "2018-05-27T01:30:03Z", "digest": "sha1:L75VF4MVKDBPWBXI3HL52ISG3TAJCF5I", "length": 7028, "nlines": 76, "source_domain": "adisjournal.com", "title": "अस्वस्थ मी ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nकधी कोणता विचार मनात डोकावेल हे सांगता येण खरच कठीण आहे बुवा. खर सांगायचं तर मी आत्ता रात्री २:३० ३ ला जागं असण्याचा काडीचाही संबंध नव्हता. पण गल्लीतल्या श्वान परिवारातील सदस्यांनी आपल्या जातीबांधवांना जणु कुठल्याशा आकस्मिक सभेला आवतण द्यायला सूर लावले अन् निद्रादेविनी माझ्याशी फारकत घेतली. तिकडे दूरवरच्या श्वान बंधुंनी लागलेल्या सूरात सूर मिसळले.\nखोलीतला गुडुप आंधार टक्क उघड्या डोळ्यांनी बघत मी अंथरुणात पडून होतो, भींतीवरल्या घड्याळातला सेकंद काटा आपल्या टिकटिकीनी त्याला मिळालेल्या उपेक्षेचा जणू सूडच घेत होता. पडल्या पडल्या मन असंख्य विचारांची वळणे घेत भरधाव वेगानी पळत होते कुठल्याशा अज्ञात ठिकाणाकडे. केवळ किती वाजले ते बघायला म्हणून हातात घेतलेल्या मोबईल स्क्रीन वरुन नेहमीच्या सफाईनी बोटं फिरू लागली आणि मनात येईल ते लिहायचे असे म्हणत हे खरडत बसलोय.\nकुठलाही विषय डोक्यात नाही की मनातही रुंजी घालत नाही. बस मन सांगेल ते लिहीत बसुया……. या वाक्यानंतर दोन मिनीट एक अक्षरही लिहीता येत नाही असं कायमच का होतं लिहायला बसायच्या (आत्तापुरतं म्हणायचं तर पडल्या पडल्या लिहायला सुरू करायच्या) आधी धबधब्यासारखे येणारे विचार नेमके कुठे दडी मारून बसतात देव जाणे.\nअगदी आधीच्या क्षणापर्यंत विचार असतो. नविन पाहिलेल्या चित्रपटाबद्दल लिहावं, की तिन्हीसांजेला हलकेच कानी पडलेल्या पुरीयानी छेडलेल्या आठवणी लिहव्या कालंच वाचुन झालेल्या सुब्रतो बागचीच्या झेन गार्डनबद्दल लिहुयात हा विचार पक्का होतो न होतो तोच अजुन एक वळण घेउन दुपारीच पाहीलेल्या अप्रतिम छायाचित्रापुढे येतो अन् झेन गार्डनच वर्णन करायला सरसावलेली लेखणी पुन्हा निःशब्द होते.\nकाय लिहायचे हेच नक्की होत नसताना, कानाशी गुणगुणत आलेला डास मालकंस चंद्रकंसचे सूर सोडून भैरवि आळवायची वेळ झाली हे सुचित करून गेले. बाहेर श्वान समुदायाची आकस्मिक सभा देखिल विसर्जित झाली आहे. मीपण पुन्हा निद्रादेवीची आराधना करावि म्हणतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/asian-kabaddi-championship-groups/", "date_download": "2018-05-27T00:55:26Z", "digest": "sha1:P3RRDSODPGFPH3DUMBIQ5RJO56T777MD", "length": 6933, "nlines": 86, "source_domain": "mahasports.co.in", "title": "असे असेल एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी ग्रुप, भारत अ गटात - Maha Sports", "raw_content": "\nअसे असेल एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी ग्रुप, भारत अ गटात\nअसे असेल एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी ग्रुप, भारत अ गटात\nगोरगन, इराण येथे होणाऱ्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय पुरुष आणि महिलांचा संघ अ गटात खेळणार आहे. ही स्पर्धा २३ ते २६ नोव्हेंबर या काळात गोरगन, इराण येथे होणार आहे. भारतीय संघ २२ नोव्हेंबर रोजी सकाळी इराणला मार्गस्थ होईल.\nभारतीय पुरुष संघ ज्या गटात आहे त्यात पाकिस्तान, इराक ,अफगाणिस्तान आणि जपान हे देश आहेत तर महिलांच्या अ गटात भारताबरोबर थायलँड, दक्षिण कोरिया, चीनी तायपेई आणि तुर्कमेनिस्तान हे देश आहेत. प्रत्येक गटातून दोन संघ हे उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील.\n१४ खेळाडूंच्या भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व अपेक्षप्रमाणे अनुभवी अजय ठाकूरकडे देण्यात आले आहे तर महिला संघाचे नेतृत्व महाराष्ट्राच्या अभिलाषा म्हात्रे करणार आहे. पुरुष संघाचे उपकर्णधारपद सुरजीतकडे तर महिला संघाचे उपकर्णधारपद प्रियंकाकडे देण्यात आले आहे.\nएशियन कबड्डी चॅम्पियनशिप (पुरुष)\nअ गट- भारत, पाकिस्तान, इराक ,अफगाणिस्तान आणि जपान\nब गट- इराक, दक्षिण कोरिया, श्रीलंका, थायलंड आणि तुर्कमेनिस्तान\nएशियन कबड्डी चॅम्पियनशिप (महिला)\nअ गट- भारत, दक्षिण कोरिया, चीनी तायपेई, थायलंड आणि तुर्कमेनिस्तान\nब गट- इराक, जपान, श्रीलंका, इराक आणि पाकिस्तान\nअसा आहे एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय पुरुष संघ: अजय ठाकूर(कर्णधार), सुरजीत(उपकर्णधार), दीपक हुडा, महेंद्र सिंह ढाका, मणिंदर सिंग, मोहित चिल्लर, नितीन तोमर, प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, रोहित कुमार, सचिन, संदीप नरवाल, सुरेंदर नाडा, विशाल भारद्वाज.\nअसा आहे एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय महिला संघ: अभिलाषा म्हात्रे (कर्णधार), कांचन ज्योती दीक्षित, कविता, मनप्रीत कौर, मारिया मोनिका, पायल चौधरी, प्रियंका(उपकर्णधार), प्रियंका नेगी, रणदीप कौर खेडा, रितू, साक्षी कुमारी, सायली जाधव, शमा परवीन, सोनिया\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\nआशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही…\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-thane-crime-100326", "date_download": "2018-05-27T01:40:21Z", "digest": "sha1:5TMO6PB3RJJWZSI4GSPHLKKVFN77A7ZA", "length": 13845, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news thane crime ठाण्यात बनावट कॉलसेंटर उघड | eSakal", "raw_content": "\nठाण्यात बनावट कॉलसेंटर उघड\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nठाणे - ठाण्यात आणखी एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला आहे. अमेरिकन नागरिकांना कर्जाचे प्रलोभन दाखवून कर्ज मंजूर न करता इंटरनेट तंत्राने प्रोसेसिंग फी उकळून फसवणूक करणाऱ्या दोघांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली. राकेश कोडवाणी (21, रा. गुजरात) आणि जोरावत राजपूत (28, रा. राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.\nठाणे - ठाण्यात आणखी एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला आहे. अमेरिकन नागरिकांना कर्जाचे प्रलोभन दाखवून कर्ज मंजूर न करता इंटरनेट तंत्राने प्रोसेसिंग फी उकळून फसवणूक करणाऱ्या दोघांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली. राकेश कोडवाणी (21, रा. गुजरात) आणि जोरावत राजपूत (28, रा. राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.\nघोडबंदर रोडवरील इमारतीतील भाड्याच्या सदनिकेत महिनाभरापासून हे कॉलसेंटर सुरू होते. या दुकलीने 600 अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी दिली. घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील उन्नती वूडस इमारतीच्या फेज 5 मधील चौथ्या मजल्यावरील भाड्याच्या सदनिकेमध्ये बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या वेळी फ्लॅटमध्ये राकेश कोडवाणी आणि जोरावत राजपूत हे दोघे इंटरनेट कॉलिंगद्वारे अमेरिकन नागरिकांना फोन करत असल्याचे आढळून आले.\nअमेरिकन नागरिकांना कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून कर्जमंजुरीसाठी लागणारी प्रोसेसिंग फीची रक्कम डॉलरमध्ये उकळून फसवणूक करत होते. पोलिसांनी दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून आयफोनसह चार मोबाईल, दोन लॅपटॉप आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.\n600 अमेरिकन नागरिकांची यादी\nठाणे पोलिसांनी गतवर्षी ठाणे, मीरा रोड येथील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता. कोडवाणी हा बारावीत शिकत असून, त्याचा साथीदार राजपूत हा संगणक अभियंता आहे. हे दोघे चांगले इंगजी बोलत असल्याने आधुनिक सॉफ्टवेअरद्वारे अमेरिकन नागरिकांना व्हॉईस मेसेज पाठवत होते. नंतर आलेला कॉल स्काइपद्वारे घेऊन अमेरिकन कंपनीतर्फे बोलत असल्याचे भासवत असत. त्यानंतर कर्जाचे प्रलोभन दाखवून कर्जाच्या रकमेनुसार प्रोसेसिंग शुल्क स्वीकारण्यासाठी अमेरिकेतीलच एखाद्या क्‍लब अथवा तत्सम आस्थापनेतून बोलत असल्याचे सांगून रक्कम वळती करावयास सांगत असत. आतापर्यंत या दोघांकडून 600 अमेरिकन नागरिकांची यादी हस्तगत केली आहे.\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nमोदी सरकारची चार वर्षांतली मर्मदृष्टी (प्रा. प्रकाश पवार)\nराजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, \"राजकारण म्हणजे लोकांचं...\n\"बसू या का जरा...'' ताई म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. झ्याजवळ बसून कितीतरी वेळ ती मला न्याहाळत राहिली...\"\"खूप दिवसांनी आलीस. मी रोजच वाट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/consentmgt/RevisedIndustryCategorization.php", "date_download": "2018-05-27T01:38:30Z", "digest": "sha1:7TILTKKPAJKTISOIAH63PAGNK22TUWWC", "length": 12076, "nlines": 100, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "::: Maharashtra Pollution Control Board ::: >> Consent Management >> Categorisation of Industries (R/O/G)", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nसंमती व्यवस्थापन- उद्योगांचे श्रेणीकरण (लाल/नारिंगी/हिरवा)\nसीपीसीबी पत्र क्र. बी-२९०१२/१/१२०१२/ईएसएस/१५४० दिनांक ०४.०६.२०१२ अन्वये पाणी कायदा (पी ऍन्ड सीपी) कलम १८(१) (बी) अंतर्गत उद्योगसमूहांच्या लाल, हिरवा आणि नारंगी वर्गवारीच्या संदर्भात मार्गदर्शन.(04/06/2012 दिनांक सीपीसीबी पत्र येथे क्लिक करा)\nसीपीसीबी पत्र दिनांक ०२.०६.२०१४ - मान्यता मिळण्यासाठी उद्योगसमूहांच्या वर्गवारीमध्ये लाल, नारंगी आणि हिरवा या प्रकारच्या केलेल्या स्पष्टीकरणार्थ सुधारणा.\nउद्योग प्रकार (सीपीसीबी नुसार)\nअतिरिक्त वर्गीकृत एम पी सी बी\n\"लाल\" श्रेणी अंतर्गत येणा-या उद्योगांची सूची\n\"लाल\" श्रेणी अंतर्गत येणा-या उद्योगांची सूची\n\"नारिंगी\" श्रेणी अंतर्गत येणा-या उद्योगांची सूची\n\"नारिंगी\" श्रेणी अंतर्गत येणा-या उद्योगांची सूची\n\"हिरव्या\" श्रेणी अंतर्गत येणाऱ्या उद्योगांची सूची\n\"हिरव्या\" श्रेणी अंतर्गत येणाऱ्या उद्योगांची सूची\nज्या उद्योगांच्या कार्ये लाल आणि हिरव्या रंगाच्या वर्गवारीच्या यादीमध्ये समाविष्ट नाहीत त्याचा विचार करुन, परिशिष्ट १ मध्ये नारिंगी रंगाच्या वर्गवारीतील सूचक उद्योगांची यादी देण्यात आलेली आहे.\nजे उद्योग वरील तीनही लाल / नारिंगी / हिरव्या वर्गवारीमध्ये येत नाहीत त्याच्या वर्गवारीचा निर्णय हा एस पी सी बी / पी सी सी यांनी स्थापन केलेल्या संबंधीत समितीव्दारे घेतला जाईल.\nएखाद्या उद्योगाने त्याच्या उत्पादनाच्या प्रक्रीयेमध्ये बदल केल्यास किंवा स्वच्छतेच्या तंत्रामध्ये बदल केल्यामुळे प्रदुषणाचा ताण कमी झाल्यास अशा उद्योगाच्या पुर्न- वर्गवारीचा निर्णय हा एस पी सी बी / पी सी सी यांनी स्थापन केलेल्या संबंधीत समितीव्दारे घेतला जाईल.\nउद्योग स्थापन करण्याबाबत जे धोरण निश्‍चित करावयाचे आहे त्याबातचा निर्णय संबंधीत राज्य सरकारशी सल्ला मसलत करुन संबंधीत एस पी सी बी व्दारे घेतला जाईल.\nप्रक्रीया करण्यापूर्वी ज्या उद्योगांमुळे दर दिवशी पाण्याचे एकूण प्रदुषण प्रत्येक दिवशी १०० कि. इतके होते अशा उद्योगांची पहाणी वर्षातून चार वेळा केली गेली पाहीजे. पाण्याची उपलब्धता आणि देशातील बहुतेक सर्व तलाव आणि नद्या यांची वाहून नेण्याची जवळ जवळ संपुष्टात आलेली क्षमता यांचा विचार करुन, ज्या उद्योगांचे बी ओ डी चे ओझे ५० कि./दर दिवशी पेक्षा जास्त परंतु १०० कि./दर दिवशी पेक्षा कमी आहे अशा सर्व उद्योगांना एकूण प्रदुषीत उद्योगांच्या टप्प्यामध्ये आणावे लागेल. परंतु अशा उद्योगांची पहाणी वर्षातून दोन वेळा केली गेली पाहीजे.\nएम पी सी मंडळासाठी उद्योगांची वर्गवारी करणार्‍या समितीची घटना\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Gallery/GalleryNews", "date_download": "2018-05-27T01:05:41Z", "digest": "sha1:3JII3IAJASOV2D757CXGAAYH5YK2CKIN", "length": 15989, "nlines": 304, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "News Gallery, News Pictures, Videos", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान फोटो आणि व्हिडिओ बातम्‍यांमधून\nकर्नाटक निवडणूक - भाजपची बहुमताकडे वाटचाल, कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकर्नाटक निवडणूक - भाजपची बहुमताकडे वाटचाल,...\nकर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल २०१८\nदैनंदिन जीवनात जिऱ्याचा समावेश केल्याने होतात...\nजाणून घ्या ब्रेकअप झाल्याने होतात हे फायदे \nआरोग्यासाठी फायदेशीर जवस, जाणून घ्या अनेक...\nजाणून घ्या टरबूज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजाणून घ्या मशरूम खाण्याचे काय आहेत फायदे....\nमहाशिवरात्रीनिमित्त देशभर उत्साह, जाणून घ्या...\n‘या’ मुलीच्या प्रेमात पडलयं सोशल मीडिया \nबौद्ध धार्मिक स्थळ 'महाबोधी' मंदिराविषयी...\nलग्नापूर्वी जोडीदाराबद्दल जाणून घ्या 'या'...\nमोबाईल फोन डोक्याशेजारी ठेवून झोपणे आहे...\nअखेर छगन भुजबळांची तुरुगांतून सुटका\nशेतकऱ्यांचे 'लाल वादळ' विधानभवनावर...\nजाणून घ्या आजचे राशिभविष्य\nजाणून घ्या आजचे राशिभविष्य, कसा असेल तुमचा...\nजाणून घ्या आजचे राशिभविष्य\nजाणून घ्या तुमचे राशीभविष्य\n....तर बेमुदत संपाचा करू विविध संघटनांचा...\nजाणून घ्या आजचे राशिभविष्य\nशाळेतील मुलं म्हणतायेत आम्हाला विजय मल्ल्या...\nजाणून घ्या आजचे राशिभविष्य\nजाणून घ्या आजचे राशिभविष्य\nबालगोपाळांनी केले अनोख्या पद्धतीने 'शिवाजी...\n'या' ३ फूटाच्या पॉर्नस्टार समोर अनेक तरुणी...\nडायमंड किंग 'नीरव मोदी'चे बॉलीवूड ते हॉलीवूड...\nही आहेत जगातील टॉप १० विद्यापीठ...\n१५२ वर्षानंतर दिसणार 'सुपर-ब्ल्यू-ब्लड...\nइंस्टाग्रामवरील जगभरातील टॉप १० हॉट and...\nखऱ्या आयुष्यातील 'Barbie doll' आहे.. ही...\nWelcome २०१८ : जगभरात सेलिब्रेशनचा जल्लोष\nही आहे, जगातील सर्वात सुंदर 'बेबी डॉल'..\n'एंजेलिना जोली' बनण्याचा हट्ट.. तिने केल्या...\nसुपरमॉडेल: 'कमी' उंचीनेच तिला दिली.. यशाची...\n'हा' माणूस आहे.. चालती-फिरती 'बाहुला'\nइस्रायलची 'सेक्सी सोल्जर'... इंटरनेटवर घालतेय...\n'हे' आहेत उच्चशिक्षित भारतीय राजनेते...\n'हे' आहेत उन्हाळ्यात कलिंगड खायचे फायदे...\nहोणाऱ्या सूनेसोबत अंबानी परिवार पोहोचला...\nपर्यटकांना साद घायतोय बर्फाच्छादित हिमाचल...\n'ब्लू व्हेल' पासून.. मुलांना असे ठेवा लांब\nवाचा, ईनाडू इंडिया मराठीचे न्यूज बुलेटीन\nजाणून घ्या ठळक घडामोडी\nजाणून घ्या दिवसभरातील ठळक घडामोडी...\nहिरोशिमा बॉम्बस्फोटाला ७१ वर्ष पूर्ण\nजाणून घ्या ठळक घडामोडी...\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nइअरफोन वापरताना 'ही' काळजी अवश्य घ्या बस, ऑफिस किंवा रस्त्यात कुठेही कानात इअरफोन घातलेली\nथायरॉईड आणि आहार थायरॉईडची समस्या असणाऱ्या बहुतेक लोकांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे, की\nट्रक, बस व कारचा विचित्र अपघात; १० ठार, १५ जखमी\nसिद्दीपेट - तेलंगणाच्या सिद्दीपेट येथे\nमोदी-भागवत-शाह तयार करणार २०१९ ची 'अभेद्य' रणनीती नवी दिल्ली - देशात २०१९ च्या\nमुलीला मिठी मारल्यामुळे शाळेतून निलंबित विद्यार्थ्याचे नेत्रदीपक यश तिरुवनंतपुरम - शालेय\nमोदींचा सिंगापूर दौरा ; महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जनाच्या आठवणींना मिळणार उजाळा\nकॅनडा स्फोट ; रेस्टॉरंटमध्ये आलेल्या 'त्या' दोघांचा शोध सुरू टोरंटो - कॅनडाच्या टोरंटो\nईद काळात भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी इस्लामाबाद - पाकिस्तानात\nमुलांसोबत वेळ घालवून सलमानच्या चेहऱ्यावर परत...\nया प्रसिद्ध कॉमेडियनची आहे ही मुलगी, लवकरच...\nनैराश्याची शिकार झाली होती कलयुगची अभिनेत्री,...\nराजकारणापासून खेळाडूपर्यंतच आयुष्य दाखवणार या...\nअगदी वेगळ्या शैलीमध्ये झाला चित्रपट 'फेमस' चा...\n'संजू'चा टीजर झाला लॉन्च, सतरंगी अवतारात...\nऑरेगॉनमध्ये निवडून येणाऱ्या सुशिला जयपाल दक्षिण आशियातील पहिल्या महिला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-05-27T01:39:22Z", "digest": "sha1:YOX53QJKUYINVNUCMOUIM6UYWWI2UV6L", "length": 103332, "nlines": 1180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "देशानुसार नोबेल पारितोषिक विजेते - विकिपीडिया", "raw_content": "देशानुसार नोबेल पारितोषिक विजेते\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nदेशानुसार नोबेल पारितोषिकविजेत्यांची यादी येथे दिलेली आहे. जुलै २००८पर्यंत ७८९ व्यक्ती आणि २० संस्थांना हे पारितोषिक दिले गेलेले आहे.[१]\nप्रत्येक विजत्याचे नाव नोबेल पारितोषिक समितीच्या संकेतस्थळावर दिलेल्या अधिकृत देशात घातलेले आहे.[२] तेथे एकापेक्षा अधिक देश दिले असता असे नाव सगळ्या देशांत घातलेले आहे.[३] काही विजेत्यांचे नाव त्यांच्या जन्मदेशात घातले आहे.[४]\n७ बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\n५९ त्रिनिदाद व टोबॅगो\n६२ अमेरिकेची संयुक्त संस्थाने\n६५ हे सुद्धा पाहा\n६६ संदर्भ आणि नोंदी\nसेझार मिलस्टाइन, वैद्यकशास्त्र, १९८४\nअदोल्फो पेरेझ एस्किव्हेल, शांतता, १९८०\nलुइस फेदेरिको लेलवा, रसायनशास्त्र, १९७०\nबेर्नार्दो हूसे, वैद्यकशास्त्र, १९४७\nकार्लोस साव्हेद्रा लामास, शांतता, १९३६\nएलिझाबेथ एच. ब्लॅकबर्न*, वैद्यकशास्त्र, २००९\nबॅरी मार्शल, वैद्यकशास्त्र, २००५\nरॉबिन वॉरेन, वैद्यकशास्त्र, २००५\nपीटर डोहर्टी, वैद्यकशास्त्र, १९९६\nजॉन वॉरकप कॉर्नफोर्थ, रसायनशास्त्र, १९७५\nपॅट्रिक व्हाइट, युनाटडेड किंग्डम, साहित्य, १९७३\nजॉन कॅर्यु एक्लेस, वैद्यकशास्त्र, १९६३\nफ्रँक मॅकफारलेन बर्नेट, वैद्यकशास्त्र, १९६०\nहॉवर्ड वॉल्टर फ्लोरे, वैद्यकशास्त्र, १९४५\nविल्यम लॉरेन्स ब्रॅग*, भौतिकशास्त्र, १९१५ (सगळ्यात कमी वयाचा विजेता)\nआंतरराष्ट्रीय अणू उर्जा आयोग, आंतरराष्ट्रीय , २००५\nएल्फ्रीड येलिनेक, साहित्य, २००४\nएरिक आर. कँडेल*, वैद्यकशास्त्र, २०००\nवॉल्टर कोह्न*, रसायनशास्त्र, १९९८\nफ्रीडरीश हायेक, अर्थशास्त्र, १९७४\nकॉनराड लोरेंझ, वैद्यकशास्त्र, १९७३\nकार्ल फोन फ्रिश*, वैद्यकशास्त्र, १९७३\nमॅक्स एफ. पेरुत्झ, रसायनशास्त्र, १९६२\nवोल्फगांग पॉली, भौतिकशास्त्र, १९४५\nरिचर्ड कुह्न*, रसायनशास्त्र, १९३८\nऑटो लेवी*, वैद्यकशास्त्र, १९३६\nव्हिक्टर फ्रांसिस हेस, भौतिकशास्त्र, १९३६\nएर्विन श्रोडिंजर, भौतिकशास्त्र, १९३३\nकार्ल लँडस्टायनर, वैद्यकशास्त्र, १९३०\nजुलुयस वाग्नर-जॉरेग, वैद्यकशास्त्र, १९२७\nरिचर्ड एडॉल्फ झिगमाँडी*, रसायनशास्त्र, १९२५\nफ्रित्झ प्रेगल, रसायनशास्त्र, १९२३\nरॉबर्ट बारानि, वैद्यकशास्त्र, १९१४\nआल्फ्रेड हेरमान फ्रीड, (तेव्हाचे ऑस्ट्रिया-हंगेरी), शांतता, १९११\nबर्था फोन सटनर, (तेव्हाचे ऑस्ट्रिया-हंगेरी, आता चेक प्रजासत्ताक, शांतता, १९०५\nलेव्ह लँडाउ, भौतिकशास्त्र, १९६२\nमुहम्मद युनुस, शांतता, २००६\nग्रामीण बँक, शांतता, २००६\nमेडिसिन्स सान्स फ्रंटियेरेस, शांतता, १९९९\nइल्या प्रिगोजिन, रशिया, रसायनशास्त्र, १९७७\nक्रिस्चियन दि दुव्ह, युनायटेड किंग्डम, वैद्यकशास्त्र, १९७४\nआल्बर्ट क्लॉड, वैद्यकशास्त्र, १९७४\nजॉर्जेस पायर, शांतता, १९५८\nकॉर्नेल हेमान्स, वैद्यकशास्त्र, १९३८\nजुल्स बोर्दे, वैद्यकशास्त्र, १९१९\nहेन्री ला फाँतेन, शांतता, १९१३\nमॉरिस मेटरलिंक, साहित्य, १९११\nऑगुस्ते मरी फ्रांस्वा बीरनेर्ट, शांतता, १९०९\nइंस्टिट्युट दि द्रुआ इंटरनॅशनल, शांतता, १९०४\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिना [संपादन]\nव्लादिमिर प्रेलॉग*, (तेव्हाचे ऑस्ट्रिया-हंगेरी), रसायनशास्त्र, १९७५\nइव्हो आंद्रिच*, (तेव्हाचे ऑस्ट्रिया-हंगेरी), साहित्य, १९६१\nइलायास कॅनेटी*, साहित्य, १९८१\nविलार्ड बॉईल*, भौतिकशास्त्र, २००९\nरॉबर्ट मुंडेल, अर्थशास्त्र, १९९९\nमायरन शोल्स*, अर्थशास्त्र, १९९७\nविल्यम व्हिक्रे*, अर्थशास्त्र, १९९६\nशास्त्रीय आणि जागतिक घटनांवरील पगवॉश सभा, शांतता, १९९५\nबर्ट्राम ब्रॉकहाउस, भौतिकशास्त्र, १९९४\nमायकेल स्मिथ, युनायटेड किंग्डम, रसायनशास्त्र, १९९३\nरुडॉल्फ ए. मार्कस*, रसायनशास्त्र, १९९२\nरिचर्ड ई. टेलर, भौतिकशास्त्र, १९९०\nसिडनी आल्टमन, रसायनशास्त्र, १९८९\nजॉन पोलान्यी, रसायनशास्त्र, १९८६\nडेव्हिड हुबेल*, वैद्यकशास्त्र, १९८१\nसॉल बेलो*, साहित्य, १९७६\nगेर्हार्ड हेर्झबर्ग, जर्मनी, रसायनशास्त्र, १९७१\nचार्ल्स हगिन्स*, वैद्यकशास्त्र, १९६६\nलेस्टर बी. पीयर्सन, शांतता, १९५७\nविल्यम ज्यॉक*, रसायनशास्त्र, १९४९\nफ्रेडरिक बँटिंग, वैद्यकशास्त्र, १९२३\nगाओ शिंग्जियान*, साहित्य, २०००\nडॅनियेल त्सुई*, भौतिकशास्त्र, १९९८\nचेन निंग यांग*, भौतिकशास्त्र, १९५७\nत्सुंग-दाओ ली*, भौतिकशास्त्र, १९५७\nपाब्लो नेरुदा, साहित्य, १९७१\nगॅब्रियेला मिस्त्राल, साहित्य, १९४५\nगॅब्रियेल गार्सिया मार्क्वेझ, साहित्य, १९८२\nऑस्कार एरियास, शांतता, १९८७\nलियोपोल्ड रुझिच्का*, (तेव्हाचे युगोस्लाव्हिया), रसायनशास्त्र, १९३९\nयारोस्लाव सीफर्ट, साहित्य, १९८४\nयारोस्लाव हेरोव्स्की, रसायनशास्त्र, १९५९\nकार्ल फर्डिनांड कोरी*, (तेव्हाचे ऑस्ट्रिया-हंगेरी), वैद्यकशास्त्र, १९४७\nगेर्टी कोरी*, (तेव्हाचे ऑस्ट्रिया-हंगेरी), वैद्यकशास्त्र, १९४७\nबर्था फोन सटनर*, (तेव्हाचे ऑस्ट्रिया-हंगेरी), शांतता, १९०५\nजेन्स क्रिस्चियन स्कू, रसायनशास्त्र, १९९७\nनील्स काज जेर्न, वैद्यकशास्त्र, १९८४\nआगे नील्स बोह्र, भौतिकशास्त्र, १९७५\nबेन रॉय मॉटलसन, भौतिकशास्त्र, १९७५\nयोहान्स विल्हेल्म जेन्सन, साहित्य, १९४४\nहेन्रिक डाम, वैद्यकशास्त्र, १९४३\nयोहान्स अँड्रियास ग्रिब फिबिगर, वैद्यकशास्त्र, १९२६\nनील्स बोह्र, भौतिकशास्त्र, १९२२\nऑगस्ट क्रोघ, वैद्यकशास्त्र, १९२०\nकार्ल एडॉल्फ ग्येलेरप, साहित्य, १९१७\nहेन्रिक पाँटोप्पिडान, साहित्य, १९१७\nफ्रेड्रिक बायेर, शांतता, १९०८\nनील्स रायबर्ग फिन्सन, फेरो द्वीपसमूह, वैद्यकशास्त्र, १९०३\nकार्लोस फिलिप हिमेनेस बेलो, शांतता, १९९६\nहोजे रमोस-होर्ता, शांतता, १९९६\nमोहमद अलबरदाई, शांतता, २००५\nअहमद झवैल, रसायनशास्त्र, १९९९\nनाग्विब महफूझ, साहित्य, १९८८\nअनवर अल सादात, शांतता, १९७८\nनील्स रायबर्ग फिन्सन*, वैद्यकशास्त्र, १९०३\nमार्टी अहित्सारी, शांतता, २००८\nराग्नार ग्रॅनिट*, वैद्यकशास्त्र, १९६७\nआर्तुरी इल्मारी व्हिर्तानेन, रसायनशास्त्र, १९४५\nफ्रांस ईमिल सिलान्पा, साहित्य, १९३९\nजे.एम.जी. ल क्लेझियो, साहित्य, २००८\nलुक माँतेन्ये, वैद्यकशास्त्र, २००८\nफ्रांस्वा बारे-सिनूसी, वैद्यकशास्त्र, २००८\nआल्बर्ट फर्ट, भौतिकशास्त्र, २००७\nइवेस शॉविन, रसायनशास्त्र, २००५\nगाओ शिंग्जियान, चीन, साहित्य, २०००\nक्लॉद कोहेन-तनूद्जी, अल्जीरिया, भौतिकशास्त्र, १९९७\nजोर्जेस चार्पाक, भौतिकशास्त्र, १९९२\nपिएर-गिल्स दि जेनेस, भौतिकशास्त्र, १९९१\nमॉरिस अलै, अर्थशास्त्र, १९८८\nज्याँ-मरी लेह्न, रसायनशास्त्र, १९८७\nक्लॉद सायमन, मादागास्कर, साहित्य, १९८५\nजरार्ड दब्रू, अर्थशास्त्र, १९८३\nज्याँ दौसे, वैद्यकशास्त्र, १९८०\nरॉजर ग्वियेमिन*, वैद्यकशास्त्र, १९७७\nशॉन मॅकब्राइड*, शांतता, १९७४\nलुई नेइल, भौतिकशास्त्र, १९७०\nरेने कॅसिन, शांतता, १९६८\nआल्फ्रेड कास्लर, भौतिकशास्त्र, १९६६\nफ्रांस्वा जेकब, वैद्यकशास्त्र, १९६५\nजाक मोनो, वैद्यकशास्त्र, १९६५\nआंद्रे मिकेल ल्वॉफ, वैद्यकशास्त्र, १९६५\nज्याँ-पॉल सार्त्र, साहित्य, १९६४ (नाकारले)\nसेंट-जॉन पर्से, साहित्य, १९६०\nआल्बर्ट कॅमस, अल्जीरिया, साहित्य, १९५७\nआंद्रे फ्रेडरिक कूर्नांड, वैद्यकशास्त्र, १९५६\nफ्रांस्वा मॉरियाक, साहित्य, १९५२\nलेऑन जूहॉ, शांतता, १९५१\nआंद्रे गिदे, साहित्य, १९४७\nरॉजर मार्टिन दु गार्द, साहित्य, १९३७\nफ्रेडरिक जोलियो, रसायनशास्त्र, १९३५\nआयरेन जोलियो-क्युरी, रसायनशास्त्र, १९३५\nइव्हान बुनिन, रशिया, साहित्य, १९३३\nचार्ल्स निकोल, वैद्यकशास्त्र, १९२८\nहेन्री बर्गसन, साहित्य, १९२७\nफर्डिनांड बुइसाँ, शांतता, १९२७\nअरिस्टिड ब्रियांड, शांतता, १९२६\nज्याँ-बॅप्टिस्ट पेरिन, भौतिकशास्त्र, १९२६\nअनातोले फ्रांस, साहित्य, १९२१\nलेऑन बूर्ज्वा, शांतता, १९२०\nरोमेन रोलँड, साहित्य, १९१५\nचार्ल्स रिशे, वैद्यकशास्त्र, १९१३\nऍलेक्सिस कॅरेल, वैद्यकशास्त्र, १९१२\nपॉल सॅबातिये, रसायनशास्त्र, १९१२\nव्हिक्टर ग्रिगनार्ड, रसायनशास्त्र, १९१२\nमेरी क्युरी, रशियन पोलंड, रसायनशास्त्र, १९११\nपॉल-हेन्री-बेंजामिन देस्तूरनेल्स दि काँस्तांत, शांतता, १९०९\nगॅब्रियेल लिपमन*, लक्झेम्बर्ग, भौतिकशास्त्र, १९०८\nआल्फोन्से लव्हेरान, वैद्यकशास्त्र, १९०७\nलुई रेनॉल्ट, शांतता, १९०७\nहेन्री म्वासां, रसायनशास्त्र, १९०६\nफ्रेडरिक मिस्त्राल, साहित्य, १९०४\nआंत्वान हेन्री बेकरेल, भौतिकशास्त्र, १९०३\nपिएर क्युरी, भौतिकशास्त्र, १९०३\nमेरी क्युरी, रशियन पोलंड, भौतिकशास्त्र, १९०३\nफ्रेडरिक पासी, शांतता, १९०१\nसली प्रुडहॉम, साहित्य, १९०१\nहॅराल्ड झुर हौसेन, वैद्यकशास्त्र, २००८\nगेऱ्हार्ड एर्टल, रसायनशास्त्र, २००७\nपीटर ग्रुनबर्ग, भौतिकशास्त्र, २००७\nथियोडोर डब्ल्यू. हान्श, भौतिकशास्त्र, २००५\nरॉबर्ट औमान*, अर्थशास्त्र, २००५\nवोल्फगांग केटर्ले, भौतिकशास्त्र, २००१\nहर्बर्ट क्रेमर, भौतिकशास्त्र, २०००\nगुंटर ब्लोबेल*, वैद्यकशास्त्र, १९९९\nगुंटर ग्रास, साहित्य, १९९९\nहोर्स्ट लुडविग स्टॉर्मर, भौतिकशास्त्र, १९९८\nक्रिस्चिएन नुस्लेन-वोलहार्ड, वैद्यकशास्त्र, १९९५\nराइनहार्ड सेल्टेन, अर्थशास्त्र, १९९४\nबर्ट साकमान, वैद्यकशास्त्र, १९९१\nएर्विन नेहेर, वैद्यकशास्त्र, १९९१\nहान्स जी. डेहमेल्ट*, भौतिकशास्त्र, १९८९\nवोल्फगांग पॉल, भौतिकशास्त्र, १९८९\nयोहान डायझेनहोफर, रसायनशास्त्र, १९८८\nरॉबर्ट हुबेर, रसायनशास्त्र, १९८८\nजॅक स्टाइनबर्गर*, भौतिकशास्त्र, १९८८\nहार्टमुट मिशेल, रसायनशास्त्र, १९८८\nजे. जॉर्ज बेडनॉर्झ, भौतिकशास्त्र, १९८७\nअर्न्स्ट रुस्का, भौतिकशास्त्र, १९८६\nगेर्ड बिनिग, भौतिकशास्त्र, १९८६\nक्लाउस फोन क्लिट्झिंग, भौतिकशास्त्र, १९८५\nजॉर्जेस जे.एफ. कोह्लर*, वैद्यकशास्त्र, १९८४\nजॉर्ज विट्टिग, रसायनशास्त्र, १९७९\nआर्नो पेंझियास*, भौतिकशास्त्र, १९७८\nहेन्री किसिंजर*, शांतता, १९७३\nअर्न्स्ट ऑट्टो फिशर, रसायनशास्त्र, १९७३\nकार्ल रिटर फोन फ्रिश, वैद्यकशास्त्र, १९७३\nहाइनरिक बॉल, साहित्य, १९७२\nगेऱ्हार्ड हर्झबर्ग*, रसायनशास्त्र, १९७१\nविली ब्रांड्ट, शांतता, १९७१\nबर्नार्ड काट्झ*, वैद्यकशास्त्र, १९७०\nमाक्स डेलब्रुक*, वैद्यकशास्त्र, १९६९\nमॅनफ्रेड आयगेन, रसायनशास्त्र, १९६७\nहान्स आल्ब्रेख्त बेथ*, भौतिकशास्त्र, १९६७\nनेली सॅक्स*, साहित्य, १९६६\nफेओदोर फेलिक्स कॉनराड लिनेन, वैद्यकशास्त्र, १९६४\nकॉनराड एमिल ब्लॉक*, वैद्यकशास्त्र, १९६४\nकार्ल झीगलर, रसायनशास्त्र, १९६३\nमरिया गोप्पर्ट-मायर*, भौतिकशास्त्र, १९६३\nजे हान्स डी. जेन्सन, भौतिकशास्त्र, १९६३\nरुडॉल्फ मॉसबाउअर, भौतिकशास्त्र, १९६१\nवर्नर फोर्समान, वैद्यकशास्त्र, १९५६\nमाक्स बॉर्न*, भौतिकशास्त्र, १९५४\nवॉल्थर बोथे, भौतिकशास्त्र, १९५४\nहेर्मान स्टॉडिंजर, रसायनशास्त्र, १९५३\nफ्रिट्झ आल्बर्ट लिपमान*, वैद्यकशास्त्र, १९५३\nहान्स आडोल्फ क्रेब्स*, वैद्यकशास्त्र, १९५३\nआल्बर्ट श्वाइत्झर*, शांतता, १९५२\nऑट्टो डील्स, रसायनशास्त्र, १९५०\nकर्ट आल्डर, रसायनशास्त्र, १९५०\nहेर्मान हेस*, साहित्य, १९४६\nअर्न्स्ट बोरिस चेन*, वैद्यकशास्त्र, १९४५\nऑट्टो हान, रसायनशास्त्र, १९४४\nऑट्टो स्टर्न*, भौतिकशास्त्र, १९४३\nआडोल्फ बुटेनांट, रसायनशास्त्र, १९३९\nगेऱ्हार्ड डोमाग्क, वैद्यकशास्त्र, १९३९\nरिचर्ड कुह्न, रसायनशास्त्र १९३८\nकार्ल फोन ऑसियेत्झ्की, शांतता, १९३५\nहान्स स्पेमान, वैद्यकशास्त्र, १९३५\nवर्नर कार्ल हायझेनबर्ग, भौतिकशास्त्र, १९३२\nऑट्टो हाइनरिक वारबर्ग, वैद्यकशास्त्र, १९३१\nकार्ल बोश, रसायनशास्त्र, १९३१\nफ्रीडरीश बर्गियस, रसायनशास्त्र, १९३१\nहान्स फिशर, रसायनशास्त्र, १९३०\nथोमास मान, साहित्य, १९२९\nहान्स फोन ऑइलर-चेल्पिन*, रसायनशास्त्र, १९२९\nआडोल्फ ऑट्टो राइनहोल्ड विंडॉस, रसायनशास्त्र, १९२८\nलुडविग क्विड्डे, , शांतता, १९२७\nहाइनरिक ऑट्टो वीलँड, रसायनशास्त्र, १९२७\nगुस्ताव स्ट्रेसमान, शांतता, १९२६\nरिचर्ड आडोल्फ झिगमाँडी, , रसायनशास्त्र, १९२५\nजेम्स फ्रांक, भौतिकशास्त्र, १९२५\nगुस्ताव लुडविग हर्ट्झ, भौतिकशास्त्र, १९२५\nऑट्टो फ्रित्झ मायरहॉफ, वैद्यकशास्त्र, १९२२\nआल्बर्ट आइनस्टाइन, भौतिकशास्त्र, १९२१\nवॉल्थर नेर्न्स्ट, रसायनशास्त्र, १९२०\nयोहानेस श्टार्क, भौतिकशास्त्र, १९१९\nफ्रित्झ हेबर, Chemistry १९१८\nमाक्स कार्ल अर्न्स्ट प्लांक, , भौतिकशास्त्र, १९१८\nरिचर्ड विलश्टाटर, रसायनशास्त्र, १९१५\nमॅक्स फोन लाउए, भौतिकशास्त्र, १९१४\nगेऱ्हार्ट हॉप्टमान, साहित्य, १९१२\nविल्हेल्म वियेन, भौतिकशास्त्र, १९११\nऑट्टो वालाख, रसायनशास्त्र, १९१०\nआल्ब्रेख्त कॉसेल, वैद्यकशास्त्र, १९१०\nपॉल योहान लुडविग हेस, साहित्य, १९१०\nकार्ल फर्डिनांड ब्रॉन, भौतिकशास्त्र, १९०९\nविल्हेल्म ऑस्टवाल्ड, रसायनशास्त्र, १९०९\nरुडॉल्फ क्रिस्टॉफ युकेन, साहित्य, १९०८\nपॉल एर्लिख, वैद्यकशास्त्र, १९०८\nएडुआर्ड बुकनर, रसायनशास्त्र, १९०७\nआल्बर्ट अब्राहम मिकेलसन*, भौतिकशास्त्र, १९०७\nरॉबर्ट कोक, वैद्यकशास्त्र, १९०५\nफिलिप लेनार्ड, भौतिकशास्त्र, १९०५\nआडोल्फ फोन बेयर, रसायनशास्त्र, १९०५\nहेर्मान एमिल फिशर, रसायनशास्त्र, १९०२\nथियोडोर मॉम्सेन, साहित्य, १९०२\nएमिल आडोल्फ फोन बेहरिंग, वैद्यकशास्त्र, १९०१\nविल्हेल्म कॉनराड रॉन्टजन, भौतिकशास्त्र, १९०१\nकोफी अन्नान, शांतता, २००१\nओडिसियस एलिटिस, साहित्य, १९७९\nज्योर्जोस सेफेरिस, साहित्य, १९६३\nरिगोबेर्ता मेन्चु, शांतता, १९९२\nमिगेल आंगेल आस्तुरियास, साहित्य, १९६७\nचार्ल्स कुएन काओ, भौतिकशास्त्र, २००९\nअव्राम हर्श्को*, रसायनशास्त्र, २००४\nइम्रे कर्टेश, साहित्य, २००२\nजॉर्ज अँड्रु ओलाह*, रसायनशास्त्र, १९९४\nजॉन हॅर्सान्यी*, अर्थशास्त्र, १९९४\nडेनिस गॅबोर*, भौतिकशास्त्र, १९७१\nयुजीन विग्नर*, भौतिकशास्त्र, १९६३\nजॉर्ज फोन बेकेसी*, वैद्यकशास्त्र, १९६१\nजॉर्ज दि हेवेसी, रसायनशास्त्र, १९४३\nआल्बर्ट झेंट-ज्यॉर्ज्यी, वैद्यकशास्त्र, १९३७\nहालडोर लाक्सनेस, साहित्य, १९५५\nमुख्य पान: भारतीय नोबेल पारितोषिक विजेते\nकैलाश सत्यार्थी*, शांतता, २०१४\nवेंकटरमण रामकृष्णन*, रसायनशास्त्र, २००९\nव्ही.एस. नायपॉल*, साहित्य, २००१\nअमर्त्य सेन, अर्थशास्त्र, १९९८\nसुब्रम्हण्यन चंद्रशेखर*, भौतिकशास्त्र, १९८३\nमदर तेरेसा, आल्बेनिया, शांतता, १९७९\nहर गोविंद खुराना*, वैद्यकशास्त्र, १९६८\nसी.व्ही. रमण, भौतिकशास्त्र, १९३०\nरविंद्रनाथ टागोर, साहित्य, १९१३\nरुडयार्ड किपलिंग*, साहित्य, १९०७\nरोनाल्ड रॉस*, वैद्यकशास्त्र, १९०२\nडोरिस लेसिंग*, साहित्य, २००७\nशिरीन एबादी, शांतता, २००३\nजॉन ह्यूम, शांतता, १९९८\nशेमस हेनी, साहित्य, १९९५\nमैरेट कोरिगन, शांतता, १९७६\nबेट्टी विल्यम्स, शांतता, १९७६\nशेआन मॅकब्राइड, फ्रांस, शांतता, १९७४\nसॅम्युएल बेकेट, साहित्य, १९६९\nअर्नेस्ट वॉल्टन, भौतिकशास्त्र, १९५१\nजॉर्ज बर्नार्ड शॉ*, साहित्य, १९२५\nविल्यम बटलर येट्स, साहित्य, १९२३\nएडा ई. योनाथ, रसायनशास्त्र, २००९\nरॉबर्ट ऑमान, अर्थशास्त्र, २००५\nएरन सीचानोव्हर, रसायनशास्त्र, २००४\nअव्राम हेर्श्को, रसायनशास्त्र, २००४\nडॅनियेल काह्नमन, अर्थशास्त्र, २००२\nयित्झाक राबिन, शांतता, १९९४\nशिमोन पेरेस, शांतता, १९९४\nमेनाकेम बेगिन, शांतता, १९७८\nश्मुएल योसेफ ॲग्नोन, साहित्य, १९६६\nमारियो कापेची*, वैद्यकशास्त्र, २००७\nरिकार्डो ज्याकोनी*, भौतिकशास्त्र, २००२\nडारियो फो, साहित्य, १९९७\nरिडा लेव्ही-माँटाल्सिनी, वैद्यकशास्त्र, १९८६\nफ्रँको मोदिग्लियानी, अर्थशास्त्र, १९८५\nकार्लो रुब्बिया, भौतिकशास्त्र, १९८४\nरेनाटो डुलबेको*, वैद्यकशास्त्र, १९७५\nयुजेनियो माँटाले, साहित्य, १९७५\nसाल्वादोर लुरिया*, वैद्यकशास्त्र, १९६९\nजुलियो नॅट्टा, रसायनशास्त्र, १९६३\nसाल्वातोरे कासिमोदो, साहित्य, १९५९\nएमिलियो जी. सेग्रे, भौतिकशास्त्र, १९५९\nडॅनियेल बोव्हेट, Switzerland, वैद्यकशास्त्र, १९५७\nएन्रिको फर्मी, भौतिकशास्त्र, १९३८\nलुइजी पिरांडेलो, साहित्य, १९३४\nग्राझिया डेलेड्डा, साहित्य, १९२६\nगुलियेल्मो मार्कोनी, भौतिकशास्त्र, १९०९\nअर्नेस्टो तेओदोरो मोनेता, शांतता, १९०७\nजोसुए कार्दुची, साहित्य, १९०६\nकामिलो गोल्गी, वैद्यकशास्त्र, १९०६\nओसामु शिमोमुरा*, रसायनशास्त्र, २००८\nमाकोतो कोबायाशी, भौतिकशास्त्र, २००८\nतोशिहिदे मास्कावा, भौतिकशास्त्र, २००८\nयोइचिरो नाम्बु*, भौतिकशास्त्र, २००८\nमासातोशी कोशिबा, भौतिकशास्त्र, २००२\nकोइची तनाका, रसायनशास्त्र, २००२\nरायोजी नोयोरी, रसायनशास्त्र, २००१\nहिदेकी शिराकावा, रसायनशास्त्र, २०००\nकेन्झाबुरो ओए, साहित्य, १९९४\nसुसुमु तोनेगावा, वैद्यकशास्त्र, १९८७\nकेनिची फुकुइ, रसायनशास्त्र, १९८१\nआइसाकु सातो, शांतता, १९७४\nलिओ एसाकी, भौतिकशास्त्र, १९७३\nयासुनारी कावाबाता, साहित्य, १९६८\nसिन-इतिरो तोमोनागा, भौतिकशास्त्र, १९६५\nहिदेकी युकावा, भौतिकशास्त्र, १९४९\nवांगारी माथाई, शांतता, २००४\nविल्हेल्म ओस्टवाल्ड, रसायनशास्त्र, १९०९\nएरन क्लुग*, रसायनशास्त्र, १९८२\nमदर तेरेसा*, शांतता, १९७९\nमारियो जे. मोलिना*, रसायनशास्त्र, १९९५\nऑक्टाव्हियो पाझ, साहित्य, १९९०\nआल्फोन्सो गार्सिया रोब्लेस, शांतता, १९८२\nआँग सान सू क्यी, शांतता, १९९१\nमार्टिनस जे.जी. व्हेल्टमन, भौतिकशास्त्र, १९९९\nजेरार्डस टी हूफ्ट, भौतिकशास्त्र, १९९९\nपॉल जे. क्रट्झेन, रसायनशास्त्र, १९९५\nसायमन व्हान डेर मीर, भौतिकशास्त्र, १९८४\nनिकोलास ब्लोमबर्गेन*, भौतिकशास्त्र, १९८१\nजालिंग कूपमान्स, अर्थशास्त्र, १९७५\nनिकोलास टिनबर्गेन*, वैद्यकशास्त्र, १९७३\nयान टिनबर्गेन, अर्थशास्त्र, १९६९\nफ्रिट्स झर्निके, भौतिकशास्त्र, १९५३\nपीटर डेब्ये, रसायनशास्त्र, १९३६\nक्रिस्चियान आयिकमान, वैद्यकशास्त्र, १९२९\nविलेम आइंटहोवेन, वैद्यकशास्त्र, १९२४\nहाइके केमरलिंग ऑन्नेस, भौतिकशास्त्र, १९१३\nटोबियास मायकेल कारेल ॲसर, शांतता, १९११\nयोहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स, भौतिकशास्त्र, १९१०\nपीटर झीमन, भौतिकशास्त्र, १९०२\nहेंड्रिक लॉरेंट्झ, भौतिकशास्त्र, १९०२\nयाकोबस हेन्रिकस व्हान टी हॉफ, रसायनशास्त्र, १९०१\nॲलन मॅकडियार्मिड*, रसायनशास्त्र, २०००\nमॉरिस विल्किन्स*, वैद्यकशास्त्र, १९६२\nअर्नेस्ट रुदरफोर्ड*, रसायनशास्त्र, १९०८\nवोल सोयिंका, साहित्य, १९८६\nफिन ई. किडलँड, अर्थशास्त्र, २००४\nट्रिग्वे हावेल्मो, अर्थशास्त्र, १९८९\nइव्हार ज्याएव्हर, भौतिकशास्त्र, १९७३\nराग्नार अँतोन किटिल फ्रिश, अर्थशास्त्र, १९६९\nऑड हेसेल, रसायनशास्त्र, १९६९\nलार्स ऑनसेगर, रसायनशास्त्र, १९६८\nसिग्रिड उंडसेट, साहित्य, १९२८\nफ्रिट्यॉफ नानसेन, शांतता, १९२२\nक्रिस्चियान लू लँग, शांतता, १९२१\nक्नुट हॅमसन, साहित्य, १९२०\nब्यॉर्नस्ट्येर्न ब्यॉर्नसन, साहित्य, १९०३\nअब्दुस सलाम, भौतिकशास्त्र, १९७९\nयासर अराफात, इजिप्त, शांतता, १९९४\nविस्वावा झिंबोर्स्का, साहित्य, १९९६\nजोसेफ रॉटब्लाट*, शांतता, १९९५\nजोर्जेस चार्पाक*, भौतिकशास्त्र, १९९२\nलेक वालेंसा, शांतता, १९८३\nरोआल्ड हॉफमन*, रसायनशास्त्र, १९८१\nझेस्लॉ मिलॉझ, साहित्य, १९८०\nटॅडियस राइकस्टाइन*, वैद्यकशास्त्र, १९५०\nव्लॉडिस्लॉ रेमाँट, साहित्य, १९२४\nमेरी क्युरी*, रसायनशास्त्र, १९११\nहेन्रिक सीनकीविझ, साहित्य, १९०५\nमेरी क्युरी*, भौतिकशास्त्र, १९०३\nहोजे दि सूसा सारामागो, साहित्य, १९९८\nआंतोनियो केतानो दि अब्रेऊ फ्रेरे एगास मोनिझ, वैद्यकशास्त्र, १९४९\nजॉर्ज एमिल पेलेड*, वैद्यकशास्त्र, १९७४\nलिओनिद हुरविझ*, अर्थशास्त्र, २००७\nअलेक्सेई ए. अब्रिकोसोव्ह, भौतिकशास्त्र, २००३\nव्हिताली एल. जिंझबर्ग, भौतिकशास्त्र, २००३\nझोरेस आय. अल्फेरोव्ह, भौतिकशास्त्र, २०००\nमिखाइल गोर्बाचेव, शांतता, १९९०\nआयोसिफ अलेक्सांद्रोविच ब्रॉड्स्की*, साहित्य, १९८७\nप्योत्र लिओनिदोविच कापिस्ता, भौतिकशास्त्र, १९७८\nइल्या प्रिगोगाइन*, रसायनशास्त्र, १९७७\nआंद्रेई दमित्रियेविच साखारोव्ह, शांतता, १९७५\nलिओनिद कांतोरोविच, अर्थशास्त्र, १९७५\nअलेक्सांद्र सोल्झेनित्सिन, साहित्य, १९७०\nमिखाइल अलेक्सांद्रोविच शोलोखोव्ह, साहित्य, १९६५\nनिकोलाय जी. बासोव्ह, भौतिकशास्त्र, १९६४\nअलेक्सांद्र एम. प्रोखोरोव्ह, भौतिकशास्त्र, १९६४\nलेव्ह लँडाऊ, भौतिकशास्त्र, १९६२\nबोरिस लिओनिदोविच पास्तरनाक, साहित्य, १९५८ (नाकारावे लागले)\nपावेल अलेक्सेयेविच चेरेन्कोव, भौतिकशास्त्र, १९५८\nइगॉर येवगेन्येविच टॅम, भौतिकशास्त्र, १९५८\nइल्या फ्रँक, भौतिकशास्त्र, १९५८\nनिकोलाय सेम्योनोव, रसायनशास्त्र, १९५६\nआयव्हन बुनिन*, साहित्य, १९३३\nइल्या मेक्निकोव, वैद्यकशास्त्र, १९०८\nआयव्हन पावलोव, वैद्यकशास्त्र, १९०४\nफिलिप लेनार्ड*, भौतिकशास्त्र, १९०५\nडेरेक वॉलकॉट, साहित्य, १९९२\nआर्थर लुईस*, अर्थशास्त्र, १९७९\nजे.एम. कोएट्झी, साहित्य, २००३\nसिडनी ब्रेनर*, वैद्यकशास्त्र, २००२\nफ्रेडरिक विल्लेम डि क्लर्क, शांतता, १९९३\nनेल्सन मंडेला, शांतता, १९९३\nनेडीन गॉर्डिमर, साहित्य, १९९१\nडेसमंड टुटु, शांतता, १९८४\nॲलन मॅकलिऑड कॉर्माक*, वैद्यकशास्त्र, १९७९\nआल्बर्ट लुटुली, शांतता, १९६०\nमॅक्स थाइलर, वैद्यकशास्त्र, १९५१\nदे-जुंग किम, शांतता, २०००\nकामिलो होजे सेला, साहित्य, १९८९\nव्हिसेंते अलेक्झांदर, साहित्य, १९७७\nसेव्हेरो ओचोआ*, वैद्यकशास्त्र, १९५९\nहुआन रमोन हिमेनेझ, साहित्य, १९५६\nहासिंतो बेनाव्हेंते, साहित्य, १९२२\nसांतियागो रमोन इ काहाल, वैद्यकशास्त्र, १९०६\nहोजे एचेगारे, साहित्य, १९०४\nअर्व्हिड कार्लसन, वैद्यकशास्त्र, २०००\nअल्वा मिर्डाल, शांतता, १९८२\nसुने बर्गस्ट्रॉम, वैद्यकशास्त्र, १९८२\nबेंग्ट आय. सॅम्युएलसन, वैद्यकशास्त्र, १९८२\nकै सीगबान, भौतिकशास्त्र, १९८१\nटोर्स्टेन वीसेल*, वैद्यकशास्त्र, १९८१\nआयविंड जॉन्सन, साहित्य, १९७४\nहॅरी मार्टिनसन, साहित्य, १९७४\nबर्टिल ओहलिन, अर्थशास्त्र, १९७७\nगुन्नार मिर्डाल, अर्थशास्त्र, १९७४\nउल्फ फोन ऑइलर, वैद्यकशास्त्र, १९७०\nहान्स आल्फवेन, भौतिकशास्त्र, १९७०\nराग्नार ग्रॅनिट, फिनलंड, वैद्यकशास्त्र, १९६७\nनेली सॅक्स, जर्मनी, साहित्य, १९६६\nदाग हॅमरशील्ड, शांतता, १९६१ (मरणोत्तर)\nपार लागरक्विस्ट, साहित्य, १९५१\nआर्ने टिसेलियस, रसायनशास्त्र, १९४८\nएरिक ॲक्सेल कार्लफेल्ट, साहित्य, १९३१\nनेथन सॉडरब्लॉम, शांतता, १९३०\nपान्स फोन ऑइल्र-चेल्पिन, जर्मनी, रसायनशास्त्र, १९२९\nथियोडोर स्वेडबर्ग, रसायनशास्त्र, १९२६\nकार्ल मान सीगबान, भौतिकशास्त्र, १९२४\nह्यालमार ब्रँटिंग, शांतता, १९२१\nकार्ल गुस्ताफ वर्नर फोन हाइडेनस्टाम, साहित्य, १९१६\nगुस्ताफ डालेन, भौतिकशास्त्र, १९१२\nसेल्मा लागरलॉफ, साहित्य, १९०९\nक्लास पाँटस आर्नोल्डसन, शांतता, १९०८\nस्वांटे आऱ्हेनियस, रसायनशास्त्र, १९०३\nकर्ट वुथरिच, रसायनशास्त्र, २००२\nरोल्फ एम. झिंकरनागेल, वैद्यकशास्त्र, १९९६\nएडमंड एच. फिशर, चीन, वैद्यकशास्त्र, १९९२\nरिचर्ड आर. अर्न्स्ट, रसायनशास्त्र, १९९१\nकार्ल अलेक्झांडर म्युलर, भौतिकशास्त्र, १९८७\nहाइनरिक रोहरर, भौतिकशास्त्र, १९८६\nजॉर्जेस जे.एफ. कोह्लर, जर्मनी, वैद्यकशास्त्र, १९८४\nवर्नर अर्बर, वैद्यकशास्त्र, १९७८\nव्लादिमिर प्रेलॉग, बॉस्निया आणि हर्झगोव्हेना, रसायनशास्त्र, १९७५\nडॅनियेल बोव्हेट, वैद्यकशास्त्र, १९५७\nफेलिक्स ब्लॉक, भौतिकशास्त्र, १९५२\nटॅडियस राइकस्टाइन, वैद्यकशास्त्र, १९५०\nवॉल्टर रुडॉल्फ हेस, वैद्यकशास्त्र, १९४९\nपॉल हेर्मान म्युलर, वैद्यकशास्त्र, १९४८\nहेर्मान हेस, जर्मनी, साहित्य, १९४६\nलावोस्लाव रुझिका, क्रोएशिया, रसायनशास्त्र, १९३९\nपॉल कारर, रसायनशास्त्र, १९३७\nआल्बर्ट आइनस्टाइन, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९२१\nचार्ल्स एडूआर्ड ग्वियॉम, भौतिकशास्त्र, १९२०\nकार्ल स्पिटलर, साहित्य, १९१९\nआल्फ्रेड वर्नर, रसायनशास्त्र, १९१३\nएमिल थियोडॉर कोचर, वैद्यकशास्त्र, १९०९\nचार्ल्स आल्बर्ट गोबाट, शांतता, १९०२\nहेन्री ड्युनॅन्ट, शांतता, १९०१\nयुआन टी. ली*, रसायनशास्त्र, १९८६\nव्ही.एस. नायपॉल*, साहित्य, २००१\nओरहान पामुक, साहित्य, २००६\nवेंकटरामन रामकृष्णन, भारत, रसायनशास्त्र, २००९\nचार्ल्स के. काओ, चीन, भौतिकशास्त्र, २००९\nजॅक डब्ल्यू. झोस्टाक*, वैद्यकशास्त्र, २००९\nडोरिस लेसिंग, इराण, साहित्य, २००७\nमार्टिन एव्हान्स, वैद्यकशास्त्र, २००७\nऑलिव्हर स्मिथीस*, वैद्यकशास्त्र, २००७\nहॅरोल्ड पिंटर, साहित्य, २००५\nक्लाइव्ह डब्ल्यू.जे. ग्रेंजर*, अर्थशास्त्र, २००३\nअँथोनी जे. लेगेट*, भौतिकशास्त्र, २००३\nपीटर मॅन्सफील्ड, वैद्यकशास्त्र, २००३\nसिडनी ब्रेनर, दक्षिण आफ्रिका, वैद्यकशास्त्र, २००२\nजॉन ई. सल्स्टन, वैद्यकशास्त्र, २००२\nटिम हंट, वैद्यकशास्त्र, २००१\nपॉल नर्स, वैद्यकशास्त्र, २००१\nव्ही.एस. नायपॉल, साहित्य, २००१\nजॉन पोपल, रसायनशास्त्र, १९९८\nडेव्हिड ट्रिंबल, शांतता, १९९८\nजॉन ई. वॉकर, रसायनशास्त्र, १९९७\nहॅरोल्ड क्रोटो, रसायनशास्त्र, १९९६\nजेम्स ए. मिर्लीस, अर्थशास्त्र, १९९६\nजोसेफ रॉटब्लॅट, पोलंड, शांतता, १९९५\nरिचर्ड जे. रॉबर्ट्स, वैद्यकशास्त्र, १९९३\nमायकेल स्मिथ*, रसायनशास्त्र, १९९३\nरोनाल्ड कोस, अर्थशास्त्र, १९९१\nजेम्स डब्ल्यू. ब्लॅक, वैद्यकशास्त्र, १९८८\nनील्स काज जेर्न*, वैद्यकशास्त्र, १९८४\nसेझार मिलस्टाइन, आर्जेन्टिना, वैद्यकशास्त्र, १९८४\nरिचर्ड स्टोन, अर्थशास्त्र, १९८४\nविल्यम गोल्डिंग, साहित्य, १९८३\nएरन क्लुग, लिथुएनिया, रसायनशास्त्र, १९८२\nजॉन रॉबर्ट व्हेन, वैद्यकशास्त्र, १९८२\nएलायास कॅनेटी, बल्गेरिया, साहित्य, १९८१\nफ्रेडरिक सँगर, रसायनशास्त्र, १९८०\nआर्थर लुईस, सेंट लुशिया, अर्थशास्त्र, १९७९\nगॉडफ्रे हाउन्सफील्ड, वैद्यकशास्त्र, १९७९\nपीटर डी. मिचेल, रसायनशास्त्र, १९७८\nजेम्स मीड, अर्थशास्त्र, १९७७\nनेव्हिल फ्रांसिस मॉट, भौतिकशास्त्र, १९७७\nॲम्नेस्टी इंटरनॅशनल, शांतता, १९७७\nबेट्टी विल्यम्स, शांतता, १९७६\nमैरीड कोरिगन, शांतता, १९७६\nजॉन कॉर्नफोर्थ, ऑस्ट्रेलिया, रसायनशास्त्र, १९७५\nक्रिस्चियन डि डुव्हे*, वैद्यकशास्त्र, १९७४\nफ्रीडरीश हायेक, ऑस्ट्रिया, अर्थशास्त्र, १९७४\nअँटोनी ह्युइश, भौतिकशास्त्र, १९७४\nपॅट्रिक व्हाइट*, साहित्य, १९७३\nजॉफ्री विल्किन्सन, रसायनशास्त्र, १९७३\nब्रायन डेव्हिड जोसेफसन, भौतिकशास्त्र, १९७३\nरॉडनी रॉबर्ट पोर्टर, वैद्यकशास्त्र, १९७२\nजॉन हिक्स, अर्थशास्त्र, १९७२\nडेनिस गॅबोर, हंगेरी, भौतिकशास्त्र, १९७१\nबर्नार्ड काट्झ, जर्मनी, वैद्यकशास्त्र, १९७०\nडेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन, रसायनशास्त्र, १९६९\nरोनाल्ड जॉर्ज रायफोर्ड नॉरिश, रसायनशास्त्र, १९६७\nजॉर्ज पोर्टर, रसायनशास्त्र, १९६७\nडोरोथी क्रोफूट हॉजकिन, रसायनशास्त्र, १९६४\nअँड्रु हक्सली, वैद्यकशास्त्र, १९६३\nॲलन लॉइड हॉजकिन, वैद्यकशास्त्र, १९६३\nजॉन केंड्रु, रसायनशास्त्र, १९६२\nमॅक्स पेरुट्झ, ऑस्ट्रिया, रसायनशास्त्र, १९६२\nफ्रांसिस क्रिक, वैद्यकशास्त्र, १९६२\nमॉरिस विल्किन्स, न्यू झीलँड, वैद्यकशास्त्र, १९६२\nपीटर मेडावार, ब्राझिल, वैद्यकशास्त्र, १९६०\nफिलिप नोएल-बेकर, शांतता, १९५९\nफ्रेडरिक सँगर, रसायनशास्त्र, १९५८\nअलेक्झांडर आर टॉड, रसायनशास्त्र, १९५७\nसिरिल नॉर्मन हिंशेलवूड, रसायनशास्त्र, १९५६\nमॅक्स बॉर्न, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९५४\nविन्स्टन चर्चिल, साहित्य, १९५३\nहान्स आडोल्फ क्रेब्स, जर्मनी, वैद्यकशास्त्र, १९५३\nआर्चर जॉन पोर्टर मार्टिन, रसायनशास्त्र, १९५२\nरिचर्ड लॉरेन्स मिलिंग्टन सिंग, रसायनशास्त्र, १९५२\nजॉन कॉकक्रॉफ्ट, भौतिकशास्त्र, १९५१\nबर्ट्रान्ड रसेल, साहित्य, १९५०\nसेसिल फ्रँक पॉवेल, भौतिकशास्त्र, १९५०\nजॉन बॉइड ऑर, शांतता, १९४९\nपॅट्रिक ब्लॅकेट, भौतिकशास्त्र, १९४८\nटी.एस. इलियट, अमेरिका, साहित्य, १९४८\nएडवर्ड व्हिक्टर ॲपलटन, भौतिकशास्त्र, १९४७\nरॉबर्ट रॉबिन्सन, रसायनशास्त्र, १९४७\nफ्रेंड्स सर्व्हिस काउन्सिल, शांतता, १९४७\nमार्टिन राइल, भौतिकशास्त्र, १९४६\nअर्न्स्ट बोरिस चेन, जर्मनी, वैद्यकशास्त्र, १९४५\nअलेक्झांडर फ्लेमिंग, वैद्यकशास्त्र, १९४५\nजॉर्ज पेजेट थॉमसन, भौतिकशास्त्र, १९३७\nरॉबर्ट सेसिल, शांतता, १९३७\nनॉर्मन हेवर्थ, रसायनशास्त्र, १९३७\nहेन्री हॅलेट डेल, वैद्यकशास्त्र, १९३६\nजेम्स चॅडविक, भौतिकशास्त्र, १९३५\nआर्थर हेंडरसन, शांतता, १९३४\nनॉर्मन अँजेल, शांतता, १९३३\nपॉल डिरॅक, भौतिकशास्त्र, १९३३\nचार्ल्स स्कॉट शेरिंग्टन, वैद्यकशास्त्र, १९३२\nजॉन गाल्सवर्थी, साहित्य, १९३२\nएडगर एड्रियन, वैद्यकशास्त्र, १९३२\nआर्थर हार्डन, रसायनशास्त्र, १९२९\nफ्रेडरिक हॉपकिन्स, वैद्यकशास्त्र, १९२९\nओवेन विलान्स रिचर्डसन, भौतिकशास्त्र, १९२८\nचार्ल्स थॉमसन रीस विल्सन, भौतिकशास्त्र, १९२७\nऑस्टेन चॅम्बरलेन, शांतता, १९२५\nजॉर्ज बर्नार्ड शॉ, आयर्लंड, साहित्य, १९२५\nजॉन जेम्स रिचर्ड मॅकलिओड*, वैद्यकशास्त्र, १९२३\nफ्रांसिस विल्यम ॲस्टन, रसायनशास्त्र, १९२२\nआर्चिबाल्ड हिल, वैद्यकशास्त्र, १९२२\nफ्रेडरिक सॉडी, रसायनशास्त्र, १९२१\nचार्ल्स ग्लोव्हर बार्कला, भौतिकशास्त्र, १९१७\nविल्यम हेन्री ब्रॅग, भौतिकशास्त्र, १९१५\nविल्यम लॉरेन्स ब्रॅग, ऑस्ट्रेलिया, भौतिकशास्त्र, १९१५\nअर्नेस्ट रदरफोर्ड, न्यू झीलँड, रसायनशास्त्र, १९०८\nरुडयार्ड किपलिंग, भारत, साहित्य, १९०७\nजे.जे. थॉमसन, भौतिकशास्त्र, १९०६\nजॉन विल्यम स्ट्रट, भौतिकशास्त्र, १९०४\nविल्यम राम्से, रसायनशास्त्र, १९०४\nविल्यम रँडल क्रेमर, शांतता, १९०३\nरोनाल्ड रॉस, वैद्यकशास्त्र, १९०२\nजेम्स रॉथमन, वैद्यकशास्त्र, २०१३\nरँडी शेकमन, वैद्यकशास्त्र, २०१३\nथॉमस सुडॉफ, वैद्यकशास्त्र, २०१३\nथॉमस ए. स्टाइट्झ, रसायनशास्त्र, २००९\nचार्ल्स कुएन काओ, चीन, भौतिकशास्त्र, २००९\nविलार्ड एस. बॉइल, कॅनडा, भौतिकशास्त्र, २००९\nजॉर्ज ई. स्मिथ, भौतिकशास्त्र, २००९\nएलिझाबेथ ब्लॅकबर्न, ऑस्ट्रेलिया, वैद्यकशास्त्र, २००९\nकॅरोल डब्ल्यू. ग्राइडर, वैद्यकशास्त्र, २००९\nजॅक डबल्यू. झोस्टाक, युनायटेड किंग्डम, वैद्यकशास्त्र, २००९\nपॉल क्रुगमन, अर्थशास्त्र, २००८\nरॉजर याँचियेन त्सियेन, रसायनशास्त्र, २००८\nमार्टिन चाल्फी, रसायनशास्त्र, २००८\nओसामु शिमोमुरा, जपान, रसायनशास्त्र, २००८\nयोइचिरो नांबु, जपान, भौतिकशास्त्र, २००८\nलिओनिद हुरविझ, रशिया, अर्थशास्त्र, २००७\nएरिक एस. मास्किन, अर्थशास्त्र, २००७\nरॉजर बी. मायरसन, अर्थशास्त्र, २००७\nॲल गोर, शांतता, २००७\nमारियो आर. कापेची, इटली, वैद्यकशास्त्र, २००७\nऑलिव्हर स्मिथीस, युनायटेड किंग्डम, वैद्यकशास्त्र, २००७\nरॉजर डी. कॉर्नबर्ग, रसायनशास्त्र, २००६\nजॉन सी. मॅथर, भौतिकशास्त्र, २००६\nएडमंड एश. फेल्प्स, अर्थशास्त्र, २००६\nजॉर्ज एफ. स्मूट, भौतिकशास्त्र, २००६\nअँड्रु झेड. फायर, वैद्यकशास्त्र, २००६\nक्रेग सी. मेलो, वैद्यकशास्त्र, २००६\nरॉबर्ट ऑमान, जर्मनी, अर्थशास्त्र, २००५\nरॉबर्ट एच. ग्रब्स, रसायनशास्त्र, २००५\nरिचर्ड आर. श्रॉक, रसायनशास्त्र, २००५\nथॉमस शेलिंग, अर्थशास्त्र, २००५\nजॉन एल. हॉल, भौतिकशास्त्र, २००५\nरॉय जे. ग्लॉबर, भौतिकशास्त्र, २००५\nअर्विन रोझ, रसायनशास्त्र, २००४\nएडवर्ड सी. प्रेस्कॉट, अर्थशास्त्र, २००४\nडेव्हिड जे. ग्रोस, भौतिकशास्त्र, २००४\nएच. डेव्हिड पोलिट्झर, भौतिकशास्त्र, २००४\nफ्रँक विल्झेक, भौतिकशास्त्र, २००४\nरिचर्ड ॲक्सेल, वैद्यकशास्त्र, २००४\nलिंडा बी. बक, वैद्यकशास्त्र, २००४\nपीटर एगर, रसायनशास्त्र, २००३\nरॉडरिक मॅककिनन, रसायनशास्त्र, २००३\nरॉबर्ट एफ एंगल, अर्थशास्त्र, २००३\nअँथोनी जे. लेगेट, युनायटेड किंग्डम, भौतिकशास्त्र, २००३\nपॉल लॉटरबर, वैद्यकशास्त्र, २००३\nअलेक्सेइ ए. अब्रिकोसोव्ह, रशिया, भौतिकशास्त्र, २००३\nडॅनियेल कानमन, इस्रायल, अर्थशास्त्र, २००२\nव्हरनॉन एल. स्मिथ, अर्थशास्त्र, २००२\nजिमी कार्टर, शांतता, २००२\nरेमंड डेव्हिस, जुनियर, भौतिकशास्त्र, २००२\nरिकार्डो ज्याकोनी, इटली, भौतिकशास्त्र, २००२\nसिडनी ब्रेनर, दक्षिण आफ्रिका, वैद्यकशास्त्र, २००२\nएच. रॉबर्ट हॉर्वित्झ, वैद्यकशास्त्र, २००२\nविल्यम एस. नौल्स, रसायनशास्त्र, २००१\nके. बॅरी शार्पलेस, रसायनशास्त्र, २००१\nजोसेफ ई. स्टिग्लिट्झ, अर्थशास्त्र, २००१\nजॉर्ज ए. एकरलॉफ, अर्थशास्त्र, २००१\nए. मायकेल स्पेन्स, अर्थशास्त्र, २००१\nएरिक ए. कॉर्नेल, भौतिकशास्त्र, २००१\nकार्ल वीमन, भौतिकशास्त्र, २००१\nलेलँड एच. हार्टवेल, वैद्यकशास्त्र, २००१\nॲलन हीगर, रसायनशास्त्र, २०००\nॲलन मॅकडियार्मिड, न्यू झीलँड, रसायनशास्त्र, २०००\nजेम्स जे. हेकमन, अर्थशास्त्र, २०००\nडॅनियेल एल. मॅकफॅडेन, अर्थशास्त्र, २०००\nजॅक किल्बी, भौतिकशास्त्र, २०००\nहर्बर्ट क्रेमर, जर्मनी, भौतिकशास्त्र, २०००\nएरिक आर. कॅन्डेल, ऑस्ट्रिया, वैद्यकशास्त्र, २०००\nअहमद एच. झेवैल, इजिप्त, रसायनशास्त्र, १९९९\nगुंटर ब्लोबेल, जर्मनी, वैद्यकशास्त्र, १९९९\nवॉल्टर कोह्न, ऑस्ट्रिया, रसायनशास्त्र, १९९८\nरॉबर्ट बी. लाफलिन, भौतिकशास्त्र, १९९८\nडॅनियेल सी. त्सुई, चीन, भौतिकशास्त्र, १९९८\nरॉबर्ट एफ. फर्चगॉट, वैद्यकशास्त्र, १९९८\nलुई जे. इ्ग्नारो, वैद्यकशास्त्र, १९९८\nफरीद मुराद, वैद्यकशास्त्र, १९९८\nपॉल डी. बोयर, रसायनशास्त्र, १९९७\nरॉबर्ट सी. मर्टन, अर्थशास्त्र, १९९७\nमायरन शोल्स, कॅनडा, अर्थशास्त्र, १९९७\nजोडी विल्यम्स, शांतता, १९९७\nस्टीवन चू, भौतिकशास्त्र, १९९७\nविल्यम डॅनियेल फिलिप्स, भौतिकशास्त्र, १९९७\nस्टॅनली बी. प्रुसिनर, वैद्यकशास्त्र, १९९७\nरिचर्ड ई. स्मॉली, रसायनशास्त्र, १९९६\nरॉबर्ट एफ. कर्ल जुनियर, रसायनशास्त्र, १९९६\nविल्यम व्हिकरे, कॅनडा, अर्थशास्त्र, १९९६\nडेव्हिड एम. ली, भौतिकशास्त्र, १९९६\nडग्लस डी. ऑशरॉफ, भौतिकशास्त्र, १९९६\nरॉबर्ट सी. रिचर्डसन, भौतिकशास्त्र, १९९६\nमारियो जे. मोलिना, मेक्सिको, रसायनशास्त्र, १९९५\nएफ. शेरवूड रोलँड, रसायनशास्त्र, १९९५\nरॉबर्ट लुकास जुनियर, अर्थशास्त्र, १९९५\nमार्टिन एल. पर्ल, भौतिकशास्त्र, १९९५\nफ्रेडरिक राइन्स, भौतिकशास्त्र, १९९५\nएडवर्ड बी. लुईस, वैद्यकशास्त्र, १९९५\nएरिक एफ वीस्कॉस, वैद्यकशास्त्र, १९९५\nजॉर्ज अँड्रु ओलाह, हंगेरी, रसायनशास्त्र, १९९४\nजॉन चार्ल्स हर्सान्यी, हंगेरी, अर्थशास्त्र, १९९४\nजॉन फोर्ब्स नॅश, अर्थशास्त्र, १९९४\nक्लिफर्ड शुल, भौतिकशास्त्र, १९९४\nआल्फ्रेड जी. गिलमन, वैद्यकशास्त्र, १९९४\nमार्टिन रॉडबेल, वैद्यकशास्त्र, १९९४\nकेरी बी. मुलिस, रसायनशास्त्र, १९९३\nरॉबर्ट डबल्यू. फोगेल, अर्थशास्त्र, १९९३\nडग्लस सी. नॉर्थ, अर्थशास्त्र, १९९३\nटोनी मॉरिसन, साहित्य, १९९३\nरसेल ए. हल्से, भौतिकशास्त्र, १९९३\nजोसेफ हूटन टेलर जुनियर, भौतिकशास्त्र, १९९३\nफिलिप ॲलन शार्प, वैद्यकशास्त्र, १९९३\nरुडॉल्फ ए. मार्कस, रसायनशास्त्र, १९९२\nगॅरी एस. बेकर, अर्थशास्त्र, १९९२\nएडमंड एच. फिशर, चीन, वैद्यकशास्त्र, १९९२\nएडविन जी. क्रेब्स, वैद्यकशास्त्र, १९९२\nएलायास जेम्स कोरी, रसायनशास्त्र, १९९०\nमर्टन एच. मिलर, अर्थशास्त्र, १९९०\nविल्यम एफ. शार्प, अर्थशास्त्र, १९९०\nहॅरी एम. मार्कोवित्झ, अर्थशास्त्र, १९९०\nजेरोम आय. फ्रीडमन, भौतिकशास्त्र, १९९०\nहेन्री डब्ल्यू. केन्डॉल, भौतिकशास्त्र, १९९०\nजोसेफ मरे, वैद्यकशास्त्र, १९९०\nई. डोनाल्ड थॉमस, वैद्यकशास्त्र, १९९०\nसिडनी आल्टमन, कॅनडा, रसायनशास्त्र, १९८९\nथॉमस आर. चेक, रसायनशास्त्र, १९८९\nहान्स जी डेहमेल्ड, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९८९\nनॉर्मन एफ. रामसे, भौतिकशास्त्र, १९८९\nजे. मायकेल बिशप, वैद्यकशास्त्र, १९८९\nहॅरोल्ड ई. व्हारमुस, वैद्यकशास्त्र, १९८९\nलिऑन एम. लेडरमन, भौतिकशास्त्र, १९८८\nमेल्विन श्वार्त्झ, भौतिकशास्त्र, १९८८\nजॅक स्टाइनबर्गर, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९८८\nगर्ट्रूड बी. एलियॉन, वैद्यकशास्त्र, १९८८\nजॉर्ज एच. हिचिंग्स, वैद्यकशास्त्र, १९८८\nचार्ल्स जे. पेडरसन, दक्षिण कोरिया, रसायनशास्त्र, १९८७\nडोनाल्ड जे. क्रॅम, रसायनशास्त्र, १९८७\nरॉबर्ट एम. सोलो, अर्थशास्त्र, १९८७\nजोसेफ ब्रॉड्स्की, रशिया, साहित्य, १९८७\nडडली आर. हर्शबाख, रसायनशास्त्र, १९८६\nयुआन टी. ली, Taiwan, रसायनशास्त्र, १९८६\nजेम्स एम. बुकॅनन, अर्थशास्त्र, १९८६\nएली वीझेस, रोमेनिया, शांतता, १९८६\nस्टॅनली कोहेन, वैद्यकशास्त्र, १९८६\nरिटा लेव्ही-माँटालसिनी, इटली, वैद्यकशास्त्र, १९८६\nजेरोम कार्ल, रसायनशास्त्र, १९८५\nहर्बर्ट ए. हॉप्टमन, रसायनशास्त्र, १९८५\nफ्रँको मोदिग्लियानी, इटली, अर्थशास्त्र, १९८५\nमायकेल एस. ब्राउन, वैद्यकशास्त्र, १९८५\nजोसेफ एल. गोल्डस्टाइन, वैद्यकशास्त्र, १९८५\nब्रुस मेरीफील्ड, रसायनशास्त्र, १९८४\nहेन्री टॉब, कॅनडा, रसायनशास्त्र, १९८३\nजरार्ड डेब्रू, फ्रांस, अर्थशास्त्र, १९८३\nसुब्रमण्यन चंद्रशेखर, भारत, भौतिकशास्त्र, १९८३\nविल्यम ए. फाउलर, भौतिकशास्त्र, १९८३\nबार्बरा मॅकक्लिंटॉक, वैद्यकशास्त्र, १९८३\nजॉर्ज जे. स्टिगलर, अर्थशास्त्र, १९८२\nकेनेथ जी. विल्सन, भौतिकशास्त्र, १९८२\nरोआल्ड हॉफमान, पोलंड, रसायनशास्त्र, १९८१\nजेम्स टोबिन, अर्थशास्त्र, १९८१\nनिकोलास ब्लोमबर्गन, नेदरलँड्स, भौतिकशास्त्र, १९८१\nआर्थर एल. श्वालो, भौतिकशास्त्र, १९८१\nडेव्हिड एच. हुबेल, कॅनडा, वैद्यकशास्त्र, १९८१\nरॉजर वॉलकॉट स्पेरी, वैद्यकशास्त्र, १९८१\nवॉल्टर गिल्बर्ट, रसायनशास्त्र, १९८०\nपॉल बर्ग, रसायनशास्त्र, १९८०\nलॉरेन्स आर. क्लाइन, अर्थशास्त्र, १९८०\nचेस्लॉ मिलोश, लिथुएनिया, साहित्य, १९८०\nजेम्स क्रोनिन, भौतिकशास्त्र, १९८०\nव्हॅल फिच, भौतिकशास्त्र, १९८०\nबारुज बेनासेराफ, वेनेझुएला, वैद्यकशास्त्र, १९८०\nजॉर्ज डेव्हिस स्नेल, वैद्यकशास्त्र, १९८०\nहर्बर्ट सी. ब्राउन, रसायनशास्त्र, १९७९\nथियोडोर शुल्त्झ, अर्थशास्त्र, १९७९\nस्टीवन वाइनबर्ग, भौतिकशास्त्र, १९७९\nशेल्डन ग्लाशो, भौतिकशास्त्र, १९७९\nॲलन मॅकलिओड कॉरमॅक, दक्षिण आफ्रिका, वैद्यकशास्त्र, १९७९\nहर्बर्ट ए. सायमन, अर्थशास्त्र, १९७८\nआयझॅक बाशेविस सिंगर, पोलंड, साहित्य, १९७८\nरॉबर्ट वूड्रो विल्सन, भौतिकशास्त्र, १९७८\nआर्नो पेंझियास, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९७८\nहॅमिल्टन ओ. स्मिथ, वैद्यकशास्त्र, १९७८\nडॅनियेल नेथन्स, वैद्यकशास्त्र, १९७८\nफिलिप अँडरसन, भौतिकशास्त्र, १९७७\nजॉन एच. व्हान व्लेक, भौतिकशास्त्र, १९७७\nरॉजर ग्वियेमिन, फ्रांस, वैद्यकशास्त्र, १९७७\nआंद्रेझ डब्ल्यू. स्काली, पोलंड, वैद्यकशास्त्र, १९७७\nरोझालिन सुसमन यालो, वैद्यकशास्त्र, १९७७\nविल्यम लिप्सकोम्ब, रसायनशास्त्र, १९७६\nमिल्टन फ्रीडमन, अर्थशास्त्र, १९७६\nसॉल बेलो, कॅनडा, साहित्य, १९७६\nबर्टन रिश्टर, भौतिकशास्त्र, १९७६\nसॅम्युएल सी.सी. टिंग, भौतिकशास्त्र, १९७६\nबारुख एस. ब्लुमबर्ग, वैद्यकशास्त्र, १९७६\nडॅनियेल कार्लटन गाय्डुसेक, वैद्यकशास्त्र, १९७६\nत्यॉलिंग सी. कूपमान्स, नेदरलँड्स, अर्थशास्त्र, १९७५\nबेन आर. मॉटलसन*, भौतिकशास्त्र, १९७५\nजेम्स रेनवॉटर, भौतिकशास्त्र, १९७५\nडेव्हिड बाल्टिमोर, वैद्यकशास्त्र, १९७५\nरेनाटो दुल्बेको, इटली, वैद्यकशास्त्र, १९७५\nहॉवर्ड मार्टिन टेमिन, वैद्यकशास्त्र, १९७५\nपॉल जे. फ्लोरी, रसायनशास्त्र, १९७४\nजॉर्ज एमिल पालाडे, रोमेनिया, वैद्यकशास्त्र, १९७४\nवासिली लिऑन्टियेफ, जर्मनी, अर्थशास्त्र, १९७३\nहेन्री किसिंजर, जर्मनी, शांतता, १९७३\nआयव्हार गियेव्हेर, नॉर्वे, भौतिकशास्त्र, १९७३\nक्रिस्चियन आन्फिन्सेन, रसायनशास्त्र, १९७२\nस्टॅनफर्ड मूर, रसायनशास्त्र, १९७२\nविल्यम एच. स्टाइन, रसायनशास्त्र, १९७२\nकेनेथ जे. ॲरो, अर्थशास्त्र, १९७२\nजॉन बार्डीन, भौतिकशास्त्र, १९७२\nलिऑन एन. कूपर, भौतिकशास्त्र, १९७२\nरॉबर्ट श्रीफर, भौतिकशास्त्र, १९७२\nजेराल्ड एडेलमन, वैद्यकशास्त्र, १९७२\nसायमन कुझ्नेट्स, बेलारूस, अर्थशास्त्र, १९७१\nअर्ल विल्बर सदरलँड जुनियर, वैद्यकशास्त्र, १९७१\nपॉल ए. सॅम्युएलसन, अर्थशास्त्र, १९७०\nनॉर्मन बोरलॉग, शांतता, १९७०\nजुलियस ॲक्सेलरॉड, वैद्यकशास्त्र, १९७०\nमरे जेल-मान, भौतिकशास्त्र, १९६९\nमॅक्स डेलब्रुक, जर्मनी, वैद्यकशास्त्र, १९६९\nआल्फ्रेड हर्शी, वैद्यकशास्त्र, १९६९\nसाल्वादोर लुरिया, इटली, वैद्यकशास्त्र, १९६९\nलार्स ऑन्सेगर, नॉर्वे, रसायनशास्त्र, १९६८\nलुइस अल्वारेझ, भौतिकशास्त्र, १९६८\nरॉबर्ट डब्ल्यू. हॉली, वैद्यकशास्त्र, १९६८\nहर गोबिंद खुराना, ब्रिटिश भारत, वैद्यकशास्त्र, १९६८\nमार्शल वॉरेन निरेनबर्ग, वैद्यकशास्त्र, १९६८\nहान्स बेथे, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९६७\nहॅल्डन केफर हार्टलाइन, वैद्यकशास्त्र, १९६७\nजॉर्ज वाल्ड, वैद्यकशास्त्र, १९६७\nरॉबर्ट एस. मलिकेन, रसायनशास्त्र, १९६६\nचार्ल्स बी. हगिन्स, कॅनडा, वैद्यकशास्त्र, १९६६\nफ्रांसिस पेटन रूस, वैद्यकशास्त्र, १९६६\nरॉबर्ट बी. वूडवर्ड, रसायनशास्त्र, १९६५\nरिचर्ड फाइनमन, भौतिकशास्त्र, १९६५\nजुलियन श्विंगर, भौतिकशास्त्र, १९६५\nमार्टिन लुथर किंग जुनियर, शांतता, १९६४\nचार्ल्स एच. टाउन्स, भौतिकशास्त्र, १९६४\nकॉनराड ब्लॉक, जर्मनी, वैद्यकशास्त्र, १९६४\nमरिया गेपर्ट-मायर, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९६३\nयुजीन विग्नर, हंगेरी, भौतिकशास्त्र, १९६३\nजॉन स्टाइनबेक, साहित्य, १९६२\nलायनस पॉलिंग, शांतता, १९६२\nजेम्स डी. वॉट्सन, वैद्यकशास्त्र, १९६२\nमेल्विन कॅल्विन, रसायनशास्त्र, १९६१\nरॉबर्ट हॉफश्टाटर, भौतिकशास्त्र, १९६१\nजॉर्ज फोन बेकेसी, हंगेरी, वैद्यकशास्त्र, १९६१\nविलार्ड एफ. लिबी, रसायनशास्त्र, १९६०\nडोनाल्ड ए. ग्लेसर, भौतिकशास्त्र, १९६०\nओवेन चँबरलेन, भौतिकशास्त्र, १९५९\nएमिलियो सेग्रे, इटली, भौतिकशास्त्र, १९५९\nआर्थर कॉर्नबर्ग, वैद्यकशास्त्र, १९५९\nसेव्हेरो ओचोआ, स्पेन, वैद्यकशास्त्र, १९५९\nजॉर्ज वेल्स बीडल, वैद्यकशास्त्र, १९५८\nजॉशुआ लेडरबर्ग, वैद्यकशास्त्र, १९५८\nएडवर्ड लॉरी टेटम, वैद्यकशास्त्र, १९५८\nचेन निंग यांग, चीन, भौतिकशास्त्र, १९५७\nत्सुंग-दाओ ली, चीन, भौतिकशास्त्र, १९५७\nविल्यम बी. शॉकली, भौतिकशास्त्र, १९५६\nजॉन बार्डीन, भौतिकशास्त्र, १९५६\nवॉल्टर एच ब्रटैं, भौतिकशास्त्र, १९५६\nडिकिन्सन डब्ल्यू. रिचर्ड्स, वैद्यकशास्त्र, १९५६\nआंद्रे एफ. कूर्नांद, फ्रांस, वैद्यकशास्त्र, १९५६\nव्हिन्सेंट दु व्हिग्नॉ, रसायनशास्त्र, १९५५\nविलिस ई. लॅम्ब, भौतिकशास्त्र, १९५५\nपॉलिकार्प कुश, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९५५\nलायनस पॉलिंग, रसायनशास्त्र, १९५४\nअर्नेस्ट हेमिंग्वे, साहित्य, १९५४\nजॉन एफ. एंडर्स, वैद्यकशास्त्र, १९५४\nफ्रेडरिक सी. रॉबिन्स, वैद्यकशास्त्र, १९५४\nथॉमस एच. वेलर, वैद्यकशास्त्र, १९५४\nजॉर्ज सी. मार्शल, शांतता, १९५३\nफ्रित्झ लिपमान, जर्मनी, वैद्यकशास्त्र, १९५३\nई.एम. पर्सेल, भौतिकशास्त्र, १९५२\nफेलिक्स ब्लॉक, स्वित्झर्लंड, भौतिकशास्त्र, १९५२\nसेलमन ए. वाक्समन, युक्रेन, वैद्यकशास्त्र, १९५२\nएडविन एम. मॅकमिलन, रसायनशास्त्र, १९५१\nग्लेन थियोडोर सीबोर्ग, रसायनशास्त्र, १९५१\nराल्फ बंच, शांतता, १९५०\nफिलिप एस. हेंच, वैद्यकशास्त्र, १९५०\nएडवर्ड सी. केन्डॉल, वैद्यकशास्त्र, १९५०\nविल्यम ज्यॉक, Canada, रसायनशास्त्र, १९४९\nविल्यम फॉकनर, साहित्य, १९४९\nटी.एस. इलियट*, साहित्य, १९४८\nअमेरिकन फ्रेंड्स सर्व्हिस कमिटी (क्वेकर), शांतता, १९४७\nकार्ल कोरी, ऑस्ट्रिया, वैद्यकशास्त्र, १९४७\nगर्टी कोरी, ऑस्ट्रिया, वैद्यकशास्त्र, १९४७\nवेंडेल एम. स्टॅनली, रसायनशास्त्र, १९४६\nजेम्स बी. सम्नर, रसायनशास्त्र, १९४६\nजॉन एच. नॉर्थ्रोप, रसायनशास्त्र, १९४६\nएमिली जी. बाल्च, शांतता, १९४६\nजॉन मॉट, शांतता, १९४६\nपर्सी डब्ल्यू. ब्रिजमन, भौतिकशास्त्र, १९४६\nहेर्मान जे. म्युलर, वैद्यकशास्त्र, १९४६\nकोर्डेल हल, शांतता, १९४५\nइसिडोर आयझॅक राबी, ऑस्ट्रिया, भौतिकशास्त्र, १९४४\nजोसेफ एरलँगर, वैद्यकशास्त्र, १९४४\nहर्बर्ट एस. गॅसर, वैद्यकशास्त्र, १९४४\nऑट्टो स्टर्न, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९४३\nएडवर्ड ए. डॉइझी, वैद्यकशास्त्र, १९४३\nअर्नेस्ट लॉरेन्स, भौतिकशास्त्र, १९३९\nपर्ल एस. बक, साहित्य, १९३८\nक्लिंटन डेव्हिसन, भौतिकशास्त्र, १९३७\nयुजीन ओ'नील, साहित्य, १९३६\nकार्ल डेव्हिड अँडरसन, भौतिकशास्त्र, १९३६\nहॅरोल्ड सी. उरे, रसायनशास्त्र, १९३४\nजॉर्ज आर. मायनोट, वैद्यकशास्त्र, १९३४\nविल्यम पी. मर्फी, वैद्यकशास्त्र, १९३४\nजॉर्ज एच. व्हिपल, वैद्यकशास्त्र, १९३४\nथॉमस एच मॉर्गन, वैद्यकशास्त्र, १९३३\nअर्विंग लँगमुइर, रसायनशास्त्र, १९३२\nजेन ॲडम्स, शांतता, १९३१\nनिकोलस एम. बटलर, शांतता, १९३१\nसिंकलेर लुईस, साहित्य, १९३०\nफ्रँक बी. केलॉग, शांतता, १९२९\nआर्थर एच. कॉम्प्टन, भौतिकशास्त्र, १९२७\nचार्ल्स जी. डॉझ, शांतता, १९२५\nरॉबर्ट ए. मिलिकन, भौतिकशास्त्र, १९२३\nवूड्रो विल्सन, शांतता, १९१९\nथियोडोर डब्ल्यू. रिचर्ड्स, रसायनशास्त्र, १९१४\nएलिहू रूट, शांतता, १९१२\nआल्बर्ट ए. मायकेलसन, जर्मनी, भौतिकशास्त्र, १९०७\nथियोडोर रूझवेल्ट, शांतता, १९०६\nबारुज बेनासेराफ*, वैद्यकशास्त्र, १९८०\nले डुक थो, शांतता, १९७३ (नाकारले)\n↑ [http://nobelprize.org/ Official अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषकि आल्फ्रेड नोबेलच्या नावे दिले जात असले तरी ते स्वेरिगेस रिक्सबँक या स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेकरवी दिले जाते.website of the Nobel Prize committee.]\nरसायनशास्त्र · साहित्य · शांतता · भौतिकशास्त्र · वैद्यकशास्त्र · अर्थशास्त्र\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80,_%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2018-05-27T01:39:13Z", "digest": "sha1:RKXI5XKN4DMDMFMAKKDXXUMGLNFH7XOX", "length": 3551, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वांग नदी, थायलंड - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख थायलंडातील वांग नदी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वांग नदी.\nलांपांग शहराजवळील वांग नदीचे पात्र\nवांग नदी (थाई: แม่น้ำวัง, रोमन लिप्यंतर: Maenam Wang, आयपीए: [mɛ̂ːnáːm waŋ]) ही उत्तर थायलंडातील एक नदी आहे. तिची लांबी ३३५ कि.मी. आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०६:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/149", "date_download": "2018-05-27T01:09:50Z", "digest": "sha1:FFHBGA3P42P24DNC5K3Y3Z5WRXXFBKJU", "length": 13525, "nlines": 178, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चित्रपट : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमराठी भाषा दिन २०१८\nYou are here: मुख्यपृष्ठ /मनोरंजन /चित्रपट\nRead more about गुलाबजाम....मुरलेल्या नात्याचा\nतेरा मेरा साथ रहे - सौदागर (१९७३) - एक समर्पित भावनेचा आवाज आणि अभिनय\nRead more about तेरा मेरा साथ रहे - सौदागर (१९७३) - एक समर्पित भावनेचा आवाज आणि अभिनय\nRead more about ऑक्टोबर....आठवांचा निरंतर दरवळ\nवेस्टर्नपटांची ओळख - परिचय - भाग १\nRead more about वेस्टर्नपटांची ओळख - परिचय - भाग १\n'चित्रा'तली यमुना - [Nude (Chitraa) - Marathi Movie - न्यूड (चित्रा)] - स्पॉयलर अलर्ट\nआपण आपल्या स्वत:समोर नेहमी नागडे असतो. स्वत:पासून काहीही लपवणं शक्य नसतं. दुनियेच्या, जवळच्या लोकांच्या, अगदी जिवलगांच्यापासूनही आपण लपवाछपवी करू शकतो. पण शेवटी स्वत:समोर नागडेच.\nएम एफ हुसेनवरून प्रेरित वाटणारं 'न्यूड' मधलं नसिरुद्दीन शाहने साकारलेलं 'मलिक' हे पात्रसुद्धा साधारण ह्याच अंगाने जाणारं भाष्य करतं. 'कपडे हे शरीराला झाकण्यासाठी असतात. आत्म्याला नाही. मी माझ्या चित्रांद्वारे आत्म्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतो म्हणून मी नग्न चित्रं काढतो.'\nपश्चिमरंग - चित्रपट - द डार्क नाईट(The Dark Knight)\n२००८ ला एका संध्याकाळी माझा मित्र रूमवर आला आणि एका चित्रपटा बद्दल बोलताना सांगीतले की जोकरने पूर्ण चित्रपट खाल्ला आहे. त्या वेळेस मी चित्रपट बघितला नव्हता. “हा जोकर कोण” हा विचार मा‍झ्या मनात आला होता ज्या वेळेस जोकर साकारणार्‍या कलाकाराला (हिथ लेजर/Heath Ledger) ऑस्कर मिळाला तेव्हा मी हा चित्रपट बघितला. मला खूपच आवडला. मी १५-२० वेळेस या चित्रपटाचे पारायण केली असतील. त्या पैकी १० वेळेस मी फक्त मध्यंतरा पर्यंतच पाहीलेत. हा चित्रपट मा‍झ्या यादीत पहिल्या पाच चित्रपटात आहे. बॅटमॅन चित्रपट मालिकेतला दुसरा भाग आहे.\nस्पॉयलर फ्री - अवेंजर्स इन्फिनिटी वॉर- नवीन कोडी जन्माला घालणारं उत्तर....\nअवेंजर्स इन्फिनिटी वॉर- नवीन कोडी जन्माला घालणारं उत्तर....\n२००८ साली मी जेव्हा पहिला आयर्न मॅन बघितला तेव्हा मला आवडला. प्रचंड आवडला. त्यानंतर येणारी MCU ची प्रत्येक मुव्ही बघणं हा जीवनाचा अविभाज्य घटकच बनून गेला. २०१२ च्या अवेंजर्सने तर या सर्व हिरोजना एकत्र आणण्यासाठी मस्त जमीन बनवली. त्यांनतर सिव्हिल वॉर ने बांधकाम चालू केलं. आणि आता.....\nRead more about स्पॉयलर फ्री - अवेंजर्स इन्फिनिटी वॉर- नवीन कोडी जन्माला घालणारं उत्तर....\nअ‍ॅव्हेंजर - इन्फिनिटी वॉर (थोडासा स्पॉयलर)\n1 May 2008 रोजी टोनी स्टार्क \"आर्यन मॅन\" बनुन प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्या चित्रपटापासून \"इन्फिनिटी वॉर\"ची सुरुवात झाली. तब्बल १० वर्षांचा अवधी आणि १७ चित्रपटांच्या माध्यमातून इन्फिनिटी वॉरच्या साखळ्या जोडल्या गेल्या आहे. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा एका संकल्पनेवर काम करण्यात आले आहे. प्रत्येक चित्रपटातून एक कडी घेऊन इन्फिनिटी वॉरची जमीन तयार केली गेली. एक एक कॅरेक्टर, घटना यांचा संबंध शेवटी \"इन्फिनिटी वॉर\" मध्ये एकत्र आणला आहे. मार्व्हल कॉमिक्स चित्रपटांमधे सर्वात महत्त्वाचा चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाईल.\nRead more about अ‍ॅव्हेंजर - इन्फिनिटी वॉर (थोडासा स्पॉयलर)\nपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – १२. ये रास्ते है प्यारके (१९६३)\nपिक्चर बाकी है मेरे दोस्त\nये रास्ते है प्यार के\nRead more about पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – १२. ये रास्ते है प्यारके (१९६३)\nओघळता अव्यक्त प्राजक्त - ऑक्टोबर (Movie Review - October)\nपत्नी सत्यभामेच्या आग्रहाखातर भगवान श्रीकृष्णाने पारिजातक स्वत:च्या महालात लावला होता. पण त्याच्या फुलांचा सडा मात्र श्रीकृष्णाची लाडकी पत्नी रुक्मिणीच्या महालात, जो शेजारीच होता तिथे सांडत असे. प्रेमाचं प्रतिक म्हणून असं एक गंमतीशीर महत्व पारिजातकाला आहे.\nकवींच्या आवडीच्या पाऊस, चंद्र, मोगरा अश्या विषयांपैकी एक 'पारिजातक'सुद्धा आहेच.\nसुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला\nपारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%A1-%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-116092600018_1.html", "date_download": "2018-05-27T01:33:50Z", "digest": "sha1:AVMLG4P5DAIIVCVFF3OFRQWC7BC2XZH3", "length": 9593, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बँड एडच्या निर्मितीमागील रोमँटिक गोष्ट | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबँड एडच्या निर्मितीमागील रोमँटिक गोष्ट\nजखम झाल्यास किंवा कट लागल्यास सर्वप्रथम डोक्यात येणारी अशी गोष्ट ज्याने आपण निश्चिंत होऊन जातो ती आहे बँड- एड. या पट्टीमुळे आपली जखम बॅक्टीरिया आणि इतर धोक्यांपासून सुरक्षित राहते आणि पटकन भरूनही जाते. आता आपल्या मनात ही गोष्ट येत असेल की याची उत्पत्ती झाली तरी कशी आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की बँड- एड निर्माण करण्यामागे एक रोमँटिक कहाणी आहे.\nअर्ल डिक्सन जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी काम करत होते. त्यांचे लग्न जोसेफाइन नाइट नावाच्या मुलीशी झाले. दोघांचे एकमेका खूप प्रेम होते. पण अर्लच्या पत्नीला घरगुती काम करताना वारंवार जखम व्हायचा. किचनची सफाई करताना, जेवण तयार करताना हाताला कट लागून जायचं. अशात कोणतेही औषध टिकून राहायचे नाही. आणि वेदना व्हायच्या. तेव्हा अर्लने एक आयडिया केली. त्याने टेपच्या चौरस पट्ट्या कापल्या त्यावर गॉज आणि औषध लावले. अश्या पट्ट्या त्याने तयार करून ठेवल्या ज्या जखम झाल्याबरोबर लावता येतील.\nजेव्हा जॉन्सन अँड जॉन्सनला या पट्ट्यांबद्दल कळलं ज्या 30 सेकंदापेक्षा कमी वेळात जखमेवर लागून जातात तेव्हा तो आयडिया त्यांना जाम पटला. या आयडिया एवढा गाजला की 1924 साली तर डिक्सन यांना कंपनीचे वाइस प्रेसिडेंट नियुक्त केले गेले. त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये स्थान मिळाले. आणि तेव्हापासून आजपर्यंत बँड- एड दुनियेत सर्वात पसंत केली जाणारी आणि घरोघरी सापडणारी वस्तू झाली.\nदहशतवाद्यांच्या गोळीबारात सात जवान जखमी\nईदच्या प्रार्थनेनंतर दगडफेक, 6 जखमी\nयूपी: पद्मावत एक्स्प्रेसचे 8 डबे घसरले; प्रवासी जखमी\nब्रुसेल्स हल्ल्यात भारतीय महिला जखमी : सुषमा स्वराज\nयावर अधिक वाचा :\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nसीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...\nकाय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...\nमुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...\nयोगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे\nपालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/out-shikhar-dhawan-goes-for-35/", "date_download": "2018-05-27T01:13:55Z", "digest": "sha1:BDJJ3DMM25TOBDRA6VOEHNB25FYLXUWI", "length": 4013, "nlines": 78, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दुसरी कसोटी: भारताला पहिला झटका ! - Maha Sports", "raw_content": "\nदुसरी कसोटी: भारताला पहिला झटका \nदुसरी कसोटी: भारताला पहिला झटका \nकोलंबो: येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची एक विकेट शिखर धवनच्या रूपाने गेली आहे. शिखर धवनने ३७ चेंडूत ३५ धावा करत तंबूचा रस्ता धरला.\nभारतीय संघाने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुल यांनी जबदस्त सुरुवात करत १०.१ षटकात ५६ धावांची सलामी दिली. त्यात ३५ धावा ह्या एकट्या शिखर धवनच्या होत्या.\nत्याला दिलरुवान परेराने एलबीड्ब्लु केले. सद्यस्थितीत भारताचे १८ षटकांत ८४ धावा झाल्या असून केएल राहुल ३८ तर चेतेश्वर पुजारा ११ धावांवर खेळत आहे.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/mahashivaratri-marathi/mahashivratri-117022100012_1.html", "date_download": "2018-05-27T01:34:02Z", "digest": "sha1:WCNL4BTSJDHJO2UVHUSJXYGVS6QV64QY", "length": 13003, "nlines": 163, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "या महाशिवरात्रीत हे फलाहार कराल तर राहाल ENERGETIC | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया महाशिवरात्रीत हे फलाहार कराल तर राहाल ENERGETIC\nआली महाशिवरात्री. मुलांपासून म्हातारे सर्वजण महाशिवरात्रीचा उपास ठेवतात. तसे तर उपासादरम्यान फलाहाराचे सेवन केले जाते, पण शिवरात्रीच्या दिवशी काही खास प्रकारचे व्यंजन केले जातात, कारण शिवरात्रीत मिठाचे सेवन केल्याने शरीरात आळस येतो आणि पूर्ण दिवस थकल्यासारखे वाटते. पण जर ताजगी देणार्‍या फळांचे सेवन केले तर तुम्हाला संपूर्ण दिवस फ्रेश वाटेल. बर्‍याच वेळा लोक पूर्ण दिवस उपास ठेवतात आणि रात्री महादेवाला जल अर्पण करून दुसर्‍या दिवशी आपला उपास मोडतात. अशात हे व्रत कठिण असत.\nबरेच लोक पादरं (काळं) मीठ घालून फलाहार करतात तर कोणी बगैर मिठाचे फक्त फळ आणि ज्यूस घेतात. पुढे बघा महाशिवरात्रीत काय खायला पाहिजे आणि कशामुळे मिळते एनर्जी.\nमहादेवाला या मंत्रासह चढवा बेल, मिळवा 10 लाख पट पुण्य\nमहाशिवरात्रीला या 8 मंत्रांनी प्रसन्न होतील महादेव\nवरणाला टेस्टी बनवण्याचे काही बेस्ट टिप्स\nयावर अधिक वाचा :\nपहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग ...\nहिंगाचे 5 अचूक टोटके\nएखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nजेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..\nरावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nधन लाभ होईल व मनासारखा खर्चदेखील करता येईल. जी कामं हाती घ्याला त्यात यश मिळेल. मोठ्या लोकांशी परिचय होतील. कौटुंबिक सुख मिळेल.\nमहत्त्वाचे निर्णय घ्याल. उद्योगधंद्यातून आथिर्क लाभ होईल. मित्रांचं सहकार्य मिळेल. चांगल्या घटना घडतील. पतीपत्नीत मतभेद निर्माण करतील. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील.\nव्यवसाय - उद्योगांना व्यापक रूप मिळेल. चांगला आथिर्क लाभ होईल. कलेतून भरपूर आनंद मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. नोकरीत बढती मिळेल. मात्र विरोधातले ग्रह अडथळे निर्माण करतील.\nधन व गृहसौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. चांगल्या कार्याबद्दल पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. पण पैशांची बचत होणार नाही. घरात अूनमधून वाद निर्माण होतील.\nभरपूर खर्च होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. वास्तूसंबंधीचे नवीन प्रश्न निर्माण होतील. धनाचा पुरवठा होईल म्हणून मन प्रसन्न राहील.\nहाती पैसा खेळता राहील. मानसन्मान मिळतील. वास्तूसंबंधीच्या समस्या दूर होतील. संशोधनकार्यात यश मिळेल. बढतीचा योग आहे. घरात वाद निर्माण होतील.\nव्यापारात लाभ होईल. उत्तम कौटुंबिक सुख लाभेल. जागेसंबंधी व्यवहार केल्यास ते फायदेशीर ठरतील. अध्ययनात प्रगती होईल. नावलौकिक मिळेल. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.\nचांगली आथिर्कप्राप्ती होईल. विवाहेच्छुकांना अपेक्षेनुसार जोडीदार मिळेल. मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. तीर्थयात्राही घडतील. स्वतःची काळजी घ्या.\nजी कामे कराल त्यातून चांगला आथिर्क लाभ होईल. ओळखीच्या लोकांचा उपयोग होईल , विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. तब्येत सांभाळा. समजूतदारपणा दाखवून मतभेद टाळा.\nवास्तू , वाहन किंवा मौल्यवान गोष्टींचा लाभ होईल. हाती घ्याल त्या कामात यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. प्रवासात त्रास संभवतो.\nमहत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. घरातील मतभेदांवर नियंत्रण ठेवा. सर्व चिंता दूर होतील. प्रयत्न करणे सोडू नका.\nव्यवसाय धंद्यातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. येणे वसूल होईल. उत्तम प्रकारचे कौटुंबिक सुख लाभेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. मात्र कौटुंबिक जबाबदारी व खर्चाचे प्रमाणही वाढविणार आहेत.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-kisan-long-march-sukanu-relation-raghunathdada-patil-102829", "date_download": "2018-05-27T01:48:21Z", "digest": "sha1:HF5KEBPZZ2COPSW7OHSN5JXXF4ED7JO2", "length": 15038, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news mumbai news kisan long march sukanu relation raghunathdada patil किसान लॉंग मार्चशी 'सुकाणू'चा संबंध नाही - रघुनाथदादा | eSakal", "raw_content": "\nकिसान लॉंग मार्चशी 'सुकाणू'चा संबंध नाही - रघुनाथदादा\nबुधवार, 14 मार्च 2018\nमुंबई - उन्हातान्हात सहा दिवसांची पायपीट करत सोमवारी मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासी मोर्चाला राजकीय पक्षांसह सर्वसामान्य जनतेनेही पाठिंबा दिला होता; परंतु शेतकरी संपाने स्थापलेल्या सुकाणू समितीने किसान लॉंग मार्चशी संबंध नाही, असे जाहीर केले आहे. तसेच मुख्यमंत्री शेती प्रश्‍नांवर लबाडी करत असून, संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन तीव्र करण्याची घोषणा शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.\nशेतकरी संपामध्ये केलेली संपूर्ण कर्जमुक्ती झालेली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सुकाणू समितीची मुख्य मागणी आहे. दुधाचे दर ठरविण्यासाठी सहा महिने कशाला लागतात या सर्व मुख्यमंत्र्यांच्या लबाड्या सुरू आहेत, असेही रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची फसवी घोषणा करून सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती महिनाभर राज्यभरात जनजागृती करून शेतकऱ्यांनी एक रुपयाचेही कर्ज भरू नये, असे आवाहन त्यांनी केले.\n22 डिसेंबर 2017 पासून सुकाणूच्या पाच बैठका झाल्या आहेत. आजच्या बैठकीत चार निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार 19 मार्चला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे दिले जाईल, असे या वेळी सांगण्यात आले. सांगलीपासून जागर यात्रेस प्रारंभ होऊन पुणे येथे त्याचा समारोप होणार आहे. साहेबराव कर्पे या चिठ्ठी लिहून झालेल्या पहिल्या आत्महत्येला 33 वर्षे पूर्ण होत असल्याने आंदोलन करण्यात येत आहे. 1 मार्चपासून असहकार आंदोलनाची सुरवात झाली आहे.\nमहाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांसह बेळगाव जिल्ह्यात हा जत्था निघणार आहे. 23 मार्च ते 27 एप्रिल शेतकरी जागर यात्रा निघणार असून, या वेळी सरकारसमोर आम्ही आमच्या अडचणी पुन्हा मांडू, असे या वेळी सुकाणू समितीकडून स्पष्ट करण्यात आले. 1 मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सविनय कायदेभंग आंदोलन केले जाईल. 30 एप्रिलला सर्व शेतकरी कुटुंबांसह स्वत:ला अटक करून घेतील, असे स्पष्ट करत सरकारला सुकाणू समितीने इशारा दिला आहे.\nवसुली करू देणार नाही\nसुकाणू समितीच्या बैठकीत राज्य सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत शेतकरी सरकारला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही. शेतकरी कोणतेही कर, वीजबिल आणि बॅंकांचे कर्ज भरणार नाहीत, असाही निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारचे अधिकारी कर्जवसुलीसाठी आले, तरी त्यांना वसुली करू देणार नसल्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. किसान लॉंग मार्च हा किसान सभेचा मोर्चा होता. निमंत्रण न मिळाल्याने मोर्चात शेतकरी संघटनेला सहभागी होता आले. मोर्चाला आमचा विरोध नाही. मान्य झालेल्या काही मागण्यांचे आम्ही स्वागत करतो; परंतु संपूर्ण सरसकट शेतकरी कर्जमाफी होईपर्यंत सुकाणू समिती मागे हटणार नाही, असे रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.\n'ती' ऑडिओ क्‍लिप माझीच : मुख्यमंत्री\nमुंबई : राजकरणात स्फोट घडवणारी ऑडिओ क्‍लिप माझीच असली ती मोडून तोडून सादर केली. आता ती पूर्ण क्‍लिप निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे, असे मुख्यमंत्री...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-new-north-maharashtra-news-action-illegal-liquor-sale-100588", "date_download": "2018-05-27T01:48:58Z", "digest": "sha1:DSHKEN2PEN5JDISPFXLZJZBQNFZ2EPZM", "length": 16429, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi new north maharashtra news action on illegal liquor sale गावठी दारुविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा | eSakal", "raw_content": "\nगावठी दारुविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा\nगुरुवार, 1 मार्च 2018\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील पोलिसांनी अनधिकृतरीत्या गावठी दारु विक्रेत्यांवर उगारलेला कारवाईचा बडगा सुरूच ठेवला आहे. यामुळे बहुतांश गावांमध्ये दारु विक्री बंद करण्यात काही प्रमाणात यश आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गावठी दारुमुळे गोरगरिबांचे संसार उद्‌ध्वस्त होत असल्याने यापुढेही कारवाया सुरूच राहणार आहेत. दोन वर्षांत 140 कारवाया करुन सुमारे 15 लाख 78 हजार 334 रुपयांचे कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे.\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील पोलिसांनी अनधिकृतरीत्या गावठी दारु विक्रेत्यांवर उगारलेला कारवाईचा बडगा सुरूच ठेवला आहे. यामुळे बहुतांश गावांमध्ये दारु विक्री बंद करण्यात काही प्रमाणात यश आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गावठी दारुमुळे गोरगरिबांचे संसार उद्‌ध्वस्त होत असल्याने यापुढेही कारवाया सुरूच राहणार आहेत. दोन वर्षांत 140 कारवाया करुन सुमारे 15 लाख 78 हजार 334 रुपयांचे कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे.\nयेथील पोलिस ठाण्यांतर्गत जवळपास 55 खेडी येतात. यापैकी बऱ्याच गावांमध्ये खुलेआम गावठी दारु विक्री सुरु आहे. यातील काही गावांनी दारूबंदीचे ठराव देखील केले आहेत. मात्र, त्याची प्रशासनातर्फे अंमलबजावणी होत नसल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वास्तविक, गावागावातील अनधिकृतरीत्या होणाऱ्या गावठी दारूच्या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाने दखल घेतली पाहिजे. मात्र, या विभागाकडून आजपर्यंत पाहिजे तशा ठोस कारवाया न झाल्यामुळे स्थानिक पोलिसांनीच कारवाया सुरु केल्या आहेत.\nमेहुणबारे पोलिसांनी दोन वर्षांत परिसरातील 25 गावांमध्ये धडक देऊन सुमारे 53 हजार 255 लिटर कच्चे रसायन जप्त करून जागेवरच नष्ट केले आहे. 2016 मध्ये 24 हजार 335 लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले होते. याशिवाय 670 लिटर तयार दारू, 219 क्वार्टर, 15 बिअर असा एकूण 10 लाख 29 हजार 988 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या वर्षांत 56 कारवाया करुन 28 हजार 920 लिटर कच्चे रसायन तसेच 1 हजार 966 लिटर तयार दारू, 282 क्वार्टर, 123 बिअर असा एकूण 5 लाख 48 हजार 346 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाया होऊनही अद्याप गावठी दारु विक्री पूर्णपणे बंद झालेली नाही. त्यामुळे अजूनही ज्या गावांमध्ये खुलेआम गावठी दारू विकली जाते, अशा ठिकाणीही कारवाई करी, अशी मागणी होत आहे.\nकाही दिवसांपूर्वी मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी गावागावात तरुणांच्या बैठका घेऊन शांतता राखण्यासंदर्भात मार्गदर्शन केले होते. त्याचा चांगला परिणामही दिसून आला. विशेषतः गावठी दारु विक्रीच्या संदर्भात तरुणांनीच पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन बऱ्याच कारवाया झाल्या आहेत. तरुणांनी आपले गाव व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. शिरसाठ यांनी केले आहे.\nग्रामीण भागात गावठी दारूच्या कारवाया होत असल्या तरी अजूनही बऱ्याच गावांमध्ये सुरु असलेले सट्टा, मटका, जुगारासारखे अवैध धंदे पूर्णपणे बंद झालेले नाहीत. या संदर्भात पोलिसांच्या कारवाया सुरूच आहेत. त्यामुळे छुप्या मार्गाने सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत पोलिसांना माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून अवैध धंदेवाल्यांवर त्वरित कारवाई केली जाईल. यासाठी गावागावातील तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.\nधामणगाव, खडकीसीम, तळोंदा, शिरसगाव, टाकळी प्र. दे. या गावांमध्ये दारूबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे या गावाचा आदर्श इतर गावातील ग्रामस्थांनी देखील घ्यावा व आपले दारूबंदी करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांना सांगितले.\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-driver-and-police-quaral-110468", "date_download": "2018-05-27T01:49:12Z", "digest": "sha1:E2YSTFBNYXTRSF42CONZNZLTZNMSACW3", "length": 12371, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news driver and police quaral दंड न भरताच पळणाऱ्याने धरली पोलिसांची गचांडी | eSakal", "raw_content": "\nदंड न भरताच पळणाऱ्याने धरली पोलिसांची गचांडी\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nनाशिक : शरणपूर रोडवरील जुन्या पोलीस आयुक्तालयातील वाहतूक पोलीस शाखेमध्ये टोईंग करून आणलेल्या दुचाकीची तडजोड रक्कम न भरताच पलायनाच्या प्रयत्न करणाऱ्यास वाहतूक पोलीसांनी रोखले असता, संशयितांनी वाहतूक पोलीसाचीच गच्ची पकडून अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनाशिक : शरणपूर रोडवरील जुन्या पोलीस आयुक्तालयातील वाहतूक पोलीस शाखेमध्ये टोईंग करून आणलेल्या दुचाकीची तडजोड रक्कम न भरताच पलायनाच्या प्रयत्न करणाऱ्यास वाहतूक पोलीसांनी रोखले असता, संशयितांनी वाहतूक पोलीसाचीच गच्ची पकडून अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशहर वाहतूक शाखेच्या युनिट दोनचे पोलीस नाईक श्री. वाटपाडे यांच्या फिर्यादीनुसार, ते काल (ता.16) जुन्या पोलीस आयुक्तालयातील शहर पोलीस वाहतूक शाखेमध्ये कर्तव्यावर होते. संशयित संतोष रघुनाथ वाघचौरे, भारत रघुनाथ वाघचौरे (दोघे रा. पाथर्डी फाटा, नाशिक) यांची दुचाकी (एमएच 15 एफएल 7938) टोईंग करून शहर वाहतूक शाखेमध्ये आणण्यात आले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोघे संशयित शाखेत आले होते. परंतु त्यांनी दुचाकीची दंडाची रक्कम (तडजोड रक्कम) न भरताच दुचाकी घेऊन मागील गेटने निघून जात होते.\nही बाब कर्तव्यावर असलेले श्री. वाटपाडे यांच्या लक्षात आल्यानंतर यांनी दोघांनी हटकले आणि रोखले. त्यावेळी संशयित भारत वाघचौरे यांनी वाहतूक पोलीस कर्मचारी वाटपाडे यांच्याशी वाद घालत अंगावर धावून गेला आणि गच्ची धरून धक्काबुक्की केली. या प्रकारात सरकारी गणवेशाचे नुकसान झाले. त्यामुळे याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात दोघा संशयितांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/kulddep-bhuvi-unplugged/", "date_download": "2018-05-27T01:04:47Z", "digest": "sha1:DFLIJFXUT7343VVLK5BSV5RAZVOWTODP", "length": 5490, "nlines": 81, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा: काय म्हणतोय हॅट्रिक मॅन कुलदीप यादव - Maha Sports", "raw_content": "\nपहा: काय म्हणतोय हॅट्रिक मॅन कुलदीप यादव\nपहा: काय म्हणतोय हॅट्रिक मॅन कुलदीप यादव\n काल भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघावर ५० धावांनी विजय मिळवला. यात हॅट्रिक विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवचे विशेष कौतुक झाले. तो भारताचा अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा वनडे गोलंदाज बनला.\nसामन्यांनंतर बीसीसीआय टीव्हीसाठी भुवनेश्वर कुमारने खास कुलदीपची मुलाखत घेतली. यात कुलदीपने या सामन्यातील अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या.\nकुलदीप म्हणतो, ” या सामन्यात माझी सुरुवात खूप खराब झाली. परंतु कमबॅक करून हॅट्रिक घेतल्यामुळे छान वाटत आहे. कधी स्वप्नांतही विचार केला नव्हता की खराब सुरुवात होऊनही हॅट्रिक मिळेल. ”\nसामना सुरु असताना तो काय विचार करत होता या प्रश्नावर तो म्हणतो, ” एका बाजूने चांगली गोलंदाजी होत नव्हती. म्हणून दुसऱ्या बाजूने एक विकेट घेऊन ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण करायचा माझा प्रयत्न होता. तेव्हा विकेट्सची पण गरज होती. ”\nकोलकाता शहराबद्दल बोलताना कुलदीप थोडा भावनिक होतो. तो म्हणाला, ” आपण जर कोणत्या मैदानावर ४ वर्ष खेळत असू तर खूप सोपं जात. एक प्रकारचा आशावाद असतो की याठिकाणी चांगली कामगिरी करायचीच आहे. ”\nया मालिकेतील तिसरा वनडे सामना होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर येथे २४ सप्टेंबर रोजी होणार आहे.\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\nआशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही…\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A7-%E0%A5%AF%E0%A5%A8", "date_download": "2018-05-27T01:37:15Z", "digest": "sha1:5OIDO7QJE5QH647LUYZFKT7GTKPXFEXO", "length": 3663, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युरोपियन चषक १९९१-९२ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१४ रोजी २१:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/ganeshotsav/2017", "date_download": "2018-05-27T01:07:55Z", "digest": "sha1:GE5WKZMYMYF27T62DO6GU25WJCHB25GM", "length": 14539, "nlines": 150, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१७ | Maayboli", "raw_content": "\nमराठी भाषा दिन २०१८\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१७\nवाजत गाजत ,थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. निरांजनाच्या , समईच्या प्रकाशात बाप्पांचा चेहरा आणखीन उजळून , झळाळून निघालाय. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.\nगणपतीबाप्पा जसा कलांचा आणि विद्यांचा अधिपती, तसा खाण्याचाही नक्कीच शौकीन असला पाहिजे. त्याची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी या दिवसांत तुम्ही खाण्याचे कायकाय पदार्थ केले, याची चित्रमय झलक बघायला आम्ही मायबोलीकर उत्सुक आहोत.\nआपल्या गावचा गणपती म्हणजे आपला खास जिव्हाळ्याचा विषय. मग तो गावच्या जुन्या देवळातला असो की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा असो.\nअशी प्रकाशचित्रे बघण्यासाठी सगळे मायबोलीकर उत्सुक आहेत.\n मायबोली गणेश उत्सवाचे हे अठरावे वर्ष\nश्री गणेशाची स्थापना इथे करण्यात आली आहे.\nसेवाभावी संस्थांसाठी मायबोलीची नवीन सुविधा\nMi_anu-ज्युनियर मास्टरशेफ-सफरिंग काकडी जंकी टोमॅटो सॅलड-ईशा\nशब्दाली - ज्युनिअर मास्टरशेफ - पुरणपोळी - रेवती - वय ६.५ वर्षे\nसंपदा- ज्युनिअर मास्टर शेफ- पास्ता सॅलड- मैत्रेयी- वय १३ वर्षे\nसाक्षी - ज्युनियर मास्टरशेफ - लिंबोटी - वेद - वय ९ वर्षे\nज्युनिअर मास्टर शेफ - सना ४.वर्षे ३ महिने - जुजुब\nज्युनियर मास्टरशेफ - झटपट ब्रेडची रसमलाई- श्रावणी - वय ११ वर्षे\nरंगरंगोटी - चि. गौरी आंबोळे (वय चार वर्षे दहा महिने)\nरंगरंगोटी - चि. गौरी आंबोळे(२) (वय चार वर्षे दहा महिने)\nरंगरंगोटी - श्रिया (SHRIYA) - वय ६ वर्षे\nरंगरंगोटी - चि. विभास कुलकर्णी (वय ४.५ वर्षे)\nरंगरंगोटी - चि. राजस ( वय वर्षे ७)\nरंगरंगोटी - चि. सतेज ( वय वर्षे ५)\nरंगरंगोटी - अनघा शिंदे ( वय वर्षे ७)\nरंगरंगोटी - तन्वी शिंदे ( वय वर्षे ९ )\nरंगरंगोटी - रिया - वय : ५ वर्षे\nरंगरंगोटी - गार्गी - वय ६ वर्षे\nरंगरंगोटी - ऋचा (वय ४.५ वर्षे)\nरंगरंगोटी - आर्या - ९ वर्ष\nरंगरंगोटी - रेवती - ६.५ वर्षे\nरंगरंगोटी - रूशील गाडेकर ( वय ४ वर्षे ८ महिने)\nअमृताहुनी गोड - खजुराचे लाडू - दीपा जोशी\nअमृताहूनी गोड - हेल्दी फ्रुट डेझर्ट - मनीमोहोर\nअमृताहूनी गोड - मँगो मलई डबलडेकर फज - आशिका\nअमृताहूनी गोड >> हेल्दी फ्रुट पिझ्झा >> जाई.\nउपकरणं शरणं गच्छामि -गोडाच्या शेवया - साक्षी\nअतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा\nरंगीबेरंगी शू पॉलिश - योग\nबी2 उर्फ् बाबा बंगाली वनस्पतीचे तेल - mr.pandit\nफेसबुक साठी रेडीमेड स्टेट्स - जाई.\nताडमाड चुर्ण - मंगेश....\nफेसबुक साठी रेडीमेड स्टेटस - रायगड\nभराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - स्वप्ना_राज\nफेसबुक साठी रेडीमेड स्टेट्स - धनंजय माने\nभराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - कविन\nफेसबुकसाठीचे रेडिमेड स्टेट्स : र\nभराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर : भरत.\nभराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - ऋन्मेऽऽष\nआयुर्वेदिक कपडे - mi_anu\nफेसबुक साठी रेडीमेड स्टेटस - कविन\nभराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - धनंजय माने\nऊंचे लोग ऊंची पसंद तमिताभ - ऋन्मेऽऽष\nभराभर उंची वाढवणारे चूर्ण:एकदाच खा,खालीच पाहा - mi_anu\nभराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - स्वप्ना_राज - 2\nआयुर्वेदिक कपडे - कविन\nवस्त्रम आयुर्वेदीक लिमिटेडचे बी2 वनस्पती तेल - कविन\nरंगीबेरंगी शू पॉलिश - कविन\n'रंगरसिया' शू पॉलिश - योग\nआयुर्वेदिक 'आज Cup-a-day उद्या कपडे' - मामी\nरंगेबिरंगी बुटपॉलिश \"शिंकलास्की पॉलिश\" - मामी\nसनी लायनचे वीतभर कपडे - नाही फक्त प्रौढांसाठी - तुमचा अभिषेक\nभराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - मामी\nभराभर उंची वाढवणारी दुधात घालायची \"बट्ट्याबोळ पावडर\"- विजय दुधाळ\nजिराफ छाप ऊंचीवर्धक पावडर-पवनपरी11\nफेको फॅबचे सोचालय मंतरलेले आयुर्वेदीक टिशर्ट- दत्तात्रय साळुंके\nस्वरचित आरत्या, श्लोक, स्तुती, ओव्या, काव्य\nमायबोली गणेशोत्सव २०१७ चे निमित्त साधून आपल्या स्वरचित आरत्या, भक्तीमय कवनं, स्तोत्रं इथे लिहूया आणि मायबोलीकरांची प्रार्थना बाप्पापर्यंत पोचवूया.\n१. लंबोदरा वंदन करितो तुला\nनिर्विघ्नम् कुरु मे देव\nप्रवासाला निघताना, परिक्षेला जाताना, नोकरीच्या मुलाखती आधी, शाळा-कॉलेजच्या अ‍ॅडमिशन साठी, आणि इतरही अनेकवेळा आपण \"निर्विघ्नम् कुरु मे देव\" अशी मनोमन प्रार्थना करतो - कधी उघड, कधी प्रकट तर कधी आपल्या चिंतेत असताना अधाहृत स्वरुपात नकळतही. या प्रार्थनेच्या पुढचं पाऊल म्हणजे अपेक्षित- अनपेक्षित अशा घटनांना तोंड देण्यासाठी आपण करत असलेली तयारी.\n१ - पयलं नमन\n२ - विद्या दे बुद्धी दे हे गजानना\n३ - खेळ मांडियेला\nआपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत.\nवस्त्रालंकार - कपडे / दागिने\nशास्त्रीय / तांत्रिक शब्द\nकथासाखळी किंवा एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न\nथोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने गोष्टं थोडी थोडी पुरी करायची.\nकथासाखळी- ये विल है मुश्किल (ढूँढना)\nयंदाच्या गणेशोत्सवात बुद्धीच्या देवाला नमन करून मनातल्या कविला बाहेर पडू द्या.\n.. काहीतरी कारण असावं लागतं\nतुझे ते खळखळून हसणे\nतर मी आज असा नसतो\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://anil-shinde.blogspot.com/2012/06/blog-post_4306.html", "date_download": "2018-05-27T01:12:49Z", "digest": "sha1:HYBYWG7AMMTMCHSYQKHFLIFM75WJKNAZ", "length": 5468, "nlines": 67, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde", "raw_content": "\nअशी असावी ती. . .\nनाही भेटलो मी दिवसभर तर\nतीने खुप बैचेन व्हावं\nमला अगदि सरप्राईज द्याव\nतीने माझ्या आधी यावं\nआणि मी उशिरा आलो म्हणुन\nमग लटके लटकॆ रागवावं\nफ़िरताना जर मी नजरेआड झालो\nतर तीने कावरबावरं व्हावं\nआणि मी दिसल्यावर मात्र\nअश्रू लपवत मला प्रेमान ओरडावं\nमाझं काही चुकलं तर\nतीन कधीही न रागवावं\nअबोला धरुन मला न रडवता\nकाय चुकलं ते समजवावं\nजीची कल्पनाही केली इतकी\nभरभरुन प्रेम देणारी ती व्यक्ती असावी\nमाझी आठवण आली तीला की\nतिनंही माझ्यासाठी एक कविता लिहावी.\nझेप अशी घे की पाहणा-यांच्या...\nकॉलेजला जाताना समोरच तिला बघितलीकॉलेजला जाताना सम...\nअशी असावी ती. . . नाही भेटलो मी दिवसभर तरतीने ख...\n**** दगाबाज आयुष्य **** तुझे ते हास्य जीवनी गंध...\nआता संपलयं ते सारं.... आता संपलयं ते भास होणे...\nका माहित नाही जग वेगळेआणि मी वेगळा झालो आहेकोणाची ...\nहि कथा खरी आहे ..आपल्याच एका मित्राची आहे “आज तिचा...\nतो रस्ता मला पाहून आज हसलाम्हणाला प्रेमात बिचारा फ...\nमी मेल्यावर ... मी मेल्यावर एकदा मला पाहून जादेहा...\nएक छोटीशी प्रेम कथा एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करा...\nशिवाजी महाराज स्वप्नात आले आणि.... एकदा महाराज मल...\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/samsung-88js9500-22352-cm-88-inch-uhd-4k-smart-3d-tv-price-pqZ2IT.html", "date_download": "2018-05-27T01:02:09Z", "digest": "sha1:LFG3JS7WEY5LHSQ42M6D7JLBYKAXCFRG", "length": 13990, "nlines": 363, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग ८८जस९५०० 223 52 कमी 88 इंच उहद ४क स्मार्ट ३ड तव सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nसॅमसंग ८८जस९५०० 223 52 कमी 88 इंच उहद ४क स्मार्ट ३ड तव\nसॅमसंग ८८जस९५०० 223 52 कमी 88 इंच उहद ४क स्मार्ट ३ड तव\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग ८८जस९५०० 223 52 कमी 88 इंच उहद ४क स्मार्ट ३ड तव\nसॅमसंग ८८जस९५०० 223 52 कमी 88 इंच उहद ४क स्मार्ट ३ड तव किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सॅमसंग ८८जस९५०० 223 52 कमी 88 इंच उहद ४क स्मार्ट ३ड तव किंमत ## आहे.\nसॅमसंग ८८जस९५०० 223 52 कमी 88 इंच उहद ४क स्मार्ट ३ड तव नवीनतम किंमत May 04, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग ८८जस९५०० 223 52 कमी 88 इंच उहद ४क स्मार्ट ३ड तवटाटा Cliq उपलब्ध आहे.\nसॅमसंग ८८जस९५०० 223 52 कमी 88 इंच उहद ४क स्मार्ट ३ड तव सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 21,99,900)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग ८८जस९५०० 223 52 कमी 88 इंच उहद ४क स्मार्ट ३ड तव दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग ८८जस९५०० 223 52 कमी 88 इंच उहद ४क स्मार्ट ३ड तव नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग ८८जस९५०० 223 52 कमी 88 इंच उहद ४क स्मार्ट ३ड तव - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग ८८जस९५०० 223 52 कमी 88 इंच उहद ४क स्मार्ट ३ड तव वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 223.52 cm\nडिस्प्ले रेसोलुशन 3840 x 2160 pixels\nकॉन्ट्रास्ट श Mega Contrast\nड़डिशनल ऑडिओ फेंटुर्स Dolby Digital\nड़डिशनल विडिओ फेंटुर्स mpeg\nइतर फेंटुर्स Eco Sensor\nसॅमसंग ८८जस९५०० 223 52 कमी 88 इंच उहद ४क स्मार्ट ३ड तव\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://anil-shinde.blogspot.com/2012/06/blog-post_2479.html", "date_download": "2018-05-27T01:08:23Z", "digest": "sha1:OLOBX7G5SUYGFTY7JUDLH227LS2I22EW", "length": 5477, "nlines": 63, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde", "raw_content": "\nमी मेल्यावर एकदा मला पाहून जा\nदेहावर माझ्या थोडी फुले टाकून जा,\nखोटे का असेना दोन अश्रुही ढाळून जा\nमेल्यावर तरी एकदा प्रेमाचे सुख देवून जा.\nएकतर्फी प्रेम केले तुझ्यावर हा गुन्हा झाला\nत्यातच माझा अर्धा अधिक जीव रे गेला,\nतुझी वाट पाहण्यातच आयुष्य सारे सरले\nआणि मग हळूहळू म्हातारपणाने घेरले.\nआता नाही रे काहीच अपेक्षा\nफक्त एकदाच शेवटचं तुला पहायचंय,\nजिवंतपणी जे सुख मिळालं नाही\nते सारं मेल्यावर अनुभवायचंय.\nम्हणूनच सांगतेय रे ऐक ना जरा\nएकदा तरी मला पाहून जा ...\nआणि प्रेमाचे ते सारे सुख देवून जा.\nझेप अशी घे की पाहणा-यांच्या...\nकॉलेजला जाताना समोरच तिला बघितलीकॉलेजला जाताना सम...\nअशी असावी ती. . . नाही भेटलो मी दिवसभर तरतीने ख...\n**** दगाबाज आयुष्य **** तुझे ते हास्य जीवनी गंध...\nआता संपलयं ते सारं.... आता संपलयं ते भास होणे...\nका माहित नाही जग वेगळेआणि मी वेगळा झालो आहेकोणाची ...\nहि कथा खरी आहे ..आपल्याच एका मित्राची आहे “आज तिचा...\nतो रस्ता मला पाहून आज हसलाम्हणाला प्रेमात बिचारा फ...\nमी मेल्यावर ... मी मेल्यावर एकदा मला पाहून जादेहा...\nएक छोटीशी प्रेम कथा एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करा...\nशिवाजी महाराज स्वप्नात आले आणि.... एकदा महाराज मल...\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/category/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1/page/46/", "date_download": "2018-05-27T01:15:31Z", "digest": "sha1:O5U5SLXW2Z3PFQI3IWZMVIZKC3E7N77R", "length": 10924, "nlines": 106, "source_domain": "pclive7.com", "title": "पिंपरी-चिंचवड | PCLIVE7 | Page 46", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nनिगडी येथील आण्णा भाऊ साठे यांचा पुतळा हटविला; सोमवारी बहुजन संघटनांचा महापालिकेवर मोर्चा\nपिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा शनिवारी कोणत्याही मातंग समाजाच्या नेत्याला विश्वासात न घेता हलविण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त आ...\tRead more\nखासदार संजय काकडे यांची भाजपमधून ‘हकालपट्टी’ करा – अमोल थोरात\nपिंपरी (Pclive7.com):- गुजरात निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळेल असे अंदाज सर्वत्र वर्तविण्यात येत आहेत. मात्र भाजपाचे सहयोगी सदस्य असलेले खासदार संजय काकडे यांनी उलट अंदाज वर्तविला आहे. त्...\tRead more\nपिंपरीगाव ते पिंपळे सौदागर समांतर पुलाचे काम लवकरच सुरू होणार – संदीप वाघेरे\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी वाघेरे गाव ते पिंपळे सौदागर मार्गातील नदीवरील नियोजित १२ मीटर समांतर पुलाचे काम लवकरच होणार अशी माहिती नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली आहे. या पुलामुळे शहरातून...\tRead more\nराहुल गांधींमुळे युवकांमध्ये नवचैतन्य – सचिन साठे\nपिंपरी (Pclive7.com):- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार राहुल गांधी यांनी स्विकारल्यामुळे देशभरातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. राहुल गांधींपुढे जरी अनेक आव्हान...\tRead more\nशिवसेना गटनेत्यांच्या महापालिका कार्यालयातील संगणक केला ‘गायब’\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या कार्यालयातील संगणक प्रशासनाने दुरूस्तीचे कारण सांगत उचलून नेल्याचा प्रकार आज घडला. वास्तविक पाहता चालू स्...\tRead more\nपिंपरी महापालिकेतील भाजपच्या ‘पारदर्शक’ कारभाराची पंतप्रधानांकडे तक्रार\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या पैशाची खुलेआम लूट सुरू केलीय. शहरातील रस्त्यांच्या करोडोंच्या कामात रिंग करून महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला...\tRead more\nस्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात – सतीश कदम\nपिंपरी (Pclive7.com):- केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत असंवेदनशील असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकावेळी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांबाबत संवेदनशीलता दाखवून त्यांचे प्रश्न सोडविले जातील...\tRead more\nनाशिकफाटा ते चांडोली रस्ता सहापदरीकरण्याच्या मान्यतेचे खासदारांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये – एकनाथ पवार\nआमदार महेश लांडगे यांच्यामुळेच रस्ता रुंदीकरणास मान्यता पिंपरी (Pclive7.com):- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकफाटा ते चांडोली (खेड) रस्ता सहापदरीकरण या २९.९३ कि.मी. लांबीच्या १०१३.७...\tRead more\nनागपूरमध्ये घुमला पिंपरीच्या आमदाराचा आवाज; मागासवर्गीयांच्या प्रश्नावर आमदार चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन\nपिंपरी (Pclive7.com):- मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी कायदा, पदोन्नतीमध्ये आरक्षण तसेच स्वतंत्र पाली विद्यापीठाची स्थापना आदी मागण्यांसाठी आज विधानसभेतील पायऱ्यांवर बसून आमदार ॲड. गौतम चाबुकस...\tRead more\n‘मराठा वॉरियर्स’चे सायकलस्वार वाघा बॉर्डरला रवाना…(पहा व्हिडीओ)\nपिंपरी (Pclive7.com):- भारतीय सैन्याला सलाम करण्यासाठी ‘मराठा वॉरियर्स’ची सायकलवारी पुणे ते वाघा बॉर्डरला रवाना झाली. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत या दहा धा...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8B_%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B", "date_download": "2018-05-27T01:36:47Z", "digest": "sha1:LBN4DTO6JHFDXELPTHT6WNSUD7ZZOI3R", "length": 5916, "nlines": 194, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लिओनार्डो डिकॅप्रियो - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n११ नोव्हेंबर, १९७४ (1974-11-11) (वय: ४३)\nलिओनार्डो डिकॅप्रियो हा एक अमेरिकन सिने अभिनेता आहे. टायट्यानिक मधील भूमिकेसाठी त्याला मुख्य करून ओळखले जाते. तसेच \"कॅच मे ईफ यू कॅन\" या चित्रापटासाठी साथी त्याला विशेष पसंती मिळाली होती.\nइ.स. १९७४ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑक्टोबर २०१७ रोजी २१:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2012_01_01_archive.html", "date_download": "2018-05-27T01:08:38Z", "digest": "sha1:TIPXG2RC5VMTN3LM7NKWRB2OGUZGJSUX", "length": 35408, "nlines": 152, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: January 2012", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nकोणालाही जेवायला बोलवायचे म्हटले की भाज्या- ओल्या-सुक्या, भाताचा प्रकार, डाव्या बाजूला तिखटमाखट, रायते, कोशिंबीर, चटण्या.... हे सगळे पटापट ठरते. एकदा का ' दिशा ' ठरली की मग एकमेकांना पूरक पदार्थ आपोआप समोर येतात. पण गोडाची गोची होते. श्रीखंड, बासुंदी, शिरा, शेवयांची खीर, गुलाबजाम, रसगुल्ले, सारखे पदार्थ सारखे सारखे होत असल्याने नकोसे होतात. त्यात एकंदरीतच गोडाचा कल अनेक कारणांनी कमी होऊ लागलाय. आधीच्या भरभक्कम जेवणानंतर काहींना गोड नकोसेच असते. किंवा जिभेवर रेंगाळणारी चटपटीत चव घालवायची नसते. किंवा गोड हवे असले तरी ते गोडमिट्ट व जड प्रकारात मोडणारे नको असते. त्यातून तीनचार कुटुंबे असतील तर घरातली धरून माणसे होतात पंधरा-सोळा. म्हणजे एकतर बाहेरून काहीतरी आणा नाहीतर मोठा घाट घाला. अशावेळी वारंवार न होणारी, करायला एकदम सोपी आणि पोटाला अजिबात तडस न लावणारी थंडगार फिरणी बाजी मारून जाईल. छानपैकी मडक्यात भरून, त्याचे तोंड फॉईलने बंद करून आदल्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवली की काम फत्ते.\nवाढणी : सहा ते आठ मडकी ( कुल्फीचे मध्यम आकाराचे मटके मिळतात ते घेतल्यास आठ भरावीत )\nसाहित्य : दोन वाट्या तुकडा बासमती किंवा आंबेमोहोर ( शक्यतो वासाचा तांदूळ घ्यावा ) सव्वा लिटर दूध, एक चमचा तूप, अडीच वाट्या साखर, बदामाचे -पिस्त्याचे पातळ काप, गुलाबपाणी, खस.\nकृती : तांदूळ धुऊन रोळीत (गाळणीवर) थोडावेळ टाकून ठेवावे खडखडीत कोरडे झाले की कढईत एक चमचा तुपावर मंद आचेवर पाच मिनिटे परतून घ्यावे. थंड झाले की मिक्सरमधून काढावे. बारीक रवा होईल इतपत वाटायला हवेत. एकीकडे जाड बुडाच्या पातेल्यात दूध तापत ठेवावे. दुधाला तीनचार उकळ्या आल्यावर वाटलेला तांदुळाचा बारीक रवा घालून चांगले ढवळावे. अजून एक उकळी फुटू लागली की साखर घालावी. मिश्रण हालवत राहावे. तळाला लागू देऊ नये. मिश्रण घट्ट होऊ लागले की ज्या भांड्यात किंवा मडक्यात काढावयाचे आहे त्यात ओतून त्यावर बदामाचे-पिस्त्याचे काप लावून गुलाबपाणी/खसाचे थेंब टाकावेत. मिश्रण जरा कोमट झाले की फ्रीजमध्ये ठेवावे. जसजसे थंड होईल तसे घट्ट होईल. जेवण झाले की ही सेट झालेली मडकी द्यावीत. मडक्यातली थंडगार शुभ्र फिरणी-आकर्षक सजावट पाहूनच मंडळी खूश होतील.\nतांदूळ न भाजता नुसताच कोरडा करून बारीक वाटून घेऊन फिरणी करता येते. तीही चांगली लागते. परंतु भाजल्याने तांदूळ हलका होऊन जातो व पटकन शिजतो.\nमात्र तांदूळ भाजताना मंद आचेवरच भाजायला हवा तोही अगदी पाच मिनिटेच. तांदळाचा पांढरा रंग बदलता नये. तूप एक चमचाच टाकावे. फिरणी तयार झाल्यानंतर त्यावर ओशट तवंग दिसता नये.\nदूध आणि नंतर मिश्रण बुडाला अजिबात लागता नये. लागल्यास तो लागल्याचा जळका वास संपूर्ण मिश्रणाला येतो. म्हणून फिरणी करायला घेतल्यावर समांतर इतर कुठलीही कामे करू नयेत. गॅससमोरून हालू नये. अन्यथा एकतर सगळे परत करावे लागेल किंवा तसेच ढकलले तर प्रत्येक घासाला किंचितसा जळकट वास व चव जाणवत राहील. आधीच्या मस्त जेवणाचा बेरंग होईल.\nचारोळीही घालतात पण मी घालत नाही, बरेचदा त्या कडूच असतात. गुलाबपाणी व खस हे दोन्ही मी एकत्र वापरलेत. चांगले लागतात. ज्यांना दोन फ्लेवर एकत्र करायचे नसतील त्यांनी फक्त एकच घालावा.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 11:45 AM 28 टिप्पणी(ण्या)\nथोड्या कष्टाची तयारी - खुपसा पेशन्स आणि फक्त रुपये : एकशेपंचविस.....\nरिक्षातून उतरून हातातल्या जड पिशव्या सांभाळत उकरून तथाकथित बुजवलेल्या रस्त्यावरची केविलवाणी ढेकळे आणि मुजोर खड्डे चुकवण्याची कसरत करत, तोल सांभाळत सोसायटीच्या गेटात शिरले. त्या दोन मिनिटात सगळी तीच तीच वाक्ये मनात उमटत गेलीच..... \" या मेल्यांना एकाचवेळी खोदायला काय होते काय टाकायच्या त्या लाइनी एकदाच टाका... पण नाही. अगदी जाणूनबुजून ठरवल्यासारखे एकमेकांना खो देत आळीपाळीने मनापासून रस्त्याला भगदाडे पाडत राहतील. बुजवताना मात्र कुणीकडून माती लोटून सुंबाल्या... तोही लगोलग काय टाकायच्या त्या लाइनी एकदाच टाका... पण नाही. अगदी जाणूनबुजून ठरवल्यासारखे एकमेकांना खो देत आळीपाळीने मनापासून रस्त्याला भगदाडे पाडत राहतील. बुजवताना मात्र कुणीकडून माती लोटून सुंबाल्या... तोही लगोलग कुत्री-मांजरी तरी चारवेळा माती टाकतील... पण यांना कशाचीच चाड नाही. त्यातून वरून दट्ट्या कधी याबाबतीत येतच नाही मग कशाला सामान्य जनतेची काळजी घ्यायची. कोणी पडू दे... लागू दे... हातपाय तुटू दे.... आपल्या बापाचे काय जातेय. तेच एखाद्याने चार पैसे दिले की त्याच्या दुकानासमोरचा भाग मात्र गुळगुळीत कुत्री-मांजरी तरी चारवेळा माती टाकतील... पण यांना कशाचीच चाड नाही. त्यातून वरून दट्ट्या कधी याबाबतीत येतच नाही मग कशाला सामान्य जनतेची काळजी घ्यायची. कोणी पडू दे... लागू दे... हातपाय तुटू दे.... आपल्या बापाचे काय जातेय. तेच एखाद्याने चार पैसे दिले की त्याच्या दुकानासमोरचा भाग मात्र गुळगुळीत \nबरं तक्रार तरी कुठे आणि कितीवेळा करायची खोदणारे दहा जण.... सांगायला गेलं की लगेच टांगायला जातात. \" मॅडम, अहो आम्हालाही काळजी आहेच की. आम्ही खोदतो तेव्हां अगदी नीट पूर्वीसारखा ( आँ... पूर्वीसारखा... खोदणारे दहा जण.... सांगायला गेलं की लगेच टांगायला जातात. \" मॅडम, अहो आम्हालाही काळजी आहेच की. आम्ही खोदतो तेव्हां अगदी नीट पूर्वीसारखा ( आँ... पूर्वीसारखा... बॉस, म्हणजे पूर्वीइतकाच अडथळ्यांच्या शर्यतीसारखा म्हणताय होय...) करतो. आत्ता आम्ही खोदलेलाच नाही तर... पाणी नाहीतर टेलिफोनवाले असतील. कधी सुधारणार नाहीत. त्यांच्यामुळे आम्हाला फुकटचे ऐकायला लागते. \" घ्या... म्हणजे तक्रार करायला गेलो की वर आणखी हे ऐकायचे. हा त्याच्यावर ढकलेल तो ह्याच्यावर ढकलेल... की पुन्हा खोदायला सगळे मोकळे आणि आपण तारेवरची आय मीन चावड्यांवरची कसरत करायला कायमचे तयार बॉस, म्हणजे पूर्वीइतकाच अडथळ्यांच्या शर्यतीसारखा म्हणताय होय...) करतो. आत्ता आम्ही खोदलेलाच नाही तर... पाणी नाहीतर टेलिफोनवाले असतील. कधी सुधारणार नाहीत. त्यांच्यामुळे आम्हाला फुकटचे ऐकायला लागते. \" घ्या... म्हणजे तक्रार करायला गेलो की वर आणखी हे ऐकायचे. हा त्याच्यावर ढकलेल तो ह्याच्यावर ढकलेल... की पुन्हा खोदायला सगळे मोकळे आणि आपण तारेवरची आय मीन चावड्यांवरची कसरत करायला कायमचे तयार पण ' हा आजचा विषय ' नाहीये. डायरेक्ट मुद्द्यावर यायचं ठरवून बसले होते पण मन व त्याला तत्परेतेने साथ देणारी बोट ऐकतील तर नं... ती लगेच मोकाट सुटतात. जाऊ दे... असाही ब्लॉग आपलाच आणि तुम्हालाही सवय झालीये आताशा.... तरी सुद्धा ’ मोजक्या शब्दात मुद्दल ’ मांडायचा प्रयत्न अधुनमधुन करावाच म्हणतेय... झालंच तर त्यावरही ’ व्याजाची किंचित सूट \" मिळून जाईलच की \nतर, स्वत:ला... पिशव्यांना... ढेकळांना सांभाळत व खड्ड्यांना चुकवत चवडा आणि चप्पल दोन्हींची काशी करत मी गेटमधून आत आले आणि जाधवकाकांची (चारसहा रखवालदारांपैकी एक) हाक आली. सरदेसाईमॅडम, जरा इकडे येता का इतकी कटकट झाली होती की जाधवकाकांची हाक ऐकल्यावर कपाळावर एक बारीकशी आठी उमटलीच. कधी एकदा घरी जाऊन मस्तपैकी आलं-गवतीचहा-वेलदोड्याचा वाफाळता चहा घेते असं झालं होतं. पण ज्या अर्थी थांबवून ते बोलावत आहेत त्याअर्थी काहीतरी तसंच असेल म्हणून त्यांच्या केबिनमध्ये गेले.\nहातातली १५-२० विजेची बिलं माझ्यासमोर धरत ते म्हणाले, \" यातले तुमचे जे असेल ते घेऊन जा. \" \" काका नंबर असेल पाहा लिहिलेला डाव्या कोपर्‍यात आमच्या फ्लॅटचा... द्या नं काढून, मी घेऊन जाते. \" \" तो नंबर असता तर मीच तुमच्या पोस्टाच्या पेटीत टाकले असते नं नेहमीसारखे. सध्या सोसायटीचा क्लार्क नाहीये म्हणून सगळा घोळ झालाय. \" आता मला काय आमचा ग्राहक क्रमांक पाठ थोडाच आहे की मी लगेच बिल शोधून घ्यायला. उद्या आधीचे बिल घेऊन येईन म्हणजे ग्राक्र जुळवून यातले घेऊन जाईन असे त्यांना सांगून मी एकदाची घरी गेले. जरा स्थिरस्थावर झाल्यावर आधीचे बिल शोधून ग्राहक क्रमांक सेलच्या नोटपॅडमध्ये महत्त्वाच्या यादीत टायपून टाकला.\nतो टायपत असतानाच मालकाच्या नावाकडे नजर गेली. आता फ्लॅट माझा म्हणजे माझे किंवा नवर्‍याचे नाव हवे. पण सोसायटी बांधली त्या दिवसापासून आमच्या बिल्डरचे नाव फेविकॉलच्या जोडसारखे जे जुडलेय ते आजतागायत. कधी हा जोड तुटणार कोण जाणे. बिल्डर काही आमच्या नावावर करून देत नाही.... एमएसईबीत त्याने भरलेले डिपॉझिट त्याला परत हवे आहे.... आणि सोसायटीच्या ठरावानुसार बिल्डरने आधी हे सांगितलेले नव्हते तेव्हां पैसे का म्हणून द्यायचे परिणामी, हे घोंगडे असेच वर्षोनवर्षे भिजत पडलेय. बिल्डर म्हणतो मरा तिकडे... लोकं म्हणतात आम्हाला काय फरक पडतोय. फ्लॅट आमच्या नावावर आहे... अनेक ब्लॉक असेच विकले गेले... नवीन लोकं आले... पुन्हा ते विकून गेले. थोडक्यात काय कोणाचे काही थांबलेले नाही. तरीही केव्हांतरी हा प्रश्न धसास लागणे गरजेचे आहेच. एक हताश सुस्कारा सोडून खड्ड्यांप्रमाणे हाही विषय मी मिटला.\nदुसर्‍या दिवशी सकाळीच बिल घ्यायला गेले असता सोसायटीतल्याच राऊतआजोबांनी हाकारले. कधी आलीस- शोमू -शोमूचे बाबाही आलेत का कसे आहेत दोघे वगैरे प्रश्न झाल्यावर माझ्या हातातले बिल घेत ते म्हणाले, \" अजून तुझे नाव नाहीच का यावर \" मी बुचकळ्यांत.... म्हणजे यांच्या बिलावर यांचे नाव येते की काय \" मी बुचकळ्यांत.... म्हणजे यांच्या बिलावर यांचे नाव येते की काय (मनात ) \" आजोबा कधी हा तिढा सुटायचा आता (मनात ) \" आजोबा कधी हा तिढा सुटायचा आता \" \" बहुतेक तुला कळले नसणार... अगं, हा तिढा कधीच सुटलाय. २००८ सालीच बिलं आपापल्या नावावर झालीत. मीच आपल्या सोसायटीच्या जवळपास १०० लोकांचे काम करून दिलेय. ( ह्म्म... नेमके अशावेळी आम्ही गायब.... ) आता तू आलीच आहेस तर टाक करून.\" असे म्हणून ते गेले.\nआमचे संभाषण ऐकत अजून एकजण उभे होते. राउतआजोबा गेल्यावर ते म्हणे की अगं तू कुठे खेटे मारत बसणार बोर्डाच्या ऑफिसात, त्यापेक्षा एजंटला देऊन टाक. तो देईल आठ दिवसात तुला आणून. मला हे एजंट प्रकरण अजिबात मानवत नाही. आजवर मी कधीच कुठल्याही कामाकरिता यांच्या वाटेला गेलेली नाही. अगदी डोमिसाईलपासून सगळे स्वत:च केलेय. तरी म्हटंले विचारूया एजंट किती पैसे घेईल ते. कळाले की साधारण अडीच ते तीन हजाराच्या आसपास घेईल. शिवाय बिल्डरची सही मलाच आणावी लागेल आणि सोसायटीचे नाहरकत प्रमाणपत्रही मलाच घ्यावे लागेल. मला कळेना की मुळात इतके पैसे कशाला लागणार आहेत इलेक्ट्रिक बिल आपल्या नावावर करण्यासाठी बोर्ड किती चार्ज लावते इलेक्ट्रिक बिल आपल्या नावावर करण्यासाठी बोर्ड किती चार्ज लावते फॉर्मला पैसे पडतात का फॉर्मला पैसे पडतात का स्टॅंपपेपर चे काय... हे काहीच माहीत नसल्यामुळे तो सांगतो ते पैसे मुकाट द्यायचे किंवा आपण स्वत: बोर्डाचे ऑफिस गाठायचे.\nएरवी अश्या कामात आपण हमखास चालढकल करतोच. आणि मला तर सबळ कारणही होते. एकतर घराचे काम काढलेले त्यामुळे ठाण्यात राहता येत नव्हते शिवाय दातांनी माझा जीव कडकड चावलेला... या दोन्ही आघाड्यांवर लढून लढून मी आधीच अर्धमेली झाले होते. तरीही संचारल्यासारखे मी तिथूनच ठाण्याचे एमएसईबीचे ऑफिस गाठले. आधी कधीच मी तिथे न गेल्याने रिक्षावाला आपल्याला घुमवतो आहे की काय.... म्हणून मधूनच त्याला अरे पासपोर्ट ऑफिसच्या शेजारी आहे नं... हा तेच सांगत होते. ( पासपोर्ट ऑफिसही पाहिलेले नव्हतेच तरीही उगाच... ) त्याने अगदी नीट गेटात नेऊन सोडले.\nआत शिरतानाच एकदम छान वाटले. गावी आल्याचा भास व्हावा अशी मस्त झाडी... पारही आहे. थंडावाही जाणवतो. गेटपासून बाहेर अक्षरश: पन्नास पावलांवर प्रचंड गोंगाट, प्रदूषण आणि आत प्रसन्न शांतता. आश्चर्य म्हणजे वर्दळही नव्हती अजिबात. ऑफिसच्या आत असेल सावळागोंधळ असे मनाशी म्हणत मी आत शिरले तर आतही बाहेरची शांतता अजिबात ढवळली जाणार नाही इतकी शांतता. झरझर सगळ्या खिडक्यांवरून नजर फिरली. सगळी डोकी खाली मान घालून कामे करत होती. चटकन वाटून गेले की आपले काम होणार नक्की. तोच सकारात्मक भाव मनात घेऊन चौकशीकडे सरकले. मला काय हवे आहे हे सांगताच चौकशीने तत्परतेने एक चार कागदांचा स्टेपल केलेला गठ्ठा दिला. त्यावर काय कुठे भरावयाचे आहे व सोबत काय जोडावे लागेल हे सांगून अजून एक जादा सेटही आपणहून दिला. मी सगळे नीट पुन्हा एकदा समजावून घेऊन तिचे आभार मानून घर गाठले.\nसोबत दिलेला फॉर्म संपूर्ण व बिनचूक भरणे. व\n१. आपल्या खरेदीखताच्या बाडातल्या काही पानांची झेरॉक्स सोबत जोडणे.\n२. सोसायटीचे नाहरकत प्रमाणपत्र.\n३. रु. १०० च्या स्टॅंपपेपरवर अमुक अमुक टायपून नोटराईज्ड करून घेणे.\n४. एमएसईबीने दिलेल्या चार पानी फॉर्मवर काही रकाने भरून बिल्डरची सही घेणे.\n५. शेवटच्या विजेच्या भरलेल्या बिलाची झेरॉक्स.\n६. ब्लॉक माझाच आहे हे साबीत करणारा कुठलाही एक कागद.... फोन बील, रेशन कार्ड, पॅनकार्ड इत्यादीची झेरॉक्स.\nमी साडेसतरा वर्षे सरकारी नोकरी केलेली आहे. एकदा का तुम्ही न चिडचिडता ( सरकारी नियमांवर व कागदांवर ) जे काही मागितलेले असेल त्यांची पूर्तता केली तर काम सहसा अडत नाही. त्यातून मी स्वत: सरकारी नोकर पडल्याने संयमाने व चटचट कामे उरकायला घेतली. या सगळ्याची पूर्तता करून ( धावपळ + कधीमधी चिडचिडही झाली हे करताना.... ) चार दिवसांनी सकाळी सकाळी बोर्डाचे ऑफिस गाठले. आज मात्र गर्दी होती. महिन्याचा पहिला आठवडा होता तो. चौकशी चारी बाजूने घेरलेली. आत शिरल्या शिरल्या समोरच चार खिडक्या आहेत. प्रत्येकीवर काय काम येथे होते हेही लिहिलेले आहे. तरीही थोडासा गोंधळ होताच. तेवढा चालायचाच की. खिडकी नं ३ ने माझे बाड घेतले. तपासले. संगणकावर काही रकाने टंकले, प्रिंटरवर कार्बनसकट तीन कागद चढवले... करकर करत मिनिटभरात त्यावर काळे उमटून त्यातला एक कागद माझ्या हातात पडला. रजिस्टर मध्ये माझी सही घेऊन ती उद्गारली, \" वीस दिवसांनी घरी फोन येईल. तो आला की रहेजा ला जाऊन रु. २५ किंवा ५० ( फोनवर यातली जी रक्कम सांगतील ती ) भरा आणि तिथेच त्या पावतीची झेरॉक्स देऊन टाका की पुढल्या महिन्याचे बिल तुमच्या नावावर येईल. नेक्स्ट.... \"\n फक्त इतकेच करायचे होते तर मग एजंट अडीच तीन हजार कशासाठी मागत होता... हा पहिला प्रश्न आला. पुन्हा विचार केला आधी ही काय म्हणतेय तसे होऊ तर दे. वीस दिवसांनी फोन येणार होता.... पण माझे घरच खाली आलेले.... फोन येणार कसा म्हणून पावती घेऊन पुन्हा बोर्डाचे ऑफिस गाठले असता माझे काम झालेले होते. तिने रु. २५ रहेजाला जाऊन भरण्या करिताची दुसरी पावती हाती दिली. लगेच रहेजा गाठले. इथे मात्र थोडी कटकट झाली. या खिडकीवरचा बाबा फारच खडूस-किरकिरा होता. कदाचित त्याचा ' तो ' दिवस वाईट होता आणि नेमकी मी त्यादिवशी तडमडलेली. त्याचे खेकसणे मी हसून साजरे करून माझ्या आनंदावर अज्याबात विरजण पडू दिले नाही. पैसे भरून झेरॉक्स काढून पावती तिथेच दुसर्‍या मजल्यावरील योग्य त्या टेबलावर देऊन टाकली. काम फत्ते म्हणून पावती घेऊन पुन्हा बोर्डाचे ऑफिस गाठले असता माझे काम झालेले होते. तिने रु. २५ रहेजाला जाऊन भरण्या करिताची दुसरी पावती हाती दिली. लगेच रहेजा गाठले. इथे मात्र थोडी कटकट झाली. या खिडकीवरचा बाबा फारच खडूस-किरकिरा होता. कदाचित त्याचा ' तो ' दिवस वाईट होता आणि नेमकी मी त्यादिवशी तडमडलेली. त्याचे खेकसणे मी हसून साजरे करून माझ्या आनंदावर अज्याबात विरजण पडू दिले नाही. पैसे भरून झेरॉक्स काढून पावती तिथेच दुसर्‍या मजल्यावरील योग्य त्या टेबलावर देऊन टाकली. काम फत्ते डिसेंबरचे बिल आस्मादिकांच्या नावावर हजर \nएकंदरीत या सगळ्याला लागलेला वेळ : दोन महिने.\nबोर्डाच्या ऑफिसात खेपा तिनवेळा.\nएकूण खर्च : रु. १०० ( स्टॅंपपेपर )+ रु. २५ बोर्डाची फी = रु. १२५ /-\nइतर कारणिक खर्च :रु.२१५ रिक्षा (कोर्ट+बोर्डाचे ऑफिस तीन वेळा+ बिल्डरचे ऑफिस दोनदा + रहेजा ) रु.१५ झेरॉक्स = रु. २३० /-.\nबचत : रु. २,१४५ /-\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 3:22 PM 30 टिप्पणी(ण्या)\nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nथोड्या कष्टाची तयारी - खुपसा पेशन्स आणि फक्त रुपये...\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-katta-anant-bagaitekar-marathi-article-1271", "date_download": "2018-05-27T00:58:05Z", "digest": "sha1:JEOZJAFSG2KHIVG5DN6FYJEH5EB4NZGD", "length": 21970, "nlines": 172, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Katta Anant Bagaitekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\nराजकारणातही गमतीजमती घडत असतात.\nअशाच काही गमती सांगणारे सदर...\nआठवतीय ना ही घोषणा हो, देशाच्या महानायकानेच दिलेली\nपण आता तर सर्व उलटेच व्हायला लागलेले दिसते.\nजिथेतिथे सरकारच लोकांच्या मधेमधे येताना दिसायला लागले आहे.\n‘आधार’ नसेल तर ती व्यक्ती ‘निराधार’ झालीच म्हणून समजा ‘आधार’ हा सरकारी दहशतीचा नवा आविष्कार व साधन झाले आहे. जिथे जाल तिथे ‘आधार’ नाहीतर कोणतेतरी ओळखपत्र दाखवण्याची अट\nवरती सुरक्षेचा नसता बागुलबुवा\nएक लहानसे उदाहरण दिसले तरी सध्या सामान्य लोकांचा या सुरक्षेच्या नावाखाली कसा छळ सुरू आहे हे लक्षात यावे.\nदिल्लीचा विजय चौक सर्वांनाच माहीत आहे. किमान प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या निमित्ताने तरी टीव्हीवर पाहिलेला असेल. हा चौक रायसीना हिलच्या म्हणजे राष्ट्रपती भवनाकडून येणाऱ्या रस्त्याच्या उतारावर आहे. एका बाजूला साउथ ब्लॉक व दुसरीकडे नॉर्थ ब्लॉक व मध्यभागी राष्ट्रपती भवन अशी अत्यंत देखणी व सुंदर रचना आहे.\nहे भव्यदिव्य असे देशाचे सत्ताकेंद्र पाहण्यासाठी देशी-परदेशी पर्यटकांची नेहमीच गर्दी-वर्दळ असते.\nगेल्या एक-दोन वर्षापासून सर्वसामान्यांना राष्ट्रपती भवनाच्या प्रमुख प्रवेशद्वारापर्यंत जाण्यास मनाई करण्यात आली आहे.\nआता तर विजय चौकातून वर राष्ट्रपतिभवनाकडे जाणाऱ्या रस्त्याची चढण सुरू होते तेथेच बॅरिकेड उभारण्यात आली\nआहेत. तेथेच धातुशोधक यंत्रांच्या चौकटीही उभारण्यात आलेल्या आहेत.\nलोकांना त्यातूनच पुढे जावे लागते.\nआता अगदी ताजी गोष्ट या धातुशोधक यंत्रापाशी जाताच तेथील सुरक्षा रक्षक ओळखपत्राची मागणी करू लागला आहे. ओळखपत्र नसेल तर तेथूनच माघारी पाठवले जाते.\nफिरायला, पर्यटनाचा आनंद घ्यायला आलेले हे लोक मग हिरमुसले होतात.\nसर्वसामान्यांचा आनंद हिरावून घेणारा\nआणि हो, हे सर्व २०१४ नंतर सुरू झालं आहे\nखरे बोलले तरी पंचाईत\nमध्यंतरी राहुल गांधी यांनी पत्रकारांबरोबर संसदेत केलेल्या अनौपचारिक वार्तालापात लोकसभेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या जागा किमान साठ ते सत्तरने वाढतील असा तर्कसंगत अंदाज व्यक्त केला होता.\nपत्रकारांना तो विशेष पटला कारण तो पटेल असा होता आणि राहुल गांधी यांचे पाय अद्याप जमिनीवर असल्याचे दर्शविणारा होता.\nअन्यथा त्यांच्या जागी अन्य कोणी साहसवादी नेता असता तर त्याने पुढच्या निवडणुकीत सत्तेत येण्याचाच दावा केला असता.\nपरंतु राहुल गांधी खरे बोलले.\nत्यांचे खरे बोलणे काँग्रेसच्या मुरलेल्या व खारावलेल्या कार्यकर्त्याना व नेत्यांना बहुधा पचले नसावे.\nया त्यांच्या सत्य व वास्तव कथनामुळे कार्यकर्ते ढेपाळले, निरुत्साही झाले अशी चर्चा त्यांनी चालू केली.\nत्यांच्या मते राहुल गांधी यांनी आगामी निवडणुकीत पुन्हा भाजप आघाडीचे सरकार आले तरी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊ शकत नाहीत असे भाकीत करून काँग्रेस सत्तेत येणार नसल्याचे कबूल केले. यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी पडले आहे.\nया मंडळींच्या म्हणण्यानुसार आता कार्यकर्ते म्हणतात सत्ता मिळणार नसेल तर फुकट श्रम कशाला करा\nपक्षाचे अध्यक्षच शंभर-सव्वाशे जागा मिळण्याची गोष्ट करत असेल तर तेवढेच काम करा आणि गप्प बसा\nधन्य तो काँग्रेस पक्ष, धन्य ते पक्ष कार्यकर्ते आणि धन्य ते पक्षाध्यक्ष\nज्या पक्षात इतकी टोकाची मरगळ आणि उदासीनता भरलेली आहे तो पक्ष वाढणे अवघडच आणि सत्तेत येणे त्याहून दुरापास्त\nअजूनही राहुल गांधी हे कार्यकर्त्यांना सहजासहजी भेटत नसल्याच्या तक्रारी सार्वत्रिक आहेत.\nत्यात सोनिया गांधी यांनी राजकीय कामातून जवळपास अंग काढून घेतल्याने लोकांची फारच पंचाईत झाली आहे.\nराहुल भेटत नसल्याने लोक सोनिया गांधींकडे जातात व त्या पुन्हा त्यांना ‘राहुल जी से बात करिये’ म्हणून वाटेला लावत असतात.\nअशा परिस्थितीत राहुल गांधी यांना भेटायचे कसे याच्याच विवंचनेत कार्यकर्ते असतात\nभाजपचे मुख्य कार्यालय अशोक मार्गावरून दीनदयाळ उपाध्याय मार्गावर स्थलांतरित झाले.\nत्यानंतर लगेचच ईशान्य भारतातील राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या.\nपक्षाच्या अनेक नेते धास्तावलेले होते. पराभव झाला तर\nवास्तू लाभली नाही असा त्याचा अर्थ होणार\nपण नाही, तसे काही घडले नाही.\nत्रिपुरात भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले. तर मेघालय व नागालॅंड या राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाले.\nएकंदरीत भाजपला भरपूर राजकीय लाभ झाला.\nम्हणजेच नवे मुख्यालय लाभले असे म्हणायला हरकत नाही.\nराजधानीत हा चर्चेचा विषय होण्यासही कारण आहे.\n१९८९ मध्ये संसदेच्या जवळच काँग्रेसने जवाहर भवन उभारले. मोठे, भव्य काँग्रेसचे मुख्यालय २४ अकबर मार्गावरून या वास्तूत स्थलांतरित करण्याची कल्पना होती.\nराजीव गांधी यांनी या वास्तूचे उद्‌घाटन केले होते.\nपण नजर लागली, हाय लागली काय कुणास ठाऊक.\nयानंतर लगेचच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि काँग्रेसचा पराभव झाला.\n कार्यकर्त्यांनी ही वास्तू लाभदायक नाही, तापदायक\nअसल्याचे सांगून काँग्रेस मुख्यालय हलविण्यास विरोध केला. पक्षश्रेष्ठींनीही हातपाय गाळले. काँग्रेस मुख्यालय आहे तेथेच २४ अकबर मार्गावरच राहिले. या नव्या वास्तूत राजीव गांधी फौंडेशनचे कार्यालय थाटण्यात आले.\nअजून हाच प्रकार चालू आहे.\nआता भाजपच्याच बाजूला काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाची वास्तू आकाराला येत आहे.\nती नोव्हेंबरमध्ये पूर्ण होऊन काँग्रेस पक्षाचे तेथे स्थलांतर होणे अपेक्षित आहे.\nपण जर वर सांगितलेली गोष्ट लक्षात घेतली तर नोव्हेंबरनंतर लगेचच लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि जर त्या निवडणुकीतही काँग्रेसच्या पदरी अपयश आले तर पुन्हा एखादा नव्या कार्यालयावरही अपशकुनी म्हणून शिक्का बसेल आणि मग पुढे काय\nकारण सर्वोच्च न्यायालयाने सरकारी बंगल्यातून पक्ष कार्यालये चालविण्यास बंदी केल्याने काँग्रेसला अपयश आले तरी अपशकुनी कार्यालयातूनच मुकाट्याने काम करावे लागेल.\nपाहू काय होते ते\nत्रिपुरा विजयाचे मराठी शिल्पकार\nत्रिपुरात भाजपने चमकदार विजय मिळविला. मार्क्‍सवाद्यांची पंचवीस वर्षाची सत्ता त्यांना संपुष्टात आणली.\nया विजयाचे शिल्पकार म्हणून सुनील देवधर यांचा उल्लेख केला जातो.\nहे सुनील देवधर आहेत कोण\nत्यांचे वडील विश्‍वनाथ देवधर. तरुण भारताचे माजी संपादक आणि महाराष्ट्र टाइम्सचे ते काही काळ दिल्लीत प्रतिनिधी म्हणूनही काम करीत असत. विसूभाऊ म्हणूनही ते मित्रवर्तुळात परिचित होते.\nसुनील देवधर त्यांचे चिरंजीव. १९६५ मधला त्यांचा जन्म. विसाव्या वर्षी त्यांनी रा.स्व.संघाचे पूर्णवेळ कार्यकर्तेपद स्वीकारले. प्रचारक झाले. ईशान्य भारतात अनेक वर्षे काम केले. मेघालयात त्यांनी काम केले.\n२००५ मध्ये संघातून ते भाजपमध्ये प्रवेश करते झाले. साहजिकच त्यांची ईशान्य भारतातली कामगिरी लक्षात घेऊन त्यांना ईशान्य भारतविषयक विभागाचे प्रमुख करण्यात आले.\nत्रिपुरामध्ये भाजपचा विस्तार व राजकीय पाय रोवण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यत्वाबरोबरच त्रिपुराचे प्रभारी म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली.\nयानंतर त्यांनी त्रिपुरा हेच आपले घर केले. महिन्यातील पंधरा दिवस त्यांनी त्रिपुरासाठी राखून ठेवले होते.\nत्रिपुरातील आदिवासींबरोबरच्या संपर्क व संवादासाठी त्यांनी आदिवासींची कोकबोरोक भाषाही शिकून घेतली. मेघालयात काम करताना त्यांनी खासी भाषा आत्मसात केलेलीच होती. ते बहुभाषिक आहेत मराठी मातृभाषेबरोबरच गुजराती, हिंदी, इंग्रजी, बंगाली भाषा ते सहजगत्या बोलू शकतात.\nकेवळ भाषाच नव्हे तर त्यांनी त्रिपुरातील आहाराच्या सवयीही अंगिकारिल्या. हा मराठी माणूस पूर्णतया ‘त्रिपुरामय’ झाला.\nनिवडणुकीपूर्वीचे पाचशे दिवस ते सतत त्रिपुरातच तळ ठोकून होते. एवढ्या कष्ट व मेहनतीचे फळ मिळाले नाही तरच नवल\nमार्क्‍सवाद्यांची सत्ता उखडणे हे सोपे काम नव्हते आणि नाही. हरल्यानंतरही त्यांच्या मतांची टक्केवारी अजून ४५ टक्के आहे हे विसरता येणार नाही.\nत्यामुळेच हा विजय महत्त्वाचा व उल्लेखनीय आहे. त्याचे शिल्पकार एक मराठी माणूस आहे.\nविश्‍वासमत भाग १ लेखक : विश्‍वास पाठक प्रकाशक : अमेय प्रकाशन, पुणे पाने :...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय लाल किल्ला दत्तक दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला केंद्र सरकारने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-05-27T01:25:05Z", "digest": "sha1:GFP4W4W72QS5DOTCCLGFSMDWBCZ2LNUJ", "length": 5294, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\" वर्गातील लेख\nएकूण ५३ पैकी खालील ५३ पाने या वर्गात आहेत.\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०१२ रोजी २१:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t10105/", "date_download": "2018-05-27T01:21:09Z", "digest": "sha1:JW3I2ME2PDK5EP4642CTMALEY764UG2J", "length": 2399, "nlines": 59, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-प्रवास आयुष्याचा....", "raw_content": "\nप्रवास आयुष्याचा वळणा वळणाचा\nसुख दुःखाच्या उतार चडीचा\nनाही ठाव पुढल्या ,वळणा नंतरचा\nकरी सामना निर्भयतेने, येणाऱ्या संकटाचा\nमिळती अनुभव, गोड कडू आस्वादाचा\nयेती त्यानेच बळ, निर्धास्त पणे पुढे जाण्याचा\nवाटेत आहेत खड्डे, भर भरूनी\nमिळेल सुखं, दुःखाची कात टाकुनी\nसहज सरळ सोप्पा वाटे हा रस्ता\nपण कधी न संपणारा, आहे हा घाटरस्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-world-view-yogesh-parale-marathi-article-1241", "date_download": "2018-05-27T01:16:09Z", "digest": "sha1:PICPSTTBXNFNUM27N3VT73OJUB3PFZBP", "length": 20412, "nlines": 114, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik World View Yogesh Parale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 20 मार्च 2018\nखलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या कॅनडाच्या नेतृत्वास भारताकडून मिळालेली वागणूक युरोपमधील देशांनाही थेट इशारा आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या घटकांचा येथील राजकारणात वाढणारा प्रभाव ही चिंतेची बाब आहे.\nकॅनडाचे तरुण पंतप्रधान जस्टिन त्रुडो हे गेल्या आठवड्यात भारतात आले. साबरमती आश्रमापासून ते ताजमहालपर्यंत अनेकविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. शीख धर्मीयांचे अत्युच्च श्रद्धास्थान असलेल्या अमृतसर येथील सुवर्णमंदिरास भेट देऊन त्यांनी तेथे पोळ्या लाटण्याची ‘सेवा’ही केली. मात्र इतर देशांच्या प्रमुखांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले नाही. भारतीय भूमीवर त्रुडो यांचे स्वागत पंतप्रधानांनी वा केंद्रीय मंत्रिमंडळामधील एखाद्या वरिष्ठ मंत्र्याने केले नाही. याचबरोबर ताजमहालला भेट देताना त्रुडो यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भेटले नाहीत. त्रुडो यांचे स्वागत करणारे एखादे ट्‌विटही इतर वेळी ट्‌विटरवर अत्यंत सक्रिय असलेल्या भारतीय पंतप्रधानांनी केले नाही. त्रुडो यांच्या गुजरात दौऱ्यावेळीही मोदी त्यांच्यासमवेत नव्हते. त्रुडो यांच्या दौऱ्याच्या पहिल्या काही दिवसांत त्यांना भारतामधील सरकारच्या नाराजीची पूर्ण जाणीव नक्कीच झाली असेल. कॅनडाच्या पंतप्रधानांकडे करण्यात आलेले हे दुर्लक्ष हे जाणीवपूर्वक होते; यात काही शंका नाहीच. अर्थात त्रुडो यांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात मोदींशी झालेल्या त्यांच्या भेटीनंतर दोन्ही देशांत सहा करार झाल्याचे घोषित करण्यात आले. याचबरोबर, यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनामध्ये भारतीय पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या भूमिकेकडेही पाहणे गरजेचे आहे.\n‘‘या भेटीदरम्यान आम्ही संरक्षणविषयक सहकार्य तसेच दहशतवाद आणि मूलतत्त्ववाद यांचा भारत व कॅनडासारख्या देशांना असलेल्या धोक्‍यावर चर्चा केली. या आव्हानांवर उपाययोजना करण्यासाठी भारत व कॅनडाने एकत्रित प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. जे राजकीय स्वार्थासाठी धर्माचा वापर करतात आणि फुटीरतावादाचा प्रसार करतात; अशांसाठी लोकशाही व्यवस्थेत कोणतीही जागा असू नये,’’ असा स्पष्ट इशारा पंतप्रधानांच्या या विधानाच्या माध्यमामधून भारताकडून कॅनडास देण्यात आला. त्रुडो यांच्या भारत दौऱ्यासंदर्भात केंद्र सरकारने दाखविलेली पूर्ण अनास्था आणि यानंतर फुटीरतावादास आश्रय देण्याच्या कॅनडाच्या धोरणासंदर्भात देण्यात आलेला हा इशारा; या दोन्ही अर्थातच एकाच धोरणाच्या बाजू आहेत. त्रुडो यांच्या दौऱ्यात त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून झाल्यानंतर अखेरच्या दिवशी मोदी यांनी त्रुडोंना हा इशारा देत त्यांची गळाभेट घेतली.\nखलिस्तानी दहशतवाद्यांना थेट आश्रय देणाऱ्या कॅनडाच्या नेतृत्वास भारताकडून मिळालेली ही वागणूक युरोपमधील देशांनाही थेट इशारा आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपमधील विविध देशांमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांच्या विखारी फुटीरतावादाचा प्रसार करण्यासाठी येथील व्यवस्था वापरली आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या घटकांचा येथील राजकारणात वाढणारा प्रभाव ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ‘वर्ल्ड सीख ऑर्गनायझेशन’ वा ‘सिख्स फॉर जस्टिस’ या खलिस्तानी दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या संघटनांना कॅनडामधील मवाळ व वेळप्रसंगी उत्तेजन देणाऱ्या राजकीय नेतृत्वामुळे अधिकाधिक पाठबळ मिळते आहे. आर्थिक पाठबळ आणि सोशल मीडियावरील विखारी प्रचारमोहिमांमुळे खलिस्तानचे गाडलेले भूत पुन्हा एकदा जिवंत करण्याच्या या दहशतवाद्यांच्या प्रयत्नांस वेग मिळतो आहे. यामधूनच ‘रेफरेंडम २०२०’ सारख्या शीख समुदायास स्वयंनिर्णयाचा व स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा हक्क असल्याच्या प्रचारकी घोषणा होत आहेत.\nकॅनडासारख्या देशांमधून खलिस्तानच्या भावनिक मुद्यासाठी उभे केले जाणारे आर्थिक पाठबळ आणि प्रचारमोहिमांमुळे पंजाब राज्यात खलिस्तानचा मुद्दा जिवंत ठेवणाऱ्या दल खालसा आणि दमदमी तकसाल यांसारख्या फुटीरतावादी संघटनांना प्राणवायूच मिळतो आहे. सुवर्ण मंदिरात भारतीय लष्कराने १९८४ मध्ये राबविलेले ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ आणि यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये झालेल्या शीखविरोधी दंगली या शिखांसाठी भळभळत्या जखमा आहेत. मात्र या दुःखद घटनांचा वापर करून या कारवाईत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना ‘हुतात्मा’ ठरविले जात आहे. त्यांनी केलेल्या ‘बलिदाना’निमित्त त्यांच्या कुटुंबीयांचा आज सन्मान केला जात आहे. किंबहुना दल खालसाने काश्‍मिरी फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी करण्यापर्यंत मजल गाठली आहे.\nपंजाबमधील या निद्रिस्त ज्वालामुखीस पुन्हा जिवंत करण्याचे पाप युरोप, कॅनडा आणि अमेरिकेमधील गुरुद्वारांमधून जमविल्या जाणाऱ्या भक्कम आर्थिक पाठबळामधून केले जात आहे. बैसाखी आणि इतर तत्सम सणांनिमित्त गोळा करण्यात येत असलेल्या देणग्या या खलिस्तान चळवळीसाठी वळविल्या जात आहेत. खलिस्तानच्या या भस्मासुराला आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे आर्थिक उत्तेजनही अर्थातच आहे. खलिस्तान लिबरेशन फोर्स आणि बब्बर खालसा या थेट दहशतवादी संघटनांना पंजाबमध्ये भारतविरोधी दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी आयएसआयची थेट मदत मिळते आहे. भारताबाहेरील शीख समुदायामधील घटकांच्या माध्यमामधूनच हे आव्हान अधिकाधिक जटिल होते आहे आणि या आव्हानाचे गांभीर्य अर्थातच कॅनडामध्ये सर्वाधिक आहे. त्रुडो यांना भारतात मिळालेल्या वागणुकीचे हे मुख्य कारण आहे.\nपंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग व त्रुडो यांच्यामध्येही झालेल्या भेटीमध्ये खलिस्तानी दहशतवाद व कॅनडामध्ये त्यास मिळणाऱ्या उत्तेजनाचा मुद्दाच प्रमुख ठरला. कॅनडामध्ये सक्रिय असलेल्या ९ दहशतवाद्यांची नावेच त्रुडो यांना यावेळी देण्यात आली. भारत वा अन्य कोणत्याही देशांमधील फुटीरतावादास उत्तेजन देण्याचे कॅनडाचे धोरण नसल्याचे त्रुडो यांनी यावेळी सांगितले. कॅनडा खलिस्तानी दहशतवाद्यांस उत्तेजन देत असल्याचे स्पष्ट करत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कॅनडामधील मंत्र्यांची भेट घेण्यास गेल्या वर्षी थेट नकार दिला होता. या पार्श्‍वभूमीवर त्रुडो व त्यांच्यामधील ही भेटही अत्यंत संवेदनशील ठरली.\nकॅनडामधील लोकसंख्येमध्ये शीख समुदायाचे प्रमाण साधारणतः १.५% इतके आहे. कॅनडामधील शीख समुदायामध्ये खलिस्तानचा मुद्दा जिवंत राहिल्यामुळे भारतामध्ये संतप्त पडसाद उमटत आहेत. भारताच्या या तीव्र नाराजीची दखल कॅनडाला घ्यावी लागेल, यात काहीही शंका नाही. त्रुडो यांना मिळालेल्या वागणुकीमधून भारताची ही नाराजी स्पष्टपणे दिसून आली आहे. त्रुडो यांना जवळजवळ कॅनडामधून येणाऱ्या इतर पर्यटकांसारखेच वागविण्यात आले. भारताच्या भावनांची गंभीर दखल न घेतल्यास कोणत्याही देशाने भारताकडूनही सन्मानाची अपेक्षा ठेवू नये, हाच त्रुडो यांच्या भारतभेटीमधून देण्यात आलेला इशारा आहे.\nखलिस्तान दहशतवाद भारत कॅनडा\nकॅनडा हा सृष्टीसौंदर्याने नटलेला देश आहे. या सुंदर प्रदेशात भटकण्याची संधी आम्हाला...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय लष्कराची भागीरथी मोहीम महिला अधिकाऱ्यांचा साहसी उपक्रमांतील सहभाग...\nजगातलं पहिलं चित्र (भाग २)\n... मार्सेल, जॅक, जॉर्ज आणि सायमन भुयारातून हळूहळू पुढं चालले होते. मार्सेलच्या...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) कोणत्या राज्याने रस्ते अपघातात सापडलेल्या पीडितांसाठी मोफत...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) खालीलपैकी कोणती बॅंक NERL याच्या वचनबद्ध वित्तपुरवठ्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://shrikantlavhate.in/2008/12", "date_download": "2018-05-27T01:04:38Z", "digest": "sha1:FBPG66HIOTPAAD7N7AQDMWDMBXO6W77T", "length": 4456, "nlines": 64, "source_domain": "shrikantlavhate.in", "title": "December 2008 – Shrikant Lavhate", "raw_content": "\nआयुष्य………. आयुष्याचे वरदानशेवटपर्यंत जगायचे असतेसुखांनी साथ सोडली तरदुखां:ना आपण हसवायचे असतेजवळच्यांनी बंध तोडले तरीआपण नाते जपायचे असतेमरतानासुध्दा देवाकडे अजुन एक आयुष्यजगायला मागायचे असते–श्रीकांत लव्हटे एकतर्फी माझ्या एकतर्फी प्रेमाचीतिला कधी माहीतीच नव्हतीकदाचित तिचे प्रेम मिळण्याचीमाझी कधी लायकीच नव्हती….–श्रीकांत लव्हटेआठवणी भावनांचा खेळ चालुच राहणारतिच्या विचारात मन पुन्हा रमणारआठवणींचे काय, त्या तर येतच राहणारपण स्व:तबरोबर त्या तिला कधी […]\nपाउलखुणा सरलेल्या स्वप्नांना मागे सारुन नव्याने स्वप्नं पहायची असतात सोडुन गेलेल्या पाऊलखुणांणाच आपल्या पायवाटा बनवायच्या असतात -श्रीकांत लव्हटे दवबिंदु पानावरती रेघ सांडून दवबिंदु तो ओघळलेला पानाची साथ सोडुन धरणीवरी विसावलेला… –श्रीकांत लव्हटे मन मन हे असच असत कुणाच्याच बंधनात नसते आपणही त्याबरोबर धावायचे असते सत्यातले अशक्य अंतर स्वप्नातच कापायचे असते –श्रीकांत लव्हटे गारव्याने ढगांना गाठले […]\nहिशोब दोन पावसाळ्यांचा बाकी मात्र शुन्यच…\n####एका असफल प्रेमकहाणीला अर्पण#### मित्र म्हणतात झाले गेले विसर सगळे चालायला फक्त ओसाड रस्तेच आपले तिची वाटच वेगळी रे हिरव्यागार रानातली आपण फक्त आठवायची मनात जी जपलेली अरे पण कसा विसरु मी रोजचे ते बोलणे गोड तो चेहरा आणि तिचे ते हसणे कसा मी विसरु स्वप्नांचे ते महाल अरे उध्वस्त कर सारे आपला तो फक्त […]\nपाऊस आणि तिची आठवण\nगोष्ट अजुन बाकी आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/newcomers-come-along-penguins-queens-garden-will-return-old-glory/", "date_download": "2018-05-27T01:36:48Z", "digest": "sha1:NWVGTWFKI5Y523O27R7HU6BYUYO2S6GH", "length": 29162, "nlines": 362, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Newcomers To Come Along With Penguins; The Queen'S Garden Will Return To The Old Glory | पेंग्विनच्या सोबतीला येणार नवे पाहुणे; राणीच्या बागेचे जुने वैभव परतणार | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nपेंग्विनच्या सोबतीला येणार नवे पाहुणे; राणीच्या बागेचे जुने वैभव परतणार\nपरदेशी पाहुण्यांनी मुंबईकरांना विशषत: बच्चे कंपनीला भुरळ पाडली आहे. राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनच्या भेटीला लवकरच आणखी काही नवीन पाहुणे मुक्कामासाठी येत आहेत. या पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर, उद्यानही तयार होत असल्याने राणीच्या बागेचे जुने वैभव परतणार आहे.\nमुंबई : परदेशी पाहुण्यांनी मुंबईकरांना विशषत: बच्चे कंपनीला भुरळ पाडली आहे. राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनच्या भेटीला लवकरच आणखी काही नवीन पाहुणे मुक्कामासाठी येत आहेत. या पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर, उद्यानही तयार होत असल्याने राणीच्या बागेचे जुने वैभव परतणार आहे.\nसिंगापूरस्थित झेराँग पार्कच्या धर्तीवर मुंबईतील भायखळास्थित वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण सुरू आहे. यासाठी १२० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दक्षिण कोरियातून हेम्बोल्ट जातीचे ८ पेंग्विन मुंबईत आणण्यात आले. यापैकी एका पेंग्विनच्या मृत्यूमुळे प्राणिसंग्रहालयाची मान्यताच धोक्यात आली होती. मात्र, पेंग्विनला पाहण्यासाठी दररोज राणीबागेत उसळणाºया गर्दीने सर्वांची तोंडे बंद केली.\nत्यामुळे दुसºया टप्प्यात महापालिकेने आणखी काही देशी व परदेशी पाहुण्यांना आणण्याची तयारी केली आहे. या प्राण्यांसाठी १७ पिंजरे तयार करण्याचे काम सुरू आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर, या प्राण्यांना राणीच्या बागेत आणण्यात येणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी राणीच्या बागेत सीसीटीव्हीची नजरही असणार आहे.\nराणीच्या बागेत परदेशी पाहुण्यांच्या आगमनानुळे पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सुरक्षेत वाढ करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. मात्र, आधीच ३ पाळ्यांत ७० कामगार बागेत देखरेखीसाठी तैनात आहेत, परंतु हा वॉच चौफेर राहण्यासाठी महापालिकेने ५३ एकर असलेल्या या जागेत तीनशे सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तब्बल ५ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, पब्लिक अड्रेस सीस्टम बसविण्यात येणार आहे.\nअसे आहेत नवीन पाहुणे : कोल्हा, पाणमांजर, लांडगा, देशी अस्वल, मद्रास पाँड कासव, तरस, मांजर संकुल, बिबट्या, सर्प, वाघ, सिंह, सांबर, काकर, नीलगायी, चौशिंगा, काळवीट.\nप्राणिसंग्रहालयाच्या आवारात निर्माण होणाºया सेंद्रिय कचरा उपयोगात आणण्यासाठी, विद्यमान गांडूळखत प्रकल्पाची २ कोटी २० लाख रुपये इतक्या खर्चाने दर्जोन्नती करण्यात येणार आहे.\nलँडस्केप : प्राणिसंग्रहालयातील विद्यमान उद्यान कार्यालय पाडून, त्या ठिकाणी लँडस्केप उद्यानाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी ७ कोटी ८० लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nहातात चाकू... मारेक-याचा फोटो घेऊन ‘ती’ वाट पाहतेय; प्रश्न वृद्धांच्या सुरक्षिततेचा\nमोफत सॅनिटरी नॅपकिनसाठी रणरागिणीचा ‘आवाज’\nमंत्रालयातील आत्महत्या रोखण्यासाठी समांतर संरक्षक जाळीचा पर्याय\nपोलिसांवरील कारवाईसाठी सरकारची मंजुरी आवश्यक नाही; सोहराबुद्दीन बनावट चकमक\nमुस्लिमांसाठी हवा स्वतंत्र अ‍ॅट्रॉसिटी कायदा, ओवेसींच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा\nविद्यमान नाट्य संमेलनाध्यक्षांची ‘टर्म’ पुढे सुरू मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेचा परिणाम\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/harbhajan-singh/", "date_download": "2018-05-27T01:36:45Z", "digest": "sha1:AIUE66GP7WJNS3ZHKCLI7IFLDJCUUVHV", "length": 27839, "nlines": 374, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Harbhajan Singh News in Marathi | Harbhajan Singh Live Updates in Marathi | हरभजन सिंग बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nIPL 2018: VIDEO- सामना जिंकल्यानंतर धोनीसाठी ब्राव्होचा धमाल डान्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसामना संपल्यावर ड्रेसिंग रूममध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केलं. ... Read More\nDwayne BravoM. S. DhoniChennai Super KingsIPLIPL 2018Harbhajan Singhड्वेन ब्राव्होएम. एस. धोनीचेन्नई सुपर किंग्सआयपीएलआयपीएल 2018हरभजन सिंग\nMothers Day : धोनीकन्या झीवा, भज्जीची लेक हिनाया डिट्टो आईची कॉपी; पाहा फोटो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nक्रिकेटपटूंच्या मुला-मुलींना आपला 'द ग्रेट' बाबा जितका प्रिय आहे तितकंच आईशीही त्यांचं छान, घट्ट बाँडिंग असल्याचं आयपीएल सामन्यांवेळी पाहायला मिळतं. ... Read More\nMothers DayMS DhoniHarbhajan SinghIPL 2018जागतिक मातृदिनमहेंद्रसिंह धोनीहरभजन सिंगआयपीएल 2018\n‘वो एक दौर था, और ये भी एक दौर है’ : हरभजन सिंगने उलगडले रहस्य\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगेली 10 वर्षे मी मुंबई संघाकडून खेळलो आहे. त्यामुळे मुंबईला देखील मी सॅल्युट करतो आणि आता चेन्नईवर देखील तेवढेच प्रेम करत आहे असे मत हरभजनसिंग याने व्यक्त केले. ... Read More\nPuneChennai Super KingsHarbhajan Singhपुणेचेन्नई सुपर किंग्सहरभजन सिंग\nIPL 2018 : जेव्हा ब्राव्होच्या गाण्यावर कोहली ठेका धरतो तेव्हा...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकोहली हा मैदानात एवढा आक्रमक असतो की, तो नृत्यही करू शकतो, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण दस्तुरखुद्द कोहलीनेच आपण नृत्य करत असल्याचा एक व्हीडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ... Read More\nचेंडूशी छेडछाड प्रकरण : हरभजनचा आयसीसीवर हल्लाबोल, भेदभाव करत असल्याचे केले आरोप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nचूक मान्य केल्यावरही आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे. पण त्याला केलेली ही शिक्षा फारच सौम्य असल्याचा आरोप भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने केला आहे. ... Read More\nHarbhajan SinghICCBall Tamperingहरभजन सिंगआयसीसीचेंडूशी छेडछाड\nहरभजन सिंगने जवानांसोबतचा फोटो केला पोस्ट, पण तरीही सोशल मीडियावर झाला ट्रोल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहरभजन सिंगने सीआरपीएफ जवानांसोबतचा फोटो पोस्ट करताना त्यांचा उल्लेख भारतीय लष्कर असा केला आणि युजर्सनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली ... Read More\nHarbhajan SinghSocial MediaTwitterहरभजन सिंगसोशल मीडियाट्विटर\nभारताला श्रीलंकेविरुद्ध खेळल्याचा लाभ झाला नाही : हरभजन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदक्षिण आफ्रिकेसारख्या खडतर दौºयापूर्वी भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात मालिका खेळण्याचा फारच कमी लाभ झाला, असे मत सिनिअर आॅफस्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केले. ... Read More\nHarbhajan SinghIndian Cricket TeamVirat Kohliहरभजन सिंगभारतीय क्रिकेट संघविराट कोहली\nभारताकडून स्टेनला आव्हान मिळेल : हरभजन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनवी दिल्ली : कारकिर्दीला धोका निर्माण झालेल्या दुखापतीतून पुनरागमन करणे सोपे नसते आणि त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला भारताविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत मोठे आव्हान निर्माण करता येणार नाही, असे मत भारताचा सिनिअर फिरकीपटू हरभजनसिंग ... Read More\nअश्विनपेक्षा हरभजन आधिक आक्रमक गोलंदाज - मॅथ्यू हेडन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने भारतीय फिरकी गोलंदाज आर. अश्विन आणि हरभजन सिंग यांच्याबद्दलची मते व्यक्त केली आहेत. ... Read More\nR AshwinHarbhajan Singhआर अश्विनहरभजन सिंग\nशाहिद अफ्रिदीच्या मदतीसाठी हरभजन सिंगने घेतला पुढाकार, जाणून घ्या संपुर्ण बातमी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय क्रिकेटर हरभजन सिंग पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीच्या मदतीसाठी पुढे सरसारवला आहे. शाहिद अफ्रिदीच्या संस्थेला मदत करण्यासाठी हरभजन सिंगने पुढाकार घेतला आहे. ... Read More\nHarbhajan SinghShahid AfridiCricketPakistanहरभजन सिंगशाहिद अफ्रिदीक्रिकेटपाकिस्तान\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRPA/MRPA101.HTM", "date_download": "2018-05-27T01:46:04Z", "digest": "sha1:LNGGK7ZDVKWIGGTE5CSUXUSV4FHDOPH6", "length": 8699, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी | षष्टी विभक्ती = ਮੇਰਾ |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > पंजाबी > अनुक्रमणिका\nहा माझ्या सहका-याचा ओव्हरकोट आहे.\nही माझ्या सहका-याची कार आहे.\nहे माझ्या सहका-याचे काम आहे.\nशर्टचे बटण तुटले आहे.\nगॅरेजची किल्ली हरवली आहे.\nसाहेबांचा संगणक काम करत नाही.\nमुलीचे आई-वडील कोण आहेत\nमी तिच्या आई-वडिलांच्या घरी कसा जाऊ शकतो\nघर रस्त्याच्या शेवटी आहे.\nस्वित्झरलॅन्डच्या राजधानीचे नाव काय आहे\nपुस्तकाचे शीर्षक काय आहे\nशेजा-यांच्या मुलांची नावे काय आहेत\nमुलांच्या सुट्ट्या कधी आहेत\nडॉक्टरांशी भेटण्याच्या वेळा काय आहेत\nसंग्रहालय कोणत्या वेळी उघडे असते\nचांगली एकाग्रता - चांगले शिक्षण\nजेव्हा आपण शिकतो आपल्याला एकाग्र व्हावेच लागते. आपले सर्व अवधान एकाच गोष्टीवर पाहिजे. एकाग्र करण्याची क्षमता ही अंगभूत नसते. आपण पहिल्यांदा एकाग्र कसे व्हायचे ते शिकूयात. हे विशिष्ट शिशुविहार किंवा शाळेत होते. 6 व्या वर्षात मुले अंदाजे 15 मिनिटांसाठी एकाग्र होऊ शकतात. 14 वर्षांची किशोरवयीन मुले याच्या दुप्पट वेळ काम करू शकतात.आणि एकाग्र होऊ शकतात. मोठ्यांची एकाग्रतेची अवस्था ही अंदाजे 45 मिनिटांची असते. ठराविक वेळेनंतर एकाग्रता कमी होते. ज्यानंतर साहित्यातील शिक्षणाची रुची कमी होते. ते वैतागू शकतात किंवा त्यांचावर ताण येऊ शकतो. परिणामी अभ्यास अवघड होतो. स्मृतीही साहित्य चांगल्याप्रकारे टिकवू शकत नाही. मात्र एखादा व्यक्ती आपली एकाग्रता वाढवू शकतो. अभ्यासापूर्वी तुम्ही पुरेसे झोपलेले असणे खूप महत्वाचे आहे. व्यक्ती जो कंटाळलेला आहे तो थोड्या वेळासाठी एकाग्र होऊ शकतो. जेव्हा आपण थकलेलो असतो तेव्हा आपली बुद्धी खूप चुका करते. आपल्या भावनाही आपल्या एकाग्रतेवर परिणाम करतात. ज्या व्यक्तीला कार्यक्षमतेने शिकायचे आहे त्याचे चित्त उदासीन अवस्थेत असायला हवे. खूप सकारात्मक किंवा नकारात्मक भावना शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा ठरू शकतात. साहजिकच एखादा व्यक्ती आपले भाव आटोक्यात आणू शकत नाही. तुम्ही शिकत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू शकता. ज्या व्यक्तीला एकाग्र होयचे आहे त्याला प्रेरित असायला हवे. आपण शिकत असताना आपल्या मनात नेहमी ध्येय्य असायला हवे. मगच आपली बुद्धी एकाग्र होण्यास तयार होते. शांत वातावरणही चांगल्या एकाग्रतेसाठी महत्वाचे आहे. आणि : तुम्ही अभ्यास करताना भरपूर पाणी प्यायला हवे: ते तुम्हाला जागृत ठेवते. हे सर्व जो आपल्या डोक्यात ठेवेल तो नक्कीच स्वतःला खूप वेळासाठी एकाग्र ठेऊ शकेल.\nContact book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A4%B0", "date_download": "2018-05-27T01:39:01Z", "digest": "sha1:HVF6J2HTDPHMVQUUSKPB6BFB326CH2GZ", "length": 16206, "nlines": 389, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सगळे लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपुढील शब्दाने सुरू होणारे लेख दाखवा:\nइथे संपणारी पाने दाखवा:\nनामविश्व: (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk\nमागील पान (यूटीसी+५:४०) | पुढील पान (रत्नागिरी)\nरँडम थॉट्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nरंग दे बसंती, हिंदी चित्रपट\nरंग दे बसंती (हिंदी चित्रपट)\nरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ\nरकिबुल हसन (क्रिकेट खेळाडू, जन्म १९८७)\nरखमाबाई विरुद्ध दादाजी खटला\nरखमाबाई विरुध्द दादाजी खटला\nरखवाला (१९७१ हिंदी चित्रपट)\nरजनीश चन्द्र मोहन जैन\nरज़िया सुल्तान (१९८३ हिंदी चित्रपट)\nरझिया सुल्तान (१९८३ हिंदी चित्रपट)\nरणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान\nरणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान\nरणजी करंडक एकदिवसीय स्पर्धा\nरणधीर सिंग, क्रिकेट खेळाडू\nरतनवाडी पो.मुतखेल ता.अकोले जि.अहमदनगर\nरतु सर कामिसेसे मारा\nरत्ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे\nमागील पान (यूटीसी+५:४०) | पुढील पान (रत्नागिरी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%AA-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2018-05-27T01:33:14Z", "digest": "sha1:YSN4DSEWA7RLSZB5HFLHHFCHYZUPUXD7", "length": 13124, "nlines": 76, "source_domain": "pclive7.com", "title": "झी मराठी सारेगमप विजेता अक्षय घाणेकरने केले जलपर्णीमुक्त पवना अभियानात श्रमदान | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nHome पिंपरी-चिंचवड झी मराठी सारेगमप विजेता अक्षय घाणेकरने केले जलपर्णीमुक्त पवना अभियानात श्रमदान\nझी मराठी सारेगमप विजेता अक्षय घाणेकरने केले जलपर्णीमुक्त पवना अभियानात श्रमदान\nपिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम’ या अभियानाला १२८ दिवस पूर्ण झाले. रविवार दि.११ रोजी केजुबाई बंधारा थेरगाव बोट क्लब येथे १२८ वा दिवस उत्साहात पार पडला. आजवर या अभियानात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला आहे. रविवारी झी मराठी सारेगमप घे पंगा कर दंगा विजेता अक्षय घाणेकर या अभियानात सहभागी झाला.\nअक्षय हा शहरातील चिंचवडेनगरचा रहिवासी आहे. त्याने ‘नदी तीरावर नदीच्या पल्याड’ हे गाणे गाऊन अभियानात सहभागी होण्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र व गोवा बार काऊंसिलचे उमेदवार व पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. गोरक्षनाथ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी पिंपरी चिंचवड ‘ग’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक निंबाळकर व सहाय्यक आरोग्य अधिकारी कुलकर्णी १० कर्मचा-यांसह सहभागी झाले. रानजाई प्रकल्पाचे आबा मुसुगडे व ४० लोकांच्या कामगार टिमसह, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे रो. सुनील कवडे, रो. शेखर चिंचवडे, रो. राजेंद्र चिंचवडे, रो. गणेश बोरा, रो. जगन्नाथ फडतरे, रो. वसंत ढवळे, रो. सुभाष वाल्हेकर, रो. सचिन काळभोर,रो. मारुती ऊत्तेकर, रो. विरेंद्र केळकर, रो. युवराज वाल्हेकर, रो. संदीप वाल्हेकर, रो. स्वाती प्र वाल्हेकर, वैशाली खराडे, स्वाती पाटील, सिकंदर आणि संगीता घोडके, रविकांत व धनंजयव बालवडकर, एस. पी. वायर्स. टिम, पी.सी.सी.एफ, सावरकर मित्र मंडळ, भावसार व्हीजन, पोलीस नागरिक मित्र मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ महाराष्ट्र राज्य, सूर्यकांत मुथियान, गार्डन ग्रुप थेरगाव, एस के एफ व टेल्को कामगार ग्रूप, शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन, पिंपरी- चिंचवड बार असोसिएशनचे अॅड. हर्षद नढे, अॅड. महेश टेमगिरे, अॅड. जसवंत राठोड, राजस्थान अॅण्ड क्रुशिकेश पाटील मुंबई हायकोर्ट, आर्किटेक्ट योगेश सावंत, संजय कलाटे, अधीश व अक्षय घारपुरे, पार्थ व वैभव बेडेकर, अनेक महिलाबचत गट, अनेक निसर्गप्रेमी व संस्थांचे कार्यकर्ते श्रमदानासाठी सहभागी झाले.\nअभियानाच्या सुरुवातीपासून यामध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. मात्र, व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळत नसल्याने प्रत्यक्ष श्रमदान करण्याचे राहून गेले. रविवारी देखील वेळापत्रक भरलेले असताना वेळ काढून या अभियानात सहभागी झालो, अशा प्रकारच्या भावना अक्षयने यावेळी व्यक्त केल्या. मागील १२८ दिवसात जलपर्णीमुक्त पवनामाईसाठी केलेले वेगवेगळे उपाय, प्रयत्न, उगम ते संगम पवित्र पवनामाई संकल्पना याबाबतची माहिती रोटरीचे अध्यक्ष रो. प्रदीप वाल्हेकर आणि सोमनाथ आबा मुसुडगे यांनी नवीन सहभागी सदस्यांना सांगितली. भविष्यात केल्या जाणा-या तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी कामाची व योजनांची माहिती दिली.\nयावेळी ठेवलेल्या संचयन कलशामधे अनेकांनी अभियानास मदत करून आर्थिक हातभार लावला. नदीशी समरस झालेल्या सदस्यांनी आपले वाढदिवस व आनंदी क्षण नदी घाटावर साजरे करण्यास सुरुवात केली आहे. तन्मय संदीप वाल्हेकर (१४ वर्षे) व अधीश अक्षय घारपुरे (५ वर्षे) यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.\nरविवारी (दि. 11) रोजी 10 ट्रक जलपर्णी नदीपात्राबाहेर काढण्यात आली. व ‘ग’ प्रभागा मार्फत 05 ट्रक लगेचच वाहून नेण्यात आली. अभियानामध्ये आजवर 750 ट्रक जलपर्णी पाण्याबाहेर काढण्यात आली आहे. दररोज चालणारे हे अभियान निसर्ग प्रेमींसाठी पुढील रविवारी (दि. 18 मार्च) केजुबाई बंधारा, थेरगाव येथे होणार आहे. प्रत्येकाने आपल्या दोन मित्रांसोबत या अभियानामध्ये सामिल व्हावे. तसेच आपण देत असलेल्या रविवारी दोन तासांच्या श्रमदानाप्रमाणे रोज पगारी 40 मजूर काम करतात. त्यांना मजुरीसाठी आपण रोख किंवा चेकच्या स्वरूपात आर्थिक मदत करून रोटरीचे हात बळकट करावेत, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पोपटराव वाल्हेकर यांनी केले आहे.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsअक्षय घाणेकरअभियानचिंचवडजलपर्णी मुक्तपवना नदीपिंपरीसहभागसारे ग म पा\nशहरातील १ लाख १३ हजार मिळकतींना जप्तीची नोटीस\nयशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे चिंतन करण्याची गरज – सचिन साठे\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2009/06/blog-post_06.html", "date_download": "2018-05-27T01:01:55Z", "digest": "sha1:PEYFNWDGYOI3MJAE4XFFC5PY6XMVX6IY", "length": 23264, "nlines": 183, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: ऑफिसला जाणारी आई", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nकाल संध्याकाळी जुने फोटो काढून बसले होते. आम्हा दोघांचे लहानपणापासूनचे, मग बाळाचे. कालची पोस्ट लिहिताना मनात बरेच तरंग उठले. त्या आठवणींचे भागीदार बरेच आहेत पण ते हजारो मैलांवर. मात्र त्या क्षणांना कैद करून तितक्याच ताकदीने पृष्ठभागावर आणणारे हे मूक साक्षीदार. अगदी रमून गेले होते तोच नवरा आला. \" काय गं, जमिनीवर फतकल मारून बसलीस अगदी. एवढी तल्लीन कशात झाली आहेस पाहू दे. \" तो हे बोलत असताना पोराचा एक फोटो हाताला लागला. हातात घेऊन म्हटले, \" आठवते तुला पाहू दे. \" तो हे बोलत असताना पोराचा एक फोटो हाताला लागला. हातात घेऊन म्हटले, \" आठवते तुला हा पोर म्हणजे..... \"\nसगळीच मुले मातृभक्त असतात. आमचे पोर अपवाद नाहीच, आई, आई आणि आई. जेवढा वेळ मी घरात असेन तेवढा सगळा वेळ हा मुंगळ्या सारखा चिकटलेला. साडीचा पदर, नाहीतर ओढणी घट्ट हातात धरून मी जशी फिरेन तसे हा माझ्या मागे मागे. पोळ्या करत असेन तर पायांना पाठ बनवून बसे व नॉनस्टॉप लाडे लाडे बडबड करत असे. ऑफिस, ट्रेनप्रवासात फुकट जाणारा अमूल्य वेळ आणि घरचे काम निपटताना माझ्या बाळासाठी फारच थोडे तास दिवसाकाठी मिळत. आपण पोराला पाळणाघरात सोडून जातो ही जीव कुरतडणारी खंत सगळ्याच आयांसारखी सदैव मला छळत असे.\nआम्ही ठाण्याला शिफ्ट झालो त्यावेळी पोरगा तीन वर्षाचा होता. गेल्या गेल्या त्याला नव्यानेच सुरू झालेल्या वागळे बाईंच्या नर्सरीत घातले. पहिले तीनचार दिवस ओठ हिमटून थोडेसे मुसमुसून तो रुळला. थोड्याच दिवसात रडू पळाले आणि त्याला मजा येऊ लागली. होता होता डिसेंबर महिना आला. वागळेबाई म्हणाल्या आपण गॅदरिंग करायचे. मुलांना गॅदरिंग म्हणजे काय हे कळत नसले तरी काहीतरी गंमत करायची एवढे समजले. वेषभूषा स्पर्धा आणि अल्पोपाहार असा आटोपशीर कार्यक्रम योजला. जवळ जवळ ७५/८० मुले स्पर्धेत भाग घेणार. प्रत्येकाला पाच मिनिटे असे ठरले. तरीही एकूण चार/पाच तास मोडणार हे गृहीत होतेच. एवढा वेळ मुले तग धरणार नाहीत त्यामुळे थोडाफार गोंधळ होणार हे सगळेच जाणून होते.\nआमच्या घरात पोराने काय पार्ट करावा यावर जोरदार चर्चा सुरू झाली. थोडे काहीतरी हटके करावे असे माझ्या मनात होते. तेवढ्यात नेहमीप्रमाणे पोरगं माझी ओढणी गुंडाळून घेऊ लागले. नवऱ्याला म्हटले अरे आपण ह्याला ऑफिसला जाणारी आई करूयात का सगळ्यांना पसंत पडले. पोराला नटून घ्यायची हौस होतीच, शिवाय ओढणी गुंडाळायची, सावरायचीही सवय होती. ठरले. आता प्रश्न होता की त्याबरोबर बोलण्यातून, देहबोलीतूनही ऑफिसला जाणारी आई, तिची लगबग व्यक्त व्हायला हवी होती.\nपोराला लाडीगोडी लावत विचारले, \" शोमू, तू छान छान ऑफिसला जाणारी आई होणार ना \" त्याने माझ्याकडे पाहून अगदी गोड हसून म्हटले, \" म्हणजे, मी दररोज तू आलीस की ' तू ' बनून फिरतो तेच ना \" त्याने माझ्याकडे पाहून अगदी गोड हसून म्हटले, \" म्हणजे, मी दररोज तू आलीस की ' तू ' बनून फिरतो तेच ना \" \" होरे राजा, अगदी तेच. आणि मी सकाळी तुला कधी कधी खोटे खोटे ओरडते ना, अरे शोमू आटोपले का तुझे \" \" होरे राजा, अगदी तेच. आणि मी सकाळी तुला कधी कधी खोटे खोटे ओरडते ना, अरे शोमू आटोपले का तुझे चल चल लवकर, नाहीतर माझी लेडीज स्पेशल चुकेल हं का. आणि मग साहेब रागावेल तुझ्या ममाला. बस हेच तिथे बोलायचे. हे म्हणताना खांद्यावर पर्स अडकवायची, चपला घालायच्या व घड्याळ हाताला बांधायचे. आणि घरातून बाहेर पडायचे.\"\nत्याने अगदी लक्षपूर्वक ऐकून घेतले. आणि सगळे कळल्यासारखे माझ्या गालांवर हात घासत विचारले, \" ममा तू खूश होशील ना मी असे केले की मग मी करेन. \" आणि माझ्या गळ्याला घट्ट मिठी मारून बसला. चला फारशी चर्चा न होता हे ठरले, आता दररोज प्रॅक्टिस सुरू झाली. रात्री जेवणे झाली की दोन-तीन वेळा थोडे उंच आवाजात, घाई असल्यासारखे बोलणे, बोलताना पर्स, चपला, घड्याळ घालणे आणि घराबाहेर पडणे अशी प्रॅक्टिस होऊ लागली. दोन दिवसातच शोमू न चुकता सगळे करू लागला. आठ दिवसात त्याला नटवून, ओढणी साडीसारखी नेसवून, मंगळसूत्र, कुंकू व कानातले म्हणून टिकल्या लावून एक मोठी रिहर्सल घेतली. मस्तच केलेन त्याने. चला, सुटलो .\nपाहता पाहता शनिवार उजाडला. सकाळी दोन वेळा सगळे करवून घेतले. काहीही विसरला नाही. आम्ही सगळे एकदम निर्धास्त झालो. चार वाजता हॉलवर पोचलो. छोटी छोटी मुले निरनिराळ्या वेषात इतकी गोड दिसत होती की ह्यांनी काहीच केले नाही आणि नुसतीच मिरवत राहिली तरीही सगळे खूश होणार होते. कार्यक्रम सुरू झाला. पोर कोणाचेही येऊ दे स्टेजवर प्रत्येक आईबाबाच्या डोळ्यांत आपलेच पोर असल्यासारखे कौतुक दिसत होते. कोणी धीटपणे बोलायचे, कोणी चुणचुणीतपणे शिकवल्यापेक्षा वेगळेच काहीतरी करून हशा पिकवायचे. कोणी ओठ काढत नुसतेच कावरेबावरे भाव आणून उभे राहायचे. फोटोंचा चकचकाट एकीकडे होत होताच.\nशोमूचा नंबर आला. स्वारी खुशीत होती. मी होतेच त्याच्याबरोबर. त्याचे नाव घेतले, तसा मला टाटा करून अगदी ऐटीत स्वारी गेली आणि स्टेजचा सेंटर गाठला. माइक समोर होताच. हॉल ठासून भरलेला होता. इतकी गर्दी त्याने कधीही पाहिली नव्हती. एकदम भांबावला. मागे वळून मला शोधू लागला. मी खुणेनेच त्याला कर ना असे म्हटले. तसे त्याने उंच आवाजात सुरवात केली, \" अरे शोमू, आटोपले का तुझे..... \" सुरवातीचा पर्फेक्ट लागलेला आवाज चार शब्दांतच चिरकला, डोळे पाण्याने भरले आणि त्याने जो गळा काढला.... मी पळतच त्याच्याकडे गेले. डोळे पुसून म्हटले, \" हे बघ मी तुझ्या शेजारी उभी राहते, मग करशील का तू..... \" सुरवातीचा पर्फेक्ट लागलेला आवाज चार शब्दांतच चिरकला, डोळे पाण्याने भरले आणि त्याने जो गळा काढला.... मी पळतच त्याच्याकडे गेले. डोळे पुसून म्हटले, \" हे बघ मी तुझ्या शेजारी उभी राहते, मग करशील का तू \" मला माहीत होते घरी गेले की हा खूप रडेल की मी स्टेजवर जाऊन काहीच करून दाखवले नाही म्हणून. त्याचा आत्मविश्वास मला घालवायचा नव्हता.\nमला चिकटून त्याने सगळे छान करून म्हणून दाखवले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, स्वारी एकदम हरखून गेली. घरी गेल्यावर त्याची दृष्ट काढून झाल्यावर प्रत्येकाला पुन्हा पुन्हा विचारत राहिला, \" मी रडलो म्हणून रागावलात का तुम्ही नंतर मी केले ना सगळे छान. म्हणजे मी आईचा लाडूक बाळ आहे ना नंतर मी केले ना सगळे छान. म्हणजे मी आईचा लाडूक बाळ आहे ना\" सगळे जण नक्की कौतुक करत आहेत ही खात्री झाल्यावर दमून गाढ झोपला. अर्धवट झोपेत चालू होतेच, \"चल रे लवकर, माझी लेडीज स्पेशल....... .\"\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 9:29 AM\nकिती गोड पोस्ट आहे खूप क्यूट\nआणि तुमचा शोमू तर कसला क्यूट दिसतोय\nहसु आवरत नाही आहे...फारच छान लिहीले आहे..आणि हो मुलाचा फोटोपण मस्त आहे...\n त्याचा फोटो इतका छान वाटतोय की आधी मला मुलगीच वाटली :)\nपोस्ट उघडतांच फोटोवर नजर गेली.मला वाटलं तो तुझाच लहानपणीचा फोटो असेल.पण... तो शोमू आहे हे वाचलं आणि आधिकच मजा वाटली.गेल्या महिन्यातच मी शोमूला भेटलो तेंव्हाचा शोमू आठवला. त्याच्या दिसण्यांत अजूनही तसा कांही फरक नाही.पण त्याची ही छबी मस्तच\nतुझा ब्लॉग तू फार छान चालवते आहेस. जियो.\nअरुणदादा,तू नुकताच शौमित्रला भेटल्यामुळे तुला अजूनच मजा वाटली असेल.:) आभार.\nसखी, अग लहानपणी हे असे नटून फिरत असल्याने बरेच जण फसत.:) धन्यवाद.\nअगं हा शोमुचा फ़ोटो आहे का कित्ती गोड दिसतोय....बरेच दिवस ठरवत होते शेवटी आता ही पोस्ट वाचायला वेळ मिळाला..मस्त झालीय....मी पुन्हा एकदा मुलगी मिस करतेय....\nधन्यवाद अपर्णा. दुधाची तहान ताकावर भागवायचा प्रयत्न.:)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nउद्याची आशा नको आता......\nआज बुलावा आया हैं........\nकाळ आला होता पण वेळ.....\nमहान पॉप गायक - मायकल जॅक्सनचे आकस्मिक निधन.....\nकतरा कतरा मरत राहतो.....\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा..... शेवट......\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा........पुढे.....\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा........ उरलेले सांभाळण्...\nहम भी आपके जहन मे बस गये...\nओपन चॅलेंज देऊन तो गेला......\nजे जाणवतं ते नेहमीच सत्य नसतं....\nआणि ते मला सोडून गेले...\nएक, दूसरा, तिसरा... अरे चौथाही....\nउघडा बुवा, असेल कोणी तरी...\nकुठे कुठे आणि कसे जपायचे\nआणि मला डोहाळे लागले...\nवर म्हणेल, तुमचा उर्वरित दिवस शुभ जाओ\nमी, सायकल आणि म्हातारी.....\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Forms/ContactUs.aspx", "date_download": "2018-05-27T01:19:53Z", "digest": "sha1:FF4M3TAS6TPX6PMFTVSVJ6ARTE3TFUO4", "length": 8613, "nlines": 244, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Contact Us", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Evezonely/Relationships/2017/03/16163559/news-in-marathi-Why-do-couples-prefer-this-style.vpf", "date_download": "2018-05-27T01:16:40Z", "digest": "sha1:GHEM7U5IS2FAQLR6YPSX4AB55G224LKD", "length": 13509, "nlines": 250, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "लोकांना डॉगी स्टाईल का आवडते ?", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान मैत्रिण नातीगोती\nलोकांना डॉगी स्टाईल का आवडते \nही नेहमीची पद्धत वापरल्याने पेनेट्रेशन सोपे होत असल्याने त्याला आपण राजा असल्याची जाणीव देणारी ही पोझिशन आहे. काही स्त्रियांना ही पोझिशन तीव्र व पूर्णतेचा आनंद देणारी वाटत असली तरी अती झाले असे वाटत असेल तर तिने त्याला तसे सांगायला हवे.\nपहिल्यांदा सेक्स करण्याअगोदर या ५ गोष्टींची...\nपहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येक स्त्री-पुरुषाला काही\n...म्हणून मुले मुलींच्या ओठांना न्याहळत असतात\nसामान्यपणे मुलगा जेव्हा मुलीला पाहतो, तेव्हा तो तिच्यामध्ये\nवैद्यकीय दृष्टीने हस्तमैथुनाचे फायदे-तोटे\nआपल्याकडे मुलांना लैंगिक शिक्षण दिले जात नसल्याने याविषयी\nमुली सर्वांसमोर कधीच दाखवत नाहीत त्यांच्यातील...\n‘मुलींना समजून घेणे’ वास्तविक मुलांसाठी एक आव्हान असते.\nजाणून घ्या, राशीवरून तुमच्या रोमँटिक...\nलग्न आयुष्यातील एक महत्वाचा निर्णय असतो. लग्नानंतर आपले\n...म्हणून तुमची गर्लफ्रेंड 'या' पाच...\nएकमेकांशी प्रामाणिकपणे नाते निभावणारे जोडपे मिळणे आजकाल विरळ\nमुली सर्वांसमोर कधीच दाखवत नाहीत त्यांच्यातील 'या' आठ गोष्टी ‘मुलींना समजून घेणे’\nसतत मोबाईलमध्ये डोकं घालणाऱ्यांसाठी 'धोक्याची घंटा' लंडन - मोबाईलमध्ये डोकं घालून व्यस्त\nवैद्यकीय दृष्टीने हस्तमैथुनाचे फायदे-तोटे आपल्याकडे मुलांना लैंगिक शिक्षण दिले जात\nजाणून घ्या, राशीवरून तुमच्या रोमँटिक आयुष्याविषयी लग्न आयुष्यातील एक महत्वाचा निर्णय\n...म्हणून तुमची गर्लफ्रेंड 'या' पाच कारणांसाठी साधते इतर मुलांशी जवळीक एकमेकांशी प्रामाणिकपणे\nविवाह संस्थेच्या संकेत स्थळावर जोडीदार शोधताना 'ही' खबरदारी घ्याच सध्याच्या घडीला बहुतांश\nमुलांसोबत वेळ घालवून सलमानच्या चेहऱ्यावर परत...\nया प्रसिद्ध कॉमेडियनची आहे ही मुलगी, लवकरच...\nनैराश्याची शिकार झाली होती कलयुगची अभिनेत्री,...\nराजकारणापासून खेळाडूपर्यंतच आयुष्य दाखवणार या...\nअगदी वेगळ्या शैलीमध्ये झाला चित्रपट 'फेमस' चा...\n'संजू'चा टीजर झाला लॉन्च, सतरंगी अवतारात...\nअशा काही अंदाजमध्ये परिणीती करतीये...\nभेटा पाकिस्तानच्या प्रियंका चोप्राला \nलिंगबदल करून ललिता झाली ललित साळवे.. नव्या ओळखीबद्दल समाधान\nबीड - ललिता असलेली माजलगाव\nबँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते - साबळे पुणे - देशातील\n#4YearsofModiGovt: केवळ ४ वर्षात पंतप्रधान मोदींचे तब्बल ८१ परदेश दौरे \n#4YearsofModiGovt: कठोर निर्णय घेताना 'कंफ्यूजन' नाही 'कमिटमेंट' - मोदी कटक - पंतप्रधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Solapur", "date_download": "2018-05-27T01:07:12Z", "digest": "sha1:7HN2OIKUTET7I3JGZBNMS646JIPKX3EG", "length": 24270, "nlines": 271, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Solapur", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान राज्य सोलापूर\n--Select District-- कोल्हापूर पुणे सांगली सातारा\nसोलापूर- मुर्शिया कराराचा शहरीकरणाला फायदा\nसोलापूर - शाश्वत शहरी विकास योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिका आणि स्पेनमधील मुर्शिया या दोन शहरादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार २ वर्षांचा असून, यामुळे शहरीकरणाला नक्कीच फायदा होईल, अशी माहिती आययूसी प्रकल्पाचे संचालक पिअर रॉबर्टो यांनी दिली.\nशुटींगच्या नावाखाली १०० तरुण-तरुणींची फसवणूक, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मदत\nसोलापूर - गोल्डमन टेलिफिल्मच्या नावाखाली मुंबईतील तरुणांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. फसवणूक झालेल्या तरुणांच्या मदतीला राष्ट्रवादीचे शहर प्रमुख संतोष पवार धावून गेले आणि युवकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली.\nभिमा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन\nसोलापूर - उजनी धरणातून शेतीसाठी भिमा नदीमध्ये पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी पंढरपूर तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.\nकमला एकादशीनिमित्ताने पंढरीत २ लाख भाविक; मंदिराला फुलांची सजावट\nसोलापूर - कमला एकादशीनिमित्त पंढरपूरात शुक्रवारी २ लाखाहून अधिक भाविक दाखल झाल्याने पंढरी नगरी गर्दीने फुलून गेली होती. एकादशीनिमित्त पुण्याच्या श्रीराम जांभुळकर यांनी मंदिराला आणि गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट केल्याने मंदिर अधिक खुलुन दिसत होते.\nसोलापूर विद्यापीठ नामकरण प्रकरण, विनोद तावडेंना न्यायालयाचा दणका\nमुंबई/सोलापूर - शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. सोलापूर विद्यापीठाच्या नामकरणावर परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.\nआमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सरकारविरोधात निदर्शने\nसोलापूर - वाढत्या महागाईसह विविध प्रश्नांबाबत काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप सरकारविरोधात आज निदर्शने करण्यात आली. गोरगरिबांची होणारी उपासमार या सरकारला दिसत नाही का असा सवाल शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला.\n'भाजपने ४ वर्षात केवळ भांडवलदारांच्या तिजोऱ्या भरल्या'\nसोलापूर - मोदी सरकारला सत्तेत येवून ४ वर्षे पूर्ण होत आहेत. सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने दिलेली कोणतेही आश्वासने पूर्ण केली नाहीत. सत्तेत येताना अनेक वचने दिली, घोषणा दिल्या मात्र सध्याची वस्तुस्थिती वेगळीच असल्याचा आरोप माजी आमदार नरसय्या आडम यांनी मोदी सरकारवर केला आहे.\nकिमान वेतनासाठी मनसे यंत्रमाग कामगार सेनेचे आंदोलन\nसोलापूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रणित सोलापूर जिल्हा यंत्रमाग कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सोलापूर शहर आणि जिल्हा यंत्रमाग, रॅपीअर आणि बँक प्रोसेस कामगारांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. हे सर्व कामगार मागील अनेक वर्षांपासून किमान वेतनापासून वंचित आहेत.\nभाजप म्हणजे चोरांचे सरकार, आगामी विधानसभेत येणार आपले सरकार - प्रकाश आंबेडकर\nसोलापूर - येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये अलुतेदार, बलुतेदार यांची मोट बांधून निवडणुकीत आपले सरकार येणार असल्याचा विश्वास भारिप बुहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजप सरकार हे चोरांचे सरकार आहे. समाजा-समाजामध्ये भांडण लावणे आणि आपली पोळी भाजून घेणे, हा या सरकाराचे डाव असल्याची टीकाही त्यांनी भाजपवर केली.\nसोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाईंचे नाव, धनगर समाजाला भाजपने गोंजारले\nमुंबई - राज्यातील धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या भाजपने आता पुन्हा एकदा या समाजाला अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोंजारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ३१ मे रोजी सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असा केला जाणार आहे. यासाठी राज्यातील भाजपला पुरक असलेल्या धनगर समाजातील आमदार, मंत्री आणि विविध लोकप्रतिनिधींना खास कामाला लावले जाणार आहे.\n 'या' जिल्ह्यात व तालुक्यात लवकरच सुरू होणार पासपोर्ट कार्यालय\nहैदराबाद - नागरिकांच्या सोईसाठी देशातील वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालये सुरू करण्यात येणार होती. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, पुणे जिल्ह्यातील बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात ही कार्यालये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली.\nमोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, पाककडून साखर खरेदीचा निषेध\nसोलापूर - पाकिस्तान सरकारकडून साखर खरेदी करणाऱ्या भाजप सरकार विरोधात शहरात सोमवारी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.\nअर्ध्यावरती डाव मोडला.. लग्नानंतर नववधूला चक्कर, क्षणात गेला जीव\nपुणे - शिरुर तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. भर मांडवात लग्न झाल्यानंतर काही वेळात नववधूला अचानक त्रास जाणवू लागला. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच तिचे निधन झाले. अंगाला हळद असताना सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या नववधूच्या देवाघरी जाण्याने वराचेही भावी आयुष्याचे स्वप्न भंगले. यामुळे वधूसह वराच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.\nफडणवीस आडनावाचा मला फायदा नाही तर तोटाच...\nसोलापूर - 'माझा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काहीही संबंध नाही. त्यांच्या नावाचा मला फायदा नाही, तर तोटाच झाला आहे. सारखे आडनाव असल्यामुळे माझी अधिक अडचण होत आहे' असा खुलासा सोलापूर विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केला आहे.\n'भाजपने ४ वर्षात केवळ भांडवलदारांच्या तिजोऱ्या भरल...\nसोलापूर - मोदी सरकारला सत्तेत येवून\nशुटींगच्या नावाखाली १०० तरुण-तरुणींची फसवणूक, राष्... सोलापूर - गोल्डमन टेलिफिल्मच्या\nकिमान वेतनासाठी मनसे यंत्रमाग कामगार सेनेचे आंदोलन सोलापूर - महाराष्ट्र नवनिर्माण\nऑरेगॉनमध्ये निवडून येणाऱ्या सुशिला जयपाल दक्षिण आशियातील पहिल्या महिला\nमोत्यांचे शहर हैदराबादमधील पर्यटन स्थळे..\nमोत्यांचे शहर म्हणुन ओळख असणारे हैदराबाद शहर\nइतिहासाच्या पाऊलखुणा : किल्ले 'रायगड' किल्ले 'रायगड' हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील\nमराठवाड्याला लाभलेले नैसर्गिक वरदान - गौताळा अभयारण्य मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nइअरफोन वापरताना 'ही' काळजी अवश्य घ्या बस, ऑफिस किंवा रस्त्यात कुठेही कानात इअरफोन घातलेली\nथायरॉईड आणि आहार थायरॉईडची समस्या असणाऱ्या बहुतेक लोकांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे, की\n'संजू'चे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस, तब्बल ११ वर्षांनंतर सोनम-रणबीर दिसेल एकत्र\nपुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार 'बाबूराव स्टाईल'चा अंदाज मुंबई - अक्षय कुमार, सुनील\n...म्हणून स्वराला यूजर्स म्हणाले, 'निरमावाली दीदी मिळाली' मुंबई - अभिनेत्री स्वरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/roger-federer-advances-to-wimbledon-final-for-11th-time-seeking-his-historic-eighth-victory/", "date_download": "2018-05-27T01:26:09Z", "digest": "sha1:YVCD5VDD6MZBGNOAVJATC5YJRGO6ZQTT", "length": 4874, "nlines": 80, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विम्बल्डन: फेडरर ११व्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत - Maha Sports", "raw_content": "\nविम्बल्डन: फेडरर ११व्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत\nविम्बल्डन: फेडरर ११व्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत\n१८ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर विम्बल्डन २०१७च्या अंतिम फेरीत पोहचला आहे. त्याने ११व्या मानांकित टोमास बर्डिचचा ७-६, ७-६,६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.\n७ वेळा विम्बल्डन विजेता असणाऱ्या फेडररला स्पर्धेत तिसरं मानांकन आहे. फेडरर बर्डिच हा सामना २ तास २८ मिनिटे चालला. पहिल्या सेटपाठोपाठ रॉजर फेडररने दुसरा सेटही ट्रायब्रेकरमध्ये जिंकला. पहिला सेट ७-६ असा जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये टोमास बर्डिचला जास्त संधी न देता फेडररने हा सेट ७-६ असा जिंकला.\n१-१, २-२, ३-३, ४-४, ५-५, ६-६ असा सुरु असलेला दुसऱ्या सेटमध्ये शेवटपर्यंत दोनही खेळाडूंना सर्विस खंडित करता न आल्यामुळे हा सेटही पहिल्या सेटप्रमाणे ट्रायब्रेकरमध्ये गेला.\nतिसऱ्या सेटमध्ये मात्र फेडररने बर्डिचची सर्विस भेदत ६-४ असा सेट जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.\nही फेडररची २९वी अंतिम फेरी असून हा एक विश्वविक्रम आहे.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-05-27T01:27:22Z", "digest": "sha1:YQGH4GZUJ7E3I2WNRSQJGVB62V2TDCAD", "length": 3672, "nlines": 57, "source_domain": "pclive7.com", "title": "प्रवास | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nमेट्रोचा निगडी प्रवास.. उपोषण.. आश्वासन..आणि प्रतिक्षा…\n‘मराठा वॉरियर्स’चे सायकलस्वार वाघा बॉर्डरला रवाना…(पहा व्हिडीओ)\nपिंपरी (Pclive7.com):- भारतीय सैन्याला सलाम करण्यासाठी ‘मराठा वॉरियर्स’ची सायकलवारी पुणे ते वाघा बॉर्डरला रवाना झाली. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत या दहा धा...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://vishalsarode91.blogspot.com/2017/01/blog-post.html", "date_download": "2018-05-27T01:25:56Z", "digest": "sha1:LAZY6AVKVE3LF6ULCUDLYNMVKTFVB5JE", "length": 11786, "nlines": 136, "source_domain": "vishalsarode91.blogspot.com", "title": "Vishal D Sarode: सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदी", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉगवर सर्वाचे मनापासून स्वागत\nतुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर \nमहाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005\nशिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन चरित्र\nशासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत शासन निर्णय\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना (DCPS) संबधी महत्वाचे शासननिर्णय संकलन\nआश्वासित प्रगती योजना महत्वाचे GR संकलन\nसेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे.\n१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी\n२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे.\n३. वैद्यकिय दाखल्याची नोंद.\n४. जात पडताळणी बाबतची नोंद.\n५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.\n६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.\n७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.\n८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.\n९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार )\n१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.\n११. विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.\n१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.\n१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.\n१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.\n१५. नाव बदलाची नोंद.\n१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.\n१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.\n१८. सेवेत कायम केल्याची नोंद.\n१९. स्वग्राम घोषनापत्राची नोंद.\n२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.\n२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.\n२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.\n२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.\n२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.\n२५. रजा प्रवास सवलत नोंद.\n२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.\n२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.\n२८. सेवा पडताळणीची नोंद.\n२९. जनगणना रजा नोंद.\n३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.\n३१)हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद\nजलसंपदा विभागासाठी महत्वाचे ...\nजलसंपदा विभागाच्या गट ब -अराजपत्रित (कनिष्ठ अभियंता वगळून) आवि गट क मधील अधिकारी / कर्मचाऱ्याच्या पदस्थापना बदली याबाबत शिफारशीसाठी नागरी सेवा मंडळ स्थापना करणेबाबत\nमंत्रालयीन विभागामधील महत्वाच्या विविध शासकीय योजनांची माहिती पुस्तिका\nमहाराष्ट्र शासन राजपत्रित अधिकारी दैनदिनी 2017 ( मा.श्री.अण्णाराव भुसणे सर )(अप्पर कोषागार अधिकारी )\nमहाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 पुस्तिका\nसेवाविषयक प्रस्तावांसाठी तपासणीसूची पुस्तिका..\nविशाल सरोदे ,कालवा निरिक्षक, राहुरी पाटबंधारे उपविभाग, राहुरी पत्ता:- यशोदा नगर, रेल्वे स्टेशनजवळ ता.जि. अहमदनगर\nआपले पॅनकार्ड Active आहे किंवा नाही तपासा\nमाहिती अधिकार कायदा 2005\nमहाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम 1979\nशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची नियमपुस्तिका\nमहाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका (सहावी आवृत्ती 1984)\nमहाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम\nवित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 (सर्व विभागांना समान असलेले वित्तीय अधिकार )\nमहाराष्ट्र आकस्मिकता निधी अधिनियम,1956 ( दिनांक 30 जून 2005 पर्यंत सुधारित )\nविभागीय चौकशी नियमपुस्तिका (चौथी आवृत्ती, 1991)\nमागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचाऱ्याबाबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती\nऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्र\nप्राथमिक शिक्षक मित्र. - श्री. सुर्यवंशी सर\nअसच काही मला सुचलेले..\nवीज बील भरा ऑनलाईन..\nआपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nमाझा ब्लॉग कसा वाटला \n10 वी / 12 वी गुणपत्रक / प्रमाणपत्र\nशासकीय कर्मचारी स्वत:ची GPF माहिती मिळवा.\nऑनलाईन मतदार नोंदणी व दुरुस्ती\nदेशभरातील कोणताही पिनकोड शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/big-crime-to-want-to-get-married-says-imran-khan/", "date_download": "2018-05-27T01:33:28Z", "digest": "sha1:6PUBOYZ2GRUBCRROKK2SITIQAC4G36GN", "length": 7470, "nlines": 92, "source_domain": "mahasports.co.in", "title": "लग्नाची इच्छा व्यक्त करणे भारताला पाकिस्तानची गुप्त माहिती पुरवण्यापेक्षा मोठा गुन्हा आहे का? - इम्रान खान - Maha Sports", "raw_content": "\nलग्नाची इच्छा व्यक्त करणे भारताला पाकिस्तानची गुप्त माहिती पुरवण्यापेक्षा मोठा गुन्हा आहे का\nलग्नाची इच्छा व्यक्त करणे भारताला पाकिस्तानची गुप्त माहिती पुरवण्यापेक्षा मोठा गुन्हा आहे का\nपाकिस्तानचे माजी कर्णधार आणि राजकीय क्षेत्रातील मोठे प्रस्थ इम्रान खान यांच्या तिसऱ्या लग्नावरून उठलेले वादळ शांत व्हायचे नाव घेत नाही. त्यांनी यापूर्वीच आपल्या तिसऱ्या लग्नाच्या वृत्ताचे खंडन केले आहे. तसेच मीडियामध्ये येत असलेल्या चुकीच्या वृत्तांवरही टीका केली आहे.\nइम्रान खान आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ” मी ३ दिवसांपासून विचार करतोय की मी बँक लुटली आहे की मी पैशांचा काही काळाबाजार केला आहे मी पाकिस्तानची कोणती गुप्त माहिती भारताला पुरवली आहे का मी पाकिस्तानची कोणती गुप्त माहिती भारताला पुरवली आहे का मी यातलं काहीही केलं नाही. मी यापेक्षा मोठा गुन्हा केला आहे तो म्हणजे मी तिसरं लग्न करायची इच्छा व्यक्त केली आहे. “\nतब्बल ६ ट्विट करून इम्रान खान यांनी नवाज शरीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यातील ५व्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ” मला शरीफ यांचे वैयक्तिक जीवन गेले ४० वर्ष माहित आहे परंतु मी कोणत्याही खालच्या पातळीवर जाऊन यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. “\nइम्रान खान हे पाकिस्तानचे विश्वविजेते कर्णधार आहेत. त्यांनी पाकिस्तानकडून ८८ कसोटी आणि १७५ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी कसोटीत ३८०७ धावा आणि ३६२ विकेट्स घेतल्या आहेत तर वनडेत ३७०९ धावा आणि १८२ विकेट्स घेतल्या आहेत. ते पाकिस्तानचे दिग्गज माजी क्रिकेटपटूंपैकी एक समजले जातात.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/r-ashwin-and-ravindra-jadeja-in-line-to-play-county-cricket-in-england/", "date_download": "2018-05-27T01:25:14Z", "digest": "sha1:U6KGT3MILQFYPFGQMBFDA7DD5SAQNQ43", "length": 5291, "nlines": 80, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हे दोन क्रिकेटपटू खेळू शकतात काउंटी क्रिकेट ! - Maha Sports", "raw_content": "\nहे दोन क्रिकेटपटू खेळू शकतात काउंटी क्रिकेट \nहे दोन क्रिकेटपटू खेळू शकतात काउंटी क्रिकेट \nसध्या गोलंदाजांच्या जागतिक कसोटी क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेले भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि आर अश्विन येत्या काळात काउंटी क्रिकेट खेळू शकतात.\nक्रिकइन्फो वेबसाईटवरील एका रिपोर्टप्रमाणे आर अश्विन हा एक आदर्श खेळाडू आहे जो वूस्टरशायरकडून क्रिकेट खेळू शकतो. याच संघाचे डायरेक्टर असणारे स्टिव्ह र्होडस यांनी रवींद्र जडेजासुद्धा खेळण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती दिली. अन्य दिग्गज देशाचे खेळाडूही येथे क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक असल्याचं समजत.\nयापूर्वी भारताचे अनेक दिग्गज खेळाडू काउंटी क्रिकेट खेळले आहेत. त्यात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे.\nभारताचा श्रीलंका दौरा ६ सप्टेंबर रोजी संपत असून जर भारतीय खेळाडू काउंटी क्रिकेटमध्ये सहभागी झाले तर त्यांना शेवटच्या तीन फेऱ्यात भाग घेता येईल.\nभूतकाळात भारतीय खेळाडूंना बीसीसीयने या चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यास नकार दिला होता. २०१६च्या इंग्लंड दौऱ्यात कर्णधार विराट कोहलीने काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7", "date_download": "2018-05-27T01:38:53Z", "digest": "sha1:KXUNZHZOZIUTPWG6WTDH7RNZOPCS35CC", "length": 12821, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मूळव्याध - विकिपीडिया", "raw_content": "\n(मुळव्याध या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअंतर्गत आणि बाह्य मूळव्याध\nमूळव्याध हा मानवी शरीराच्या मूळाशी जी व्याधी होते तो आजार आहे. या रोगास संस्कृतमध्ये 'अर्श' असे नाव आहे. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत – यात विनारक्तस्त्राव (मोडाची मूळव्याध) व रक्तास्त्रावसहित (रक्तमूळव्याध). या रोगात गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये जे रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्त्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्त्राव झाल्यास व्यक्ती माडे रक्त कमतरता (अनिमिया) निर्माण होते. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग संग्रहणी हा रोग पण होउ शकतो.[ संदर्भ हवा ] या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे.\nभारतात आजघडीस (सन २०१७) साधारणतः ४ कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. काही काळपूर्वी मूळव्याध हा साधारण चाळीशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता १८ ते २५ या वयोगटातील स्त्री- पुरुषांनाही मूळव्याध होऊ लागला आहे. मूळव्याधीच्या एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत. दरवर्षी २० नोव्हेंबर हा दिवस जगभर जागतिक मूळव्याध दिन म्हणून साजरा होत असतो. हा रोग कोणालाही सहजपणे होतो म्हणुन व्यायाम करा त्यामुळे पचन सुधारते व व्यायाम करा.\nसूज येणे,अग्निमांद्य,अन्न न पचणे,बलहानी,पोटात गुडगुड आवाज येणे,पोटाचा रोग झाला आहे असे वाटणे,गुडघेदुखी इत्यादी.[ संदर्भ हवा ]\nसंडासला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे मूळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतूमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे,वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे,अति तिखट सेवन,सतत बैठे काम, व्यायाम,अनियमित दिनचर्या,रक्तदोष, वेळच्या वेळ शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबी इत्यादी. गुदद्वारावर जोर देणे. मल अवस्थ्म्भा [ संदर्भ हवा ] अती उश्ण वातावरणात होण्याचि शक्य्ता\nहिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. दही, ताक याचा वापर करणे, रोज भरपुर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्या वेळी घेणे हे आवश्यक असते. हा रोग अनेक दिवस लपविल्या जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात.ऍलोपॅथी मध्ये शस्त्रक्रिया हा उपचार आहे.[ संदर्भ हवा ] .या रोगात पथ्य फारच जरुरी आहे.[ संदर्भ हवा ]\nसुरणाचा कंद आणुन त्याची वरची साल काढून टाकावी.आतील गुलाबी भागाच्या बटाट्यासारख्या काचर्‍या करून त्या गाईच्या तुपात परताव्या व खाव्यात.यात मीठ टाकु नये.नंतर अधुन मधुन ही भाजी खात जावी.[ संदर्भ हवा ]\nमीठ खाउ नये. सैंधव मीठ थोडे खावे.[ संदर्भ हवा ]\nरात्री एका वाटीत १ चमचा तुप गरम करुन, पातळ करून त्यात साखर घालावी.त्यात अर्धा वाटी पाणी घालुन ते प्यावे.सकाळी त्रास कमी होतो.[ संदर्भ हवा ]\nताजे लोणी खावे.ताजे ताक प्यावे.(आंबट नव्हे.)[ संदर्भ हवा ]\nरक्त मूळव्याधीवर निरंजनचे फळ आणुन ते पाउण पेला पाण्यात रात्री भिजू घालावे.सकाळी ते फळ त्याच पाण्यात कुस्करुन ते पाणी प्यावे.असे दोन्ही वेळेस करावे.(सकाळी व रात्री)[ संदर्भ हवा ]\nइसबगोल चा भूसा आणुन त्यात पाणी घालुन रात्री भिजत ठेवावे व सकाळी ते गाळुन प्यावे.[ संदर्भ हवा ]\nउपचार पद्धतीत शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय असतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nया लेखास/विभागास संबंधीत विषयाच्या जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे..\nकृपया आपण स्वत: या लेखावर काम करा किंवा एखादा जाणकार निवडण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी चर्चा पान पहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मे २०१८ रोजी ११:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/national/how-apply-online-registration-voter/", "date_download": "2018-05-27T01:33:59Z", "digest": "sha1:4XOICSUCZJOCM2QVGW7B4WQRZ56DFWXL", "length": 27882, "nlines": 437, "source_domain": "www.lokmat.com", "title": "How To Apply Online Registration Of Voter | मतदारयादीत नाव नोंदवायचं आहे का ?....ही आहे ऑनलाइन प्रक्रिया | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nमतदारयादीत नाव नोंदवायचं आहे का ....ही आहे ऑनलाइन प्रक्रिया\nमतदारयादीत नाव नोंदवावं यासाठी निवडणूक आयोग नेहमीच जनजागृती मोहीम राबवत असतं. पण तुमच्या माहितीसाठी ऑनलाइन पद्धतीनेही तुम्ही सहज नाव नोंदवू शकता. आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जाणून घ्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया नेमकी कशी आहे...\nमतदारयादीत नाव नोंदवण्यासाठी तुम्हाला आधी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जावं लागेल. तिथे गेल्यावर नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टलच्या लिंकवर क्लिक करा. या पोर्टलवर तुम्हाला 'अप्लाय ऑनलाइन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ न्यू व्होटर' या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.\nयानंतर तुमच्यासमोऱ फॉर्म 6 येईल, ज्यामध्ये तुम्हाला महत्वाची माहिती भरावी लागेल. ज्याप्रमाणे तुमचा विधानसभा मतदारसंघ, जिल्हा वैगेरे. याशिवाय तुम्हाला तुमची स्वत:ची ओळख सांगावी लागेल.\nफॉर्म 6 वर तुम्हाला महत्वाची कागदपत्रे अपलोड करणं गरजेचं आहे. फोटो, वयाचा पुरावा आणि पत्ता. यानंतर आपल्या जन्मठिकाणाची माहिती दिल्यानंतर तुम्ही सबमिट करु शकता.\nयानंतर तुम्हाला रेफरन्स आयडी मिळेल, ज्याच्या सहाय्याने तुम्ही तुमचं अॅप्लिकेशन स्टेटस ट्रॅक करु शकता.\nगंगा दशहऱ्यानिमित्त वाराणसीत विशेष गंगा आरती\nजेव्हा राष्ट्रपती 'डिजिटल' होतात...\nकुमारस्वामींच्या शपथविधीमध्ये मोदीविरोधकांची एकजूट\nकुमारस्वामींच्या दुसऱ्या लग्नाची रंजक गोष्ट; बघा कोण आहे 'ती'\nऊटीमधील बोटॉनिकल गार्डनमधील नयनरम्य नजारा\nया आहेत देशातील 12 प्रसिद्ध मशीदी\nहाहाकार; वाराणसीतील पूल दुर्घटनेची भीषणता\nPhoto : ९०च्या दशकातील मुलांसाठी 'या' गोष्टी होत्या जीव की प्राण\nसैफ अली खानच्या बाथरुमध्ये आहे वाचनालय, जाणून घ्या भारतीय सेलिब्रिटींच्या 'अशा' सवयी\nसनी लिऑनी सलमान खान आमिर खान\nदिल्लीतील उड्डाणपुलांचं बदललेलं रुप पाहिलंत का\nदिल्लीला तीन तासांत वादळाचा तडाखा बसणार\nKarnataka Election : बैलगाडीवरून भाषण, सायकलवरून फेरी; कर्नाटकात गाजली 'राहुल की सवारी'\nआई शप्पथ... 'या' नेत्यांकडे कुबेराचाच खजिना, संपत्ती 100 कोटींहून जास्त\nउत्तर भारतात वादळी पावसाचे थैमान\nभारतीय रेल्वेबद्दलच्या 'या' रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का\nकेरळमधल्या 'पुरम' पारंपरिक सोहळ्याची चित्रं आवर्जून पाहा \nभारतातीत ही शहरे आहेत विशिष्ट्य अन्नपदार्थांसाठी प्रसिद्ध\nLabour Day 2018: कामगारांच्या कष्टांना सलाम\nराष्ट्रपतींनी घेतली राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंची भेट\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८ क्रीडा\nमुकेश अंबानींपासून बिग बींपर्यंत या आहेत देशातील 10 प्रभावशाली व्यक्ती\nजाणून घ्या बिप्लब देव यांच्या मते सुंदर नसणारी डायना हेडन आहे तरी कोण\n आसारामच नव्हे, या बाबांबरही झाले बलात्काराचे आरोप\nगुरमीत राम रहीम बलात्कार गुन्हा\nसिद्धारामय्या यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nदेशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या आलिशान घरातील खास फोटो\nगंगा दशहऱ्यानिमित्त वाराणसीत विशेष गंगा आरती\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/if-alastair-cook-remains-unbeaten-and-james-anderson-gets-dismissed-tomorrow-alastair-cooks-score-will-be-the-highest-ever-by-a-player-carrying-the-bat/", "date_download": "2018-05-27T01:22:50Z", "digest": "sha1:REOVQQDAHFBHBXR3JCBYK57C6PN25652", "length": 5978, "nlines": 81, "source_domain": "mahasports.co.in", "title": "खेळाडू बाद होणार एक, विक्रम होणार दुसऱ्याच्याच नावावर ! - Maha Sports", "raw_content": "\nखेळाडू बाद होणार एक, विक्रम होणार दुसऱ्याच्याच नावावर \nखेळाडू बाद होणार एक, विक्रम होणार दुसऱ्याच्याच नावावर \n ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ६वे स्थान पटकावले आहे. त्याने विंडीजच्या ब्रायन लारा आणि शिवनारायण चंद्रपॉलचा विक्रम मोडला आहे.\nकूकने १५१ कसोटी सामन्यात ११९५६ धावा केल्या आहेत तर लाराने १३१ कसोटी सामन्यात ११९५३ धावा केल्या होत्या. विंडीजच्याच शिवनारायण चंद्रपॉलने १६४ सामन्यात ११८६७ धावा केल्या आहेत.\nहे करताना कूकने एक खास विक्रम केला आहे. त्याने आज नाबाद २४४ धावांची खेळी केली आहे. त्याचमुळे आज दिवसाखेर इंग्लडची ९ बाद ४९१ अशी चांगली स्थिती आहे. परंतु उद्या जर १०व्या विकेटसाठी कूकबरोबर फलंदाजी करणारा जेम्स अँडरसन बाद झाला तर कूकच्या नावावर एक खास विक्रम होणार आहे.\nकसोटीत संपूर्ण डावात फलंदाजी (Carrying the bat) करून सर्वाधिक धावा(२४४) करणारा खेळाडू बनण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. त्याने या सामन्यात सर्व विकेट्ससाठी भागीदारी केली आहे.\nयापूर्वी संपूर्ण डावात फलंदाजी(Carrying the bat) करत सर्वाधिक धावा करायचा विक्रम ग्लेन टर्नर यांच्या नावावर होता. त्यांनी १९७२ साली विंडीज विरुद्ध २२३ धावा करताना दुसऱ्या बाजूने प्रत्येक फलंदाजाला बाद होताना पाहिले होते.\nCarrying the bat म्हणजे सलामीला येऊन संपूर्ण डावात फलंदाजी करणे आणि दुसऱ्या बाजूच्या सर्व विकेट्स गेल्या तरी नाबाद राहणे.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/3988-prasad-lad-win", "date_download": "2018-05-27T00:56:29Z", "digest": "sha1:TOD5NX5AK75IKONBG5RRIOHBJQMQ4XKH", "length": 5438, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "विधान परिषद निवडणुकीत भाजपला मिळाला विजयाचा ‘प्रसाद’ - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nविधान परिषद निवडणुकीत भाजपला मिळाला विजयाचा ‘प्रसाद’\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nविधान परिषद निवडणुकीत भाजपला विजयाचा ‘प्रसाद’ मिळाला आहे.\nविधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा अपेक्षेप्रमाणे विजयी झाला आहे.\nलाड यांना 209 मतं मिळाली. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांचा पराभव केला. माने यांना 73 मतं मिळाली आहेत.\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेसाठी निवडणूक पार पडली.\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nरणवीर - दीपिका लवकरचं विवाहबंधनात अडकणारं...\nबारवीचे निकाल आज होणार जाहीर...\nपाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी, पुणे महापालिकेचा पुढाकार\nविराट कोहली नंतर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे मोदींना चैलेंज\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/NorthMaharashtra/Ahmadnagar", "date_download": "2018-05-27T01:18:45Z", "digest": "sha1:GL6YJ6TZMX3LHYS63N2GB6ZDDQAF6BI7", "length": 22944, "nlines": 271, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Ahmadnagar", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान राज्य अहमदनगर\n--Select District-- जळगाव धुळे नंदुरबार नाशिक\nचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात, १० ते १२ जण जखमी\nअहमदनगर - बस चालकाचे प्रवासी बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात १० ते १२ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. या बसमध्ये ४० ते ५० प्रवासी होते.\nघरच्या मालकी हक्कातून नाव वगळले, महिलेचे ग्रामसभेतच विषप्राशन\nअहमदनगर - ग्रामसेवक आणि सरपंचानी मिळून घरच्या मालकी हक्कातून नाव वगळल्याचा आरोप लावत, छाया जरे या महिलेने भर ग्रामसभेत विष प्राशन केले. संबंधित महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.\nपेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे 'दे धक्का' आंदोलन\nअहमदनगर - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधातील असंतोष व्यक्त करण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने ‘दे धक्का’ आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी वाहने ढकलत नेली.\nपेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे 'दे धक्का'\nअहमदनगर - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून शहर काँग्रेसच्या वतीने ‘दे धक्का’ आंदोलन करण्यात आले.\nव्हाट्सअॅप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला\nअहमदनगर - व्हाट्सअॅप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमीवर सध्या उपचार सुरू आहेत.\nकचरा डेपोत तीन दिवसापासून धुमसते आग, सत्ताधाऱ्यांचाच महापालिकेवर मोर्चा\nअहमदनगर - शहरातील सावेडी कचराडेपोला लागलेल्या आगीचा धूर तिसऱ्या दिवशी धुमसत आहे. यामुळे आक्रमक झालेल्या सत्ताधारी नगरसेवकांनीच पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी तोंडाला मास्क बांधून स्थानिक रहिवाशी नगरसेवकांसह मोर्चात सहभागी झाले. संतापलेल्या शिवसेना उपशहर प्रमुख दिगंबर धवन यांनी महापौरांच्या राजीनाम्याची यावेळी जोरदार मागणी केली.\n..अन् महापौर सुरेखा कदम यांना झाले अश्रू अनावर\nअहमदनगर - शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने महापौर सुरेखा कदम यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. आज दुपारी सेनेचे उपशहर प्रमुख दिगंबर ढवण आणि नगरसेविका शारदा ढवण हे सावेडी भागातील कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात पालिकेवर मोर्चा घेऊन गेले. परंतु पक्षात आम्हाला डावलण्यात येत आहे. तसेच सत्ताधारी असूनही आमची कामे होत नाही, असा आरोप करत ढवण यांनी महापौरांच्या समोर मनातील खदखद व्यक्त केली.\nऑनलाईन फसवणुकीद्वारे अनेकांना लाखोंचा गंडा, तीन चोरटे गजाआड\nअहमदनगर - बजाज फायनान्समधून बोलतोय असे सांगून ग्राहकांकडून ओटीपी घेऊन पैशांची चोरी करणाऱ्या टोळीस अहमदनगरच्या सायबर शाखेच्या पथकाला अटक करण्यात यश आले. आरोपींकडून विविध वस्तूंसह एकूण ३ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली.\nमुंबई-शिर्डी विमान धावपट्टीवरून घसरले, मोठा अनर्थ टळला\nअहमदनगर - शिर्डी विमानतळावर आज मुंबईहून शिर्डीला आलेले विमान धावपट्टीवरून उतरल्याने एकच धावपळ उडाली होती.\nअन् राधाकृष्ण विखे-पाटील यांनी धरला 'झिंगाट’ गाण्यावर ठेका\nअहमदनगर - राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी चक्क 'झिंग झिंग झिंगाट’ या गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांचे पुत्र सुजय विखे यांनीदेखील नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला. निमित्त होते, जनसेवा फाउंडेशनच्या 'लेक वाचवा अभियाना'अंतर्गत नगर सांस्कृतिक महोत्सवाचे.\nकर्नाटकच्या राज्यपालांना बडतर्फ करावे - राधाकृष्ण विखे पाटील\nअहमदनगर - कर्नाटकच्या राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका पत्रकार परिषदेतून केला आहे. राज्यपालांना बडतर्फ करावे अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे. कर्नाटकातील भाजप सरकार अल्पकाळातच पायउतार झाले आणि त्यामुळे लोकशाहीची हत्या होण्यापासून देश वाचला असा टोमणाही त्यांनी भाजपला लगावला.\nमाजी सरपंच सासुला सक्तमजुरी, सासरा आणि नवऱ्याला जन्मठेप\nअहमदनगर - रॉकेल ओतून पेटवलेल्या सारीका काटे प्रकरणी हिरवे झरे गावाच्या माजी सरपंच पार्वती आणि शिवाजी काटे या सासू-सासऱ्याला जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी जाहीर केले. सोबतच मृत महिलेच्या पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.\n'एनआरएचएम'चे कंत्राटी कर्मचारी आझाद मैदानावरील मोर्चासाठी सज्ज\nअहमदनगर - राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेंतर्गत (एनआरएचएम) आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. सरकारी सेवेत समाविष्ट करून घ्यावे, तसेच समान काम समान वेतन मिळावे या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर शुक्रवारी या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा नाशिक ते मुंबई असा मोर्चा निघणार आहे.\nदरोड्याच्या तयारीतील सहा दरोडेखोर जेरबंद; ५ सख्ख्या भावडांचा समावेश\nअहमदनगर - दरोड्याचा तयारीत असलेल्या ६ सराईत दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. नगर-दौंड मार्गावरील प्रवाशांना लुटण्यासाठी हे दरोडेखोर रस्त्याच्याकडेला लपून बसले होते. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे केली. या सहा जणांपैकी ५ जण सख्खे भाऊ असून त्यांचे वडीलदेखील अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nअन् राधाकृष्ण विखे-पाटील यांनी धरला 'झिंगाट’ गाण्यावर...\n..अन् महापौर सुरेखा कदम यांना झाले अश्रू अनावर अहमदनगर - शिवसेनेचा अंतर्गत वाद\nमुंबई-शिर्डी विमान धावपट्टीवरून घसरले, मोठा अनर्थ... अहमदनगर - शिर्डी विमानतळावर आज\nऑरेगॉनमध्ये निवडून येणाऱ्या सुशिला जयपाल दक्षिण आशियातील पहिल्या महिला\nमोत्यांचे शहर हैदराबादमधील पर्यटन स्थळे..\nमोत्यांचे शहर म्हणुन ओळख असणारे हैदराबाद शहर\nइतिहासाच्या पाऊलखुणा : किल्ले 'रायगड' किल्ले 'रायगड' हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील\nमराठवाड्याला लाभलेले नैसर्गिक वरदान - गौताळा अभयारण्य मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत.\nइअरफोन वापरताना 'ही' काळजी अवश्य घ्या बस, ऑफिस किंवा रस्त्यात कुठेही कानात इअरफोन घातलेली\nथायरॉईड आणि आहार थायरॉईडची समस्या असणाऱ्या बहुतेक लोकांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे, की\n'संजू'चे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस, तब्बल ११ वर्षांनंतर सोनम-रणबीर दिसेल एकत्र\nपुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार 'बाबूराव स्टाईल'चा अंदाज मुंबई - अक्षय कुमार, सुनील\n...म्हणून स्वराला यूजर्स म्हणाले, 'निरमावाली दीदी मिळाली' मुंबई - अभिनेत्री स्वरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2009/09/blog-post_20.html", "date_download": "2018-05-27T01:04:46Z", "digest": "sha1:G3V65DT2GXZQ2WUGOENR35XS4Q5ETGZB", "length": 10092, "nlines": 180, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: वेठबिगार", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\n( फोटो जालावरुन )\nमनाला जीवंत ठेवणारी मी\nवाट्याला आलेले मुकाट सोसले\nतरी हळवे स्वर जपले मी\nमनात सूर्याचे तेज तेवले मी\nदबून, मोडून जरी जगले\nमनात प्राजक्त बहरला मी\nअंतरंग माझे जपले मी\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 11:15 AM\nकविता अप्रतिम... आवडली.. ही बघ खाली अजुन एक माझी आवडती कविता मंगेशाची..\nमोक्ष नसतो त्यालाही - आपल्यालाही\nअशा वेळी शब्दांचा अर्थ चाचपुन भागत नाही,\nमहेंद्र, मंगेश पाडगांवकर...त्यांची सलाम ही माझी खूप आवडती कविता.\nतू नमूद केलेल्या कवितेतही किती गर्भित अर्थ भरलेला आहे. अप्रतिम.हे असे शब्दांचे अतीव पिकलेपण आरती प्रभूंच्या समग्र साहित्यात ठायी ठायी जाणवते.\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nपापणीला तुझा रंग येतो......\nविजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा\nमनात रेंगाळणारे शब्द अन त्यांचा भावार्थ.......\nदगड होऊन पड म्हणावं....\nतू ही मेरी शब हैं......\nसामान्य माणसा, तू जप रे स्वत:ला.......\nआनेवाला पल जानेवाला हैं.........\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2018-05-27T01:35:06Z", "digest": "sha1:RGITRBRXGLTOZ5TSVL5W4A4ADQAKN4JB", "length": 30298, "nlines": 695, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००९ महिला क्रिकेट विश्वचषक - विकिपीडिया", "raw_content": "२००९ महिला क्रिकेट विश्वचषक\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२००९ महिला क्रिकेट विश्वचषक\nलिसा स्थळेकर हैडी टिफेन (ना)\nयोलांडी व्हान डेर वेस्टहुइझेन\nचार्लिझ व्हान डेर वेस्टहुइझेन\nमेरिसा ऍग्वियेरा (ना) (य)\nसॅराह टेलर (य) झुलन गोस्वामी (ना)\nगौहर सुलताना उरूज मुमताझ (ना)\nसुखन फैझ शशिकला सिरिवर्दने (ना)\nA२ न्यूझीलंड ३ ३ ० ० ६ +२.०१५\nA१ ऑस्ट्रेलिया ३ २ १ ० ४ +०.७१४\nA३ वेस्ट इंडीज ३ १ २ ० २ -०.६५५\nA४ दक्षिण आफ्रिका ३ ० ३ ० ० -१.७७७\nहैडी टिफेन ५७ (११३)\nएलिस पेरी ३/४० (६.० ov)\nशेली निच्के २७ (४२)\nकेट पुलफोर्ड ३/३२ (७.० ov)\nन्यूझीलंड १३ धावांनी विजयी(ड-लू)\nनॉर्थ सिडनी ओव्हल, नॉर्थ सिडनी, ऑस्ट्रेलिया\nपंच: सारिका प्रसाद आणि शाहुल हमीद\nॲलिशिया स्मिथ ४६ (१०९)\nस्टेफानी टेलर ४/१७ (८.२)\nशनेल डेली २६ (६७)\nचार्लिझ व्हान डेर वेस्टहुइझेन १/१३ (१०.०)\nवेस्ट इंडीज २ गडी राखून विजयी\nनं.१ खेळ मैदान, न्यूकॅसल, ऑस्ट्रेलिया\nपंच: जेफ ब्रूक्स आणि टोनी हिल\nकॅरेन रॉल्टन ९६* (८७)\nऍलिशिया स्मिथ ३/४२ (१०.०)\nट्रिशा चेट्टी ५८ (७८)\nशेली निच्के ३/४३ (१०.०)\nऑस्ट्रेलिया ७९ धावांनी विजयी\nनं.१ खेळ मैदान, न्यूकॅसल, ऑस्ट्रेलिया\nपंच: टोनी हिल आणि लाकानी ओआला\nस्टेफानी टेलर २/३३ (१०.०)\nपामेला लव्हाइन ४० (९७)\nऐमी मेसन ३/२६ (१०.०)\nन्यूझीलंड ५६ धावांनी विजयी\nपंच: नील हॅरिसन (JPN) आणि टोनी वॉर्ड (AUS)\nऍलेक्स ब्लॅकवेल ४६ (५६)\nशकेरा सलमान २/२८ (१०.०)\nस्टेफानी टेलर २/३५ (१०.०)\nअनिसा मोहम्मद २/४५ (१०.०)\nडिआंड्रा डॉटिन ५१ (५४)\nएरिन ऑस्बोर्न २/२२ (१०.०)\nएलिस पेरी २/२८ (१०.०)\nलिसा स्थळेकर २/३२ (९.०)\nऑस्ट्रेलिया ४७ धावांनी विजयी\nपंच: कॅथी क्रॉस (NZL) आणि ब्रायन जर्लिंग (RSA)\nसॅरा मॅकग्लाशान ८८* (७६)\nएमी सॅटरथ्वाइट ७३ (७६)\nनिकोला ब्राउन ५१* (७४)\nॲलिशिया स्मिथ २/५८ (१०.०)\nक्रि-झेल्डा ब्रिट्स २५ (४६)\nसुझी बेट्स ४/७ (५.०)\nऐमी मेसन ४/२ (४.१)\nन्यूझीलंड १९९ धावांनी विजयी won by १९९ runs\nपंच: मिक मार्टेल (ऑ) आणि टोनी वॉर्ड (ऑ)\nसामनावीर: एमी सॅटरथ्वाइट (न्यू)\nB२ इंग्लंड ३ ३ ० ० ६ +१.९२१\nB१ भारत ३ २ १ ० ४ +०.९२२\nB४ पाकिस्तान ३ १ २ ० २ -०.९६१\nB३ श्रीलंका ३ ० ३ ० ० -१.२८०\nसाना मीर १७ (५४)\nरुमेली धर ३/७ (८ षटके)\nअनघा देशपांडे २६* (३७)\nभारत १० गडी व ४० षटके राखून विजयी\nपंच: नील हॅरिसन आणि मिक मार्टेल\nइंग्लंड won by १०० runs\nपाकिस्तान won by ५७ runs\nमिताली राज ५९ (९०)\nहॉली कॉल्व्हिन ३/२२ (१० षटके)\nक्लेर टेलर ६९ (६५)\nप्रियंका रॉय १/२८ (५.४ षटके)\nइंग्लंड ९ गडी आणि १०.२ षटके राखून विजयी\nनॉर्थ सिडनी ओव्हल, नॉर्थ सिडनी, ऑस्ट्रेलिया\nपंच: ब्रायन जर्लिंग आणि शाहुल हमीद\nA२ न्यूझीलंड ५ ४ १ ० ८ +१.१८० १०९०/२३०.४ ८२६/२३३.०\nB२ इंग्लंड ५ ४ १ ० ८ +१.१५७ ८५२/२११.५ ६७०/२३३.५\nB१ भारत ५ ३ २ ० ६ +१.१०४ ७५४/१७७.५ ७४१/२३६.२\nA१ ऑस्ट्रेलिया ५ ३ २ ० ६ +०.८५० ९५३/२१६.५ ८२६/२३३.०\nB३ पाकिस्तान ५ १ ४ ० २ -२.५८९ ५४१/२४७.५ ८७४/१८३.१\nA३ वेस्ट इंडीज ५ ० ५ ० ० -१.५५९ ६०६/२५०.० ८५९/२१५.४\nइंग्लंड won by ३१ runs\nऑस्ट्रेलिया won by १०७ runs\nइंग्लंड won by १४६ runs\nन्यूझीलंड won by २२३ runs\nपाऊसा मुळे उशीर, India reduced to ४६ षटके (१४३ runs)\nभारत तिसरया स्थानाच्या सामन्यात विजयी\nलूसी डॉलन ४८ (५७)\nनिकी शॉ ४/३४ (८.२)\nकरोलीन एट्किंस ४० (८५)\nलूसी डॉलन ३/२३ (१०.०)\nइंग्लंड ४ गडी राखुन विजयी\nनॉर्थ सिडनी ओव्हल, नॉर्थ सिडनी\nपंच: स्टीव डेविस व ब्रायन जेर्लिंग\n५ वेस्ट इंडीज २-५\n७ दक्षिण आफ्रिका १-३\nइंग्लंड १९७३ · भारत १९७८ · न्यू झीलंड १९८२ · ऑस्ट्रेलिया १९८८ · इंग्लंड १९९३ · भारत १९९७\nन्यू झीलंड २००० · दक्षिण आफ्रिका २००५ · ऑस्ट्रेलिया २००९ · भारत २०१३\nमागील हंगाम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००८\nआय.सी.सी. विश्व क्रिकेट लीग विभाग ४ • भारत वि. ऑस्ट्रेलिया • बांगलादेश वि. न्यू झीलँड • २००८ चौकोणी २०-२० मालिका, कँनडा • २००८ एसोसिएट त्रिकोणी मालिका, केन्या • दक्षिण आफ्रिका वि. केन्या\nदक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश • पाकिस्तान वि. वेस्ट ईंडीझ (UAE) • भारत वि. इंग्लंड • ऑस्ट्रेलिया वि. न्यू झीलँड (Test) • झिम्बाब्वे वि. श्रीलंका\nन्यू झीलँड वि. वेस्ट ईंडीझ • ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका\nबांगलादेश वि. झिम्बाब्वे • बांगलादेश त्रिकोणी मालिका • वेस्ट ईंडीझ वि. इंग्लंड • आय.सी.सी. विश्व क्रिकेट लीग विभाग ३ • पाकिस्तान वि श्रीलंका · केन्या वि झिम्बाब्वे · श्रीलंका वि. भारत\nऑस्ट्रेलिया वि. न्यू झीलँड (ODI) • दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया • न्यू झीलँड वि. भारत\nबांगलादेश वि. वेस्ट ईंडीझ • विश्वचषक पात्रता सामने\nपुढील हंगाम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००९\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/comment/164357", "date_download": "2018-05-27T01:17:17Z", "digest": "sha1:R2DV4BP453LJSAPQAIWGLQJFW5R7F347", "length": 107851, "nlines": 1549, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ही बातमी समजली का - भाग १६५ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nही बातमी समजली का - भाग १६५\nअनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. \"ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा.\" असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा \"एकोळी\" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.\nआधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.\nस्त्री-शिक्षणाचा आग्रह धरल्यामुळे मुस्लिम अतिरेक्यांनी डोक्यात गोळी घातल्यावर मलाला युसुफजाई स्त्रीवादी लोकांच्या गळ्यातला ताईत बनली; ते योग्यच होतं. पण पॅलेस्टिनी लोकांच्या हक्काची मागणी करणाऱ्या अहेद तमिमीचं नाव चर्चिलांनाही माहीत नसतं; याबद्दल अलजझिरावर आलेला बारका आणि महत्त्वाचा लेख.\nही बातमी वाचली का\nनंदननं पहिल्यांदा हा शब्द असा वापरल्याचं मला आठवतंय. (अशा वेळी नंदनला दोष देणं सोपं असतं.)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअच्छा. म्हंजे भारतातले ट्रिपल तलाक बंदीचे विधेयक सुद्धा सौदि अरेबिया व इराण कडून स्फूर्ती, प्रेरणा घेऊनच करण्यात आले वाट्टं. कारण मोदी हे रिफॉर्म्स बद्दल नुसती बडबड करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत असं ऐकलं.\n>>>मोदी हे रिफॉर्म्स बद्दल\n>>>मोदी हे रिफॉर्म्स बद्दल नुसती बडबड करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत असं ऐकलं.\nहो. हा कायदा करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून झाला. (त्यात आपली छाती ५६ इंचीअसल्याचा क्लेम पुढे रेटण्याची संधी दिसली हा बोनस).\nलगे हाथ ज्यावर इतकी वर्षे टीका केली तो शहाबानो कायदा* रद्द करण्याची कारवाई सुद्धा करावी.\n*भादवि च्या कलम १२५ खाली मुस्लिम महिलांना पोटगी मागता येऊ नये म्हणून हा कायदा केला गेला. परंतु मुस्लिम महिला आजही कलाम १२५ खाली पोटगी मागतात आणि कोर्ट त्या कलमाखाली ऑर्डर काढतात असे राज कुलकर्णी आणि अतुल सोनक हे माझे वकील मित्र सांगतात. या विशिष्ट मामल्यात ही चांगली गोष्ट आहे पण कोर्टांनी संसदेचे स्पेसिफिक कायदे धाब्यावर बसवून आपल्या मनाने निकाल देणे हे बरोबर नाही. ज्यूदिशीअरी ला कसलीच अकौंटेबिलिटी नाही हे वाईट आहे.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nहो. हा कायदा करा असं सुप्रीम\nहो. हा कायदा करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून झाला. (त्यात आपली छाती ५६ इंचीअसल्याचा क्लेम पुढे रेटण्याची संधी दिसली हा बोनस).\nसरकारकडे सर्वोच्च न्यायालयात जाऊन् आणखी वेळ मागण्याचा विकल्प अवश्य होता. तसा तो एक्सप्लिसिटली चर्चिला गेला नव्हता. पण होता.\nसरकारने AIMPLB चा सल्ला न घेता घाईघाईने कायदा केलेला आहे असा आरोप झालेला आहे - AIMPLB ने च केलेला आहे.\nदुसरं म्हंजे \"सरकार घिसाडघाई करत आहे\" असा आरोप सुद्धा झाला होता. काँग्रेसने च केला होता.\nतेव्हा तुमचा \"हा कायदा करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून झाला\" हा आक्षेप कम आरोप कैच्याकै आहे.\nसुप्रीम कोर्टात सरकारने सांगितलं की आम्ही असा कायदा आणू.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nठीकाय. पण सरकारने हा मुद्दा\nठीकाय. पण सरकारने हा मुद्दा लावून धरला व कायदा आणला व केला. युपीए १, २ मधे हा दम नव्हता.\nहा कायदा करायची वेळ आली असती तर तुमचे आवडते राहूल गांधी आपल्या \"डी\" ला पाय लावून पळाले असते.\n>>हा कायदा करायची वेळ आली\n>>हा कायदा करायची वेळ आली असती तर तुमचे आवडते राहूल गांधी आपल्या \"डी\" ला पाय लावून पळाले असते.\nराहुल गांधी माझे आवडते आहेत हा शोध कुठून लावला\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nराहुल गांधी माझे आवडते आहेत\nराहुल गांधी माझे आवडते आहेत हा शोध कुठून लावला\nह्या प्रकारचा येडचापपणा सगळीकडे दिसू लागलाय. बरेच जण उत्तर देण्याऐवजी 'डी' ला पाय लावून पळतात किंवा तुम्ही अमुक ह्याला विरोध करता म्हणजे तुम्ही तमुक तुमचा लाडका असे काहीतरी थातूरमातूर उत्तर देतात.\nराहुल गांधी माझे आवडते आहेत\nराहुल गांधी माझे आवडते आहेत हा शोध कुठून लावला\n(१) तुम्ही काँग्रेस चे चाहते आहात्\n(२) काँग्रेसने सर्वानुमते व एकमताने रागां ना तिथे पक्षाध्यक्ष पदावर नेमलेले आहे. कोणताही विरोधक, किंतू, परंतु ला वाव नाही.\n(३) वरील १ व २ चा अर्थ काय होतो \nलॉजिक जब्रा आहे. एक ईनोद आठवला\n1. मास्तर तुम्ही मला खूप आवडता\n2. तुम्हाला तुमची मुलगी खूप आवडते\n3. वरील 1 व 2चा अर्थ काय होतो -> मला तुमची मुलगी खूप आवडते (द्या लग्न लावून)\nगब्बरची एक आणि मिलिंद पदकींच्या दोन प्रतिक्रिया इथे हलवल्या आहेत. त्या सध्या सर्वसामान्य सदस्यांना दिसत नाहीयेत; पण उडवलेल्या नाहीत. त्या दिसाव्यात म्हणून काम सुरू आहे.\nधिर धर्ने ही विनंती.\nपॅलेस्टिनी मंडळींचे वर्णन् - ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतु ॥ - असेच करावे लागेल.\nअमेरिकन दुतावासाची इमारत जेरुसलेम ला हलवण्याच्या ट्रंप च्या निर्णयाविरोधी (संयुक्त राष्ट्रात) झालेल्या ठरावावर भारताने ट्रंप यांच्या विरोधी मतदान केले. म्हंजे पॅलेस्टाईन च्या बाजूने. त्यानंतर लगेचच हा \"पसाय\" भारताला देण्यात आला. \"पसाय\" खाल्ल्यावर भारत \"सुखिया झाला\" असेलच.\nहा शुद्ध गाढवपणा आहे हे मान्य आहे.\nपलिस्तनींना भारताने आजतागायत प्रचंड मदत केली आहे.\nहा शुद्ध गाढवपणा आहे हे मान्य\nहा शुद्ध गाढवपणा आहे हे मान्य आहे.\nया वागण्याला आ. खा. च. बा. स. ठो. असं म्हणतात.\nआ. खा. च. बा. स. ठो. \nभारत हे पहिले नॉन अरब राष्ट्र\nभारत हे पहिले नॉन अरब राष्ट्र आहे ज्याने टू स्टेट सोल्युशन ला मान्यता दिली होती.\nलाँगफॉर्म - आयशी च्या खाटलावर चढुन बापसाला सलाम ठोकणे.\nभारत हे पहिले नॉन अरब राष्ट्र आहे ज्याने टू स्टेट सोल्युशन ला मान्यता दिली होती.: Sure, and they should remember that\nआमचं म्हणणं हे आहे की\nआमचं म्हणणं हे आहे की पॅलेस्टाईन हे फडतूस राष्ट्र आहे त्यांनी त्यांच्या औकातीत रहावे. Don't byte bite the hand that feeds.\n( अर्थात आमचे लोक, मोदी सकट, त्यांची चाटायला जातात तो भाग निराळा).\nउईघूर (जिंझियांग) मधल्या दहशतवादि लोकांची सभा असेल तर पॅलेस्टिन चा चीनमधला राजदूत तिथे जाईल का \nगलती दुरुस्त केलेली आहे.\nगलती दुरुस्त केलेली आहे.\nकॉल ऑफ ड्युटी या ऑनलाईन गेममधील $ 1.50 च्या पैजेवरुन चिघळलेल्या प्रकरणात कान्सास पोलिसांनी एकाला ठार मारले.\nपोलिसांना खोटी माहिती देणाऱ्याला नंतर अटक.\nऑनलाईन प्रायवसी, पोलीसांची या प्रकरणाची हाताळणी वगैरे अनेक प्रश्न यातून पडतात.\nथँक्सगिविंगनिमित्त आमच्या हौसिंग सोसायटीत (अपार्टमेंट कॉंप्लेक्समध्ये) छोटीशी पार्टी ठेवली होती. पार्टीचा हॉल हा सोसायटीच्या कंपाऊंडमध्येच असला तरी माझ्या अपार्टमेंटपासून ~400 मीटर आहे. थंडीमुळे गाडीतून जावे लागले. घरुन निघालो. निम्मे अंतर पार केले तर पोलीसांनी पुढचे सर्व रस्ते बंद केले होते. ( रस्त्यावरच्या ट्राफिक हवालदारांपेक्षा वेगळे, आजपर्यंत केवळ पेपरात किंवा ऑनलाईन पाहिलेल्या फोटोतल्यासारखे, पोलीसांचे कपडे. अगदी सशस्त्र आणि सुसज्ज धिप्पाड पोलीस, त्यांच्या बुलेटप्रूफ गाड्या आमच्या अपार्टमेंटपासून 200 मीटर अंतरावर होत्या).\nनंतर घरी येऊन इकडे तिकडे फोन केला, ऑनलाईन पाहिले तेव्हा आमच्या सोसायटीत एकाने त्याच्या गर्लफ्रेंडला फटकावले होते म्हणून तिने पोलिसांना बोलावले होते. त्याच्याकडे बंदूक आहे असं तिने सांगितल्यावर स्वाट टीम आली होती. साडेनऊ-दहाला काही गोळ्यांचे आवाज आले पण कोणी गेल्याची बातमी दुसऱ्या दिवशी पेपरात आली नाही.\nआता बरोबर सुतासारखे सरळ आले पॅलेस्टिनी. आत्ता राहुल गांधी पंतप्रधान असते तर साधा आक्षेप सुद्धा नोंदवला नसता भारत सरकारने. चाटायला गेले असते.\nइतकी वर्षे काँग्रेस सरकार\nइतकी वर्षे काँग्रेस सरकार केवळ \"निषेध नोंदवले\" म्हणून आक्षेप होता असे आठवते. त्याचे नवे भक्त व्हर्जन निषेधही नोंदवला नसता असे झालेले दिसते.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nथत्तेकाका एकच देतात पण\nथत्तेकाका एकच देतात पण सॉल्लीड देतात.\nत्यांना पाठिंबा देण्याची तरी जरुर काय सरळ जेरुसलेमला मान्यता देऊन टाकायची.\nआम्हाला पण हेच हवं आहे. भारत\nआम्हाला पण हेच हवं आहे. भारत सरकारने उगीचच पॅलेस्टाईन ला महत्व देऊ नये. व इस्रायल ला महत्व द्यावे कारण इस्रायल कडून आपल्याला प्रचंड फायदा आहे. (इस्रायलवाल्यांना सुद्धा आपल्याकडून फायदा आहे व त्यांना हे परस्परावलंबत्व मान्य आहे). पॅलेस्टाईन हे भिक्कारडे, फडतूस, फालतू लोक आहेत.\nहा लेख थोडा जुनाच आहे. पण जरूर वाचनीय आहे.\nसाधारणपणे, हाना आरण्ड्ट जे म्हणाली होती, सामान्य लोकांनी केलेला दुष्टपणा सगळ्यात वाईट. कारण दुष्ट-पापी-चांडाळांची संख्या खूप कमी असते, पण सामान्यांची संख्या खूप जास्त असते. या विषयावर असलेली निरनिराळी पुस्तकं आणि त्यांतून झालेलं आकलन असा हा लेख.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nसरत्या वर्षात केजरीवाल यांच्या केकावल्या कमी झाल्या.\nपरत एक प्रश्न : नीती आयोग आणि प्लॅनिंग कमिशनमध्ये नक्की फरक काय\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nराज्यांना कर निधी वाटप निती\nराज्यांना कर निधी वाटप निती आयोग करत नाही. नियोजन आयोग करायचं. ( निती आयोग काहीच करत नाही. )\n\"नियोजन आयोग राज्यांना निधीवाटप करणार नाही\", इतका बदल केला असता तर नियोजन आयोग हाच नीती आयोग म्हणून काम करू शकला असता का\nनीती आयोग जर वाहनांमध्ये पेट्रोल बरोबर मिथेनॉल घालावे हे ठरवत असेल तर गब्बरच्या \"ॲण्टी-सेंट्रल प्लॅनिंगचे\" काय झाले\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nनीती आयोग म्हणताना प्लानिंग\nनीती आयोग म्हणताना प्लानिंग कमिशनाइवजी आहे असं म्हणतात. पण बघायला गेलं तर नीती आयोग NAC चं रिप्लेसमेंट आहे. ज्याचं काम थिंक़-टँकच आहे. पॉलिसी इनपुट देण्याचं आहे.\n(युपीएचे सगळ्यात घातक कायदे देणारी बॉडी NAC, सोनिया गांधी याची हेड होती. सोनिया गांधी इतर झोलाछापांच्या मदतीने देश या बॉडीद्वारेच चालवायची. )\nसोनिया गांधी इतर झोलाछापांच्या मदतीने देश या बॉडीद्वारेच चालवायची.\nअरुणा रॉय नावाची बाई यांची मोरक्यागिरी करायची. शेवटी युपीए-२ मधे क्रोनिइझम फार आहे असं म्हणून तिने राजीनामा दिला.\nनीती आयोग जर वाहनांमध्ये\nनीती आयोग जर वाहनांमध्ये पेट्रोल बरोबर मिथेनॉल घालावे हे ठरवत असेल तर गब्बरच्या \"ॲण्टी-सेंट्रल प्लॅनिंगचे\" काय झाले\nहो. जर मिथेनॉल हे पेट्रोल मधे घालणे इतके फायदेशीर असेल तर कंपन्या व पेट्रोल डिलर्स आधीच हे का करत नाहियेत. त्यासाठी सरकारला का मधे पडावे लागते - हा प्रश्न उचित आहेच.\nनियोजन आयोगाचे काम पंचवार्षिक योजना बनवणे/राबवणे हे असेल तर ते काम नीती आयोग करत नाहीये. हा फरक आहे.\nपंचवार्षिक योजना राबवणे वेगळे व एखाद्या विशिष्ठ उत्पादनाच्या खरेदीसाठी सरकारची कॉस्ट कमी करणे हे वेगळे.\n - हा प्रश्न लागू आहेच.\nक्रोनीइझम चा वास येतोय. मिथेनॉल बनवणाऱ्या कंपन्यांनी वशीला जोरदार लावलेला दिसतोय.\nमुळात पेट्रोलियम सेक्टर मधून सरकारने बाहेर पडणे आवश्यक आहे. पण मग फॉरिन पॉलिसी चे काय अमेरिकेकडून ऑईल विकत घेऊन ट्रंप ला मदत करायची (कारण ट्रंप ला अमेरिकन एक्सपोर्ट वाढवण्यात रस आहे) आणि त्यातून मिळवलेल्या इन्फ्लुअन्स चा वापर पाकिस्तानवर (अमेरिकेकरवी) दडपण आणण्यासाठी करायचा - असा प्लॅन आहे असं माझं मत आहे. भारताला कमी दराने क्रूड ऑइल विकणे हे अमेरिकेला कसेकाय परवडते हे मला कोडे आहे. आयमिन ट्रान्स्पोर्टेशन कॉस्ट्स विचारात घेतल्या तर इराण भारताच्या अगदी जवळ आहे.\nपण \"पाकिस्तानविरुद्ध कृती काय केली अमेरिकेने \" - असा प्रश्न अजुन कोणीच कसाकाय विचारलेला नैय्ये \" - असा प्रश्न अजुन कोणीच कसाकाय विचारलेला नैय्ये उदा. रागां, मणिबुवा अय्यर.\nबदल्यात पाकिस्तानातून अमेरिकी एजंट्सना अफू मिळते का\nशेतकरी कामगार पक्षाच्या कुशल परराष्ट्रनीतीचे हे यश आहे. केजरीवाल, मायावती, लालू यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी, डी राजा यांनी त्यांच्या दैदिप्यमान सेक्युलर विचारसरणीचा आधार घेत शेकाप ला अजोड साथ दिली व भगिरथ प्रयत्न करून हे घडवून आणले.\nगब्बु खुप चिडलेला दिसतोय\nगब्बु खुप चिडलेला दिसतोय\nरिपब्लिकनांनी जो टॅक्स कट केलेला आहे त्याचा परिणामस्वरूप अतिश्रीमंतांचे सर्वंकष करनिधी मधे असलेले योगदान (टक्केवारी) वाढणार आहे. ( वाक्य व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचावे. नुसतेच वाचल्यासारखे करून आपल्या पूर्वग्रहानुसार निष्कर्षावर उडी मारू नये).\nकरसंकलन कमी होते आहे ($३२२९ बिलियन ते $२९६९ बिलियन)\nएक मिलियनवरती उत्पन्न असणाऱ्यांचा इफेक्टिव्ह टॅक्स रेट कमी होतो आहे (३२.५% ते ३०.२%)\n१. जन्तेवर फडतुसांवर खर्च करायला सरकारला $२६० बिलियन कमी मिळणार आहेत.\n२. याचाच दुसरा अर्थ म्हणजे तेवढं फिस्कल डेफिसिट वाढणार आहे. तेवढं इन्फ्लेशन होऊन त्याचा भार जन्तेवर फडतुसांवर पडणार आहे.\n३. दुसरीकडे नॉनफडतुसांकडे जास्त डिस्पोजेबल इन्कम होऊन त्यांचा खर्च वाढेल, पर्यायाने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.\n१ आणि २ वास्तव आहे आणि ३ श्रद्धा.\n(१) हा माझा आवडता भाग.\n(२) फिस्कल डेफिसिट चा परिपाक म्हणून इन्फ्लेशन होतेच असे नाही.\n(३) श्रद्धा म्हणा नैतर ट्रिकल डाऊन थियरी म्हणा.\nगब्बरचं काय मत याबद्दल\nअनुषा चारी यांनी याबद्दल अनेक\nअनुषा चारी यांनी याबद्दल अनेक वर्षांपूर्वी पेपर लिहिला होता. \"India Transformed\nअमेरिकेत तरी काय स्थिती आहे टोयोटा व होंडा १९८० च्या दशकात आल्या. फार आरडाओरडा झाला होता त्यांच्याविरूद्ध. जपानी कंपन्यांविरुद्ध बोंबाबोंब झाली होती.\nमार्केट शेअर - आजही टोयोटा तिसऱ्या व होंडा सातव्या क्रमांकावर आहेत. नंबर एक व दोन वर जीएम व फोर्ड आहेत.\nभारताचंच बोलायचं तर अँबॅसॅडर चं उदाहरण बोलकं आहे. सरकारचा पाठिंबा (देशीवादाला खतपाणी) पण होता व सरकार हा मोठा कस्टमर पण होता. पण आज काय स्थिती आहे \nट्रंप च्या निर्णयाचं टायमिंग झक्कास आहे. जेव्हा पाकी सीडीएस चे प्रिमियम्स टोकावर पोहोचलेत तेव्हा \"लोहा गरम है. मार दिया हथौडा\".\nजेटलीजी, फक्त एवढंच करा. ह्यावर घुमजाव करू नका.\nआयमिन जर बिट्कॉईन मधे गुंतवणूक करणाऱ्यांना नुकसान झाले तर त्यांना बेलआऊट देऊ नये.\nभारतात बिटकॉईन बेकायदा आहे पण भारताबाहेरच्या अशा फंडात गुंतवणूक केली जाऊ शकते की ज्याच्या एयुएम मधे बिटकॉईन्स आहेत.\nपाकिस्तानची राजकोषिय घसरगुंडी सुरु आहे असं ऐकून आहे. तेव्हा या टायमिंग ला ट्रंप यांनी ही \"हार्डबॉल\" खेळी खेळलेली आहे.\nआता फुर्रोगामी मंडळी लगेच त्यांचा नेहमीचा पैतरा काढतील - की अशाने पाकिस्तान मूलतत्ववाद्यांच्याकडे अधिकच झुकेल व पाकी आर्मीचा प्रभाव अधिकच वाढेल आणि उरली सुरली आशा सुद्धा संपेल वगैरे वगैरे.\nत्या ऐवजी भक्त मंडळी हा\nत्या ऐवजी भक्त मंडळी हा मोदींच्या डिप्लोमसीचा विजय आहे म्हणून छाती कशी पिटत नाहीयेत त्याचं आश्चर्य आहे.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nरागांनी भक्तांकडून हे शिकण्यासारखे आहे.\nहा मोदिंच्या डिप्लोमसीचा विजय नाहीये म्हणून अभक्तांनी छाती बडउन घेउन क्षुधा दमन करावे\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nविचार करता येतोय का बघा\nतुम्ही ज्यांचा \"भक्त\" असा उल्लेख त्यांना पाचपोच असू शकतो.....बदल म्हणून असा विचार करता येतोय का बघा\nहा ब्राझिल च्या पेरू विरोधी डिप्लोमसी चा विजय आहे\nत्या ऐवजी भक्त मंडळी हा मोदींच्या डिप्लोमसीचा विजय आहे म्हणून छाती कशी पिटत नाहीयेत त्याचं आश्चर्य आहे.\nहा ब्राझिल च्या पेरू विरोधी डिप्लोमसी चा विजय आहे.\nतसेच हा पोर्तुगाल चा नॉर्वे विरोधी डिप्लोमसी चा विजय आहे.\nहा फिनलंड चा साऊथ कोरिया विरोधी डिप्लोमसी चा विजय आहे.\nएवढंच नव्हे तर हा कर्नाटक विरुद्ध त्रिपूरा सीमाप्रश्नात हिमाचल प्रदेशाचा विजय आहे.\nहो. हा मोदी डिप्लोमासीचाच\nहो. हा मोदी डिप्लोमासीचाच विजय आहे. मे २०१४ पूर्वी कधी अमेरिकेने ड्रोन हल्ले केलेच नव्हते\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nहो. हा मोदी डिप्लोमासीचाच\nहो. हा मोदी डिप्लोमासीचाच विजय आहे. मे २०१४ पूर्वी कधी अमेरिकेने ड्रोन हल्ले केलेच नव्हते\nअमेरिकेने मे २०१४ पूर्वी अनेकदा पाकिस्तानला दिली जाणारी मदत थांबवली होती.\nअमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी गेली अनेक दशके पाकिस्तानविरुद्ध उघड पणे मिडिया मधे आघाडी उघडली होती व थेट शाब्दिक हल्ला चढवला होता. तो ऑप्टिक्स च होता.\nक्रॅक पॉट अध्यक्षांचं श्रेय फेकू पंतप्रधान घेणार \nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nप्र. का. टा. आ.\nप्र. का. टा. आ.\nयावर काय मत पब्लिकचं\nलाल भगवा एक है - हे दीनदयाळ\nलाल भगवा एक है - हे दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्मिक मानवतावाद वाचला की लगेच लक्षात येतं. उदा. Machine should not be competitor of labor.\nदोस्त दोस्त ना रहा\nदोस्त दोस्त ना रहा\nदोस्त दोस्त ना रहा\nया लेव्हलचं असण्याऐवजी \"तू मला त्या दिवशी सिगरेटचा एक कश दिला नाहीस म्हणून मी आज तुला गायछाप मळून देणार नाही\" या लेव्हलचं वाटतंय.\nट्रंप ने जी मदत रोखलिये ती\nट्रंप ने जी मदत रोखलिये ती सिगरेट चा कश नसून जीवनावश्यक दवा होती (पाकिस्तानसाठी).\nएक सिगरेट कशकी कीमत तुम क्या\nएक सिगरेट कशकी कीमत तुम क्या जानो गब्बरबाबू...\nएक सिगरेट कशकी कीमत तुम क्या जानो\nमै भलीभांति जानता हूं ... के उसकी क्या कीमत है. था एक जमाना .....\nपरंतू सरकारनेच भरमसाठ टॅक्सेस लावून किंमत वाढवून ठेवलिये.\nम्हंजे सिगरेट वर टॅक्सेस लावायचे आणि सिगरेट उद्योगांचे दमन करायचे.\nआणि वंचित, उपेक्षित, तळागाळातल्या विडीकामगारांचे \"प्रश्न\" सोडवायचे.\nमुकेशचे ते 'दोऽऽऽस्त दोऽऽऽस्तना रहा' ऐकून, गाणाऱ्याचे दुःख हे बहुधा आपला मित्र अर्जुनासारखा पूर्णपुरुष झाला नाही हे असावे, अशा समजुतीत बरीच वर्षे होतो.\n(थोडक्यात, 'दोस्तना' हा 'बारहसिंगा'सारखा काही प्रकार असावा, अशी काहीशी ('शीला कीजवानी'छाप) भाबडी समजूत होती.)\nअसं बघा. की अफगाण लोक हे आमचे फार दोस्त आहेत असं नाही. केवळ पाकीस्तानला शह देण्यासाठी त्यांची आम्हाला गरज आहे. आम्ही आमचे हितसंबंध पाहतो. अफगाणिस्तान ही पाकिस्तानची स्ट्रॅटेजिक डेप्थ बनू नये व पाकिस्तानवर प्रेशर जारी रहावे हे आमचे उद्दिष्ट आहे. नंतर पाकिसानची अर्थव्यवस्था कोलमडवणे हे आणखी एक उद्दिष्ट. पाहुण्याकडे तिनचार काठ्या असतील तर त्यातल्या एकदोन वापरून हा विंचू अर्धमेला करायचा आहे.\nबाकी लॉजिस्टिक्स हा मिलिटरी स्ट्रॅटेजी मधला मोठ्ठा बिल्डिंग ब्लॉक आहे याबद्दल सहमत.\nअफगाणिस्तान ही पाकिस्तानची स्ट्रॅटेजिक डेप्थ बनू नये\nम्हणजेच काबूलवर तालिबानचे राज्य येऊ नये यावर अमेरिका, रशिया, इराण, भारत यांचे एकमत आहे. अफगाणांशी मैत्री जुनी आहे. तालिबानच्या आधी तिथला व्यापार मुख्यतः शिखांच्या हातात होता. काबूलमध्ये हिंदी चित्रपटांची चलती होती. भारताचे तिथे आजही तुफान एक्सपोर्टस चालतात. तिथली रेल्वे भारतानेच बांधली आहे. आणि ट्रिलियन्स ऑफ डॉलर्सची खनिज संपत्तीही तिथे आहे: त्यामुळेच महासत्तांच्या महापटाचे (\"The Great Game\") अफगाणिस्तान हे केंद्र आहे.\nभ्रष्टाचारासाठी ॲक्च्युअली तुरुंगात गेलेला पहिलाच राजकीय नेता काय \nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nम्हंजे जयकांत शिक्रे म्हणतो\nम्हंजे जयकांत शिक्रे म्हणतो ते तितकंसं खरं नाहीये तर \nम्हंजे जयकांत शिक्रे म्हणतो\nम्हंजे जयकांत शिक्रे म्हणतो ते तितकंसं खरं नाहीये तर \nभ्रष्टाचारासाठी ॲक्च्युअली तुरुंगात गेलेला पहिलाच राजकीय नेता का\n चहा चढला की काय तुम्हाला \nकाश्मीरचे दरडोई उत्पन्न हे विकसित राज्यांच्या (महाराष्ट्र, गुजराथ, कर्नाटक) यांच्या एक-तृतियांशपेक्षाही कमी आहे. ही परिस्थिती पाकिस्तानने निर्माण केली काय काश्मीर मध्ये समृद्धी असती तर एव्हढा प्रॉब्लेम झाला असता का\n१९८९ मधे काश्मिर मधे मिलिटंट\n१९८९ मधे काश्मिर मधे मिलिटंट इन्सर्जन्सी सुरु झाली. त्या आधीची दहा वर्षे घ्या. तेव्हाचा विदा तपासा. खालील तांबडा भाग तुमच्या प्रतिसादातून उचललेला आहे. त्या दहा वर्षांच्या कालात एवढे सैन्य भारताने तिथे नेऊन ठेवले होते का त्यापूर्वी तिथे AFSPA होता का त्यापूर्वी तिथे AFSPA होता का त्या कालात काश्मिर ची अर्थव्यवस्था इतर राज्यांच्या तुलनेत कशी होती त्या कालात काश्मिर ची अर्थव्यवस्था इतर राज्यांच्या तुलनेत कशी होती ते पहा. व् मग चर्चा करूच. आयमिन मी या सगळ्याबद्दल मत बाळगून आहे असं नाही. पण विदा दिलात तर वेगळा विचार करेनही.\nकाँग्रेस आणि संघ परिवार यांच्या विचारप्रणालीत फारसे अंतर नाही\nहे मुद्दे मान्य आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सैन्य नंतरच आणले गेले हेही मान्य आहे . बाय द वे, हे सैन्य काँग्रेसने आणले हे लक्षात घेणे - पण काश्मीर प्रश्न कसा \"सोडवावा\" याबाबत काँग्रेस आणि संघ परिवार यांच्या विचारप्रणालीत फारसे अंतर नाही: \"भडव्यान्ना गोळ्या घाला\" इतके सोपे आणि साधे ते उत्तर आहे. आणि काश्मीरमधील अशांतीचा फायदा उठवीत देशभर पोलीस स्टेट निर्माण करा हाही दोघांचाही डाव आहे.\nTrump चे विरोधकही आता त्याचे\nTrump चे विरोधकही आता त्याचे कौतुक करायला घाबरत नाहीत.\nपरराष्ट्र धोरणात हितसंबंधांकडे लक्ष द्यावे. रँड पॉल व ट्रंप यांची प्रचारकालात जोरदार भांडणं झाली होती. पण आता ते दोघे पाकिस्तानच्या मुद्द्यावर एक आलेले आहेत असं चित्र दिसत आहे.\nमाझ्या माहीती नुसार भारताने अमेरिकेकडून क्रूड तेल, व शस्त्रास्त्रे घेणे हे ट्रंप यांना हवं आहे. व बदल्यात भारताला पाहुण्याच्या काठीने विंचू मारायला अर्धमेला करता आला तर बघायचं आहे. अर्थातच भारत पाकिस्तान प्रश्न (काश्मिर वगैरे) हा भारतानेच सोडवायचा आहे. पण प्रश्न सोडवण्यासाठी पुरेसे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. A prosperous and democratically stable Pakistan is India's interest - हा बकवास गेली अनेक वर्षे ऐकतोय. शांततेच्या दृष्टीने अनेक पावलं भारताने (अगदी उजव्यांनी सुद्धा) उचलली. पण प्रश्न सुटलेला नाहिये कारण Pakistan does NOT HAVE to solve it. It can keep indulging in the low intensity warfare with India for another 50 years. आपल्याला त्यांचे आर्थिक बाबतीत कंबरडं मोडावं लागेल. मगच ते सुतासारखे सरळ येतील. व नेमक्या याच बाबतीत ट्रंप मददगार होऊ शकेल.\nTrump चे विरोधकही आता त्याचे कौतुक करायला घाबरत नाहीत\nमिलिंदराव तुमचा आयडी हॅक\nमिलिंदराव तुमचा आयडी हॅक झालाय काय \nआयडी हॅक झालाय काय \nपण म्हणून मी ट्रंप समर्थक आहे\nपण म्हणून मी ट्रंप समर्थक आहे असं नाही बर्का.\nम्हणून मी ट्रंप समर्थक आहे असं नाही\nमी मोदी समर्थक आहेच की. व ते मी थेट, स्पष्ट मान्य केलेले आहेच की.\nमी मोदी समर्थक आहेच की\nदीनदयाळ उपाध्याय पण क्लोजेट सोशॅलिस्ट च होते.\nदगडापेक्षा वीट मऊ - म्हणून.\nदगडापेक्षा वीट मऊ - म्हणून.\nअनु राव यांचे मत जाणून घ्यायचे आहे.\nखालील ट्विट्स मला आवडले -\nआप के मुंह मे घी शक्कर. आणि शक्कर खाऊन होई पर्यंत व्हिस्कीचा प्याला मी भरून आणतो तुमच्यासाठी. जोडीला चखणा पण. चखण्यामधे माझ्या हातची सिमला मिर्च ची भजी.\nभांडणांनी होते/ मोठी रक्तशुद्धी\nबोलाचीच व्हिस्की / बोलाचीच भजी\nसुरु करू ताजी/ भांडणे ती\nभांडणांनी होते/ मोठी रक्तशुद्धी\nताजी होते बुद्धी / सकळांची\nस्मृतिदिन : संगीतकार बुलो सी. रानी (२५ मे १९९३)\nजन्मदिवस : गणितज्ज्ञ अब्राहम द म्वाव्र (१६९७), लेखक अलेक्सांद्र पुश्किन (१७९९), नृत्यांगना इजाडोरा डंकन (१८७७), नाटककार व कवी राम गणेश गडकरी (१८८५), छायाचित्रकार डोरोथी लँज (१८९५), कृषी वनस्पती वैज्ञानिक व संशोधक बी.पी. पाल (१९०६), 'वेस्टर्न' सिनेअभिनेता जॉन वेन (१९०७), कथालेखक ग. ल. ठोकळ (१९०९), लेखक रंगनाथ मनोहर जोशी तथा निर्मळ गुरुजी (१९१६), हिंदी साहित्यिक व समीक्षक डॉ. शंकर पुणतांबेकर (१९२५), जाझ संगीतकार माइल्स डेव्हिस (१९२६), निर्माता, दिग्दर्शक के. बिक्रम सिंग (१९३८), धावपटू झोला बड (१९६६), लागोपाठ दोन ऑलिंपिक खेळांमध्ये पदकविजेता पहिला भारतीय खेळाडू कुस्तीगीर सुशील कुमार (१९८३)\nमृत्युदिवस : आधुनिक तेलुगू गद्याचे जनक, पत्रकार व समाजसुधारक रावबहादूर वीरेशलिंगम कुंदकुरी (१९१९), तत्त्वज्ञ मार्टिन हाईडेगर (१९७६), पिनकोडचे जनक आर. व्ही. मराठे (१९८३), साहित्य अकादमी पुरस्कारविजेते कवी श्रीकांत वर्मा (१९८६)\nस्वातंत्र्य दिन - जॉर्जिया (१९१८), गयाना (१९६६)\n१८९६ : चार्लस डाऊ यांनी डाऊ-जोन्स औद्योगिकी सरासरीचे प्रथम प्रकाशन केले.\n१८९७ : ब्रॅम स्टोकर यांची 'ड्रॅक्युला' कादंबरी प्रकाशित.\n१९०८ : मध्यपूर्वेत पहिला तेलसाठा सापडला.\n१९७१ : पाकिस्तानी सैन्याने सिल्हेट, बांगलादेशमध्ये ७१ हिंदूंची कत्तल केली.\n१९८६ : युरोपमधल्या देशांनी युरोपीय संघाचा झेंडा स्वीकारला.\n१९९८ : ऑस्ट्रेलियात मूलनिवासींची मुले त्यांच्या कुटुंबांपासून विलग करण्याच्या धोरणाबद्दल (Stolen Generations) प्रथम 'राष्ट्रीय क्षमायाचना दिन' झाला.\n१९९९ : कारगिल युद्धाची सुरुवात.\n२००९ : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ आणि त्यांचे बंधू शाहबाज यांच्यावरची निवडणुका लढवण्याविषयीची बंदी हटवली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/icc-meet-bcci-loses-revenue-governance-votes-manohar-plays-hardball-42282", "date_download": "2018-05-27T01:43:06Z", "digest": "sha1:L2RNGOQSOXYFDPNUK3ZHIK4VOJUJ7FGS", "length": 15506, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "ICC meet: BCCI loses revenue, governance votes as Manohar plays hardball 'बीसीसीआय' त्रिफळाचित | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nआयसीसीमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवणारी बैठक आजपासून दुबईत सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी प्रशासन आणि महसूल मॉडेल बैठकीत मांडण्यात आले. या दोन्ही मॉडेलना बीसीसीआयचा पहिल्यापासून विरोध होता.\nनवी दिल्ली - शशांक मनोहर कार्याध्यक्ष असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत एकटे पडलेल्या बीसीसीआयचा दोन मुद्यांवर दारुण पराभव झाला. आयसीसीने तयार केलेल्या प्रशासनाच्या आणि आर्थिक वाटा हिस्साच्या नव्या मॉडेलला विरोध करताना बीसीसीआय एकटे पडले.\nआयसीसीमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवणारी बैठक आजपासून दुबईत सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी प्रशासन आणि महसूल मॉडेल बैठकीत मांडण्यात आले. या दोन्ही मॉडेलना बीसीसीआयचा पहिल्यापासून विरोध होता. त्यामुळे घेण्यात आलेल्या मतदानात भारताचा प्रशासन बदलामध्ये 1-9; तर महसूल मॉडेलमध्ये 2-8 असा पराभव झाला. केवळ श्रीलंकेने भारताच्या बाजूने मतदान केले.\nया बैठकीसाठी \"बीसीसीआय'चे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्याने या वृत्तास दुजोरा दिला. आयसीसी करत असलेले हे दोन्ही बदल स्वागतार्ह नाहीत, आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत या सर्व मुद्यांवर आम्ही चर्चा करणार आहोत, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.\nएन. श्रीनिवासन \"आयसीसी'चे अध्यक्ष असताना त्यांनी \"ब्रीग थ्री' (भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया मंडळ) मॉडेल तयार केले होते. या तिन्ही मंडळांकडून आयसीसीला अधिक उत्पन्न मिळत असल्याने त्यांना महसूल विभागणीत मोठा हिस्सा मिळत होता; परंतु मनोहर यांनी आयसीसीची सूत्रे स्वीकारल्यानंतर \"बी थ्री' मॉडेल रद्द करण्यावर भर दिला. बीसीसीआयचे आर्थिक नुकसान होणार असल्यामुळे पहिल्यापासून त्यांचा विरोध होता. अगोदरच्या रचनेनुसार बीसीसीआयला 57 कोटी डॉलर मिळायचे; परंतु नव्या रचनेनुसार 29 कोटी डॉलर मिळणार आहेत. मनोहर यांनी आणखी 10 कोटी डॉलरची वाढ देण्याचा प्रस्ताव काल \"बीसीसीआय'ला दिला होता; परंतु त्यांनी तो लगेचच नाकारला होता.\nमनोहर यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या नव्या मॉडेलना आम्ही करत असलेल्या विरोधाला विरोध होणार हे अपेक्षित होते. झिंबाब्वे आणि बांगलादेश आमच्या बाजूने असतील असे वाटत होते, परंतु त्यांनी ऐनवेळी आम्हाला विरोध केला, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले. भारतीय क्रिकेट मंडळाच्या कारभाराची सूत्रे सध्या सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासन समितीकडे आहे. आयसीसीमध्ये झालेला हा पराभव त्यांच्यासाठीही मानहानिकारक आहे, असे बोलले जात आहे. या मुद्यावर आपल्याला इतर देशांचा पाठिंबा मिळावा, यासाठी नमाझुल हसन पपॉन, डेव्हिड पीवर, हरुन लॉर्गट यांच्याशी चर्चा केली होती, परंतु प्रशासन समितीच्या सदस्यांना या परदेशी पदाधिकाऱ्यांच्या मनाचा ठावठिकाणा लागला नाही, अशी खंतही या पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.\nमनोहर यांच्या भूमिकेने धक्का\nबीसीसीआयचे हीत जपण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत होतो, परंतु याच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष असलेल्या मनोहर यांच्या बीसीसीआय विरोधातील भूमिकेचा आम्हाला धक्का बसला, असा उल्लेख या पदाधिकाऱ्याने केला. नव्या रचनेनुसार वाट्यास येणारे 29 कोटी डॉलर घ्या नाही तर सोडून द्या, असेही मनोहर म्हणाल्याचे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nनागरीकरणाच्या प्रक्रियेचा नेटका वेध (सुनील माळी)\nझपाट्यानं वाढणाऱ्या नागरीकरणानं निर्माण होणाऱ्या समस्यांना यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी नगरनियोजनाची शास्त्रशुद्ध अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न जगभर...\nआणखी 11 सार्वजनिक कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक\nनवी दिल्ली : सुमार कामगिरी करणाऱ्या सार्वजनिक उपक्रम आणि कंपन्यांतील हिस्सा विक्री करून निधी उभारण्याचा प्रस्ताव निती आयोगाने अर्थ खात्यासमोर मांडला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80512022839/view", "date_download": "2018-05-27T01:30:04Z", "digest": "sha1:KVEBNXCBZLNVS2LA3RNGLZXOIRBSRHEM", "length": 16291, "nlines": 155, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - मूळनक्षत्रशान्ति", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|\nतृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १\nदत्तकाचें गोत्र व सपिण्ड\nपांचवी व सहावी पूजन\nसिनीवाली व कुहू जननशान्ति\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nअमुक मूळनक्षत्र (म्हणजे काय त्याचें स्पष्टीकरण मागें सांगितलेंच आहे) असतां जर जन्म झाला, तर त्या बालकाचा आठ वर्षें त्याग करुन मग शान्ति करावी. अभुक्त मूळनक्षत्र नसून अन्य मूळनक्षत्र असतां (जन्म झाल्यास) बारांव्या दिवशीं किंवा जवळ येणार्‍या मूळ नक्षत्रानें युक्त अशा शुभदिनीं अथवा दुसर्‍या शुभ दिवशीं गोप्रसवशान्ति करुन ’अस्य शिशोर्मूलप्रथमचरणोत्पत्तिसूचितारिष्टनिरासार्थं सग्रहमखां शान्तिं करिष्ये’ असा संकल्प करावा. दुसर्‍या तिसर्‍या वगैरे पादांवर जन्म झाल्यास संकल्पांत तसा उच्चार करावा. ब्रह्मा व सदस्य हे विकल्पानें घ्यावेत. ऋत्विज आठ किंवा चार घ्यावेत. मधल्या कलशावर सोन्याच्या प्रतिमेंत रुद्रदेवतेचें आवाहन करावें. त्याच्या चार दिशांना चार कलश मांडून त्यांवर तांदुळाच्या राशि कराव्या व वरुणदेवतेची त्यांवर पूजा करावी; किंवा मधल्या कलशावर रुद्राची स्थापना करुन, त्याच्या उत्तरेकडच्या कलशावर वरुणाची पूजा करावी. याप्रमाणें दोन कलश घ्यावेत. रुद्रदेवतेच्या उत्तरेकदच्या कलशावरच्या प्रतिमेंत-निऋति, इन्द्र व आप या देवतांचें आवाहन करुन, उत्तराषाढापासून अनुराधापर्यंतचीं जीं चोवीस नक्षत्रें व त्यांच्या विश्वेदेवादि ज्या चोवीस देवता, त्यांचें तांदुळांच्या राशींवर कमळाच्या चोवीस पाकळ्या ठेवून त्यांवर आवाहन करावें. तद्वतच आठ दिशांत आठ लोकपालांचे आवाहन करावें. नंतर सर्वांची पूजा करावी. अग्निस्थापना आणि ग्रहस्थापना झाल्यावर जें अन्वाधान करावें तें असें :- ’अर्कादिग्रहान्‌’ .....इ० अन्वाधान करावें. यांत जेथें ’कवीन्‌’ असें म्हटलें आहे, तेथें ’ऋत्विकस्तुतिं’ असें म्हणण्याबद्दल मयूखादि ग्रंथांत सांगितलें आहे. तीन सुपांत (निर्वाप) तांदूळ घ्यावेत. पहिल्या सुपांत पायसासाठीं मंत्ररहित अशा बारा मुठी तांदूळ-निऋति, इन्द्र आणि अप्‌ --यांच्या करतां घ्यावेत. दुसर्‍या सुपांत भातासाठीं त्याच तीन देवतांच्या नांवानें बारामुठी तांदूळ घ्यावेत. पुन्हां पहिल्या सुपांत शहाण्णव मुठी पायसाकरितां घालावेत. तिसर्‍ता सुपांत कृसराकरितां चवेचाळीस मुठी घ्यावेत. दुसर्‍या सुपांत पुन्हां चार मुठी घ्यावे. पहिल्या सुपांत पुन्हां सोमदेवतेसाठीं चार मुठी घ्यावे. त्यानंतर तीन सुपांत सर्व आहुतींना पुरतील इतके तांदूळ घेऊन, पूर्वी जितक्या जितक्या म्हणून मुठींनीं तांदूळ घेतले तितक्या तितक्या संख्येनें ते धुवून त्याचे तीन वेगळाल्या भांडयांत तीन हवि शिजवावे. तिलमिश्रित तांदूळ शिजविल्यानें कृसर होतो. ग्रहांच्या होमाकरतां घरांत शिजविलेला भात घ्यावा. निऋत्यादि देवतांसाठीं ज्या क्रमानें तांदूळ घेतले त्याच क्रमानें ते शिजवावेत, असें सर्व ग्रंथांत सांगितलें आहे; यास्तव, घरांत शिजविलेल्या भातांतच तीळ, दूध वगैरे टाकून तयार झालेला तो कृसर किंवा पायस नव्हे. प्रमाद (चूक), आळस वगैरेंनीं केलेला तो कर्मभ्रंशच होय. त्यानंतर यजमानानें होमकालीं जो द्रव्यत्याग करावा तो असा :- ’एतावत्संख्याहुतिपर्याप्तं प्रजापतये च न मम ॥’ इ० विस्तरानें त्या द्रव्यांच्या संख्यांचा व देवतांचा उच्चार करुन सर्वत्र त्याग करावा. कोणी ग्रंथकार--’इदमुपकल्पितमन्वाधानोक्‍तद्रव्यजातं अन्वाधानोक्ताहुतिसंख्या पर्याप्तमन्वाधानोक्ताभ्यो यक्षमाणाभ्यो देवताभ्यो न मम ’ अशा संक्षेपानें त्याग करतात. त्यागानंतर ग्रहांच्या मंत्रांनीं व निऋत्यादिक देवतामंत्रांनीं यथासांग होम केल्यावर ग्रहपूजा, नलाहुति, बलिदान, पूर्णाहुति पूर्णपात्रविभोक, अग्निपूजा वगैरे कार्य करावें. व नंतर यजमानादिकांना अभिषेक करावा. त्यानंतर यजमानाने शुभवस्त्र व गंध हीं धारण करुन ’मानस्तोके०’ या मंत्रानें विभूतिधारण करावें. व मग मुख्य देवतांचें पूजन, विसर्जन, श्रेयोग्रहण आणि दक्षिणादान हीं कृत्यें केल्यावर--शंभर, पन्नास किंवा दहा ब्राह्मणांना भोजन द्यावें. अशी ही याची थोडक्यांत माहिती समजावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-blog-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-1390", "date_download": "2018-05-27T01:19:15Z", "digest": "sha1:W7DHRHJBZEVMH2BVDTNFVFURD5LWBRYZ", "length": 16499, "nlines": 109, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Blog Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nविचार करा, तुम्हाला कुठंतरी फिरायला जायचंय..काय येईल डोक्‍यात पहिल्यांदा कोणतं प्लॅनिंग सुरू होईल कोणतं प्लॅनिंग सुरू होईल बॅगेत काय काय पॅक करू किंवा मग अगदीच हॉटेल बुकिंग, इतर रिझर्व्हेशन वगैरे बॅगेत काय काय पॅक करू किंवा मग अगदीच हॉटेल बुकिंग, इतर रिझर्व्हेशन वगैरे बरोबर पण हे सगळं प्लॅनिंग करताना डोक्‍यात हे पक्कं असेलच ना तुमच्या, की जायचंय नक्की कुठं आणि समजा, कुठं जायचंय हेच माहीत नसेल तर आणि समजा, कुठं जायचंय हेच माहीत नसेल तर असं उगाच, कुठं जायचंय याची कोणतीही कल्पना नसताना, सहज म्हणून आपण कधीच बाहेर पडत नाही आणि समजा पडलोच तर किमान याची तरी खात्री असते, की पुन्हा यायचंय ते घरीच... पण कुठे जायचंय आणि परत कुठं यायचं हेच माहिती नसेल तर असं उगाच, कुठं जायचंय याची कोणतीही कल्पना नसताना, सहज म्हणून आपण कधीच बाहेर पडत नाही आणि समजा पडलोच तर किमान याची तरी खात्री असते, की पुन्हा यायचंय ते घरीच... पण कुठे जायचंय आणि परत कुठं यायचं हेच माहिती नसेल तर मुक्कामाच्या ठिकाणाचा कोणते नकाशा मनात न आखता, असं स्वैर भटकणं कसं असेल मुक्कामाच्या ठिकाणाचा कोणते नकाशा मनात न आखता, असं स्वैर भटकणं कसं असेल दिशा माहीत नाही, डोक्‍यात प्रवासाची कोणतीही पूर्व कल्पना नाही, पण बाहेर तर पडायचं, चालायचं, भटकायचंय.. कसं असेल असं निरर्थक भटकणं दिशा माहीत नाही, डोक्‍यात प्रवासाची कोणतीही पूर्व कल्पना नाही, पण बाहेर तर पडायचं, चालायचं, भटकायचंय.. कसं असेल असं निरर्थक भटकणं खरंच निरर्थक असेल, की असं अर्थ गवसतील ज्याबद्दल आपण अगदीच अनभिज्ञ असू खरंच निरर्थक असेल, की असं अर्थ गवसतील ज्याबद्दल आपण अगदीच अनभिज्ञ असू मग असंच स्वैर भटकण्याचा विचार जर आपल्या आयुष्यात नव्याने येऊ पाहणाऱ्या किंवा वर्षानुवर्षे रुळलेल्या- मुरलेल्या नात्यांबद्दल करून पहिला तर मग असंच स्वैर भटकण्याचा विचार जर आपल्या आयुष्यात नव्याने येऊ पाहणाऱ्या किंवा वर्षानुवर्षे रुळलेल्या- मुरलेल्या नात्यांबद्दल करून पहिला तर\nम्हणजे कसंय, आपण प्रत्येक नात्याला ठराविक चौकटीत बसवतो. नात्याची प्रत्येक व्याख्या, त्या नात्याला दिलं जाणारं विशिष्ट नाव, मग ते आई, वडील, भाऊ, बहीण किंवा अगदी कोणतंही, त्या नात्याच्या चौकटीची जाणीव करून देणार असतं. अशी ठराविक चौकट आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक नात्याला असते. खरंतर दोन चौकटी असतात अशा. कोणतंही नातं या दोन चौकटींमध्ये बसवतो आपण, किमान एकतरी. ’या नात्यात काय करायचंय आणि कितपत करायचंय’ ही एक आणि ’काय करायचं नाहीये’ ही ती दुसरी चौकट. त्यातही मग परत समाजमान्य, अधिकृत आणि समाज ज्या नात्यांकडं तिरस्कृत नजरेनं पाहतो, जी नाती सहज स्वीकारली जात नाहीत, अशी ही नाती असतात. पण या अमान्य, अनैतिक नात्यांनाही ’चौकट’ असतेच.\nआपल्या आयुष्यात नव्यानं येऊ पाहणाऱ्या अनेकांना आपण आपल्याही नकळत कोणत्या ना कोणत्या चौकटींमध्ये बसवतोच की. एका ठराविक साच्यात ते नातं बसवलं, की आपण निर्धास्त होतो. अनेकदा ही नवी नाती ’या माणसासोबत काय करायचं नाहीये’ अशा स्वतःला घातलेल्या मर्यादांमधूनही उलगडत जातात. मग कोणतीही चौकट नसणार नातं जिथे नात्याचा प्रवास कोणत्या दिशेनं होणार याचा विचार केला जात नसेल असं नातं जिथे नात्याचा प्रवास कोणत्या दिशेनं होणार याचा विचार केला जात नसेल असं नातं किंवा असं नात जे कोणत्याही ठराविक हेतूखेरीज निर्माण होतं.... म्हणजे... किंवा असं नात जे कोणत्याही ठराविक हेतूखेरीज निर्माण होतं.... म्हणजे... म्हणजे सांगायचं झालं तर इजाजत पाहिलाय म्हणजे सांगायचं झालं तर इजाजत पाहिलाय गुलजारांचा, सुधा..महिंदर आणि मायाचा... गुलजारांचा, सुधा..महिंदर आणि मायाचा... वो रात भुला दो, मेरा वो सामान लौटा दो असं म्हणणारा...किंवा ... प्यासी हूं मै प्यासी रेहेने दो असं गुणगुणत स्वतःभोवती गिरक्‍या घ्यायला लावणारा...किंवा ना जाने क्‍यों, दिल भर गया.. ना जाने क्‍यों आँख भर गयी म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी आणणारा...\nएकूण काय तर तुम्हाला उद्‌ध्वस्त करण्याची ताकद असणारा...या इजाजतमध्ये महिंदर आणि मायाच जे नातं आहे ते म्हणतीये मी. ना ते दोघे फक्त मित्र आहेत, ना फक्त प्रेमी, ना मायाला लग्न करायचंय त्याच्यासोबत, तिला महिंदरच्या आयुष्यातली त्याची बायको खटकत नाहीये, तिला तिची जागा घ्यायची नाहीये, तिला तोही कायमचा सोबत नकोय. तिच्यासाठी तो आहे ते ठीक, तो नसेल तरी ठीक. ना त्यांनी त्या नात्याला कोणतं नाव दिलंय ना कोणत्या चौकटीत बांधलय. तो प्रयत्न महिंदरने केलायही पण मायाला त्याच्याशी फारसं घेणंदेण नाहीये. ते सोबत आहेत, जगताहेत, ना मरेपर्यंत सोबत राहण्याची कमिटमेंट, ना एकमेकांच्या आयुष्यावर कोणती रिस्ट्रिक्‍शन्स. जेव्हा सोबत आहेत, ते सुखात आहेत, सोबत नाहीयेत, तेव्हा ते सोबत नसणंही सुखावतंय त्यांना. पण अशावेळी त्या दोघांपेक्षाही समाज त्याकडं कोणत्या फिल्टर मधून बघतो हेच महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे सुधा सहानुभूती मिळवते आपली, महिंदरचा राग येतो आणि माया ती तर नजरेसमोरही नकोशी होते आपल्याला. का असावं असं ती तर नजरेसमोरही नकोशी होते आपल्याला. का असावं असं ब्लॅक किंवा व्हाइट असंच का बघायचं असतं आपल्याला ब्लॅक किंवा व्हाइट असंच का बघायचं असतं आपल्याला ग्रे शेडही असतेच, की प्रत्येक गोष्टीला. एकूण काय तर, ’ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम’ प्रकारचं रिलेशन प्रत्येकानं आयुष्यात किमान एकदातरी अनुभवावं. जगावं निवांत. कोणतीही बंधन नाहीत, आखीव रेखीव पायवाटा नाहीत, हवं तसं एक्‍सप्लोर करा, पुढे नाही जावंस वाटल तर थांबा, पण इथंच जाऊन थांबायचं असा शेवटाचा कोणताही विचार करू नका. अनुभव घ्या, समृद्ध व्हा आणि कंटाळा आला, की दूर व्हा.\nलिहायला आणि वाचायला जेवढं सोपं वाटतंय तेवढं नसलही कदाचित हे. किंबहुना अशा चौकटी नसलेल्या नात्यांमध्ये जास्त जबाबदारीने वागावं लागतं. बाकी कोणत्याही नात्याला धक्का न लावता, त्या चौकटी तशाच अबाधित ठेवून बाकीच्यांचा आपल्यावर असणारा हक्क, त्यांच्या वाटणीचं प्रेम यात कुठही काही कमी न पडू देता, स्वतःलाच स्वतःमध्ये नव्याने शोधायचं. हा प्रयोग वाटतोय तितका सहज नसेलही कदाचित, पण समजा असं वागायला जमलच तर याहून जगावेगळी अनुभूती देणार दुसरं काही नसेल. कधीकधी स्वत्वाच्या शोधासाठी, स्वतःला कुणामध्ये हरवावं तर लागत असं म्हणतात. मग हरवायच आहेच, तर अशा कुठलाच ठावठिकाणा नसलेल्या जागी का हरवू नये. काही गवसलं तर उत्तम, नाही तर तसंही संदर्भाविनाच भटकायला सुरवात केली होती ना निरर्थक, चौकटीबाहेरचं, स्वतःला नव्याने शोधणार पण सहज स्वीकारलं न जाणार आयुष्य जगण्यात आनंद मिळेल, की चौकटीतलं चाकोरीबद्ध, ठराविक आयुष्यच भुरळ पाडेल निरर्थक, चौकटीबाहेरचं, स्वतःला नव्याने शोधणार पण सहज स्वीकारलं न जाणार आयुष्य जगण्यात आनंद मिळेल, की चौकटीतलं चाकोरीबद्ध, ठराविक आयुष्यच भुरळ पाडेल चौकटींचे गवसतील का असे नवे अर्थ\nअरेंज्ड मॅरेजमध्ये पहिली भेट फक्त मुला मुलीने बाहेर घ्यावी, की आई वडिलांबरोबर/...\nमित्रांनो, हॉटेलात जाऊन चायनीज खायची इच्छा झाली तर आपल्या मनात पहिला पदार्थ कुठला...\nसिंगल पेरंटच्या मुलांची लग्ने\nएकेरी पालकत्वाची प्रक्रिया भारतातही मोठया जोमाने सुरू झाली आहे. भारतात गेल्या काही...\nसुंदर व आकर्षक केशभूषा\nलग्न समारंभात प्रत्येक नववधू आपली हेअरस्टाइल कशी उठून दिसेल याकडे लक्ष देते....\nमुगाच्या डाळीचा शिरा साहित्य : एक वाटी मुगाची डाळ, एक वाटी साखर, अर्धी ते पाऊण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/03/blog-post_31.html", "date_download": "2018-05-27T01:24:52Z", "digest": "sha1:CEMIY7TCEF3HB7MBV5EJPRUQ2L6D3Y6M", "length": 34866, "nlines": 259, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: सायनचा बसस्टॉप, तो आणि ती........", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\nकथेची सुरवात येथे वाचता येईल\nत्या हव्याहव्याश्या वाटणाऱ्या चिडवाचिडवीतून सुटका करून घेत ती साहेबांकडे वळली तसे........\nया चिडवाचिडवीमुळे साहेबांना फार काही सांगावेच लागले नाही. साडेचार होऊन गेलेच होते. त्यांनी हसत परवानगी दिली तसे पटकन प्रसाधन गृहात जाऊन तोंड धुऊन हलकासा पावडरचा हात फिरवून फ्रेश होऊन शमाने पाचला ऑफिस सोडले. चांगला दीड तास आहे अजून..... सहज पोचून जाऊ आपण. अभी तसा शहाणा आहे. नेहमी वेळेवरच येतो. असे बसस्टॉपवर एकट्या मुलीने वाट पाहत उभे राहणे म्हणजे किती दिव्य आहे......... नेमक्या मेल्या बसस्टॉपवरच्या सगळ्या नंबरच्या बसेसनाही अगदी उत येतो अशावेळी. लागोपाठ येतच राहतात..... आणि मग सगळे टकमका पाहत बसतात.\nअसे झाले की वाटते, नकोच ते भेटणे.... कोणीतरी घरी जाऊन चुगलखोरी करायचे. सारखी छातीत धडधड. आईला माहीत असले तरी कधी आणि कुठे भेटतोय याचा हिशेब थोडाच ना देतेय मी...... बुरखावाल्यांचे बरे आहे नाही..... निदान तेवढा तरी फायदा बुरख्याचा......... \" अचानक बसला जोरात ब्रेक लागला तशी शमा भानावर आली. आत्ता या क्षणाला अभीशी बोलायलाच हवे या अनावर ऊर्मीने तिने पर्स मधून सेल काढला. अभीचा नंबर लावला...... तिच्या लाडक्या गाण्याचे सूर ओघळू लागले....... रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन....... अभी, अभी... घे ना रे फोन..... आज, आत्ता या क्षणी मला तुझा आवाज ऐकायचा आहे. हा आपला क्षण तुझ्याबरोबर पुन्हा अनुभवायचा आहे....... अभी..... सूर संपले..... सेलचा नेहमीचा मेसेज वाजू लागला तसे तिने चिडचिडून फोनचा गळा दाबला. अभी कुठे आहेस रे तू.......... काळाच्या ओघात तूही हरवून जावेस..... बस तोवर प्रियदर्शनीला पोहोचली होती. तिच्या सीटला काहीसे खेटूनच कोणी उभे होते. त्याची कटकट होऊन तिने वर पाहिले, तर बुरखावालीच होती.......... तिला हसूच आले. नकळत शमा पुन्हा भूतकाळात रममाण झाली.\nआजची त्यांची भेट शमेसाठी खासंखास होती. गेल्याच आठवड्यात- रवीवारी, दोघांच्याही घरचे भेटले होते. लग्नाची बोलणी सुरू झाली होती. साखरपुड्याची तारीखही जवळपास निश्चित झाली होती. त्यामुळे आज कसे अगदी, सीना तानके भेटता येणार होते. उगाच कोणी पाहील का.... ची भिती नाही की उशीर झाला म्हणून, आई ओरडेल ची चिंता नाही. आज अगदी राजरोसपणे सगळ्यांना सांगून-सवरून ते दोघे भेटणार होते. एकदम वेगळेच फिलिंग आलेले. तिला आठवले....... रवीवारी निघताना अभी म्हणाला होता, \" शमे, पुढच्या भेटीत तुझ्यासाठी मस्त साडी घेऊ गं. आपल्या या भेटीची खास आठवण राहायला हवी. \" आनंदातच शमेने आईला फोन करून भरभर सगळे सांगितले. अभी येईल गं मला घरी सोडायला.... तेव्हां उशीर झाला तरी तू मुळीच काळजी करू नकोस असेही वर सांगून तिने फोन ठेवला आणि निघाली. बसही पटकन मिळाली आणि चक्क खिडकीही मिळाली. आज सगळेच कसे मनासारखे घडतेय नं असे म्हणत आनंद स्वरातून ओघळत, गुणगुणत राहिली.\nबरोब्बर सहा पंचविसाला सायन हॉस्पिटलपाशी बस पोहोचली. शमा पटकन उतरली. उतरतानाच तिची नजर अभीला शोधत भिरभिरली........ हे काय....... हा अजून पोहोचलाच नाही का बास का महाराजा........ म्हणे मी तुझी वाट पाहत असेनच........ बस गेली तशी बसस्टॉप जरासा निवांत झाला. शमेने आजूबाजूला नजर टाकली पण कुठेही अभी दिसेना. मन थोडे खट्टू झाले खरे...... पण मान उडवून तिने नाराजी झटकली. येईलच दोन-पाच मिनिटात. खरे तर त्याला कधीच उशीर होत नाही. नेहमी आपली वाट पाहत असतो. तेव्हां आजच्या उशीराचा उगाच बाऊ नको करायला. फार तर काय एखादी बस येईल आणि लोकं पाहतील....... इथे चांगल्या चार पाच नंबरांच्या बसेस येतात. तुमची बस नकोय मला....., स्वत:शीच ती बडबडत होती. नजर मात्र अभीची चाहूल घेत राहिली. बरे फोनवर अभीने अमुक एका नंबरच्या बस स्टॉपवर असेही म्हटले नव्हते..... तसाही इथे हे लागून दोनच तर बस स्टॉप आहेत. म्हणजे कुठेही तो असला तरी मला दिसेलच की. येईलच इतक्यात.......\nपंधरा मिनिटे झाली..... अभीचा पत्ताच नाही. नेमके शेवटच्या मिनिटाला काहीतरी काम आले असेल....... ट्रेन चुकली असेल....... सायन स्टेशनवरून चालत येईल ना तो...... जरा लांबच आहे तसे इथून..... अर्धा तास...... पाहता पाहता साडेसात वाजले. आता मात्र शमेचा धीर खचला...... डोळे अश्रूंनी काठोकाठ भरले. नेमके आजच अभीने न यावे...... का बरा असेल ना तो बरा असेल ना तो अपघात .... काही बरेवाईट तर घडले नसेल नं...... अग आईगं....... छे अपघात .... काही बरेवाईट तर घडले नसेल नं...... अग आईगं....... छे काहीतरीच..... हे काय वेड्यासारखे विचार करतेय मी........ इथे जवळपास कुठेही पब्लिक फोनही नाही. नाहीतर निदान त्याच्या घरी तरी फोन केला असता. रडवेली होऊन शमा अजून पंधरा मिनिटे थांबली...... अभी आलाच नाही. हळूहळू कुठेतरी रागही आलेला होताच........ आता तर ती जामच उखडली. दुष्ट कुठला........ आता पुन्हा भेटायला बोलाव तर मला...... मुळीच येणार नाही मी. किती आनंदात होते आज ......... छानशी साडी घेऊ, मस्त काहीतरी चटकमटक चापू...... मधूनच हात हातात घेऊन रस्त्यातून चालू...... सगळे मांडे मनातच राहिले...... गालावर खळकन अश्रू ओघळले तशी ते पुसून टाकत, घरी जावे असा विचार करून ती निघाली.\nरोड क्रॉस करून समोर जावे लागणार होते...... तिथून बस घेऊन घरी....... गाड्या जाईतो थांबावे लागले तेव्हां सहजच तिची नजर सायन हॉस्पिटलच्या गेटकडे आणि बसस्टॉपकडे गेली. हे सायन हॉस्पिटलचे इकडून पहिले गेट आणि पहिला बस स्टॉप असला तरी हॉस्पिटलचे दुसरे गेट आहेच आणि तिथेही बसस्टॉप आहेतच की. घातला वाटते मी घोळ......... अक्षरशः पळतच ती निघाली. जेमतेम पंधरावीस पावले गेली असेल तोच समोरून घाईघाईने येणारा अभी तिला दिसला. चेहरा चांगलाच तापलेला होता..... तिच्याकडे लक्ष गेले आणि तो तटकन तिथेच थांबला. भर्रर्रकन शमेने त्याला गाठले...... जणूकाही आता पुन्हा तो गायबच होणार होता. त्याला काही बोलायची संधी न देताच, \" अभी, अरे किती हा उशीर केलास तू बरोब्बर सहावीसला मी पोहोचलेय इथे. तेव्हांपासून तुझी वाट पाहतेय. तुला यायला जमणार नव्हते तर कशाला बोलावलेस मला........ सव्वा तास मी एकटी इतक्या नजरा आणि लोकांचे शोधक प्रश्न झेलत कशी उभी होते ते मलाच माहीत. \" असे म्हणताना पुन्हा तिचे डोळे त्या जीवघेण्या वाट पाहण्याच्या आठवणीने भरले आणि ती मुसमुसू लागली.\nइकडे अभीचा स्फोटच व्हायचा बाकी होता. शमेसारखा तोही आज खूप खूश होता. नेहमीसारखी शमेची भुणभूण असणार नाही...... घरी जाते रे आता... उशीर होतोय, असे ती मुळीच म्हणणारं नाही. मस्त फिरू जरा, तिला पहिली साडी घेऊ..... मग छान कॅंडल लाइट डिनर करू........ पण बाईसाहेबांचा पत्ताच नाही. आता मी इथे शोधायला आलो तर वर ही माझ्यावरच डाफरतेय.... त्यात भरीला रडतेही आहे. तो रागाने तिला झापणारच होता खरा... पण असे अगदी लहान मुलासारखे ओठ काढून मुसमुसणाऱ्या... तशातही गोड दिसणाऱ्या शमेला पाहून, तिच्या जवळिकीने त्याचा राग विरघळून गेला........ असेच पटकन पुढे झुकावे आणि हलकेच हे ओघळणारे अश्रू, नाकाचा लाल झालेला शेंडा आणि थरथरणारे तिचे ओठ टिपून घ्यावेत...... मोह अनावर होऊन नकळत तो पुढेही सरकला.... तशी शमाने डोळे मोठ्ठे केले........\nतोवर दोघांनाही काय घोळ झाला होता हे लक्षात आलेच होते. चूक कोणाचीच नव्हती. आता अजून वेळ फुकट घालवण्याचा मूर्खपणा तरी नको असे म्हणून अभीने टॅक्सी थांबवली. दोघे बसून टॅक्सी निघताच तिचे डोळे पुसून तिच्या टपलीत मारत अभी म्हणाला, \" पुढच्या वेळी अगदी रेखांश अक्षांशही सांगेन, आजूबाजूला असलेल्या दुकानाच्या पाट्या- खुणाही सांगेन. म्हणजे आमच्या महामायेच्या कोपाला निमित्त नको मिळायला...... ये पण तू कसली गोड दिसत होतीस गं.... खास करून मुसमुसताना पुढे काढलेले ओठ..... मला तर हा एपिसोड परत पण आवडेल........ \" तसे खुदकन हसत शमा म्हणाली, \" हे रे काय अभी....... आम्ही नाही जा....... त्यासाठी इतका वेळ एकटीने उभे राहायची माझी तयारी नाही. आज माझी मुळीच चूक नाहीये आणि काय रे शहाण्या, इतका वेळ तिथे माझी वाट पाहात उभे राहण्यापेक्षा आधीच का नाही मला पाहायला आलास...... हा सारा वेळ फुकट गेलाच नसता.... तू पण ना....... जरा लेटच आहेस.... \"\nउशीर होऊनही प्लाझाच्या समोरच्या रेमंडस व इतरही काही कंपनीचा माल असलेल्या दुकानातून अभीने शमेला चामुंडा सिल्कची सुंदर साडी घेतली. शमा तर हरखूनच गेली होती. चांगली साडेपाचशेची साडी होती. त्यावेळेच्या मानाने भारीच होती. तिचा पगार मुळी साडेआठशे होता. नुसती किमतीने महाग म्हणून नाही पण खरेच अप्रतिम साडी होती. मग दोघांनी जिप्सीत मस्त हादडले आणि दहाच्या आसपास दोघे घरी पोचली. आई-बाबा जरासे चिंतेत वाटले तरी त्या दोघांना पाहताच एकदम खूश झाले. कॉफी घेऊन अभी गेला. कितीतरी वेळ ती आईला साडी दाखवून दाखवून आपल्याच नादात बडबडत होती........\n\" अहो बाई, तुम्हाला गरोडीयला उतरायचेय ना........ मग उठा की आता........ ग्लास फॅक्टरीपासून हाका देतोय..... पण तुमचे लक्षच नाही...... \" कंडक्टर तिला हाका मारत होता...... त्याला थॅंक्स म्हणत ती पटकन उठली...... उतरली. जणू काही बावीस-तेवीस वर्षांपूर्वीची अल्लड-अवखळ शमाच उतरली होती. मनाने पुन्हा एकवार ती ते सगळे क्षण-वैताग-आनंद तसाच्या तसा जगली होती. अभीला विचारायलाच हवे आज....... माझा पूर्वीचा अभी कुठे हरवलाय........... सारखे काम काम....... वेडा झालाय अगदी. कुठेही लक्ष नाही...... थट्टा नाही की रोमांन्सही नाही. पाहावे तेव्हां क्लाएंट, प्रपोजल आणि टूर्स यात अडकलेला. एखादे प्रपोजल फिसकटले की आठवडाभर घर डोक्यावर घेतोय...... पण, आयुष्य चाललेय हातातून निसटून त्याचे काही नाही. किती बदलला आहेस अभी तू......... ते काही नाही. आज लेकही गेलाय मित्राकडे स्लिप ओव्हरला...... फक्त तू आणि मी, मस्त कॅंडल लाइट डिनर करू आणि दोघे मिळून सायनच्या बस स्टॉपवर उभ्या असलेल्या त्या शमा-अभीमध्ये विरघळून जाऊ........... असे मनाशी ठरवत सोसायटीच्या गेटच्या दिशेने ती भरभर चालू लागली...........\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 11:28 AM\nबसस्टॉप वर अभी आधी भेटला नाही तेव्हा म्हटलं काही झालं की काय याला.. एवढा गुंतलो होतो.. मस्त ओघवतं वर्णन आहे. शेवटही मस्तच ;-)\nअगं कसलं झकास सायन-दादर फ़िरवून आणलंस यार...ए, अभीला दे नं वाचायला ही कथा की मी फ़ोन करून सांगुमध्येच आमच्या अभ्याचं असंच झालं होतं पण मी ती गाडी आणली बर्‍यापैकी रूळावर....शेवट एकदम झकास आणि आजचा आहे....\nखरच मी पण मस्त सायन दादर फ़िरुन आले...इतकी गुंतत चालले होते ना...की काय सांगु...सहीच एकदम.....\nहेरंब, अभिप्रायाबद्दल आभार. :)\nअपर्णा, हा हा... तुमच्या आभ्याची गाडी रूळावर आली ना....सहीच. दादर ही तर माझी लाईफलाईन गं...धन्स.\nमाऊ, यू नो नं.... तू तुझ्या आजच्या घाईगर्दीतही पोस्ट वाचायला आलीस..... धन्स रे.\nअभि भेटत नाहि म्हटल्यावर, वाटल काहि तरी विपरीत घडलेल असणार.\nपण एकदम चोप्रां सारखा feel good शेवट केलात.\nमस्त....एकदम ओघवती झाली आहे कथा\nमस्त ... दादरचा प्लाझाचा जिप्सी वगैरे परिसर एकदम ओळखीचा ... तिथून छान फिरवून आणलंस\nमस्त जमली आहे गोष्ट.\nमस्त, शेवट गोड की सगळच गोड.\nकथा मस्त झाली आहे. वाचून मजा आली. शेवटपर्यंत खिळून राहिलं. आणि तुमच्या स्टाईलप्रमाणे मानवी भाव-भावनांविषयी यामध्ये आहेच. सुंदर....\n आता सगळी एकदम वाचली .. मस्त आहे. अजुन येऊ देत \nअगं ताई सुरेख झालीये गं..... अगं बाकि लिहिते जरा याहूवर...:)\nफारचं मस्त आणि शेवट वाचून खात्री पटली की शमा आणि अभि आपल्याला ओळखीचे वाटत होते कारण ते खरोखरच आपल्या ओळखीचे आहेत... :)\ncanvas, कथा आवडली हे ऐकून बरे वाटले.धन्यवाद.\nगौरी, अगं दादर म्हणजे जीव गुंतलेला.... ही..ही... धन्स गं.\nभारती, तुम्हाला गोष्ट भावल्याचे पाहून आनंद वाटला. मेल आयडी बद्दल धन्यवाद.संपर्कात राहूच. :)\nसोनाली, यस्स्स्स.... शेवट गोड असला की मग सारेच गोड.:)\nprajkta, धन्स. प्रयत्न करतेय. :)\nविक्रम, अभिप्रायाबद्द धन्यवाद. तुम्हा सगळ्यांचे प्रोत्साहन खूप मोलाचे आहे.\nतन्वी, ए भांडा मत फोड यार..... :P बाकी हे शमा आणि अभि सगळीकडेच आहेतच की... खरं ना.... :)\nमला पण वाटले ते ओळखीचे.:) मजा आली वाचायला.\nमहेंद्र..... हा हा... तुमचीपण अशीच आठवण दिसतेय... :)\nछान झाली आहे कथा...शमेच भावविश्व ,फ़्लॅशबॅक मस्त सादर केल आहे....\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\nमराठी माणसाला काय येतं \nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nगोठलेला नायगारा - चित्रफिती\nतेज : रक्षक की भक्षक\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87._%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A8", "date_download": "2018-05-27T01:36:36Z", "digest": "sha1:TR7WQZ5F4MGBNUNWYJY5GTH74AKY2JIG", "length": 3564, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "के. बालकृष्णन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nके. बालकृष्णन (एप्रिल,इ.स. १९२३-) हे भारत देशातील राजकारणी होते.ते राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील तत्कालीन अंबालापुझा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.\nराष्ट्रीय समाजवादी पक्ष नेते\n५ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९२३ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/marathibhashadin/2018", "date_download": "2018-05-27T01:02:54Z", "digest": "sha1:E3FQLPJYA3EVKX43M3CDEXZ65WCXDBC4", "length": 4682, "nlines": 86, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी भाषा दिन २०१८ | Maayboli", "raw_content": "\nमराठी भाषा दिन २०१८\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी भाषा दिन २०१८\nमराठी भाषा दिन २०१८\nमराठी भाषा दिन २०१८\nरसग्रहण - बालकवी - फुलराणी (निवडक बालकवी) भरत. लेखनाचा धागा भरत. 12 Apr 2 2018 - 4:29am\nरसग्रहण-कुसुमाग्रज-पावनखिंडीत लेखनाचा धागा सिम्बा 23 Apr 2 2018 - 4:21am\nरसग्रहण: मी पृथ्वीचा झालो प्रियकर - विंदा करंदीकर लेखनाचा धागा स्वाती_आंबोळे 33 Apr 2 2018 - 4:06am\nरसग्रहण - बालकवी - भास्कराचार्य लेखनाचा धागा भास्कराचार्य 29 Mar 21 2018 - 8:33am\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - गोष्ट तशी छोटी - २७ फेब्रुवारी २०१८ लेखनाचा धागा मभा दिन संयोजक 26 Mar 15 2018 - 7:22am\nरसग्रहण- केशवसुत- अक्षय दुधाळ लेखनाचा धागा अक्षय दुधाळ 9 Mar 8 2018 - 11:19pm\nमराठी भाषा दिन २०१८ - समारोप लेखनाचा धागा मभा दिन संयोजक 24 Mar 8 2018 - 9:35pm\nरसग्रहण- कुसुमाग्रज - काही बोलायाचे आहे - मी_किशोरी लेखनाचा धागा मी_किशोरी 9 Mar 8 2018 - 10:45am\nरसग्रहण-बालकवी-औदुंबर कविता लेखनाचा धागा आदिसिद्धी 9 Mar 8 2018 - 12:50am\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - अर्थ माझा वेगळा लेखनाचा धागा मभा दिन संयोजक 239 Mar 5 2018 - 8:22am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिन २०१८\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://shrish-apte.blogspot.com/2007/08/blog-post.html", "date_download": "2018-05-27T01:09:15Z", "digest": "sha1:7MYRH7LTQEAEI4PKUIT5XYN2BBGGRH5Z", "length": 2489, "nlines": 41, "source_domain": "shrish-apte.blogspot.com", "title": "टिवल्याबावल्या...: अंधार..... कि प्रकाश", "raw_content": "\nसंध्याकाळ्ची वेळ, कामावरुन घरी चाललो होतो. संध्याकाळ असुनही सुर्याचा प्रकाश अगदी प्रखर आणि स्वच्छ होता. चालता चालता सतत सुर्याकडे बघत होतो. एकदम प्रकाश प्रखर झाला आणि डोळ्यासमोर लख्ख प्रकाश होता... पुढुन चालत येणारया व्यक्तिंच्या फ़क्त आक्रुत्या दिसत होत्या... उंच, ठेंगण्या, जाड, बारीक....\nमनात आले कि डोळ्यासमोर अंधेरी आली का किंबहुना खरा प्रकाशचं होता तो. ज्यामधे हे वास्तव कळत होते कि समोर दिसणारे सारे काही नुसतेच चेहरे आहेत, सगळे सारखे. ज्यामागे आपण इतके धावतोय तो अंधार, डोळ्यापुढे जे आत्ता दिसते आहे ते वास्तव...\nडोळ्यापुढे जे आत्ता दिसते आहे ते वास्तव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/shani-113092600007_1.html", "date_download": "2018-05-27T01:33:02Z", "digest": "sha1:K32F53E73MEWP6D7FZYGCRMDTPLWU6DF", "length": 8884, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Blue Sapphire, Neelam Stone, Marathi Jyotish, Marathi Grahman | नीलम रत्न : शनीचे मौल्यवान रत्न | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनीलम रत्न : शनीचे मौल्यवान रत्न\nशनी हा मकर आणि कुंभ राशीचा ग्रह असून नीलम हा शनीचे मौल्यवान रत्न आहे. राशिभविष्यातील या १० वी आणि ११ वी राशी आहे. नीलम हे रत्न नावाप्रमाणेच निळ्या रंगाचे आहे. तसेच हे रत्न पिवळ्या, हिरव्या, जांभळ्या, काळ्या आणि नारिंगी रंगात आढळते.\nनीलम हे रत्न कोण परिधान करू शकते \nरत्नांमध्ये तुमच्या अडचणींवर मात करण्याची शक्ती असली तरी कोणीही नीलम रत्न घालू शकत नाही. नीलम रत्न घालण्यासाठी शनीचे जन्मकुंडलीतील स्थान, शनीची दशा, लग्न आणि चंद्र राशीवर अवलंबून आहे.\nपुढे पहा शनीचे जन्मकुंडलीतील स्थान....\nवास्तूप्रमाणे नवदाम्पत्यांची खोली कशी असावी\nयावर अधिक वाचा :\nहिंगाचे 5 अचूक टोटके\nएखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nजेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..\nरावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nअसा झाला होता श्रीकृष्णाचा मृत्यू...\n'जर' नावाच्या पारध्याचा बाण लागल्याने श्रीकृष्णाचा मृत्यु झाला. जाणून घ्या काय झाले ...\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nसीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...\nकाय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...\nमुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...\nयोगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे\nपालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-1340", "date_download": "2018-05-27T01:08:49Z", "digest": "sha1:YGKM5NL6FYNGHLJFISMYWQLB2JF2A4OW", "length": 16296, "nlines": 112, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 28 मार्च 2018\n३१ मार्च ते ६ एप्रिल २०१८\n३१ मार्च ते ६ एप्रिल २०१८\nमेष - व्यवसायात प्रगतीसाठी काही ठोस पावले उचलाल. कार्यक्षमता वाढवून कामाचा उरक पाडाल. अर्थप्राप्ती चांगली होईल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. मनाप्रमाणे कामे होतील. कामात प्रसंगावधान दाखवाल. बेरोजगारांना नवीन संधी चालून येईल. महिलांना मनःस्वास्थ्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. तरुणांचे विवाह होतील.\nवृषभ - व्यवसायात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवाल. फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य द्याल. जुनी येणी वसुलीकडे लक्ष केंद्रित कराल. अनावश्‍यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. नोकरीत महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. कामात कल्पकता दाखवाल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा फायदा निर्णय घेताना होईल. नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांना गृहसौख्य प्राप्त होईल. शुभकार्यात वेळ चांगला जाईल.\nमिथुन - मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त उपयोग कराल. ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. अनपेक्षित लाभ होतील. नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द पाळतील. तुमच्या कामामुळे तुमची पत व प्रतिष्ठा वाढले. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. नवीन कामाची संधी मिळेल. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. मानसिक आरोग्य उत्तम राहील.\nकर्क - व्यवसायात वेळेचे व पैशाचे गणित अचूक आखलेत तरच फायदा होईल. कामात सातत्य टिकवावे लागेल. परिस्थितीशी जमवून घेतलेत तर वेळ व शक्ती खर्च होणार नाही. नोकरीत मनाविरुद्ध काम करावे लागले तरी मनावर संयम ठेवून वागावे लागेल. खर्च खूप होईल. त्यामुळे अनावश्‍यक खर्च टाळावा. महिलांनी वादाच्या मुद्‌द्‌यापासून लांब राहाणे चांगले. प्रकृतीची काळजी घ्यावी. बोलताना सावधगिरीने बोलावे. विद्यार्थ्यांनी मनन व चिंतन करावे.\nसिंह - व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करुन उलाढाल वाढवाल. योग्य वेळी महत्त्वाचे निर्णय घेऊन प्रगती कराल. तुमचे अंदाज खरे ठरतील. नोकरीत शुभ घटना घडतील. रेंगाळलेले प्रश्‍न व कामे मार्गी लागतील. मनाची उमेद व उत्साह वाढेल. विशेष लाभ होतील. महिलांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. नोकरी करणाऱ्या महिलांना चांगली बातमी कळेल. स्वास्थ्य उत्तम राहील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.\nकन्या - सध्या गुरू, शुक्र, शनी, रवी या महत्त्वाच्या ग्रहांची अनुकूलता तुम्हाला लाभल्याने प्रत्येक बाबतीत यश संपादन करू शकाल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. पूर्वी केलेल्या कामाचे फळ आता मिळेल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. नोकरीत नवीन जबाबदारी स्विकारालं. प्रवास घडेल. हितचिंतकांची मदत होईल. महिलांना प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. नोकरी करणाऱ्या महिलांनी कामात कल्पकता दाखवावी. वरिष्ठांकडून कौतुक होईल. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा. यश मिळेल.\nतूळ - व्यवसाय नोकरीत सकारात्मक दृष्टिकोन फार उपयोगी पडेल. इतरांना न जमणारी कामे हाती घेऊन यश मिळवाल. रेंगाळलेले प्रश्‍न मार्गी लावाल. आर्थिक देणी देता येतील. जुनी येणी वसुल होतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. कौतुकास पात्र अशी कामगिरी हातून घडेल. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. कौटुंबीक स्वास्थ्य महिलांना उत्तम लाभेल. नोकरी करणाऱ्या महिलांना सुसंगती लाभेल. आरोग्य ठीक राहील. सामाजिक कार्य कराल. तरुणांचे विवाह जमतील.\nवृश्‍चिक - तुमची जिद्द व आत्मविश्‍वास हा वाखाणण्याजोगा असेल. व्यवसायात भाग्यवर्धक घटना घडतील. नवीन कार्यक्षेत्र निवडून मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा करुन घ्याल. नोकरीत कामाचा उरक पाडाल. नावलौकिक मिळवाल. परदेश व्यवहाराच्या कामांना गती येईल. कामानिमित्ताने नवीन मित्र जोडले जातील. महिलांना काम करण्यास हुरुप येईल. स्वास्थ्य लाभेल. नवीन खरेदीचे मनसुबे साकार होतील. तरुणांना नवीन व्यक्तींचे आकर्षण वाटेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूरक ग्रहमान.\nधनु - व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन ठेवावा. खर्चाचे प्रमाण वाढेल. अर्थप्राप्ती चांगली झाली तरी पैशाची आवक जावक सारखी राहील. नवीन कामे मिळवताना दगदग, धावपळ करावी लागेल. कामात बेफिकीर राहून चालणार नाही. नोकरीत \"शब्द हे शस्त्र आहे' हे लक्षात ठेवून बोलावे. कुणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये. नोकरदार महिलांनी मनाची एकाग्रता साधून कामे करावीत. महिलांनी ताण न घेता घरातील कामे करावीत.\nमकर - व्यवसायात महत्त्वाची कामे मार्गी लागल्याने मनावरचा ताण दूर होईल. हमी घेतलेल्या प्रत्येक कामात यश येईल. प्रगतीचा आलेख चढता राहील. आर्थिकस्थिती समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठ नवीन प्रशिक्षणासाठी संधी देतील. सुसंवाद साधून कामे करण्यावर भर राहील. महिलांना मुलांकडून बातम्या समजतील. यश मिळेल. खेळाडू, कलाकारांना प्रसिद्धी मिळेल.\nकुंभ - धैर्य व चिकाटीने व्यवसायात यश संपादन करू शकाल. ग्रहमानाची साथ उत्तम मिळेल. अनपेक्षित लाभ होतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पैशाची स्थिती चांगली राहील. नोकरीत स्वतःचे काम करुन इतरांनाही कामात मदत कराल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. महिलांना सामाजिक व कलाक्षेत्रात प्रगती पथावर राहता येईल. आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागावे. तरुणांनी अतिसाहस करू नये.\nमीन - \"\"शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ'' या म्हणीचा उपयोग व्यवसायात होईल. ग्रहमानाची फारशी साथ नसली तरी कामात यश मिळवाल. हितचिंतकांची मदत घेऊन कामे हातावेगळी कराल. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करुन कामे उरकाल. पैशाच्या हव्यासापोटी चुकीचे निर्णय घेतले जाणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्याल. महिलांनी वादविवाद टाळावेत. सहनशिलता बाळगून संघर्ष टाळावा. प्रकृतीच्या तक्रारीकडे वेळईच लक्ष द्यावे.\nव्यवसाय महिला आरोग्य छंद\nअरेंज्ड मॅरेजमध्ये पहिली भेट फक्त मुला मुलीने बाहेर घ्यावी, की आई वडिलांबरोबर/...\nएकदा प्राथमिक साधं वरण छान बनवता आलं, की मग पुढचा प्रवास खूप आनंददायी असतो. प्रयोग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/vishesh", "date_download": "2018-05-27T01:00:33Z", "digest": "sha1:Q6VZOBZP4B4LJ7EFLIRQ7QFEZHH4X2QH", "length": 12120, "nlines": 77, "source_domain": "www.maayboli.com", "title": "| Maayboli", "raw_content": "\nमराठी भाषा दिन २०१८\nरोहन प्रकाशनच्या सहकार्याने आयोजीत केलेल्या लेखनस्पर्धा २०१३ मधले सर्व लेख इथे वाचायला मिळतील. स्पर्धा आता संपली आहे आणि लेख परिक्षकांकडे गुणांकनासाठी पाठवले आहेत. लवकरच निकाल जाहिर केला जाईल.\n'गोष्टी सार्‍याजणींच्या' : 'मिळून सार्‍याजणी'तल्या निवडक कथा/a>\n'मिळून सार्‍याजणी' या मासिकाचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष. जगण्याचा अनुभव देणार्‍या, या मासिकात आजवर प्रसिद्ध झालेल्या अशाच काही निवडक कथांचा संग्रह - 'गोष्टी सार्‍याजणींच्या'.या संग्रहाच्या सुरुवातीला 'मिळून सार्‍याजणी'च्या संपादिका डॉ. गीताली वि. मं. यांनी संग्रह प्रकाशित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. संग्रहाला प्रस्तावना लाभली आहे ज्येष्ठ लेखिका-कवयित्री नीरजा यांची.\n८ मार्च २०१३ ... आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे संयुक्ताचे हे चौथे वर्ष स्त्रीबाबत समाजाच्या मानसिकतेचा विकास होणे ही फक्त काळाची गरज राहिली नसून स्त्री-स्वास्थ्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे प्रत्येकाची गरज झाली आहे. त्याच दिशेने मार्गक्रमणा करताना, वाटेतल्या अडसरांना ओलांडून पुढे जात असताना जे प्रश्न आपल्या मानसिकतेचा व वर्तनाचा पुनश्च विचार करायला लावतात अशा प्रश्नांचा वेध घेण्याचा व त्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या वर्षीच्या महिला दिन उपक्रमात केला आहे.\nतेंडुलकर स्मृतिदिन लेखमाला - समारोप\nश्री. विजय तेंडुलकर - मराठी रंगभूमीला एक वेगळं वळण देणारे लेखक - यांचा प्रथम स्मृतिदिन १९ मे २००९ ला झाला. यानिमित्ताने त्यांचा नाटकांवर/व्यक्तिमत्वावर आधारित एक लेखमाला चालू करून पुढील वर्षभर जसं शक्य होइल तसं एक एक लेख प्रकाशित करण्याचं ठरवलं. आजच्या शेवटच्या लेखाने या लेखमालेचा समारोप करत आहोत.\n८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nया संमेलनातील निवडक कार्यक्रमांची ध्वनिमुद्रणे इथे आपल्याला ऐकता येतील. महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठाले-पाटील यांनी केलेले भाषण खास आपल्यासाठी..\nहितगुज दिवाळी अंक २०१३\nआपण सगळे ज्याची आतुरतेनं वाट पाहात होतात, तो हितगुज दिवाळी अंक २०१३ आपल्या हाती सोपवताना आमच्या मनात आनंद, उत्कंठा, हुरहुर अशा संमिश्र भावना आहेत. बदलत्या काळात सोहळ्यांत फरक झाले असले, तरी दिवाळीच्या दिवशी अभ्यंगस्नान करून, खुसखुशीत खमंग फराळाबरोबर ’दिवाळीअंक’ हवाच मराठी मनांत दिवाळीअंकाचं स्थान खास जिव्हाळ्याचं आहे. सणानिमित्त आपल्या भाषेच्या साहित्यात भर घालण्याची अनोखी परंपरा आपण जपतोय, याचा आम्हांला आनंद आहे.\n'मातृदिन' किंवा 'मदर्स डे' म्हणजे अलिकडच्या पिढीचा आईसाठी असलेला खास दिवस मातृत्त्वाचा गौरव करणारा जागतिक सणच जणू मातृत्त्वाचा गौरव करणारा जागतिक सणच जणू \"आई\" ही संकल्पना थोडी विस्तृत करून केवळ जन्मदात्या आईलाच केंद्रस्थानी न ठेवता, आजच्या युगातील मातेच्या धावपळीच्या जीवनात मुलांच्या संगोपनात साथ देणारे,जन्मदात्या आईच्या गैरहजेरीत \"आईच्या\" ममतेने, वात्सल्याने तिच्या बाळांची काळजी घेणारे आजी- आजोबा, केअरटेकर्स, पाळणाघरे यांनाही या उपक्रमात सामील करत आहोत.\nमराठी भाषा दिवस २०१३\n'मराठी भाषा दिवस' उपक्रम मायबोलीवर २५ फेब्रुवारी ते १ मार्च पर्यंत साजरा होतोय. यांत लहान मुलांची बडबडगीते, आजी आजोबांना लिहिलेली पत्रं, अनोख्या म्हणी, चित्रांवरून पुस्तके ओळखणे असे खेळ आणि बरंच काही.\nगेली १२ वर्षे सातत्याने चालू असलेला एकमेव ऑनलाईन गणेशोत्सव. स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतीक कार्यक्रमानी सजलेल्या या उत्सवात सहभागी व्हा\nपपेट्सच्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार\n''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या कठपुतळी कलेविषयी व हातमोजांच्या कठपुतळ्यांचे खेळ करण्याविषयी केलेला हा खास संवाद\nमराठी गझल कार्यशाळा -२\nआमच्यासाठी गेला महिनाभर खूप आनंदात, एक प्रकारच्या भारलेल्या मनःस्थितीत गेला. आधी म्हटल्याप्रमाणे जर ते 'वेड' आम्ही तुम्हालाही लावू शकलो असू, तर तेच कार्यशाळेचं यश.\n'उत्तम गज़ल लिहिता येणं' हे साध्य खरंच, पण ती लिहिताना आणि वाचतानाही तिचा सर्वांगीण आस्वाद घेता आला, तर तो प्रवास त्या मंज़िलइतकाच, नव्हे त्याहूनही सुंदर होतो. या आनंदयात्रेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/arunachal-pradesh-loc-indian-army-increases-their-army-106634", "date_download": "2018-05-27T01:46:51Z", "digest": "sha1:W3DDIJ6R75TZYZBQ2PQECKSAD5SCPGRL", "length": 11542, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Arunachal Pradesh LOC Indian Army Increases their Army अरूणाचल सीमारेषेवर भारतीय लष्कराने वाढवले सैन्य | eSakal", "raw_content": "\nअरूणाचल सीमारेषेवर भारतीय लष्कराने वाढवले सैन्य\nशनिवार, 31 मार्च 2018\nडोकलामच्या मुद्यावरून मागील वर्षी भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे होते. हा वाद तब्बल ७३ दिवस सुरु होता. तसेच चीनकडून वारंवार युद्धाची भाषा केली जात होती आणि धमक्याही दिल्या जात होत्या. मात्र, भारताने संयमाने हा विषय हाताळल्याने हा वाद काही काळानंतर शमला होता. मात्र, डोकलामवरुन दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव अद्यापही पूर्णपणे शांत झालेला नाही.\nनवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील चीनला लागून असणाऱ्या तिबेट भागातील सीमेवर भारतीय लष्कराकडून अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. डोकलामसारखा पेचप्रसंग पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी भारतीय लष्कराकडून ही पावले उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय दाऊ-दिलाई, दिबांग आणि लोहित खोऱ्यातील डोंगराळ भागात भारतीय लष्कराकडून गस्तही वाढविण्यात आली.\nडोकलामच्या मुद्यावरून मागील वर्षी भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे होते. हा वाद तब्बल ७३ दिवस सुरु होता. तसेच चीनकडून वारंवार युद्धाची भाषा केली जात होती आणि धमक्याही दिल्या जात होत्या. मात्र, भारताने संयमाने हा विषय हाताळल्याने हा वाद काही काळानंतर शमला होता. मात्र, डोकलामवरुन दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव अद्यापही पूर्णपणे शांत झालेला नाही.\nदरम्यान, डोकलामच्या संघर्षानंतर आम्ही देखील आमची तयारी वाढवली आहे. कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे किबीथू येथे तैनात असलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nबदलांशी जुळवून घेताना... (डॉ. वैशाली देशमुख)\nजमवून घेण्याचे बरेच फायदे शाळेत आणि एकूणच आयुष्यात दिसून आले आहेत. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा विभिन्न संधी मिळतात, अनेक दारं मुलांसमोर उघडतात....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/cohen-was-given-money-says-trump-117216", "date_download": "2018-05-27T01:47:29Z", "digest": "sha1:7UKAOJJMVGNQDVI574AAWAFBNWHPW2FY", "length": 11304, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cohen was given the money says trump कोहेन यांना पैसे दिल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा | eSakal", "raw_content": "\nकोहेन यांना पैसे दिल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा\nशुक्रवार, 18 मे 2018\nआपले खासगी वकील मायकल कोहेन यांना निवडणुकीसंदर्भातील खर्चापोटी अडीच लाख डॉलर दिल्याचा खुलासा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. यातील 1 लाख 30 हजार डॉलर पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिला देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.\nवॉशिंग्टन - आपले खासगी वकील मायकल कोहेन यांना निवडणुकीसंदर्भातील खर्चापोटी अडीच लाख डॉलर दिल्याचा खुलासा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. यातील 1 लाख 30 हजार डॉलर पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिला देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.\nट्रम्प यांनी आपल्या आर्थिक तपशिलाची माहिती मंगळवारी ऑफिस ऑफ गव्हर्नमेंट इथिक्‍सकडे (ओजीइ) सादर केली. \"ओजीइ'ने सदर फॉर्मची पडताळणी केल्यानंतर तो सार्वजनिक केला असून, त्याद्वारे ही माहिती उघड झाली. ही रक्कम नेमकी कशावर खर्च करण्यात आली, याचा उलगडा झाला नसून, अध्यक्षपदाच्या निवडणुकी वेळी ट्रम्प यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा गौप्यस्फोट स्टॉर्मी हिने केला होता. तिचे तोंड बंद ठेवण्यासाठी सदरची रक्कम अदा करण्यात आल्याचे समजते.\nदरम्यान, कोहेन आणि ट्रम्प यांनी यापूर्वीच स्टॉर्मीला पैसे दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, याप्रकरणी एफबीआयकडून तपास सुरू आहे. एबीआयने गेल्या महिन्यात कोहेन यांच्या निवासस्थानी छापा टाकून काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत.\n\"ट्रम्प हे फॉलोअर्सना ब्लॉक करू शकत नाहीत'\nवॉशिंग्टन - ट्‌विटरवरील फॉलोअर्सच्या राजकीय मतांच्या आधारावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांना कायदेशीररीत्या ब्लॉक करू शकत नाहीत, असा निकाल...\nएच-4 व्हिसा रद्दची प्रक्रिया अंतिम टप्प्यात\nअमेरिकेतील हजारो भारतीयांना बसणार फटका वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने घेतलेला एच-4 व्हिसा रद्द करण्याचा निर्णय अंतिम...\nआम्ही सदैव चर्चेस तयार\nट्रम्प यांच्या निर्णयानंतर उत्तर कोरियाची प्रतिक्रिया सोल: सिंगापुरात 12 जून रोजी होणारी बैठक तडकाफडकी रद्द करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष...\nमाजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना सशर्त जामीन मंजूर\nऔरंगाबाद - माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर गुरुवारी (ता...\nअत्याचार प्रकरणात बहिणीच्या पतीला सोमवारपर्यंत कोठडी\nऔरंगाबाद - पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या मेहुणीचे आंघोळ करताना चित्रीकरण करीत धमकी देऊन वारंवार अत्याचार करणाऱ्या मेहुण्याला (भावोजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/positive-story-shivaji-borade-story-116159", "date_download": "2018-05-27T01:36:49Z", "digest": "sha1:BQQVJHDC6DBVK42MO7FF6H4WZANDDZ2N", "length": 9904, "nlines": 58, "source_domain": "www.esakal.com", "title": "positive story shivaji borade story नोकरी सोडून \"त्याने' केली शेती | eSakal", "raw_content": "\nनोकरी सोडून \"त्याने' केली शेती\nसोमवार, 14 मे 2018\nसोलापूर : सध्या अनेक सुशिक्षित तरुण नोकरी नाही म्हणून निराशेत आहेत. तर दुसरीकडे पावसाचा लहरीपणा व शेतमालाचे अनिश्‍चित भाव, यामुळे ग्रामीण भागातील तरुण शहराकडे रोजगार शोधण्यासाठी वळत आहे. अशा स्थितीत एका तरुणाने पुण्यातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला, अन्‌ त्यामध्ये तो यशस्वीही झाला आहे. कष्ट करण्याची तयारी असेल तर काहीच अशक्‍य नसतं, असं त्याने यातून सिद्ध करून दाखवलं आहे. शिवाजी बोराडे असं त्या तरुणाचे नाव आहे.\nसोलापूर : सध्या अनेक सुशिक्षित तरुण नोकरी नाही म्हणून निराशेत आहेत. तर दुसरीकडे पावसाचा लहरीपणा व शेतमालाचे अनिश्‍चित भाव, यामुळे ग्रामीण भागातील तरुण शहराकडे रोजगार शोधण्यासाठी वळत आहे. अशा स्थितीत एका तरुणाने पुण्यातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला, अन्‌ त्यामध्ये तो यशस्वीही झाला आहे. कष्ट करण्याची तयारी असेल तर काहीच अशक्‍य नसतं, असं त्याने यातून सिद्ध करून दाखवलं आहे. शिवाजी बोराडे असं त्या तरुणाचे नाव आहे.\nकरमाळा तालुक्‍यातील बिटरगाव (श्री) येथील शिवाजीचे बीसीए झालं आहे. शिक्षण झाल्याबरोबर नोकरीच्या शोधात तो पुण्यात गेला. तिथे एका कंपनीत नोकरी भेटली पण नोकरीत त्याचे मन रमेना. तो म्हणतोय, नोकरीत मन लागेना. हिथं जेवढे कष्ट करतोय तेवढे घरीच शेतीत केलं तरं, असा प्रश्‍न नेहमी सतावत होता. पावसाचा लहरीपणा अन्‌ शेतमालाचे अनिश्‍चित भाव यामुळे आधीच घरचे वैतागत. त्यात आपण दुसरं काय करणार असाही विचार होताच. एकेदिवशी वडिलांकडूनच विचारणा झाली. तुला दुसरा काय व्यवसाय किंवा आणखी शिक्षण घ्यायचे आहे का त्यासाठी खर्च करायला ते तयार होते. पण तेव्हाच त्यांनी दुसराही पर्याय दिला, तो म्हणजे तुझा खर्च नसेल तर ट्रॅक्‍टर घ्यायचा आहे. त्यावर मी ट्रॅक्‍टर घ्या असा सल्ला दिला. पुढे काही दिवसांनी थेट नोकरी सोडूनच घरी आलो. तेव्हापासून जे कष्ट करायचे ते शेतातच असं ठरवलं. कमी पाण्यात कशी शेती करता येईल यावर विचार करत प्रथम कलिंगड करण्याचा निर्णय घेतला. ठिबकवर पहिला प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे प्रोत्साहन मिळाले. बाकी ऊस अन्‌ इतर पिके घेत गेलो. तेव्हापासून दरवर्षी कलिंगड करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा व्यापारी काय घेईल ती त्याला नेहू द्यायची, पण बाकी लहान-लहान राहिलेले कलिंगड मी स्वत: यात्रा अन्‌ बाजारात जाऊन विकतो. घरचाच ट्रॅक्‍टर असल्याने त्यातून खर्च निघतो.\nशिवाजी बोराडे म्हणत आहेत. कडुनिंबाच्या निंबोळ्या जमा करून त्याच्यापासून खत तयार करणार आहे. याचा प्रयोग केला तेव्हा पिकावर परिणाम दिसून आला. निंबाच्या झाडाखालच्या पिकावर सुद्धा नेहमी तेज दिसते. त्यामुळे निंबोळ्या गोळा करून त्याचा वापर खत म्हणून करणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा वाचेल.\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nबदलांशी जुळवून घेताना... (डॉ. वैशाली देशमुख)\nजमवून घेण्याचे बरेच फायदे शाळेत आणि एकूणच आयुष्यात दिसून आले आहेत. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा विभिन्न संधी मिळतात, अनेक दारं मुलांसमोर उघडतात....\n\"बसू या का जरा...'' ताई म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. झ्याजवळ बसून कितीतरी वेळ ती मला न्याहाळत राहिली...\"\"खूप दिवसांनी आलीस. मी रोजच वाट...\nसीबीएसई बारावीचा निकाल जाहीर, संकेतस्थळाच्या धिम्म गतीने दमछाक\nनाशिक : इयत्ता बारावीचा सीबीएसई बोर्डाचा निकाल शनिवारी (ता.26) ऑनलाईन स्वरूपात जाहीर झाला आहे. सकाळी अकराच्या सुमारास सीबीएसई बोर्डाचे संकेतस्थळ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/criminal-arrested-sangli-114394", "date_download": "2018-05-27T01:47:03Z", "digest": "sha1:XHTQ72O4YJULJOM6CG3ZFR4SNBUTMGPO", "length": 12994, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "criminal arrested in Sangli पुण्यातील वॉन्टेड खंडणीखोर सांगलीत जेरबंद | eSakal", "raw_content": "\nपुण्यातील वॉन्टेड खंडणीखोर सांगलीत जेरबंद\nरविवार, 6 मे 2018\nस्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस शिपाई चेतन महाजन यांना या दोघांबाबत\nमाहिती मिळाली होती. त्याची खात्री करुन स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस\nनिरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून दोघांनाही\nत्यांच्या गावातूनच ताब्यात घेऊन अटक केली. त्यांची चौकशी केली असता\nत्यांनी चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची कबुली दिली.\nसांगली : पुण्यातील चतुश्रुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या\nएका अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यातील दोन संशयितांना सांगली स्थानिक\nगुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. निलेश रामचंद्र शिंदे आणि शैलेश\nशंकर शिंदे अशी त्यांची नावे असून त्यांना चतुश्रुंगी पोलिसांच्या हवाली\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या वर्षी पुणे-बंगलोर\nमहामार्गाजवळून गणेश नारायण राठोड या युवकाचे अपहरण करण्यात आले होते.\nयामध्ये पाचजण संशयित आरोपी होते. या प्रकरणी चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात\nगणेशचे वडील नारायण मानसिंग राठोड यांनी तक्रार दिली होती. यातील एक\nसंशयित नितीन शिंदे याला चतुश्रुंगी पोलिसांनी अटक केली होती. मात्र इतर\nचौघेजण फरार होते. या गुन्ह्यात \"वॉन्टेड' असलेले निलेश रामचंद्र शिंदे\n(वय 27, रा. चांदोली वसाहत, वाळवा जि. सांगली) आणि शैलेश शंकर शिंदे (वय\n26, रा. अष्टविनायक नगर चौक, शिरगाव, ता. वाळवा) हे दोघे गुन्ह्यानंतर\nचतुश्रुंगी पोलिसांना चकवा देवून गावातच रहात होते.\nस्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस शिपाई चेतन महाजन यांना या दोघांबाबत\nमाहिती मिळाली होती. त्याची खात्री करुन स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस\nनिरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून दोघांनाही\nत्यांच्या गावातूनच ताब्यात घेऊन अटक केली. त्यांची चौकशी केली असता\nत्यांनी चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची कबुली दिली.\nयामध्ये गणेश राठोड याचा मेहुणा विलास चव्हाण याचे अपहरण संशयितांनी केले\nहोते. त्यावेळी गणेशने त्यांच्या मध्यस्थी केली होती. मात्र चव्हाणने\nआरोपींना ठरलेली रक्कम दिली नाही म्हणून या पाचजणांनी गणेशचे अपहरण केले\nहोते. यातील दोघांना सांगली पोलिसांनी अटक करुन चतुश्रुंगी पोलिसांच्या\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nपुण्यात विद्यालयाच्या कर्मचाऱ्यास मुलांकडून बेदम मारहाण\nपुणे : येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानातून महाविद्यालयीन कर्मचाऱ्याची दुचाकी ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांना...\nगाडीचालकच निघाला एटीएम कार्डचा चोर\nतळेगाव दाभाडे : ओळखीचा फायदा घेत वृद्ध निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे एटीएम चोरी झाली. त्यावरुन रोकड आणि सोने खरेदी मिळूण 3 लाख 70 हजारांची चोरी करणाऱ्या...\nझन्ना- मन्ना जुगार अड्ड्यावर छापा\nनांदेड : झन्ना- मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी दहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख अडीच हजारासह ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/helicopter-problem-uddhav-thackeray-motor-pune-112232", "date_download": "2018-05-27T01:46:38Z", "digest": "sha1:N7RJDA7YODYDOK5V372NXCRJY4EQHMY2", "length": 13274, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "helicopter problem uddhav thackeray motor pune हेलिकॉप्टर बिघडल्याने ठाकरे मोटारीने रवाना | eSakal", "raw_content": "\nहेलिकॉप्टर बिघडल्याने ठाकरे मोटारीने रवाना\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nनगर - केडगाव येथील दुहेरी हत्याकांडातील शिवसैनिकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर बिघडले. त्यामुळे एक तास थांबून ठाकरे यांनी मोटारीने पुण्याकडे प्रयाण केले.\nनगर - केडगाव येथील दुहेरी हत्याकांडातील शिवसैनिकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर बिघडले. त्यामुळे एक तास थांबून ठाकरे यांनी मोटारीने पुण्याकडे प्रयाण केले.\nशिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ता वसंत ठुबे यांची गोळ्या घालून धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे नगरमध्ये आले होते. दोन्ही कुटुंबाची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर ते दुपारी मुंबईला जाण्यासाठी पोलिस मुख्यालयातील हेलिपॅडकडे रवाना झाले. उद्धव ठाकरे यांच्यासह चौघे जण हेलिकॉप्टरमध्ये बसले होते. मात्र, हेलिकॉप्टर उड्डाण करीत नव्हते. चालकाने ते थोडेसे पुढे घेऊन पाहिले, तरीही ते उड्डाण घेत नव्हते. अखेर ठाकरे हेलिकॉप्टरमधून उतरले आणि पोलिस प्रशिक्षण सभागृहात जाऊन बसले. पायलटने प्रयत्न करूनही हेलिकॉप्टर उड्डाण घेऊ शकले नाही. अखेर ठाकरे यांनी मोटारीने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे पोलिस प्रशासनासह सर्वांचीच धावपळ उडाली. तापमान वाढल्यामुळे हेलिकॉप्टरचे उड्डाण होऊ शकले नाही, असे सांगण्यात आले.\nमंत्री शिवतारेंनी केले सारथ्य\nहेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर उद्धव ठाकरे मोटारीने पुण्याला निघाले. त्या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मोटारीचे सारथ्य केले. मोटारीत रामदास कदम, खासदार महाडिक असे मोजकेच लोक बसले होते.\nहेलिकॉप्टर उड्डाण घेणार नाही, हे समजल्यानंतर ठाकरे यांनी हेलिकॉप्टरजवळ जाऊन पायलट व इतर कर्मचाऱ्यांची आस्थेवाईपणे चौकशी केली. पायलट म्हणाला, साहेब, तुम्हाला सेवा देऊ शकत नाही. मेकॅनिक येईपर्यंत काही करू शकत नाही. त्यावर, \"काही हरकत नाही. जेवण करा आणि व्यवस्थित दुरुस्ती करून घ्या,' असे ठाकरे म्हणाले.\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dainikaikya.com/SearchNews.aspx?tag=mn1", "date_download": "2018-05-27T01:23:58Z", "digest": "sha1:B6ZJPT7ZQYD6IBQ5Q2LOTPFDRYF63OKQ", "length": 14618, "nlines": 40, "source_domain": "dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nमान्सून दक्षिण अंदमानात दाखल\nकेरळ, महाराष्ट्रात वेळेआधी येण्याचा अंदाज 5पुणे, दि. 25 : भारतीय हवामान विभागाने देशवासीयांसाठी सुखावह बातमी दिली आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानच्या दक्षिण भागात दाखल झाला आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झाले असून केरळमध्ये आणि महाराष्ट्रातही तो लवकरच (7 जूनच्या अगोदर) दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. साधारणपणे 20 मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होतो. यंदा पोषक हवामान तयार न झाल्याने हवामान विभागाने 23 मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता परंतु उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने मान्सूनला विलंब झाला आणि तो दोन दिवस उशिरा (आज) अंदमानात दाखल झाला. केरळमध्ये साधारणपणे दरवर्षी 1 जून रोजी मान्सून येतो. मात्र, हवामान विभागाने दोन ते तीन दिवस आधी म्हणजेच 29 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये येण्याचे संकेत यापूर्वी दिले होते. बंगालचा उपसागर व तमिळनाडूच्या परिसरात चक्राकार वार्‍याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून साधारपणे 1.5 आणि 3.1 किलोमीटर उंचीवर आहे.\nइंधन दरवाढीवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न\nकिमतींचा नवा उच्चांक राहुल गांधींचे मोदींना आव्हान 5नवी दिल्ली, दि. 24 (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पेट्रोल व डिझेलच्या किमतींमध्ये सुरू असलेली वाढ थांबण्याचे नावच घेईनाशी झाली आहे. सलग 11 व्या दिवशी गुरुवारी पेट्रोल व डिझेलच्या दरांनी नवा उच्चांक गाठला. मुंबईसह राज्यात पेट्रोल 85 रुपयांच्या वर तर डिझेल 73 रुपयांपर्यंत गेले. दरम्यान, इंधनाच्या वाढत्या किमतींवर तातडीने तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार विविध पर्यायांचा विचार करत असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले तर शारीरिक तंदुरुस्तीवरून क्रिकेटपटू विराट कोहलीचे आव्हान स्वीकारणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये कपात करण्याचे आव्हान दिले आहे. महाराष्ट्रात पेट्रोल 85 रुपयांवर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या काळात रोखण्यात आलेली इंधन दरवाढ निवडणूक संपताच पुन्हा सुरू करण्यात आली. तेव्हापासून पेट्रोल व डिझेलच्या किमती रोज नवनवा उच्चांक गाठत आहेत. तेल कंपन्यांनी सलग 11 व्या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली.\nआ. दीपक चव्हाण यांच्यासह पाच आमदार काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यातून बचावले\nअनंतनाग जिल्ह्यातील घटना, सर्व आमदार सुखरूप 5फलटण, दि. 23 : जम्मू-काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातील लेह-लडाख प्रदेशात बीजबिहारी या मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्या गावाशेजारून जाताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून महाराष्ट्राच्या पंचायत राज समितीचे सदस्य आ. दीपक चव्हाण यांच्यासह पाचही आमदार बचावले. या हल्ल्यात मात्र वाहनांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र पंचायत राज समितीचे सदस्य फलटण - कोरेगाव विधानसभा सदस्य राष्ट्रवादीचे आ. दीपक चव्हाण, औरंगाबादचे शिक्षक आमदार राष्ट्रवादीचे विक्रम काळे, शिवसेना मानखुर्द मुंबईचे आ. तुकाराम काते, भाजपचे उमरेड (नागपूर) चे सुधीर पारवे, शिवसेना पाचोराचे (जळगाव) आ. सुरेश आप्पा पाटील हे महाराष्ट्रातील पाच आमदार व संबंधित अधिकारी पंचायत राज समितीच्या कामासाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेले होते. तेथे बीजबिहारी गावाशेजारून जाताना दहशतवाद्यांनी ग्रॅनाईट हल्ला केला. त्यामध्ये वाहनाच्या ताफ्यातील दोन गाड्यांचे टायर फुटले व वाहनांच्या दरवाज्याला छिद्रे पडली. मात्र कोणत्याही वाहनातील आमदार अथवा अधिकार्‍यांना इजा झाली नाही. सर्वजण सुखरूप आहेत.\nधोमच्या कालव्यात तिघांचा बुडून मृत्यू\n5वाई, दि. 22 : धोम धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा वेगवेगळ्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला. यश सुभाष दाभाडे (वय 13, रा. बावधन), रंगदास शामराव सळमाके (वय 20, मूळ रा. पवनी आमगाव, भंडारा, सध्या रा. शेंदूरजणे, वाई) व रमेश विनायक जाधव (वय 28, रा. बोपेगाव, ता. वाई) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, सोमवार, दि. 21 रोजी यश दाभाडे हा धोम उजव्या कालव्यात सुतारी नावाच्या शिवारात सकाळी 9 वाजता पोहण्यासाठी गेला होता. त्याला व्यवस्थित पोहता येत नसल्याने तो वाहून गेला. मंगळवार, दि. 22 रोजी त्याचा मृतदेह बावधन गावच्या हद्दीत मायनर क्र. 4 जवळ सापडला. याबाबतची खबर त्याचा चुलत भाऊ अमोल दाभाडे याने दिली. दुसर्‍या घटनेत खानापूर येथील रमेश जाधव हा युवकही सोमवारी दुपारी 2.30 च्या सुमारास धोम डाव्या कालव्यात पोहण्यासाठी जात असल्याचे घरात सांगून गेला होता. त्याचाही मृतदेह आज पांडेगावच्या हद्दीत कालव्यात सापडला. याबाबतची खबर आनंदा जाधव यांनी पोलिसात दिली. तर तिसर्‍या घटनेत मूळचा आमगाव, भंडारा येथील रंगदास सळमाके हा मॅप्रो फुड्स, शेंदूरजणे या कंपनीत कामास होता.\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दलांचा नवा मंत्र 5श्रीनगर, दि. 21 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या सात महिन्यात 70 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी आता दहशतवाद्यांना जिवंत पकडण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. नव्याने दहशतवादी संघटनेत भरती झालेल्या तरुणांना जिवंत पकडून आपल्या कुटुंबांकडे परतण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न सुरक्षा दले यापुढे करणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. दहशतवादी संघटनांमध्ये नव्याने सामील होणार्‍या तरुणांचा ‘ब्रेनवॉश’ करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यासाठी ही योजना आखण्यात आल्याचे सुरक्षा दलाच्या एका अधिकार्‍याने सांगितले. दहशतवाद्यांचे जाळे मुळापासून उद्ध्वस्त करण्याचा पोलीस आणि सुरक्षा दलांचा प्रयत्न आहे, असे या अधिकार्‍याने सांगितले. त्यांना जिवंत पकडण्याचा प्रयत्न असून त्यांच्या समस्या जाणून घेण्याकडे कल असेल. 15 ते 16 वर्षाच्या एखाद्या तरुणाचे इतकेही ब्रेनवॉश केले जाऊ शकत नाही, की तो थेट चमककीत सहभागी होऊन मृत्यूला कवटाळण्यास तयार होईल. याची नक्कीच दुसरी बाजू असणार, असे मत एका अधिकार्‍याने व्यक्त केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/diwali-recipies-marathi/chiroge-diwali-recipe-109101200044_1.html", "date_download": "2018-05-27T01:19:35Z", "digest": "sha1:L6KNTMCZLD25YDY5FDTBBVNQUP7STWXH", "length": 8039, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Diwali Special : चिरोटे (पाकातील) | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : रवा, मैदा, साखर, तूप, आंबट दही, केशर किंवा खाण्याचा केशरी रंग.\nकृती : रवा व मैदा समप्रमाणात घ्यावा. त्यात चवीला मीठ व तेल किंवा तुपाचे मोहन घालून रवा व मैदा आंबट दह्यात भिजवावा. पिठाच्या दीडपट साखर घेऊन त्याचा दोन तारी पाक करावा व त्यात केशर किंवा खाण्याचा केशरी रंग घालावा व आवडत असल्यास लिंबू पिळावे. भिजविलेला रवा-मैदा कुटून त्याच्या किंचित जाडसर पोळ्या लाटाव्यात. त्यानंतर एका पोळीला तूप लावून, त्यावर दुसरी पोळी पसरावी व त्यालाही तूप लावावे. नंतर या जोडपोळीची साधारण एक इंच रुंदीची एकावर एक अशी घडी घालून, त्या संपूर्ण घडीचे एक इंच रुंदीचे चौकोनी तुकडे पाडावेत व ते तुकडे, पाहिजे असेल, त्याप्रमाणे चौकोनी किंवा लांबट लाटून, तुपात तळावेत व साखरेच्या पाकात सोडावेत. नंतर बाहेर काढून उभे करून ठेवावेत. पाक गरमच असावा. या प्रमाणेच सर्व पोळ्यांचे चिरोटे करावेत.\nयावर अधिक वाचा :\nचिरोटे पाकातील पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nसीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...\nकाय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...\nमुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...\nयोगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे\nपालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z71226075842/view", "date_download": "2018-05-27T01:35:35Z", "digest": "sha1:S3I3RKZ6XDTYULULFSZPCNMIAZHCVE4U", "length": 8259, "nlines": 160, "source_domain": "www.transliteral.org", "title": "बालगीत - धाड् धाड् खाड् खाड् च...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|संग्रह १|\nधाड् धाड् खाड् खाड् च...\nसांग मला रे सांग मला आई...\nआई व्हावी मुलगी माझी ,...\nआईसारखे दैवत सा र्‍या ज...\nआणायचा, माझ्या ताईला नवर...\nरुसु बाई रुसु कोपर्‍यात ब...\nआला आला पाउस आला बघ...\nआली बघ गाई गाई शेजारच्या ...\nआवडती भारी मला माझे आजोबा...\nलहान सुद्धा महान असते ...\nइवल्या इवल्या वाळूचं , ...\nउगी उगी गे उगी आभाळ...\nएक कोल्हा , बहु भुकेला ...\nउठा उठा चिऊताई सारीक...\nएक झोका चुके काळजाचा ठो...\nएक होता काऊ , तो चिमणी...\nएका तळ्यात होती बदके ...\nकर आता गाई गाई तुला...\nकिलबिल किलबिल प क्षी बो...\nकोण येणार ग पाहुणे ...\nगमाडि गंमत जमाडि जंमत ...\nगोड गोजरी , लाज लाजरी ...\nचंदाराणी , चंदाराणी , का ...\nचांदोबा चांदोबा भागलास ...\nछम्‌ छम्‌ छम्‌ ..... छ...\nओळखणार ना बरोबर , ओळखा ...\nझुक झुक झुक झुक अगीनग...\nटप टप टप काय बाहेर व...\nटप्‌ टप्‌ पडती अंगावरत...\nटप टप टप टप टाकित टा...\nटप टप टप थेंब वाजती ,...\nठाऊक नाही मज काही \nताईबाई , ताईबाई ग , अत...\nतुझ्या गळा, माझ्या ग...\nतुझी नी माझी गंमत वहि...\nदिवसभर पावसात असून , सा...\nदेवा तुझे किती सुंदर ...\nहासरा, नाचरा जरासा लाजर...\nहिरवी झाडी , पिवळा डोंगर ...\nकरा रे हाकारा पिटा रे डां...\nउन्हामध्ये पावसाला रुपडं ...\nपिंपळगावी एक पोरगा मुलगा ...\nगाढवापुढे कोडे एकदा पडले ...\nकिर्र रात्री सुन्न रात्र...\nएक होता राजा आणि एक होती ...\nकावळ्यांची शाळा रंग त्...\nसरळ नाक , गोरी पान , लाल ...\nझुंईऽऽ करीत विमान कसं ...\nधाड् धाड् खाड् खाड् च...\nविदूषकाचे हे डोळे किती...\nवाटी ठेविली चांदीची जेव्ह...\nदाणेदार शुभ्र मीठ दिसतं क...\nबालगीत - धाड् धाड् खाड् खाड् च...\nआकाश अंगण होऊन येतं व ढगातले उंट, ससे, मोर यांचा खेळ रंगतो आणि या काव्यकथा मुलांना भावतात.\nधाड् धाड् खाड् खाड्\nशिरे बोगदयात वाट ॥\nनका कोणी भिऊ पण\nशांत रहा सारेजण ॥\nहवे इथे थांबायाला ॥\nयाच गावी जायचे ना \nझाला नाही कोणास ना\nप्रवासाचा काही त्रास ॥\nनका करु घाई फार\nपुन्हा भेटू केव्हा तरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/zivas-video-of-singing-a-malayalam-song-is-breaking-the-internet/", "date_download": "2018-05-27T01:13:12Z", "digest": "sha1:VM4FZR7L5I2L2U6AVF5MHTDWSFPPPFZE", "length": 5108, "nlines": 83, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Video: जेव्हा झिवा म्हणते मल्याळम गाणे - Maha Sports", "raw_content": "\nVideo: जेव्हा झिवा म्हणते मल्याळम गाणे\nVideo: जेव्हा झिवा म्हणते मल्याळम गाणे\nभारताचा माजी कॅप्टन कूल एम एस धोनीची मुलगी झिवा सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ती मल्याळी गाणे म्हणत आहे.\nइंस्टाग्रामला तिच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात ती मोठमोठ्याने हे मल्याळी गाणे म्हणत आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता अनुपम खेरने झिवा वेगवेगळी गाणी म्हणते या विषयी ट्विटरवरून सांगितले होते. अनुपम खेर यांनी त्यांच्या आगामी रांची डायरीज प्रोजेक्ट निमित्त रांचीला भेट दिली होती तेव्हा ते धोनीच्या घरी गेले होते.\nविशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटरवरूनही हा विडिओ शेअर करण्यात आला आहे.\nयाआधीही झिवाचे अनेक व्हिडीओ वायरल झाले आहेत. नुकताच विराटनेही तिच्या बरोबरचा व्हिडीओ पोस्ट केला होता. तसेच धोनीने तिचा आणि त्याचा बेसन लाडू खातानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता.\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://dainikaikya.com/SearchNews.aspx?tag=mn2", "date_download": "2018-05-27T01:23:38Z", "digest": "sha1:IR7F2O3IC4EC273XVYTQIIJ2E5HAOD7S", "length": 14594, "nlines": 40, "source_domain": "dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nबहुमत चाचणीत कुमारस्वामी उत्तीर्ण\nआता मंत्रिमंडळ विस्ताराचे आव्हान 5बंगलोर, दि. 25 (वृत्तसंस्था) : कर्नाटकात विधानसभा निवडणूक निकालानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये एका आठवड्यात दुसर्‍यांदा सभागृहात बहुमत चाचणी झाली. दुसर्‍या वेळी कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विधानसभेत मांडलेला विश्‍वासदर्शक ठराव जिंकला. राज्यातील जनतेचा कौल भाजपला नव्हताच, असा दावा त्यांनी ठरावावरील चर्चेत केला. दरम्यान, धर्मनिरपेक्ष जनता दल व काँग्रेस यांची आघाडी बहुमत चाचणीत उत्तीर्ण झाली असली तरी काँग्रेस नेत्यांची गेल्या दोन दिवसांतील वक्तव्ये पाहता आता एच. डी. कुमारस्वामींसमोर मंत्रिमंडळ विस्ताराचे आव्हान आहे. कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव मांडला. या ठरावावर मतदान होण्यापूर्वीच भाजपने सभात्याग केला. त्यामुळे कुमारस्वामी यांची बहुमत चाचणी सोपी झाली. धजद-काँग्रेसच्या बाजूने 117 सदस्यांनी मतदान केल्याने सरकारने विश्‍वासदर्शक ठराव जिंकला. मात्र, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी भाजपने रविवारी मध्यरात्रीपासून कर्नाटक बंदची हाक देऊन सरकारला कारभार सुरू करण्यापूर्वीच आव्हान दिले आहे.\nपेट्रोल-डिझेल ‘जीएसटी’मध्ये आणण्यास राज्याची सहमती\nइंधनांचे दर लवकरच कमी होतील : मुख्यमंत्री 5मुंबई, दि. 24 (प्रतिनिधी) : पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी महाराष्ट्राने मान्यता दिली आहे. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न जीएसटी परिषदेमध्ये सुरू आहेत. सर्व राज्यांचे एकमत झाल्यानंतर याबाबतचा निर्णय होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारनेही इंधन दरवाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘टास्क फोर्स’ नेमला आहे. या प्रयत्नांना यश येईल आणि इंधनाचे दर नियंत्रणात येतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. इंधनाच्या भडकलेल्या दरामुळे जनता त्रस्त झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले, इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी निगडीत असतात. असे असले तरी केंद्र सरकारने ‘टास्क फोर्स’ नेमला असून इंधन दरवाढ रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणले तर त्यांचे दर कमी होऊ शकतील. त्यातून महसूलाचे मोठे नुकसान होईल पण दर कमी होतील. त्यासाठी सर्व राज्यांचे एकमत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\nडिझेल दरवाढीने एस.टी. भाडेवाढ अटळ 5मुंबई, दि. 22 (प्रतिनिधी) : आधीच तोट्यात असलेले एस.टी. महामंडळ डिझेलच्या दरात भरमसाट वाढ झाल्याने आर्थिक संकटात सापडले असून वाढता तोटा नियंत्रणात आणण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांत मोठी भाडेवाढ केली जाण्याची शक्यता आहे. डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे महामंडळाचा संचित तोटा तब्बल दोन हजार 300 कोटी रुपयांवर गेला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेलचे दर रोज वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत हे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने महागाई वाढण्याची चिन्हे आहेत. इंधन दरवाढीचा मोठा फटका एस.टी. महामंडळाला बसला आहे. गेल्या वर्षी एस.टी.ला मिळणार्‍या डिझेलचा दर सरासरी 58 रुपये 02 पैसे होता. तो यंदा सरासरी 68 रुपये 39 पैसे झाला आहे. टायर व सुट्या भागाच्या किमती वाढलेल्या असताना इंधनाचे दर प्रतिलिटर 10 रुपये 38 पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे तब्बल 460 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार एस.टी. महामंडळावर पडणार आहे. इंधन खर्चात वाढ होत गेल्याने महामंडळाचा संचित तोटा तब्बल दोन हजार 300 कोटी रुपयांवर गेला आहे.\nछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 7 जवान शहीद\n5रायपूर, दि. 20 (वृत्तसंस्था) : छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणल्यामुळे 7 जवान शहीद झाले आहेत. अन्य दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी जवानांच्या गाडीला लक्ष्य करुन हा स्फोट घडवून आणला असल्याचे बोलले जात आहे शहीद झालेल्या जवानांमध्ये छत्तीसगढ सशस्त्र दलाचे आणि जिल्हा दलातील जवान आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दंतेवाडाच्या छोलनार गावातील ही घटना आहे. यापूर्वी 13 मार्च रोजी नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यात शोधमोहीम सुरू असताना सीआरपीएफच्या जवानांवर आयईडीचा स्फोट घडवून आणला होता. यामध्ये 13 जवान शहीद झाले होते. 29 एप्रिलमध्ये एका गावात सार्वजनिक बैठकीसाठी निघालेल्या 29 जवानांच्या ताफ्यावर असाच हल्ला झाला होता. त्यात एक जवान जखमी झाला होता. त्यानंतर, 2 मे रोजी गोरीबंद जिल्ह्यात आईईडी स्फोटात 2 जवान हुतात्मा झाले होते. यावरून नक्षलवाद्यांकडून पोलिसांवरील हल्ले वाढल्याचेच दिसून येते. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या सी 60 कमांडोनी नक्षलविरोधी केलेल्या कारवाईत 50 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांना मारण्यात आले होते.\nमुख्यमंत्र्यांची मान्यता; 36 हजार पदे भरणार\nराज्य शासनामध्ये मेगा भरती 5मुंबई, दि. 16 (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवासुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागांमधील रिक्त पदांची भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्य शासनातील 36 हजार पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या प्रशासनातील विविध विभागांमधील 72 हजार रिक्त पदे दोन टप्प्यात भरण्यात येतील, असे जाहीर केले होते. पहिल्या टप्प्यात यातील 36 हजार पदे भरण्यात येणार असून ही पदे भरताना ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेषत: कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध विभागांमधील रिक्त पदे अग्रक्रमाने भरण्यात येतील. शेतीच्या शाश्‍वत विकासासाठी सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत परंतु संबंधित विभागांमधील रिक्त पदांमुळे त्यांची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात पायाभूत आणि जीवनावश्यक सुविधा देण्यातही अडचणी येत होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/thane/thane-will-be-decisive-factor-shiv-senas-coming-power-state-eknath-shinde/", "date_download": "2018-05-27T01:33:13Z", "digest": "sha1:SS7C5OBHPNBLXPRD7ZC6T5AZLI3XJJSE", "length": 41929, "nlines": 380, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Thane Will Be The Decisive Factor For The Shiv Sena'S Coming Into Power In The State - Eknath Shinde | राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता येण्यामध्ये ठाण्याची भूमीका निर्णायक राहणार - एकनाथ शिंदे | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nराज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता येण्यामध्ये ठाण्याची भूमीका निर्णायक राहणार - एकनाथ शिंदे\nठाणे जिल्हा परिषदेत ५३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेची सत्ता आली. हा राज्याच्या दृष्टीने दिशा देणारा विजय आहे. राज्यात एकहाती शिवसेनेची सत्ता साकार करुया, अशी सादही नेते एकनाथ शिंदे यांनी घातली.\nठळक मुद्देशिवसैनिकांची डोकी फोडणारांना सेनेचे दरवाजे बंदआमदार प्रताप सरनाईकांसह शिवसैनिकांनी केला विशेष सत्कार शिंदे यांनी उलगडला आपला राजकीय जीवनपट\nठाणे: शिवसैनिकांची डोकी फोडणा-यांना आता शिवसेनेचे दरवाजे बंद, अशा शब्दांत ज्यांनी शिवसेना सोडली त्यांचा खरपूस शब्दांमध्ये समाचार घेत ठाणे हा शिवसेनेचा अभेद्य गड असून शिवसैनिक त्या गडाचे खरे कार्यकर्ते आहेत. ठाणे जिल्हा परिषदेत ५३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेची सत्ता आली. हा राज्याच्या दृष्टीने दिशा देणारा विजय आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात सेनेची एकहाती सत्ता येईल. त्यामध्ये ठाण्याची महत्वाची भूमीका असेल, असा विश्वास ठाण्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नवनियुक्त नेते एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील त्यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात व्यक्त केला.\nशिंदे यांची नेतेपदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांच्या वतीने स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी रविवारी नागरी सत्काराचे आयोजन केलेहोते. त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना शाखाप्रमुख ते शिवसेनानेते पदापर्यंतच्या प्रवासातील खाचखळगे, अनुभव, केलेले कष्ट, घेतलेली मेहनत आणि वेळप्रसंगी रात्रीचा दिवस करुन शिवसेनेची निवडणूकीत ताकद वाढविण्यासाठी डोळयात तेल घालून सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे दिलेला जागता प्रहारा, प्रसंगी अन्य पक्षातील नगरसेवकांना कसे आपलेसे करुन घेतले याबाबतचा संपूर्ण क्रमच शिवसैनिकांसमोर त्यांनी उलगडून दाखविला.\nप्रारंभीच सर्व शिवसैनिक हे आतापर्यंतच्या यशाचे मानकरी असल्याचे सांगून आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी हा सन्मान अर्पण करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले. राष्टÑीय कार्यकारीणीत नेतेपद मिळाले. सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे मानसन्मान मिळाल्याचेही त्यांनी प्रांजळपणे सांगितले. शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे नेतेपदाचा मान ठाणे जिल्हयाला मिळाला. धर्मवीर आनंद दिघेंचा, शिवसेनेचा ठाणे हा बालेकिल्ला असल्याचे नाते गेल्या अनेक वर्षांपासून तयार झाले. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलेले काम कै. दिघेंनी केले. त्यांनी केलेले काम टिकविण्याचे काम आपण करतोय. त्यांनी जे काम केले, त्याबद्दल शिवसेनाप्रमुखही ठाणे आणि दिघे यांचे नाव घ्यायचे. ठाण्यात शिवसेना वाढीचे काम त्यांनीच केले. एकटा एकनाथ शिंदे काहीच करु शकत नाही.\nआपल्या गत काळातील आंदोलनाबाबत बोलतांना प्रतिकूल परिस्थितीतही तेल, साखर, रॉकेलसाठी कसा लढा दिला, याचे स्मरण त्यांनी शिवसैनिकांना करुन दिले. ट्रक चालकांचा संप असूनही १२ ट्रक भरुन साखर ठाण्यात आणली होती. ५ लाखांची रोकड घेऊन ही साखर आणली होती. ती रोकड कशी वारंवार न्याहाळत होतो, हेही त्यांनी सांगितले. शिवसेना तसेच दिघे साहेबांच्या प्रेरणेतून आणि उर्जेतूनच अशी अनेक आंदोलने यशस्वी केली.\n* शिवसेना एकीकडे आणि इतर सर्व पक्ष एका बाजूला अशी परिस्थिती एका निवडणूकीच्या वेळी होती. अगदी महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीपद यांचे वेगवेगळया पक्षांनी आपआपसातच आधीच वाटून घेतले होते. तरीही मोठया मुत्सद्देगिरीने एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत दोन नगरसेवकांना फोडण्यात यश आले. असा एक एक मताचा विजय डोळयात तेल घालून आपल्याकडे कसा खेचला, याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.\n* ठाणे जिल्हा परिषदेतही अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतच्या असामींच्या नजरा लागल्या होत्या. काही जण महाबळेश्वर येथून थेट गुजरातला जाणार होते. पण त्यांना जाऊ दिले नाही. एकाच दिवशी पनवेल, अलिबाग, गोवा, महाबळेश्वर आणि शेवटी ठाण्याच्या महापौर निवासस्थानी अशा पाच बैठका यशस्वी करुन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक यशस्वी केली. त्यावेळी गोवा येथील हॉटेलातील जेवण सोडून भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या समवेत विमानात फक्त एका सॅन्डविच वर दिवस काढल्याचा प्रसंगही आवर्जून सांगितला. जिल्हा परिषदेवर सत्ता आणण्याचे दिघे साहेबांचे स्वप्न होते. तर जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता कधी येईल अशी उद्धवजींकडून विचारणा होत होती. अखेर ५३ वर्षांनी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यात यश आल्याचे ते म्हणाले. एका सदस्याचे मत मिळविण्यासाठी सर्व पक्ष एकवटले होते. पण यश मिळेपर्यंत कसा पाठपुरावा करावा लागतो, हेही त्यांनी आवर्जून सांगितले.\n* शिवसेनेचा गड अभेद्य\nछगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे असे एकापेक्षा एक नेते शिवसेनेतून बाहेर पडले. जे गेले त्यांना वाटले, शिवसेना राहणार नाही. पण भुजबळ किंवा राणे यांचे काय झाले काहींनी सेनेत येण्यासाठीही प्रयत्न केले. पण ज्यांनी शिवसैनिकांची डोकी फोडली, त्यांना शिवसेनेचे दरवाजे बंद आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. काहीही झाले तरी शिवसेनेचा गड अभेद्यच असल्याचेही ते म्हणाले.\nशिवसैनिक, सामान्य कार्यकर्ता ही खरी पक्षाची ताकद आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अडचणींना धावून जा. असा सल्लाही त्यांनी नेते आणि पदाधिका-यांना दिला. अनेक संकटे आली. टीकाही झाली. ‘मातोश्री’ अर्थात शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरेंचा हात पाठीशी असल्यामुळे आपण खंबीर राहिलो.\nराज्याच्या दृष्टीने दिशा देणारा विजय...\nठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली. सेनेनेही गडकरी रंगायतन, डॉ. घाणेकर ही नाटयगृह, दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह दिले आणि आता लवकरच मेट्रो प्रकल्प साकारतोय. त्यामुळे शिवसेना खोटी आश्वासने देत नाही. भावनेवर नव्हे तर कामावर निवडणूका जिंकते. नवी मुंबई १६ वरुन ३८ नगरसेवक झाले. मीरा भार्इंदर आणि ठाण्यातही चांगली कामगिरी झाली. जिल्हा परिषदेतही सत्ता आली. राज्याच्या दृष्टीने दिशा देणारा हा विजय असून राज्यात सत्ता येण्यासाठी ठाण्याची भूमीका निर्णायक राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता जबाबदारी वाढली असल्यामुळे सर्वांनी मिळून राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्याचे स्वप्न साकार करुया, अशी भावनिक सादही त्यांनी शिवसैनिकांना घातली.\nयावेळी आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शाल, चांदीची तलवार आणि पुणेरी पगडी देऊन नेते एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. उपशहरप्रमुख प्रदीप खाडे आणि ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय नलावडे यांनीही तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यापाठोपाठ विभागप्रमुख रामभाऊ फडतरे, रामचंद्र गुरव, दिलीप ओवळेकर, जेरी डेव्हीड, विलास मोरे, मुकेश ठोंबरे, सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेवक नरेश मणेरा, नगरसेविका परिषा सरनाईक, कल्पना पाटील, नम्रता घरत, जयश्री डेविड, कांचन चिंदरकर, राधीका फाटक, आशा डोंगरे, देवगड संपर्कप्रमुख राजेंद्र फाटक, दिलीप बारटक्के तसेच सर्व उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी आणि युवा सेनेच्या पदाधिका-यांनी आपल्या लाडक्या नेत्याचा विशेष सत्कार केला. यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, पूर्वेश सरनाईक आणि गुलाबचंद दुबे आदी उपस्थित होते.\nशिवसेना युवा सेनेच्या राष्टÑीय सचिवपदी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांची फेरनियुक्ती झाल्याबद्दल तसेच राष्टÑीय संघटकपदी गुलाबचंद दुबे यांची निवड झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.\nआता आमचाही विचार व्हावा... सरनाईक\nप्रास्ताविक करतांना आमदार सरनाईक यांनी पुणे, पिंपरीप्रमाणे ठाण्यानेही शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कशी प्रगती केली हे सांगितले. अनेक विकासकामे झाली. त्यामुळेच पालघर, नवी मुंबई, मीरा भार्इंदरप्रमाणेच ठाणे परिषदेतही यश मिळाले. त्यामुळे जिल्हा परिषदेत जर एकहाती सत्ता येत तर राज्यातही एकहाती सत्ता येण्यासाठी शिंदे यांची नेतेपदी निवड झाली आहे. भविष्यात नक्कीच शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना लवकरच महाराष्टÑाचे सर्वोच्च पद मिळावे. तो सत्कारही ठाण्याच्या सेंट्रल मैदानात व्हावा. त्यानंतर आमचाही त्यांनी विचार करावा, (प्रचंड हशा) असे भावनिक आवाहन त्यांनी आपल्या नेत्याला केले.\nकार्यक्रमात अशोक हांडेंच्या गाण्यांची दंगल\nसायंकाळी ६.३० वाजता सुरु झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला अशोक हांडे यांच्या चौरंग प्रस्तुत मंगलगाणी दंगलगाणी या मराठमोळया संगीतमय मेजवानीचा शिवसैनिकांना आस्वाद मिळाला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nठाण्यातून चोरी झालेल्या चार मोबाईलची परराज्यात विक्री: पोलिसांनी लावला छडा\nमुंबई महापालिकेच्या कामाची कॅगमार्फत चौकशी करा , खरा डल्लामार समोर येईल; धनंजय मुंडेंचा सेनेवर पलटवार​​\nठाणे स्टेशन बाजारपेठेतील भाजी विक्रेते आणि फेरीवाल्यांचा टिएमटीला अडथळा\nनाशिक मधील शिवसेनेचे भाऊ, दादा, नाना, अण्णा अडचणीत\nठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता सौर उर्जेवर धावणारी रिक्षा\nछत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या हृदयात बसवा - बाबूराव कानडे यांचे ठाण्यात प्रतिपादन\nठाण्यात ९८ लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nतरुणाला पावणे चार लाखांचा गंडा\n'मोठा अटॅक करा, मलाही दादागिरी करता येते'; वाचा मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणालेत ऑडिओ क्लिपमध्ये\nडेडलाइन पे डेडलाइन हाच खेळ\nबलात्काराच्या तीन घटनांत शिक्षा\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t6060/", "date_download": "2018-05-27T01:22:45Z", "digest": "sha1:KBTGYKRBM4DNMS6LDARTGM6HKSIGNGRL", "length": 3171, "nlines": 77, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-मर्यादा", "raw_content": "\nहोऊनी वाळू मी किनारी असावे\nस्पर्श करण्यास मला तू फेसाळून उठावे\nकधी अंबरात मी कधी क्षितिजात राहावे\nसंध्येच्या रंगत तू मला पूर्णपणे रंगवावे\nकधी पुनवेचे रात बनून फुलावे\nलाटेस तुझ्या वर्ख चांदीचे चढावे\nकधी रौद्ररुपी तू खवळून उठावे\nमी किनारी खडक ते तडाखे प्राशावे\nतुझ्या प्रतिमेच्या छाया साकार व्हाव्या\nभेटी गाठी माझ्या मनी जगाव्या\nअर्पायला सरिता जीवन इथे येता\nमी त्या समर्पणाची सीमा असावे\nअशी नाती वेड्या नीतीची आगळी\nहोऊन किनारा मी तटी बैसलेली\nआहे फिर्याद आणि मर्यादा माझी\nमी रिवाजाला सोडून का तुला भजावे \nकिती रात्री जागल्या तुझ्या गर्जनेत\nकिती काळ बैसले तुझ्या साधनेत\nदेऊ केलेस मज पायाशी स्थान जे\nत्यालास जगणे किनारा म्हणावे\nमला कविता शिकयाचीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t4420/", "date_download": "2018-05-27T01:23:08Z", "digest": "sha1:2ZDPLIMWEYL3ZCSRIQQ7ODVK5AC34YMU", "length": 5679, "nlines": 147, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-न जाणे का ते ....पण -1", "raw_content": "\nन जाणे का ते ....पण\nन जाणे का ते ....पण\nराहून राहून सारखं तेच आठवतंय\nकसा निघून गेलास ना तू त्यादिवशी\nजणू काही बंद मुठीतली वाळू पटकन निसटून गेली...\nनुकताच तर घेतला होतास तू\nहातात माझा हात थेट..\nअन नुकतीच तर झाली होती\nतुझी माझी नजरभेट ...\nहवाहवासा वाटणारा तुझा सहवास\nअन निसटून चाललेली ती वेळ...\nशब्द तर सारे अडकून पडलेले\nबसत नव्हता कुठेच मेळ....\nखूप जड पावलांनी तेव्हा\nनिरोप तुला दिला होता\nलवकर परत येशील असा\nवादाही तू केला होता\nपण बघ ना हि वेळ.....\nहातावर पडलेल्या थेंबाकडे बघितलं ना\nतेव्हा माझ्या लक्ष्यात आलं...\nइथं तर माझ्याच मनाचं आभाळ भरून आलेलं\nबरसण्यासाठी आता ते आतुर झालेलं...\nअन त्यादिवशी ....तू अचानक समोर आलास\nमाझे विस्कटलेले केस हळूच बाजूला सारून\nमला जवळ घेऊन म्हणालास ....\nअग ए कडूबाई .....\nबघ ना आलो कि आता मी...बघ कि...\nलगेचच जाणीव झाली....पुन्हा एक भास असल्याची ......\nतुझीच ती आठवण रे...सारखी जाणीव करून देते एकटेपणाची...\nन जाणे का ते ....पण\nRe: न जाणे का ते ....पण\nRe: न जाणे का ते ....पण\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: न जाणे का ते ....पण\nRe: न जाणे का ते ....पण\nRe: न जाणे का ते ....पण\nRe: न जाणे का ते ....पण\nRe: न जाणे का ते ....पण\nRe: न जाणे का ते ....पण\nRe: न जाणे का ते ....पण\nन जाणे का ते ....पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%AD%E0%A5%AC", "date_download": "2018-05-27T01:38:37Z", "digest": "sha1:ZZOGVTBKOZISMTGO7UTACUFCFCV5UNXZ", "length": 4832, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३७६ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ३९० चे - पू. ३८० चे - पू. ३७० चे - पू. ३६० चे - पू. ३५० चे\nवर्षे: पू. ३७९ - पू. ३७८ - पू. ३७७ - पू. ३७६ - पू. ३७५ - पू. ३७४ - पू. ३७३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ३७० चे दशक\nइ.स.पू.चे ४ थे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-05-27T01:36:40Z", "digest": "sha1:K2ADBOU6A3TW7MJBPQ5NVIOJDOICHNLH", "length": 3719, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बलदेव राज चोप्रा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९१४ मधील जन्म\nहिंदी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जुलै २०१४ रोजी १९:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2018-05-27T01:37:53Z", "digest": "sha1:3HHAW7DHYZWPO7GIV2DXOVSGPEAIHQ7M", "length": 17465, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेळ्ळारी विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nआहसंवि: BEPI – आप्रविको: VOBI\nजिंदल विजयानगर स्टील लि.\n३० फू / ९ मी\n१२/३० १,१०६ ३,६३० डांबरी धावपट्टी\nबेळ्ळारी विमानतळ (आहसंवि: BEP, आप्रविको: VOBI)हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेळ्ळारी येथे असलेले विमानतळ आहे.\n↑ विमानतळ माहिती VOBI वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.Source: DAFIF.\nहंपी जवळ असलेल्या विमानतळांचा नकाशा\nसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद) • बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ • चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली) • लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुवाहाटी) • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद) • कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोचिन) • नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोलकाता) • कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोझिकोड) • छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) • त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ (तिरुवनंतपुरम) •\nराजा सांसी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अमृतसर) • कोईंबतूर विमानतळ • गया विमानतळ • सांगनेर विमानतळ (जयपूर) • अमौसी विमानतळ (लखनौ) • मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (नागपूर) • पुणे विमानतळ • बागडोगरा विमानतळ (सिलिगुडी) • शेख उल आलम विमानतळ (श्रीनगर) • तिरुचिरापल्ली विमानतळ • बाबतपूर विमानतळ (वाराणसी) • गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (वास्को दा गामा)\n\"नियंत्रित आंतरराष्ट्रीय विमानतळ\" (\"कस्टम्स विमानतळ\") विमानतळावर मोजक्याच आंतरराष्ट्रीय विमानांना उतरण्याची परवानगी आहे.\nआग्रा • अराक्कोणम • अंबाला • बागडोगरा • भूज रुद्रमाता • कार निकोबार • चबुआ • छत्तीसगढ • दिमापूर • दुंडिगुल • गुवाहाटी • हलवारा • कानपूर • लोहगांव • कुंभिरग्राम • पालम • सफदरजंग • तंजावर • येलहंका\nबेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)\nजोगबनी विमानतळ • मुझफ्फरपूर विमानतळ • पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • पूर्णिया विमानतळ • रक्सौल विमानतळ\nबिलासपूर विमानतळ • जगदलपूर विमानतळ • Raipur: विमानतळ\nचकुलिया विमानतळ • जमशेदपूर: सोनारी विमानतळ • रांची: बिर्सा मुंडा विमानतळ\nबारवानी विमानतळ • भोपाळ: राजा भोज विमानतळ • ग्वाल्हेर विमानतळ • इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • जबलपूर विमानतळ • खजुराहो विमानतळ • ललितपूर विमानतळ • पन्ना विमानतळ • सतना विमानतळ\nभुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • हिराकुद विमानतळ • झरसुगुडा विमानतळ • रूरकेला विमानतळ\nआग्रा: खेरीया विमानतळ • अलाहाबाद: बमरौली विमानतळ • गोरखपूर विमानतळ • झांसी विमानतळ • कानपूर: चकेरी विमानतळ • ललितपूर विमानतळ\nअलाँग विमानतळ • दापोरिजो विमानतळ • पासीघाट विमानतळ • तेझू विमानतळ • झिरो विमानतळ\nदिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • जोरहाट: रौरिया विमानतळ • उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • तेझपूर: सलोनीबारी विमानतळ\nरुपसी विमानतळ • शेला विमानतळ • शिलाँग: उमरोई विमानतळ\nअगरतला: सिंगरभिल विमानतळ • कैलाशहर विमानतळ • कमलपूर विमानतळ • खोवै विमानतळ\nबालुरघाट विमानतळ • बेहाला विमानतळ • कूच बिहार विमानतळ • इंग्लिश बझार: मालदा विमानतळ\nधरमशाला: गग्गल विमानतळ • कुलू: भुंतार विमानतळ • शिमला विमानतळ\nजम्मू: सतवारी विमानतळ • कारगिल विमानतळ • लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ\nलुधियाना: साहनेवाल विमानतळ • पठाणकोट विमानतळ\nअजमेर विमानतळ • बिकानेर: नाल विमानतळ • जेसलमेर विमानतळ • जोधपूर विमानतळ • कोटा विमानतळ • उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)\nदेहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • पंतनगर विमानतळ\nपोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ\nकडप्पा विमानतळ • दोनाकोंडा विमानतळ • काकिनाडा विमानतळ • नादिरगुल विमानतळ • पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • राजमुंद्री विमानतळ • तिरुपती विमानतळ • विजयवाडा विमानतळ • विशाखापट्टणम विमानतळ • वारंगळ विमानतळ\nबेळगाव: सांबरे विमानतळ • बेळ्ळारी विमानतळ • विजापूर विमानतळ • हंपी विमानतळ • हस्सन विमानतळ • हुबळी विमानतळ • मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • विद्यानगर विमानतळ\nमदुरै विमानतळ • सेलम विमानतळ • तुतिकोरिन विमानतळ • वेल्लोर विमानतळ\nदमण विमानतळ • दीव विमानतळ\nभावनगर विमानतळ • भूज: रुद्र माता विमानतळ • जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • कंडला विमानतळ • केशोद विमानतळ • पालनपूर विमानतळ • पोरबंदर विमानतळ • राजकोट विमानतळ • सुरत विमानतळ • उत्तरलाई विमानतळ • वडोदरा: हरणी विमानतळ\nअकोला विमानतळ • औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • हडपसर विमानतळ • कोल्हापूर विमानतळ • लातूर विमानतळ • मुंबई: जुहू विमानतळ • नांदेड विमानतळ • नाशिक: गांधीनगर विमानतळ • रत्नागिरी विमानतळ • शिर्डी विमानतळ • सोलापूर विमानतळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१६ रोजी २१:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-economy-stock-market-dr-vasant-patwardha-marathi-article-1439", "date_download": "2018-05-27T01:04:44Z", "digest": "sha1:YUUEOD3O6ZATH7GPW2NVYZIFW5SL4CGQ", "length": 27833, "nlines": 117, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Economy : Stock market Dr. Vasant Patwardha Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nअर्थनीती ः शेअर बाजार\nएप्रिल महिन्यातील पहिल्या बुधवारी, २०१८-१९ आर्थिक वर्षाचा पहिला द्वैमासिक आर्थिक आढावा दिल्यानंतर, गीतांजली जेम्स व व्हिडिओकॉनच्या कर्जामधील हमी पत्रांमुळे (Letter of Undertaking) परदेशी चलनाचा ओघ आटणार आहे. त्यामुळे देशांतर्गत हमीपत्रेच द्यावी लागतील, त्याचा परिणाम बॅंकांमधील द्रवता कमी होण्यात होईल. भरीला मार्च महिना संपल्याने, बॅंकांना या तिमाहीसाठी नफ्यातून प्रचंड मोठ्या रकमेच्या तरतुदी कराव्या लागणार आहेत. अर्थसंकल्पात, राष्ट्रीयकृत बॅंकांना भागभांडवल पुरवण्याची तरतूद केली तरी अर्थखात्याच्या हातातून प्रत्यक्ष पैसे देण्याला कुठल्यातरी शुक्राचार्याचा अडथळा होत आहे. त्यामुळे बॅंकांची स्थिती ‘न घर का, न घाट का’ अशी झाली आहे. त्यातच खासगी बॅंकांपैकी दोन प्रमुखांच्या वादग्रस्त कारभारामुळे त्यांना पुढील कार्यकाळ मिळणार नसल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी आता कुठल्याच बॅंकेचा पुढील दोन वर्षे तरी विचार करू नये.\nसरकारी नियम हे सारखे अकारण बदलत असतात. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी वा कर्मचारी निर्वाह निधीतून, दहा लक्ष रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी खातेधारक फॉर्म भरून (ऑफलाईन) अर्ज करायचे. तो खातेधारक ऑनलाइनच असला पाहिजे, असा तुघलकी फतवा कुणीतरी काढला. मग तक्रारी सुरू होताच Off line आणि On line दोन्ही प्रकारांना मंजुरी दिली गेली आहे.\nभारतीय अर्थव्यवस्था मजबूत होत आहे, तसा परदेशी चलनाचा इकडे येणारा ओघ वाढत आहे. त्यातच सामान्य उद्योगांपेक्षा सेवाक्षेत्राकडे परकीयांचा जास्त ओघ आहे. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीत (Foreign Direct Investmants) २०१६-१७ मध्ये उद्योगधंद्यांत १७ अब्ज डॉलर आले. पाच वर्षांपूर्वी ही आवक फक्त ५ अब्ज डॉलर्स होती. मात्र सेवाक्षेत्रात ही रक्कम २७ अब्ज डॉलर्स आली. बॅंकिंग, विमा,आर्थिक सेवा व विज्ञापन-तंत्रज्ञान या क्षेत्रांतली आवक मोठी होती. हॉटेल पर्यटन, अन्नप्रक्रिया उद्योग, मेकॅनिकल व इंजिनिअरिंग, औषधी या क्षेत्रांतून परकीय रकमा काढल्या गेल्या. पण वाढ संगणक, दूरवहन, व्यापार व बांधकाम या क्षेत्रात झाली. ही सर्व क्षेत्रे, अजूनही परदेशी गुंतवणूक आकर्षित करू शकतील.\nकेंद्रीय अर्थसंकल्पानंतर आता राज्यांचेही अर्थसंकल्प येत आहेत, येणार आहेत. या वर्षी वस्तुसेवा कराचा खूप मोठा परिणाम त्यांच्यावर दिसणार आहे. २०१८-१९ मध्ये राज्याच्या महसुलात १४.४ टक्के वाढ अपेक्षित आहे. पण ज्या राज्यांचा महसूल कमी राहील. त्याच्या भांडवली खर्चात काटकसर असेल किंवा भांडवली खर्च कमी करायचा नसेल तर वित्तीय तूट जास्त दाखवावी लागेल व ती भरून काढण्यासाठी राज्य कर्जरोखे काढावे लागतील. मागील वर्षी महसुलात २१.३ टक्के वाढ दिसली होती. एप्रिल ते जूनमध्ये १.१६ लाख कोटी रुपयांची कर्जे काढावी लागणार आहेत. हा आकडा १.२८ लाख कोटी रुपयांपेक्षा वाढण्याचीही शक्‍यता आहे. आजमितीस बिहार, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल या राज्यांतील सरकार आर्थिक पवित्रा कसा घेतील याचा अंदाज येऊ शकत नाही.\nकर्जाने गांजलेल्या आलोक इंडस्ट्रीज ही वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपनी घेण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज व जे. एम. फायनान्शियल संयुक्तपणे, धनको बॅंकांकडे गेल्या होत्या. पण त्याचा प्रस्ताव बॅंकांना मान्य झालेला नाही. नादारी कायद्याखाली आलोक इंडस्ट्रीजवर सध्या न्यायालयीन कारवाई सुरू आहे. कंपनीला २३ हजार कोटी रुपयांची कर्जे आहेत. इतकी मोठी कर्जे पूर्वी कशी दिली गेली याचे उत्तर मात्र मिळत नाही.\nपण सर्वच बॅंकांना, विविध कंपन्यांच्या अनार्जित कर्जामुळे, मार्च २०१८ व जून, सप्टेंबर २०१८ या तीन तिमाहीत, अनार्जित कर्जासाठी प्रचंड तरतुदी कराव्या लागणार आहेत. त्यामुळे कित्येक बॅंका नक्त नफ्याऐवजी तोटाच दाखवतील.\nकेंद्र सरकारला अर्थसंकल्पातील करमहसुलाखेरीज अन्य प्रकारे भांडवल उभे करण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे सुमारे २५ महामार्गातील काही पट्ट्यांचे मौद्रिकीकरण (Monetization) करून सुमारे १० हजार कोटी रुपये आतापर्यंत उभे झाले आहेत. Toll-Operate-Transfer (T-O-T) पद्धतीने हा व्यवहार झाला आहे. तीन हप्त्यांत या २५ महामार्ग पट्ट्यांचा लिलाव केला जाईल. त्यासाठी ड्रोन्सद्वारे माहिती गोळा करून, महामार्गाची विस्तृत माहिती, बॅंक घेऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांना दिली जाईल. सुमारे १६४० किलोमीटर मार्गाचा लिलाव केला जाईल. पहिल्या टप्प्यात १००० किलोमीटर्ससाठी लिलाव होईल व उरलेल्या ६४० किलोमीटर्सचा लिलाव मे महिन्यात होईल. (मात्र, लिलावात यशस्वी होणाऱ्या कंपन्यांनी नंतर भरभराट पथकर (Toll) लावून वाहनचालकांना गांजू नये यासाठी सरकारने टोलचे व रस्ता, रखवाली, दुरुस्ती याबाबतचे नियम कडक केले पाहिजेत. सध्या टोल गोळा करणाऱ्या कंपन्या मनमानी करून, दंडेलीचा कारभार करीत आहेत व दरवर्षी टोलचे दर किंवा टोलनाके वाढवीत आहेत.\nपंतप्रधानांनी, शेतकऱ्यांना हमीभावाच्या दीडपट रक्कम उत्पादन खर्चाचा विचार करून दिली जाईल असे सांगून शेतकरीवर्गाला खूष केले असले तरी ज्वारीच्याबाबत त्यामुळे बाजारात गोंधळ होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. ज्वारी हे गरीब, मध्यमवर्गीयांचे मुख्य अन्न आहे. त्यामुळे ज्वारीचे वाढते भाव दुसऱ्या बाजूने गिऱ्हाइकांना नाडण्याची शक्‍यता आहे. एकाचे अमृत, दुसऱ्याचे विष ठरू शकते, या म्हणीचा मग अनुभव येईल. (कदाचित महागाई वाढेल, मग रिझर्व्ह बॅंकेला या महागाईचे तुणतुणे, व्याजदर कायम ठेवण्यासाठी वा वाढवण्यासाठी उपयोगी ठरेल.) महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडूत, ज्वारीच्या लागवडीखालची जमीन हळूहळू कमी होत आहे. (मात्र गहू, बार्ली, सूर्यफूल, सोयाबीन यांच्या बाजारभावात आजच उत्पादनखर्चापेक्षा ५० टक्के जास्त भाव मिळत आहेत. शिवाय विक्रीच्या भावाचा विचार करताना, तो एकांगी न करता, देशातील सर्व भागांतील तसेच आंतरराष्ट्रीय भाव काय आहेत, हेही ध्यानात ठेवावे लागते. नाहीतर आयात-निर्यातीत असमतोल निर्माण होतो व व्यापारतुलनेतील चालू खात्यात बिघाड होतो.\nशेअरबाजार हा सध्या संथ डोहासारखा झाला आहे. फारसे तरंग त्यावर उठत नाहीत. मार्च २०१८ च्या तिमाहीचे व पूर्ण २०१७-१८ वर्षांचे कंपन्यांचे विक्री व करोत्तर नफ्याचे आकडे प्रसिद्ध होऊ लागले आहेत. नेहमीप्रमाणे इन्फोसिसने सुरवात केली असली तरी तिचा या तिमाहीचा नफा मार्च २०१७ तिमाहीपेक्षा खूपच कमी आहे. या लेखमालेत संगणन कंपन्यांबाबत कधीही परामर्श नसतो वा गुंतवणुकीचा सल्ला नसतो. इन्फोसिसकडे त्यामुळे काणाडोळा करावा. सध्या फक्त विविध धातुक्षेत्रातल्या कंपन्यांचा बोलबाला आहे. हिंदाल्को वेदांत, टाटा स्टील, टाटा मेटॅलिक्‍स, मॅंगेनीज ओअर (MOIL), नाल्को, बाल्को यांचे शेअर्स वर आहेत. गेल्या आठवड्यात भारत सरकारच्या मिश्रधातू निगम (मिधानि) ची शेअरबाजारात नोंदणी झाली. प्राथमिक भागविक्री ९० रुपयाने केली गेली होती. पण नोंदणीच्या दिवशी ११० रुपयांचा भाव झाला. हा शेअर अजूनही वाढेल. १०० रुपयांच्या आसपास तो जरूर घ्यावा.\nआगरवाल समूहाच्या केर्न इंडिया व गोव्यातील सेसा या कंपन्यांचे एकत्रीकरण करून वेदांत कंपनी निर्माण झाली आहे. केर्न इंडियाचे राजस्थानमध्ये पेट्रोल खाणीद्वारा उत्पादन आहे, तर सेसा गोवा, गोव्यातील लोहमाती (Ironore) या खनिजाचे, खाणकाम करून उत्पादन करते. वेदांतचा गेल्या शुक्रवारी २९१ रुपये भाव होता. गेल्या बारा महिन्यांतील किमान भाव २१८ रुपये होता व उच्चांकी भाव ३५६ रुपये होता. रोज सुमारे १ कोटी शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/अु गुणोत्तर १४.७५ पट दिसते. वर्षभरात शेअर्सचा भाव वाढून ४२२ रुपयांवर जावा, अशी अटकळ आहे. म्हणजे वर्षभरात सध्याच्या खरेदीवर ४८ टक्के नफा संभाव्य आहे. पेट्रोल, नैसर्गिक वायू, झिंक आणि ॲल्युमिनिअम धातूचे तिचे उत्पादन आहे.\nतिच्या उत्पादन क्षेत्रात सर्व बाजूने वाढ होणार आहे. तिची तांबे वितळायची भट्टी २०१९ च्या ऑक्‍टोबरमध्ये सुरू होईल. कंपनीची चांदी वितळवायची भट्टीही आहे.\nमार्च २०१७ वर्षासाठी कंपनीची विक्री ७६, १२१ कोटी रुपये होती. २०१८ मार्च या संपलेल्या वर्षासाठी ही विक्री ९०,९०० कोटी रुपये होईल. दरवर्षात त्यात १० टक्के वाढीची शक्‍यता आहे. कंपनीच्या २०१७ मार्च वर्षाचा नक्त नफा ५,५९५ कोटी रुपये होता. २०२० मध्ये तो १२,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. २०१७ मार्च वर्षासाठी शेअरगणिक उपार्जन १८.९० रुपये होते. २०२० मार्चमध्ये ३३ रुपयांवर जाईल. वेदांतचा एक भाग असलेल्या केर्न इंडियाचा राजस्थानमधील पेट्रोलच्या साठ्यात ९० टक्के वाटा आहे. कंपनी सध्या दर शेअरला २० रुपयाचा लाभांश देते. कंपनीच्या पुढील दोन वर्षातील करोत्तर नफ्यात ४० टक्‍क्‍याने वाढ होणार असल्याने हा शेअर पुढील पाच वर्षांसाठी घेऊन ठेवायला हवा.\nअमेरिकेच्या व्यापारयुद्धामुळे सोन्याला पुन्हा चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे सोन्याच्या तारणावर सामान्य कर्जदाराला किरकोळ रकमेची कर्जे देणाऱ्या या क्षेत्रातील मन्नापुरम फायनान्स व मुथुट फायनान्समध्ये जरूर गुंतवणूक करावी. दोन्हीही शेअर्स वर्षभरात ३० ते ३५ टक्के वाढतील. गृहवित्त कंपन्यांतील दिवाण हाउसिंग फायनान्स, रेप्को होम फायनान्स, जिंदाल स्टील अँड पॉवर, मन्नापूरम फायनान्स, बजाज फायनान्स, मुथुट फायनान्स, वेदांत, ग्रॅफाईट व हेग हे शेअर्स भागभांडारात जरूर हवेत. फक्त दहा कंपन्या निवडून प्रत्येकात १० टक्के रक्कम घालून, दहा महिने तरी गुंतवणूक ठेवली तर वर्षभरात गुंतवणुकीवर भरपूर नफा मिळेल. फक्त या वर्षापासून दीर्घमुदती भांडवली नफ्यावरील १० टक्के कर लागणार आहे. तेवढीच एक व्यस्त बाब आहे. पण शेवटी सरकारही आपलेच असते व संरक्षण सिद्धता, अंतर्गत शांतता यासाठी लागणारा खर्च आपण सूज्ञ नागरिकांनीच उचलायचा असतो.\nभारतीय अर्थव्यवस्थेचा विचार सध्या राजकारणामुळे तसेच अर्थमंत्र्यांच्या आजारपणामुळे व चीन-अमेरिकेतील व्यापारातील शीतयुद्धामुळे मागे पडला आहे. कदाचित कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, पंतप्रधान मंत्रिमंडळात बदल करू इच्छितील व न जाणो नवीन अर्थमंत्रीही आपल्याला बघायला मिळेल. पण या सर्व जरतारी गोष्टी आहेत. शेअरबाजार आपल्या धीम्यागतीने पुढेच जात राहणार आहे. त्यामुळे डिसेंबर २०१८ अखेर, निर्देशांक ३७००० वर गेलेला असेल, तर निफ्टी १३००० पर्यंत जाऊ शकेल.\nत्यामुळे गुंतवणूकदारांनी भाव कमी असता चांगल्या शेअर्सची खरेदी करून दिवाळीपर्यंत उच्चांकी भाव बघण्यासाठी सबुरीचे धोरण स्वीकारायला हवे. नफा हा नेहमी हळूच मंद कासवाच्या गतीने येत असतो. आपण याचा ससा होईल या भ्रमात राहू नये.\nकर्नाटकची निवडणूक संपल्यानंतर पंतप्रधानांनी आपला मोर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर वळवला...\nतेलामुळे शेअर बाजार अस्थिर\nगेल्या आठवड्यात भारतातील राजकारणाला वेगळे वळण देणारी घडलेली गोष्ट म्हणजे कर्नाटक...\nशेअर खरेदीसाठी योग्य वेळ\nभारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्यात महामार्ग व रेल्वेचा मोठा वाटा आहे. २०१७-१८ या...\nगेल्या आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला भेट दिली. २० एप्रिलला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/controversy-over-closing-practice-dharavi-devi-temple/", "date_download": "2018-05-27T01:38:52Z", "digest": "sha1:R27ACHHZNUHGZYIAAS4AI3UKSDIWXGMK", "length": 28844, "nlines": 362, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Controversy Over Closing The Practice Of Dharavi Devi Temple | धारावी देवीच्या मंदिरातील बळीची प्रथा बंद करण्यावरून वाद | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nधारावी देवीच्या मंदिरातील बळीची प्रथा बंद करण्यावरून वाद\nबेकायदा चालणारे मद्यपान मात्र बाबांनी सांगितल्याप्रमाणे बंदच राहील.\nमीरारोड - भाईंदरच्या धारावी देवी मंदिरात बळी देण्याची प्रथा बंद करण्याची इच्छा बालयोगी सदानंद बाबा व ट्रस्टींची असली तरी पूर्वापार प्रथा असल्याने काही भाविकांच्या विरोधानंतर बळी प्रथा सुरुच राहणार असल्याचा पावित्रा ट्रस्टने घेतलाय. पण मंदिराच्या आवारात बेकायदा चालणारे मद्यपान मात्र बाबांनी सांगितल्याप्रमाणे बंदच राहील, असे ट्रस्टींनी सांगितले.\nतारोडी येथील धारावी देवीला नवस म्हणून कोंबडा किंवा बोकड बळी दिला जातो. मंदिराच्या मागेच बळी देऊन तेथेच जेवण बनवले जाते. जेवणासोबत सर्रास बेकायदा मद्यपान मंदिराच्या आवारात केले जाते . पोलीस, पालिकेतील नगरसेवक, अधिकारी - कर्मचारी हेदेखील यामध्ये अनेकदा सहभागी होतात. मद्यपानानंतर निर्माण होणाऱ्या वादातून या भागात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. मटण व मद्यपानासाठी येणाऱ्यांची संख्यादेखील मोठी असल्याचे सांगितले जाते.\nमंदिराच्या कलशरोहण सोहळयासाठी सदानंद बाबा येणार म्हणून ट्रस्टने ८ जानेवारीपासून मंदिर आवारात बळी देण्यास बंदी घातली होती. स्वत: बाबांनी देखील अशा ठिकाणी आपण जात नसल्याचे सांगत बळी प्रथा बंद करण्याबाबत विचार करण्यास ट्रस्टी व अन्य संबधितांना सांगत त्यांनी बळी प्रथा बंद करण्याची इच्छा वर्तवली होती . ट्रस्टींनी देखील स्वत:च्या घरचे नवसाचे बळी देणे बंद केले असल्याने बाबांच्या इच्छेनुसार बळी प्रथाच बंद करण्याचा पावित्रा घेतला होता. परंतु मुर्धा, राई, मोर्वा गावांमधून अनेकांनी बळी प्रथा बंद करण्यास विरोध चालवला. त्यामुळे विश्वस्त मंडळानेही घूमजाव करत बळी प्रथा बंद न करण्याची भूमिका घेतली आहे. तर एकवीरा देवी , जीवदानी देवी , वज्रेश्वरी देवी मंदिर परीसरात होणारी बळी प्रथा बंद करण्यात आली आहे. मग धारावी देवी मंदिराच्या आवारात बळी प्रथा, मद्यपान कधी बंद करणार, असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केलाय .\nसदानंद बाबांची व ट्रस्टींची पण बळी प्रथा बंद करण्याची इच्छा आहे. पण लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. बळीची जागा हलवण्याचा प्रयत्न आहे. मद्यपान मात्र बंद केलेले आहे. पोलिसांना देखील बेकायदा मद्यपानावर कारवाईबद्दल भेटणार आहोत.\nरमेश पाटील ( सचीव, धारावी मंदिर ट्रस्ट )\nबळी प्रथा लोकांच्या भावना समजुन न घेता बंद करणे चुकीचे आहे. ट्रस्टने बळी साठी मंदिरा पासुन लांब जागा उपलब्ध केली पाहिजे होती. मद्यपान बंदी मात्र झालीच पाहिजे त्यासाठी आम्ही ट्रस्ट सोबत आहोत.\nनंदकुमार पाटील ( अध्यक्ष, गावपंच मंडळ - मुर्धा )\nमंदिरातील बळी प्रथा व मद्यपान बंदीची बाबांची इच्छा योग्यच आहे. बळी व मद्यपानावर होणारा खर्च टाळुन उलट समाजातील गरीब, गरजु मुली - मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या विवाहासाठी केला गेला पाहिजे.\nगजानन भोईर (प्रदेश सरचीटणीस, आगरी सेना) - धारावी\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमहाशिवरात्री उत्सव: इंझोरीच्या गोमुखेश्वर संस्थानवर भाविकांची मांदियाळी\nवेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक उलटला; वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांब रांगा\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो भुयारी मार्ग ३ प्रकल्पाचा ‘कृष्णा’वतार\nमुंबई हरवली धुरक्यात; राज्याला पावसाचा इशारा\n, सर्दी, खोकल्यासह श्वसनविकाराचा त्रास\nमोफत सॅनिटरी नॅपकिनसाठी बेमुदत उपोषण\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cover-story-alpana-vijaykumar-marathi-article-1221", "date_download": "2018-05-27T01:13:36Z", "digest": "sha1:MG24WMLDX5CILIBYVUY5NUQCPDR66KXH", "length": 15565, "nlines": 108, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Alpana Vijaykumar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nघराभोवतीच्या मोकळ्या जागेत, गच्चीवर किंवा छोट्याशा गॅलरीत आवडीची झाडे लावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. विटांचे वाफे, मोठी झाडे, फुलझाडे, भाजीपाल्याचे वाफे, लॉन इ. वापरून सुशोभित केलेली रचना (ग्रीन लॅण्डस्केप) तसेच सीमित जागेत कुंड्या, व्हर्टिकल प्लॅन्टर .वापरून केलेली बाग किंवा खिडकीमध्ये ठेवलेल्या चार कुंड्या या सर्वांमधून लोकांचे बागकामाविषयीचे प्रेम दिसून येते. तसेच रासायनिक खते, कीटकनाशके यांचे दुष्परिणाम माहीत झाल्याने घरच्या घरी सेंद्रिय/ नैसर्गिक पद्धतीने स्वतःपुरता भाजीपाला वाढविण्याकडे लोकांचा कल वाढलेला दिसतो.\nकोणत्याही बागेची आखणी करताना तिथे सूर्यप्रकाश किती वेळ येतो गॅलरी कोणत्या दिशेला आहे गॅलरी कोणत्या दिशेला आहे याचा प्रथम अभ्यास करावा. जिथे प्रत्यक्ष सूर्यप्रकाश येत नाही अशा ठिकाणी फळे व फळभाज्या लावल्यातरी उत्पन्न मिळणार नाही. परंतु पालेभाज्या किंवा इतर शोभेची झाडे चांगली वाढतील. आपण कोणत्या प्रकारची झाडे निवडणार याचा प्रथम अभ्यास करावा. जिथे प्रत्यक्ष सूर्यप्रकाश येत नाही अशा ठिकाणी फळे व फळभाज्या लावल्यातरी उत्पन्न मिळणार नाही. परंतु पालेभाज्या किंवा इतर शोभेची झाडे चांगली वाढतील. आपण कोणत्या प्रकारची झाडे निवडणार फळभाज्या पालेभाज्या, मोठी फळझाडे किंवा शोभिवंत झाडे या निवडीनुसार व जागेच्या उपलब्धतेनुसार बागेतील वाफे, कुंड्या, त्यांचे आकार व रचना ठरवावी लागेल. जागा कमी असेल तर अलीकडे विकत मिळणारे व्हर्टिकल प्लांटर्स किंवा रिकाम्या पेट बॉटल्स्‌ कापून घरच्या घरी उभ्या रचना करता येतील. वर्षभर येणारा भाजीपाला कोणता फळभाज्या पालेभाज्या, मोठी फळझाडे किंवा शोभिवंत झाडे या निवडीनुसार व जागेच्या उपलब्धतेनुसार बागेतील वाफे, कुंड्या, त्यांचे आकार व रचना ठरवावी लागेल. जागा कमी असेल तर अलीकडे विकत मिळणारे व्हर्टिकल प्लांटर्स किंवा रिकाम्या पेट बॉटल्स्‌ कापून घरच्या घरी उभ्या रचना करता येतील. वर्षभर येणारा भाजीपाला कोणता तसेच ब्रोकोली, केल इ. सारख्या परदेशी भाज्या थंडीतच येतात अशा भाज्या कोणत्या, याचा अभ्यास करणे जरुरीचे आहे.\nगार्डनसाठी पाण्याची उपलब्धता किती आहे विशेषतः उन्हाळ्यात झाडांना दोन वेळा पाणी घालावे लागेल तर तेवढे पाणी उपलब्ध आहे का विशेषतः उन्हाळ्यात झाडांना दोन वेळा पाणी घालावे लागेल तर तेवढे पाणी उपलब्ध आहे का हे पाहणे गरजेचे आहे. पाण्याची बचत व सोय या दोन्ही दृष्टींनी ठिबक सिंचन (ड्रीप) करणे फायद्याचे ठरले. काही झाडांना कमी पाणी लागते तर काहींना जास्त अशा वेळी ड्रीपरचा साईझ वेगवेगळा ठेवावा लागेल. पावसाळ्यात टेरेसवर पडणारे पाणी पाइपने पुर्नभरणाच्या टाकीमध्ये जमा करून पुढे तेच पाणी वर्षभर वापरता येईल. यासाठी फिल्टर सिस्टिम करणे जरुरीचे आहे.\nटेरेस गार्डन करताना स्लॅबचे वॉटर प्रुफींग चांगले आहे का, स्लॅबला तडे गेले आहेत का बांधकाम किती वर्षांपूर्वीचे आहे हे विचारात घ्यावे लागते. विशेषतः जुन्या टेरेसवर काम करताना या सर्वांचे वजन स्लॅबला झेपेल का बांधकाम किती वर्षांपूर्वीचे आहे हे विचारात घ्यावे लागते. विशेषतः जुन्या टेरेसवर काम करताना या सर्वांचे वजन स्लॅबला झेपेल का या विषयी स्ट्रक्‍चरल इंजिनिअरचा सल्ला जरूर घ्यावा. गच्चीमध्ये पाण्याची आऊटलेट किती आहेत, गच्चीचा उतार कोणत्या बाजूला आहे, याचा अभ्यास करणे जरुरीचे आहे. वड, पिंपळ, आंबा, नारळ यासारख्या मोठ्या झाडांची मुळे टणक असतात. अशी झाडे गच्चीत खाली लावू नयेत. मोठ्या पिंपामध्ये योग्य ती काळजी घेऊन लावावीत.\nझाडे वाढविण्याचे माध्यम म्हणजे माती किंवा सेंद्रिय खत (कंपोस्ट) ही गार्डनमधील महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक प्रकारची सेंद्रिय खते सध्या उपलब्ध आहेत. काही प्रमाणात माती, कोकोपीथ व सेंद्रिय खते वापरणे फायदेशीर ठरते. आपल्या घरातील उरलेले अन्न, भाज्यांचे देठ, फळांची साले तसेच बागेतील पालापाचोळा यापासून उत्तम सेंद्रिय खत बनते. यामुळे घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट व झाडांसाठी पोषक खत हे दोन्ही फायदे साधता येतील. झाडे वाढवताना ही पोषकद्रव्ये वापरली जातात त्यामुळे त्यांची कमतरता होते. त्यामुळे दोन-तीन महिन्यांनी सेंद्रिय खत घालणे जरुरीचे आहे. जमिनीवरची बाग करताना माती कशी आहे तिचा पोत अभ्यासणे, याबरोबरच मातीमध्ये वाळवी, मुंग्या, गोगलगायी यांचा प्रादुर्भाव आहे का हे तपासणे फार महत्त्वाचे आहे. तसे असल्यास आधी त्यांचे नियंत्रण करणे जरुरीचे आहे. विशेषतः पावसाळ्यात नवीन झाडांबरोबर एखादी जरी गोगलगाय बागेत शिरली तर ती मोठी डोकेदुखी होते. कारण गोगलगायींच्या नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांशिवाय खात्रीचा उपाय नाही. तंबाखूचे पाणी शिंपडणे, रिठ्याचे पाणी टाकणे हे खात्रीचे उपाय ठरत नाहीत, असा माझा अनुभव आहे. अशावेळी गोगलगायी हाताने उचलून साबणाच्या पाण्यात टाकणे हाच उपाय ठरतो.\nबागेमधील कीडनियंत्रण सेंद्रिय किंवा नैसर्गिक किडनाशके वापरून करता येते. यावर अनेक लोकांचा विश्‍वास नाही. अलीकडे अशा प्रकारची किडनाशके बाजारात उपलब्ध आहेत. पंचगव्य किंवा जीवामृत, गोमूत्र यांचा वापर विशेषतः भाज्या व फळझाडे यासाठी ठराविक वेळी केल्यास किडीचे व इतर प्रकारच्या रोगांचे नियंत्रण होण्यास मदत होते. स्वयंपाकघरातील अनेक वस्तू किडनाशकांचे काम करतात. उदा. ताकाचे पाणी बुरशीनाशक म्हणून हळदपाणी लसूण+ मिरची यांचे सौम्य द्रावण, रिठ्याचे पाणी यांचा उपयोग मावा व व्हाइट फ्लाय या दोन सातत्याने पडणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी होतो.\nआपण स्वतः लावलेली झाडे वाढताना, फुलताना पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. माझ्या ओळखीचे कितीतरी जण त्यांच्या बागेत पहिल्यांदा आलेली फुले, कोबी फ्लॉवर, फळे यांचे फोटो पाठवितात. बागकाम करताना स्ट्रेस कमी होतो. हे आपल्यापैकी अनेकांना जाणवते. एक महिलांचा ग्रुप चक्क लॉनवर झोपलेला आठवतो. आणि तासभर लॉनवर बसले तर चालेल का असे म्हणणारे आजोबा आठवतात.\nसरतेशेवटी अशा घरगुती बागांच्या उत्तम वाढीसाठी सेंद्रिय किडनाशकांची वारंवार फवारणी, सिझनप्रमाणे भाज्यांची निवड व माध्यमाची सेंद्रिय सुपीकता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत\nखत थंडी ठिबक सिंचन सिंचन\nबांफनंतर जास्परचं नाव घ्यावंच लागतं. कुणी प्रवासी फक्त बांफ बघून कॅनडाहून परतलाय...\nगिर्यारोहकांना हिमालयाचे अतीव आकर्षण असते. पण हिमालय जेव्हा आपली वेगवेगळी रूपे दाखवू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/manthan/poor-even-rich/", "date_download": "2018-05-27T01:38:48Z", "digest": "sha1:4UV3A3MPIUFIVHO7MYEDAOCNSH22OXWO", "length": 39922, "nlines": 359, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Poor Even 'Rich'! | गरीब तरीही 'श्रीमंत'! | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nक्यूबातली लोकं तशी अभावात जगणारी. परिस्थितीनं गांजलेली असली तरी त्याचं रडगाणं मात्र ती गात नाहीत. आहे त्यात समाधान मानून नव्या मार्गाच्या शोधात उमेदीनं आपलं आयुष्य जगतात.\nक्यूबामध्ये फिरताना एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली. क्यूबा हा तसा गरीब देश आहे. तिथं फारसं श्रीमंत कोणीच नाही. सगळ्यांची परिस्थिती थोड्याफार फरकानं सारखीच. क्यूबामध्ये जाण्याआधी माझ्या मनात तिथल्या लोकांबद्दल ब-याच शंका होत्या. मुख्य मुद्दा सुरक्षेचा. त्याबद्दल मी जरा साशंकच होते; पण संपूर्ण ट्रिपमध्ये मला क्यूबन लोकांचा फारच चांगला अनुभव आला.\nपरिस्थितीनं अतिशय गरीब असली तरी मदतीला कायम तयार, तत्पर, फ्रेण्डली अशी ही लोकं. त्याचा अतिशय चांगला अनुभव आम्हाला तिथे आला. थोड्याच वेळात आपल्यातलं आणि त्यांच्यातलं अंतर कमी होतं.\nक्यूबाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जवळ जवळ सर्वच क्यूबन लोकांच्या अंगात एक ºिहदम आहे. डान्स, म्युझिक त्यांच्या अंगात भिनलेलं आहे. क्यूबात कुठल्याही बारमध्ये, रेस्टॉरण्टमध्ये जा, नेहमीच लाइव्ह म्युझिक चालू असतं. हे कलाकार खरंच खूप छान गातात, सालसा करतात. बºयाच वेळा ते आपल्याला त्यांच्या गाण्याच्या सीडीज् विकत घ्यायची विनंती करतात; पण जर आपण एकदा नाही म्हटले तर परत परत मागे लागत नाहीत.\nइतर कुठल्याही गरीब देशासारखेच इथले लोकही देश सोडून जाण्याची संधी शोधत असतात. त्यामुळे एखाद्या परदेशी व्यक्तीशी लग्न करणे हे बºयाच लोकांचं स्वप्न असतं. कारण तो एक सोप्पा मार्ग आहे देश सोडण्याचा.\nक्यूबातली गरिबी आणि त्याबरोबरच तिथं सरकारची बरीच बंधनं असली तरी अलीकडे ही बंधनं सैल व्हायला लागली आहेत. क्यूबामध्ये आता सरकारनं प्रायव्हेट बिझनेस करायला परवानगी दिल्यामुळे बरेच लोक स्वत:चा व्यवसाय सुरू करू लागलेत. त्यामुळे हळूहळू त्यांची स्थिती सुधारते आहे. इतर सर्व लॅटिन, अमेरिकन देशांपेक्षा क्यूबन हा सर्वात सुरक्षित देश असला तरी पाकीटमार किंवा गंडवागंडवीचा थोडाफार अनुभवपण येतो.\nरस्त्यानं तुम्ही जात असताना बºयाचवेळा ‘तुम्हाला एखाद्या चांगल्या बारमध्ये नेतो किंवा स्वस्तात सिगार मिळवून देतो’ असं सांगणारे बरेच जण भेटतात; पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जावे. कारण तो सगळा तुम्हाला महागातील महाग गोष्टी विकण्याचा ट्रॅप असतो. तेव्हा अशा काही छोट्या छोट्या गोष्टींपासून सावध राहावं लागतं.\nमुलगी म्हणून तुम्हाला बºयाच कॉम्प्लिमेण्ट्सपण रस्त्यावरून जाताना मिळतात. पण त्यात वावगं काही नसतं. तो त्यांच्या कल्चरचा भाग आहे. एका महिला गाइडनी सांगितलं, की जर तिला तिच्या रोजच्या जाण्या-येण्याच्या वाटेत २-३ कॉम्प्लिमेण्ट्स नाही मिळाल्या तर तिला ती आज सुंदर दिसत नाहीये किंवा काहीतरी कमी आहे, असं वाटतं. जर स्पॅनिश बोलता येत असेल तर क्यूबात खरंच खूप चांगलं. त्यामुळे स्थानिक लोकांशी अजून छान कम्युनिकेशन करता येतं. मी राहत असलेल्या जवळ जवळ सर्वच घरांतील होस्ट्सना अजिबात इंग्लिश येत नव्हतं, त्यामुळे जरा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम झाला; पण सर्वजण मनानी खूपच चांगले आणि हेल्पिंग होते. त्यामुळे खाणाखुणा आणि माझे थोडेफार स्पॅनिश शब्द आणि त्यांचे थोडेफार इंग्लिश शब्द यावर जमवलं. एका कासाच्या होस्टनं तर आमच्यासाठी सकाळी ब्रेकफास्टला एक मस्त फ्रूटची स्माइली फेस बनवलेली प्लेट दिली आमचा दिवस चांगला जावा म्हणून. क्यूबामध्ये जास्त करून आफ्रिकन आणि स्पॅनिश वंशाचे लोक राहतात. क्यूबामध्ये रेसीझम जवळ जवळ अस्तित्वात नाही. बरेच जण या दोन मिक्स कल्चरचे आहेत. अशा मिक्स पेरेण्ट्सच्या मुलांना ‘मुलातो’ असं म्हणतात.\nकम्युनिस्ट देश असल्यानं सगळं सरकारच्या ताब्यात आहे; पण जेव्हा मी विचारलं, हे बदलावं असं वाटतं का तेव्हा जवळ जवळ सगळ्यांचं म्हणणं होतं की, त्यांना कम्प्लिट चेंज नकोय. आता मिळत असलेल्या फ्री शिक्षण, मेडिकल या सुविधा तशाच राहाव्यात; पण इतर काही चांगले बदल असावे. फ्रीडम आॅफ वर्क, कामाचा योग्य मोबदला अशा काही गोष्टीत त्यांना बदल हवे आहेत.\nतसं म्हटलं तर इथली लोकं तशी अभावात जगणारी. पण त्यांच्यातली एक गोष्ट मला खूप आवडली. स्वत: परिस्थितीनं गांजलेली असली, तरी त्याचं रडगाणं मात्र ती गात नाहीत. आहे त्यात खूश राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे आणि तरीही आपल्यातले दोन घास इतरांना देण्याची तयारी.\nअतिशय हेल्पिंग, फ्रेण्डली असं त्यांचं नेचर आहे. अडचणी सगळ्यांनाच आहेत, असतील; पण त्यावर आपल्यालाच मार्ग काढायचा आहे, पुढं जायचं आहे या उमेदीनं ते आपलं आयुष्य जगतात. आहे त्या गोष्टीत नवं शोधणारी आणि काहीतरी बदल घडेल या आशेवर जगणारी ही माणसं खरोखर वेगळी आणि प्रेमळ आहेत.\nक्यूबा हा एक कम्युनिस्ट देश आहे. इकडे सगळे उद्योगधंदे हे सरकारच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सर्वांना वेतनपण सारखेच आहे. डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक अशा सर्वांनाच साधारण सरासरी ३०-३५ डॉलर असे महिन्याला वेतन मिळते. फक्त पोलिसांना यापेक्षा जास्त पगार मिळतो. शेतकºयांनीसुद्धा उत्पादन केलेले सगळे सरकारला, सरकारनी ठरवलेल्या किमतीला विकावे लागते. पण नवीन राऊस कॅस्तोच्या काळात जरा हळूहळू बदल होत आहेत. सरकारने आता प्रायव्हेट बिझनेसना परवानगी दिली आहे, ही परवानगी जास्त करून सेवाक्षेत्रात आहे. त्यामुळे बरेचजण आता टुरिस्ट व्यवसायात येऊ लागले आहेत. टुरिस्ट गाइड, छोटी रेस्टॉरण्ट्स, कॉफी शॉप्स, एअर बी अ‍ॅण्ड बीसारखे घरातील काही खोल्या टुरिस्टना भाड्याने देणे असे व्यवसाय वाढू लागले आहेत. अर्थात यावर सरकारचं नियंत्रण आहे. सर्वांनाच हे करता येत नाही. त्यासाठी सरकारकडून एक लायसन्स लागतं. तरच असा व्यवसाय करता येतो. तंबाकू पिकवणाºया शेतकºयांनापण आता त्यांच्या उत्पादनाच्या ९० टक्के माल सरकारला ठरवलेल्या किमतीला विकावा लागतो; पण १० टक्के माल टुरिस्टना स्वत:च्या मनानं ठरवलेल्या किमतीला विकता येतो.\nइकडे फारसं कोणी सरकारविरुद्ध खुलेपणानं बोलत नाही. इतकी वर्षं क्यूबन लोकांना देशाबाहेर जाण्यासाठीसुद्धा सरकारची परवानगी लागत असे, पण आता ही अट असलेला पासपोर्ट मिळतो आणि तो दर दोन वर्षांनी रिन्यू करायला लागतो. पण गंमत अशी की, हा पासपोर्ट काढायला साधारण ५०० डॉलर लागतात. आणि परत दोन वर्षांनी रिन्यू करताना तो होईलच याची खात्री नाही. तसेच महिना ३०-३५ डॉलर मिळवणारा ५०० डॉलर पासपोर्टसाठी कसे जमवणार, हा प्रश्नच आहे.\nहे सगळं कसं आणि कधी बदलणार आमच्या गाइडनं सांगितलं, परत एखादी क्रांती झाली तरच हे सगळं बदलू शकेल; पण तोपर्यंत आम्ही आपले रम पिऊन आणि सालसा डान्स करून सर्व विसरायचा प्रयत्न करतो. पण परिस्थिती कशीही असली तरी इथली लोकं मात्र हिमतीची आहेत. इतर लॅटीन अमेरिकन देशांपेक्षा अतिशय सेफ आणि बराच लो क्राइम रेट असलेला असा देश आहे. इथली माणसे खरंच खूप गोड आहेत. या सगळ्या लोकांच्या अंगात एक ºिहदम आहे, कला आहे. कुठल्याही रेस्टॉरण्टमध्ये जा, पबमध्ये जा, चौकात जा सगळीकडे मस्त लाइव्ह म्युझिक, सालसा चालू असते. क्यूबन कॉकटेल, सिगार आणि लाइव्ह म्युझिकचा आस्वाद घेत एखाद्या बार किंवा रेस्टॉरण्टमध्ये मस्त वेळ जातो.\nशिक्षण आणि औषधपाणी सर्वांना मोफत\nक्यूबामध्ये शिक्षण आणि मेडिकल सर्व्हिसेस सर्वांना मोफत आहेत. अगदी युनिव्हर्सिटी, पीएच.डी. अशा कुठल्याही लेव्हलचं शिक्षण मोफत आहे. त्यामुळे लिटरसी रेट बराच जास्त आहे. अगदी छोट्यातल्या छोट्या खेड्यात, अगदी एक मूल जरी शाळेत येत असेल तर त्याच्यासाठीसुद्धा शिक्षक उपलब्ध आहे. प्रत्येक मुलाला नववीपर्यंत तरी शिक्षण घ्यावंच लागतं. प्रत्येकाला शाळेचा युनिफॉर्म घालावा लागतो आणि त्याचा रंग प्रत्येक ग्रेडसाठी वेगळा आहे. प्रायमरी स्कूलसाठी वेगळा रंग, मिडल स्कूलसाठी वेगळा रंग असं.\nसुंदर देश, गप्पिष्ट माणसं\nक्यूबाची कंट्री साइड फारच सुंदर आहे. मला तर बºयाचवेळा भारतातल्या किनारपट्टीवरच्या गावांची आठवण झाली. आंबा, केळी, नारळ, जास्वंद, तगर अशी झाडे, फारशा यंत्राशिवाय शेतात राबणारे गरीब शेतकरी, हवानासारख्या मोठ्या शहरात गिचमिडीने एकाला एक लागून असणारी घरे, शेजाºयांशी बोलणारी, गप्पा मारत बसणारी माणसे, आरडा-ओरडा जोरात करणारी माणसे, रस्त्यावर मोठ्याने ओरडून मांस विकणारे फेरीवाले सगळं कसं एकदम जिवंत. जर्मनीच्या शिस्तीतून बाहेर पडून या मस्त जिवंत वातावरणात राहायला मला खरंच मजा आली.\nओल्ड क्लासिक अमेरिकन कार\nक्यूबामध्ये अजूनही छोट्या गावात घोडागाडी, सायकल रिक्षा बघायला मिळतात. हवानामध्ये टुरिस्टची सर्वात आवडती टुर म्हणजे ओल्ड क्लासिक अमेरिकन कारमधून भटकंती. या कारमधून भटकताना खूप लोक दिसतात.\nअशा ओल्ड क्लासिक अमेरिकन कार तिथे जागोजागी बघायला मिळतात. हवाना या शहराचे तीन प्रमुख भाग आहेत. त्यापैकी ओल्ड हवाना फारच अस्वच्छ आहे. पण सगळे टुरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन तिथेच असल्याने ओल्ड हवानामध्ये राहणे सोपे होते. त्यामुळे पर्यटकही या जागेला पसंती देतात.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/maharashtra-won-by-4-wickets-agaianst-gujrat/", "date_download": "2018-05-27T01:03:08Z", "digest": "sha1:JQZ2V77MLBZFUAPRONMRMQE6GJNSZZUS", "length": 5347, "nlines": 80, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महाराष्ट्राचा गुजरातवर ४ विकेट्स राखून विजय - Maha Sports", "raw_content": "\nमहाराष्ट्राचा गुजरातवर ४ विकेट्स राखून विजय\nमहाराष्ट्राचा गुजरातवर ४ विकेट्स राखून विजय\n सईद मुश्‍ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने आज गुजरात संघावर ४ विकेट्सने विजय मिळवला. महाराष्ट्राकडून फलंदाजीमध्ये निखिल नाईकने चमकदार कामगिरी करताना ३७ चेंडूत नाबाद ७० धावा केल्या.\nमहाराष्ट्राच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. निर्णय योग्य ठरवत अक्सर पटेल कर्णधार असलेल्या गुजरातला महाराष्ट्राने २० षटकांत ८ बाद १५१ धावांवर रोखले. गुजरातकडून चिराग गांधीने नाबाद ६१ तर अक्सर पटेलने ३८ धावा केल्या. गोलंदाजीत डॉमनिक मुथुस्वामीने महाराष्ट्राकडून ४ विकेट्स घेतल्या.\nगुजरातने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. केदार जाधवच्या अनुपस्थितीत कर्णधारपद भूषवणाऱ्या राहुल त्रिपाठीला विशेष चमक दाखवता आली नाही. भरवशाचा फलंदाज अंकित बावणेही १ धावेवर बाद झाला. परंतु प्रयाग भाटी(२३) आणि निखिल नाईक (७०) यांनी महाराष्ट्राचा विजय साकार केला.\nअन्य लढतीमध्ये मुंबई संघाला बडोदा संघाविरुद्ध १३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.\nमहाराष्ट्राची उद्या सौराष्ट्र संघाशी लढत होणार आहे.\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\nआशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही…\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://goodmanjewels.com/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%AF/", "date_download": "2018-05-27T01:11:58Z", "digest": "sha1:DZ22D2PWXVIWLMJXCY5PHAWN7LXXO6DI", "length": 8314, "nlines": 170, "source_domain": "goodmanjewels.com", "title": "मला पुन्हा शाळेत जायचय ….Best Kavita, school days, Shala, childhood,", "raw_content": "\nमला पुन्हा शाळेत जायचय ….\nमला पुन्हा शाळेत जायचय ….\nशाळेचे ते दिवस आठवले की …\nउगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं ….\nbus -stop ची मागची ती शाळा पाहून ,\nपुन्हा शाळेत जावसं वाटतं ….\nशाळा आमची छान होती …\nआणि मधल्या सुट्टीत कॅन्टीन मधल्या वडा-पाव साठी ….\nसाला नेहमीच line असायची …\nजन-गण-मन ला कधी कधी ..\nशाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो …\nप्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….\nप्रार्थनेच्या वेळी मात्र …. सगळ्यांसारखे …\nनुसतेच ओठ हालवायचो ….\nपावसाळ्यात शाळेत जाताना ,\nछत्री दप्तरात ठेऊन …. मुद्दामच भिजत जायचं …\nपुस्तक भिजू नये म्हणून ….\nत्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….\nशाळेतून येता येता … एखाद्या डबक्यात उडी मारून …\nउगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं ….\nBlack -board वर बोलणार्या मुलांमध्ये ….\nMonitor नेहमीच आमचं नाव लिहायचा …\nनेहमीच्याच incomplete गृपाठामुळे …\nहातावर duster चा व्रण असायचा ….\nप्रयेत्येक Off -period ला P.T. साठी ….\nआमचा आरडाओरडा असायचा …\nशाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा ….\nतो बर्फाचा गोळा संपवायचा ….\nमुलीं बरोबर कितीही बोललो तरीही ….\nकधी कोणी link नाही लावायचं …\nप्रत्येक महिन्यातून एकदातरी …\nडोक्यावरचे केस कापायचो …\nआणि आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात ….\nशिव्या सूद्धा नाही द्यायचो …\nइतिहासात वाटतं …. होता शाहिस्तेखान …\nनागरिक शास्त्रात पंतप्रधान ….\nगणित… भुमितीत होतं … पायथागोरस च प्रमेय …\nभूगोलात वाहायचे वारे …. नैऋत्य … मॉन्सून …\nका कुठलेतरी … वायव्य….\nहिंदीतली आठवते ती “चिंटी कि आत्मकथा”\nEnglish मधल्या grammar नेच झाली होती आमची व्यथा …\nबसल्या बसल्या झोपान्यासाठीचा … तो मराठी चा तास ….\nदरवर्षी नवीन भेटायचे ….\nUniforms आणि वह्या पुस्तकांचा set …..\nपण नवीन दप्तरासाठी नेहमीच करावा लागायचा wait ….\nशाळा म्हटली कि अजूनही आठवतात ….\nexams मधल्या … रिकाम्या जागा भरणं … आणि जोड्या जुळवणं …\nचिखलातल्या त्या football च्या matches …\nकबड्डीत … पडून धडपडून ….\nहातापायांवर आलेले scraches …\nखरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा ….\nमला पुन्हा लहान व्हायचं ….\nहसायचं …. खेळायचं ….\nमला पुन्हा शाळेत जायचं ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/National/2017/04/20202602/News-in-India-Woman-hurls-racist-abuse-at-train-passengers.vpf", "date_download": "2018-05-27T01:11:00Z", "digest": "sha1:DFI76XBOLBNEADLUHHCPJH2T4UL3YVLM", "length": 13646, "nlines": 247, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "महिलेची वांशिक शेरेबाजी; सहप्रवाशाला म्हटले 'गो बॅक टू इंडिया'", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान वृत्त देश\nमहिलेची वांशिक शेरेबाजी; सहप्रवाशाला म्हटले 'गो बॅक टू इंडिया'\nलंडनमधील रेल्वेत वांशिक शेरेबाजी करणारी महिला\nनवी दिल्ली - वंशवादाच्या घटना सातत्याने परदेशात घडत असतात. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत परदेशातील रेल्वेत एक महिला एका व्यक्तीला 'गो बॅक टू इंडिया' असे म्हणून भारतात परत जाण्याचा सल्ला देत आहे.\n७५८ कोटींचा नफा, ६ लाख टॅक्सी, परंतु स्वतःची...\nमुंबई - मेट्रो शहरांमध्ये प्रवास करायचा असेल आणि स्वतःच वाहन\nकर्नाटकच्या भावी मुख्यमंत्र्यांची पत्नी...\nबंगळुरू - कर्नाटकची २०१८ विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर\nकर्नाटकात काँग्रेस-जेडीयूच्या सत्तेची वज्रमुठ...\nबंगळुरू - कर्नाटकातील सत्तासंघर्षात निर्णायक भूमिका\nमी मृत्यूच्या दारात आहे... खूप खूप प्रेम आणि...\nतिरुअनंतपुरम (केरळ)- सजीशेठ्ठा, मी मृत्यूच्या दारात उभी आहे.\nधक्कादायक.. डायपर घालण्याच्या बहाण्याने...\nवाराणसी - आपल्या ३ वर्षाच्या मुलीला डायपर घालण्याच्या\nपाकिस्तानचे शस्त्रसंधी उल्लंघन सुरूच, जम्मू...\nउरी - पाकिस्तानकडून होणारे शस्त्रसंधी उल्लंघन सुरूच असून आज\nमोदी-भागवत-शाह तयार करणार २०१९ ची 'अभेद्य' रणनीती नवी दिल्ली - देशात २०१९ च्या\nमुलीला मिठी मारल्यामुळे शाळेतून निलंबित विद्यार्थ्याचे नेत्रदीपक यश तिरुवनंतपुरम - शालेय\nसीबीएसई बारावीच्या गुणवंतांची यशोगाथा हैदराबाद - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे\nनगरोटा दहशतवादी हल्ल्यातील आरोपीला अटक कुपवाडा - राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) शुक्रवारी\nट्रक, बस व कारचा विचित्र अपघात; १० ठार, १५ जखमी सिद्दीपेट - तेलंगणाच्या सिद्दीपेट येथे\n#4YearsofModiGovt: कठोर निर्णय घेताना 'कंफ्यूजन' नाही 'कमिटमेंट' - मोदी कटक - पंतप्रधान नरेंद्र\nमुलांसोबत वेळ घालवून सलमानच्या चेहऱ्यावर परत...\nया प्रसिद्ध कॉमेडियनची आहे ही मुलगी, लवकरच...\nनैराश्याची शिकार झाली होती कलयुगची अभिनेत्री,...\nराजकारणापासून खेळाडूपर्यंतच आयुष्य दाखवणार या...\nअगदी वेगळ्या शैलीमध्ये झाला चित्रपट 'फेमस' चा...\n'संजू'चा टीजर झाला लॉन्च, सतरंगी अवतारात...\nअशा काही अंदाजमध्ये परिणीती करतीये...\nभेटा पाकिस्तानच्या प्रियंका चोप्राला \nलिंगबदल करून ललिता झाली ललित साळवे.. नव्या ओळखीबद्दल समाधान\nबीड - ललिता असलेली माजलगाव\nबँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते - साबळे पुणे - देशातील\n#4YearsofModiGovt: केवळ ४ वर्षात पंतप्रधान मोदींचे तब्बल ८१ परदेश दौरे \n#4YearsofModiGovt: कठोर निर्णय घेताना 'कंफ्यूजन' नाही 'कमिटमेंट' - मोदी कटक - पंतप्रधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/one-day-fasting-against-unemployment-panji-goa-113216", "date_download": "2018-05-27T01:38:10Z", "digest": "sha1:ZQ55TMB2APMOYSFAMHTN6D52NGQGX4QI", "length": 10885, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "One Day Fasting Against Unemployment In Panji Goa बेरोजगारीविरोधात पणजीत एकदिवशीय उपोषण | eSakal", "raw_content": "\nबेरोजगारीविरोधात पणजीत एकदिवशीय उपोषण\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nराज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्याने तसेच शिक्षण घेऊनही रोजगार मिळणे युवकांना मुश्कीलीचे बनले आहे.\nगोवा - भारतीय राष्ट्रीय युवा संघटनेतर्फे (एनएसयूआय) बेरोजगार युवकांसाठी संघटित या बॅनरखाली आज पणजीतील आझाद मैदानावर एक दिवसाचे उपोषण सुरू केले आहे. राज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्याने तसेच शिक्षण घेऊनही रोजगार मिळणे युवकांना मुश्कीलीचे बनले आहे.\nखासगी कंपन्यांही राज्याबाहेरील उमेदवारांना नोकरीत घेत आहेत. अभियांत्रिकी शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नाहीत. अशा परिस्थितीत गोव्यातील बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असूनही सरकार त्यावर कोणताच तोडगा काढत नाही.\nयेत्या पंधरा दिवसात कामगारमंत्र्यांनी गोमंतकियांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उपाय न काढल्यास बेमुदत उपोषण केले जाणार असल्याचा इशारा एनएसयूआयचे नेते अहराज मुल्ला यांनी दिला आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://anil-shinde.blogspot.com/2014/01/blog-post.html", "date_download": "2018-05-27T01:22:22Z", "digest": "sha1:26A2IOW7HVNYQOYDHNPZG7OEAXOFWFZ6", "length": 3213, "nlines": 42, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde", "raw_content": "\nजीवनात एवढ्याहि चुका करू नका\nपेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल\nरबराला एवढाही वापरू नका कि\nजीवनाच्या अगोदर कागत फाटून जाईल\nजीवनात एवढ्याहि चुका करू नका कि .......... पेन्सिल...\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/keywords/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6/word", "date_download": "2018-05-27T01:12:09Z", "digest": "sha1:6TJHD6TKGYRFU2QEZO4SAC67BHTPXDSQ", "length": 5456, "nlines": 61, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - आनंद", "raw_content": "\nश्रीआनंद - सात वारांचीं पदें\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nसात वारांचीं पदें - रविवार\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nसात वारांचीं पदें - सोमवार\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nसात वारांचीं पदें - मंगळवार\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nसात वारांचीं पदें - बुधवार\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nसात वारांचीं पदें - गुरुवार\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nसात वारांचीं पदें - शुक्रवार\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nसात वारांचीं पदें - शनिवार\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय पहिला\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय दुसरा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय तिसरा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय चवथा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय पांचवा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय सहावा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय सातवा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय आठवा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय नववा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय दहावा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीआनंद - अध्याय अकरावा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.evergreater.com/mr/", "date_download": "2018-05-27T01:38:09Z", "digest": "sha1:46UZD7MKSEPCB5PYTFUEBUHVRP6KDDU6", "length": 10774, "nlines": 174, "source_domain": "www.evergreater.com", "title": "सानुकूल स्टिकर, सानुकूल डिकॅल, सानुकूल चिन्ह, सानुकूल धातू स्टिकर - कधी ग्रेटर", "raw_content": "\nसानुकूल घुमट स्टिकर (Epoxy किंवा PU)\nमेटल स्टिकर आणि मेटल नावाची पाटी\nइलेक्ट्रॉन स्थापना स्टिकर (निकेल स्टिकर)\n3D Chrome / निकेल लेबल\nपीव्हीसी फ्रीज लोहचुंबक & कार लोहचुंबक\nपदक, पिन बॅज, मेटल कळ चैन आणि मेटल क्राफ्ट\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआम्ही designs.We 1000 च्या विकसित केला आहे आणि आपल्या requirements.Just आम्हाला आपण गरज काय माहित द्या ऐकून प्रतीक्षा डिझायनर एक संघ आहे, ते वापरले जात आहे काय, आणि आपण ते आवश्यक आहे, तेव्हा, आणि आम्ही तो अधिकार मिळतील\nपरिपूर्ण स्टिकर आपण आमच्या स्टिकर तज्ञ खात्री डिझाइन करण्यासाठी आपला संघ लक्षपूर्वक काम करेल विकसित करण्यासाठी शेवटी result.With 20 पेक्षा अधिक वर्षे अनुभव आम्ही कार्यक्षमतेने हे आणि effectively.You आम्हाला मोजू शकता होईल सामने\nआम्हाला एक प्रकल्प सुटका आपण एक shipment.Our ध्येय पाठवून बद्दल फक्त नाही आहे याची खात्री आपल्या fina परिणाम आपण it.We प्रकल्प प्रत्येक टप्प्यावर, चांगले वेगवान आणि विश्वसनीय परिणाम वितरीत वचन कल्पना फक्त म्हणून होते करण्यासाठी आहे.\nकधीही जास्त वेळी, स्टिकर्स आमच्या आवड आहे.\nबिग विषयावर, लहान मुले, मजेदार विषयावर, गंभीर विषयावर, आम्ही काहीतरी आधी केले नाही all.Need आहे का, 25 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव us.As उद्योग दिग्गजांना पराभव जवळजवळ नाही स्टिकर्स आम्ही केले नाही तेथे .\nआम्ही आमच्या स्टिकर साधक संपर्क from.Just निवडण्यासाठी साहित्य आणि विशेष तंत्रज्ञान विस्तृत ऑफर आणि ते तुम्हाला परिपूर्ण स्टिकर्स करा maksure, आणि इच्छा आहे.\n3D Chrome लेबल आणि निकेल लेबल\nघुमट स्टिकर PU किंवा Epoxy स्टिकर\nपदक, मेटल किचेनवर आणि मेटल क्राफ्ट\nमेटल स्टिकर आणि मेटल नावाची पाटी\nपीव्हीसी फ्रीज लोहचुंबक & कार लोहचुंबक\n3D Chrome लेबल आणि निकेल लेबल\nघुमट स्टिकर PU किंवा Epoxy स्टिकर\nपीव्हीसी फ्रीज लोहचुंबक & कार लोहचुंबक\nमी 2009 पासून मिरांडा वांग काम केले आहे ती पुन्हा तिच्या अस्सल प्रामाणिकपणा आणि एक निष्ठावंत ग्राहक या नात्याने माझी सेवा आणि वेळ आणि कमी खर्चात उत्पादने वितरीत करण्यासाठी उत्सुक इच्छा वेळ आणि वेळ दाखवून दिले आहे. मी मनापासून मिरांडा वैयक्तिकरित्या कसे ती आणि तिच्या कार्यसंघ आपल्या buisness आपण स्रोत उपाय मदत करण्यास सक्षम असू शकते तुम्हाला दाखवण्याची संधी परवानगी प्रोत्साहित करू. मी स्वत: माझ्या शिफारस पुष्टी करण्यासाठी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी फार आनंद होईल\nगुणवत्ता एक अपघात नाही. तो बुद्धिमान प्रयत्न परिणाम आहे. मी आता काही काळ मिरांडा माहीत आहे आणि तिच्या आणि कधी ग्रेटर तिच्या संघ मी एक सक्षम चीनी निर्माता पाहता सर्वकाही सोदाहरन दाखवणे. मी त्यांना \"माझ्या विश्वसनीय भागीदार\" कॉल अभिमान आहे\nगमाल - हाँगकाँग Eastheimer आंतरराष्ट्रीय\nमी गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकल्प मिरांडा कार्य केले आणि मला खरोखरच ती केवळ सर्वात स्वीच ऑन केला आणि कार्यक्षम व्यावसायिक मी ओलांडून आले आहेत एक काम एक आनंद पण आहे की म्हणू शकता. आपण थेट एक संघ तिच्या कार्य किंवा आपण एक निदर्शनास खरेदी / क्षमता तिच्याशी काम की नाही, ती सामग्री पूर्ण नाही आणि नेहमी एक समस्या गेल्या एक अभिनव मार्गाने आली आहे असे वाटते का. मी अत्यंत मिरांडा काम शिफारस आणि तिच्या किंवा तिच्या कंपनी वागण्याचा एक गुळगुळीत आणि त्रास-मुक्त अनुभव असेल हमी करू शकता.\nरॉब - Rosement एलएलसी\nआपण आंतरराष्ट्रीय व्यापार कंपनी\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nसंपूर्ण नवशिक्या जी ...\nआपण Google Analytics काय आहे हे माहिती नाही, तर आपल्या वेबसाइटवर स्थापित केलेले नाही, किंवा तो या स्थापित केले आहे ...\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा हाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/mumbai/beautiful-floral-display-jijamata-garden-mumbai/amp/", "date_download": "2018-05-27T01:35:02Z", "digest": "sha1:CV7MVBZTF53JSTH5SXRFSFFQSFGPT6EE", "length": 3638, "nlines": 42, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Beautiful floral display in Jijamata garden in Mumbai | मुंबईतील जिजामाता उद्यानामध्ये मनमोहक पुष्प प्रदर्शन | Lokmat.com", "raw_content": "\nमुंबईतील जिजामाता उद्यानामध्ये मनमोहक पुष्प प्रदर्शन\nमुंबईतील प्रसिद्ध जिजामात उद्यानामध्ये सध्या फुलांपासून बनवलेल्या विविध प्रतिकृतींचे प्रदर्शन सुरू आहे. (सर्व छायाचित्रे - दत्ता खेडेकर)\nया प्रदर्शनात फुलांपासून तयार केलेली बाहुली.\nफुलांनी सजवलेला बगळाही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.\nपानाफुलांनी सजवून तयार केलेले कासव.\nमुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.\nदेशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या आलिशान घरातील खास फोटो\nअंबानींचे देवदर्शन; आधी 'बाप्पा मोरया', नंतर 'जय श्री कृष्ण'\nकेरळमधल्या 'पुरम' पारंपरिक सोहळ्याची चित्रं आवर्जून पाहा \nपाण्याच्या 'या' आकर्षक बाटल्या वेधतात सर्वांचं लक्ष\nसचिनला आवडतो वडापाव आणि पारले-जी बिस्कीट, वाचा त्याच्याविषयी इतर रंजक गोष्टी\nआराम करण्याच्या अटीवर डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज-छगन भुजबळ\nसोनम-आनंदच्या वेडिंग रिसेप्शनला या दिग्गजांची हजेरी\nअंबानींचे देवदर्शन; आधी 'बाप्पा मोरया', नंतर 'जय श्री कृष्ण'\nईशा अंबानी, आनंद पिरामल यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का\nईशा अंबानी आणि आनंद पिरामल सिद्धीविनायकाच्या चरणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/nashik/sonai-honour-killing-case-nashik-court-awards-death-sentence-six/", "date_download": "2018-05-27T01:34:58Z", "digest": "sha1:EQPIILBPJWBYQZC3UVXTBPSIGYPWTJJO", "length": 44849, "nlines": 426, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sonai Honour Killing Case : Nashik Court Awards Death Sentence To Six | सोनई हत्याकांड : कोर्टानं निकाल दिल्यानंतर सचिन घारूच्या बहिणीला अश्रू अनावर | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nसोनई हत्याकांड : कोर्टानं निकाल दिल्यानंतर सचिन घारूच्या बहिणीला अश्रू अनावर\nनाशिक, सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं 6 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सचिन घारूची निर्घृण हत्या करण्यात आली होती. कोर्टानं निकाल दिल्यानंतर सचिन घारूची बहीण भावूक झाली. (Video - अझहर शेख)\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nउन्हाच्या दाहकतेमुळे नाशिकच्या सिद्धीविनायकाला चंदनाचा लेप\nElection : विधान परिषद निवडणुकीसाठी साहित्य रवाना\nनाशिकमध्ये आत्महत्याग्रस्त कर्जबाजारी शेतकरी मुलामुलींच्या 101 जोडप्यांचा सामुदायिक विवाह\nसिन्नरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोफत दूध वाटप\nसिन्नर(नाशिक) - गेल्यावर्षी शेतकरी संपावेळी दूध दराबाबत दिलेले आश्वासन शासनाकडून पाळले जात नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचा दूध उत्पादन व्यवसाय मोडकळीस आला असून संघांना दुधाला 27 रुपये दर देणे बंधनकारक करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तहसील कार्यालय, पोलीस ठाणे व पंचायत समिती याठिकाणी अधिकारी, कर्मचारी व आलेल्या नागरिकांना मोफत दूध वितरण करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन देण्यात आले.\nवृक्षसंपदा होतेय खाक अन् प्रशासनाचे डोळ्यांवर हात\n- अझहर शेख नाशिक - खळाळणारी गोदामाई...काठावर बहरलेली वृक्षराजी... पक्ष्यांच्या स्वरांनी दुमदुमलेला गोदापार्कचा परिसर...आल्हाददायक वातावरणाची अनुभूती...वृक्षराजीच्या हिरवाईचा लाभलेला साज... अशा या निसर्गरम्य परिसरात मागील काही दिवसांपासून अज्ञात पर्यावरणाच्या शत्रूंकडून वृक्षांना आग लावण्याचा प्रताप केला जात आहे. त्यामुळे झाडांच्या जळीतकांडाने महापालिकेच्या हद्दीमधील नाशिकचा गोदापार्क चर्चेत आला आहे. अज्ञात लोकांनी येथील वृक्षांचे बुंधे पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे; मात्र याबाबत महापालिका व पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी उदासीन आहे...त्याचाच हा वृत्तांत..\nBuddha Purnima : नाशिकच्या बुद्ध स्मारकात गर्दी\nनाशिकमधील पांडव लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या आणि नाशिक महापालिकेने साकारलेल्या बुद्ध स्मारकात सकाळपासूनच गर्दी होऊ लागली आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त या स्मारकात रविवारी (29 एप्रिल)संध्याकाळपासूनच भिख्खूंच्या उपस्थितीत प्रार्थना करण्यात येत आहेत.\n...अन् आसारामला शिक्षा सुनावताच अनुयायांना रडू कोसळलं\nस्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसारामला अल्पवयीन मुलीवर लैंगिक बलात्कार केल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आल्यानंतर नाशिकमधील त्याच्या अनुयायांना रडू कोसळलं.\nमहापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्टयातील शेतजमिनीसाठी करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या करवाढीच्या विरोधात पालिका मुख्यालयासमोर नाशिककरांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ‘मी नाशिककर’च्या टोप्या घालून आंदोलकांनी करवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.\nत्र्यंबकेश्वरमध्ये उटीच्या वारीसाठी दिंड्या दाखल\nत्र्यंबकेश्वर (नाशिक), उटीच्या वारीसाठी येथे सुमारे 25 ते 30 दिंड्या दाखल झाल्या आहेत. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीला उन्हाच्या दाहपासून संरक्षण मिळावे या हेतूने उटीचा लेप दुपारी चढवण्यात येईल.\nटोलनाक्यावर शिवसेनेचे चक्का जाम आंदोलन\nनाशिक-सिन्नर मार्गावरील टोल नाक्यावर स्थानिकांना सूट मिळावी, यासाठी शिवसेनेनं शिंदेगाव टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन केले. यामुळे सुमारे 2 तास मार्ग ठप्प झाला होता. केंद्र सरकारकडे या संदर्भात प्रस्ताव सादर करून 15 दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलं. तर निर्णय होईपर्यंत किमान 8 दिवस नाशिकमध्ये आरटीओकडे नोंदणी झालेल्या वाहनचालकांकडून टोल आकाराला जाणार नाही असंही मान्य करण्यात आले आहे. (व्हिडीओ - प्रशांत खरोटे)\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनिकृष्ट दर्जाच्या तेलापासून फरसाण बनवणाऱ्या कारखान्यावर मनसेचा खळ्ळखट्याक पाहायला मिळाला. अंबरनाथमधील आनंद नगर परिसरातील हा कारखाना आहे.\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर ,आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सेना भाजपची युती झाली नाही तर काँग्रेस सहज विजयी होईल, अशी भीती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे.\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nनागपूर - गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढलेल्या पेट्रोलच्या किमतींच्या निशेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी बैलगाडी मोर्चा काढून निषेध नोंदवला.\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nवाशिम - रखरखत्या उन्हात अन्नपाण्यासाठी भटकणा-या माकडांना मंगरुळपीर येथील युवक पंकज परळीकर यांनी मोठा आधार दिला आहे. घराच्या आवारात येणाºया माकडांना ते बिस्किटे, फळे, शेंगदाणे आदि प्रकारचे खाद्य हाताने पुरवून भूतदयेचा परिचय देत आहेत. मानवाच्या आततायी आणि लोभीपणामुळे जंगलांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. वारेमाप होत असलेल्या जंगलतोडीमुळे वन्यजीवांचेही अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर असून, जंगलातील पाणी, चारा संपल्याने हे प्राणी आता लोकवस्तीकडे धाव घेत आहेत. रखरखत्या उन्हात जंगलात चारापाणी नसल्यानेच गेल्या सहा महिन्यांपासून मंगरुळपीर शहरात हजारो माकडे सैरभैर फिरून अन्नपाण्याचा शोध घेत आहेत. या माकडांपासून लोकांना त्रास होत असला तरी, काही मंडळी मात्र या मुक्या जिवांना आधार देत आहेत. यामध्ये मंगरुळपीर येथील पंकज परळीकर यांचा समावेश असून, ते त्यांच्या घराच्या आवारात येणाºया माकडांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ चारण्यासह पाणी पाजून भूतदयेचा परिचय देत आहेत.\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nअकोला - विधान परिषदेचे सभागृह हे धनदांडग्यांचे सभागृह होत आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तोच ही निवडणूक लढवू शकतो असे आजच्या निकालांवरून दिसते त्यामुळे या सभागृहाची आवश्यकताच नाही असे मत आमदार बच्चु कडू यांनी व्यक्त केले. आज लागलेल्या विधान परिषद निकालांवर त्यांनी आपल्या भाष्य केले. ते आज अकोल्यात बोलत होते. आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी ते जालना जिल्ह्यातील भोकरदन अशी आसुडयात्रा काढली आहे या यात्रेंतर्गत अकोल्यात झालेल्या युवा संवाद मेळाव्यात त्यांनी अशोक चव्हाण, अजित पवार, राज ठाकरे शिरीष महाजन यांच्यावर टिका केली. सत्तेत असतांना या नेत्यांनी शेतकºयांकडे पाठ फिरविली असा आरोप त्यांनी केला.\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनाशिक - नाशिकमधील आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये 19 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून 500 नव सैनिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. आज नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये या सैनिकांचे दीक्षांत संचालन पार पडले. यावेळी पदवीदान सोहळाही पार पडला. लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग यांनी जवानांना शपथ दिली. (व्हिडिओ - प्रशांत खरोटे)\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nव्हिडीओ स्टोरी- सचिन मोहिते, नांदेड.\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसोलापूर - दरवाढी च्या विरोधात सोलापुरात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदेयांच्या नेत्तृवाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nनाशिक - गोदामाई विषयी कृतज्ञता व्यक्त करत हजारो भाविकांनी मंगळवारी दि.२२ चांगल्या पर्जन्यसाठी साकडे घातले. निमित्त होते रामकुंडावर आयोजित गंगा दशहरा उत्सवाचे. श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी, गंगा दशहरा उत्सवानिमित्ताने रामकुंडावर गंगापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरु माउली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत हजारो सेवेकरी पर्जन्य सुक्ताचे पाठ करून गोदावरीचे पूजन करून पर्जन्यराजास साकडे घातले.\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nमुंबई - आझाद मैदानात मंगळवारी हजारो धनगर समाजातील बांधवांनी एकवटून आंदोलन केले. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. यावेळी आंदोलकांनी पारंपरिक वेशभूषेत ढोल गजी नृत्य सादर करत आरक्षणाची मागणी केली. ( व्हि़डीओ - चेतन ननावरे)\nनाशिक : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आंदोलन केले. (व्हीडिओ- राजू ठाकरे )\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nखेळताना पडलेला बॉल आणण्यासाठी जेसीबी मशीनवर चढलेल्या मुलाला घाबरवून त्याची मजा बघत बसण्याचा अमानुष प्रकार पुण्यात घडला आहे.\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nमुंबईसारख्या महानगरांची तहान भागवणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरण. याच धरणाशेजारी असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील पाड्यांवर राहणा-यांना मात्र घोटभर पाणी मिळावे म्हणून जीवघेणी पायपीट करावी लागते.\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nपुणे - पुणे शहराजवळीत पिरंगूट घाटातील म्हसोबा देवाच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यानुसार पोलिसांचा तपास सुरु झाला आहे. रविवारी (20 मे) ओजी रात्री 2.45 ते 3.25 च्या सुमारास या मंदिरात चोरी झाली. यात देवाचे दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला आहे.या घटनेबद्दल गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडण्याची मागणी करण्यात येत होती. तपास करताना ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलिसांना आढळले आहे. या फुटेजमध्ये सुरुवातीला खिडकीच्या मार्गाने एक चोर मंदिरात प्रवेश करताना दिसतो. त्याला बाहेरून दुसरा चोर मदत करताना दिसतो. मात्र काही काळाने ती व्यक्तीही मंदिरात प्रवेश करून दानपेटीची चाचपणी करताना दिसते. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\n- अझहर शेखनाशिक - शहरामधील गोदाकाठालगत वाढलेल्या निलगीरीच्या वृक्षराजीवर लांब अंतरापर्यंत भरारी घेणारा नैसर्गिक जैवविविधतेमधील एकमेव सस्तन प्राणी वटवाघळांची वस्ती चांगलीच वाढत आहे. मात्र त्यांच्या हा अधिवास पुढे किती दिवस अस्तित्वात असेल याबाबत शंकाच आहे; कारण या वृक्षराजीचे बुंधे जमिनीपासून जाळण्याचा प्रयत्नही काही दिवसांपुर्वी करण्यात आला. याकडे अद्याप महापालिका प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. हा गोदापार्कचा परिसर निसर्गप्रेमींना नेहमीच खुणावत आला आहे. दररोज संध्यााकळी या ठिकाणी फोटोसेशन करण्यासाठी तरुणाईची गर्दी होते. सुर्यास्तावेळी गोदापात्रात पडणारे सुर्यकिरणे आणि चमचम करणारे नदीपात्राचे विहंगम दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकार या भागात येतात. तसेच हिरव्या वृक्षराजीच्या परिसरात दिवसभर छायाचित्रकार, पक्षी निरिक्षकांची वर्दळ सुरूच असते. निसर्गाचा हा अनमोल ठेवा जपला जावा आणि जैवविविधतेचे संवर्धन व्हावे, अशीच माफक अपेक्षा निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/badminton/do-not-want-foreign-insurance-companies-modicare-swadeshi-jagran-forum/", "date_download": "2018-05-27T01:37:24Z", "digest": "sha1:M5RFUNULLE7JGWRBIV5ZAVFEHG65KUCJ", "length": 26838, "nlines": 359, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Do Not Want Foreign Insurance Companies For 'Modicare'! Swadeshi Jagran Forum | ‘मोदीकेअर’साठी विदेशी विमा कंपन्या नकोत! स्वदेशी जागरण मंच | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\n‘मोदीकेअर’साठी विदेशी विमा कंपन्या नकोत\nअर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या आरोग्य संरक्षण योजनेत विदेशी विमा कंपन्यांना सहभागी करून घेऊ नका, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत ‘स्वदेशी जागरण मंच’ने सरकारला दिला आहे.\nनवी दिल्ली : अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या आरोग्य संरक्षण योजनेत विदेशी विमा कंपन्यांना सहभागी करून घेऊ नका, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत ‘स्वदेशी जागरण मंच’ने सरकारला दिला आहे.\nसंस्थेचे सह-समन्वयक अश्वनी महाजन यांनी सांगितले की, ५० कोटी लोकांना आजारांवरील उपचारासाठी ५ लाखांच्या संरक्षणाची योजना सरकार सुरू करणार, ही चांगली बाब आहे. मात्र योजनेची अंमलबजावणी करताना विदेशी विमा कंपन्यांना सहभागी करून घेण्यात येऊ नये. ही संपत्ती भारतातच राहायला हवी.\nकेंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल अर्थसंकल्पात जगातील सर्वांत मोठी सरकारी निधीवरील आरोग्य योजना जाहीर केली होती. देशातील १० कोटी गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांचे संरक्षण मिळणार आहे.\nएसजेएमने अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि गरिबांचे कल्याण यावर अर्थसंकल्प केंद्रित झालेला होता, ही बाब स्वागतार्ह आहे, असे नमूद करून संघटनेने म्हटले आहे की, शेतकºयांना किफायतशीर भाव मिळायला हवा, अशी मागणी आम्ही फार पूर्वीपासून करीत आहोत. उत्पादन खर्च अधिक ५० टक्के इतका भाव शेतमालास मिळायला हवा, अशी आमची भूमिका आहे.\nमहाजन म्हणाले की, शेतकºयांना योग्य भाव देण्याची आमची मागणी सरकारने स्वीकारली ही स्वागतार्ह बाब आहे.\nअर्थसंकल्पात सूक्ष्म, छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना प्रोत्साहन देणाºया अनेक बाबी आहेत, त्याचेही आम्ही स्वागत करतो.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nHealthcare Budget 2018Budget 2018Narendra ModiIndiaआरोग्य बजेट २०१८अर्थसंकल्प २०१८नरेंद्र मोदीभारत\nमाकपची याचिका : निवडणूक रोख्यांना सुप्रीम कोर्टात आव्हान, न्यायालयाची केंद्राला नोटीस\nअर्थसंकल्प २0१८ : ‘विकास पुरुष’ ते ‘गरिबांचा नेता’, नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न\nशेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पोकळ डॉ. मनमोहन सिंह\nभारत, पाकमधील लैंगिक अत्याचार वेदनादायी, संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता\n वित्तीय तूट कमी करणे भारताला झाले नाही शक्य\nथॉमस चषकात पदकाचे दावेदार -प्रणीत\nआशियाई बॅडमिंटन संघाच्या उपाध्यक्षपदी सरमा\nसाईप्रणित, समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत\nआॅस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन : साईप्रणित, समीर वर्मा दुसऱ्या फेरीत\nवैष्णवी भाले भारतीय बॅडमिंटन संघात\nसायना, सिंधू या ‘अनमोल रत्न’: गोपीचंद\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t4833/", "date_download": "2018-05-27T01:11:51Z", "digest": "sha1:AYXH6OR5SLVIXMA3N42KSTXAG2QXEOD6", "length": 4843, "nlines": 109, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-कधी तू...", "raw_content": "\nकधी तू...शीतल वाटणारी चांद रात...कधी तू...जाळून खाक करणारी सूर्याची आग...\nकधी तू...धमकावनाऱ्या सागरात...कधी तू...कवेत घेणाऱ्या आकाशात...\nकधी तू...विनाश आणणाऱ्या वादळ वाऱ्यात...कधी तू...अंकुर फुलवणाऱ्या पाऊस पाण्यात...\nकधी तू...विजेच्या कडकडाटात...कधी तू...रात्रीच्या मंद आवाजात...\nकधी तू...भिरभिर भिरणाऱ्या भ्रमरात...कधी तू...निपचित पडलेल्या सिंहात...\nकधी तू...मन मोहणाऱ्या गुलाबात...कधी तू...चिखलात उगवणाऱ्या कमळात...\nकधी तू...कडवट निम्बात...कधी तू...बहरलेल्या आंब्याच्या मोहरात...\nकधी तू...रातराणीच्या सुगंधात...कधी तू...मध्यान्हीच्या भर उन्हात...\nकधी तू...एकत्र घालवलेल्या दिवसात...कधी तू...आठवणीत काटलेल्या एक एक क्षणात...\nकधी तू...बेफिकीर बेलगाम हसण्यात...कधी तू...आवर घातलेल्या हमसून रडण्यात...\nकधी तू...मनाला येऊन मिळणारी ओलसर लाट...कधी तू...परतीच्या पाऊलखुणा नसलेली एकाकी वाट...\nकधी तू...उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांत...कधी तू....माझ्या मिटलेल्या पापण्यात...\nकधी तू...उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांत...कधी तू....माझ्या मिटलेल्या पापण्यात...\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B0_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%B8", "date_download": "2018-05-27T01:38:51Z", "digest": "sha1:74EW22UYVUQLQTJVSGDY5MTSM7W7YHLE", "length": 4509, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एह्रेनफ्रीड वाल्थर फॉन चिर्नहाउस - विकिपीडिया", "raw_content": "एह्रेनफ्रीड वाल्थर फॉन चिर्नहाउस\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएह्रेनफ्रीड वाल्थर फॉन चिर्नहाउस\nपूर्ण नाव एह्रेनफ्रीड वाल्थर फॉन चिर्नहाउस\nएह्रेनफ्रीड वाल्थर फॉन चिर्नहाउस (एप्रिल १०, इ.स. १६५१ - ऑक्टोबर ११, इ.स. १७०८) हा जर्मन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १६५१ मधील जन्म\nइ.स. १७०८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०१८ रोजी २२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ranji-trophy-match-drawn-between-maharashtra-vs-railways/", "date_download": "2018-05-27T01:31:19Z", "digest": "sha1:6AMC4CHZPOMXHYCBLJOQR5MMBZSZSFFH", "length": 6803, "nlines": 87, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रणजी ट्रॉफी: महाराष्ट्र विरुद्ध रेल्वे सामना अखेर अनिर्णित - Maha Sports", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी: महाराष्ट्र विरुद्ध रेल्वे सामना अखेर अनिर्णित\nरणजी ट्रॉफी: महाराष्ट्र विरुद्ध रेल्वे सामना अखेर अनिर्णित\n येथील एमसीए स्टेडिअमवर पार पडलेल्या महाराष्ट्र विरुद्ध रेल्वे सामना अखेर अनिर्णित राहिला. सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने ६ बाद १८६ धावांवर दुसरा डाव घोषित करत रेल्वेला २८७ धावांचे लक्ष्य दिले. याचे प्रतिउत्तर देताना दिवसाखेर रेल्वेने १ बाद ५४ धावा करत सामना अनिर्णित राखला.\nरेल्वेकडून दुसऱ्या डावात सौरभ वकासकर(२३*), शिवकांत शुक्ला(१२), आणि नितीन भिल्ले(१४*) यांनी सावध धावा करत सामना अनिर्णित राखला. तर महाराष्ट्राकडून चिराग खुराणाने शिवकांत शुक्लाला मुर्तझा ट्रँकवाला करवी झेलबाद केले.\nतत्पूर्वी महाराष्ट्राने दुसरा डाव ६ बाद १८६ वर घोषित केला. महाराष्ट्राकडून ऋतुराज गायकवाड (१४), मुर्तझा ट्रँकवाला(२८),राहुल त्रिपाठीही (३०), अंकित बावणे(३०), नौशाद शेख(४०), रोहित मोटवानी(२०*) आणि चिराग खुराणा(१८) यांनी धावा करत महाराष्ट्राची आघाडी २८६ केली.\nरेल्वेकडून करण ठाकूर(४३/३),अमित मिश्रा(४०/१),मनीष राव(/२७/१) आणि अविनाश यादव(२५/१) यांनी बळी घेतले.\nआज खेळताना रेल्वेने कालच्या पहिल्या डावात ५ बाद ३३० धावांपासून सुरुवात केली. परंतु त्यांच्या तळातल्या फलंदाजांना काही विशेष करता आले नाही त्यामुळे ते ३८१ धावांवर सर्वबाद झाले. आज त्यांच्याकडून अरिंदम घोष(४५) आणि मनीष राव(३०) अनुरीत सिंग(७) करण ठाकूर(१*),अमित मिश्रा(२४), आणि अविनाश यादव(६) यांनी धावा केल्या.\nमहाराष्ट्राकडून निकित धुमाळ(८९/२),समद फल्लाह(७६/२), मुकेश चौधरी(७१/१), प्रदीप दधे(६४/२) आणि चिराग खुराणा(५८/२) ) यांनी बळी घेतले.\nमहाराष्ट्र पहिला डाव: सर्वबाद ४८१ धावा\nरेल्वे पहिला डाव : सर्वबाद ३८१ धावा\nमहाराष्ट्र दुसरा डाव: ६ बाद १८६ धावा (घोषित)\nरेल्वे दुसरा डाव: १ बाद ५४ धावा\nसामनावीर: रोहित मोटवानी (१८९ आणि २०* धावा)\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63894", "date_download": "2018-05-27T01:05:31Z", "digest": "sha1:26B7YACC4T3JS3Q3IHCFO5FRQ4XYOU3S", "length": 20427, "nlines": 255, "source_domain": "www.maayboli.com", "title": "२१ व्या वाढदिवसाला मायबोलीकरांची जगाला भेट : maayboli.cc | Maayboli", "raw_content": "\nमराठी भाषा दिन २०१८\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /Admin-team यांचे रंगीबेरंगी पान /२१ व्या वाढदिवसाला मायबोलीकरांची जगाला भेट : maayboli.cc\n२१ व्या वाढदिवसाला मायबोलीकरांची जगाला भेट : maayboli.cc\nआज इंग्रजी तारखेनुसार मायबोलीला २१ वर्षे पुर्ण झाली. गेल्या २१ वर्षात आपण अनेक उपक्रम केले. पण एका वेगळ्या उपक्रमाबद्दल आपण गेल्या गणेशोत्सवात एक कल्पना मांडली होती.\nमायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस्‌ अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं\nआपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.\nया उपक्रमाला गेल्या वर्षी भरपूर प्रतिसाद मिळाला. त्याचंच मूर्त स्वरूप म्हणजे मायबोली क्रियेटीव्ह कॉमन्स http://www.maayboli.cc ही साईट आजपासून सुरु होते आहे.\nमायबोली.सीसी या साईटवरची सगळी प्रकाशचित्रे प्रताधिकारमुक्त आहेत. अनेक मायबोलीकर छायाचित्रकारांच्या देणगीमुळेच हा प्रकल्प उभा राहिला आहे. त्या त्या फोटोखाली तो देण्यार्‍याचे नाव आणि प्रोफाईलची लिंक दिली आहे. ही प्रकाशचित्रे प्रताधिकारमुक्त आहे आणि कुणाचीही परवानगी न देता विनामूल्य ही प्रकाशचित्रे वापरता येतील अशी स्प्ष्ट सूचना प्रत्येक पानावर खाली आहे. कायदेशीर दृष्ट्या हि सगळी cc-0 (creative commons 0 ) या परवान्याशी संलग्न आहेत.\nया प्रकल्पाचे काम अजून संपले नाही. तुम्ही दोन प्रकारे मदत करू शकता.\n१) तुमच्या माहितीत काही व्यावसायिक मराठी प्रकाशचित्रकार असतील तर त्यांना त्यांचे एक तरी प्रकाशचित्र प्रताधिकारमुक्त करून या प्रकल्पासाठी देणगी द्यायला सांगा. त्यांचे नाव देणगीदार म्हणून प्रकाशचित्राखाली नक्कीच असेल. मराठी आणि भारतीय संस्कृतीशी निगडीत आणखी प्रकाशचित्रे हवी आहेत. प्रकाशचित्रांबरोबर रेखाचित्रेही (illustrations, cliparts) चालतील.\n२)गेल्या वर्षीची अनेक आणि या वर्षी आलेली प्रकाशचित्रे तिथे जोडायची आहेत. आपल्याला या साठी अजून काही स्वयंसेवक हवे आहेत. हे काम घरबसल्या, ऑनलाईन , जितका शक्य असेल तितका वेळ देऊन करता येण्यासारखे आहे. तुम्हाला ही मदत करणे शक्य असेल तर कृपया या पानावर खाली प्रतिसादात लिहा. पण हे मोबाईलवर करण्यासारखे नाही. लॅपटॉप किंवा डेस्कटॉप लागेल.\nमायबोलीच्या २१ व्या वाढदिवसाच्या या आनंदाच्या दिवशी, मायबोलीकरांकडून सगळ्या जगाला आपण ही भेट अर्पण करतो आहोत.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nमी करू शकेन मदत #२ करता.\nदुर्दैवाने 95% वेळ मी मोबाईल वरून नेट एक्सेस करतो,\nत्यामुळे इच्छा असून सुद्धा मला मदत करता येणार नाही\nअभिनंदन मायबोली मागच्या सर्व\nअभिनंदन मायबोली मागच्या सर्व टिम चे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.\nक्रमांक २ साठी मला हातभार लावायला आवडेल.\nआज इंग्रजी तारखेनुसार मायबोलीला २१ वर्षे पुर्ण झाली.>>>\nमी करू शकेन मदत #२ करता. >>> +१\nमी पण माझा शनिवार आणि रविवार मधील काही वेळ देउ शकेन.\nवेळ मिळेल तसा दुसर्‍या कामासाठी मदत करता येईल..\n#२ साठी मदत करू शकेन.\nमी काढलेले २ फोटो तिथे बघून\nमी काढलेले ४ फोटो तिथे बघून खूपच आनंद झाला.\nमी जमेल तशी मदत करायला तयार आहे. घरातला डेस्कटॉप लिनक्स वर चालतो. त्याने कामात अडथळा येणार नाही ही अपेक्षा आहे.\nफार सुंदर झालंय हे काम.\nफार सुंदर झालंय हे काम. अभिनंदन \nमी करू शकेन मदत #२ करता. >>>+१\nमी जमेल तसा वेळ काढुन मदत करु शकतो.\nअभिनंदन मायबोली टीम . छान काम\nअभिनंदन मायबोली टीम . छान काम झालेय.\nतिथे मी काढलेला एक फोटो पाहून मस्त वाटलं\nवेळ मिळेल तसा दुसर्‍या कामासाठी मदत करता येईल.. >>>>+१\nमी मदत करायला तयार आहे.\nफार सुंदर झालंय.... अभिनंदन\nफार सुंदर झालंय.... अभिनंदन\nमाझा एक फोटो ( टॉवर ब्रिज, लंडन ) तिथे पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला . कॅमेरा कसा धरायचा इथपासून माझी तयारी होती म्हणून खूप छान वाटतय.\nActually, माझी # 2 साठी काम करण्याची इच्छा आहे पण मला जमेल की नाही या बद्दल शंका आहे .\nमी देखील जवळपास मोबाईलवरच असल्याने या मदतीचे जमणे कठीण आहे.\nअरे वाह चांगलं आहे की.\nअरे वाह चांगलं आहे की.\nमी माबोवर जे काही फोटो डकवले आहेत ते सर्व प्रताधिकार मुक्त आहेत असे जाहीर करतो. व्यक्तिगत फोटो सोडून अन्य कुठलेही फोटो मायबोली ला वापरण्याचे अधिकार देत आहे.\nमायबोलीने इतक्या वर्षात जे भरभरून दिले त्याची किंचित परतफेड.\nमायबोलीच्या या उपक्रमाचे स्वागत.\n१) दिलेला फोटो कुणाला वापरायचा असेल तर लिंक कुठे आहे\nImage tag मध्ये चालत नाही.\n२) विकि क्रिएटिव कॅामन्स वर एक प्रयोग म्हणून मी चार फोटो मोबाइलमधूनच दिले.\nप्रत्येक फोटोला तीन लिंक्स असतात.\n*१ तो फोटो स्वत:च्याच विकिलेखासाठी वापरण्यास,\n*२ विकिवरच्याच एडिटरला त्याच्या लेखासाठी,\n*३ विकिसोडून इतर वेबसाइटवर फोटो देण्यासाठीची तिसरी एचटीएमेल इमिज टॅगमध्ये देण्यासाठी.\nविकिवर इंग्रजी तसेच मराठी लेखनही वाढत आहे तर शिर्षक कसे द्यावे हा प्रश्न पडला - सर्चमध्ये ते फोटो यावे यासाठी.\nहेच मुद्दे लिंक आणि टॅग्जबद्दल मायबोली क्रिएटिव कॅामन्स साइटबद्दल थोडे माहिती करून द्या.\nहंपि, बदामिचे फोटो टाकेन.\nक्रमांक २ साठी मी वेळ देऊ शकेन\nमी काम करू शकेल. वीकडेज मध्ये इएसटी वेळेला उपलब्ध असेल मी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/mahashivaratri-marathi/15-easy-mahashivratri-mantra-117022300021_1.html", "date_download": "2018-05-27T01:33:38Z", "digest": "sha1:2FCIHRLDQFL36GE74WPWRJVAHALISBHU", "length": 11316, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाशिवरात्रीचे 15 सोपे मंत्र | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहाशिवरात्रीचे 15 सोपे मंत्र\nमहाशिवरात्रीला हे 15 सोपे मंत्र जपून आपण जीवनात अनुकूलता आणू शकता. सुख, शांती, धन, समृद्धी, यश, प्रगती, संतान, उन्नती, नोकरी, विवाह, प्रेम आणि आरोग्यासाठी हे मंत्र जपावे.\nमहाशिवरात्रीला या 8 मंत्रांनी प्रसन्न होतील महादेव\nसोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप\nबेलाचे पान अर्पण करण्यासाठी मंत्र\nमहाशिवरात्रीचे व्रत का करावे\nशिवरात्रीचे व्रत कसे करावे\nयावर अधिक वाचा :\nमहाशिवरात्रीचे 15 सोपे मंत्र\nपहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग ...\nहिंगाचे 5 अचूक टोटके\nएखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nजेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..\nरावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nधन लाभ होईल व मनासारखा खर्चदेखील करता येईल. जी कामं हाती घ्याला त्यात यश मिळेल. मोठ्या लोकांशी परिचय होतील. कौटुंबिक सुख मिळेल.\nमहत्त्वाचे निर्णय घ्याल. उद्योगधंद्यातून आथिर्क लाभ होईल. मित्रांचं सहकार्य मिळेल. चांगल्या घटना घडतील. पतीपत्नीत मतभेद निर्माण करतील. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील.\nव्यवसाय - उद्योगांना व्यापक रूप मिळेल. चांगला आथिर्क लाभ होईल. कलेतून भरपूर आनंद मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. नोकरीत बढती मिळेल. मात्र विरोधातले ग्रह अडथळे निर्माण करतील.\nधन व गृहसौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. चांगल्या कार्याबद्दल पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. पण पैशांची बचत होणार नाही. घरात अूनमधून वाद निर्माण होतील.\nभरपूर खर्च होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. वास्तूसंबंधीचे नवीन प्रश्न निर्माण होतील. धनाचा पुरवठा होईल म्हणून मन प्रसन्न राहील.\nहाती पैसा खेळता राहील. मानसन्मान मिळतील. वास्तूसंबंधीच्या समस्या दूर होतील. संशोधनकार्यात यश मिळेल. बढतीचा योग आहे. घरात वाद निर्माण होतील.\nव्यापारात लाभ होईल. उत्तम कौटुंबिक सुख लाभेल. जागेसंबंधी व्यवहार केल्यास ते फायदेशीर ठरतील. अध्ययनात प्रगती होईल. नावलौकिक मिळेल. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.\nचांगली आथिर्कप्राप्ती होईल. विवाहेच्छुकांना अपेक्षेनुसार जोडीदार मिळेल. मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. तीर्थयात्राही घडतील. स्वतःची काळजी घ्या.\nजी कामे कराल त्यातून चांगला आथिर्क लाभ होईल. ओळखीच्या लोकांचा उपयोग होईल , विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. तब्येत सांभाळा. समजूतदारपणा दाखवून मतभेद टाळा.\nवास्तू , वाहन किंवा मौल्यवान गोष्टींचा लाभ होईल. हाती घ्याल त्या कामात यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. प्रवासात त्रास संभवतो.\nमहत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. घरातील मतभेदांवर नियंत्रण ठेवा. सर्व चिंता दूर होतील. प्रयत्न करणे सोडू नका.\nव्यवसाय धंद्यातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. येणे वसूल होईल. उत्तम प्रकारचे कौटुंबिक सुख लाभेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. मात्र कौटुंबिक जबाबदारी व खर्चाचे प्रमाणही वाढविणार आहेत.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/livelihood-robbery-jewelery-stolen-nashik-road/", "date_download": "2018-05-27T01:38:23Z", "digest": "sha1:GKWJDWB2WEOICKABGRQ62WFVO24EKK5K", "length": 25664, "nlines": 355, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Livelihood Robbery Jewelery Stolen From Nashik Road | नाशिकरोडला भरदिवसा घरफोडीत दागिन्यांची चोरी | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nनाशिकरोडला भरदिवसा घरफोडीत दागिन्यांची चोरी\nनाशिकरोड : जयभवानी रोड येथील भर लोकवस्तीत श्री अर्पण रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी भरदिवसा बंद फ्लॅटचे लॅच लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच तोळ्याचे दागिने चोरून नेले.\nनाशिकरोड : जयभवानी रोड येथील भर लोकवस्तीत श्री अर्पण रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी भरदिवसा बंद फ्लॅटचे लॅच लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच तोळ्याचे दागिने चोरून नेले. भरदिवसा घडलेल्या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.\nदेवळाली गावातील कैलास मोहन मोरे हे जयभवानी रोड येथील श्री अर्पण रेसिडेन्सीमध्ये पाचव्या मजल्यावर आपल्या कुटुंबीयांसह राहतात. मोरे यांच्या पत्नी शुक्रवारी दुपारी ११.३० वाजता देवळालीगावात नणदेला भेटण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्यांनी मोरे यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश करून बेडरूम व शेजारील खोलीतील, कपाटातील कपडेलत्ते व इतर वस्तुंची उफसरून करून साडेपाच तोळे वजनाचे दागिने चोरून नेले. मोरे यांच्या पत्नी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी आल्या असता त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. ठसे तज्ज्ञ पथकाने घटनास्थळी भेट देऊन ठसे घेतले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nधनादेश वटण्यावरून शेतकरी-व्यापाºयात वाद\nबाजार समितीच्या सभापतींकडून संचालकाला धमकी\nठाणे : शाळकरी मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपीला ३० वर्षाचा कारावास\nखोटी कागदपत्रे जोडून नागपूर जिल्ह्यात बँकेची १४ लाखांनी फसवणूक\nनागपूर जिल्ह्यात गोदामात ठेवलेली ४५ लाखांची सुपारी लंपास\nश्रीगोंदा तालुक्यात संपत्तीसाठी भावानेच केला चिमुकल्या भावाचा खून\nखरेच का गणिते बदलतील\nनाशकात अमली पदार्थाचे रॅके ट उद््ध्वस्त एक कोटी ८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त\nबँकिंग व्यवस्था पॅकेजमुळेच वाचली शिवप्र्रताप शुक्ल : बँक आॅफ महाराष्ट्र अधिकारी संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन\nपालिकेचा पाय खोलात : माफीनाफ्याच्या नामुष्कीनंतर माजी महापौरांना नोटीस ‘ग्रीनफिल्ड’वर पुन्हा कारवाईचा बडगा\nचिठ्ठी सापडली : कामाच्या अतिताणाचे दिले कारण, शोधकार्य सुरू महानगरपालिकेचा सहायक अभियंता बेपत्ता\nदुचाकीची अंत्ययात्रा अन् ढकलगाडी कॉँग्रेसचा विश्वासघात मोर्चा : काळे कपडे घालून कार्यकर्ते सहभागी\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-believe-it-or-not-stories/these-plant-root-will-help-in-making-money-117100300017_1.html", "date_download": "2018-05-27T01:28:28Z", "digest": "sha1:S5N72AK4KKWFFEV5QMRJ7ZAYR6F4A6UQ", "length": 12679, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हे मूळ (root)कंगाल व्यक्तीला देखील करते मालामाल...फक्त हे करा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 26 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहे मूळ (root)कंगाल व्यक्तीला देखील करते मालामाल...फक्त हे करा\nनोकरी किंवा व्यापारात बरीच मेहनत करून देखील जर घरात पैशांची तंगी येत असेल तर तुम्ही एका झाडाची जड ठेवू शकता. यामुळे पैशांची तंगी दूर होईल. हत्था जोडी नावाच्या झाडाच्या या मुळाला कामख्या देवीच्या रूपात मानले जाते.\nसांगण्यात येत की हत्था जोडीची जड ठेवल्याने घरात पैशांची चणचण कमी होते. त्याशिवाय रिकामी तिजोरी आधीच्या अपेक्षा त्यात भर पडू लागते. यामुळे नोकरीच नव्हे तर व्यापारात देखील वाढ होते. हा पौधा चिमण्यांच्या पंज्यासारखा दिसतो.\nहत्या जोडीच्या जडला वापरण्याअगोदर याला सिंदुरात ठेवावे. जडामध्ये सिंदूर लागल्यानंतर याला तिजोरी, अलमारी, दुकान इत्यादी जागेवर ठेवू शकता. यामुळे खराब आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.\nDhan Yoga in Kundali : धनाशी निगडित गोष्टी सांगतात पत्रिकेतील हे 7 योग\nयात्रेपूर्वी कधीच अपशब्द बोलू नये\nजेव्हा पूजेचे नारळ खराब निघत तेव्हा देव नाराज होतो का\nआनंदी राहायण्यासाठी करून बघा लिंबाचे हे 5 चमत्कारीक तोटके\nयावर अधिक वाचा :\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nजेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..\nरावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nअसा झाला होता श्रीकृष्णाचा मृत्यू...\n'जर' नावाच्या पारध्याचा बाण लागल्याने श्रीकृष्णाचा मृत्यु झाला. जाणून घ्या काय झाले ...\nसतत खर्च करावा लागेल. उष्णतेचे विकार होणार नाहीत याची काळजी घ्या. कोणावर आरोप करू नका. धन- सुख मिळेल. व्यवहारिकपर्ण वागावे.\nपती-पत्नीमध्ये वाद निर्माण होतील. वाहनलाभ व स्थानलाभ मिळेल. हाती घ्याल त्या कार्यात यश मिळेल. मोठ्यांचे आशिर्वाद लाभतील. विवादीत कार्य पार पडतील.\nभांडणं बंद होतील. सर्व कार्यात यश मिळल्याने चिंता दूर होतील. पती-पत्नीत काही मतभेद होतीलच. प्रकृती अस्वास्थ्यही निर्माण होईल. परिवाराकडे लक्ष द्यावे.\nआजारपणात खूप खर्च होईल. त्यामुळे शिल्लक राहणार नाही. चांगलं गृहसौख्य मिळणार असलं तरी घरातल्या मंडळींच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. जबाबदार्‍यांमध्येही वाढ होईल.\nघरात कलह निर्माण होईल. त्यावर संयमाने नियंत्रण ठेवा. स्थावर इस्टेटीसंबंधीचे प्रश्न निर्माण होतील. सुख व धन प्राप्तिचे योग आहे.\nमोठ्या प्रमाणात आथिर्क लाभ होईल. घरात आनंदी वातावरण राहील. कलेच्या क्षेत्रात नावलौकिक मिळेल. काही अडचणींना तोंड देणे भाग पडेल.\nकर्तबगारी दाखवण्याची चांगली संधी मिळेल. धनस्थितीही चांगली राहील. घरात काही मतभेद निर्माण करतील. कठोरपणाने बोलून वाद वाढवू नका.\nधन प्राप्त होईल. त्यामुळे कर्ज काढावं लागणार नाही. न पटणार्‍या घटना घडल्या तरी रागावर नियंत्रण ठेवा. उष्णतेपासून त्रास होण्याची शक्यता आहे.\nकसलीच चिंता असणार नाही. नोकरी-धंदा वा इतर मार्गांनी भरपूर धन मिळेल. आथिर्क गुंतवणुकीस उत्तम काल आहे. प्रापंचिक सुख तर मिळेलच शिवाय नावलौकिकही मिळेल.\nतब्येतीची काळजी घ्यावी लागेल. योजलेली कामं पार पाडतीलच असं सांगता येणार नाही. चुका न होण्याची काळजी घ्या. धन व नवीन अधिकार प्राप्त होण्याचे योग आहे.\nउत्तम प्रकारचे कौटुंबिक सुख मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. नवीन व्यवसाय सुरू केल्यास त्यामध्ये यश मिळेल. नवीन कपडे खरेदी कराल. अनादर, अपमान होईल असं वागू नका.\nआजारांचं व मतभेदांचं प्रमाण वाढेल. त्यामुळे बोलण्यावर संयम ठेवा. कार्यक्षमता वाढवा. आथिर्क लाभ होईल व नावलौकिक वाढेल. सावधपणे काम पार पडाल तर प्रसन्नता राहील.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/sports/3841-sachin-ten-number-jersey", "date_download": "2018-05-27T00:58:51Z", "digest": "sha1:F4LKEDIZ6LOJW3Y4OHI4C5ADOFU23WTK", "length": 5016, "nlines": 112, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "टीम इंडियाच्या कोणत्याही खेळाडूला मास्टर ब्लास्टर सचिनची 10 नंबरची जर्सी घालता येणार नाही - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nटीम इंडियाच्या कोणत्याही खेळाडूला मास्टर ब्लास्टर सचिनची 10 नंबरची जर्सी घालता येणार नाही\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nक्रिकेटच्या मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यात विक्रमांची शिखरं गाठली. या सगळ्या विक्रमांची साक्षीदार त्याची 10 नंबरची जर्सी आहे.\nदोन दशकांपेक्षा जास्त वर्षांच्या कारकिर्दीत सचिनने 10 नंबरची जर्सी घालून भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेऊन पोहोचवलंय. मात्र, आता बीसीसीआयने अनौपचारिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून 10 नंबरची जर्सी निवृत्ती करण्याचा निर्णय घेतलाय.\nबोर्डाने याबाबत टीम इंडियाच्या सीनियर खेळाडूंशी बातचीत केली आणि त्यावर एकमत झालं. या निर्णयानंतर आता संघाच्या दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला 10 नंबरची जर्सी घालता येणार नाही किंवा जर्सी दिली जाणार नाही.\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/one-killed-road-accident-3/", "date_download": "2018-05-27T01:37:16Z", "digest": "sha1:BWKCTQDPFW74H56B3RYCS4JPBH3TG3YU", "length": 25537, "nlines": 354, "source_domain": "www.lokmat.com", "title": "One Killed In A Road Accident | विंचूरनजीक अपघातात एक ठार | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nविंचूरनजीक अपघातात एक ठार\nविंचूर : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील विंचूरनजीक असलेल्या विष्णूनगरजवळ टेम्पो आणि पिकअप यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार, तर १९ जखमी झाले.\nविंचूर : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील विंचूरनजीक असलेल्या विष्णूनगरजवळ टेम्पो आणि पिकअप यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार, तर १९ जखमी झाले. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना निफाड व नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातात मनोज एकनाथ गांगुर्डे (२२ रा.कानड, ता. चांदवड) जागीच ठार झाले आहे. येथील एमआयडीसीजवळील म्हसोबा माथ्यावर धार्मिक कार्यक्र म आटोपून येवला तालुक्यातील नागडे येथील भाविक घरी परतत होते. विष्णुनगरनजीक ओव्हरटेक करताना टेम्पो आणि पिकअप यांच्यात अपघात झाला. गंभीर जखमींना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींमध्ये सात पुरुष, सहा महिला आणि सहा लहान मुलांचा समावेश आहे. अपघाताचे वृत्त समजताच निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिºर्हे, लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्यासह पोलिस कर्मचारी घुगे, शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअमळनेरजवळ लग्न वºहाडाचे वाहन उलटून ११ जण जखमी\nनागपुरात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीचालकाचा करुण अंत\nगोंदियात मधमाशांच्या हल्ल्यात पालकमंत्री राजकुमार बडोले जखमी\nदुचाकीला धडक देऊन नदीत ट्रक कोसळला; नागपूर जिल्ह्यातील घटना\nवेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक उलटला; वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांब रांगा\nखरेच का गणिते बदलतील\nनाशकात अमली पदार्थाचे रॅके ट उद््ध्वस्त एक कोटी ८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त\nबँकिंग व्यवस्था पॅकेजमुळेच वाचली शिवप्र्रताप शुक्ल : बँक आॅफ महाराष्ट्र अधिकारी संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन\nपालिकेचा पाय खोलात : माफीनाफ्याच्या नामुष्कीनंतर माजी महापौरांना नोटीस ‘ग्रीनफिल्ड’वर पुन्हा कारवाईचा बडगा\nचिठ्ठी सापडली : कामाच्या अतिताणाचे दिले कारण, शोधकार्य सुरू महानगरपालिकेचा सहायक अभियंता बेपत्ता\nदुचाकीची अंत्ययात्रा अन् ढकलगाडी कॉँग्रेसचा विश्वासघात मोर्चा : काळे कपडे घालून कार्यकर्ते सहभागी\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/sakhi/dhapate-receipy/", "date_download": "2018-05-27T01:37:21Z", "digest": "sha1:LCDHGJRBKKXYCNKFLMHL72UC4LBYBNVQ", "length": 25698, "nlines": 344, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Dhapate Receipy | उकड धपाटे, उरलेल्या मिठाया आणि शिळ्या आमटी-उसळींचा ताजा फर्मास बेत | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nउकड धपाटे, उरलेल्या मिठाया आणि शिळ्या आमटी-उसळींचा ताजा फर्मास बेत\nआपल्याकडे शिळासप्तमी साजरी केली जाते. त्या दिवशी आदल्या दिवशी केलेलं खायचं असतं. पण जुन्यातून नवं करूनही शिळासप्तमी साजरी करता येते दिवाळीला, सणाला किंवा हल्ली एरवीही घरात विविध मिठाया आणल्या जातात. त्यातल्या बंगाली मिठाया ज्या पनीरच्या असतात त्या मात्र घ्यायच्या नाहीत. काजू कतली, म्हैसूर. बालूशाही, मलई बर्फी अशा ज्या मिठाया असतात त्या सर्व मिक्सरमधून जाड भरडसर वाटायच्या.\nसाधं व्हॅनिला आइस्क्रीम आणायचं, त्यात हे भरड घालायचं आणि परत फ्रीझरमध्ये ते सेट करायचं. यात हवं तर अर्धं उरलेलं चॉकलेट किंवा सुका-मेवा घालू शकता. अनेकदा दोन-चार प्रकारचे आइस्क्रीम थोडी थोडी उरतात. ती यात वापरता येतात. वेळ असेल तर आइस्क्रीम बाउलमध्ये वेगवेगळे घालून वर काजू पूड भरभरून द्यायची. हे दिसतंही मस्त. यावर चॉकलेट किसून घातलं तर उत्तमच.\nही मिठाईची भरडपूड हलव्यातही वापरता येते. खव्याऐवजी. हलव्यात पनीरच्या मिठाया मात्र घालायच्या नाहीत. मुलांना या भरडपूडचे गोड सॅण्डविचही देता येतं. नटीला अथवा जॅममध्ये मिक्स करून सॅण्डविच करायचं. मिल्कशेकमध्येही ही भरडपूड वापरता येते किंवा ही पूड जरा बारीक करून उकडलेल्या बटाट्यात घालून गोड पराठे होतात. अफाट चवीचे लागतात.\nअनेकदा आमटी/वरण उरलं तर परत फोडणी तरी किती आणि कशी देणार खासकरून सणवार म्हणा अथवा काही कार्य झालं की अशी आमटी / वरण उरतेच उरते. अशा वेळी एका जाड बुडाच्या पातेल्यात तुरीचं अथवा मुगाचं वरण घ्यायचं. त्यात गोडा मसाला गूळ, मीठ, तिखट घालून त्या वरणाला उकळी आणायची. वरण थोडं पातळ हवं. त्यात कणीक/ ज्वारी किंवा बाजरी पीठ/ थालीपीठ भाजणी हवं तसं घालून दणदणीत उकड काढायची यात उरलेली पालेभाजीपण ढकलू शकता. ही उकड मग चांगली मळून घ्यावी.\nआणि नेहमी करतो तसे थालिपीठ/धपाटे करायचे. जेवणाऐवजी हेच. सोबत मस्त चटणी. अत्यंत फर्मास लागतं. उसळ उरली असेल तर ती थोडी चेचून घेऊन त्यात उकडलेला बटाटा, ब्रेड घालून टिक्की होते. बर्गरची पॅटी म्हणून खपवून द्यायची.\n(खाद्यसंस्कृती आणि पाककला यांचा प्रदीर्घ अभ्यास असणाºया लेखिका मुक्त पत्रकार असून, स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nआंबा, जेवढा स्थानिक तेवढा उत्तम \n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B3", "date_download": "2018-05-27T01:37:42Z", "digest": "sha1:N2Y4TN2B6VXOAONJKPRH6WGFCTJR5QMR", "length": 3371, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोप्पळ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकोप्पळ भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर कोप्पळ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०१४ रोजी ०२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AD-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-05-27T01:10:15Z", "digest": "sha1:HAIARQSEHHW6Q62ZXD764J7ZHW54ME5R", "length": 3484, "nlines": 51, "source_domain": "pclive7.com", "title": "सौरभ राव | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nजिल्हाधिकारीपदावरून सौरभ राव यांची हकालपट्टी करा; अमोल थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी (Pclive7.com):- सौरभ राव यांची त्वरित बदली करून पुण्याच्या जिल्हाधिकारीपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे पिंपरी चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-kankavali-nagarpanchayat-election-109280", "date_download": "2018-05-27T01:28:07Z", "digest": "sha1:SFEVY4UKVGKYDU5ITAHQF7JF2ZLRNG2V", "length": 19920, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election कणकवली नगरपंचायत निवडणूकीत राणेंची निर्विवाद सत्ता | eSakal", "raw_content": "\nकणकवली नगरपंचायत निवडणूकीत राणेंची निर्विवाद सत्ता\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nकणकवली - अखेर राज्याची उत्सुकता लागून राहिलेली कणकवली नगरपंचायत निवडणूकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणेे यांच्या स्वाभिमान पक्षाची निर्विवाद सत्ता मिळाविली आहे. १७ पैकी ११ जागा मिळवत निर्विवाद बहुमत स्वाभिमान पक्षाने मिळविले.\nकणकवली - अखेर राज्याची उत्सुकता लागून राहिलेली कणकवली नगरपंचायत निवडणूकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणेे यांच्या स्वाभिमान पक्षाची निर्विवाद सत्ता मिळाविली आहे. १७ पैकी ११ जागा मिळवत निर्विवाद बहुमत स्वाभिमान पक्षाने मिळविले.\nकणकवलीच्या नगराध्यक्षपदी स्वाभिमान राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार समीर नलावडे यांची बाजी मारली. त्यांनी भाजपचे उमेदवार संदेश पारकर यांचा पराभव केला.\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करून भाजपच्या तिकीटावर राज्यसभेचे खासदार झालेले नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाने कणकवली या होम ग्राऊंडवरील पहिल्याच लढाईत दणदणीत विजय मिळवून शिवसेना- भाजप या कट्टर प्रतिस्पर्धींना जिल्ह्यात एक धोक्‍याचा इशारा दिला आहे. पालकमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार इतका मोठा लवाजमा प्रचारात उतरवूनही शिवसेना - भाजप युतीचे तगडे उमेदवार असलेले संदेश पारकर अवघ्या 37 मतांनी मराभूत झाले. मात्र राणेंच्या स्वाभिमानचे समीर नलावडे हे अनपेक्षितरित्या विजयी झाले. या यशाचे खरे शिल्पकार हे राणेंचे धाकले चिरंजीव आमदार नितेश राणे हेच ठरले. या निवडणुकीत स्वाभिमानने 17 पैकी 10 जागा जिंकून कणकवलीच्या नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळविली.\nकणकवली नगरपंचायतीसाठी 16 प्रभागात 6 एप्रिलला तर प्रभाग 10 मध्ये 11 एप्रिलला मतदान झाल्यानंतर येथील तहसिल कार्यालयात मतमोजणी होवून निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने शिवसेना- भाजप युतीला पराभूत करून नगरपंचायतीवर बहुमताने आपला झेंडा लावला. निकाल घोषित झाल्यानंतर शहरात स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात मिरवणूक काढून विजयी आनंद लुटला. या विजयी रॅलीत आमदार नितेश राणे आणि उमेदवार सहभागी झाले होते. त्यानंतर दुपारी उशिरापर्यंत स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभागात जल्लोष सुरू ठेवला होता.\nकणकवलीची निवडणुक राज्यात नेहमीच चर्चेचा विषय ठरत होती. याचे कारण या निवडणुकीत नेहमीच राज्याच्या मंत्रीमंडळातील बरेच मंत्री प्रचारात उतरत असत. त्यातच हाणामाऱ्या यामुळे कणकवलीची निवडणुक अतिसंवेदनशील असायची. मात्र 2014 च्या निवडणुकीत राणेंच्या पराभवानंतर शिवसेना भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्‍वास प्रचंड वाढला होता. याचे कारण राणे कॉंग्रेसमध्ये असताना मालवणच्या विधानसभेनंतर वांद्रेतही पराभूत झाले. अखेर त्यांनी कॉंग्रेस सोडून नवा पक्ष काढला. तेथूनही भाजपच्या गोठात सामील झाले. त्यामुळे भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेचा तिळपापड झाला. पण जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना आणि भाजप यांचे नाते विळ्या भोपळ्यासारखे असले तरी राणेंना पराभूत करण्यासाठी ही मंडळी नेहमीच एकत्र येत असतात.\nया खेपेस मात्र या मंडळींनी कणकवलीच्या निवडणुकीकडे तशी डोळेझाक केली. संदेश पारकरच्या रूपाने हुकमी एक्का दिल्याच्या थाटात वागत होते. मात्र आमदार नितेश राणे यांनी गेले चार महिने या निवडणूकीचे गांभीर्याने नियोजन केले होते. गेले 15 दिवस ते ठाण मांडून कणकवलीत होते. राणेंनी राज्यसभेच्या शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी येवून कणकवलीत जाहीर सभा घेतली. तेव्हाच नगराध्यक्ष आणि तेरा नगरसेवक निवडून येतील असे छातीठोकपणे सांगितले होते. मात्र यंदा शहरविकास आघाडी रिंगणात उतरून मराठा समाजाला गोंजारल्याने राणेंच्या स्वाभिमानच्या गोटातही अस्वस्थता पसरली होती. त्यातच संदेश पारकरांसारखा उमेदवार शिवसेना भाजप युतीकडे असल्याने स्वाभिमाननेही निवडणूक फारच जिव्हारी लावून घेतली होती.\nपक्ष स्थापनेनंतरची पहिली निवडणुक होम ग्राऊंडवर लढण्यासाठी प्रचारात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नव्हती. विशेषतः आमदार श्री. राणे यांनी मतदान होईपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतःची वेगळी यंत्रणा ठेवली होती. परिणामी स्वाभिमानला पहिल्याच निवडणूकीत थेट नगराध्यक्षपदाच्या रूपाने 37 इतक्‍या मताधिक्‍याने मिळालेला निसटता विजय त्यांच्या विरोधकांना मात्र धोक्‍याची घंटा आहे.\nप्रभाग १- कविता किशोर राणे (स्वाभिमान)\nप्रभाग २- प्रतीक्षा सावंत (स्वाभिमान)\nप्रभाग३- अभिजित मुसळे (स्वाभिमान)\nप्रभाग ४- अबीद नाईक (राष्ट्रवादी)\nप्रभाग ५- मेघा गांगण (स्वाभिमान)\nप्रभाग ६- सुमेधा अंधारी (भाजपा)\nप्रभाग ७- सुप्रिया नलावडे (स्वाभिमान)\nप्रभाग ८- उर्मी जाधव (स्वाभिमान)\nप्रभाग ९ - मेघा सावंत (भाजपा)\nप्रभाग १०- माही परुळेकर (शिवसेना)\nप्रभाग ११- विराज भोसले (स्वाभिमान)\nप्रभाग १२- गणेश उर्फ बंडू हर्णे (स्वाभिमान)\nप्रभाग - 13 - सुशांत नाईक - शिवसेना\nप्रभाग - 14 - रुपेश नार्वेकर - भाजप\nप्रभाग - 15 - मानसी मुंज - शिवसेना\nप्रभाग - 16 - संजय कामतेकर - स्वाभिमान\nप्रभाग 17 - रवींद्र गायकवाड - स्वाभिमान\nनगराध्यक्ष - समीर नलावडे - स्वाभिमान - 37 मतांनी विजयी\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nकाँग्रेसचा सोमवारी मूकमोर्चा; भाजप सरकारचा निषेध करणार\nपुणे : भाजपने चार वर्षांत जनतेची फसवणूक केली आहे. त्यांची ही कारकीर्द काळीकुट्ट असल्याचा आरोप शहर काँग्रेसने केला असून, सोमवारी (ता. 28) मूकमोर्चा...\nमोदी सरकारची चार वर्षांतली मर्मदृष्टी (प्रा. प्रकाश पवार)\nराजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, \"राजकारण म्हणजे लोकांचं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/real-madrid-2-barcelona-3-messi-rakitic-and-pique-secure-el-clasico-win-as-neymar-rumours-rumble-on/", "date_download": "2018-05-27T01:27:07Z", "digest": "sha1:HF3QLZTDIVK4FPOZ75WKVTWHCCQXHES7", "length": 5823, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बार्सिलोनाचा रियल मॅद्रिदवर विजय - Maha Sports", "raw_content": "\nबार्सिलोनाचा रियल मॅद्रिदवर विजय\nबार्सिलोनाचा रियल मॅद्रिदवर विजय\nमियामीमध्ये येऊन पोहचलेल्या इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपमध्ये आज क्लासीकोचा थरार सर्व फुटबाॅल फॅन्ससाठी रविवारची उत्तम सुरुवात देऊन गेला. फ्रेंडली असली तरी तेवढीच उत्सुकता या सामन्याची होती.\nरियल मॅद्रिदचा स्टार रोनाल्डोच्या अनुपस्थितित बार्सालोना संघाने ३-२ असा विजय मिळवला आणि इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपवर आपले नाव कोरले. बार्सालोनातर्फे मेस्सी (३) राकीटीक (७) आणि पिके (५०) ने तर रियल मॅद्रिदतर्फे कोवाकीक (१४) आणि मार्को (३६) ने गोल केले.\nपहिल्या हाफच्या सुरुवातीलाच १० मिनिटांमध्ये बार्सालोनाने २ गोल करुन सामन्यावर पकड ठेवायचा प्रयत्न केला पण काही वेळातच रियल मॅद्रिदने गोल करत बरोबरी साधली.\nदुसऱ्या हाफला ५ मिनिट झालेले असताना नेमारच्या फ्री किकवर पिकेने गोल करत ३-२ अशी बढत मिळवून दिली. नेमारने ३ सामन्यात ३ गोल, २ असिस्ट केले आहेत.\nनेमारच बार्सालोना मधील भविष्य काही दिवसातच स्पष्ट होईल. ट्रान्सफरमधील सर्वात जास्त चर्चेचा विषय असलेला नेमार पॅरिस सेंट जर्मन (PSG) ला जाणार का हाच आहे. त्याचा रिलीझ क्लॅाझ २२० मिलियनचा आहे आणि तो जर त्या संघात गेलाच तर नियमानुसार दुसरा खेळाडू ज्याची किंमत १०० मिलियन आहे तो खेळाडू पॅरिसला बार्सालोनाला द्यावा लागेल. तो बार्सालोनाचा या वर्षीचा फेवरेट टार्गेट मार्को वेरात्ती असेल का यावर पण सगळ्यांच लक्ष आहे.\n-नचिकेत धारणकर (टीम महा स्पोर्ट्स)\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\nएबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा\n२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल\nBreaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर,…\nएमएस धोनी-जाॅन अब्राहमने बाईकसाठी केला होता हा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/India/Cultural", "date_download": "2018-05-27T01:25:43Z", "digest": "sha1:4B36GTIZRJ45JSOLU7WQMFDUAJJ24KQC", "length": 7442, "nlines": 193, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Cultural News", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nवाशिम : आईच्या हत्येप्रकरणी चिमुकलीचा जबाब; बाप संशयाच्या भोवऱ्यात\nरत्नागिरी - निवडणुकीत जागा वाढविण्यासाठी भाजपवाले दंगलीही घडवतील - राज ठाकरे\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन\nमुंबई - राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इतीहाद आणि जेट एअरवेज या दोन विमान वाहतूक कंपन्यांबरोबर पर्यटन विभागाचा सामंजस्य करार झाला. यावेळी दुबई\nप्रस्थापितांनी नवोदितांच्या लिखाणाची देखील दखल घ्यावी - नागनाथ...\nपुणे - ग्रामीण भागात अनेक नवोदित कवी, लेखक आपल्या अनुभवांना शब्दरुप देऊन व्यक्त होत आहेत. पंरतू त्यांना मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांचे साहित्यभान वाढीस लागत नसल्याची खंत व्यक्त करून प्रस्थापितांनी\nकलापथकांची पंढरपूर वारीत जनजागृती\nवाशिम - महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित स्वच्छता दिंडीत वाशिमच्या कलापथकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण होत आहे. प्रत्येक कार्यक्रमात स्वच्छतेबाबत नवा संदेश नव्या\nधनुर्धारी मारुतीचे जगातील एकमेव मंदिर\nअकोला- गदाधारी हनुमानाला आपल्यावरचे संकट सोडविण्यासाठी अनेक जण साकडे घालतात. मात्र अकोल्यातील गांधी रोडवरील मंदिरात भाविक चक्क आपल्या प्रार्थना एका धनुर्धारी मारुतीला सांगतात. धनुर्धारी हनुमानाचे हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-970", "date_download": "2018-05-27T01:25:31Z", "digest": "sha1:4UTIJD5F6W77EVRLN7UWKC63CWCZ7V6P", "length": 19124, "nlines": 110, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar | Saptahik Sakal", "raw_content": "\nहा प्रकार थांबायला हवा...\nहा प्रकार थांबायला हवा...\nशुक्रवार, 15 डिसेंबर 2017\nगेल्या काही दिवसांपासून कलामाध्यमांत अतिशय अस्वस्थतेचे, चिंतेचे वातावरण बघायला मिळते आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा वारंवार चर्चेला येतो आहे. प्राण पणाला लागल्यासारखी मंडळी व्यक्त होत आहेत. हे जे चालले आहे ते खरे आहे की प्रसिद्धीसाठी अशीही चर्चा दुसऱ्या बाजूला जोर धरू लागली आहे. यातून कोणता मार्ग निघेल याबद्दल आत्ताच काही सांगता येत नसले, तरी ही चर्चा लवकर थांबणे शक्‍य दिसत नाही. ‘पद्मावती’, ‘न्यूड’, ‘दशक्रिया’ या चित्रपटांवरील वाद सगळीकडे पेटला आहे. त्यातील ‘न्यूड’ आणि ‘दशक्रिया’चे वाद सध्या तरी ऐकू येत नसले तरी ‘पद्मावती’वरील वाद अधिकच उग्र झाला आहे.\nगेल्या काही दिवसांपासून कलामाध्यमांत अतिशय अस्वस्थतेचे, चिंतेचे वातावरण बघायला मिळते आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा वारंवार चर्चेला येतो आहे. प्राण पणाला लागल्यासारखी मंडळी व्यक्त होत आहेत. हे जे चालले आहे ते खरे आहे की प्रसिद्धीसाठी अशीही चर्चा दुसऱ्या बाजूला जोर धरू लागली आहे. यातून कोणता मार्ग निघेल याबद्दल आत्ताच काही सांगता येत नसले, तरी ही चर्चा लवकर थांबणे शक्‍य दिसत नाही. ‘पद्मावती’, ‘न्यूड’, ‘दशक्रिया’ या चित्रपटांवरील वाद सगळीकडे पेटला आहे. त्यातील ‘न्यूड’ आणि ‘दशक्रिया’चे वाद सध्या तरी ऐकू येत नसले तरी ‘पद्मावती’वरील वाद अधिकच उग्र झाला आहे.\nभारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ज्युरींनी चित्रपटाची नावे जाहीर केली. ‘न्यूड’ या मराठी चित्रपटाची उद्‌घाटनाचा चित्रपट म्हणून घोषणा झाली आणि काही वेळातच ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार नाहीत, असे माहिती ल प्रसारण मंत्रालयाने सांगितले. त्याची काहीही कारणे देण्यात आली नाहीत. त्यामुळे केवळ ‘न्यूड’ या नावामुळे चित्रपटाला एंट्री नाकारण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. मात्र हा चित्रपट अजून पूर्ण झालेला नाही. सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्रही त्याला मिळालेले नाही, अशी माहिती पुढे आली. दरम्यान, या चित्रपटाला एंट्री नाकारल्याने मराठी चित्रपटांनी महोत्सवावर बहिष्कार घालावा असा मतप्रवाह पुढे आला. मात्र, योगेश सोमण यांनी त्याला विरोध केला. ‘ज्यांनी हा प्रस्ताव मांडला आहे, त्या दिग्दर्शकांचे अनेक चित्रपट आतापर्यंत महोत्सवात दाखवण्यात आले आहेत. माझ्यासारख्या नवीन दिग्दर्शकांना आता संधी मिळते आहे. आम्ही ती का गमवावी आमच्याबाबत असे घडले असते, तर असा प्रस्ताव आला असता का आमच्याबाबत असे घडले असते, तर असा प्रस्ताव आला असता का’ असा रास्त सवाल त्यांनी विचारला. नंतर मात्र सगळेच बारगळले आणि या घटनेचा महोत्सवात निषेध करावा, असे ठरले. आता तर महोत्सवही सुरू झाला आहे. मात्र, हे दोन चित्रपट महोत्सवात न दाखविण्याचे कारण मंत्रालयाने अद्याप दिलेले नाही. आपल्या भूमिकेबाबत स्पष्टता दाखवली असती तर एवढा गदारोळच झाला नसता.\nदुसरा मराठी चित्रपट म्हणजे ‘दशक्रिया’ पुरोहितांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला. इतर संघटनांनी या विरोधाला विरोध केला. एका चित्रपटगृहाने हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची भूमिका घेतली. दरम्यान, प्रकरण न्यायालयात गेले. मात्र न्यायालयाने प्रदर्शनावर बंदी आणण्यास नकार दिला आणि चित्रपट प्रदर्शित झाला.\nया सगळ्यात प्रचंड गाडला आणि अद्यापही गाजतो आहे, तो संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ हा चित्रपट होय. चित्तोडच्या या राणीची कथा सर्वांनाच माहिती आहे. अल्लाउद्दिन खिलजी नजरेस पडू नये म्हणून या राणीने आणि तिच्यासारख्या अनेकींनी किल्ल्यातच जोहार केला. अशी ही साधारण कथा सगळ्यांना माहिती आहे. पण काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार अशी राणी पद्मिनी कोणी नव्हतीच, हे काल्पनिक पात्र आहे. मात्र रजपूत समाजाने या चित्रपटालाच विरोध केला आहे. अगदी चित्रपट निर्माण होत होता तेव्हापासून त्यांचा हा विरोध आहे. कल्पनेतील दृश्‍य दाखवताना राणी आणि त्याची काही दृश्‍ये घेतल्याचा त्यांचा संशय आहे. त्यामुळे दोन वेळा त्यांनी चित्रीकरणात अडथळा आणला होता. आता तर हा चित्रपट प्रदर्शितच होऊ द्यायचा नाही, असे त्यांनी ठरवले आहे. दिग्दर्शक, नायिका यांच्यावर त्यांनी काही इनामही घोषित केले आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, भन्साळी यांनी मीडियातील काही लोकांना चित्रपट दाखवला. पण अजून सेन्सॉर बोर्डाकडे पाठवला नाही, यामुळे बोर्डाचे सदस्य नाराज झाले आहेत. याच कारणामुळे कोणतेही दृश्‍य कापण्यासाठी न्यायालय तयार नाही. सेन्सॉरच न झालेल्या चित्रपटातले दृश्‍य आधीच कसे कापायचे, असा त्यांचा रास्त सवाल आहे.\nया वादात रोज कोणीतरी भर घालते आहे. त्यामुळे वाद शमण्याऐवजी चिघळतच चालला आहे. उत्तराला प्रत्त्युत्तर, त्याला परत उत्तर असे किती दिवस चालणार यातून मध्यममार्ग निघायलाच हवा, नाही तर हे असेच चालत राहणार... सरकार यामध्ये काही करत नाही, असाही एक सूर निघाला आहे. हे सगळे वाद बघता मूळ मुद्दा काय हेही कोणाच्या फारसे लक्षात नसणार. कोणीतरी येते, आपली एकजूट हवी म्हणते, एखाद्या समाजाबद्दल अनुदार उद्‌गार काढते, वाद परत चिघळतो. हे लक्षात घेऊन हा वाद संपवायचा आहे की नाही हेच कळत नाही. त्यामुळे हे सगळे प्रसिद्धीसाठी चालले आहे, असे कोणाला वाटले तर त्याला पूर्णपणे चूक तरी कसे म्हणता येईल\nमात्र असे असले तरी हा किंवा यासारखे वाद थांबायला हवेत. किंबहुना ते निर्माणच व्हायला नकोत. हकनाक कोणाला तरी वेठीला धरले जाते. अभिव्यक्तिस्वातंत्र्य जरूर आहे, पण म्हणून कोणाच्या भावना विनाकारण का दुखवायच्या जे घटले ते दाखवणे याबाबत काही समर्थन तरी करता येते, पण जे घडलेच नाही ते दाखवण्याला अभिव्यक्तिस्वातंत्र्य कसे म्हणता येईल जे घटले ते दाखवणे याबाबत काही समर्थन तरी करता येते, पण जे घडलेच नाही ते दाखवण्याला अभिव्यक्तिस्वातंत्र्य कसे म्हणता येईल ‘बाजीराव’ चित्रपटात पेशवीणबाई, पेशवे नृत्य करताना दाखवले आहेत. हे शक्‍यच नाही, तरी लोकांनी तेही बघितले, आता रजपूत समाज हे मान्यच करायला तयार नाही. विशाल जनसमुदायासमोर राणी घूमर करेलच कशी हा त्यांचा सवाल आहे. त्यामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही उथळ दाखवण्यापेक्षा त्यावेळची परिस्थिती दाखवून, त्या घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करायला हवा. पण हे अवघड असते, मग अशा पळवाटा शोधल्या जातात. लोकप्रियताही लवकर मिळते. लोकांनीही आपल्या भावना अशा भडकू देऊ नयेत. आपल्या अस्मिता इतक्‍या टोकदार करू नयेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, प्रेक्षकांनी प्रगल्भ व्हावे. चित्रपट-नाटकांत कल्पनेला वाव दिला जातो, हे मान्य करून दाखवतात ते सगळे खरेच असते असे समजू नये. खरे काय ते समजून घ्यावे. म्हणजे असे वाद होणारच नाहीत...\nचित्रपट भारत मराठी चित्रपट सेन्सॉर बोर्ड\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय लष्कराची भागीरथी मोहीम महिला अधिकाऱ्यांचा साहसी उपक्रमांतील सहभाग...\nजगातलं पहिलं चित्र (भाग २)\n... मार्सेल, जॅक, जॉर्ज आणि सायमन भुयारातून हळूहळू पुढं चालले होते. मार्सेलच्या...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) कोणत्या राज्याने रस्ते अपघातात सापडलेल्या पीडितांसाठी मोफत...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) खालीलपैकी कोणती बॅंक NERL याच्या वचनबद्ध वित्तपुरवठ्यासाठी...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय माहिती अधिकाराच्या अंतर्गत बीसीसीआय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Sports/Cricket/2017/04/20171902/Lord-Vishnu-cover-row-SC-quashes-criminal-complaint.vpf", "date_download": "2018-05-27T01:12:13Z", "digest": "sha1:GLXEK5AMQBBNFGG6M3ZG6AITRPEN3KOH", "length": 13617, "nlines": 249, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "'विष्णू अवतारी' धोनीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; तक्रार रद्दबातल", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान क्रीडा क्रिकेट\n'विष्णू अवतारी' धोनीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; तक्रार रद्दबातल\nनवी दिल्ली - भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला असून, मासिकेवर छापण्यात आलेल्या छायाचित्राविरोधातील तक्रार रद्द केली आहे.\nआयपीएल : ८० हजार कोटींचा मालक खेळतो राजस्थान...\nहैदराबाद - आयपीएल २०१८ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने\nअंबानी आणि संघ मार्गदर्शकाच्या 'या' चुकीमुळे...\nमुंबई - आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्सचे आव्हान रविवारी\nरिकी पाँटींग खोटारडा, डेअरडेव्हिल्स संघ...\nहैदराबाद - आयपीएल २०१८ मध्ये संघाची कामगिरी चांगली होत\nचेन्नईचा 'हा' स्टार खेळाडू घर चालवण्यासाठी...\nमुंबई - क्रिकेटबद्दलचा जिव्हाळा, अथक मेहनत, जिद्द, चिकाटी\nऋषभ पंतने रचला विक्रम, अशी कामगिरी करणारा...\nदिल्ली - आयपीएलमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली सामन्यात\n.. 'या' कारणांमुळे सनरायझर्स हैदराबादचा पराभव\nहैदराबाद - फाफ डु प्लेसिसच्या झुंजार खेळीमुळे चेन्नईने या\nआम्ही आमचा 'हिरो' हिंदुस्थानला कधीच देणार नाही .. मुंबई - कोलकाता आणि हैदराबादमध्ये\nकॅनडामध्ये होणार ग्लोबल टी-२० लीग, स्टिव्ह स्मिथही होणार सहभागी कॅनडा - बॉल टेंपरिंग\nवडिलांच्या हत्येमुळे श्रीलंकन क्रिकेटपटू धनंजय डी सिल्वाची विंडीज दौऱ्यातून माघार कोलंबो - श्रीलंकेचा\n..म्हणून सचिन तेंडुलकरला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा हिरमोड नागपूर - खासदार क्रीडा\nराशिद झाला भावुक, सामनावीराचा पुरस्कार स्फोटात प्राण गमावलेल्या देशवासियांना समर्पित कोलकाता - शुक्रवारी\nलॉर्ड्स कसोटी : APPLE चे डिजीटल घड्याळ घालून पाक क्रिकेटपटू मैदानात, पंचानी फटकारले लॉर्ड्स - पाकिस्तानी\nमुलांसोबत वेळ घालवून सलमानच्या चेहऱ्यावर परत...\nया प्रसिद्ध कॉमेडियनची आहे ही मुलगी, लवकरच...\nनैराश्याची शिकार झाली होती कलयुगची अभिनेत्री,...\nराजकारणापासून खेळाडूपर्यंतच आयुष्य दाखवणार या...\nअगदी वेगळ्या शैलीमध्ये झाला चित्रपट 'फेमस' चा...\n'संजू'चा टीजर झाला लॉन्च, सतरंगी अवतारात...\nअशा काही अंदाजमध्ये परिणीती करतीये...\nभेटा पाकिस्तानच्या प्रियंका चोप्राला \nलिंगबदल करून ललिता झाली ललित साळवे.. नव्या ओळखीबद्दल समाधान\nबीड - ललिता असलेली माजलगाव\nबँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते - साबळे पुणे - देशातील\n#4YearsofModiGovt: केवळ ४ वर्षात पंतप्रधान मोदींचे तब्बल ८१ परदेश दौरे \n#4YearsofModiGovt: कठोर निर्णय घेताना 'कंफ्यूजन' नाही 'कमिटमेंट' - मोदी कटक - पंतप्रधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/news/", "date_download": "2018-05-27T01:18:57Z", "digest": "sha1:W5DPQIKCVRNFJ3MOB5Z5EGAWLDSI2FJE", "length": 9858, "nlines": 106, "source_domain": "pclive7.com", "title": "news | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nअभिनेत्री रेखाचं पिंपरी कनेक्शन…\nपुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटनांचे पिंपरीत उपोषण\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत आज लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात आल...\tRead more\nविलास लांडे अन् अण्णा बनसोडे यांचं नेमकं चाललयं तरी कायं…\nकुणाल आयकॉन रस्ता ‘नो हॉकर्स झोन’ करण्यास मंजूरी; शत्रुघ्न काटे व निर्मला कुटे यांचा पाठपुरावा\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग समितीच्या आज दि.०२ फेब्रुवारी रोजी झालेल्या मासिक सभेत प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्ता ‘न...\tRead more\nशिवनेरी बसच्या उघड्या डिक्कीच्या धडकेत २ जणांचा मृत्यू\nपिंपरी (Pclive7.com):- पुण्याहून दादरला निघालेल्या शिवनेरी बसच्या डिक्कीच्या उघड्या दरवाजाची जोरदार धडक बसल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना खडकी स्टेशनजवळ रात्री ९ च्या सुमारास घड...\tRead more\nसंस्थानी स्वच्छता मोहिमेत योगदान देवून शहराचा नावलौकिक वाढवावा – दिलीप गावडे\nपिंपरी (Pclive7.com):- शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून देखील स्वच्छता मोहिमेत इंदिरा ग्रुपचे योगदान मोलाचे अाहे. इंदिरा ग्रुपचा आदर्श घेउन इतर संस्थानी स्वच्छता मोहिमेत योगदान देवून शहराचा न...\tRead more\n२६ जानेवारीला फडकणार सर्वात उंच राष्ट्रध्वज; नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महापौरांचे आवाहन\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक १०७ मिटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण शुक्रवार दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सकाळी १० वाजता भक्तीशक्ती येथे...\tRead more\nदापोडीतील जलसंपदाचा एक विभाग कायम ठेवण्याचा निर्णय – राज्यमंत्री विजय शिवतारे\nपिंपरी (Pclive7.com):- दापोडी येथील जलसंपदा विभागात स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी, संकल्पनिय, यांत्रिकी इमारत, गुणनियंत्रण व निरिक्षण या चार विभागाची कार्यालये आहेत. त्यातील स्थापत्य बांधकाम...\tRead more\n‘मराठा वॉरियर्स’ची पुणे ते वाघा सायकलस्वारी पूर्ण; भोसरीतील ध्येयवेड्या तरुणांची कौतुकस्पद कामगिरी…\nपिंपरी (Pclive7.com):- समाजातील अनेक ध्येयवेडी माणसे स्वत:चा उदरनिर्वाह करून समाजासाठी आणि देशासाठीही काम करत असतात. अशाच प्रकारे देशाच्या रक्षणार्थ ‘जॉईन इंडियन आर्मी’ हा संदेश...\tRead more\nमहापालिकेच्या शाळेचे पालकमंत्र्यांच्या आधीच राष्ट्रवादीने केले उद्घाटन (पहा व्हिडीओ)\nपिंपरी (Pclive7.com):- पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्या फुगेवाडी येथील माध्यमिक विद्यालय शाळेच्या इमारतीचे उद्घाटन होणार होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आजच या इमारतीचे उद्घाटन क...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/biomedical/bmw.php", "date_download": "2018-05-27T01:35:27Z", "digest": "sha1:7TBQT5BC2ZDGG6KA3YLYRV7H5Q7JNML5", "length": 8745, "nlines": 104, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "::: Maharashtra Pollution Control Board ::: >> Waste Management >> Biomedical Waste", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\nजैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम २०१६\nजैव-वैद्यकीय कचरा मसुदा नियम 2011\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम 1998\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) (सुधारणा) नियम, 2003\nबीएमडब्ल्यू इनसीनेरॅटॉर रचना आणि बांधकाम साठी सीपीसीबी मार्गदर्शक तत्त्वे\nअँजेलो पिचकारी निकाल लावणे मार्गदर्शक तत्वे युनिव्हर्सल लिसकरण कार्यक्रम दरम्यान तयार होतो कचरा\n100 बेड असलेल्या रुग्णालयाचे डेटाबेस( 23.02.2012 रोजी.).\nमहाराष्ट्रातील जैव-वैद्यकीय टाकाऊ व्यवस्थापना संबंधी यशस्वी कामगिरी (2009-2010)\nमहाराष्ट्रातील सामान्य जैव वैद्यकीय कचरा उपचार सुविधा यादी\nराज्य सल्लागार समिती दिनांक 11 नोव्हेंबर 2010\nअधिकृत ऑपरेटर आणि सी बी एम डी एफ च्या वाहतूकदार करून दारावरील वाजवी शुल्क वेधक मसुदा अहवाल\nवर्ष 2011 साठी महाराष्ट्रातील बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन स्थिती\nसप्टेंबर 2013 पासून सी बी एम टी डी एफ तपासणी अहवाल --प्रदेश निवडा-- अमरावती औरंगाबाद चंद्रपूर कल्याण कोल्हापूर मुंबई नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे ठाणे\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-05-27T01:38:15Z", "digest": "sha1:JD7CKOSJUKLN6KVTGRJPZABETP5YBBR7", "length": 5877, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गीर अभयारण्य - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआययुसीएन वर्ग २ (राष्ट्रीय उद्यान)\nगीर अभयारण्यातील आशियाई सिंहांचे कुटुंब\nगीर सोमनाथ जिल्हा आणि\nअमरेली जिल्हा, गुजरात, भारत\nवन विभाग, गुजरात शासन\nगुजरातमधील गीरचे अभयारण्य सिंहांच्या नैसर्गिक वास्तव्यासाठी प्रसिद्घ आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकोयना अभयारण्य • गीर • ताडोबा-अंधारी • भद्रा अभयारण्य • मेळघाट • रणथंभोर\nचिन्नार अभयारण्य • तळकावेरी अभयारण्य • नेय्यार अभयारण्य • ब्रह्मगिरी अभयारण्य• राधानगरी अभयारण्य • सोमेश्वर अभयारण्य\nकुनो-पालपूर • दाजीपूर अभयारण्य • परांबीकुलम अभयारण्य • पुष्पगिरी अभयारण्य • वायनाड अभयारण्य • श्रीविल्लीपुत्तुर अभयारण्य\nइ.स. १९६५ मधील निर्मिती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जून २०१६ रोजी १५:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-05-27T01:31:55Z", "digest": "sha1:VO3RQADC3XW6VSVQ2CNSPMRW6WCDTXHE", "length": 7429, "nlines": 75, "source_domain": "pclive7.com", "title": "चिंचवड येथील नेत्रचिकित्सा व महाआरोग्य शिबिराचा ४१७ जणांनी घेतला लाभ | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nHome पिंपरी-चिंचवड चिंचवड येथील नेत्रचिकित्सा व महाआरोग्य शिबिराचा ४१७ जणांनी घेतला लाभ\nचिंचवड येथील नेत्रचिकित्सा व महाआरोग्य शिबिराचा ४१७ जणांनी घेतला लाभ\nपिंपरी (Pclive7.com):- श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवानिमित्त नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नेत्रचिकित्सा व महाआरोग्य शिबिराचा ४१७ जणांनी लाभ घेतला.\nचिंचवड येथे आज झालेल्या आरोग्य शिबिराचे ज्येष्ठ नागरिक सुर्याजी गावडे,क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे शंकरराव देशमुख, उत्सव समितीचे पांडूरंग बेणारे, गजानन चिंचवडे, सुनीता चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले.\nमहान गणेशभक्त श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या ४५६ व्या संजीवन समाधी महोत्सवात पिंपरी चिंचवडकरांना विविध अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत आहे. या महोत्सवात दरवर्षी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते.दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.\nया आरोग्य शिबिराचा परिसरातील ज्येष्ठनागरिक तसेच महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. त्यामध्ये ४१७ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३८ जणांना अल्पदरात चष्म्याचे वाटप करण्यात आले. डॉ.एस.एस.चव्हाण, डॉ.आर.वाय.चव्हाण, डॉ. दत्ता संजय मोहरले व त्यांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली. दत्तात्रय संगमे, उमेश इनामदार, पूजा पाखरे यांनी संयोजनात पुढाकार घेतला.\nTags: PCLIVE7.COMPCMCअश्विनी चिंचवडेनगरसेविकानेत्रचिकित्सामहाआरोग्यमहोत्सवमोरया गोसावीशिबीरशिवसेनासमाधी\nसमतेचा लढा तीव्र करण्याचा अमित बच्छाव यांचा निर्धार\nभाजप खासदार नाना पटोलेंचा राजीनामा\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/home-and-shares-nominee-not-owned-41237", "date_download": "2018-05-27T01:44:10Z", "digest": "sha1:JLLBGEBZYJU4EHGVEWI7BUVG43NKABHH", "length": 16226, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Home and shares; The nominee is not owned! घर वा शेअर्स; नॉमिनीस मालकी हक्क नाहीच! | eSakal", "raw_content": "\nघर वा शेअर्स; नॉमिनीस मालकी हक्क नाहीच\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nघर, जागा, शेअर्स, फंड, बॅंका या सर्वांमध्ये सामाईक समस्या कोणती येत असेल तर ती म्हणजे, या \"नॉमिनी'चे करायचे काय नॉमिनी झालेली व्यक्तीच संबंधित मिळकतीची एकमेव मालक होते का नॉमिनी झालेली व्यक्तीच संबंधित मिळकतीची एकमेव मालक होते का, इतर कायदेशीर वारसांनादेखील अशा मिळकतींमध्ये हक्क नसतो, इतर कायदेशीर वारसांनादेखील अशा मिळकतींमध्ये हक्क नसतो, घर-जागा आणि कंपन्या, बॅंका यांना \"नॉमिनी'बद्दलचा वेगवेगळा कायदा लागू होतो का, घर-जागा आणि कंपन्या, बॅंका यांना \"नॉमिनी'बद्दलचा वेगवेगळा कायदा लागू होतो का, या सर्व प्रश्नांची नकारार्थी उत्तरे मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने शक्ती येझदानी विरुद्ध जयानंद साळगावकर या याचिकेवर निर्णय देताना नुकतीच दिली आहेत.\nघर, जागा, शेअर्स, फंड, बॅंका या सर्वांमध्ये सामाईक समस्या कोणती येत असेल तर ती म्हणजे, या \"नॉमिनी'चे करायचे काय नॉमिनी झालेली व्यक्तीच संबंधित मिळकतीची एकमेव मालक होते का नॉमिनी झालेली व्यक्तीच संबंधित मिळकतीची एकमेव मालक होते का, इतर कायदेशीर वारसांनादेखील अशा मिळकतींमध्ये हक्क नसतो, इतर कायदेशीर वारसांनादेखील अशा मिळकतींमध्ये हक्क नसतो, घर-जागा आणि कंपन्या, बॅंका यांना \"नॉमिनी'बद्दलचा वेगवेगळा कायदा लागू होतो का, घर-जागा आणि कंपन्या, बॅंका यांना \"नॉमिनी'बद्दलचा वेगवेगळा कायदा लागू होतो का, या सर्व प्रश्नांची नकारार्थी उत्तरे मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने शक्ती येझदानी विरुद्ध जयानंद साळगावकर या याचिकेवर निर्णय देताना नुकतीच दिली आहेत.\nनिशा कोकाटे विरुद्ध सारस्वत बॅंक या 2010 च्या निकालपत्रात न्या. रोशन दळवी यांनी असे प्रतिपादन केले, की कंपनी कायदा आणि डिपॉझिटरी कायद्यांच्या तरतुदींप्रमाणे नॉमिनेशन हे वारसा हक्कांपेक्षा वरचढ असल्यामुळे मूळ सभासदाच्या मृत्यूनंतर योग्य त्या नियमांचे पालन केल्यावर आधीच नॉमिनी केलेली व्यक्तीच अशा शेअर्सची एकमेव मालक बनते आणि मृत सभासदाच्या इतर वारसांचा त्यावर कोणताही हक्क उरत नाही आणि इन्शुरन्स कायदा आणि सहकार कायद्याच्या नॉमिनेशन बाबतीतील तरतुदी येथे लागू होऊ शकत नाहीत. मात्र, हा निकाल प्रचलित कायद्याच्या विरुद्ध आल्याचे मत न्या. पटेल यांनी दुसऱ्या याचिकेत व्यक्त केले.\nनॉमिनेशन बाबतीतील कायदा खरे तर \"सेटल्ड' असतानादेखील मुंबई उच्च न्यायालयाचेच असे दोन परस्परविरोधी निकाल आल्यामुळे प्रकरण दोन सदस्यीय खंडपीठापुढे गेले. अभय ओक आणि सय्यद यांच्या खंडपीठाने या निकालाच्या निमित्ताने एकंदरीतच \"नॉमिनेशन'बद्दलच्या वेगवेगळ्या कायद्याबाबद्दल सखोल विवेचन केले आहे. नॉमिनी हा केवळ एक ट्रस्टी असतो आणि नॉमिनेशनमुळे इतर वारसांचे कायदेशीर हक्क हिरावून घेतले जाऊ शकत नाहीत, असे स्पष्ट प्रतिपादन या निकालात न्यायाधीशांनी केले आणि कोकाटे प्रकरणाचा निकाल चुकीचा असल्याचे नमूद केले. न्यायालयाने यासाठी सर्वोच्च; तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालांचे विवेचन करताना असे नमूद केले की, नॉमिनेशन हा काही वारसा हक्काचा तिसरा कायदा होऊ शकत नाही आणि तसे करणे हे कंपनी कायदा आणि डिपॉझिटरी कायद्यांच्या उद्दिष्टांमध्येही दिसून येत नाही. सर्वोच्च न्यायालयानेदेखील 1984 मध्ये सरबती देवीच्या प्रकरणामध्ये इन्शुरन्स पॉलिसीच्याबाबतीत असेच प्रतिपादन केले होते आणि इतर वारसांचे पॉलिसीच्या पैशांवरचे हक्क अबाधित ठेवले होते. सोशल मीडियावर गाजलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या इंद्राणी वही विरुद्ध सोसायटी रजिस्ट्रार-पश्‍चिम बंगाल या गाजलेल्या निकालाचे विवेचन करताना खंडपीठाने हे स्पष्ट केले, की त्या निकालाप्रमाणेदेखील मूळ सभासद मृत झाल्यावर सोसायटीने फक्त नॉमिनी व्यक्तीच्या नावे केलेल्या शेअर्सच्या हस्तांतरामुळे इतर वारसांचे जागेमधील मालकी हक्क हिरावले जाऊ शकत नाहीत. कारण वारस ठरविण्याचा अधिकार सोसायटीला नसून, फक्त न्यायालयाला आहे. त्यामुळे आता घर, जागा, शेअर्स, फंड, बॅंका काहीही असो, नॉमिनीस मालकी हक्क मिळत नाहीत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nमोदी सरकारची चार वर्षांतली मर्मदृष्टी (प्रा. प्रकाश पवार)\nराजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, \"राजकारण म्हणजे लोकांचं...\nनागरीकरणाच्या प्रक्रियेचा नेटका वेध (सुनील माळी)\nझपाट्यानं वाढणाऱ्या नागरीकरणानं निर्माण होणाऱ्या समस्यांना यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी नगरनियोजनाची शास्त्रशुद्ध अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न जगभर...\nमोदी या नावावर किती दिवस फसवणार: राज ठाकरे\nचिपळूण : कोकणच्या किनारपट्टीला आवश्यक असलेले मत्स्य विज्ञान महाविद्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला पळवत आहेत. सर्व योजना विदर्भाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/aarti-bhalerao-deshpande-write-article-muktapeeth-104281", "date_download": "2018-05-27T01:44:23Z", "digest": "sha1:AK753ZR2PAJRKXHD6QSSHF7E3BIFV642", "length": 16057, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "aarti bhalerao deshpande write article in muktapeeth अखेरच्या श्‍वासापावेतो... | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\nतिला गाण्याची फार आवड होती. माहेराहून येताना हाच वारसा ती घेऊन आली होती. तिच्याबाबत सांगायचे तर- अखेरचा श्वास, तरीही संगीत शिक्षणाचा ध्यास, असेच मी पाहिले.\nतिला गाण्याची फार आवड होती. माहेराहून येताना हाच वारसा ती घेऊन आली होती. तिच्याबाबत सांगायचे तर- अखेरचा श्वास, तरीही संगीत शिक्षणाचा ध्यास, असेच मी पाहिले.\n\"घननिळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा' माणिक वर्मांचे सुंदर गाणे रेडिओवर चालू होता. माणिकताई माझ्या आईचे, वैजयंती भालेराव हिचे, दैवतच. त्यांची सर्व गाणी आईला अवगत होती. गाणे ऐकत असताना मी भूतकाळात गेले. माझ्या आईपाशी शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीताचा उत्तम मिलाफ होता. तिला देवांने अतिशय गोड गळा दिला होता. अभंग, गवळण, जोगवा, डोहाळे, मंगलाष्टके, घाण्याच्या ओव्या, मातृभोजनाची गाणी या सगळ्यात तिचा हातखंडाच होता. विशेष म्हणजे तिला नुसते शब्द मिळाले तरी त्यांना ती स्वतःच्या चाली लावून त्या शब्दांचे सोने करायची. तिचे माहेर म्हणजे सारे देशपांडे घराणे संगीतमय होते. माझा एक मामा हार्मोनियम वाजवायचा. एक मामा बुलबुल वाजवत असे. दोन्ही मावश्‍या हॉर्मोनियम आणि गाणे म्हणत असत. असे असले तरी आईचा संगीतातील प्रवास लग्नानंतरच पुण्यात सुरू झाला. माझ्या वडिलांनी (विष्णू भालेराव) तिची संगीतातील आवड ओळखून तिला गाणे शिकायला प्रोत्साहन दिले. आम्हा चार मुलांचे शिक्षण, अभ्यास, डबे सगळे व्यवस्थित करून तिने लग्नानंतर सरस्वती संगीत विद्यालयाच्या आसावरी करंदीकर यांच्याकडे सर्व प्रकारच्या संगीताचे धडे घेतले. माझे आई-बाबा सर्व संगीत महोत्सवांना, उदा. सवाई गंधर्व महोत्सव, शनिवार वाडा संगीत महोत्सव, दत्तजयंती महोत्सव अशा अनेक कार्यक्रमांना जात असत. घरचे सणसमारंभ रीतिरिवाज हे सगळे सांभाळून तिने तिच्या गाण्याची आवड जोपासली. तिने कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या उत्तम सांभाळत संगीत शिक्षण चालू ठेवले.\nतिने गळा खराब होऊ नये म्हणून घशाची विशेष काळजी घेतली होती. आवाज खराब होऊ नये म्हणून खडीसाखर खाणे, विड्याचे पान खाणे चालू असायचे. आंबट पदार्थ, लोणची, तळेलेले पदार्थ जणू तिने वर्ज्यच केले होते. तिच्या आवडीचे राग म्हणजे गुजरी तोडी, यमन, भीमपलासी, भैरवी इत्यादी. तिचे आवडणारे गायक होते पंडित सी. आर. व्यास, पंडित भीमसेन जोशी व माणिक वर्मा.\nभजनी मंडळात, गायन कार्यक्रमामध्ये, ध्यान मंडळामध्ये तिला खूप मानाचे स्थान होते. खूप मोठा परिवार होता तिचा. तिच्यामुळे घरात सतत हॉर्मोनियम, ताल, संगीत चालू असे आणि सतत घरात लोकांचा राबता असे. तिने मलाही संगीत शिकायला प्रोत्साहन दिले आणि गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांची तयारीही माझ्याकडून करून घेतली. वयाच्या साठीनंतर तिला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. तिला भेटायला येणाऱ्यांचा ओघ वाढतच राहिला. सर्व जण तिला हेच सांगायचे, आम्हाला अजून शिकायचे आहे, तुम्ही लवकर बऱ्या व्हा; पण आता ती पूर्णपणे अंथरुणाला खिळली होती आणि दवाखान्यातील विविध उपकरणांमध्ये अडकली होती. तिच्या गुरू आसावरी करंदीकर तिला भेटायला दवाखान्यात आल्या. तेव्हा त्यांच्यातला संवाद अंतःकरण हेलावून टाकणारा होता. त्या अवस्थेतही ती त्यांना विनवणी करत होती. \"\"बाई, मला मधुवंती राग अजून येत नाही. मला शिकवाल का हो'' तिच्या गुरूंनाही तिचा अतिशय अभिमान वाटत होता. हीच त्यांची शेवटची भेट. त्यानंतर आईचे निधन झाले. तिचे हे संगीतप्रेम बघून आम्ही सगळे थक्क आहोत. तिची संगीताची निष्ठा अपार होती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. ती जिथे कुठे असेल, तिथे गंधर्व संगीतातच रममाण असेल, याची मला खात्री आहे.\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nबदलांशी जुळवून घेताना... (डॉ. वैशाली देशमुख)\nजमवून घेण्याचे बरेच फायदे शाळेत आणि एकूणच आयुष्यात दिसून आले आहेत. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा विभिन्न संधी मिळतात, अनेक दारं मुलांसमोर उघडतात....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/wakad/", "date_download": "2018-05-27T01:26:45Z", "digest": "sha1:YP4AOQEBSBXFIE2DDJQLUXT55LCXE7GC", "length": 4532, "nlines": 63, "source_domain": "pclive7.com", "title": "wakad | PCLIVE7", "raw_content": "\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nहिंजवडी-वाकडच्या वाहतूक कोंडीतून लवकरच शहरवासियांची सुटका\nसोनसाखळी चोरी करणारी इराणी टोळी गजाआड; वाकड पोलिसांनी आवळल्या मुसक्या\nपिंपरी (Pclive7.com):- सोनसाखळी चोरी करणाऱ्या तीन जणांच्या इराणी टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दहा गुन्हे उघडकिस आले असून पोलिसांनी साडेतेरा लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे ह...\tRead more\nहिंजवडीकडे जाण्यासाठी वाकडमध्ये दोन पर्यायी रस्ते करणार – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी (Pclive7.com):- वाकड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे. या भागातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्ते निर्माण करण्याची गरज ओळखून त्यादृष्टीने पावले उचलण्यात...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://sardesaies.blogspot.com/2012/11/blog-post_6.html", "date_download": "2018-05-27T01:03:23Z", "digest": "sha1:MOMSOJNORETJMGZSG7UEXIEL276SPPYX", "length": 22899, "nlines": 235, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: रव्याचे लाडू", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nदिवाळी आलीच आहे. घराघरातून खमंग वास येऊ लागलेत. दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी जोरावर आहे. हल्ली गोडधोड डाएटींग मुळे मागेच पडलेय. वर्षभर काय ते डाएटबिएट तब्येतीत करावे आणि दिवाळीत मनाचे लाड करावेत. म्हणूनच निदान दिवाळीच्या मंगलमयी पहाटे... सकाळीही चालेल....( का ते कळले नं... \" लाडू खायला नरकात पडलेले असलो तरी नो प्रॉब्लेम... :) \" ) लाडू खायचेच. घरभर पणत्या, कंदील, माळांची रोषणाई... आजी-आई, पहाटे उठवून तेल-उटणे लावून, न्हाऊमाखू घालत. की लगेच फटाके उडवायला आम्ही मुले पळायचो. मागोमाग त्या दोघींनी अतिशय उत्साहाने व प्रेमाने केलेल्या फराळाचे ( बेसनाचे, रव्याचे लाडू, करंज्या, शंकरपाळे, चिवडा, चकली, कडबोळ्यांनी... ) भरलेले ताट... आधी डोळे तृप्त होत मग गप्पांमध्ये ताट कधी फस्त होई कळतही नसे. आताशा आजी वरून पाहतेय.... आई करायला तय्यार पण अंतराचा टप्पा कसा पार करायचा या चिंतेत. तसे कुरियर करता येईलही पण त्या फेडेक्स/ डिएचएलमधून कशी व्हावी ' ती ' अनुभूती.... सगळीकडे समझोता एक्सप्रेस धरावीच लागते. आठवणी आहेतच आणि त्या तश्याच नाही तरी जमतील तश्या ताज्या करणे आपल्याच हाती आहे. :)\nचला तर फराळाचा श्रीगणेशा रव्याच्या लाडूने करूयात... :)\n' रव्याचा लाडू ’ खरं तर सोप्पा. गणित सहज जमून जाते.... ज्याला जमते त्यालाच. बहुतांशी भाजण्यात फारसा घोळ होत नाही. पण जर का पाक थोडा जरी अल्याड किंवा पल्याड झाला... की फज्जा गुलाबजामचा पाकही होता नये आणि गोळीबंदही होता नये. गोळीबंद झाला की भगरा हमखास ठरलेला. लाडू वळता वळेनासा होऊन जातो. मग तुपाची भर... दुधाचे हबके असे करत करत चुकलेल्याची गाडी वळत्यावर आणावी लागते. म्हणून शक्यतो पहिल्याच फटक्यात जमवायचाच.\nवाढणी : मध्यम आकाराचे वीस-बावीस लाडू होतील.\nतीन वाट्या बारीक रवा\nएक वाटी पातळ केलेले तूप\nआठ दहा वेलदोड्याची पूड\nपातळ केलेल्या तुपात रवा मध्यम आचेवर खमंग भाजावा. एकीकडे वेलदोड्याची पूड करून घ्यावी. रव्याचा रंग थोडासा तांबूस दिसू लागला की खवलेले खोबरे घालून नीट एकत्र करून मिश्रण पुन्हा भाजावे. खोबरे गरम रव्यात घालताच रवा एकदम फुलल्यासारखा दिसू लागेल. खोबर्‍यातला ओलेपणा पूर्णतः जाईल इतके पक्के मिश्रण भाजायला हवे.\nएका भांड्यात साखर घेऊन त्यात वाटीभर पाणी घालून एकतारी पाक करावा. पाक करताना गॅस समोरून हालू नये. साखर विरघळली की चार -पाच मिनिटातच किंचित किंचित बुडबुडे येऊ लागतील. अजून दोन मिनिटांनी दोन बोटांमध्ये पाकाचा थेंब घेऊन तार येतेय का पाहावे. पाक पक्का एकतारी झाल्यावर एखादा मिनिटभर आंचेवर ठेवून बंद करावा. उष्णतेमुळे गॅस बंद केला तरी प्रक्रिया होत राहते. तशी व्हायला हवी म्हणून मिश्रण लगेच घालू नये. दोन-तीन मिनिटांनी घालावे.\nवेलदोड्याची पूड व भाजलेले खोबरे-रव्याचे मिश्रण पाकात घालून एकत्र करून ठेवावे. दर पंधरा-वीस मिनिटांनी मिश्रण पुन्हा नीट एकत्र करावे. तीनेक तासात लाडू वळता येण्यासारखे होईल. वळायला घेण्याआधी हे मिश्रण खूप मळून घ्यावे. मिश्रण मळल्यामुळे हलके होऊन तूप सुटते. चुकून पाक दोनतारी झाला तरीही मळल्यामुळे लाडू वळले जातात. मग प्रत्येक लाडवाला बेदाणे लावून लाडू वळावा. बेदाण्यासोबत बदाम व काजूचे छोटे काप किंवा पूडही घालता येईल. ( ऐच्छिक )\nलाडूंसाठी बारीक रवा घ्यावा. उपम्याचा घेऊ नये. उपम्याचा घेतला तरी लाडू चांगलेच होतात चवीला पण थोडे जाडेभरडे दिसतात.\nलाडवात पेढे ( कुस्करून घ्यावेत ) किंवा खवा ( मोकळा करून घ्यावा ) घालायचा झाल्यास चमचाभर तुपावर भाजून घेऊन रवा-खोबर्‍याबरोबरच पाकात घालावा. मात्र यासाठी पाक दोनतारी करायला हवा.\nरवा भाजताना आंच नेहमीच मध्यम ठेवावी. जेव्हा थोडा शांतपणे वेळ असेल तेव्हाच करायला घ्यावा. घाईघाईने उरकून टाकू नये... बिघडण्याची शक्यता दाट.\nलाडू बिघडलाच तर थोडे तूप गरम करून घालून मळून वळता येतो का ते पाहावे. पाक कमी ( कच्चा ) झालेला असेल तर थोडासा रवा तुपावर भाजून घेऊन घालावा.\nपाक गोळीबंद झाला आहे असे वाटले तर पाण्याचा एक हबका मारून वितळवून घेऊन एकतारी पक्का पाक करावा. मगच मिश्रण घालावे. हे फार सोपे व चटकन करता येते. त्यामुळे पुढले संकट टळते.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 12:41 PM\n छान गोड शुभारंभ केलास.\nआपल्या पेणच्या ट्रिपपर्यंत तरी माझा असा समज होता की समोर असणारा रव्याचा लाडू हा प्रकार ज्याने केलाय त्याच्या समोर कधीच खाऊ नये, त्याला वाईट वाटते. कारण एकतर तो फोडायला किती जोर लावायचा याचा आपल्याला अंदाज येत नाही. लाडू एकतर फस्सकन फुटून रांगोळी तरी घालतो किंवा कितीही ताकद लावली तरी फुटतच नाही. मग लाटणे, बत्ता, दातांनी कोरुन खाणे असे पर्याय उरतात. पण पेणला खाल्लेला (rather खाल्लेले) लाडू.... ह्म्म्म्म... हाय अल्ला... जाने कहॉं, कब, कैसे होगा उनसे मिलन \nहाहा... लाडू करणार्‍यालाही वाईट वाटायला नको आणि खाणार्‍याचीही झटापट दिसायला नको म्हणूनची तुझी पॉलिसी परफेक्ट \nते लाडू एकदम मस्त झालेले नं\nबाकी पुन्हा मिलना... नेक्स्ट आऊटिंगला... नाहितर घरी.. :)\nइशानू खुश आज लाडू पाहुन ... रव्याचे लाडू आणि जिलेबी याउपर काहिही गोड त्याला आवडत नाही :)\nबयो मला पाठव गं पार्सल, नाहितर अमितला रेसिपी वाचायला सांगते :)\n(बाकि अमितने विचारलेय त्याला हवीये ती पोस्ट कुठेय :) )\nआता पुढल्यावेळी तू माझ्याकडे मुक्कामाला ये. मग इशान नेहमीच हॅप्पी \nजरा जवळ तरी राहायचेस की बयो... धाडले असते नं...\nअमितला म्हणाव येतेय पोस्ट लवकरच\nविद्या, अगं किती दिवसांनी दिसते आहेस. मस्त वाटले बघ तुझा अभिप्राय पाहून.\nकर कर गं आजउद्याकडे. :) आणि सांगशील कसे झाले ते.\nवाह....काय सुंदर दिसताहेत गं....\nकिती दिवसांनी ब्लॉगवर आलीस असं रागाने कसं विचारणार नं... :P\nअवांतर - माझी एक इस्ट कोस्ट मधली मैत्रीण आमच्याकडॆ येताना रव्याचे लाडू बनवून आणायची अगदी तस्सेच दिसताहेत म्हणून चाखल्यासारखे पण वाटतात... :)\nदिपावलीच्या जरा आधीच शुभेच्छा.\nचला या लाडवांमुळे तुझ्या कृतककोपातून बचावले मी. :)\nबाकी ईस्टकोस्टातल्या मैत्रिणीमुळे चाखल्यासारखेही वाटतात हे छानच... तुला चवही मिळाली \nतुम्हालाही दिवाळीच्या अनेक शुभेच्छा \nदिवाळी येती घरा.. श्री लाडू करी भरा भरा.. :) सुरुवात झालेली आहे हो.. :D\nसुरवात झालेली आहे हो... :):)\nही पोस्ट आणि पोस्टमधला फोटो मला दिसत नसल्याने कमेंटले जाणार नाही ;)\nहीही... काय सायबा आता चाखल्यावर तरी दिसतेय का\nहेरंबच्या आधी माझा नंबर.....खाल्या लाडवाला जागून कमेंट करायला आलेय...अगं कसले सुंदर होतात हे पण ते फ़क्त तुझ्याच हातचे...:)\nरच्याकने, तुझी सेलेब्रिटी पोस्ट माझ्या ब्लॉगरमध्ये दिसलीच नव्हती. मी आपली लाडूंसाठी आले.... असो...\nआता एकदा तुला हे लाडू करताना पाहायचंय (आणि पुन्हा खायचेय)....ऋषांकच्या आजच्या वाढदिवसाची ट्रीट..:)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nही निकामी आढ्यता का\nफारा दिवसांनी पुन्हा एकदा...\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-narayan-rane-comment-113543", "date_download": "2018-05-27T01:45:28Z", "digest": "sha1:C56YRON7RKEZBXINUA5MWV3NAXYSCUFM", "length": 14580, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Narayan Rane comment सिंधुदुर्ग बॅंकेच्या कार्यक्षेत्र विस्तारासाठी प्रयत्न - नारायण राणे | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्ग बॅंकेच्या कार्यक्षेत्र विस्तारासाठी प्रयत्न - नारायण राणे\nबुधवार, 2 मे 2018\nसिंधुदुर्गनगरी - जिल्हा बॅंकेचे शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेले काम आणि बॅंकेची आजवर झालेली प्रगती पाहता जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षासह संचालक मंडळाचे काम अतिशय कौतुकास्पद असे आहे. तळागाळातील घटकांना ही बॅंक चांगली सेवा देत आहे. यापुढे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि बॅंकेच्या प्रगतीसाठी बॅंकेला जिल्ह्याबाहेर व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळावा, यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या समवेत आवाज उठविला जाईल, असे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी जिल्हा बॅंकेच्या नूतन वास्तूच्या उद्‌घाटन प्रसंगी केली.\nसिंधुदुर्गनगरी - जिल्हा बॅंकेचे शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेले काम आणि बॅंकेची आजवर झालेली प्रगती पाहता जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षासह संचालक मंडळाचे काम अतिशय कौतुकास्पद असे आहे. तळागाळातील घटकांना ही बॅंक चांगली सेवा देत आहे. यापुढे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि बॅंकेच्या प्रगतीसाठी बॅंकेला जिल्ह्याबाहेर व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळावा, यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या समवेत आवाज उठविला जाईल, असे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी जिल्हा बॅंकेच्या नूतन वास्तूच्या उद्‌घाटन प्रसंगी केली.\nसिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या नूतन वास्तूचे उद्‌घाटन आणि नाविण्यपूर्ण पाच योजनांचा प्रारंभ खासदार राणे यांच्या हस्ते काल (ता.1) झाला. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार नितेश राणे, आमदार सतेज पाटील, बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्‍मा सावंत, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषद चे सर्व सभापती, बॅंकेचे अधिकारी संचालक उपस्थित होते.\nराणे म्हणाले,\"\"सिंधुदुर्ग जिल्हा छोटा असूनही या बॅंकेने चांगल्या प्रामाणिक सेवेमुळे राज्यात आपले नाव कमावले आहे. जिल्हा बॅंकेच्या संचालकांनी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आदर्शवत असे काम करून हे यश मिळविले आहे.''\nआमदार नितेश राणे म्हणाले,\"\"जिल्हा बॅंकेने ज्यांना ज्यांना आधार दिला ते कधीच विसरणार नाहीत. यापुढे युवकांसाठी नव्या योजना बॅंकेने अंमलात आणाव्यात.''\nआमदार मुश्रीफ म्हणाले,\"\"नवीन योजना राबवून या बॅंकेने अन्य बॅंकांना स्पर्धा निर्माण केली आहे. यातच या बॅंकेची प्रगती दिसून येते.''\nआमदार पाटील म्हणाले, \"\"जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांचा आधारस्तंभ आहे. त्यावेळी शिवरामभाऊ जाधव यांनी पतपुरवठा केला नसता तर डी. वाय. पाटील कारखाना उभा राहिला नसता. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे ऋण कधीच फेडता येणार नाही.''\nसतीश सावंत यांनी बॅंकेच्या माध्यमातून येथील जनतेची सेवा करण्याच्या कार्यात कोठेही खंड पडणार नसल्याची हमी दिली.\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nमोदी सरकारची चार वर्षांतली मर्मदृष्टी (प्रा. प्रकाश पवार)\nराजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, \"राजकारण म्हणजे लोकांचं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-katta-anant-bagaitekar-marathi-article-1290", "date_download": "2018-05-27T01:00:40Z", "digest": "sha1:HJE3UJUKPSUJTXKYGKNRQRZFOU3FDS2M", "length": 26504, "nlines": 141, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Katta Anant Bagaitekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nराजीव शुक्‍लांची विकेट पडली\nराजीव शुक्‍लांची विकेट पडली\nगुरुवार, 22 मार्च 2018\nकाँग्रेसचे राजीव शुक्‍ला यांना यावेळी राज्यसभेची उमेदवारी मिळू शकली नाही.\nत्यांच्यासाठी सोनिया गांधी यांचे वर्षानुवर्षे राजकीय सचिव राहिलेले अहमद पटेल हे फार प्रयत्नशील होते. राजीव शुक्‍ला हे फार पूर्वी म्हणजे ३५ वर्षांपूर्वी साधे स्कूटरवरून जाणारे पत्रकार होते.\nपण त्यांनी राजकारणात उडी घेऊन अशी काही प्रगती केली की कुणीही आचंबित व्हावे. या त्यांच्या उत्कर्षामागे कुणी बडे उद्योग घराणे असल्याचे बोलले जाते आणि यावेळी देखील त्यांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी त्या उद्योगघराण्यानेही प्रयत्न केल्याचे समजते.\nराजीव शुक्‍ला सर्वप्रथम उत्तर प्रदेशातून राष्ट्रीय लोकतांत्रिक काँग्रेस नावाच्या पक्षातर्फे राज्यसभेवर आले होते. मग त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर महाराष्ट्रातून दोन वेळेस ते राज्यसभेवर निवडून गेले.\nया काळात त्यांनी स्वतःची वृत्तवाहिनी, चित्रपट उद्योग, क्रिकेटचे क्षेत्र पादाक्रांत केले.\nत्यांच्या या अष्टपैलू कर्तृत्वामुळेच त्यांनी सचिन तेंडुलकर व रेखा या बिनकामाच्या वलयांकित व्यक्तिमत्वांना राज्यसभेवर नियुक्त करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.\nभाजपमध्येही त्यांचे चांगले वजन आहे. अर्थमंत्री अरुण जेटलींचे ते खास मित्र आहेत. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांची धाकटी बहीण त्यांची पत्नी(अनुराधा प्रसाद) आहे. तेव्हा अशा अतिशय ‘उपयुक्त’ राजीव शुक्‍ला यांना पुन्हा राज्यसभेवर घेण्यासाठी अहमदभाई प्रयत्नशील राहणे स्वाभाविकच होते.\nदुर्दैवाने महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकच उमेदवार निवडला जाणार आहे आणि गेल्या वर्षी चिदंबरम व यावर्षी राजीव शुक्‍ला या महाराष्ट्राबाहेरच्या उमेदवारांना लागोपाठ उमेदवारी देण्याचा ‘मेसेज’ बरोबर जाणार नसल्याने त्यांचा यावेळी महाराष्ट्रातून पत्ता कटला. मग त्यांना पश्‍चिम बंगाल, झारखंड किंवा बिहार येथून प्रयत्न करायला सांगण्यात आले. पण पश्‍चिम बंगालमधून अभिषेक सिंघवी यांचे नाव निश्‍चित झाल्याने शुक्‍ला यांचा तेथूनही पत्ता कटला.\nअर्थात राजीव शुक्‍ला हे हरहुन्नरी आहेत व स्वस्थ बसणारे नाहीत. ते प्रयत्न चालू ठेवतील \nकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांचा अलीकडेच झालेला भारत-दौरा वादग्रस्त ठरला होता.\nमुंबईत त्यांच्या सन्मानार्थ झालेल्या मेजवानीत खलिस्तान समर्थक आणि पंजाबच्या एका शीख नेत्याच्या(मंत्री) हत्येच्या कटात सामील असलेला कॅनडाचा नागरिक जसपाल अटवल याचा त्रुडो यांच्या पत्नीबरोबरचा फोटो आणि त्यापाठोपाठ दिल्लीतील कॅनेडियन उच्चायुक्त नादिर पटेल यांनी आयोजित केलेल्या रात्रीभोजनालाही अटवल याला दिले गेलेले निमंत्रण या दोन्ही प्रकारांमुळे भारत सरकारतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती. भारताच्या निषेध व नाराजीनंतर अटवल याचे निमंत्रण रद्द करण्यात आले होते.\nत्रुडो यांनी देखील असा प्रकार व्हायला नको होता असे मत व्यक्त करून भारताला चुचकारण्याचा प्रयत्न केला होता.\nअटवलला भारताचा व्हिसा मिळाला कसा याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने कानावर हात ठेवून या प्रकाराची चौकशी करावी लागेल असे म्हटले होते. कारण व्हिसा जारी करण्याची बाब गृह मंत्रालयाच्या अधिकारातील असल्याने परराष्ट्र मंत्रालयाने चेंडू गृह मंत्रालयाच्या हद्दीत टोलवला होता.\nदरम्यान, या सर्व वादाला कारणीभूत ठरल्याबद्दल अटवल याने कॅनडाच्या पंतप्रधानांची जाहीर माफीही मागून टाकली.\nतोपर्यंत इकडे भारतालाही बहुधा उपरती झाली असावी.\nआता भारत सरकारने एवढा सर्व प्रकार घडल्यानंतर अटवल याचा व्हिसा अधिकृत होता आणि भारतानेच तो जारी केल्याचे मान्य केले.\nएवढेच नव्हे तर वर अशीही मखलाशी केली की दिशाभूल झालेल्या परदेशस्थ भारतीयांशी संपर्क साधणे, त्यांच्याशी संवाद स्थापित करणे आणि त्यांच्या मनातले गैरसमज दूर करण्यासाठी भारत सरकारतर्फे अधिकृत पातळीवर प्रयत्न केले जातात आणि त्या मोहिमेचा एक भाग म्हणूनच अटवल यांना व्हिसा देण्यात आला होता.\nहा राजनैतिक पातळीवरील अनागोंदीचा निव्वळ कळस आहे.\nत्रुडो यांनी भारतातर्फे त्यांना देऊ केलेल्या थंड स्वागत व प्रतिसादाची बाब खिलाडूपणाने घेतली.\nपरंतु त्यांच्या देशात त्यांना भरपूर टीकेला तोंड द्यावे लागले.\nपंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनाही त्रुडो भेटले. भेटीच्या अखेरीला कॅप्टनसाहेबांनी(मुख्यमंत्री) त्रुडो यांना कॅनडातून खलिस्तानी कारवाया करणारे, त्यांना आर्थिक मदत करणारे अशा लोकांच्या दोन याद्या त्यांना सादर केल्या. त्यांचा स्वीकार करताना त्रुडो यांनी त्यांच्या खिलाडूपणाचा परिचय देत म्हटले, ‘या यादीत माझ्या मंत्रिमंडळातील (शीख) सहकाऱ्यांची नावे नसावीत अशी आशा करतो ’ त्रुदो यांच्याबरोबर त्यांचे संरक्षणमंत्री हरजितसिंग सज्जन होते आणि त्यांचीही खलिस्तानी घटकांना असलेली सहानुभूती लक्षात घेऊन अमरिंदरसिंग यांनी पूर्वी त्यांना भेटण्याचे नाकारले होते.\nपरंतु भारतीय मुत्सद्देगिरीचा एक आगळावेगळा नवा अध्याय सध्याच्या नेतृत्वाकडून सुरू आहे. त्याबाबत अधिक काय लिहिणार \nजे जे होईल ते ते पहात राहावे \nरफाल विमान सौदा की रफादफा\nरफाल विमानांच्या सौद्याचा मुद्दा गंभीर होत चालला आहे का\nजर हा व्यवहार स्वच्छ असेल तर पारदर्शकतेबद्दल आव आणणारे हे सरकार आणि या सरकारचे प्रमुख मूग गिळून गप्प बसण्याचे कारण काय या सौद्याबद्दल उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्‍नांवर सरकारतर्फे अद्याप अधिकृत आणि स्पष्ट खुलासा का केला जात नाही याचे गूढ वाढत चालले आहे.\nकिंबहुना संसदेच्या दोन्ही सभागृहात कामकाज न होता कोणत्या ना कोणत्या कारणावरून गोंधळच व्हावा हे सरकार व सत्तापक्षालाच हवे असल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे. या सौद्याबद्दल काही तर्कसंगत प्रश्‍न विचारले जाऊ लागले आहेत. पहिला मुद्दा किमतीचा. रफाल विमाने तयार करणाऱ्या कंपनीच्या (दासॉ) वार्षिक अहवालावर नजर टाकल्यास या कंपनीने इजिप्त व कतार या दोन देशांनाही ही विमाने विकलेली आहेत आणि त्यांची किंमत ही भारताला विकण्यात येत असलेल्या रफाल विमानांपेक्षा कमी असल्याचे या अहवालावरून निष्पन्न होते. त्याचप्रमाणे या विमाननिर्मितीच्या भागीदारीसाठी संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाचा कोणताही अनुभव नसलेल्या एका खासगी कंपनीची निवड का करण्यात आली हा प्रश्‍नही गंभीर व अनुत्तरित आहे. या क्षेत्रात दांडगा व दीर्घ अनुभव असलेल्या सरकारी क्षेत्रातील हिंदुस्तान एरोनॉटिक्‍सची निवड का केली नाही हा त्यातला खरा कळीचा प्रश्‍न आहे आणि सरकार त्यावर मूग गिळून आहे.\nअसे अनेक प्रश्‍न आहेत आणि काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष त्यावर चर्चा करू इच्छितात आणि पंतप्रधानांनी केलेल्या या सौद्याबाबत त्यांच्याकडूनच उत्तरे मागू इच्छितात. हे घडत का नाही संसदेत हल्ली थोडासा गोंधळ झाला की दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी हे क्षणार्धात सभागृहाचे कामकाजच तहकूब करून टाकतात. लोकसभेत तर ही विशेष जाणवणारी बाब आहे. कारण गेल्या अधिवेशनापर्यंत काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी कितीही गोंधळ केला तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कामकाज चालविण्याचा परिपाठ चालू होता. विरोधी पक्ष कितीही का ओरडेनात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, ओरडून दमल्यावर बसतील गप्प असे त्यांना खिजवणारे धोरण अवलंबिले जात होते. आता मात्र विस्मयकारकरीत्या विरोधी पक्षांनी किंचितसा गोंधळ करताच कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले जात आहे. तोच प्रकार राज्यसभेत घडत आहे संसदेत हल्ली थोडासा गोंधळ झाला की दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी हे क्षणार्धात सभागृहाचे कामकाजच तहकूब करून टाकतात. लोकसभेत तर ही विशेष जाणवणारी बाब आहे. कारण गेल्या अधिवेशनापर्यंत काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी कितीही गोंधळ केला तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कामकाज चालविण्याचा परिपाठ चालू होता. विरोधी पक्ष कितीही का ओरडेनात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, ओरडून दमल्यावर बसतील गप्प असे त्यांना खिजवणारे धोरण अवलंबिले जात होते. आता मात्र विस्मयकारकरीत्या विरोधी पक्षांनी किंचितसा गोंधळ करताच कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले जात आहे. तोच प्रकार राज्यसभेत घडत आहे केवळ विस्मय नव्हे तर चकित करणारा हा प्रकार आहे.\nबहुधा फ्रान्सचे अध्यक्ष भारतात चार दिवसांच्या भेटीवर आलेले असल्याने त्यांच्या समोर संसदेत चर्चा नको असाही हेतू कदाचित यामागे असावा.परंतु चाललेला प्रकार उबग आणणारा आहे.\nमहिला दिनाच्या विविध छटा\nआंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो.\nहल्ली प्रत्येक दिवस किंवा प्रसंग हा उत्सवी स्वरूपात साजरा करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे.\nतर केंद्रीय मंत्रिमंडळातील महिला मंत्रीही यात मागे कशा राहतील \nआरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी यावर्षी त्यांची छबी असलेले चहा-कॉफीचे मग आपल्या महिला कर्मचाऱ्यांना वाटले. गेल्या वर्षी त्यांनी केवळ गुलाबाचे फूल दिले होते पण यावर्षी त्यांनी त्यात वाढ केली.\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजही दरवर्षी महिला पत्रकार, अधिकारी वगैरेंना चहा व अल्पोपाहारास बोलावून हा दिवस साजरा करीत असत.\nयावर्षी सुषमा स्वराज यांनी नेहमीप्रमाणे महिला अधिकारी, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील अग्रगण्य महिलांना निमंत्रित केलेच होते. परंतु यावर्षी त्यांनी सीमासुरक्षादलाच्या ‘सीमा-भवानी’ या विशेष पथकातील शूर व धाडसी महिला चमू, बिहारमधील दलित महिलांचे ढोल-पथक ‘सरगम बॅंड’ आणि दाक्षिणात्य वाद्य ‘घटम्‌’ वादक सुकन्या रामगोपाल यांना विशेषत्वाने निमंत्रित केले होते. यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आतापर्यंत पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपले अस्तित्व प्रस्थापित केले.\nसीमा-भवानी पथकाने आतापर्यंत केवळ पुरुष जवान करीत असलेल्या मोटारसायकलच्या चित्तथरारक कसरतीचे प्रात्यक्षिक प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात करून चकित केले होते.\nसरगम बॅंडच्या दलित महिलांनी सवितादेवी यांच्या नेतृत्वाखाली या संचलनातच ढोलवादन केले होते.\nतर आतापर्यंत केवळ पुरुषांपुरतेच मर्यादित असलेल्या घटम्‌ वादनाच्या क्षेत्रात सुकन्या रामगोपाल यांनी पदार्पण करून महिलांचा ठसा उमटविला.\nबिहारमधील सरगम बॅंडसाठी आणखी खूषखबर म्हणजे परराष्ट्रमंत्रालयाच्या अधिकारात येणाऱ्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे त्यांचा जागतिक दौरा आखण्यात आलेला आहे आणि या महिला लवकरच विश्‍वपर्यटनाला जातील. या महिलांना विमानाने दिल्लीला पाचारण करण्यात आले होते आणि त्यांचा हा पहिला विमानप्रवास होता असे त्यांनी सांगितले.\nदिल्ली पोलिसांनी देखील महिला सन्मान करताना आता अतिविशिष्ट भागात संपूर्ण महिला कमांडोंचा समावेश असलेली पथके (स्वॅट -स्पेशल वेपन्स अँड टॅकटिक्‍स) तैनात करण्यास प्रारंभ केला आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी फिरत्या गस्ती पथकात महिला पथकांचा समावेश केलेलाच आहे.\nकाँग्रेस अहमद पटेल पत्रकार राजकारण politics उत्तर प्रदेश महाराष्ट्र\nमहाराष्ट्रातील गडकोट जाणीवपूर्वक पाहायला बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही गोष्ट...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) कोणत्या राज्याने रस्ते अपघातात सापडलेल्या पीडितांसाठी मोफत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/election-2017-manipur-election-goa-election-narendra-modi-34586", "date_download": "2018-05-27T01:29:40Z", "digest": "sha1:IMDHGZ2PDM43WJ4HCV6NRWDIUV7K7URF", "length": 11780, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "UP election 2017 Manipur election Goa election Narendra Modi कोण पुढे, कोण मागे... | eSakal", "raw_content": "\nकोण पुढे, कोण मागे...\nशनिवार, 11 मार्च 2017\nनवी दिल्ली- उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज (शनिवार) सकाळी आठ वाजता मोठ्या उत्साहात सुरवात झाली. पाचही राज्यांमध्ये आघाडी घेतलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.\nदेशातील नागरिकांचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशात भारतीय जनता (भाजप) पक्ष सुसाट असून, समाजवादी पक्षाची सायकल धिम्या गतीने धावताना दिसत आहे. पंजाबमध्ये काँग्रेस व आम आदमी पक्षात चुरस दिसत आहे. उत्तराखंडमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये काटे की कट्टर सुरू आहे. गोव्यात मात्र काँग्रेसच पुढे आहे. मणिपूरमध्ये काँग्रेस व इतर पक्षांमध्ये लढत सुरू आहे.\nनवी दिल्ली- उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज (शनिवार) सकाळी आठ वाजता मोठ्या उत्साहात सुरवात झाली. पाचही राज्यांमध्ये आघाडी घेतलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.\nदेशातील नागरिकांचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशात भारतीय जनता (भाजप) पक्ष सुसाट असून, समाजवादी पक्षाची सायकल धिम्या गतीने धावताना दिसत आहे. पंजाबमध्ये काँग्रेस व आम आदमी पक्षात चुरस दिसत आहे. उत्तराखंडमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये काटे की कट्टर सुरू आहे. गोव्यात मात्र काँग्रेसच पुढे आहे. मणिपूरमध्ये काँग्रेस व इतर पक्षांमध्ये लढत सुरू आहे.\nसकाळी साडेनऊच्या सुमारास आलेल्या आकडेवारीनुसार आघाडीवर असलेले पक्ष-\nउत्तर प्रदेश - भारतीय जनता पक्ष, काँग्रेस\nपंजाब - काँग्रेस, आम आदमी पक्ष\nउत्तराखंड - भारतीय जनता पक्ष, काँग्रेस\nमणिपूर - काँग्रेस, इतर\nझगडेवाडीत पाझर तलावाचे खोलीकरण पूर्ण\nनिमगाव केतकी : सकाळ रिलीफ फंडातून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावाचे खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सुमारे 15 हजार 634 घनमीटर एवढा गाळ...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nव्यवहार चलन पद्धतीने व्हावेत : इलेक्‍ट्रिक व्यापाऱ्यांची मागणी\nपुणे : 'पन्नास हजार रुपयांवरील व्यवहारांसाठी करण्यात आलेल्या ई-वे बिलाच्या सक्तीने व्यापाऱ्यांना त्रास होत असून, किमान एका शहरातील दोन...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nकाँग्रेसचा सोमवारी मूकमोर्चा; भाजप सरकारचा निषेध करणार\nपुणे : भाजपने चार वर्षांत जनतेची फसवणूक केली आहे. त्यांची ही कारकीर्द काळीकुट्ट असल्याचा आरोप शहर काँग्रेसने केला असून, सोमवारी (ता. 28) मूकमोर्चा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/mallika-sherawat-says-india-land-rapist-112648", "date_download": "2018-05-27T01:30:03Z", "digest": "sha1:7YQ244WHB3BXZWEDKBEAW5EEGRWK4BB2", "length": 12022, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mallika Sherawat Says India Is A Land Of Rapist मल्लिका शेरावत म्हणतेय, 'ही बलात्काऱ्यांची भूमी....' | eSakal", "raw_content": "\nमल्लिका शेरावत म्हणतेय, 'ही बलात्काऱ्यांची भूमी....'\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसध्या देशात जे घडतयं त्यावरुन तरी ही भूमी बलात्काऱ्यांची भूमी झाली आहे. - मल्लिका शेरावत\nअभिनेत्री मल्लिका शेरावत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत नव्हती. तिच्या बऱ्याच वादग्रस्त किंवा बोल्ड विधानांनी ती अनेकवेळा चर्चेत राहीली. आताही तिने नुकताच व्यक्त केलेलं मतही चर्चेचा विषय बनलं आहे.\nसध्या देशात लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. या घटनांचा मल्लिकाने निषेध व्यक्त केला आहे. 'दास देव' या सिनेमाच्या स्क्रिनींगला मल्लिकाने उपस्थिती लावली, तेव्हा तिने देशात सतत घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांवर राग व्यक्त करीत आपले मत मांडले. काय म्हटले आहे मल्लिकाने वाचा सविस्तर....\n'भारत हा महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा या मार्गावर चालणारा देश आहे. पण सध्या देशात जे घडतयं त्यावरुन तरी ही भूमी बलात्काऱ्यांची भूमी झाली आहे. सध्या देशात मुलींवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचा मी निषेध करते. हे आपल्यासाठी फार लाजिरवाणे आहे. देशात प्रसारमाध्यमे हे प्रभावी साधन असून प्रसारमाध्यमांच्या मदतीने अशा घटनांना थांबविले गेले पाहीजे. जर प्रसार माध्यमे नसती तर ज्या घटना झाल्यात त्या कधीच जगासमोर आल्या नसत्या. अशा घटनांचा प्रसारमाध्यमांनी सतत पाठपुरावा केल्याने चांगले आणि नवीन कायदे मंजूर होत आहे. म्हणून मी प्रसारमाध्यमांचे ऋणी आहे.'\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nबदलांशी जुळवून घेताना... (डॉ. वैशाली देशमुख)\nजमवून घेण्याचे बरेच फायदे शाळेत आणि एकूणच आयुष्यात दिसून आले आहेत. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा विभिन्न संधी मिळतात, अनेक दारं मुलांसमोर उघडतात....\nकाँग्रेसचा सोमवारी मूकमोर्चा; भाजप सरकारचा निषेध करणार\nपुणे : भाजपने चार वर्षांत जनतेची फसवणूक केली आहे. त्यांची ही कारकीर्द काळीकुट्ट असल्याचा आरोप शहर काँग्रेसने केला असून, सोमवारी (ता. 28) मूकमोर्चा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A_(%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F)", "date_download": "2018-05-27T01:28:00Z", "digest": "sha1:T2ICAI6HDAP7KIMSR4DR7XNQNNTVVWTC", "length": 4119, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पंचगिरी - विकिपीडिया", "raw_content": "\n(पंच (क्रिकेट) या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१४ रोजी ०८:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/shivsena-congress-alliance-mumbai-32396", "date_download": "2018-05-27T01:51:06Z", "digest": "sha1:NWJ43VHCKMZQ2WIMZQ4VXVPM7QUEBT6D", "length": 16096, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "shivsena-congress Alliance in mumbai? शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी काँगेसला दिला प्रस्ताव | eSakal", "raw_content": "\nशिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी काँगेसला दिला प्रस्ताव\nशाम देऊलकर - सकाळ न्यूज नेटवर्क\nशनिवार, 25 फेब्रुवारी 2017\nमुंबई: मुंबई महापालिकेत 84 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससोबत गुप्त वाटाघाटी सुरू केल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली आहे. या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासू सहकाऱ्यांनी काँग्रेसला एक प्रस्ताव दिला आहे. आज जरी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत युती आणि महापौरपदाच्या निवडणुकीच्या नियोजनाबाबत चर्चा होणार असली तरी महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसची मदत घेण्याची सेनेची मानसिक तयारी झाल्याचेही सांगितले जात आहे.\nमुंबई: मुंबई महापालिकेत 84 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससोबत गुप्त वाटाघाटी सुरू केल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली आहे. या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासू सहकाऱ्यांनी काँग्रेसला एक प्रस्ताव दिला आहे. आज जरी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत युती आणि महापौरपदाच्या निवडणुकीच्या नियोजनाबाबत चर्चा होणार असली तरी महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसची मदत घेण्याची सेनेची मानसिक तयारी झाल्याचेही सांगितले जात आहे.\nमहापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना, भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. निकालानंतरही सेना, भाजपमधील सत्तासंघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने गुप्त बैठका, खलबतांच्या चर्चांनी मुंबई ढवळून निघाली आहे. काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घ्यायचा की त्यांना उपमहापौरपदासारखे पद द्यायचे याविषयी सेनेतील वरिष्ठ वर्तुळात खल चालू असल्याचे समजते. मुंबई महापौरपदाची निवड 9 मार्च रोजी होणार असल्याने येत्या काही दिवसांत राजकीय युती, आघाड्यांच्या या खेळातील गुंतागुंत अजुनच वाढण्याची शक्‍यता आहे. मुंबई पालिकेच्या सत्ता सोपानाच्या या स्पर्धेत सेना आणि काँग्रेसच्या प्रत्येक हालचालीवर भाजप नजर ठेऊन आहे. भाजपकडून काँग्रेसशी हातमिळवणीची अजिबात शक्‍यता नसली तरी इतर सर्व पर्याय भाजपकडून पडताळले जात आहेत. त्याचबरोबर सत्ता मिळवण्यासाठी जादुई आकड्याची गणिते सेनेच्या आमदार अनिल परब यांनी नाकारली असुन ज्या पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतात त्या पक्षाचा महापौर होतो, असे सांगितले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीवेळी फ्लोअर मॅनेजमेंट महत्त्वाचे असेल आणि यात शिवसेना सहज यशस्वी होईल असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.\nकाँग्रेसमध्ये कामतवगळता सर्व नेत्यांची मुकसंमती\nमुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरूदास कामत वगळता जवळजवळ सर्व नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत मुकसंमती दिल्याची चर्चा आहे. उघडपणे कोणी बोलण्यास तयार नसले तरी काँग्रेसमध्येही वेगाने हालचाली घडत आहेत. माजी मख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसकडे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले असुन दुसरे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रु नसतो असे वक्तव्य करून सेनेला पाठिंबा देण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेशच्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान 8 मार्चला होणार असल्याने काँग्रेस 9 मार्चला होणाऱ्या मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सेनेला अनुकूल भुमिका घेऊ शकते असे बोलले जात आहे.\n'ती' ऑडिओ क्‍लिप माझीच : मुख्यमंत्री\nमुंबई : राजकरणात स्फोट घडवणारी ऑडिओ क्‍लिप माझीच असली ती मोडून तोडून सादर केली. आता ती पूर्ण क्‍लिप निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे, असे मुख्यमंत्री...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/road-fruit-sailer-issue-113514", "date_download": "2018-05-27T01:51:48Z", "digest": "sha1:K6QJJ6JHLM7PZNSZHVV3AF5L6PHSW23E", "length": 13953, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "road fruit sailer issue रस्त्यांवरील फळविक्रेत्यांवर मेहेरबानी कुणाची? | eSakal", "raw_content": "\nरस्त्यांवरील फळविक्रेत्यांवर मेहेरबानी कुणाची\nबुधवार, 2 मे 2018\nजळगाव - शहरातील मुख्य रस्त्यांसह चौकांमध्ये पुन्हा हॉकर्स, विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. यात सर्वांत जास्त फळविक्रेते असून, जिथे जागा मिळेल तिथे हातगाडी उभी करून व्यवसाय करत आहेत. खासगी जागांमध्ये देखील फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून दुर्लक्ष होत असून, या फळविक्रेत्यांवर मेहेरबानी कुणाची असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.\nजळगाव - शहरातील मुख्य रस्त्यांसह चौकांमध्ये पुन्हा हॉकर्स, विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. यात सर्वांत जास्त फळविक्रेते असून, जिथे जागा मिळेल तिथे हातगाडी उभी करून व्यवसाय करत आहेत. खासगी जागांमध्ये देखील फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून दुर्लक्ष होत असून, या फळविक्रेत्यांवर मेहेरबानी कुणाची असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.\nमहापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील ११ मुख्य रस्त्यांवरील हॉकर्सच्या स्थलांतराची मोहीम राबविली होती. परंतु शिवाजीरोड येथील फळविक्रेत्यांनी पुन्हा बळिरामपेठ, सुभाष चौक यासह शहरातील मुख्य रस्त्यांवर बस्तान मांडले आहे. त्यातच शहरातील विविध रस्ते, चौकांमध्ये फळविक्रेते लोटगाड्या लागत असल्याने चौकांमध्ये त्यामुळे वाहतूक कोंडीची पुन्हा समस्या निर्माण झाली आहे.\nशहरातील विविध ठिकाणाच्या मुख्य रस्त्यांवर फळ विक्रेत्यांचे दुकाने पुन्हा दिसू लागली आहेत. त्यातच महाबळ रस्ता, नेरी नाका, गिरणा टाकी, रामानंदनगर, गणेश कॉलनी रस्त्यावर तर गिरणा टाकी रस्त्यालगत खासगी जागांमध्ये महापालिकेतून बांधकाम परवानगी न घेता दुकाने बांधून या फळविक्रेत्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.\nबहिणाबाई उद्यानाजवळील महेश चौकात फळविक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या असतात. याच ठिकाणी बाजूलाच एका खासगी रिकाम्या जागेत तीन-चार दिवसांपूर्वी टरबूज एका विक्रेत्याने दुकान थाटले. त्यापाठोपाठ दोन -तीन दिवसांत टरबूज, आंबे आदी विविध फळविक्रेत्यांची दुकाने लागल्याने चौकातील वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.\nअतिक्रमण विभागाकडून होतोय दुजाभाव...\nअतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील विविध ‘नो हॉकर्स’ झोनमधील भाजीपाला तसेच अन्य विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. परंतु शहरातील विविध रस्त्यांवरील फळविक्रेत्यांवर कारवाई का केली जात नाही, त्यांच्यावर मेहेरबानी कुणाची असा प्रश्‍न महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कारवाईतून निर्माण होत आहे.\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\nव्यवहार चलन पद्धतीने व्हावेत : इलेक्‍ट्रिक व्यापाऱ्यांची मागणी\nपुणे : 'पन्नास हजार रुपयांवरील व्यवहारांसाठी करण्यात आलेल्या ई-वे बिलाच्या सक्तीने व्यापाऱ्यांना त्रास होत असून, किमान एका शहरातील दोन...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nपुणे-सोलापूर महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा\nकळस : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची वाढती संख्या विचारात घेता हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याचे बोलले जात आहे. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://anil-shinde.blogspot.com/2012/06/blog-post_8748.html", "date_download": "2018-05-27T01:08:41Z", "digest": "sha1:DDBOVZEPJFOTOYL3Q3FDYQ2PHUMMQBAH", "length": 9835, "nlines": 96, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde", "raw_content": "\nएक छोटीशी प्रेम कथा\nएक प्रेम वेडा तिच्यावर खूप करायचा...म्...म्हणतात\nना शोधणारयाला देव हि\nमिळतो...........तसेच ह्याने तिला शोधले होते. तीन\nवर्षाच्या प्रयत्नानंतर ह्याने तिला मिळवलं\nहोत..दोघेही एकमेंकावर जीवापाड प्रेम करायचे...तीच जरा जास्तच होत पण काय करणार दोघांची हि भेट होण शक्य\nनव्हती कारण ती गावी आणि हा कायमचा मुंबईला..फोन वर\nबोलन तसे दररोजचेच पण भेट फक्त सहा महिन्याने होत\nअसे......... पण एक दिवस पूर्ण नूरच पालाडतो....ह्याला अचानक\nहोतात..ह्याला डॉक्टर कडून समजत कि मला कर्क रोग\nझालाय आणि माझ्या हातात फक्त सहा महिने उरले\nआहेत.हा तिला समजू देत नाही....कारण\nसहा महिन्यांनी तिचा वाढदिवस असतो....आणि तिच्या वाढदिवशी ह्याला तिला पहायचे\nअसते... तिच्या वाढदिवसाला चार दिवस\nबाकी असतात..आणि ह्याला कळून चुकलेले असते\nकि आपली वेळ जवळ आलीय ..हा मनात विचार\nकरतो कि हिच्या वाढदिवशी आपण हिला शेवटच पहायचं\nआणि मगच आपण आपले प्राण सोडायचे...सतत चार दिवस\nहा तिला त्याच ठिकाणी भेटायला बोलवतो ज्या ठिकाणी ह्यांची पहिली भेट\nकॉलेज मध्ये फंक्शन असल्या मुळे आपण\nवाढदिवसाच्या दुसर्या दिवशी जाऊ असे\nत्याला सांगते...हा तिला शेवटच विचारतो कि तुला यायचं\nआहे कि नाही...कसलाही न विचार करता ती त्याला नाही सांगते...वाढदिवसाचा दिवस\nउजाडतो....ह्याची वेळ जवळ आलेली असते ह्याच्याकडे फक्त\nतीन मिनिटे असतात...हा तिला फोन\nकरतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो...हि त्याला विचारते\nकाय करतोयस.........आणि हा शेवटी एवढच म्हणतो.... आज\nमी मृत्युच्या दारी उभा आहे ग........................मरता मरता तुला\nतुझ्या वाढदिवशी शेवटच पहायची मनापासून खूप\nइच्छा होती ग...पण तुही नाही\nम्हणालीस...........जाता जाता तुझ्या मिठी मध्ये यायचं होत पण\nतुला भेटायचे नव्हत...................तेव्हा तर\nनाही पण मला मेल्यावर तरी मिठी मध्ये घेशील ना\nहि विचारते काय झाल आणि\nफोन कट होतो............हि त्याच्या घरी येते पण वेळ निघून\nअसते......तिला त्याच्या आईकडून समजत.......हि जेव्हा त्याला आपल्या मिठी\nमध्ये घेऊन रडत असते तेव्हा त्याचा डावा हात\nलिहिलेलं असत कि................. ए जानु नको रडूस ग...\nकारण तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी माझे हात मेले\nज्या ठिकाणी तिला भेटण्यासाठी बोलवलं असत त्याच\nठिकाणी हि प्रेम वेडी\nआपल्या वाढदिवशी फुल घेऊन त्याची वाट पाहत असते...फक्त\nह्याच आशेने कि तो\nकुणाच्या तरी रुपात येईल आणि तिला मिठीत घेईल...पण म्हणतात ना (डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो.पण माथ्या आड\nगेलेला जिवलग परत कधीच दिसत नाही.........\nझेप अशी घे की पाहणा-यांच्या...\nकॉलेजला जाताना समोरच तिला बघितलीकॉलेजला जाताना सम...\nअशी असावी ती. . . नाही भेटलो मी दिवसभर तरतीने ख...\n**** दगाबाज आयुष्य **** तुझे ते हास्य जीवनी गंध...\nआता संपलयं ते सारं.... आता संपलयं ते भास होणे...\nका माहित नाही जग वेगळेआणि मी वेगळा झालो आहेकोणाची ...\nहि कथा खरी आहे ..आपल्याच एका मित्राची आहे “आज तिचा...\nतो रस्ता मला पाहून आज हसलाम्हणाला प्रेमात बिचारा फ...\nमी मेल्यावर ... मी मेल्यावर एकदा मला पाहून जादेहा...\nएक छोटीशी प्रेम कथा एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करा...\nशिवाजी महाराज स्वप्नात आले आणि.... एकदा महाराज मल...\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/there-no-change-schedule-class-x-and-hsc-exam/", "date_download": "2018-05-27T01:34:23Z", "digest": "sha1:CRDA5JGJAD2JZVCGB3K7ZSMGK3TW2EBU", "length": 27890, "nlines": 357, "source_domain": "www.lokmat.com", "title": "There Is No Change In The Schedule Of Class X And Hsc Exam | दहावी व बारावीच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २७ मे २०१८\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\n दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली\nग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे\nनाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद\nमुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार\nदिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nबिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर\nBOX OFFICE : ‘परमाणू’ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी\n​करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली\n‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग\nजम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग\nलातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.\nगोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.\nजम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.\nमेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.\nकर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.\nसचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.\nमालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.\nनागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.\nनागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.\nमुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.\nओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nदहावी व बारावीच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही\nइयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांच्या काही महिन्यांपुर्वी जाहीर करण्यात आलेल्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केलं स्पष्ट.\nपुुणे : इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांच्या काही महिन्यांपुर्वी जाहीर करण्यात आलेल्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यानुसार दि. २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची तर दि. १ ते २४ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nदहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मागील वर्षीचे वेळापत्रकाचाही त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी मंडळाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे परीक्षांच्या तारखा पुन्हा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. मंडळाने दरवर्षीप्रमाणे मार्च २०१८ च्या परीक्षांचे वेळापत्रक काही महिन्यांपुर्वीच जाहीर केले आहे. सद्यस्थितीत त्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nमंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते २० मार्च, तर दहावीची दि. १ ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा दि. १ ते १७ फेब्रुवारी तर इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व कलचाचणी परीक्षा दि. १० ते २८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावी स्टेनोग्राफी, दहावीची दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयांची परीक्षा तसेच इयत्ता बारावी व दहावीची आऊट आॅफ टर्न परीक्षा यांचा सविस्तर कालावधी छापील वेळापत्रकात देण्यात आलेला आहे.\nपरीक्षेपुर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळामार्फत छापील स्वरूपात दिलेलेच वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने किंवा खासगी यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअ‍ॅप किंवा तत्सव माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. छापील वेळापत्रकामध्ये बदल केला जाणार नाही, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nचंद्रपूर जिल्ह्यातील सृष्टी भागवत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून पहिली\nआयटीआयची सत्रपरीक्षा होणार आॅनलाईन, ऐनवेळी घेतलेल्या निर्णयामुळे परभणीत विद्यार्थी गोंधळात\nशिक्षण, बेरोजगारीच्या मुद्द्यावर जागर जत्था\nपिंपळगाव बसवंतचे काकासाहेब वाघ महाविद्यालय ठरले यावर्षीच्या मविप्र करंडकचे मानकरी\nसिडकोतील दोन सराईतांकडून गावठी कट्टा जप्त\nधुळे जिल्ह्यात डिजिटल शाळांना सौरउर्जेची झळाळी, ४० शाळांच्या स्वयंपूर्णतेला लोकसहभागाची जोड\nपोलीस भरतीचा आणखी एक घोटाळा उघड चार पोलिसांना अटक\n‘राज्यात २० हजार मेगावॅटपेक्षा अधिक उच्चांकी वीजपुरवठा’\nसीमावर्ती राज्यात मराठी अकादमी स्थापनेच्या हालचाली\nत्रास होतोय, पण समाधान वाटतेय\nराज्यात मान्सूनपूर्व पावसात होतेय घट\n7:00 PM At वानखेडे स्टेडियम, मुंबई\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nRamzan : काय असते रमजानची सहेरी\nसामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली\n१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान\nआरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान\nआयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने\nआयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या\nभारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’\n८५00 रेल्वे स्थानकांवर बांधणार नवीन टॉयलेट, दिव्यांगांसाठीही विशेष सोय\nगृहकर्जधारकांनाही आता धनकोचा दर्जा मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/solapur/municipal-museums-will-not-be-auctioned-minister-state-urban-development-ranjeet-patil-solapur-city/amp/", "date_download": "2018-05-27T01:34:31Z", "digest": "sha1:3UC33EPZV46SRRRZCE36SD4IGPWVLGTP", "length": 9352, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Municipal museums will not be auctioned, Minister of State for Urban development Ranjeet Patil, Solapur city will solve the problems | मनपाच्या गाळ्यांचे लिलाव होणार नाहीत, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची माहिती, सोलापूर शहराचे प्रश्न निकाली काढणार | Lokmat.com", "raw_content": "\nमनपाच्या गाळ्यांचे लिलाव होणार नाहीत, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची माहिती, सोलापूर शहराचे प्रश्न निकाली काढणार\nमनपाच्या मालकीच्या गाळेभाडेवाढीचा प्रश्न येत्या आठवडाभरात मार्गी लावला जाईल, यात कोणत्याही गाळ्यांचे लिलाल न करता मध्यमार्ग काढला जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.\nआॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि ९ : मनपाच्या मालकीच्या गाळेभाडेवाढीचा प्रश्न येत्या आठवडाभरात मार्गी लावला जाईल, यात कोणत्याही गाळ्यांचे लिलाल न करता मध्यमार्ग काढला जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी येथे बोलताना दिली. मनपाच्या मुदत संपलेल्या मेजर व मिनी गाळ्याच्या भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. याबाबत सभागृहात दोनवेळा ठराव झाला. प्रशासनाने मुदत संपलेल्या गाळ्यांमधून चांगले उत्पन्न येण्यासाठी बाजारभावाप्रमाणे गाळ्यांचे दर निश्चित होण्यासाठी लिलाव पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला सभेत विरोध झाला. शासनाकडे पहिल्यांदा हा प्रस्ताव पाठविल्यावर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांनी अधिकारात हा निर्णय घ्यावा म्हणून परत पाठविला. त्यावर आयुक्तांनी ई निविदा पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रस्ताव दिल्यावर पुन्हा विरोध झाल्याने पुन्हा हा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. यावर बोलताना नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हा राज्यभराचा प्रश्न आहे. गाळ्यांच्या भाडेवाढीबाबत शासन एक सर्वंकष धोरण ठरवित आहे; मात्र यातील लिलाव पद्धत काढून टाकण्यात आली आहे. यात जे सध्या मूळ व्यापारी आहेत, त्यांच्यावर अन्याय न होता भाडेवाढ कशी करायची हे ठरविले जाणार आहे. आठवडाभरात हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजच्या दौºयात डॉ. पाटील यांनी मनपा व नपासाठी असलेल्या शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेतला. पंतप्रधान व रमाई आवास योजनेतील अडचणी जाणून घेतल्या. यातील जाचक अटी काढून सर्व गरिबांना २0२२ पर्यंत घर मिळेल यावर भर दिला जाणार आहे. ही योजना राबविण्यासाठी काही क्रेडाईचे बिल्डर पुढे आले आहेत. त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल. मनपाची सांडपाणी प्रक्रिया व तुळजापूर कचरा डेपोजवळील वीज निर्मिती प्रकल्पाची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. ------------------------- अशोक लेलँडची चौकशी केंद्रीय योजनेतून मनपा परिवहनला पुरविण्यात आलेल्या ९९ जनबसच्या चेसीक्रॅक झाल्या. पण याबाबत अशोक लेलँड कंपनीने हात वर केल्याने परिवहनची स्थिती नाजूक झाल्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या निदर्शनाला आणून दिल्यावर त्यांनी अशोक लेलँडची चौकशी केली जाईल असा इशारा दिला. एकाचवेळी इतक्या बसची चेसीक्रॅक होते ही बाब गंभीर आहे. कंपनीचा डिफेक्ट असताना प्रश्न प्रलंबित ठेवणे बरोबर नाही. याबाबत योग्य ती माहिती घेऊन कारवाई करू असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.\nस्मार्ट सिटीच्या कामकाजात लोकप्रतिनिधींच्या सूचनांही विचारात घ्या : सहकारमंत्री\nसोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू तपासणीसाठी आरटीओचे पथक\nअभिनेता आमीर खानला सोलापूर महापालिका मानपत्र देणार\nसोलापूरचे अतुल गोतसुर्वे उत्तर कोरियात राजदूत\nसोलापूरात पालकमंत्र्याच्या विरोधात बहुजन समाज पार्टीचे आंदोलन\nराज्यातील तूर खरेदी मुदतवाढीस केंद्राची अनुकूलता, सहकारमंत्र्याची माहिती\nसोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू तपासणीसाठी आरटीओचे पथक\nअभिनेता आमीर खानला सोलापूर महापालिका मानपत्र देणार\nलाच सोलापूर जिल्हा परिषदेतील सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अटकेत\nतीन हजाराची लाच स्वीकारताना पंढरपूरच्या पोलीस हवालदारास पकडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/!-14609/", "date_download": "2018-05-27T01:09:42Z", "digest": "sha1:BEUONPSBCGI5NFTHSZLQYN73JRITIGLB", "length": 2794, "nlines": 62, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-माझेच चुकले सारे!", "raw_content": "\nAuthor Topic: माझेच चुकले सारे\nतू दिलेस भर-भरून, पण मी नाही घेतले हे,\nमाझेच चुकले सारे, पण मी नाही साहिले हे,\n\"घेऊन जा मला तू\" जरी बोललीस तू हे,\n\"आव्हान\" तुझे ते मज नाही पेलवले हे,\nदेऊन टाकले तू जरी सर्व काही,\nजणू दान सर्स्वाचे हे, देऊन टाकले हे,\nदिलास तू खजाना-दिल खुलासपणे तू,\nपण नाही सरसावलो, मन नाही धजावले हे,\n\"प्रीतीचे\" भांडार तू जरी दिले लुटावयाला,\n\"सावज\" हाताचे गेले निघोनी मी राहिलो निराहारी,\nश्री प्रकाश साळवी दि. २१ मार्च २०१४ स. ११.४०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-%C2%A0cover-story-vivah-vishesh-advt-rohit-erande-marathi-article-1470", "date_download": "2018-05-27T01:21:48Z", "digest": "sha1:DHEOIMRLVLRRWRZSVX5DJAMCAFFNWQHO", "length": 16420, "nlines": 111, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Vivah Vishesh Advt. Rohit Erande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nकव्हर स्टोरी : विवाह विशेष\nलग्न करताना त्याची सरकारी पातळीवर केली जाणारी नोंदणी हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर नोंदणी आणि नोंदणीकृत लग्न अशा दोन प्रकारात ढोबळमानाने वर्गीकरण करता येते.\n‘हिंदू विवाह कायदा १९५५’ आणि ‘स्पेशल विवाह कायदा १९५६’ असे दोन कायदे अनुक्रमे या प्रकारांना लागू होतात. हिंदू विवाह कायद्याअंतर्गत विधी करून झालेले विवाह हे बोलीभाषेत ‘लग्नानंतर नोंदणी‘ या प्रकारात मोडतात. लग्न झाल्यावर विहित नमुन्यातील फॉर्म भरून नोंदणी अधिकाऱ्यांपुढे लग्नाची रीतसर नोंदणी करणे अशा स्वरूपाची ही प्रक्रिया असते. पुण्यासारख्या ठिकाणी विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हे फॉर्म्स उपलब्ध असतात. लग्नानंतर किती दिवसात नोंदणी करावी याची तरतूद हिंदू विवाह कायद्यामध्ये नाही. मात्र या फॉर्म्समध्ये लग्नानंतर किती दिवसांनी नोंदणी केल्यास, किती शुल्क आकारले जाते याची माहिती दिलेली असते. पूर्वी विवाह-नोंदणी सक्तीची नव्हती. परंतु बाल -विवाहाची अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी, तसेच बहुपत्नीत्वसारख्या प्रथांना आळा घालण्यासाठी विवाह-नोंदणी सक्तीची करावी अशी सूचना महिला राष्ट्रीय आयोगाने २००५ या वर्षी दिली होती. नंतर २००६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ‘सीमा विरुद्ध अश्विनी कुमारम’ या केसवर दिलेल्या निकालानंतर आता भारतामध्ये विवाह नोंदणी करणे गरजेचे झाले आहे. आता काही ठिकाणी ऑनलाइन नोंदणीदेखील सुरू झाली आहे. पुणे महानगर पालिकेच्या वेबसाइटवर याची माहिती दिसून येते.\nहिंदू विवाह कायदा हा फक्त हिंदूंनाच लागू होतो आणि त्यामध्ये बुद्ध, जैन, शीख, लिंगायत, ब्राम्हो आणि प्रार्थना समाज या धर्मीयांचादेखील समावेश होतो. मात्र ‘स्पेशल मॅरेज ॲक्‍ट १९५४’ किंवा ‘विशेष विवाह कायदा १९५४’ या कायद्याखाली लग्न करण्यासाठी कुठल्याही जाती-धर्माचे बंधन नाही आणि या कायद्याखाली झालेल्या लग्नाला ‘नोंदणी पद्धतीने लग्न/रजिस्टर्ड मॅरेज‘ किंवा चुकीने ‘कोर्ट-मॅरेज‘ असेही म्हटले जाते. वस्तुतः या प्रकारात कुठेही कोर्टाचा संबंध येत नाही. विरोधाभास असा की झालेले लग्न मोडण्यासाठी म्हणजेच डिव्होर्स घेण्यासाठी मात्र कोर्टातच यावे लागते. स्पेशल मॅरेज ॲक्‍टनुसार लग्न नोंदविण्यासाठी काही कायदेशीर अटींची पूर्तता होणे अत्यावश्‍यक असतेच. हिंदू विवाह कायद्याप्रमाणेच इथेही वधू आणि वर यांचे वय अनुक्रमे १८ आणि २१ असणे गरजेचे आहे आणि दोघेही लग्नाच्या दिवशी अविवाहित असणे गरजेचे आहे. तसेच दोघांमध्ये सपिंड नाते नसावे आणि दोघेही मानसिकदृष्ट्या सक्षम असावेत.\nस्पेशल मॅरेज ॲक्‍टनुसार लग्न नोंदविण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक सरकारतर्फे केलेली असते आणि वधू किंवा वर जेथे ३० दिवसांपेक्षा जास्त दिवस राहिले असतील अशा अधिकारक्षेत्रामधील ऑफिसमध्ये जाऊन नोंदणीचे काम करावे लागते. या कायद्याखाली लग्न करण्यासाठी म्हणजेच ’रजिस्टर्ड मॅरेज‘ करण्यासाठी वधू आणि वरांना सदरील ऑफिसमध्ये जाऊन विहित नमुन्यामधील नोटिशीचा फॉर्म भरून देणे गरजेचे असते. अशी नोटीस संबंधित अधिकाऱ्यांमार्फत विशिष्ट ठिकाणी प्रसिद्ध केली जाते. जर कोणाला वर नमूद केलेल्या कायदेशीर अटींची पूर्तता झाली नाही म्हणून या नोंदणी विवाहाला हरकत घ्यायची असेल तर त्यांनी अशी नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत हरकत घेण्याची तरतूद आहे. समजा कोणी हरकत नोंदविली तर त्याची शहानिशा करून संबंधित अधिकाऱ्याला त्यावर ३० दिवसात निर्णय द्यावा लागतो. जर का हरकत मान्य झाली आणि विवाह नोंदणी करण्यास अधिकाऱ्याने नकार दिल्यास त्याविरुद्ध वधू किंवा वर यांना संबंधित जिल्हा न्यायालयात अपील दाखल करता येते आणि या बाबतीत जिल्हा न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असून तो संबंधित अधिकाऱ्यांवर बंधनकारक असतो.\nजर का अशी कुठल्याही प्रकारची हरकत आली नाही, तर नोटिशीपासूनचे ३० दिवस संपल्यानंतर लग्न करण्याचा मार्ग मोकळा होतो. त्यापूर्वी वधू -वर यांना तसेच साक्षीदार यांना विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून देणे गरजेचे असते. त्यानंतर संबंधित ऑफिसमध्ये जाऊन किंवा ऑफिसपासून फार लांब नसलेल्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून रजिस्टर मॅरेज संपन्न होते, म्हणजेच सामान्य भाषेत रजिस्टरवर सह्या केल्या जातात. त्यानंतर अधिकारी विवाह नोंदणी प्रमाणपत्र रुजू करतात. त्यावर वधू, वर, तसेच साक्षीदार यांच्यादेखील सह्या असतात. साक्षीदार हे कायद्याने सज्ञान आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असते. फॉर्म्स, घोषणापत्र, सर्टिफिकेट्‌स यांचा नमुना सदरील कायद्यामध्ये दिलेला आहे. तसेच अन्य धार्मिक पद्धतीने झालेले विवाहदेखील या कायद्याखाली नोंदणीकृत करता येतात. त्यासाठी काही कायदेशीर अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे.\nसर्वांत महत्त्वाचे म्हणजे, एखाद्या हिंदू व्यक्तीने अन्य धर्मियाशी या कायद्याखाली लग्न केल्यास त्या व्यक्तीचे हिंदू एकत्र कुटुंबाचे सदस्यत्व आपोआप संपुष्टात येते. मात्र जर का वर आणि वधू हे दोघेही हिंदू असतील तर त्यांना आणि त्यांच्या मुलांना हिंदू वारसा कायदाच लागू होतो.\nविवाह नोंदणी केल्यामुळे नवरा-बायको म्हणून कायदेशीर ओळख प्राप्त होते आणि त्यामुळे प्रॉपर्टी, बॅंक, परदेश दौरा, नोकरी अशा अनेक ठिकाणी त्याचा उपयोग होतो. सबब विवाह नोंदणी करणे खूप गरजेचे आहे.\nअरेंज्ड मॅरेजमध्ये पहिली भेट फक्त मुला मुलीने बाहेर घ्यावी, की आई वडिलांबरोबर/...\nसिंगल पेरंटच्या मुलांची लग्ने\nएकेरी पालकत्वाची प्रक्रिया भारतातही मोठया जोमाने सुरू झाली आहे. भारतात गेल्या काही...\nसुंदर व आकर्षक केशभूषा\nलग्न समारंभात प्रत्येक नववधू आपली हेअरस्टाइल कशी उठून दिसेल याकडे लक्ष देते....\nमुगाच्या डाळीचा शिरा साहित्य : एक वाटी मुगाची डाळ, एक वाटी साखर, अर्धी ते पाऊण...\nएप्रिल-मे महिना म्हणजे लग्नसराईचा काळ मुहूर्त जास्त असल्यामुळे या काळात सगळीकडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2018-05-27T01:38:12Z", "digest": "sha1:64S37WAXYUKCAFZJ5WZHILBUFN2N4N7T", "length": 4282, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्रुकहेवन राष्ट्रीय प्रयोगशाळा - विकिपीडिया", "raw_content": "\n(ब्रूकहेवन राष्ट्रीय प्रयोगशाळा या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअप्टन, न्यू यॉर्क, अमेरिका\nब्रुकहेवन राष्ट्रीय प्रयोगशाळा ही अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील आण्विक प्रयोगशाळा आहे. ही प्रयोगशाळा लाँग आयलंडमधील अप्टन या शहरात आहे. हिची स्थापना इ.स. १९४७मध्ये झाली.\nकण त्वरक व प्रयोगशाळा\nइ.स. १९४७ मधील निर्मिती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०१६ रोजी ०१:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/lehengas/cheap-lehengas-price-list.html", "date_download": "2018-05-27T01:48:16Z", "digest": "sha1:Z2ZB22DKZ57OK3VRRDZIG4QOHEY3LCEZ", "length": 19539, "nlines": 517, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये लेहेंगास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त लेहेंगास India मध्ये Rs.559 येथे सुरू म्हणून 27 May 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. वेलवेट चिकन नेट हॅन्ड वर्क ब्लू सेमी स्टीलचंद लेहेंगा 645 Rs. 3,999 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये लेहान्ग्स आहे.\nकिंमत श्रेणी लेहेंगास < / strong>\n1311 लेहेंगास रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 3,672. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.559 येथे आपल्याला किलकारी गर्ल्स औरंगे घागरा चोळी सेट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2107 उत्पादने\nकिलकारी गर्ल्स पूरपले घागरा चोळी सेट\nकिलकारी गर्ल्स औरंगे घागरा चोळी सेट\nकिलकारी गर्ल्स ब्लू घागरा चोळी सेट\nकिलकारी गर्ल्स ग्रीन घागरा चोळी सेट\nनेट Sequins work पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा 537004\nनेट Sequins वर्क मरून सेमी स्टीलचंद लेहेंगा 300\nलिटातले इंडिया गर्ल्स ट्रॅडिशनल सांगणारी रेड लेहंगा चोळी द्ली३गेड१०१या\nलिटातले इंडिया एथनिक डेसिग्नेर रेड ग्रीन गर्ल्स लेहंगा चोळी द्ली३गेड१०५या\nलिटातले इंडिया कॉलोअरफूल बगु डेसिग्न एथनिक लेहंगा चोळी द्ली३गेड१०८या\nलिटातले इंडिया येल्लोव & ग्रीन लेहंगा चोळी फॉर Kids\nनेट Sequins work पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा ङ्कफ२६४\nनेट Sequins work पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा 264\nगेऊर्जेतते & नेट बॉर्डर work रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा 537001\nगेऊर्जेतते & नेट लस work रेड पलायन सेमी स्टीलचंद लेहेंगा 537002\nनेट Sequins work पिंक उन्स्टीटछेद लेहेंगा कॅसे२\nलिटातले इंडिया राजस्थानी बंधेज मुलतीकॉऊर लेहंगा चोळी द्ली३गेड१०७क\nलिटातले इंडिया येल्लोव राजस्थानी झिगझॅग डेसिग्न लेहंगा चोळी द्ली३गेड१०६क\nलिटातले इंडिया एथनिक डेसिग्नेर रेड ग्रीन गर्ल्स लेहंगा चोळी द्ली३गेड१०५क\nभागलपूर खाडी स्ट्रीप प्रिंट मुलतीकॉऊर सेमी स्टीलचंद लेहेंगा बॅ०१\nचित्रांगदा सिंग गेऊर्जेतते & नेट बॉर्डर work ग्रीन सेमी स्टीलचंद लेहेंगा 437045\nगेऊर्जेतते & नेट बॉर्डर work रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा 240\nनेट बॉर्डर वर्क व्हाईट उन्स्टीटछेद लेहेंगा री\nसिल्क बॉर्डर work ब्लू सेमी स्टीलचंद लेहेंगा 1003\nलिटातले इंडिया एथनिक डेसिग्नेर रेड ग्रीन गर्ल्स लेहंगा चोळी द्ली३गेड१०५ब\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/water-supply-municipal-115360", "date_download": "2018-05-27T01:49:51Z", "digest": "sha1:P5V755OV6OE7Z3WPVXBWKGSFP3HRO22A", "length": 14017, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "water supply municipal तीन दिवसांआड पाण्याची उद्यापासून अंमलबजावणी | eSakal", "raw_content": "\nतीन दिवसांआड पाण्याची उद्यापासून अंमलबजावणी\nगुरुवार, 10 मे 2018\nऔरंगाबाद - शहराला समान पाणीवाटप करण्यासाठी पाण्याची वेळ एका दिवसाने वाढवून ती तीन दिवसांआड करण्याचा निर्णय महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मंगळवारी (ता. आठ) रात्री घेतला होता. त्यानुसार प्रशासनाने नवे वेळापत्रक तयार करून आयुक्तांसमोर सादर केले. बुधवारी (ता. नऊ) रात्री आयुक्तांनी त्यावर शिक्कामोर्तब केले असून, आता शुक्रवारपासून (ता. ११) शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.\nऔरंगाबाद - शहराला समान पाणीवाटप करण्यासाठी पाण्याची वेळ एका दिवसाने वाढवून ती तीन दिवसांआड करण्याचा निर्णय महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मंगळवारी (ता. आठ) रात्री घेतला होता. त्यानुसार प्रशासनाने नवे वेळापत्रक तयार करून आयुक्तांसमोर सादर केले. बुधवारी (ता. नऊ) रात्री आयुक्तांनी त्यावर शिक्कामोर्तब केले असून, आता शुक्रवारपासून (ता. ११) शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.\nपाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी बुधवारी रात्री याबाबत आदेश काढले आहेत. त्यात नमूद करण्यात आले आहे, की जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारा हर्सूल तलाव आटल्याने त्यातून मिळणारे पाणी बंद झाले आहे. तसेच उन्हाळ्यामुळे जायकवाडी धरणातील पाणी साठा कमी होत असल्याने पंपिंग मशीनचे डिस्चार्ज कमी झाले आहे. त्यामुळे १५६ एमएलडीऐवजी १५० एमएलडीचाच उपसा होत आहे. पाच एमएलडी पाण्याची तूट येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.\nबोअर आटल्याने मागणी वाढली\nशहरातील विविध भागांतील नागरिक बोअरच्या पाण्याचा वापर करतात. उन्हाळ्यामुळे बोअर आटले असून, महापालिकेकडे पाण्याची मागणी ८ ते १० एमएलडीने वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. शहराला समान पाणी देण्यासाठी सध्याचा पाणीपुरवठा दोनऐवजी तीन दिवसाआड करण्यात येत आहे. शुक्रवारपासून त्याची अंलबजावणी करण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.\nपाणी दोन दिवसांआडच द्या - महापौर\nशहरात तीन दिवसांआड पाणी देण्याचा निर्णय महापालिकेचे प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांनी मंगळवारी (ता. आठ) रात्री घेतला असताना बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणी दोन दिवसांआडच देण्याचे प्रशासनाकडून नियोजन झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले. शहरात दररोज २२५ एमएलडी पाण्याची गरज आहे. सध्या १३५ एमएलडी पाणी येते, असे अधिकारी सांगतात. दोन दिवसांचे पाणी २७० एमएलडी एवढे होते. त्यामुळे दोन दिवसांच्या पाण्यावर शहराची गरज भागते. उर्वरित पाणी शिल्लक राहते. तरीही प्रशासनाकडून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा हट्ट कशासाठी, असा सवालही महापौरांनी केला.\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nझगडेवाडीत पाझर तलावाचे खोलीकरण पूर्ण\nनिमगाव केतकी : सकाळ रिलीफ फंडातून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावाचे खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सुमारे 15 हजार 634 घनमीटर एवढा गाळ...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\nपुरंदरमधील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना घरघर\nपरिंचे : पुरंदर तालुक्‍यातील दहा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांपैकी सहा योजना बंद आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था असून, या...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRTR/MRTR098.HTM", "date_download": "2018-05-27T02:04:58Z", "digest": "sha1:4HBHCPWNUXL7NRECWFV2FXKVXXYJ3J5T", "length": 7849, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - तुर्की नवशिक्यांसाठी | उभयान्वयी अव्यय ३ = Bağlaçlar 3 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > तुर्की > अनुक्रमणिका\nघड्याळाचा गजर वाजताच मी उठतो. / उठते.\nअभ्यास करावा लागताच मी दमतो. / दमते.\n६० वर्षांचा / वर्षांची होताच मी काम करणे बंद करणार.\nआपण केव्हा फोन करणार\nमला क्षणभर वेळ मिळताच.\nत्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार.\nआपण कधीपर्यंत काम करणार\nमाझ्याकडून होईपर्यंत मी काम करणार.\nमाझी तब्येत चांगली असेपर्यंत मी काम करणार.\nतो काम करण्याऐवजी बिछान्यावर पहुडला आहे.\nती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे.\nतो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे.\nमाझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो.\nमाझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे.\nमाझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे.\nमी जरा जास्त झोपलो, / झोपले, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते.\nमाझी बस चुकली, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते.\nमला रस्ता मिळाला नाही, नाहीतर मी वेळेवर आलो असतो / आले असते.\nविचार आणि भाषण एकतत्रित जातात. ते एकमेकांनमध्ये परिणाम घडवितात. भाषिक संरचना आपल्या विचारांतील संरचनांन मध्ये परिणाम घडवितात. काही भाषांमध्ये, उदाहरणार्थ, संख्यांनसाठी शब्दच नाहीत. वक्त्यांना अंकांची संकल्पना समजत नाही. त्यामुळे गणित आणि भाषा देखील काही प्रकारे एकत्र जातात. व्याकरण संबंधीच्या व गणितीय संरचना अनेकदा सारखीच असते. काही संशोधक मानतात कि ते देखील प्रक्रियेत आहेत. ते मानतात भाषण केंद्र देखील गणितास जबाबदार आहे. ते गणिते करण्यासाठी मेंदूला मदत करते. तथापि, अलीकडील अभ्यास दुसर्या निष्कर्षास येत आहेत. ते दाखवातात कि आपला मेंदू गणिताची प्रक्रिया करतो न भाषण करता. संशोधकांनी तीन पुरुषान वर अभ्यास केला. आज युरोपियन युनियनमध्ये 25 पेक्षा जास्त देश आहेत. भविष्यात, युरोप मध्ये अजून काही देशांचा समावेश होईल. एक नवीन देश म्हणजेच सहसा एक नवीन भाषा. सध्या, 20 पेक्षा अधिक विभिन्न भाषा युरोपियन युनियन मध्ये बोलल्या जातात. युरोपियन युनियन मध्ये सर्व भाषा समान आहेत. या विविध भाषा आकर्षित करणार्‍या ठरतात. पण हे समस्येस पात्र देखील होऊ शकते. स्केप्तीकांनच्या मते अनेक भाषा युरोप मध्ये अडथळा निर्माण करतात. ते कार्यक्षम सहयोग थोपवतात. अनेकांच्या मते एक सामान्य भाषा असावी. सर्व देशांनी या भाषेत संवाद साधावा. पण सोपे नाहीये. कोणत्याही भाषेला एक अधिकृत भाषा म्हणून नावाजले जाऊ शकत नाही. इतर देशांना वंचित वाटेल. आणि युरोप मध्ये एकही खरोखर तटस्थ भाषा नाही...\nContact book2 मराठी - तुर्की नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/India/Cultural/Festivals", "date_download": "2018-05-27T01:26:39Z", "digest": "sha1:J4OQZTPTEYFQ5DMXTZVERNKMXOL6UBJP", "length": 7152, "nlines": 198, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Festivals Information", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nनांदेड : शहरासह अनेक तालुक्यात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस\nवाशिम : आईच्या हत्येप्रकरणी चिमुकलीचा जबाब; बाप संशयाच्या भोवऱ्यात\nरत्नागिरी - निवडणुकीत जागा वाढविण्यासाठी भाजपवाले दंगलीही घडवतील - राज ठाकरे\nमुख्‍य पान महाराष्‍ट्र संस्‍कृती\nट्रक, बस व कारचा विचित्र अपघात; १० ठार, १५ जखमी\nसिद्दीपेट - तेलंगणाच्या सिद्दीपेट येथे\nमोदी-भागवत-शाह तयार करणार २०१९ ची 'अभेद्य' रणनीती नवी दिल्ली - देशात २०१९ च्या\nमुलीला मिठी मारल्यामुळे शाळेतून निलंबित विद्यार्थ्याचे नेत्रदीपक यश तिरुवनंतपुरम - शालेय\nमोदींचा सिंगापूर दौरा ; महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जनाच्या आठवणींना मिळणार उजाळा\nकॅनडा स्फोट ; रेस्टॉरंटमध्ये आलेल्या 'त्या' दोघांचा शोध सुरू टोरंटो - कॅनडाच्या टोरंटो\nईद काळात भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी इस्लामाबाद - पाकिस्तानात\nपेट्रोल, डिझेलवरील दुष्काळी सेसचे होतेय काय शासन दरबारी अधिभार म्हणूनच नोंद\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोलच्या दरांचा भडका मुंबई - कर्नाटक\n७५८ कोटींचा नफा, ६ लाख टॅक्सी, परंतु स्वतःची एकही कार नाही, वाचा सक्सेस स्टोरी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t13713/", "date_download": "2018-05-27T01:12:08Z", "digest": "sha1:OYG2XZRW57B6EHMJXJYNQJTYMJ6TLCIP", "length": 5252, "nlines": 94, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-मला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही", "raw_content": "\nमला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही\nAuthor Topic: मला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही (Read 1198 times)\nमला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही\nमला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही\nमला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही,\nआयुष्य अस एकदम काही कुणासाठी आटत नाही.\nपण.. असेच कधी काही क्षण हलकेच गोठून जातात,\nवेळ सरून गेली तरी वितळून वाहू पाहतात.\nकितीही समजावलं मनाला तरी सालं त्याला कळत नाही.\nमला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही.\nतश्या, तिच्या आठवणी सहसा मला कधी कुठेच दिसत नाही,\nचुकूनही त्यांची माझी भेटगाठ घडत नाही.\nपण.. असेच नकळत एकांतात त्या जवळ येउन जातात.\nसंधी मिळता लगेच त्या स्पर्श करू पाहतात.\nएकट असं मनाला मी, म्हणून भटकूच देत नाही.\nमला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही.\nमित्रांमध्ये तिचा तसा उल्लेख बऱ्याचदा होतो,\nमी दुर्लक्ष करतो अन विषय दुसरीकडे नेतो.\nपण... असेच तिचे काही विचार मनात डोकावुनी जातात.\nआत कोठेतरी मग ते हळूच साचू, रुजू पाहतात.\nमग, तिच्या-माझ्या मित्रांना मी पुन्हा भेटत नाही.\nमला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही.\nविसर विसर म्हणतो खर पण विसर पडत नाही,\nदिवस काय, रात्र काय, काहीच समजत नाही.\nअन असाच कधीतरी झिंगून मी वेडावुनी जातो.\nतिच्या अनेक स्मृतींना मग जिवंत करू पाहतो,\nतरी आता नेहमीसारखी मी नशा करत नाही\nखरच .....मला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही\nमला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही\nकविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...\nRe: मला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही\n[ कविता म्हणजे कागद,\nलेखणी अन् तू... ]\nRe: मला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही\nमला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t15079/", "date_download": "2018-05-27T00:57:39Z", "digest": "sha1:OO7F2NEUXK72XSITFRKYXLHYMEA4DESE", "length": 3161, "nlines": 68, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-शांतच होती आज मामाची छकुली", "raw_content": "\nशांतच होती आज मामाची छकुली\nशांतच होती आज मामाची छकुली\nत्यादिवशी सुर्य पण खरच थकला होता,\nरोज-रोजच्या प्रवासात तो आज दमला होता,\nरोज-रोज तोच आज जागला होता,\nत्यादिवशी खरच सुर्य थकला होता\nमामा मामा म्हणत किलबिलणारी,\nसापडत नव्हता त्या चिमुकलीचा आवाज,\nवाटत होते ढगात तोंड बुडवुन,\nसुर्य ही रडत होता आज\nमामाची चिमुकली, ताईची सोनुली,\nबाबाची खोडकर तर आजीची नखरेबाज नात,\nवडिलांची साथ सोडुन गेली,\nसाऱ्यांच्या ह्रदयात एक आस सोडुन गेली\nहसवले तर खुळणारी कळी,\nआज शांतच होती माझी छकुली\nमायेचे कित्येक लाड आज व्यर्थच होते,\nन वाचता पाटीवरच कोरडे राहिले होते\nशांतच होती आज मामाची छकुली\nशांतच होती आज मामाची छकुली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Rainbow/HealthFitness", "date_download": "2018-05-27T00:57:12Z", "digest": "sha1:ID22ZNVSESQWMT3FP3H2O4TSFDIG2UXI", "length": 21230, "nlines": 280, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Health & Fitness News, Health News, Fitness News", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे - भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही\nपुणे - बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना दौंड, बारामतीतून अटक\nभंडारा - वादळी वारे, विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस\nनागपूर - शहरात पावसाची हजेरी, खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे ढकलला पुढे\nपुणे - इंजिनिअरिंग पेपरफुटीच्या अफवेप्रकरणी एक विद्यार्थी ताब्यात, अफवेची कबुली\nसांगली - महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये अडकून २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nनाशिक - पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता\nपिपरी चिंचवड - तरुणीचे अपहरण करुन लावला विवाह, गुन्हा दाखल\nमुंबई - वादग्रस्त क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा - अशोक चव्हाण\nरायगड - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया बोटसेवा बंद, बसने करावा लागणार प्रवास\nनांदेड - धर्मजागृती सभेची जय्यत तयारी,हैदराबादचे आ. ठाकूर उपस्थित राहणार\nरायगड - अलिबागच्या नागाव समुद्र किनारी ३ जण बुडाले, शोधकार्य सुरू\nअकोला - प्रत्येक शुक्रवार हा दिवस ‘शेतकरी कर्ज सहायता दिन’म्हणून पाळणार\nमुंबई - महाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीला 'मेकुनु' वादळाचा धोका, सावधानतेचा इशारा\nपालघर - भाजपकडून साम वगळता दाम, दंड, भेदाचाच वापर - हितेंद्र ठाकुर\nचंद्रपूर - तुकुम परिसरात आईची निर्घृण हत्या करणाऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा\nमुख्‍य पान इंद्रधनू राहा फिट\n'या' भाज्या ठेवतील बदलत्या वातावरणातील आजारांना दूर\nसध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत. कडक ऊन असलेल्या या दिवसांमध्ये, आचानक वातावरण ढगाळ होते. यातच अवकाळी पाऊस भर पाडतोय. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. यामुळे सर्दी-खोकला, ताप-थंडी हे आजार होताना दिसून येतात.\nइअरफोन वापरताना 'ही' काळजी अवश्य घ्या\nबस, ऑफिस किंवा रस्त्यात कुठेही कानात इअरफोन घातलेली माणसे आपल्या अवतीभोवती सहज दिसतात. इअरफोन लावून गाणे ऐकायला तुम्हालाही आवडत असेल. रस्त्याने चालता-चालता जर करमणूक होत असेल तर त्यात काय वाईट आहे परंतु ही सवय तुमच्या कानांसाठी नक्कीच वाईट आहे. सतत\nथायरॉईडची समस्या असणाऱ्या बहुतेक लोकांची सर्वात मोठी तक्रार अशी आहे, की त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे वजन कमी होत नाही.\nआठ लाख लोकांच्या कॅन्सरचे कारण आहे 'ही' गोष्ट\nलठ्ठपणा अनेक आजारांचे कारण आहे, हे आपल्याला माहीत आहे. परंतु लठ्ठपणामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते, हे तुम्हाला माहीत आहे का \nडोळ्यांची काळजी घेण्यासाठी 'या' गोष्टी रोजच्या आहारात असायला हव्यात\nडोळ्यांना निरोगी राखण्यासाठी महत्त्वाचे ठरणारे घटक आहारात समाविष्ठ करणे गरजेचे आहे. यामुळे डोळ्यांचे आजार उद्भवणार नाहीत व ते निरोगी राहण्यास मदत होईल. यासाठी आहारात पुढील घटक आवश्यक असावेत...\nपक्ष्यांची उष्टी फळे खाऊ नये, निपाह व्हायरसपासून बचावासाठी डॉक्टरांचा सल्ला\nकेरळमध्ये निपाह व्हायरसची लागण झाल्यामुळे आत्तापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. या विषाणूवर कुठलेही उपचार होत नसल्याने देशभरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे निपाह व्हायरस काय आहे आणि त्यापासून कशी काळजी घ्यायला हवी, हे जाणून घेणे गरजेचे\nजाणून घ्या, व्यायाम करताना 'एकाग्रता' ठेवण्याचे फायदे\nप्रत्येक तरुणाला आपले शरीर पिळदार असावे वाटते. यासाठी ते जिममध्ये जाऊन घामही गाळतात. मात्र, व्यायाम करताना अनेकजण मोठ्या आवाजात गाणी ऐकण्यात तर काहीजण मित्रांशी गप्पा मारण्यामध्ये गुंतलेले असतात. असे करण्यापेक्षा शांतपणे, मन लावून आणि एकाग्रतेने\nरोज दही-भात खाण्याचे 'हे' आहेत फायदे\nतुम्ही काय खाता यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. यामुळे संतुलित आणि परिपूर्ण आहार वेळेवर घेणे आवश्यक आहे. आजकाल अनेकांना पोट दुखी आणि अपचन याला सामोरे जावे लागते. यावेळी पचायला हलका असणारा आहार घेणे फायदेशीर ठरते. यासाठी वाचा दहीभाताचे फायदे...\nजाणून घ्या तुमचा मेंदू कशाप्रकारे काम करतो \nकाही लोक एखादे काम अत्यंत सराईतपणे करतात तर काहींच्या कामात सतत चुका आढळतात. एकच काम करण्याच्या पद्धतीत आढळणाऱ्या या बदलांच्या मागे आपल्या मेंदूची संरचना जबाबदार असते का \nसंडे हो या मंडे... रोज खा अंडे...\nनिरोगी आरोग्यासाठी अंडी खावी, असा सल्ला अनेकांनी तुम्हाला दिला असेल. परंतु काहीना असा प्रश्न पडतो, की याव्यतिरिक्तही अनेक पौष्टिक पदार्थ आहेत. मग, रोजच का अंडी खावी\nजाणून घ्या जेवण व नाश्ता यांच्यातील फरक, टाळा ओव्हरइटिंग\nखाण्याची आवड असणारे लोक अनेकदा आपण जे खातोय ते किती आरोग्यपूर्ण आहे, याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे आरोग्यावर होणाऱ्या वाईट परिणामाकडेही त्यांचे लक्ष नसते. ओव्हरइटिंग म्हणजेच अती खाण्याच्या सवयीमागचे कारण काय यावर एक संशोधन करण्यात आले.\nउभं राहून पाणी पिल्यामुळे शरीरावर होणारे परिणाम\nघरातील मोठी माणस आपल्याला कधी ना कधी 'पाणी उभं राहून पिऊ नको.' असं सांगत असतात. पण ते का बोलत असतील याचा आपण विचार केला आहे का ते असं बोलत असतील या मागे नक्कीच काही कारण असेल. ते कारण थेट तुमच्या आरोग्यावकर परीणाम करु शकत. आजच्या धावपळीच्या जीवनात\nऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी 'हे' आहेत पौष्टिक पर्याय\nऑफिसमध्ये पोषक अन्न घेणे कधी-कधी कठीण ठरते. घड्याळ्यात चार वाजले की आपल्याला भूक लागायला लागते आणि आपण ऑफिसमधील जंक फूड खायला जातो. ऑफिसमध्ये तोंडाला पाणी आणणारे अनेक पर्याय असतात. पण हाय कॅलरी आणि साखरेचे पेय घेतल्याने आळस आल्यासारखे वाटते. यामुळे\nध्यान आणि योगाद्वारे वाढवा मेंदूची गती\nध्यान आणि योगाद्वारे मेंदूची गती आणि एकाग्रताही वाढवता येते, असा योगगुरूंचा दावा खरा ठरला आहे. एका नवीन संशोधनात ध्यान आणि श्वासासंबंधित व्यायाम बुद्धीला चपळ आणि कामात एकाग्रता येण्यासाठी मदत करणारा ठरतो.\nरोज दही-भात खाण्याचे 'हे' आहेत फायदे\nतुम्ही काय खाता यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते.\nआठ लाख लोकांच्या कॅन्सरचे कारण आहे 'ही' गोष्ट लठ्ठपणा अनेक आजारांचे कारण आहे, हे आपल्याला\nडोळ्यांची काळजी घेण्यासाठी 'या' गोष्टी रोजच्या आहारात... डोळ्यांना निरोगी राखण्यासाठी\nलिंगबदल करून ललिता झाली ललित साळवे.. नव्या ओळखीबद्दल समाधान\nबीड - ललिता असलेली माजलगाव\nभाजपकडून आचारसंहिता भंग ; राष्ट्रवादीची निवडणूक आयोगाकडे तक्रार, सेनेचे तोंडी आरोप मुंबई\nभिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग; जीवितहानी नाही ठाणे - भिवंडीतील टावरे कंपाऊंड येथील\nमोत्यांचे शहर हैदराबादमधील पर्यटन स्थळे..\nमोत्यांचे शहर म्हणुन ओळख असणारे हैदराबाद शहर\nइतिहासाच्या पाऊलखुणा : किल्ले 'रायगड' किल्ले 'रायगड' हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील\nमराठवाड्याला लाभलेले नैसर्गिक वरदान - गौताळा अभयारण्य मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य\nसतत मोबाईलमध्ये डोकं घालणाऱ्यांसाठी 'धोक्याची घंटा'\nलंडन - मोबाईलमध्ये डोकं घालून व्यस्त\nविवाह संस्थेच्या संकेत स्थळावर जोडीदार शोधताना 'ही' खबरदारी घ्याच सध्याच्या घडीला बहुतांश\nवैद्यकीय दृष्टीने हस्तमैथुनाचे फायदे-तोटे आपल्याकडे मुलांना लैंगिक शिक्षण दिले जात\nबाळाच्या अंघोळीसाठी साबण वापरणे कधी सुरू करावे \nनवजात शिशूची त्वचा खूप नाजूक असते. अशा\nबाळाला अंघोळ घालताना घ्या 'ही' काळजी बाळाच्या त्वचेसाठी कोणते प्रोडक्ट योग्य आहे आणि\nमुलांच्या यकृतावर गंभीर परिणाम करू शकतो लठ्ठपणा न्यूयॉर्क - जर तुम्ही पालक आहात तर ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t14405/", "date_download": "2018-05-27T01:06:57Z", "digest": "sha1:MBFJHPOOXFXAHCPMRAQBZCPEWPVBVPVR", "length": 2911, "nlines": 86, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तु हसलीस की फसलीस", "raw_content": "\nतु हसलीस की फसलीस\nतु हसलीस की फसलीस\nतु हसलीस की फसलीस\nवाटत नव्हत सोङून मला\nतु हनिमूनला जाशील .....\nतु हनिमूनला जाशील ...............\nवेळ . दुपारी 3. 20\nतु हसलीस की फसलीस\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: तु हसलीस की फसलीस\nRe: तु हसलीस की फसलीस\nधन्यवाद, मिलिंद सर. ..........धन्यवाद.\nतु हसलीस की फसलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867977.85/wet/CC-MAIN-20180527004958-20180527024958-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-nivedita-mane-bjp-71306", "date_download": "2018-05-27T03:27:48Z", "digest": "sha1:N7G63SIG27UUCU57DSS3PFSCFE7XXSCY", "length": 17429, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news nivedita mane in bjp निवेदिता माने भाजपच्या वाटेवर | eSakal", "raw_content": "\nनिवेदिता माने भाजपच्या वाटेवर\nसोमवार, 11 सप्टेंबर 2017\nकोल्हापूर - भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांच्या संभाव्य यादीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच याबाबत दबाव वाढत असून, येत्या तीन-चार दिवसांत आपल्या गटाची भूमिका त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांच्याकडून जाहीर होण्याची शक्‍यता आहे.\nकार्यकर्त्यांचा वाढता दबाव - चार-पाच दिवसांत गटाची भूमिका होणार जाहीर\nकोल्हापूर - भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांच्या संभाव्य यादीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच याबाबत दबाव वाढत असून, येत्या तीन-चार दिवसांत आपल्या गटाची भूमिका त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांच्याकडून जाहीर होण्याची शक्‍यता आहे.\nश्रीमती माने यांच्यासह चंदगडच्या राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर, खासदार धनंजय महाडिक हे जिल्ह्यातील पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. श्री. महाडिक यांच्या नाराजीमागे बरीच कारणे आहेत; पण श्रीमती माने व कुपेकर यांना पक्षातूनच बेदखल केल्यासारखी स्थिती आहे. लोकसभेच्या 2009 च्या निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांनी श्रीमती माने यांचा पराभव केला. 2014 च्या निवडणुकीत श्रीमती माने यांना उमेदवारी डावलून ही जागा पक्षाने कॉंग्रेसला सोडली व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या प्रचाराचे आदेश श्रीमती माने यांना देण्यात आले. ही तडजोड करताना श्रीमती माने किंवा त्यांच्या कुटुंबातील एकाला विधान परिषदेत आमदार करण्याचा शब्द दिला होता. हा शब्द तर दूरच; उलट श्री. शेट्टी यांच्याच कामाचे गोडवे राष्ट्रवादीच्या जिल्हा व राज्य पातळीवरील नेत्यांकडून गायले जात आहेत.\nअलीकडे झालेल्या नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत माने-कुपेकर यांनी स्थानिक पातळीवर भाजपशी हातमिळवणी केली. माने गटाला यात फारसे यश आले नाही; पण कुपेकर गटाच्या दोन जागा विजयी झाल्या. या दोन्हीही सदस्यांनी सत्ता स्थापनेत भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पक्षात असूनही पक्षाकडून बेदखल करत असल्याचा राग श्रीमती माने यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यातूनच पक्ष सोडून गटाच्या अस्तित्वासाठी भाजपमध्ये जाऊ, असा तगादा कार्यकर्त्यांनी लावला आहे. त्यातूनच त्यांचे नाव भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या संभाव्य यादीत पुढे आले आहे.\nकर्जमाफीसाठी दोन्ही कॉंग्रेसने मोर्चे काढले; पण त्यात राष्ट्रवादीचे नेते दिसले नाहीत. याउलट याच मागणीसाठी श्री. शेट्टी यांनी काढलेल्या मोर्चात राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते सहभागी झाले. अलीकडेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही श्री. शेट्टी यांच्या संसदेतील कामाचे कौतुक केले. ज्यांनी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला, त्यांचाच नेतृत्वाकडून सुरू असलेला उदो उदो माने गटाला खटकणारा आहे. त्यातूनच भाजपमध्ये प्रवेश करण्याची मानसिकता या गटाची आहे. पंधरा दिवसांपूर्वी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत श्रीमती माने यांनी आपल्या मूळ गावी रूकडी येथे भव्य मेळावा घेऊन शेट्टी विरोधकांना एकाच व्यासपीठावर आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कार्यक्रमाला आमदार सुरेश हाळवणकर, उल्हास पाटील हेही उपस्थित होते. हा कार्यक्रम म्हणजे माने गटाच्या भाजप प्रवेशाची नांदी असल्याचे बोलले जाते.\nराष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय माने गटाचा निश्‍चित आहे; पण निर्णय झाला नाही तरी लोकसभेला माने गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने हे रिंगणात उतरण्याचे निश्‍चित झाले आहे. त्यावेळी पक्ष आणि झेंडा कोणाचा घ्यायचा, याचा निर्णय होणार आहे. याच मतदारसंघातील कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा संभाव्य भाजप प्रवेश लांबल्याची चर्चा आहे, त्यामुळे माने गटाचा भाजप प्रवेश झाल्यास धैर्यशील किंवा श्रीमती माने भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार असतील.\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\n'ती' ऑडिओ क्‍लिप माझीच : मुख्यमंत्री\nमुंबई : राजकरणात स्फोट घडवणारी ऑडिओ क्‍लिप माझीच असली ती मोडून तोडून सादर केली. आता ती पूर्ण क्‍लिप निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे, असे मुख्यमंत्री...\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vinayaki.blogspot.com/2017/06/blog-post_12.html", "date_download": "2018-05-27T03:34:25Z", "digest": "sha1:PQ376O7O4NOGP5YRIRP4IWTQUJIIHX5F", "length": 4867, "nlines": 95, "source_domain": "vinayaki.blogspot.com", "title": "विनायकी ....: राधेस ..अन कृष्णेस ..ही ..", "raw_content": "\nकवितेला असं लागतच काय हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..\nकवितेला असं लागतच काय थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..\nकवितेला असं लागतच काय फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..\nकवितेला असं लागतच काय भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..\nराधेस ..अन कृष्णेस ..ही ..\nजरी रुक्मिणी रोज शयनात आहे ..\nतरी राधिका नित्य ह्रुदयात आहे..\nजरी जाहली विद्ध निर्वस्त्र कृष्णे,\nपरी नागडा मीच पदरात आहे..\nजरी त्यागली बासरी मीच राधे,,\nसुरांचा वसा खोल गगनात आहे,,\nजरी संपली संतती आज कृष्णे,\nतुझा वंश माझ्याच उदरात आहे..\nन झाला जरी संग राधे तनांचा\nखरे भेटणे आर्त विरहात आहे ..\nजरी घेतली वाटुनी पूर्ण कृष्णे ..\nतुझा मृत्यु अतृप्त जगण्यात आहे ..\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nआधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची.. तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची.. आधी कविता मानेला हिसका देउन मस्त ...\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nगोष्ट असेल छोटीशी ..\nगोष्ट असेल छोटीशी .. पण त्याचीही कथा करतील.. तु सुस्कारे सोडशील साधे.. लोक त्याचीही गाथा करतील ..१ शिस्तभंगाचे कलम लागेल तुझ्या बटांना ......\nस्वप्नी दूर दिसावी कविता..\nराधेस ..अन कृष्णेस ..ही ..\nमाझ्या मुला , तु राजकुमार नको बनुस ..\nमाझिया गल्बता तू खलाशी \nआमची 'ती'.....माझी 'हि'.....आणि 'मी'......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/02/blog-post_15.html", "date_download": "2018-05-27T03:07:29Z", "digest": "sha1:OWFE2YXV2IILDSQYHAKLJX4RDMDIYI3A", "length": 6692, "nlines": 66, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "मराठी ई-मासिक नेटभेट फेब्रुवारी २०१० प्रसिद्ध झाले ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / Unlabelled / मराठी ई-मासिक नेटभेट फेब्रुवारी २०१० प्रसिद्ध झाले \nमराठी ई-मासिक नेटभेट फेब्रुवारी २०१० प्रसिद्ध झाले \nवाचकहो, मराठी ब्लॉगींगला जगभर पसरलेल्या मराठी रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार्‍या नेटभेट ई-मासिकाचा फेब्रुवारी २०१० चा अंक प्रकाशित करण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे. नेटभेट मासिकाला केवळ पाच महिन्यात जो प्रतीसाद मिळाला त्यामुळे आम्ही खुप समाधानी आहोत.\nकालच म्हणजे १४ फेब्रुवारी २०१० मध्ये आम्ही मराठी ब्लॉगर्सना ब्लॉग निर्मीतीसाठी आणि वाचकांना सर्व मराठी ब्लॉग्जचे अपडेट्स एकत्रच वाचण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा \"मराठी ब्लॉगकट्टा\" या नविन संस्थळाची सुरुवात केली. नेटभेट ई-मासिकासाठी दर्जेदार साहित्य निवडण्यासाठी आम्हाला ब्लॉगकट्टाचा निश्चीतच फायदा होईल. वाचकांना http://blogkatta.netbhet.com येथे ब्लॉगकट्ट्यावर जाता येईल.\nनेटभेट फोरमही आता नविन स्वरुपात वाचकांच्या मदतीसाठी तयार झाला आहे. कृपया नेटभेट फोरमला भेट देऊन तेथे आपले प्रश्न, चर्चा, प्रतीक्रीया जरुर मांडाव्यात.\nब्लॉग लेखकांनी आपापले उत्कृष्ट लेख या मासिकासाठी देऊ केले आणि वाचकांनी ई-मासिक ऑनलाईन वाचुन आणि डाउनलोड करुन प्रतीसाद दीला याबद्दल आम्ही आभारी आहोत.\nनेटभेट मासिकाबद्दल आपल्या प्रतीक्रीया, सुचना आम्हाला नक्की कळवा.\nनेटभेट ई-मासिक फेब्रुवारी २०१०\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nमराठी ई-मासिक नेटभेट फेब्रुवारी २०१० प्रसिद्ध झाले \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://vinayaki.blogspot.com/2013/04/blog-post_24.html", "date_download": "2018-05-27T03:35:46Z", "digest": "sha1:SNX45SJRWUKAYIBO5ZIJNWE325GDVJGK", "length": 5186, "nlines": 80, "source_domain": "vinayaki.blogspot.com", "title": "विनायकी ....: ॥ खळीकंस ॥", "raw_content": "\nकवितेला असं लागतच काय हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..\nकवितेला असं लागतच काय थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..\nकवितेला असं लागतच काय फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..\nकवितेला असं लागतच काय भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..\nतुझ्या प्राक्तनाच्या व्यथा मम ललाटी, जखम लाल त्याची तुझ्या गौर भाळी\n कवी का फुकाचा कुणी व्यास होतो \nजरी वेदनेच्या पखाली वहातो ..तुझ्या आठवांच्या महाली रहातो ,\nकशाला कुणाचा मला लोभ व्हावा ,मनातून जेव्हा तुझा वास होतो .॥\nतुझ्या स्पर्शमात्रे गुलाबास काटा , खुळी रातराणी तुझा गंध मागे ,\nखळीकंस होण्या तुझे केस येता ,अचानक जणू चंद्र खग्रास होतो ॥\nफुलोनी पहाटेस प्राजक्त येता ,मला जास्त होते धरेचेच देणे ,\nपसरता सडा केशरी जाणिवांचा ,व्यथांना धरेचा सहवास होतो . .\nसुगंधी कळ्यांना तुझे वेड लागे ,जुन्या काष्ठवृक्षा नवी पालवी ये ..\nमला सावराया तुझे हात येता ,उगा फार बेचैन मग श्वास होतो..\nकिती शेर लिहितो , किती दाद घेतो , उला छान होतो ,कडेलोट सानी\nतुझे नाव येता तखल्लूस झाला , पुन्हा नाव माझे ,अनुप्रास होतो \nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nआधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची.. तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची.. आधी कविता मानेला हिसका देउन मस्त ...\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nगोष्ट असेल छोटीशी ..\nगोष्ट असेल छोटीशी .. पण त्याचीही कथा करतील.. तु सुस्कारे सोडशील साधे.. लोक त्याचीही गाथा करतील ..१ शिस्तभंगाचे कलम लागेल तुझ्या बटांना ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agri-department-employees-distribute-reshan-kards-3183", "date_download": "2018-05-27T03:15:45Z", "digest": "sha1:XBZVJ6253UMLTJGJQXC3TLGVQLMCBXPO", "length": 15370, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agri department employees to distribute Reshan kards | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी कर्मचाऱ्यांकडे शिधापत्रिकेच्या पडताळणीचेही काम\nकृषी कर्मचाऱ्यांकडे शिधापत्रिकेच्या पडताळणीचेही काम\nमंगळवार, 21 नोव्हेंबर 2017\nअकोला : कृषी विभागात अाधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कार्यरत असलेल्यांना योजनांचा गाडा अोढावा लागत अाहे. यात त्यांची दमछाक होत असल्याच्या वारंवार तक्रारी पुढे येतात. अाता अशा परिस्थितीतही अाता अकोला जिल्ह्यात कृषी कर्मचाऱ्यांकडे शिधापत्रिकांची तपासणी करण्याचे काम देण्यात अाले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत असून अापल्या मूळ कामांवर परिणाम होण्याची शक्यता ते व्यक्त करीत अाहेत.\nअकोला : कृषी विभागात अाधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कार्यरत असलेल्यांना योजनांचा गाडा अोढावा लागत अाहे. यात त्यांची दमछाक होत असल्याच्या वारंवार तक्रारी पुढे येतात. अाता अशा परिस्थितीतही अाता अकोला जिल्ह्यात कृषी कर्मचाऱ्यांकडे शिधापत्रिकांची तपासणी करण्याचे काम देण्यात अाले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत असून अापल्या मूळ कामांवर परिणाम होण्याची शक्यता ते व्यक्त करीत अाहेत.\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, अंत्योदय, एपीएल या योजनांतर्गत शेतकरी लाभार्थी असलेल्या शिधापत्रिकांची पडताळणी करण्याचे अादेश अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अाहेत. त्यानुसार ग्रामीण भागात स्वस्त धान्य शिधापत्रिकांची तपासणी करण्याचे काम या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केले जाणार अाहे. हे काम करण्याची जबाबदारी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांवर देण्यात अाली असून, या कर्मचाऱ्यांनी रविवार (ता. २६)पर्यंत ते पूर्ण करून द्यायचे अाहे. या अादेशाचे पालन करण्यात कसूर केल्यास सेवा अधिनियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा तहसीलदारांनी दिला अाहे. या पडताळणीच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट घेत तोडगा काढण्याची मागणी केली. त्यांनी वरिष्ठांकडे याबाबत सल्ला मागितला अाहे.\nसध्या गुलाबी बोंडअळीचा ज्वलंत विषय सुरू अाहे. त्याचबरोबर ठिबक-तुषार संच तपासणी, जलयुक्त शिवार योजना व इतर नियमित योजनांची कामे करतानाही शिधापत्रिका तपासणीचे अादेश अाले अाहेत. त्यामुळे दोन्ही कामे एकाचवेळी करणे शक्य नाही. असे करीत असताना खात्याच्या कामावर विपरीत परिणाम झाल्यास त्यासाठी कृषी सहायकाला जबाबदार धरण्यात येऊ नये.\n- अनंत देशमुख, कोषाध्यक्ष,\nमहाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील काजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले...\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र...पुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे...\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले... नंदुरबार ः जिल्ह्यात मागील हंगामाच्या तुलनेत...\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा... नांदेड ः हरभरा, तुरीचे चुकारे अडकले आहेत. पीक...\nनगरमध्ये काँग्रेसचे सरकार विरोधात विश्‍...नगर ः ‘भाजप सरकारने सामान्य लोकांचा विश्‍...\nपदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात...नागपूर : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक...\nदूध दरवाढ आंदोलनासाठी शेतकरी संघर्ष...वैजापूर, जि. औरंगाबाद : दूधदराच्या प्रश्‍...\nशेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे पेरावेत...बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाणदापोली, जि. रत्नागिरी : राज्याचे कृषी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nकृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nवनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...\nशेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...\nशेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...\nएक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-weather-prediction-rain-prediction-thrusday-6470", "date_download": "2018-05-27T03:21:39Z", "digest": "sha1:A332XPEKA6V5XPC4ZNXO4D7PGVM6ZZED", "length": 18463, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, weather prediction, Rain prediction from thrusday | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात गुरुवारपासून पावसाची शक्यता\nराज्यात गुरुवारपासून पावसाची शक्यता\nमंगळवार, 13 मार्च 2018\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील कमी दबाचा पट्टा पोषक ठरल्याने राज्यात गुरुवारपासून पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कोकणातील भिरा येथे उष्णतेची लाट आली आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील कमी दबाचा पट्टा पोषक ठरल्याने राज्यात गुरुवारपासून पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कोकणातील भिरा येथे उष्णतेची लाट आली आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.\nबंगालच्या उपसागरात श्रीलंका, कोमोरीन आणि मालदीव बेटांलगत ठळक कमी दबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे तमिळनाडू आणि केरळच्या दक्षिण किनारपट्टीलगत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची; तसेच मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्रादरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, मध्य महाराष्ट्रातील चक्राकार वाऱ्याची स्थिती यात मिसळून गेली आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने गुरुवारी (दि.१५) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे; तर शुक्रवारपासून संपूर्ण राज्यात हलका पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nसूर्य तळपू लागल्याने राज्यात दिवस आणि रात्रीच्या तापमानात वाढ होत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात रात्रीच्या (किमान) तापमानात मोठी वाढ झाली;. तर ढगाळ हवामान, वादळी पावसामुळे विदर्भातील दिवसाचे तापमान घटल्याचे दिसून आले. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात कमाल तापमान ३६ अंश; तर कोकणात अनेक ठिकाणी पारा ३४ अंशांच्या वर गेला आहे. विदर्भात मात्र कमाल तापमान ३२ ते ३५ अंशांच्या जवळपास असून, तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ७ अंशांनी घट झाली.\nसोमवारी (दि. १२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.१, जळगाव ३७.०, कोल्हापूर ३६.०, महाबळेश्वर ३१.३, मालेगाव ३७.४, नाशिक ३६.३, सातारा ३७.०, सोलापूर ३८.३, मुंबई ३४.८, अलिबाग ३४.६, रत्नागिरी ३४.७, डहाणू ३३.६, भिरा ४२.०, औरंगाबाद ३४.६, परभणी ३६.९, नांदेड ३८.०, अकोला ३१.०, अमरावती ३०.८, बुलडाणा ३५.२, ब्रह्मपुरी ३२.९, चंद्रपूर ३४.०, गोंदिया ३५.०, नागपूर ३५.०, वर्धा ३२.०, यवतमाळ २७.५.\nरविवार ठरला थंड दिवस\nराज्यात उन्हाचा ताप वाढत असतानाच, विदर्भात रविवारी (दि. ११) असलेल्या ढगाळ वातावरणामुळे दिवसाच्या तापमानात घट झाली होती. अकोला, अमरावती, यवतमाळमध्ये रविवारचा दिवस थंड ठरला. रात्रीचे तापमान १० अंशांपेक्षा अधिक असेल आणि दिवसाच्या तापमानात सरासरीपेक्षा ४.५ ते ६.४ अंशांनी घट झाल्यास तो दिवस थंड मानला जातो; तसेच कमाल तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तो दिवस अतिथंड ठरतो. रविवारी यवतमाळ येथे दिवसाच्या तापमानात ७.७ अंशांनी घट होता राज्यातील दिवसभराचे सर्वांत कमी २७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. अकोला येथे ४ मिलिमीटर; तर यवतमाळमध्ये ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.\nमध्य प्रदेश महाराष्ट्र ऊस पाऊस हवामान कोकण उष्णतेची लाट तमिळनाडू किनारपट्टी विदर्भ कमाल तापमान पुणे जळगाव कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव नाशिक सोलापूर मुंबई अलिबाग औरंगाबाद परभणी नांदेड अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chitos313.blogspot.com/2014/04/blog-post.html", "date_download": "2018-05-27T02:59:22Z", "digest": "sha1:LX4GJUSIOT4ACFZHYKTBZYHVWEZO7SCG", "length": 33366, "nlines": 161, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: नाईटमेअर भाग १", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\nजुलै महिन्यातली अमावस्येची रात्र होती. तिन्हीसांजा उलटून कित्येक तास झाले होते. संध्याकाळी कधीतरी पावसाची रिपरिप सुरु झाली आणि अंधार पडल्यावर त्याला चेव आल्यासारखा तो जोरात कोसळायला लागला. एरव्ही अमावस्येला चंद्रप्रकाश नसला तरी चांदण्यांचा प्रकाश असतो- पण मुसळधार पावसामुळे त्या प्रकाशाचासुद्धा फारसा उपयोग नव्हता. आधीच अमावस्या आणि त्यात पडणाऱ्या धो-धो पावसामुळे हायवेवरची वाहतूक गेल्या तासाभरात अगदीच कमी झाली होती. अशा अंधारात आडवाटेला कुठेतरी आडोसा घेऊन थांबायचं म्हणजे खरं तर भीती वाटायला हवी- एखाद्या जनावराची….हायवेवर अपघात होऊन गेलेल्या भटक्या अतृप्त मृतात्म्यांची….अज्ञाताची… पण त्या अक्राळ-विक्राळ वरुणदेवाने या क्षणाला बहुतेक अशा सगळ्यांनाच पळवून लावलेलं होतं. उलट तो अंधार, तो पाऊस यांच्यात एक विचित्र सिक्युरिटी जाणवत होती. ढगांचा कडकडाट सुरूच होता. अचानक वीज कडाडली आणि सगळा परिसर 'उजळून' गेला. त्याने त्या वीजेच्या प्रकाशात आजूबाजूला पाहिलं. ती एक सिमेंटचा पत्रा टाकलेली शेड होती. तो उभा होता त्याच्या मागेच एक बाकसुद्धा होता. शेडच्या एका कोपऱ्यात पाण्याचा एक उघडा मोठा हंडा होता- जो एव्हाना दुधडी भरून वाहत होता. अंधारात पुन्हा अंदाज घेत तो त्या बाकावर बसला. पावसाच्या सरींनी शेडमधला बाक भिजवला आहे हे त्याला बसल्यावर कळलं. पाण्याचा थंडपणा मेंदूपर्यंत पोहोचला आणि तो 'भानावर' आला. कुठे आहोत आपण पण त्या अक्राळ-विक्राळ वरुणदेवाने या क्षणाला बहुतेक अशा सगळ्यांनाच पळवून लावलेलं होतं. उलट तो अंधार, तो पाऊस यांच्यात एक विचित्र सिक्युरिटी जाणवत होती. ढगांचा कडकडाट सुरूच होता. अचानक वीज कडाडली आणि सगळा परिसर 'उजळून' गेला. त्याने त्या वीजेच्या प्रकाशात आजूबाजूला पाहिलं. ती एक सिमेंटचा पत्रा टाकलेली शेड होती. तो उभा होता त्याच्या मागेच एक बाकसुद्धा होता. शेडच्या एका कोपऱ्यात पाण्याचा एक उघडा मोठा हंडा होता- जो एव्हाना दुधडी भरून वाहत होता. अंधारात पुन्हा अंदाज घेत तो त्या बाकावर बसला. पावसाच्या सरींनी शेडमधला बाक भिजवला आहे हे त्याला बसल्यावर कळलं. पाण्याचा थंडपणा मेंदूपर्यंत पोहोचला आणि तो 'भानावर' आला. कुठे आहोत आपण\n'आपण तर वाट फुटेल तिथे पळत सुटलो होतो, कुणी आपला पाठलाग केला असेल का आपण निघून गेल्याचं कुणाच्याच लक्षात आलं असेल आपण निघून गेल्याचं कुणाच्याच लक्षात आलं असेल नसेल आलं तरी काही विशेष नाही त्यात- ज्यांना आपली किंमत वाटायला पाहिजे त्यांना वाटत नाही तर मग 'ह्यांना' तरी कशाला वाटायला हवी नसेल आलं तरी काही विशेष नाही त्यात- ज्यांना आपली किंमत वाटायला पाहिजे त्यांना वाटत नाही तर मग 'ह्यांना' तरी कशाला वाटायला हवी काय करावं समजत नाही- जे विसरायचं आहे ते साला प्रयत्न करून विसरता येत नाही…ज्याचं भान असायला हवं ते वास्तव हातातून निसटून गेलंय…काय करायचं अशा वेळी काय करावं समजत नाही- जे विसरायचं आहे ते साला प्रयत्न करून विसरता येत नाही…ज्याचं भान असायला हवं ते वास्तव हातातून निसटून गेलंय…काय करायचं अशा वेळी सगळं संपवून टाकलं असतं पण तिथेसुद्धा नशीब आड आलं-' त्याचं लक्ष मनगटावरच्या पट्टीकडे गेलं. तो पुन्हा हताश झाला. अंगातली शक्ती खूप कमी झाली होती.\nपावसाचा जोर कमी होण्याची चिन्हं दिसत नव्हती. तास-दोन तास उलटून गेले असतील.त्याचा ग्लानी येउन डोळा लागला होता.-\nतो आणि सायली सीफेसला बसले होते-सायलीचं डोकं त्याच्या खांद्यावर होतं. 'आपण कायम असेच एकत्र असू ना रे तू मला सोडून नाही ना जाणार तू मला सोडून नाही ना जाणार' सायलीने त्याला विचारलं. 'सायली, तुला दरवेळी असा प्रश्न का बरं पडतो' सायलीने त्याला विचारलं. 'सायली, तुला दरवेळी असा प्रश्न का बरं पडतो तुला खात्री वाटत नाही का माझी तुला खात्री वाटत नाही का माझी तुला मी इतका बेभरवशाचा वाटतो का तुला मी इतका बेभरवशाचा वाटतो का'. 'बरं बाबा, सॉरी पुन्हा नाही विचारणार…आपण सनसेट बघणार होतो ना'. 'बरं बाबा, सॉरी पुन्हा नाही विचारणार…आपण सनसेट बघणार होतो ना ते बघ… तो सुर्य किती भारी दिसतोय ते बघ… तो सुर्य किती भारी दिसतोय\nत्याच्या डोळ्यासमोर काहीतरी लकाकलं. 'आपण खरंच सायलीबरोबर सूर्यास्त बघत नाहीये ना' …छे छे…आपण तर कुठल्याशा निर्मनुष्य ठिकाणी पावसापासून वाचायला थांबलोय….पुन्हा वीज कडाडली असेल' म्हणून त्याने झोपेच्या ग्लानीतच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण तो उजेड काही डोळ्यापुढून जात नव्हता- त्याने डोळे किलकिले करत समोर पाहिलं. तो वीजेचा प्रकाश नव्हता- टॉर्चचा होता. कुणीतरी त्याच्याकडे रोखून पाहत उभं होतं. तो ताडकन उठला. उठल्याक्षणी 'अंगाला चिकटलेले' ओलेते कपडे 'सुटले' आणि पुन्हा एक शिरशिरी डोक्यापर्यंत पोहोचली.\nसमोर उभी असणारी व्यक्ती त्याला त्या अंधारात नीट दिसत नव्हती आणि टॉर्चच्या प्रकाशात त्याचे मळलेले-चुरगळलेले कपडे, दाढीचे खुंट वाढलेला, अर्धवट भिजून पिंजारलेल्या केसांचा अवतार मात्र समोरच्या व्यक्तीला स्पष्ट दिसत असणारे हे त्याला समजलं.\n\"तुम्ही इथे जवळपास राहणारे आहात का' समोरच्या व्यक्तीने विचारलं.\n तुम्ही का चौकशी करताय' त्याच्या घशाला कोरड पडली.\n\"नाही..इथे जवळपास एखादा पेट्रोलपंप किंवा कुठलं कार रिपेअर दुकान आहे का हे विचारायचं होतं\" समोरच्या माणसाने विचारलं.\n\"अ….माहित नाही…मी या भागात राहत नाही…पावसापाण्याचा आडोसा घ्यायला थांबलोय…\"\n\"अच्छा…\" असं म्हणून तो माणूस तिथेच उभा राहिला. टॉर्चचा प्रकाश अजूनही 'त्याच्या' तोंडावर मारलेला होता.\n'आपल्याला शोधायला पोलिसांनी यालाच तर पाठवला नसेल ना' त्याच्या मनात विचार आला. समोरच्या माणसाचा चेहरासुद्धा त्याला स्पष्ट दिसला नव्हता. आता जरा चौकशी करणं जरुरीचं होतं- हा चुकून पोलिस असलाच तर या क्षणाला अंगात ताकद आहे की नाही, पावसाचा जोर कमी आहे की जास्त याचा विचार न करता पळत सुटायचं असं त्याने मनाशी ठरवलं.\n तुम्हाला कुणी पाठवलं आहे इथे आणि त्या टॉर्चने आंधळा कराल मला\" त्याने मोठ्या आवाजात सुनवलं. समोरच्या माणसाला त्याच्या आवाजातला फरक चटकन जाणवला. त्याने लगबगीने टॉर्चचा झोत स्वतःकडे घेतला.\n\"ओह…रिअली सॉरी…मी माझ्याच विचारात होतो आणि हा टॉर्च बाजूला करायचा राहिला….आणि हां…तुमची झोपमोड केली म्हणून पण सॉरी बरं का मला खरंतर या अंधारात, मुसळधार पावसात कुणी भेटेल याचीच खात्री नव्हती- तुम्ही असे इथे झोपलेले बघून कुणीतरी माणूस दिसल्याचा आनंद व्हायच्या आधी मला भीतीच वाटली. जवळपास १० मिनिटं तुमच्या जवळ येउन तुम्हाला उठवावं की नाही हा विचार करण्यात गेलाय\"\n\"ते सगळं ठीके हो…पण तुम्ही आहात कोण आणि इथे काय करताय आणि इथे काय करताय\n\"मी हायवेवरून जात असताना माझी गाडी बंद पडली…सो मी रिपेअर शॉप शोधायला या पावसात निघालो….\"\nकाय नाव काय तुमचं तुमच्याकडे काही आयडेंटीटी कार्ड वगैरे आहे का तुमच्याकडे काही आयडेंटीटी कार्ड वगैरे आहे का\n दाखवतो की….पण अहो माझी गाडी बंद पडलीय ते बघायला मला मदत कराल का प्लीज\" त्याने तो टॉर्च काखेत धरून मागच्या खिशातून पाकीट काढलं आणि त्यातलं ड्रायविंग लायसन्स दाखवत तो म्हणाला- \"मी अनुपम…अनुपम कामत\" त्याने तो टॉर्च काखेत धरून मागच्या खिशातून पाकीट काढलं आणि त्यातलं ड्रायविंग लायसन्स दाखवत तो म्हणाला- \"मी अनुपम…अनुपम कामत\" त्याने टॉर्च त्या लायसन्सवर मारला आणि मग स्वतःच्या चेहऱ्याकडे फिरवला.\nअनुपम कामत. अंगावरच्या फॉर्मल कपड्यांवरून कुठल्याश्या कॉर्पोरेट फर्ममधला माणूस वाटत होता- मोठ्या हुद्द्यावरचा गळ्यात लूज केलेला टाय होता. पावसात कपडे भिजूनही अंगाला कलोनचा वास येत होता. गुळगुळीत दाढी केलेली होती. फक्त चेहरा आणि डोळे थकलेले वाटत होते. दिवसभराच्या दगदगीने असेल किंवा एकूणच कामाच्या रहाटगाडग्याने असेल- तो त्रासलेला, दमलेला वाटत होता\n\"पटली ना खात्री तुमची मी जेन्युइन माणूस आहे आणि मला आत्ता खरच मदत हवीय…कराल प्लीज\" अनुपमने विचारलं.\n\"तुमच्याकडे गाडी आहे ना मग तुम्ही ही बॅग बरोबर घेऊन का हिंडताय मग तुम्ही ही बॅग बरोबर घेऊन का हिंडताय\" त्याने संशयाने त्याच्या हातातल्या बॅगेकडे पाहत विचारलं.\n\"गाडी बंद पडल्याचं लक्षात आल्यावर मी मदत मिळतेय का ते शोधायला निघालो…पण या भयंकर पावसात मदत मिळायची खात्री नव्हतीच…मग कुठे आडोसा, आसरा मिळाला तर निदान जुजबी सामान असावं बरोबर म्हणून घेतली मी बॅग बरोबर\"\n\"हे सगळं ठीके हो पण मी तुमची काय मदत करणार पण मी तुमची काय मदत करणार मलासुद्धा हा भाग नवखा आहे आणि त्यात हा अंधार आणि हा धो-धो पाउस\"\n\"अहो इथून १० मिनिटं चाललात ना माझ्याबरोबर तर आपण गाडीजवळ पोहोचू मग तुम्ही जरा धक्का वगैरे द्यायला मदत केलीत तर कदाचित गाडी सुरुदेखील होइल....\"\n\"पण या अघोरी पावसाचं काय करायचं तुम्ही पूर्ण भिजला आहात....आपल्याकडे छत्री नाही तुम्ही पूर्ण भिजला आहात....आपल्याकडे छत्री नाही त्यात मला बरं वाटत नाहीये....सकाळपासून मी धड काही खाल्लेलं नाही...आणि तुम्ही माझी मदत मागताय त्यात मला बरं वाटत नाहीये....सकाळपासून मी धड काही खाल्लेलं नाही...आणि तुम्ही माझी मदत मागताय नाही...नकोच हे सगळं..माफ करा पण मी आपल्याला काहीच मदत करू शकत नाही\"\n\"मला माहितीय की मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करणं चूक आहे..पण गरजवंताला अक्कल नसते म्हणतात हेच खरं. मी...मी तुम्हांला खायला-प्यायला देतो की माझ्याकडे बॅगेत आहे थोडंसं...आणि तुम्हांला हवं असेल तर गाडीने सोडेन जवळच्या बसडेपोला…तिथे जाण्यापूर्वी आपण वाटेत अजून खाऊ हवं तर\"\n\"तुम्ही म्हणताय ते सगळं मान्य आहे मला…पण खरंच शक्य होईल असं वाटत नाही आजच मी हॉस्पिटलमधून बाहेर पडलोय. हे पहा…\" त्याने हातावरची हॉस्पिटलची पट्टी अनुपमला दाखवली. अनुपमने निराश होऊन नकारार्थी मान डोलावली.\n\"अरेरे….सॉरी माझ्या लक्षात आलं नव्हतं…\" अनुपम अस्वस्थपणे तिथेच उभा राहिला. काही वेळ असाच गेला. 'आपण एवढं निर्धाराने नाही म्हटल्यावर अनुपम लगेच निघून जाईल' ही त्याची अपेक्षा होती पण तसं व्हायची काही चिन्हं दिसेनात\n\"हा पाउससुद्धा थांबेल असं वाटत नाहीये…या निर्मनुष्य ठिकाणी, अमावास्येच्या रात्री बहुतेक आपण इथे अडकून पडणारोत\" अनुपम मागच्या बाकावर जाउन बसत म्हणाला. त्याने हातातला टॉर्च बंद केला.\n म्हणजे तुम्हीसुद्धा इथेच थांबताय\" त्याने आवाजातली नाराजी शक्य तितकी लपवत विचारलं.\n\"अ….हो…मला एकट्याला गाडीला धक्का देणं, ती सुरु करायचा प्रयत्न करणं शक्य नाही…गाडी बंद पडलीय तिथपासून इथपर्यंत येतानाच्या दहा मिनिटांच्या अंतरात मला किर्र काळोख आणि दाट झाडी सोडून काही दिसलेलं नाही. त्यापेक्षा तुमची सोबत तरी असेल इथे आय मीन तुम्हाला झोपायचं असेल तर झोप बिनधास्त या बाकावर…बरं नाहीये ना तुम्हाला आय मीन तुम्हाला झोपायचं असेल तर झोप बिनधास्त या बाकावर…बरं नाहीये ना तुम्हाला मी इथे बाजूला थांबेन…\"\nअनुपम जरा अधिकाराने म्हणाला. ती शेड ना त्याच्या बापाची होती ना अनुपमच्या…तो काय म्हणणार तो बाकाच्या एका कडेला निमूट बसून राहिला.\nअनुपम सांगतोय ते खरंय की त्याला कुणीतरी आपल्या मागावर पाठवलं आहे याचा त्याला अंदाज येत नव्हता.\n\"तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात ना काही सिरिअस\" पाचेक मिनिटांनी अनुपमने विचारलं.\n\"नाही काही विशेष नाही\" त्याने तुटकपणे उत्तर दिलं.\n\"ओह…आपलं नाव माझ्या लक्षात आलं नाही\" अनुपमने पुन्हा प्रश्न विचारला.\n\"कारण मी नाव सांगितलंच नाही\" पुन्हा तुटक उत्तर\n\"अ…सॉरी…तुम्हाला माझ्या प्रश्न विचारण्याचा खूपच त्रास होतोय का\" अनुपमच्या आवाजातही थोडा ताठरपणा आला.\nतो चपापला. \"नाही हो…तसं काही नाही\"\n\"मग…तुम्ही मला पार माझं आयडेन्टीटी कार्ड दाखवायला लावलं आणि आता तुम्ही मला तुमचं नावपण सांगायला तयार नाहीये….\"\n तो अनुपमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं टाळून दुसरीकडे बघत राहिला. अनुपमने वैतागून दुसरीकडे पाहायला सुरुवात केलीय का हे बघायला त्याने दोनेक मिनिटांनी अनुपमकडे पाहिलं तर अनुपम त्याच्याकडेच बघत होता.\n\"श्रीकांत मिश्रा\" त्याने फायनली नाव सांगितलं.\n…अरे वा…मग मराठी चांगलं बोलता की तुम्ही\"\n\"का मराठी खूप अवघड भाषा आहे का बोलायला की मिश्रा, शर्मा, यादव अशा आडनावाच्या माणसांनी शुद्ध मराठी बोलायचंच नाही असा नियम आहे की मिश्रा, शर्मा, यादव अशा आडनावाच्या माणसांनी शुद्ध मराठी बोलायचंच नाही असा नियम आहे\" श्रीकांतने खवचटपणे विचारलं.\n\"अ…माफ करा…मला असं म्हणायचं नव्हतं पण एखादा सरदार जर का तमिळ बोलताना दिसला की थोडं कन्फ्युस व्हायला होईल ना….तसं झालं…खुळचटपणा आहे खरा……पण आपली सांस्कृतिक जडणघडणच अशी खुळचट आहे त्याला कोण काय करणार पण एखादा सरदार जर का तमिळ बोलताना दिसला की थोडं कन्फ्युस व्हायला होईल ना….तसं झालं…खुळचटपणा आहे खरा……पण आपली सांस्कृतिक जडणघडणच अशी खुळचट आहे त्याला कोण काय करणार\n\"अ….किती वाजलेत सांगू शकाल का\" पहिल्यांदाच श्रीकांतने अनुपमला प्रश्न विचारला.\n\"बारा दहा\" अनुपमने हातातला टॉर्च सुरु करून त्याचा झोत मनगटावरच्या घड्याळावर मारत उत्तर दिलं.\nश्रीकांत निराश होत उठला. शेडच्या कडेला उभं राहून डोकं वर बघत बाहेर काढून तो 'पाउस' पिण्याचा प्रयत्न करायला लागला. आधी अनुपमचं लक्ष नव्हतं. त्याच्या लक्षात आल्यावर त्याने श्रीकांतला हाक मारली.\n\"अहो मिश्रा भैय्या, तुम्हाला पाणी हवं असेल तर आहे माझ्याकडे तुम्हाला ताप आहे म्हणालात ना…तिकडे कडेला उभे राहून भिजू नका\" श्रीकांतने वैतागून त्याच्याकडे पाहिलं.\n\"काय हो, मिश्रा म्हटलं की पुढे भैय्या म्हटलंच पाहिजे का त्यापेक्षा श्रीकांत म्हणा मला…श्रीकांत भैय्या म्हणू नका फक्त…श्रीकांत साहेब, श्रीकांत राव….नुसतं श्रीकांत म्हणा हवं तर\"\n\"सॉरी श्रीकांत सर…हे पाणी घ्या…\" अनुपमने श्रीकांतला पाण्याची बाटली दिली.\n\"तुम्ही काय या शेडमध्ये राहायच्या तयारीत आला होतात की काय\" पाणी पिउन झाल्यावर श्रीकांतने विचारलं-\n\"नाही म्हणजे…अशा भर पावसात गाडी चालू करायला मदत शोधायला निघालात…बरोबर ती बॅग आणि बॅगेत 'पाण्याची' बॉटल\n\"छे छे… बॅगेत खरंतर 'ही' बाटली होती…दुकानदाराने त्याच्याबरोबर पाण्याची बॉटल फ्री दिली म्हणून राहिली चुकून\" अनुपमने व्हिस्कीची बाटली हातात धरून त्याच्यावर टॉर्चचा झोत मारला.\n\"ओके….आता तुमच्याकडे ही एवढी 'बॅग' का आहे हा प्रश्न मला पुन्हा नाही पडणार\" श्रीकांत मंद हसत म्हणाला.\nअनुपमने घड्याळ पाहिलं. एक वाजला होता. विजा कडाडणं बंद झालं असलं तरी पावसाचा जोर अजून तसाच होता. श्रीकांत बाकाच्या दुसऱ्या कडेला बसून पेंगत होता. अनुपमने कितीही आव आणला तरी त्याला श्रीकांतच्या अवताराची थोडी भीती वाटली होती. दाढीचे खुंट, पिंजारलेले केस, मळकट कपडे, मनगटावरची मलमपट्टी…कोण आहे हा माणूस हा इथे कसा हे जे सगळं घडतंय ते खरं आहे की मी स्वप्न पाहतोय हा श्रीकांत जिवंत माणूस आहे ना हा श्रीकांत जिवंत माणूस आहे ना की हा माणूस नसून-\nअचानक वीज कडाडली आणि अनुपम दचकला. त्याने श्रीकांतकडे पाहिलं तर त्याला त्या आवाजाने आणि प्रकाशाने काहीच फरक पडला नव्हता. तो मान खांद्यावर टाकून झोपला होता.\nमनावरचा ताण घालवायचं रामबाण औषध अनुपमच्या बॅगेत होतं. त्याने एकदाची व्हिस्कीची बाटली बाहेर काढली. थोडीशी व्हिस्की एका प्लास्टिकच्या छोट्या कपात ओतली आणि एका घोटात कप रिकामा केला. व्हिस्की त्याचा घसा आणि अन्ननलिका जाळत पोटापर्यंत पोहोचली.…मेंदूला झिणझिण्या आल्या आणि सबंध शरीर थरारलं. कडवट तोंडाने त्याने पुन्हा थोडी व्हिस्की कपात ओतली. पुन्हा एका दमात घोट घेण्यासाठी कप तोंडापाशी नेला. पहिल्या घोटामुळे झालेली घशाची जळजळ अजून कमी झाली नव्हती. तो जागचा उठला. शेडच्या कडेला येउन त्याने व्हिस्कीचा कप पावसात धरला.\n\"अनु, तुला कळत नाहीये की तुला समजून घ्यायचं नाहीये मला ठाऊके की तू तुझ्या त्या छछोर मित्रांबरोबर जाऊन सिगारेटी ओढतोस….काही दिवसांनी दारू पिशील…पुढे अजून काय दिवे लावणारेस कुणास ठाऊक मला ठाऊके की तू तुझ्या त्या छछोर मित्रांबरोबर जाऊन सिगारेटी ओढतोस….काही दिवसांनी दारू पिशील…पुढे अजून काय दिवे लावणारेस कुणास ठाऊक हे सगळं बघायला मी नसलो म्हणजे झालं\" बाबा वैतागून बोलला होता. आपण नाहीच ऐकलं त्याचं हे सगळं बघायला मी नसलो म्हणजे झालं\" बाबा वैतागून बोलला होता. आपण नाहीच ऐकलं त्याचं तसाच त्रागा करत गेला. त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही…कसा शिवणार तसाच त्रागा करत गेला. त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही…कसा शिवणार माझ्यात जीव अडकला होता ना त्याचा\nपाण्याने व्हिस्कीचा कप पूर्ण भरला तेव्हा अनुपम भानावर आला. 'छ्या…खूप जास्त पाणी झालं' त्याने मनाशी म्हटलं. त्याने मागे वळून पाहिलं तर-\nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-labor-shortage-gram-cutting-6520", "date_download": "2018-05-27T03:16:49Z", "digest": "sha1:7LDEW3IYTNBJ5CMOGJERU7GD6ZJU5G5R", "length": 16090, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Labor shortage for Gram cutting | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहरभरा मळणीला मंजूरटंचाईचा फटका\nहरभरा मळणीला मंजूरटंचाईचा फटका\nबुधवार, 14 मार्च 2018\nजळगाव : जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक होते. पेरणी अधिक होती म्हणून मजूरटंचाईही जाणवू लागली आहे. त्यातच हरभरा मळणीची मजुरी एकरी ३२०० रुपयांवर पोचली आहे.\nजळगाव : जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक होते. पेरणी अधिक होती म्हणून मजूरटंचाईही जाणवू लागली आहे. त्यातच हरभरा मळणीची मजुरी एकरी ३२०० रुपयांवर पोचली आहे.\nपरंपरेनुसार एकरी ४० किलो हरभरा एक एकर कापणी व गोळा करण्यासाठी मजूर यंदा घेत आहेत. तर मळणीसाठी १५० रुपये प्रतिक्विंटल, असा दर मळणी यंत्रचालक घेत आहेत. ४० किलो हरभरा किमान १८०० रुपयांचा आहे. तर बागायती क्षेत्रात सरासरी आठ क्विंटल उत्पादन येत असून, आठ क्विंटल हरभरा मळणीसाठी १२०० रुपये खर्च लागत आहेत. तर एका क्विंटलमागे मळणी करताना मजूर शेतातच आणखी चार किलो हरभरा शेतकऱ्याकडून घेतात. प्रचलित दरांनुसार हा चार किलो हरभरा १४४ रुपयांचा आहे. अर्थातच हरभरा कापणी, तो गोळा करणे व नंतर मळणी यासाठी सुमारे ३२०० रुपये किमान खर्च शेतकऱ्यांना येत आहे.\nरावेर हा केळीचा पट्टा असला तरी यंदा या भागात मक्‍याऐवजी कमी पाणी व कमी खर्चाचे पीक आणि पुढे केळी लागवडीसाठी चांगले बेवड मिळते म्हणून हरभरा पिकाला पसंती दिली होती. यावल, चोपडा, जळगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या भागातही रब्बी पिकांमध्ये हरभऱ्यालाच पसंती दिली होती. यंदा सुमारे ९० हजार हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली होती.\nकाबुली प्रकारच्या हरभऱ्याची पेरणी चोपडा, रावेर भागात अधिक झाली होती. आजघडीला अपवाद वगळदा हरभरा कापणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. काही भागात फक्त मळणी राहिली आहे. परंतु येत्या १० ते १२ दिवसांत जिल्हाभरात हरभरा मळणीचे काम पूर्ण होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nहरभरा मळणीसाठी पंजाबी किंवा मोठ्या हार्वेस्टरचा उपयोग करता येत नाही. लहान प्रकारातील मळणी यंत्रांचाच उपयोग करावा लागतो. त्यातच मळणीयंत्रचालकही वेळेवर मिळत नसल्याने मळणीला विलंब होत आहे. काही शेतकऱ्यांचा हरभरा कापणी व गोळा करून सहा-सात दिवस झाले, परंतु त्यांना मळणीसाठी यंत्र उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकदा जादा दर देऊन मळणी\nकरून घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.\nसध्या ढगाळ वातावरण असल्याने मळणीसंबंधी आणखीच अडचणी येत आहेत. ढगाळ वातावरण अधिक असल्याने यंत्रचालक शेतात येण्यास नकार देतात. कारण पाऊस आला तर कामाचा खोळंबा होईल आणि थोडा अधिक पाऊस असला तर यंत्र शेतातून बाहेर येणार नाही, ते चिखलात रुतेल. ज्या शेतकऱ्यांनी मळणी करून घेतली आहे, त्यांना दरांची प्रतीक्षा आहे. शासकीय खरेदी केंद्र अजूनही सुरू झालेले नसल्याने अडचणी अधिक वाढल्या आहेत, असे शेतकरी विलास देवकर (मुक्ताईनगर) यांनी म्हटले आहे.\nयंत्र machine बागायत केळी banana चाळीसगाव ऊस पाऊस\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील काजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले...\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र...पुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे...\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले... नंदुरबार ः जिल्ह्यात मागील हंगामाच्या तुलनेत...\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा... नांदेड ः हरभरा, तुरीचे चुकारे अडकले आहेत. पीक...\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nनगरमध्ये काँग्रेसचे सरकार विरोधात विश्‍...नगर ः ‘भाजप सरकारने सामान्य लोकांचा विश्‍...\nपदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात...नागपूर : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक...\nदूध दरवाढ आंदोलनासाठी शेतकरी संघर्ष...वैजापूर, जि. औरंगाबाद : दूधदराच्या प्रश्‍...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nशेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे पेरावेत...बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाणदापोली, जि. रत्नागिरी : राज्याचे कृषी...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nवनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nilyamhane.blogspot.com/2010/02/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:12:54Z", "digest": "sha1:6M2MSMXB5WGYEEJAP62J3O73JJDXYUKA", "length": 7018, "nlines": 158, "source_domain": "nilyamhane.blogspot.com", "title": "निल्या म्हणे !!!: बघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का?", "raw_content": "\nबघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का\nहे काय नवं प्रकरण\nमित्रांना मैत्रिणिंना ऍड कर\nशाळेचे जुने सवंगडी शोध\nबघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का\nया प्रोफाईल वरुन त्या प्रोफाईलवर\nप्रत्येक प्रोफाईल मधे फोटो बिनदास टिप\nबघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का\nहळूच जिमेल आयडी विचारुन\nबघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का\nशे दिडशे कम्युनिट्या जॉईन कर\nकम्युनिटी मध्ये कुणालातरी शोधत शोधत\nएखाद्या मस्त प्रोफाईलवर जा\nतिथल्या ४५० फोटोंना घातलेलं कुलूप पहा\nबघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का\n\"फार फ्रेन्डस रिक्वेस्ट येतात नाही\"\nम्हणत म्हणत हळू हळू काढता पाय घे\nपण अधून मधून लॉग इन करत रहा\nबघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का\nलोकांच्या बडबडीला \"लाईक\" कर\nबघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का\nलोकांच्या भिंती बघून कंटाळलास की\nबघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का\nते ही करुन झालं की\nमन रमत नसेल तर\nबघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का\nसारं काही करुन झालं\nकी ढोंगी बाबाला भविष्य विचार\nतो काही तरी नर्रथक बडबडेल\nबघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का\nफेसबूक सोडून नवा पक्षी धर\nकाय लिहावं कळत नसलं तरी\nदोन चार शब्द खरड\nबघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का\nपक्ष्याचा ही गळा दाबून\nखरड खरड वाटेल ते खरड\nकाही लोक शिव्या घालतील\nबघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का\nबघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का\nयेते रे, खरंच येते.\nबघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का\nमी एक आजच्या पिढीचा कारकून म्हणजेच सॉफ्टवेअर वाला बाकी डोकावून पाहण्यासारखें काही नाही \nखाऊ की गिळू (3)\nकुण्या गावाचं आलं पाखरू \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/94", "date_download": "2018-05-27T03:00:19Z", "digest": "sha1:GX4YPETTW7TTRQRQ6KFSTUGK72MBTT2S", "length": 4647, "nlines": 75, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "मिठीतही का सखे दुरावे? | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nमिठीतही का सखे दुरावे\nकळे न का हे असे घडावे\nमिठीतही का सखे दुरावे\nझरे स्मृतींचे विरून गेले\nउरी ऋतूंनी कसे फुलावे\nहृदय न ठावे मलाच माझे\nकशास ठेवू तुलाच नावे\nतुझे नि माझे ठसे उरावे\nअसे कसे हे खुळे निखारे\nकधी जळावे, कधी विझावे\nजसे हवे ते अम्ही लिहावे\nकशास येती अता छळाया\nउजाड रानी उदास पावे\nपराग व्हावे कधीतरी मी\nउजेड प्यावा... मिटून जावे\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n‹ माझी सखी अनुक्रमणिका मी असा आभाळवेडा ›\nया सारख्या इतर कविता\nनाते तुझे नि माझे यावे कसे जुळून\nती जाताना 'येते' म्हणून गेली\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-tennis/sports-news-vijay-amritraj-tennis-104351", "date_download": "2018-05-27T04:08:12Z", "digest": "sha1:3XGINTHMRG6DXYPGKUXKDFMTTHGT7NCX", "length": 11264, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Vijay Amritraj tennis टूरवर एकत्र खेळणे आवश्‍यक - विजय अमृतराज | eSakal", "raw_content": "\nटूरवर एकत्र खेळणे आवश्‍यक - विजय अमृतराज\nबुधवार, 21 मार्च 2018\nनवी दिल्ली - डेव्हिस करंडक जागतिक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेच्या दुहेरीतील खेळाडू टूरवर एकत्र खेळत नसतील तर यश मिळणे कठीण असते, असे मत माजी कर्णधार विजय अमृतराज यांनी व्यक्त केले.\nनवी दिल्ली - डेव्हिस करंडक जागतिक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेच्या दुहेरीतील खेळाडू टूरवर एकत्र खेळत नसतील तर यश मिळणे कठीण असते, असे मत माजी कर्णधार विजय अमृतराज यांनी व्यक्त केले.\nचीनविरुद्धच्या लढतीसाठी ‘आयटा’ने (अखिल भारतीय टेनिस संघटना) क्रमवारीनुसार अव्वल खेळाडू रोहन बोपण्णा नाखूश असूनही त्याची मोट अनुभवी लिअँडर पेसबरोबर बांधली आहे. समन्वयाची भावना नसलेल्या दोन खेळाडूंची जोडी जमविणे चांगली कल्पना आहे का या प्रश्नावर विजय म्हणाले, की मला ठाऊक नाही पण टूरवर एकत्र खेळणाऱ्यांना या स्पर्धेतही सरस संधी असते. अर्थात यावरून फार वाद होऊ नये, कारण डेव्हिस करंडकात एकेरीचे सामनेसुद्धा असतात.\nबोपण्णा व पेस टूरवर वेगवेगळ्या जोडीदारांसह खेळतात, पण विजय यांच्यासाठी हा दुय्यम विषय आहे. ते म्हणाले, की एकेरीच्या चार सामन्यांना प्राधान्य असले पाहिजे. जागतिक गटात स्थान मिळविणे आणि तेथे चांगली कामगिरी करणे आपले ध्येय आहे. त्यासाठी आपल्याला टॉप फिफ्टीमधील खेळाडूंची गरज आहे. इतर सर्व मुद्द मागे पडतील. दुहेरीचा वाद हा राईचा पर्वत करण्याचा प्रकार आहे.\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nपॉकेट बुक्‍सचं विश्व (विजय तरवडे)\nइंग्लिशमध्ये पुस्तकांच्या हार्ड कव्हर आवृत्त्या असतात आणि त्या महाग असतात. प्रवासात वगैरे वाचण्यासाठी वाचक त्याच पुस्तकांच्या पेपर बॅक किंवा पॉकेट...\nजिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण झाले कमी\nजळगाव ः जिल्ह्यात वाढत्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने वेगवेगळे उपक्रम हाती घेत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश मिळविले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t15594/", "date_download": "2018-05-27T03:40:34Z", "digest": "sha1:CC7KTBHKJVQJY3V4WIKSRFEDQPWEDTUK", "length": 3385, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-खरच एक मैत्रिण तिच्या सारखी असावी...........", "raw_content": "\nखरच एक मैत्रिण तिच्या सारखी असावी...........\nशब्द हेच जीवनातील खरे सोबती .\nखरच एक मैत्रिण तिच्या सारखी असावी...........\nखरच एक मैत्रिण तिच्या सारखी असावी...........\nअन् बोललोच काही रागाने\nतर एका बुक्कीत दात पाडेन म्हणणारी\nखरच एक मैत्रिण तिच्या सारखी असावी.......\nमनमोकळी तर इतकं बोलते\nकि क्षणात वातावरण खुप मस्त करते,\nकधीकधी जास्तीचं आगाऊही बोलते\nपण ते मला हसवण्यासाठीच असते\nखरच एक मैत्रिण तिच्यासारखी असावी.....\nतिच्या स्वभावाची अन् मनाची निरागसता इतकी भासावी\nकि पाण्यालाही ती त्याच्याहून निर्मळ वाटावी,\nभेटलीच नाही ती खुप दिवस तर\nकधीची भेटतेय असं होऊन जाते\nअन् जेव्हा कधी ती भेटेल तेव्हा मात्र\nमाझी खट्ट्याळ बोलून खुप खेचते\nखरच एक मैत्रिण तिच्यासारखी असावी......\nकुडाळ ( सातारा ),\nखरच एक मैत्रिण तिच्या सारखी असावी...........\nखरच एक मैत्रिण तिच्या सारखी असावी...........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://tirkaschaukas.blogspot.com/2011/01/blog-post_24.html", "date_download": "2018-05-27T03:05:49Z", "digest": "sha1:FNIJ6KSIULS7TKHHCS7MRHPGDLGHWOVO", "length": 4776, "nlines": 30, "source_domain": "tirkaschaukas.blogspot.com", "title": "तिर्कस चौकस: स्वरसूर्य मौनस्थ जाहला", "raw_content": "\nभीमसेन जोशी गेले. पण जातांना त्यांच्या कंठातली अमृतमयी स्वर संजीवनी समस्तांना देऊन गेले. गेली साठ वर्षं हा स्वरमेघ वर्षत होता, अविरत, ज्यात सचैल न्हाऊन निघत होते देशोदेशीचे स्वर-भूकेले रसिक, टिपत होते रंध्रारंध्रात ते चांदणस्वर अधीर, आतूर होऊन. हे आता पुन्हा होणे नाही. स्वर-पंढरीचा हा वारकरी आता त्याच्या माहेरी गेला आहे, कायमचा.\nजग बदलणारी माणसं वेडी असतात. ती आधी स्वतः वेडी होतात आणि मग जगाला वेड लावतात. स्वरांचं वेड लागून छोटा भीमसेनही नकळत्या वयातंच घर सोडून स्वरांच्या शोधात दाहीदीशा भटकला. तपस्या एका जागी मांड ठोकूनच केली जावू शकत नाही, पायाला भिंगरी लावून, इतस्तत फिरत, ज्ञानकण वेचतही केली जाऊ शकते. स्वर तपस्या. कंठातून हवा तो स्वर, हवा तेव्हा निघण्याची किमया आणि तो स्वर डोळ्यांनी प्रत्यक्ष बघता येण्याची तपस्या. कठोर परिश्रमांती भीमसेनांनी ही किमया साध्य केलीच.\nह्या नशिबाच्या गोष्टी असतात का असाव्यात. अन्यथा असलं सुरेल वेड प्रत्येकाला कुठं लागतं असाव्यात. अन्यथा असलं सुरेल वेड प्रत्येकाला कुठं लागतं आणि मग या वेडात सर्वांनाच सामील करून घेण्याचं त्यांचं कसब. जे त्यांच्या सोबत वेडे झाले ते धन्य झाले. हे सुख, हा मान आता इतरांना कधीच मिळणार नाही. एका काळाचा हा अस्त आहे.\nआमचं भाग्य की आम्ही त्यांना पाहिलं, ऐकलं. ह्या आठवणीही अत्यंत गर्भश्रीमंत अशा आहेत. स्वर गंधानं पुनीत आहेत. आणि सुदैवानं त्यांना कधीच मरण असणार नाही. भीमसेनांचा पहाडी स्वर यानंतरही आमच्या ह्रदयात मेघगर्जनेसारखा घुमत राहील. त्यांच्या धीरगंभीर चपल बोल-ताना आणि वीजेसारखे कडाडते आलाप यापुढेही आम्हाला रोमांचीत करतील. कारण स्वरांना मरण नसतं. ते अमर असतात. आणि हे भाग्य ज्यांच्या हातून आमच्या भाळावर रेखलं गेलं त्या भीमसेनजींनाही आमच्या लेखी कधीही मरण नाही.\nहे तुमचं काही खरं नाही गड्यांनो\nह्या पुतळ्यामागं दडलंय काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/marriage-certain-conditions-article-smita-patwardhan-28790", "date_download": "2018-05-27T04:11:37Z", "digest": "sha1:GKEO25VGNSUXMV6ZCPU3EZALU2AQ7OSR", "length": 29233, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "marriage on certain conditions, article by smita patwardhan मुलींनो, विवाह स्पष्ट अटी घालूनच करा... | eSakal", "raw_content": "\nमुलींनो, विवाह स्पष्ट अटी घालूनच करा...\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017\nमुल झाल्यावर मात्र मुल (नातवंड) हवे म्हणुन भुणभुण लावणारे नवरा आणि आजी आजोबा ते मुल संभाळायची जबाबदारी झटकतानाही दिसतात. त्यातही ती नात असली तर हे दुर्लक्ष स्पष्टच दिसते. अशावेळी जर आपल्याला मिळालेल्या अप्रिय वागणुकीची प्रतिक्रिया म्हणुन सुनेने सासु सासऱ्यांबरोबर वाईट वर्तन केले तर ते चालवून घेतले पाहिजे\nहल्ली एक ओरड कायमच ऐकू येते, ती म्हणजे हल्लीच्या मुलींच्या अपेक्षाच फार... ही ओरड वधुसंशोधनासाठी बाहेर पडलेले वरपिते आणि मातांकडुन ऐकु येते. खरचं यात किती तथ्य आहे, त्याचा पंचनामा करणारा हा लेख .\nसध्या ज्या जोडप्यांचे मुलगे लग्नाचे आहेत त्यांनी वयाची पन्नाशी गाठलेली असते. त्यांनी सध्याच्या मुलींबद्दल ओरड करण्यापुर्वी त्यांच्या विवाहावेळची, आणि त्याहीपुर्वी जे विवाह झाले त्यावेळची परिस्थिती आठवून पहावी. साधारण 40 वर्षांपुर्वी मुलींना विज्ञान शाखा जमणार नाही हे लोकांनी ठरवून टाकले होते. त्यामुळे काही अपवाद वगळता मुली कला , वाणिज्य किंवा गृहशास्त्र या शाखांतच शिक्षण घेताना दिसत. त्यातही \"भाजीची पेंडी ताजी असते तो पर्यंतच तिला मागणी असते,' अशी मुक्ताफळे ऐकवणारे महापुरुष आपल्या मुलींना कॉलेजची जेमतेम एक-दोन वर्षे केल्यावर विवाहबंधनात अडकवून ठेवत. याशिवाय, बऱ्याचदा एक अजब तर्कट चाललेले असे. ते म्हणजे \"धाकट्या बहिणींची लग्न व्हायला हवीत'. म्हणुन मोठीचे लग्न आटपून टाकले जाई. मग ती शिक्षणात हुशार असली तरी तिच्या मनाविरुध्द तिच्या गळ्यात विवाहाचे जोखड अडकविले जाई. विज्ञान शाखा आणि मेडिकल, अभियांत्रिकी हे प्रांत फक्त मुलांसाठीच राखीव होते. मुलींकडुन आजिबातच स्पर्धक न उतरल्याने कोठलेही मेषपात्र इंजिनिअर, डॉक्‍टर, फार्मसिस्ट म्हणुन मिरवताना दिसत असे. बायकांनी नोकरी करायची ती विधवा झाल्यावर संसाराचा गाडा ओढायला, नवरा बेजबाबदार निघाला म्हणून; किंवा संसाराला पैसा पुरेना झाला म्हणून. हा प्रकारच मुळात आग लागल्यावर विहीर खणण्याचा होता. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्यासाठी मुलींचे शिक्षण हे तत्त्वच मान्य नव्हते. आताच्या मानाने बेकारी बरीच कमी होती. त्यातही सुशिक्षित स्त्रीदेखील \"रांधा , वाढा, उष्टी काढा' हेच तिचे कर्तव्य असल्याचे मनावर पुरते बिंबल्याने सक्षम असुनही नोकरीसाठी उमेदवार नसे. त्यामुळे स्त्रियांची बेकारी गृहीतकात धरलीच जात नसे ( जी आताही धरली जात नाही ). बॅंकेत भरपुर पगाराची नोकरी असलेली कारकुन मुलेदेखील लग्नाच्या बाजारात मिजाशीत असत. मग इंजिनिअर आणि डॉक्‍टर झालेल्यांची ऐट तर विचारुच नका.\nआपल्या मुलीसाठी स्थळ बघायला आलेल्या मुलींच्या आईबापाला अत्यंत अपमानास्पद रीतीने वागवले जात असे. त्यांना बाहेरच्या खोलीत तासनतास बसवून, दुर्लक्षित केले जाई. एखादा जेता आपल्या मांडलिकाबरोबर जो व्यवहार करेल तोच व्यवहार वरपक्षाकडचे लोक मुलीच्या कुटूंबीयांशी करत. युध्दात जिंकण्यासाठी निदान काही शौर्य गाजवावे लागते. आपल्या जीवावर उदार होऊन लढावे लागते. पण इथे कुठलीही लढाई न करताच एक ठरलेला पक्ष दुसऱ्यापुढे गुडघे टेकुन असे. मग मुलगी पाहण्याचे कार्यक्रम होत. त्यावेळी मुलीला प्रकाशाच्या झोतात खालमानेने बसवले जाई. मग तिला अगदी बाळबोध स्वरुपाचे प्रश्न विचारले जात. कधीकधी तिला पहायला आलेला मुलगा (मला मुलीला दाखवणे आणि मुलगा पहायला येतो ही वाक्‍यरचनाच आवडत नाही. पण त्यावेळी मुली आणि गुरं यांच्यात काहीही फरक केला जात नव्हता, त्यामुळे मी इथे ती वाक्‍यरचना केली आहे ) आपल्या अतिशहाण्या मित्रांनाही बरोबर घेऊन आलेला असे. मग ते भोचक मित्र त्या मुलीला रोजच्या जगण्याला आवश्‍यक नसलेले काहीही प्रश्न विचारुन भंडावून सोडत. अमुक अमुक इमारतीच्या जिन्याला किती पायऱ्या आहेत असले निरर्थक प्रश्न विचारले जात. मुलाची आई सांगे, \"आमच्या मुलींनी याला कडेवरुन खेळवले आहे. त्यांची हौसमौज झाली पाहिजे'. एकुणच हा प्रकार म्हणजे \"आयजीच्या जीवावर बायजी उदार' आणि मुलींसाठी तोंड दाबुन बुक्‍क्‍यांचा मार असा होता. मुलीला भाऊ नसेल आणि तिच्या बापाची काही इस्टेट असेल, तर त्या इस्टेटीकडे डोळा ठेऊनही विवाह जमत. याशिवाय समजा मुलगा आणि मुलगी एकमेकाला पसंत असले तरी वधुपित्याला न परवडण्याइतक्‍या हुंड्याच्या मागणीमुळे ते लग्न जमत नसे. इथे मला गोपाळराव आगरकरांचे विचार आठवतात. ते म्हणत, \"जे विवाह विवाहेच्छु मुलामुलींच्या आवडीनिवडीचा विचार न करता, त्यांच्या नातेवाईकांकडून ठरवले जातात ते विवाह दोघेही सज्ञान असले तरी बालविवाहच असतात'.\nविवाहसंबंधातले अर्थकारण मुलींचे विवाह करण्यास अडचणीचे ठरत असत. पण त्याचवेळी एखाद्या मुलीने काही अटी घालायचा प्रयत्न केला तर तिला अतिशहाणे ठरवले जात असे. त्या अटी अवाजवी नसायच्या. पण त्या मुलीला असह्य टीका सहन करावी लागे. नमुना म्हणुन त्या अटी देते 1) माझी बहिण/भाऊ शिकत आहे. त्यामुळे तिच्या / त्याच्या शिक्षणासाठी मी माझ्या पगारातील निम्मा पगार माहेरी देणार\n2) मला आर्थिक स्वातंत्र्य महत्वाचे वाटते, त्यामुळे मी नोकरी सोडणार नाही\n3) नोंदणी पध्दतीने लग्न करणार. खर्च करुन लग्न करणार नाही\n4) मी नोकरी करणार असल्याने नवऱ्यानेही माझ्याबरोबरीने घरकामाला हातभार लावला पाहिजे\n5) माझे आईवडिल वृध्द आहेत. त्यांच्याकडे लक्ष देणे हे प्रत्येक बहिणीचे कर्तव्य आहे. त्यामुळे मी माझ्या आईवडिलांना संभाळणार...\nनवऱ्याने घरात आपल्या बरोबरीने काम केले पाहिजे यासारख्या अटी घालायची वेळ येत असे; कारण घरकाम हे बायकांचेच हे अंगवळणी पडले होते (अजुनही फारसा फरक नाही). त्याच काळात गर्भजल चिकित्सा करुन स्त्रिगर्भ असला तर पाडायची एक नवी सोय () उपलब्ध झाली होती. त्यामुळे विवाहित स्त्रीसाठी हे एक नवेच संकट समोर उभे ठाकले होते. मुलगा होईपर्यंत गरोदरपण, गर्भपात ,पुन्हा गरोदरपण या चक्रात तिला अडकणे भाग पडले होते .\nअजूनही सुनेने (आणि बायकोने) मुल हवे की नको हे ठरवण्याचा अधिकार मागितलेला चालत नाही. त्यामुळे सुनांवर मुल जन्माला घालायची जबरदस्तीच होते. काहीजण म्हणतात की मुल नको तर लग्न कशाला करायचे त्यांच्यासाठी माझे उत्तर आहे की कोणीही अपत्यजन्मासाठी लग्न करत नाही. तसे असते तर अपत्य झाल्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करायची गरजच पडली नसती. लोकांनी आपणहून ब्रह्मचर्याचे पालन केले असते. मग मुल झाल्यावर मात्र तिच्यामागे मुल (नातवंड) हवे म्हणुन भुणभुण लावणारे नवरा आणि आजी आजोबा ते मुल संभाळायची जबाबदारी झटकतानाही दिसतात. त्यातही ती नात असली तर हे दुर्लक्ष स्पष्टच दिसते. अशावेळी जर आपल्याला मिळालेल्या अप्रिय वागणुकीची प्रतिक्रिया म्हणुन सुनेने सासु सासऱ्यांबरोबर वाईट वर्तन केले तर ते चालवून घेतले पाहिजे. पण तसे होत नाही. या सर्व कटकटींतुन स्वत:ला कमीत कमी त्रास व्हावा असे वाटत असेल तर मुलींनी अटी घालुनच विवाह करावेत. मग त्यांच्या अपेक्षाच फार अशी कोणी कितीही कोल्हेकुई केली तरी त्याकडे साफ दुर्लक्ष करावे.\nआता माझ्या दृष्टीने विवाह करताना मुलींनी काय करावे ते सांगते :\n1) खर्च करुन डामडौलाने विवाह करणे टाळावे. काही जण म्हणतात की लग्न एकदाच होते. ते सध्याच्या काळात खरे नाही. लग्न करताना खर्च केला की घटस्फोट घ्यायची इच्छा झाली तरी तो खर्च डोळ्यापुढे नाचून हैराण करु शकतो. तसेच हा खर्च मुलींना इस्टेट द्यायची नाही, या जन्मदात्यांच्या विचारांना बळ देतो. सध्या स्त्रीभृणहत्येमुळे मुलींची संख्या कमी झालेली आहे. अशावेळी मुलींनी आपल्या अपेक्षा रेटण्याची एक चांगली संधी आहे ती दवडु नये .\n2) नवऱ्याला स्पष्ट सांगावे की नसबंदीचे ऑपरेशन त्यालाच करावे लागेल. अपत्यसंगोपनासाठी (सध्याच्या तीव्र बेकारीच्या परिस्थितीत ) आपल्या करिअरचा बळी देऊ नये. ज्याला अपत्यजन्माचा सोस असतो त्यानेच अपत्यसंगोपनासाठी करिअरला तिलांजली द्यावी .\n3) जर नवऱ्याचे आईवडिल आपल्याबरोबरच रहाणार असतील तर आपलेही आईवडिल आपल्याबरोबर राहतील हे स्पष्ट करावे. नाहीतर फक्त बायकोचे आईवडिल चालणार नाहीत ही मनोवृत्ती दिसते. ती आजिबात चालवून घेऊ नये .\n4) नवरा आणि सासरचे काय मनोवृत्तीचे लोक आहेत हे समजण्यास बराच वेळ लागतो. थोड्या काळाच्या संपर्काने चांगले मत बनवू नये. स्वभावाचा बऱ्यापैकी अंदाज येईपर्यंत आर्थिक व्यवहार वेगळे ठेवावेत. त्याचबरोबर मुल जन्माला घालायचीही गडबड करु नये. एकदा मुल जन्माला घातले की बाईची परिस्थिती अवघड होते. तिला नकोशा तडजोडी करत जगावे लागते.\n5) लग्न करताना स्पष्ट करावे की; आपण एक स्वतंत्र व्यक्ती म्हणुन त्याच्या बरोबर येत आहोत. त्याची सेवक म्हणून नाही .\n6) महत्वाचे : काही जोडपी आपला विवाहाचा खर्च वाचवून तो सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना देतात . मी सांगेन की तसे काहीही न करता तो पैसा स्वत:च्या संसारासाठी ठेवावा. समाजकार्य करतो असे म्हणणारे पुढारी कुटूंब नियोजनाचा प्रचार न करता समाजात गरिबी वाढु देतात . ते \"गरीबांचे मसीहा' त्यांचे ते समाजसेवेचे नाटक चालु ठेवू देत. आपण त्यासाठी त्याग करायची गरज नाही. शेवटी दान करताना ते सत्पात्री असावे. पोरवडा वाढवुन आलेल्या गरिबीला कोणीही पुरे पडणार नाही हे लक्षात घ्यावे आणि भावनेच्या भरात आपला पैसा वाया घालवु नये .\nभारतीय समाज कुटूंब व्यवस्थेचे आणि विवाहसंस्थेचे कितीही गोडवे गात असला तरी ही विवाहसंस्था फक्त आणि फक्त आर्थिक व्यवहारांवरच उभी आहे. त्याला उगाच गोंडस रुप देऊ नये आणि त्या प्रचाराला मुलींनी बळी पडु नये. तेव्हा ज्या देशात विवाहसंबंध आर्थिक व्यवहारावर ठरतात आणि अपत्याकडे फायदा-तोटा या व्यापारी मनोवृत्तीनेच पाहिले जाते; त्या देशात भ्रष्टाचार बोकाळणारच. लोकांनी राजकारण्यांना दोष देण्याऐवजी स्वत:त सुधारणा करावी हे उत्तम...\nनाव : सायली भेरे वय : ४० उत्पन्नाचा स्त्रोत : घरकाम करून उदरनिर्वाह दरमहा उत्पन्न : ४५०० रुपये कुटुंबातील व्यक्ती : ...\nयेवला- कर्करोग पिडीत रुग्णाच्या उपचारांसाठी लाखमोलाची आर्थिक मदत\nयेवला : हॉस्पिटलचा खर्च म्हटला की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यात कर्करोगासारखा आजार म्हटला कि विचारायलाच नको. पिंपळखुटे बुद्रुक येथील...\nऋतुराज पाटलांना सत्ताधाऱ्यांची थेट ‘ऑफर’\nकोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांना सत्ताधारी पक्षाने थेट ‘ऑफर’ दिल्याचे समजते. भाजपच्या सर्व्हेत ऋतुराज यांचे नाव वरच्या क्रमांकावर...\nकोंदट वातावरणात सहजीवनाचा श्रीगणेशा\nविवाह नोंदणी कार्यालय म्हणजे असुविधांचे आगार अन्‌ एजंटांचा विळखा असे चित्र आहे. त्यामुळे सहजीवनाची सुरवात करणाऱ्या नवदांपत्यांचा हिरमोड होऊन...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/kokan-news-ganesh-visarjan-devrukh-71023", "date_download": "2018-05-27T03:31:35Z", "digest": "sha1:ORG7VBGRAJVDM6LHHCLPOGU7AIKM4WGT", "length": 12467, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "kokan news ganesh visarjan in devrukh देवरुखात मनसैनिकांनी गणेशमूर्त्यांचे पुन्हा केले विसर्जन | eSakal", "raw_content": "\nदेवरुखात मनसैनिकांनी गणेशमूर्त्यांचे पुन्हा केले विसर्जन\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\nपर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करा,शाडूच्या मातीच्या,कागदी लगध्याच्या गणेशमूर्ती वापरा असे वारंवार आवाहन करुनही पीओपी गणेशमूर्ती आणण्यात भाविक धन्यता मानतात.या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने नदीपाञात त्या तशाच पडून रहातात.या मनापासुन पुजलेल्या गणेशमूर्तींचे विटंबना होते.\nसाडवली : देवरुख सप्तलिंगी नदीमधील निळकंठेश्वर,तसेच रामकुंड येथेभाविकांनी मोठमोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले होते.माञ पाण्याची पातळी कमी झाल्याने या न विरघळलेल्या पीओपीच्या गणेशमूर्ती वरती दिसु लागल्या हि बाब महाराष्र्ट नवनिर्माण सेनेच्या देवरुख शहर पदाधिकार्‍यांच्या लक्षात आली.या मनसैनिकांनी स्वखर्चाने या सर्व गणेशमूर्ती पाण्याबाहेर काढुन वाहनातून नेत बावनदीतील मोठ्या पाण्यात पुन्हा विसर्जित केल्या आहेत.\nपर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करा,शाडूच्या मातीच्या,कागदी लगध्याच्या गणेशमूर्ती वापरा असे वारंवार आवाहन करुनही पीओपी गणेशमूर्ती आणण्यात भाविक धन्यता मानतात.या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने नदीपाञात त्या तशाच पडून रहातात.या मनापासुन पुजलेल्या गणेशमूर्तींचे विटंबना होते.\nदेवरुख शहरातील भाविकांनी गणेशविसर्जन केलेल्या निळकंठेश्वर नदी घाट तसेच रामकुंड गणेशघाटाजवळील पाण्याची पातळी कमी झाल्याने या सर्व मोठ्या मूर्ती पाण्याबाहेर पडलेल्या अवस्थेत मनसे पदाधिकार्‍यांना दिसून आल्या.\nदेवरुख मनसे शहर प्रमुख अनुराग कोचिरकर व पदाधिकारी,कार्यकर्तेयांनी एकञ येत स्वखर्चाने चारचाकी वाहने आणून या मोठ्या गणेशमूर्ती ६की.मी.दूर असलेल्या व पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात असलेल्या बावनदी पाञात नेवून पुन्हा त्या विसर्जित करुन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.\nआपण श्रध्देने गणेशोत्सव साजरा करतो माञ गणरायांची मूर्ती विसर्जन केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करतो व याच मूर्तींची पाण्याबाहेर पडून विटंबना होते ही बाब आपण लक्षातच घेत नाही.\nशाळेच्या परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाईची सूचना\nपुणे - मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण आयोजित करून त्यांना शालेय परिसरात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ...\nपुणे शहराची प्रवेशद्वारेच अस्वच्छ\nपुणे : स्वारगेट एसटी स्टँड, शिवाजीनगर एसटी स्टँड आणि रेल्वे स्टेशन तसेच, पुणे रेल्वे स्टेशन आणि एस टी स्टँड ही तिन्ही ठिकाणे पुणे शहराची मुख्य प्रवेश...\nयंदा वारकऱ्यांचा निवारा हरविणार\nपुणे - संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी यंदा महापालिकेच्या खर्चातून वारकऱ्यांसाठी शहरात कोठेही मांडव उभारता येणार नाहीत. उच्च...\nसामूहिक विवाह सोहळ्यासाठी गणेश मंडळांचाही पुढाकार\nपुणे : विधायक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या शहरातील बहुतांश गणेश मंडळांनी एकत्रित येत सर्व जाती-धर्मीयांच्या आणि शेतकरी, गरीब घटकांसाठी...\nआठवीच्या पुस्तकात 'बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक' असा वादग्रस्त उल्लेख\nनवी दिल्ली - मथुरेतील एका प्रकाशकाने छापलेल्या आठवीच्या समाजशास्त्राच्या संदर्भ पुस्तकात 'बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक' असल्याचा उल्लेख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/akola-vidarbha-news-old-currency-seized-63439", "date_download": "2018-05-27T03:39:42Z", "digest": "sha1:JZ3B5U7GOX6YTX3U3Y2YD7TLYVY7VOIQ", "length": 11406, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "akola vidarbha news old currency seized चलनातून बाद केलेल्या नोटा अकोल्यात जप्त | eSakal", "raw_content": "\nचलनातून बाद केलेल्या नोटा अकोल्यात जप्त\nसोमवार, 31 जुलै 2017\nअकोला - नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटा रविवारी (ता.30) पहाटे स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या. नोटा नागपूर येथून अकोल्यात आल्याची माहिती असून, येथील खोलेश्‍वर परिसरातून त्या जप्त केल्या. ज्यांच्याकडे नोटा सापडल्या त्यांना नोटीस बजावण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एक दुचाकीही ताब्यात घेतली.\nअकोला - नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटा रविवारी (ता.30) पहाटे स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या. नोटा नागपूर येथून अकोल्यात आल्याची माहिती असून, येथील खोलेश्‍वर परिसरातून त्या जप्त केल्या. ज्यांच्याकडे नोटा सापडल्या त्यांना नोटीस बजावण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एक दुचाकीही ताब्यात घेतली.\nनागपूरहून हजार रुपयांच्या नोटांचे नऊ बंडल व पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल घेऊन राकेश अशोक तोहगावकर (रा. कौलखेड) हा दुचाकीवर खोलेश्‍वर परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी सापळा रचून राकेशला अडवून चौकशी केली असता, त्याने चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशेच्या नोटा आणल्याचे सांगितले. या नोटा बदलून देण्यासाठी नागपूर येथून आणल्याची माहितीही त्याने सांगितली. पोलिसांनी त्याच्याकडील दुचाकी व चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त केल्या असून, त्याला नोटीस देऊन सोडून दिले. पुढील तपास नागपूर प्राप्तिकर विभागाकडून करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/03/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:09:33Z", "digest": "sha1:CB7IDXWT3I36F5XZCIOSNDSKBLV747Y3", "length": 5981, "nlines": 65, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "उपकरणे - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / इलेक्ट्रॉनिक / ब्लॉग टीप्स (Blog Tips) / उपकरणे\nइलेक्ट्रॉनिक, ब्लॉग टीप्स (Blog Tips)\nनेटभेटचा उद्देश जास्तीत जास्त तंत्रज्ञान विषयक माहिती देणे हा आहे. याच उद्देशानेच प्रेरीत असलेल्या आणखीन एका ब्लॉगची माहिती मी या लेखाद्वारे वाचकांना देऊ इच्छीतो. सध्या पुणे येथे वास्तव्यास असणार्‍या श्री. विनायक रानडे उर्फ VK यांचे दोन ब्लॉग प्रतीमा उरी धरोनी आणि विनायक उवाच यापुर्वी आपण वाचले असतीलच. आता VK नी उपकरणे नामक आणखी एका ब्लॉगची सुरुवात केली आहे.\nVK ना भारतात आणि परदेशातील ईलेक्ट्रीकल, ईलेक्ट्रॉनिक, डीजीटल फोटोग्राफी, फोटोशॉप अशा विविध क्षेत्रांतला अनुभव आहे. मध्यंतरी VK सोबत संभाषणाचा योग आला तेव्हा मराठी मध्ये उपकरणांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही आहे आणि त्यासाठी VK नी पुढाकार घ्यावा असे मी त्यांना सुचविले. त्यातुनच उपकरणे या ब्लॉगची निर्मीती झाली.\nनेटभेटच्या वाचकांना संगणक व ईंटरनेटची माहिती नेटभेटवर मिळतेच. त्यासोबत आता ईलेक्ट्रॉनिक वस्तुंची सखोल माहिती उपकरणे या ब्लॉगद्वारे मिळु शकेल. तेव्हा उपकरणे ला भेट आणि प्रतीक्रीया अवश्य द्या.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/micromax-43t3940fhd-108cm43-price-pr9rsU.html", "date_download": "2018-05-27T03:32:24Z", "digest": "sha1:KVYTCKMENQQZMIECQGVOXML2PVASEFRW", "length": 14142, "nlines": 379, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मायक्रोमॅक्स ४३त३९४०फहद १०८कॅम 43 सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nमायक्रोमॅक्स ४३त३९४०फहद १०८कॅम 43\nमायक्रोमॅक्स ४३त३९४०फहद १०८कॅम 43\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nमायक्रोमॅक्स ४३त३९४०फहद १०८कॅम 43\nमायक्रोमॅक्स ४३त३९४०फहद १०८कॅम 43 किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये मायक्रोमॅक्स ४३त३९४०फहद १०८कॅम 43 किंमत ## आहे.\nमायक्रोमॅक्स ४३त३९४०फहद १०८कॅम 43 नवीनतम किंमत May 25, 2018वर प्राप्त होते\nमायक्रोमॅक्स ४३त३९४०फहद १०८कॅम 43टाटा Cliq उपलब्ध आहे.\nमायक्रोमॅक्स ४३त३९४०फहद १०८कॅम 43 सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 31,670)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nमायक्रोमॅक्स ४३त३९४०फहद १०८कॅम 43 दर नियमितपणे बदलते. कृपया मायक्रोमॅक्स ४३त३९४०फहद १०८कॅम 43 नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nमायक्रोमॅक्स ४३त३९४०फहद १०८कॅम 43 - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमायक्रोमॅक्स ४३त३९४०फहद १०८कॅम 43 - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nमायक्रोमॅक्स ४३त३९४०फहद १०८कॅम 43 वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 108 cm\nडिस्प्ले तुपे HD Technology\nडिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080 pixels\nड़डिशनल ऑडिओ फेंटुर्स 2X10 W\nड़डिशनल विडिओ फेंटुर्स Full HD\nइतर फेंटुर्स USB, HDMI\nमायक्रोमॅक्स ४३त३९४०फहद १०८कॅम 43\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2016/04/blog-post_18.html", "date_download": "2018-05-27T03:38:19Z", "digest": "sha1:24U4ZJEVVQ6ECGRV5CNKFXAM5OWEA37N", "length": 15452, "nlines": 126, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): स्वप्ने आणि त्यांचे गूढ अर्थ", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nस्वप्ने आणि त्यांचे गूढ अर्थ\nमाझ्या एका मित्राला स्वप्नात दिसले की तो मरून पडला आहे. वरवर बघितले तर हे एक भीतीदायक स्वप्न वाटते. पण प्रत्यक्षात या स्वप्नाचा अर्थ खूप चांगला आहे. असे स्वप्न पडणाऱ्या व्यक्तिला लवकरच एखाद्या विषयात तज्ञ असलेल्या किंवा एखाद्या क्षेत्रात प्रचंड यशस्वी असलेल्या माणसाबरोबर काम करण्याची संधी मिळणार असते. असे स्वप्न पडणारी व्यक्ति लवकरच प्रचंड श्रीमंत होणार असते आणि फार काळ जगणार असते.\nबहुतेक सगळ्या स्वप्नांचा अर्थ स्वप्नात जे दिसते त्याच्यापेक्षा वेगळा आणि बऱ्याचदा उलटा असतो. त्यामुळे तुम्हाला एखादे भीतीदायक स्वप्न पडले तर त्यामुळे तुम्ही घाबरून जायचे कारण नाही.\n‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ हे म्हणणे फारसे खरे नाही. बहुतेक वेळा तुमच्या मनात नसलेल्या गोष्टी स्वप्नात दिसत असतात. याउलट दिवसभर तुम्ही जो विचार करत असता त्यानुसार तुम्हाला स्वप्न पडेलच असे नाही. पण दुसरी एखादी व्यक्ति तुमच्याबद्दल चांगला अथवा वाईट विचार करत असेल तर तुम्हाला त्यानुसार स्वप्न पडण्याची शक्यता असते.\nतुम्हाला पडणारी स्वप्ने तुमच्यासाठी पूर्वसूचना देत असतात. पण नेमकी काय पूर्वसूचना आहे याचा नेमका अर्थ लावावा लागतो. वरवर लावलेला अर्थ हा चुकीचा असतो.\nतुम्हाला एखादे विचित्र आणि गूढ स्वप्न पडले असेल, किंवा एखादे स्वप्न सारखे सारखे पडत असेल, तर तुम्ही मला 9145318228 या नंबरवर अवश्य कळवावे. ते स्वप्न तुम्हाला नेमके काय सांगते हे मी तुम्हाला सांगू शकेन –महावीर सांगलीकर\nअंगविज्जा: देहबोली आणि अंगलक्षणावरील प्राचीन ग्रंथ\n) लेखक आणि अंकशास्त्र\n गूढ विद्या आणि विज्ञान\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-average-more-water-storage-satara-dams-compare-last-year-6510", "date_download": "2018-05-27T03:22:00Z", "digest": "sha1:XBD54VZJ23F4N6NQGFTJBKS7ICH7PO2E", "length": 14831, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, average more water storage in satara dams in compare to last year | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यातील धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा\nसाताऱ्यातील धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा\nबुधवार, 14 मार्च 2018\nसातारा ः जिल्ह्यातील उरमोडी धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व प्रमुख धरणात यंदा गतवर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत २० टीएमसी अधिक उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.\nसातारा ः जिल्ह्यातील उरमोडी धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व प्रमुख धरणात यंदा गतवर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत २० टीएमसी अधिक उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.\nजिल्ह्यात जुलै, ऑगस्ट या महिन्यात तसेच परतीचा दमदार पाऊस झाल्याने सर्वच धरणे पाण्याने तुुडुंब भरली होती. पाणीसाठा नियंत्रित रहाण्यासाठी कोयनेसह बहुतांशी धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. यामुळे धरणातील पाणीपातळी समाधानकारक झाली असून सर्वच धरणांत गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा आहे.\nकोयना धरण हे राज्यासाठी वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे धरण असून यात सध्या एकूण ७२.०८ टीएमसी तर उपयुक्त ६६.९५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी या धरणात आजच्या तारखेला ५१.७८ टीएमसी एकूण तर ४६.६६ टीएमीसी उपयुक्त पाणीसाठा होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत कोयना धरणात २०.२९ टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. यामुळे ऐन उन्हाळात वीज भारनियमनात केली जाणारी वाढ टाळता येणार आहे. तसेच कोयना नदीवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांनादेखील पाणी उपलब्ध होणार आहे.\nउरमोडी धरणात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणात गतवर्षी उपयुक्त ७.६७ तर यंदा ७.३७ टीएमसी पाणीसाठा आहे. उरमोडी कण्हेर ही धरणे दुष्काळी तालुक्‍यांच्या दृष्टीने महत्त्वाची धरणे आहे. याही धरणात चांगला पाणीसाठा आहे.\nधरण पाणीटंचाई कोयना धरण जलसंपदा विभाग पाऊस सातारा\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील काजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले...\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र...पुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे...\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले... नंदुरबार ः जिल्ह्यात मागील हंगामाच्या तुलनेत...\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा... नांदेड ः हरभरा, तुरीचे चुकारे अडकले आहेत. पीक...\nनगरमध्ये काँग्रेसचे सरकार विरोधात विश्‍...नगर ः ‘भाजप सरकारने सामान्य लोकांचा विश्‍...\nपदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात...नागपूर : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक...\nदूध दरवाढ आंदोलनासाठी शेतकरी संघर्ष...वैजापूर, जि. औरंगाबाद : दूधदराच्या प्रश्‍...\nशेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे पेरावेत...बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाणदापोली, जि. रत्नागिरी : राज्याचे कृषी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nकृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nवनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...\nशेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...\nशेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...\nएक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-marathi-news-murder-pune-university-square-72722", "date_download": "2018-05-27T03:23:58Z", "digest": "sha1:IGFNIGFP4BVU5XE2J5USAVN72ZVAEE6T", "length": 13721, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune marathi news murder at pune university square पुण्यात चहा पिताना धक्का लागल्याने भांडणातून तरुणाचा खून | eSakal", "raw_content": "\nपुण्यात चहा पिताना धक्का लागल्याने भांडणातून तरुणाचा खून\nसोमवार, 18 सप्टेंबर 2017\nविद्यापीठ चौकाजवळ असलेल्या एका हाॅटेलबाहेर चहा घेत होते. तेथे रिक्षामधून दोन अनोळखी इसम उतरत असताना त्यातील एकाचा अख्तर यास धक्का लागला...\nऔंध (पुणे) : रिक्षातून उतरताना हाॅटेलजवळ चहा घेत असलेल्या तरूणाला धक्का लागून झालेल्या भांडणात रिक्षातून आलेल्या अज्ञात प्रवाशाने चाकू हल्ला केल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\nआज (सोमवार) सकाळी सव्वा सातच्या दरम्यान अख्तर खान (वय 22 वर्षे), अमजद नदाफ (वय 25 वर्षे), करीम सय्यद (वय 23 वर्षे) हे तिघेजण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकाजवळ असलेल्या एका हाॅटेलबाहेर चहा घेत होते. त्याचवेळी तेथे रिक्षामधून दोन अनोळखी इसम उतरले. उतरत असताना त्यातील एकाचा अख्तर यास धक्का लागला. यावेळी रिक्षातून उतरलेल्या इसमास अख्तरसह तिघांनी जाब विचारला. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्याचवेळी रिक्षातून उतरलेल्या दोघांपैकी एकाने अख्तर खान व करीम सय्यद यांच्यावर चाकूने वार केले.\nअख्तरच्या हातावर झालेले वार गंभीर होते. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. यावेळी अजून आपल्यावर वार होतील या भीतीपोटी जीव वाचवण्यासाठी अख्तर विद्यापीठ चौकातून बाणेर मार्गे रक्तबंबाळ अवस्थेत पळत निघाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने बाणेरकडून येणाऱ्या रस्त्यावर त्याचे रक्त पळताना पडत होते. विद्यापीठ चौकातील श्री हाॅटेल ते बाणेरकडून येताना माॅडर्न विद्यालयाच्या थांब्यापर्यंत जवळपास अर्धा किलोमीटर गेल्यावर अख्तरला चालणेही कठीण झाले. यावेळी तो त्या थांब्यावर थांबला असता अति रक्तस्त्राव झाल्याने याच ठीकाणी बेशुद्ध पडला. यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चतु:श्रुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे हे पुढील तपास करत आहेत.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nशाहू महाराज,अंबाबाईचे दर्शन घेवुन नव्या संघटनेची घोषणा - खोत\nनागरमड्डी-कारवार येथील धबधब्यात बुडून सहा जणांचा मृत्यू\nदुष्काळ कराचा अजूनही पेट्रोलवर बोजा\nस्वच्छतेत मुंबईला अव्वल बनवा -मुख्यमंत्री\nनवी मुंबईच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा\nमेट्रो, बीआरटीसाठी करणार झाडांचे स्थलांतर\nआमचे आई-वडील आम्हाला ठार मारतील\nसरकारचा डिजिटल प्रशासनावर भर - मुख्यमंत्री\nमुंबई भाजपची चूक सोशल मीडियावर ट्रोल\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nझगडेवाडीत पाझर तलावाचे खोलीकरण पूर्ण\nनिमगाव केतकी : सकाळ रिलीफ फंडातून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावाचे खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सुमारे 15 हजार 634 घनमीटर एवढा गाळ...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nव्यवहार चलन पद्धतीने व्हावेत : इलेक्‍ट्रिक व्यापाऱ्यांची मागणी\nपुणे : 'पन्नास हजार रुपयांवरील व्यवहारांसाठी करण्यात आलेल्या ई-वे बिलाच्या सक्तीने व्यापाऱ्यांना त्रास होत असून, किमान एका शहरातील दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vinayaki.blogspot.com/2013/04/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:36:05Z", "digest": "sha1:3BD4C6BTT2IKP2XGK73SZAJ4TDEGBXTP", "length": 4153, "nlines": 92, "source_domain": "vinayaki.blogspot.com", "title": "विनायकी ....: विन्या म्हणे आता", "raw_content": "\nकवितेला असं लागतच काय हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..\nकवितेला असं लागतच काय थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..\nकवितेला असं लागतच काय फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..\nकवितेला असं लागतच काय भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..\nविन्या म्हणे आता ,\nबांधू नये फार ,\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nआधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची.. तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची.. आधी कविता मानेला हिसका देउन मस्त ...\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nगोष्ट असेल छोटीशी ..\nगोष्ट असेल छोटीशी .. पण त्याचीही कथा करतील.. तु सुस्कारे सोडशील साधे.. लोक त्याचीही गाथा करतील ..१ शिस्तभंगाचे कलम लागेल तुझ्या बटांना ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-kalyan-news-kalyan-dombivali-municipal-corporation-nagar-parishad-102973", "date_download": "2018-05-27T04:02:13Z", "digest": "sha1:FM23ERVYQKGIOLAA7G3CQVROLEVJF667", "length": 11611, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news kalyan news kalyan dombivali municipal corporation nagar parishad कल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगर परिषद | eSakal", "raw_content": "\nकल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगर परिषद\nबुधवार, 14 मार्च 2018\nकल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या सत्तावीस गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याबाबतचा निर्णय जुलै 2018 पर्यंत घेण्याचे निर्देश विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले आहेत. कल्याणचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नावर हे निर्देश देण्यात आले आहेत. नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी त्याला दुजोरा दिला.\nकल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या सत्तावीस गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याबाबतचा निर्णय जुलै 2018 पर्यंत घेण्याचे निर्देश विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले आहेत. कल्याणचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नावर हे निर्देश देण्यात आले आहेत. नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी त्याला दुजोरा दिला.\nसात सप्टेंबर 2015 ला शासनाने या स्वतंत्र नगर परिषदेसंदर्भात हरकती सुचना मागवल्या होत्या. यावर कोकण विभागीय आयुक्तस्तरावर कारवाई सुरु करण्यात आली आहे. 2016 लागणार पावसाळी अधिवेशनात ही माहिती दिली गेली. शिंदे यांच्या तारांकित प्रशनावर सरकारने आजही तेच लिखीत उत्तर दिले. आयुक्त स्तरावरील कारवाईला आता तीन वर्षांचा काळ लोटला आहे याची जाणीव आहे शिंदे यांनी सभागृहात करुन दिली. असे अहवाल जाणीवपूर्वक उशीरा सादर केले जातात का असा प्रश्र्न शिंदे यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर चर्चा झाली आणि सभापती रामराजे निंबाळकर यांनी सरकारला जुलै 2018 पर्यंत विहीत प्रक्रिया पुर्ण करुन सरकारने निर्णय घ्यावा असे निर्देश दिले.\nनाव : सायली भेरे वय : ४० उत्पन्नाचा स्त्रोत : घरकाम करून उदरनिर्वाह दरमहा उत्पन्न : ४५०० रुपये कुटुंबातील व्यक्ती : ...\nमॉन्सून आज अरबी समुद्रात\nपुणे - मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल झाले आहे. वाटचालीस पोषक वातावरण असल्याने रविवारी (ता. २७) अंदमान-निकोबार बेटांसह बंगालचा उपसागर आणि...\nऋतुराज पाटलांना सत्ताधाऱ्यांची थेट ‘ऑफर’\nकोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांना सत्ताधारी पक्षाने थेट ‘ऑफर’ दिल्याचे समजते. भाजपच्या सर्व्हेत ऋतुराज यांचे नाव वरच्या क्रमांकावर...\nकोल्हापूरात ३६ हेक्टरवर ऑक्‍सिजन पार्क\nकोल्हापूर - येथील शेंडा पार्क परिसरात नव्याने ऑक्‍सिजन पार्कची निर्मिती होणार आहे. ३६ हेक्‍टर जमिनीवर ४० हजार फुले, फळे, औषधी वनस्पती आदी २८...\n‘स्वच्छता दूत’ व्याधींनी ग्रस्त\nपुणे - ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या शहरातील तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांच्या आरोग्यावर धोक्‍याची घंटा वाजत आहे. ७० टक्के महिलांना सांधेदुखी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/shivaji-maharaj-fort-book-review-saptarang-111341", "date_download": "2018-05-27T04:01:48Z", "digest": "sha1:AHSWOV5NBMNQ4WOX7QNX6BKFRWATDEWK", "length": 23678, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "shivaji maharaj fort book review in saptarang शिवरायांच्या गडांची मनसोक्त भटकंती | eSakal", "raw_content": "\nशिवरायांच्या गडांची मनसोक्त भटकंती\nरविवार, 22 एप्रिल 2018\nमराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी, त्यांच्याशी संबंधित गडांविषयी प्रचंड आत्मीयता आणि ओढ आहे. प्रत्येक गड श्रद्धास्थान आहे. त्या काळी कोणतीही सुविधा नसताना महाराजांनी केलेलं किल्ल्यांचं काम पाहून आपण दिङ्‌मूढ होऊन जातो. आपल्याला किल्ल्यांविषयी, तिथल्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी माहिती घेण्यात विशेष औत्सुक्‍य असतं. गडकोटप्रेमींची ही उत्सुकता पूर्ण केली आहे रमेश नेवसे यांनी. एकूण 17 किल्ल्यांची माहिती देणारी पुस्तकरूपी मालिका नेवसे यांनी तयार केली आहे.\nमराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी, त्यांच्याशी संबंधित गडांविषयी प्रचंड आत्मीयता आणि ओढ आहे. प्रत्येक गड श्रद्धास्थान आहे. त्या काळी कोणतीही सुविधा नसताना महाराजांनी केलेलं किल्ल्यांचं काम पाहून आपण दिङ्‌मूढ होऊन जातो. आपल्याला किल्ल्यांविषयी, तिथल्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी माहिती घेण्यात विशेष औत्सुक्‍य असतं. गडकोटप्रेमींची ही उत्सुकता पूर्ण केली आहे रमेश नेवसे यांनी. एकूण 17 किल्ल्यांची माहिती देणारी पुस्तकरूपी मालिका नेवसे यांनी तयार केली आहे. यामध्ये त्या किल्ल्यांचा केवळ इतिहासच नव्हे, तर त्याची बांधणी, त्या ठिकाणी झालेली युद्धं, त्यांची वैशिष्ट्यं, पर्यटन आदी गोष्टींचीही सविस्तर माहिती समाविष्ट आहे.\nगडांचा राजा मानल्या जाणाऱ्या राजगडासह स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला असलेला रायगड; शिवनेरी, पुरंदर, सिंहगड, प्रतापगड, पन्हाळा, विशालगड, तोरणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, जंजिरा, कुलाबा, वसई, अजिंक्‍यतारा, सज्जनगड अशा किल्ल्यांवर मनसोक्त मुशाफिरी करण्याची संधी या पुस्तकाच्या रूपानं मिळते. याशिवाय पुणे जिल्ह्यातल्या सर्व किल्ल्यांची एकत्रित माहिती असणारं स्वतंत्र पुस्तकही या किल्ल्यांच्या मालिकेत आहे.\nनेवसे मूळ मेकॅनिकल ड्रॉफ्ट्‌समन. खासगी कंपनीत नोकरी करत असताना त्यांना किल्ल्यावरच्या भटकंतीचा छंद जडला. ही भटकंती पूर्ण होत असतानाच त्यांना यावर लिखाण करण्याची इच्छा झाली. प्रत्येक किल्ल्याचा बारकाईनं अभ्यास करत त्यांनी गडाचं शब्दरूपी दर्शन वाचकांना घडवलं आहे. गडांची माहिती देत असताना त्यामध्ये आवश्‍यक ठिकाणी छायाचित्रांचाही समावेश त्यांनी केला आहे. नेवसे गडांची माहीत देऊन थांबले नाहीत. गडावर गेल्यावर काय काळजी घ्यायची यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. गडाच्या आसपासच्या गावात पाहण्यासाठी असलेल्या अन्य काही प्रेक्षणीय स्थळांचीही माहिती त्यांनी दिली आहे.\nरायगड हा पिकनिक स्पॉट नाही, मराठी माणसाचं श्रद्धास्थान आहे. कमीत कमी एक रात्र तरी मुक्काम केल्याशिवाय रायगडाचं महात्म्य लक्षात येत नसल्याचं सांगत त्यांनी गडावर जाण्यापूर्वी काय काळजी घ्यायची हे ते अधोरेखित करतात. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधिष्ठित झाले, त्यांच्या आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या प्रसंगांना रायगड साक्षी आहे. त्यामुळं सर्वांसाठी रायगड हे पवित्र तीर्थस्थान असल्यानं काही कर्तव्यं पाळलीच पाहिजेत, हे नेवसे यांनी सांगितलं आहे.\nशिवनेरी किल्ला आपल्यापाशी त्याचं मनोगत व्यक्त करत असल्याचा भास \"शिवनेरी'संदर्भातलं पुस्तक वाचताना येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या \"शिवनेरी'ची वेगळ्या पद्धतीनं ओळख नेवसे यांनी गडप्रेमींना करून दिली आहे. या पुस्तकात महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेला पोवाडा वाचायला मिळतो. वाचकांच्या दृष्टीनं ही अनोखी भेट मानावी लागेल. अन्य पुस्तकांपेक्षा याचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे त्यात \"शिवनेरी कालपट' देण्यात आला आहे. गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणून ओळख असलेल्या राजगडाची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि त्यातले बारकावे \"किल्ले राजगड'मध्ये टिपण्यात आले आहेत. राजगड हे मराठी माणसाचं वैभव आहे. देखणा, बुलंद बालेकिल्ला असलेला आणि तीन माची असलेला हा जगातला एकमेवाद्वितीय किल्ला. हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा गड होता. या गडावरची तटबंदी, बुरुज यांची बांधकामं वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गडाची माहिती वाचताना अंगावर शहारे येतात. पुस्तकात गडावरचे सर्व बारकावे लेखकानं टिपले आहेत.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या प्रतापगडावरच्या पुस्तकात गडावरची सदरेची जागा, बांधकामाचं वैशिष्ट्य यांची माहिती आहे. एवढंच नव्हे, तर याच परिसरात असणाऱ्या वेगवेगळ्या घाटरस्त्यांचं वर्णन वाचनीय आहे. पारघाट हा सर्वसामान्यांना लक्षात येत नाही, त्याचीही माहिती आणि महत्त्व विशद करण्यात आलं आहे. सर्वसामान्यांना माहीत नसलेल्या शिवकालीन वाटांची (रस्त्यांची) माहिती त्या वेळच्या परिस्थितीची जाणीव करून देते.\nसिंहगडावरच्या संग्रामासह पुरंदर, विशालगड, पन्हाळा, तोरणा, अजिंक्‍यतारा आणि सज्जनगडाचा इतिहास लेखक रंजक पद्धतीनं सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमध्ये सागरी दुर्गांनाही अनन्यसाधारण महत्त्व होतं. ते लक्षात घेऊन सिंधुदुर्ग, जंजिरा, विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्गाची भटकंती लेखकानं चांगल्या पद्धतीनं मांडली आहे. किल्ले, दुर्ग याच्या इतिहासाबरोबर माहीत नसलेल्या; परंतु शिवकालीन महत्त्वाच्या वाटांची दिलेली माहिती दुर्गभ्रमंती करणाऱ्यांना दिशादर्शक आहे.\nएकाच वेळी इतक्‍या किल्ल्यांची माहिती फिरून संकलित करणं सोपं नाही. कारण बहुतांश किल्ल्यांबद्दल आजवर अनेक वेळा पुस्तकं आली आहेत. तरीही नेवसे यांचा हा वेगळा प्रयत्न कौतुकास्पद आहे. राजगड, रायगड आणि अन्य सर्वच गड मराठी माणसाची स्फूर्तिस्थानं आहेत. पुढच्या पिढीला या वास्तू पाहता येण्यासाठी आताच्या पिढीनं काळजी घेण्याचा सल्ला देण्यास नेवसे विसरले नाहीत आणि तो सल्ला योग्यही आहे. पर्यटन म्हणून आपण ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी जात असलो, तरी आपल्या प्रेरणास्थानांची काळजी घेणं आपल्याच हातात आहे. \"मला काय त्याचं' ही वृत्ती सोडावी लागेल. कोणत्याही गडावर जाण्यापूर्वी एक लक्षात ठेवावे की, शिवरायांचे गड सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. गडावरचा एक-एक चिरा लाखमोलाचा आहे. गडावरच्या इंच इंच भूभागावर शिवरायांच्या पावलांचा ठसा उमटलेला आहे. स्वराज्यनिर्मितीसाठी आणि त्याच्या रक्षणासाठी अनेक वीरांनी बलिदान केलं आहे, याची जाणीव गड पाहताना ठेवावी, अशी रास्त अपेक्षा नेवसे यांनी व्यक्त केली आहे आणि त्याला पूरक विविध कानमंत्रही दिले आहेत.\nपुस्तकांची नावं (कंसात अनुक्रमे पृष्ठसंख्या आणि रुपयांमध्ये मूल्य) :\nगडांचा राजा : राजगड (128/130), राजांचा गड : रायगड (280/300), किल्ले शिवनेरी (102/120), किल्ले विजयदुर्ग (136/150), किल्ले जंजिरा (144/140), नरवीर तानाजींचा सिंहगड (110/120), किल्ले प्रतापगड (118/130), किल्ले वसई (128/130), किल्ले पुरंदर (112/130), किल्ले सातारा (128/130), समर्थांचा सज्जनगड (80/100), किल्ले कुलाबा (128/130), किल्ले सुवर्णदुर्ग (80/90), किल्ले सिंधुदुर्ग (80/100), किल्ले तोरणा (86/90), किल्ले विशाळगड (128/130), किल्ले पन्हाळा (112/120), पुणे जिल्ह्यातील किल्ले (176/200)\nलेखक : रमेश नेवसे\nप्रकाशक : राजमुद्रा प्रकाशन, पुणे (9067165352)\n‘स्वच्छता दूत’ व्याधींनी ग्रस्त\nपुणे - ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या शहरातील तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांच्या आरोग्यावर धोक्‍याची घंटा वाजत आहे. ७० टक्के महिलांना सांधेदुखी...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/railway-accident-roshan-waghade-life-saving-115070", "date_download": "2018-05-27T04:02:26Z", "digest": "sha1:GKSZYZCUQRA7I3J2PIUC463PGQWOGNBJ", "length": 13023, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "railway accident roshan waghade life saving धडधडत्या रेल्वेखाली येऊनही बचावला | eSakal", "raw_content": "\nधडधडत्या रेल्वेखाली येऊनही बचावला\nबुधवार, 9 मे 2018\nनागपूर - वेळ सकाळी सातची... स्थळ नागपूर रेल्वेस्टेशन... प्रवाशांची लगबग सुरू होती... समोरून धडधडत मालगाडी येत होती... थरार अनुभवण्यासाठी एक तरुण अगदी फलाटाच्या टोकाला उभा झाला... जोरदार हॉर्नमुळे तो गडबडला... इंजिन काही अंतरावर असतानाच रुळावर कोसळला... बघ्यांच्या छातीत धस्स झाले... मालगाडी धडधड करीत पुढे निघून गेली... केवळ सुदैवानेच तो बचावला... मात्र हात खांद्यापासून वेगळा झाला... ही घटना ‘जिवावर बेतले, पण हातावर निभावले’ या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव देणारी ठरली.\nनागपूर - वेळ सकाळी सातची... स्थळ नागपूर रेल्वेस्टेशन... प्रवाशांची लगबग सुरू होती... समोरून धडधडत मालगाडी येत होती... थरार अनुभवण्यासाठी एक तरुण अगदी फलाटाच्या टोकाला उभा झाला... जोरदार हॉर्नमुळे तो गडबडला... इंजिन काही अंतरावर असतानाच रुळावर कोसळला... बघ्यांच्या छातीत धस्स झाले... मालगाडी धडधड करीत पुढे निघून गेली... केवळ सुदैवानेच तो बचावला... मात्र हात खांद्यापासून वेगळा झाला... ही घटना ‘जिवावर बेतले, पण हातावर निभावले’ या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव देणारी ठरली.\nरोशन वाघाडे (२३) रा. नवेगाव, जि. भंडारा असे अपघातग्रस्त तरुणाचे नाव. तो काही कामानिमित्त नागपूर स्थानकावर आला होता. सोमवारी सकाळी परतीच्या प्रवासासाठी तो नागपूर रेल्वेस्थानकावर आला. फलाट क्रमांक १ वर उभा राहून तो गाडीची वाट बघत होता. बसायला सीट मिळावी म्हणून अनेक जण फलाटावर अगदी समोर राहण्याचा प्रयत्न करतात. थरार अनुभवण्यासह डब्यात लवकर शिरता यावे यासाठी रोशनही फलाटाच्या टोकावर उभा होता. समोरून रेल्वे येताना दिसली तो प्रवाशांची लगबगही वाढली. इंजिन जवळ येत असतानाच रोशन फलाटावर पडला. अनेकांच्या तोंडातून किंचाळी निघाली.\nआरडाओरड सुरू असतानाच त्या मार्गावरून मालगाडी धडधडत पुढे निघून गेली. प्रवाशांनी बघितले तर रोशनचा उजवा हात खांद्यापासून वेगळा झाला होता. पण, जीव वाचला होता. प्रवाशांनी त्याला उचलून बाजूला केले.\nघटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रोशनला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करून त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. चुकून पाय घसरल्याने पडल्याचे रोशनने सांगितले. प्रत्यक्षदर्शींनी मात्र त्याने इंजिनपुढे उडी घेतल्याचा दावा केला आहे.\nमॉन्सून आज अरबी समुद्रात\nपुणे - मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल झाले आहे. वाटचालीस पोषक वातावरण असल्याने रविवारी (ता. २७) अंदमान-निकोबार बेटांसह बंगालचा उपसागर आणि...\nसकाळ सुपरस्टार कपमध्ये व्हा सहभागी\nपुणे - बॉलिवूड स्टार्स आणि शहरातील फुटबॉल खेळाडूंमध्ये होणाऱ्या सामन्यात शहरातील गृहनिर्माण संस्थांनाही सहभागी होण्याची संधी आहे. सिनेअभिनेते अभिषेक...\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/miss-4297/", "date_download": "2018-05-27T03:42:17Z", "digest": "sha1:KNYKBG6BGE3HGPNQWHMRIEKZKZXTZLKU", "length": 2726, "nlines": 80, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-मी miss करतोय...", "raw_content": "\nतुझ हसन मी miss करतोय...\nतुझ क्षणात डोळे मिटुन, तिरक्या कोणात\nमला पाहन मी miss करतोय \nतुझ्या चेहर्याचा एकन एक कण...\nमाझ्या मनाच्या कागदा वर...\nतुझ माझ्यामध्ये हरवुन जाण मी miss करतोय \nमाझी आर्त हाक का नाही पोहचत आहे...\nही जीवघेनी शांतता त्यात खुप खुप दुर असतानाही...\nमाझ्या अगदी जवळ तुझ असन मी miss करतोय\nगुरफ़टवुण टाक मला तुझ्या मीठीत...\nवेढुण टाक मला तुझ्या केसांन मधुन...\nकधीच नको आहे जिथुन सुटका मला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/sixth-victim-swine-flu-37660", "date_download": "2018-05-27T04:07:47Z", "digest": "sha1:7RH2B6Q5SYSZKIEZO2V6YMUCH35RIA36", "length": 14536, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "The sixth victim of swine flu स्वाइन फ्लूचा सहावा बळी | eSakal", "raw_content": "\nस्वाइन फ्लूचा सहावा बळी\nशुक्रवार, 31 मार्च 2017\nनागपूर - स्वाइन फ्लूने धडधड वाढविली आहे. दर दोन दिवसांनंतर खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूने मृत्यू होत आहे. अवघ्या पंधरा दिवसांत सहा मृत्यूची नोंद झाली. मानकापूर परिसरातील पस्तिशीतील महिलेचा मृत्यू झाला. याची खबरबात अद्याप महापालिकेला नाही. दोन स्वाइन फ्लू बाधित व्हेंटिलेटरवर आहेत. स्वाइन फ्लू वाढत असताना आरोग्य विभाग, मेडिकल आणि महापालिकेच्या आरोग्य विभागात कोणताही ताळमेळ दिसत नाही. असमन्वयामुळे खासगी रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूची नोंद उशिरा होत आहे. यावरून खासगी रुग्णालयाकडून स्वाइन फ्लूच्या नोंदी करण्यासंदर्भातील ताबा सुटला आहे.\nनागपूर - स्वाइन फ्लूने धडधड वाढविली आहे. दर दोन दिवसांनंतर खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूने मृत्यू होत आहे. अवघ्या पंधरा दिवसांत सहा मृत्यूची नोंद झाली. मानकापूर परिसरातील पस्तिशीतील महिलेचा मृत्यू झाला. याची खबरबात अद्याप महापालिकेला नाही. दोन स्वाइन फ्लू बाधित व्हेंटिलेटरवर आहेत. स्वाइन फ्लू वाढत असताना आरोग्य विभाग, मेडिकल आणि महापालिकेच्या आरोग्य विभागात कोणताही ताळमेळ दिसत नाही. असमन्वयामुळे खासगी रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूची नोंद उशिरा होत आहे. यावरून खासगी रुग्णालयाकडून स्वाइन फ्लूच्या नोंदी करण्यासंदर्भातील ताबा सुटला आहे.\nमार्च महिन्यात प्रचंड उकाडा असताना स्वाइन फ्लू वाढत आहे, ही गंभीर बाब आहे. स्वाइन फ्लूचा विषाणू 30 अशांपेक्षा जास्त तापमानात आठ तास तग धरू शकत नाही. परंतु, विदर्भाच्या वातावरणात हा विषाणू रुळला असल्यामुळेच स्वाइन फ्लू वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वाइन फ्लू संसर्गाची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाला सादर होत आहे. परंतु, ती उशिरा होत आहे. गतवर्षीपर्यंत नागपुरात खासगी किंवा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या संसर्गाने होणाऱ्या मृत्यूची नोंद तत्काळ होत असे. दररोज स्वाइन फ्लू बाधितांचा आढावा घेतला जात असे. परंतु, महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या चालढकल वृत्तीमुळे आता स्वाइन फ्लूबाबत खासगी रुग्णालये गंभीर नसल्याचीही चर्चा पुढे आली आहे. यामुळे स्वाइन फ्लूच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी गंभीरपणे कोणीही पुढाकार घेत नाही. महापालिकेचा आरोग्य विभागासह मेडिकलमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले आहे.\nसलग दोन महिन्यांपासून स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. अमरावतीसह इतर राज्यांतील रुग्णांची संख्या जास्त आहे. अवघ्या महिन्याभरात नागपुरात 22 जण स्वाइन फ्लूने ग्रस्त होते. यातील 6 जण दगावले आहेत.\nखासगीत स्वाइन फ्लू रुग्णांना उपचार महागडे आहेत. वेळखाऊ आणि मानसिक ताण वाढविणारे आहेत. आरोग्य विभागाकडून शहरातील मेडिकल, मेयो तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाला केवळ \"टॅमिफ्लू' गोळ्या उपलब्ध करून देण्यापलीकडे काही करीत नाही. खासगीत होणाऱ्या मृत्यूची नोंद करण्यापलीकडे शासन आणि महापालिकेचा आरोग्य विभाग काही काम करीत नसल्याची चर्चा आहे.\nकोल्हापूरात ३६ हेक्टरवर ऑक्‍सिजन पार्क\nकोल्हापूर - येथील शेंडा पार्क परिसरात नव्याने ऑक्‍सिजन पार्कची निर्मिती होणार आहे. ३६ हेक्‍टर जमिनीवर ४० हजार फुले, फळे, औषधी वनस्पती आदी २८...\nसहा मैलापाणी प्रकल्पांना मंजुरी\nपुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t7241/", "date_download": "2018-05-27T03:41:16Z", "digest": "sha1:NFV4XCVIQU7YDXZ3SF66OHMSN4BRF4CW", "length": 2902, "nlines": 72, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-मित्र असावे तर असे..", "raw_content": "\nमित्र असावे तर असे..\nमित्र असावे तर असे..\nहो मी आहे अजुन..\nकितीही शून्यात दुनिया गेली तरी पलिकडे पाहणारा\nथोडी धूळ बसली होती..\nकिती मी पाण्यात आहे आणि किती मी स्वतःच पाहतोय\nअगदी पूरक आणि परिपूर्ण असे शब्द..\nत्याची किंमत करणे शक्य नाही ,,\nमित्र असावे तर असे ..\nतू लांबून जे तीर दिलेस..,\nत्यांनी स्वैर मला तारले....\nया वाहवत जाणाऱ्या वादळापासून..,\nमित्र असावे तर असे..\nमित्र असावे तर असे..\nमित्र असावे तर असे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2018/01/vedic-numerology.html", "date_download": "2018-05-27T03:28:15Z", "digest": "sha1:XZG6FOSWR2MMSKYGSCPHHFKDS6TTLV4K", "length": 16788, "nlines": 127, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): वैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुम्ही जेंव्हा Numerology हा शब्द गुगल मध्ये टाकता, तेंव्हा तुम्हाला त्या विषयावरचे हजारो सर्च रिझल्ट्स मिळतात. त्यात तुम्हाला Vedic Numerology ची माहिती असणारी अनेक पाने सापडतील. त्या पानांवर जी माहिती असते त्यामुळे वाचकांचा असा समज होण्याची शक्यता असते की वेदांमध्ये किंवा वैदिक परंपरेत अंकशास्त्र होते. पण प्रत्यक्षात असे कांही नाही.\nकोणत्याही वेदामध्ये अथवा वैदिक परंपरेतील कोणत्याही ग्रंथामध्ये अंकशास्त्राचा उल्लेख नाही.\nअंकशास्त्राचा सर्वात उपयोग ज्यू लोकांनी केलेला दिसतो. पुढे प्रसिद्ध गणिती व संशोधक पायथागोरस याने अंकशास्त्राला शास्त्रीय बैठक दिली. हा पायथागोरस ग्रीस मध्ये सुमारे 2500 वर्षांपूर्वी होऊन गेला. प्राचीन काळी चीनमध्ये ही अंकशास्त्राचा उपयोग केला जात असे. प्राचीन दक्षिण भारतात द्रविड लोकांनीही अंकशास्त्र विकसित केले होते. पण त्यांचा वैदिक परंपरेशी कसलाही संबंध नव्हता.\nआता आपण थोडा तार्किक पद्धतीने विचार करू. आज जे लोक तथाकथित वैदिक पद्धतीने अंकशास्त्राची प्रॅक्टिस करतात ते आकडेमोडीसाठी इंग्रजी तारखांचा व इंग्रजी अक्षरांचा उपयोग करतात. खरं म्हणजे त्यांनी आकडेमोडीसाठी तिथ्यांचा आणि देवनागरी अथवा इतर भारतीय भाषांतील वर्णमालेचा वापर केला पाहिजे. पण ते तसे करत नाहीत, यातच सर्व कांही आले. (भारतीय ज्योतिषशास्त्रात तिथ्यांचाच वापर केला जातो ही गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे).\nतरीही वैदिक अंकशास्त्राचा एक वेगळा अर्थ आपण लावू शकतो. तो म्हणजे ज्या अंकशास्त्रात समस्यांवरील उपाय म्हणून पूजा-अर्चा, कर्मकांड करायला सांगितले जाते, त्याला आपण वैदिक अंकशास्त्र म्हणू शकतो. भारतात अंकशास्त्राची प्रॅक्टिस करणारे बहुतेक लोक मुळात ज्योतिषी असतात, त्यांचे ज्योतिष शास्त्र वैदिक पद्धतीचे असते, ते लोक ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र याची भेसळ करतात, त्यामुळे ते जे उपाय सुचवतात ते वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे असतात. त्यामुळे त्यांच्या अंकशास्त्राला वैदिक अंकशास्त्र म्हणायला हरकत नाही.\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM\nबिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/'-'-13348/", "date_download": "2018-05-27T03:41:19Z", "digest": "sha1:MXOBRMZ2WXPZXEKDE2UGQFVG4JCRFWVN", "length": 2764, "nlines": 76, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-\" पाऊस आठवणीचा \"", "raw_content": "\n\" पाऊस आठवणीचा \"\n\" पाऊस आठवणीचा \"\n\" पाऊस आठवणीचा \"\nकाल पाऊस पडतांना ,\nतुझी आठवण आली ,\nमण गेले बहरुणी अण ,\nपाऊसाचा वेग बघतांना ,\nतुझ्या गालावरील खळी ,\nबघाया माझे मण आतुरले.\nपावसाची सरी जसे ,\nअंग वाेलेचीम्ब करते ,\nतसेच तुझ्या प्रेमाच्या वर्षावा मधे ,\nमाझे मण ही वाेले हाेते.\nपावसाळा गेल्या नंतर तर ,\nवसंत ऋतुचे आगमण होते ,\nफुलांना येतेा बहर ,\nतुझ्या हातामधे पाहीले ,\nलाजेणे ते फुल तु ,\n\" पाऊस आठवणीचा \"\n\" पाऊस आठवणीचा \"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://vinayaki.blogspot.com/2009/07/blog-post_3904.html", "date_download": "2018-05-27T03:36:11Z", "digest": "sha1:VD4NGHKEIY6W6ZEGQM4JLBM3EJ2BCFYA", "length": 4020, "nlines": 92, "source_domain": "vinayaki.blogspot.com", "title": "विनायकी ....: भिजेल न ती?", "raw_content": "\nकवितेला असं लागतच काय हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..\nकवितेला असं लागतच काय थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..\nकवितेला असं लागतच काय फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..\nकवितेला असं लागतच काय भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nआधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची.. तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची.. आधी कविता मानेला हिसका देउन मस्त ...\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nगोष्ट असेल छोटीशी ..\nगोष्ट असेल छोटीशी .. पण त्याचीही कथा करतील.. तु सुस्कारे सोडशील साधे.. लोक त्याचीही गाथा करतील ..१ शिस्तभंगाचे कलम लागेल तुझ्या बटांना ......\nकवितेला असं लागतच काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/08/excel-function-concatenate-lower-upper.html", "date_download": "2018-05-27T03:19:47Z", "digest": "sha1:2PWBSEBRIRHQLAREFBQPWHMARIFNQP5J", "length": 7894, "nlines": 86, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Excel functions series - Part 2 - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nमागील लेखामध्ये आपण पाहीलेले फंक्शन्स तुम्हाला नक्की उपयोगी पडले असतीलच. याहीपेक्षा काही महत्त्वाचे TEXT टेक्स्ट संबंधीत फंक्शन्स आपण आजच्या लेखामध्ये शिकुया.\nLOWER - दीलेले टेक्स्ट मोठ्या लिपितुन छोट्या लिपीमध्ये बदलायचे असेल तर LOWER हे फंक्शन वापरतात.( Converts text to lowercase)\nText - येथे जे टेक्स्ट कॅपीटल लेटर्स मधुन स्मॉल लेटर्स मध्ये रुपांतरीत करायचे आहे त्याचा सेल क्रमांक लिहावा.\nखालील उदाहरणावरुन LOWER हे फंक्शन कसे वापरावे याची कल्पना येइल.\nUPPER - दीलेले टेक्स्ट स्मॉल लेटर्स मधुन कॅपीटल लेटर्स मध्ये रुपांतरीत करायचे असेल तर UPPER (अपर) हे फंक्शन वापरतात. ( Converts text to uppercase).\nText - येथे जे टेक्स्ट स्मॉल लेटर्स मधुन कॅपीटल लेटर्स मध्ये रुपांतरीत करायचे आहे त्याचा सेल क्रमांक लिहावा.\nखालील उदाहरणावरुन UPPER हे फंक्शन कसे वापरावे याची कल्पना येइल.\nCONCATENATE - कॉनकॅटीनेट हे फंक्शन माझे सर्वात आवडते फंक्शन आहे. कारण मी शीकलेले हे सर्वात पहिले एक्सेल फंक्शन आहे. हे फंक्शन शिकल्यानंतरच मला एक्सेल फंक्शन्सची ताकद कळुन आली.\nकॉनकॅटीनेट हे फंक्शन दोन किंवा अधिक सेल्स मधिल मजकुर एकत्र जोडण्यासाठी वापरतात.\ntext1,text2...... = ज्या सेल्समधिल मजकुर एकत्र करायचा आहे त्या सेल्सचे क्रमांक\nम्हणजे समजा A2 सेल मध्ये salil असे लिहिले आहे आणि A3 या सेल मध्ये chaudhary असे लिहिले आहे. जर ही दोनही नावे एकत्र करायची असतील तर CONCATENATE हे फंक्शन वापरुन salil chaudhary असे एकत्र लिहिता येइल.\nटीप 1 - सेल नंबर्सच्या ऐवजी जर फॉर्म्युल्यामध्ये किंमती लिहायच्या असतील तर प्रत्येक मजकुर खालीलप्रमाणे अवतरण चिन्हांमध्ये लिहावा.\nटीप 2 - जोडलेल्या दोन मजकुरांमध्ये जर एक रीकामी जागा ठेवायची असेल तर दोन सेल नंबर्समध्ये किंवा दोन टेक्स्ट मध्ये \" \" असे (\"spacebar\")रीकामे अवतरण चिन्ह लिहावे.\nखालील उदाहरणावरुन CONCATENATE हे फंक्शन कसे वापरावे याची कल्पना येइल.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.fitnessrebates.com/august-2015-misfit-coupon-receive-a-free-1-year-premium-mvp-membership-with-mapmyfitness-with-any-misfit-purchase-valid-til-83115/", "date_download": "2018-05-27T03:34:43Z", "digest": "sha1:K44RDUWDTDJQEK3IGY42IQDCQLZ3GIEI", "length": 17798, "nlines": 60, "source_domain": "mr.fitnessrebates.com", "title": "ऑगस्ट 2015 अपयशी कुपन: मिसफिट खरेदीसह एक विनामूल्य 1 वर्ष MapMyFitness MVP MapMyFitness सह सदस्यता प्राप्त करा!", "raw_content": "\nकूपन सौदे प्रोमो कोड Workout कपड्यांचे\nघर » मिसफिट » ऑगस्ट 2015 गैरकारभरण कुपन: कोणत्याही मॅफिसिट खरेदीसह नकाशा मॅकिफेटाइटसह एक विनामूल्य एक्सएक्सएक्सएक्स प्रीमियम एमव्हीपी सदस्यता प्राप्त करा 1 / 8 / 31 पर्यंत वैध\nऑगस्ट 2015 गैरकारभरण कुपन: कोणत्याही मॅफिसिट खरेदीसह नकाशा मॅकिफेटाइटसह एक विनामूल्य एक्सएक्सएक्सएक्स प्रीमियम एमव्हीपी सदस्यता प्राप्त करा 1 / 8 / 31 पर्यंत वैध\nऑगस्ट 2015 अयशस्वी कूपन\nकोणत्याही क्षुब्ध खरेदीसह नकाशा मॅकिफेटासह एक मोफत एक्सएक्सएक्सएक्स प्रीमियम एमव्हीपी सदस्यता प्राप्त करा\nकूपन कोड वापरा MISFITMMF Checkout येथे\nहा ऑगस्ट 2015 मिसफिट कूपन 8 / 31 / 15 पर्यंत वैध आहे\nब्रँड नवीन पहाणे निश्चित करा फ्लॅश मिसफिट: प्रत्येकासाठी एक फिटनेस ट्रॅकर मजा रंग कोणतेही चार्जिंग नाही. केवळ $ 29.99\nनवीन ग्राहकांसाठी अतिरिक्त मिसफिट कूपन:\nआपण नवीन आहेत तर अधिकृत स्टोअरमध्ये सुस्थीत नाही, नवीन ग्राहक केवळ $ 15 सर्व ऑर्डर ऑफ $ 50 किंवा मर्यादित वेळेसाठी अधिक मिळवू शकतात. $ 15 ऑफ ऑफरचे लाभ घेण्यासाठी, कूपन कोड वापरा \"BEAMISFIT“ Checkout येथे हे $ XNUM बंद झाले नाही मिसफिट कूपन 15 / 12 / 31 पर्यंत वैध आहे\nऑगस्ट 6, 2015 प्रशासन मिसफिट टिप्पणी नाही\nसेल्युलर C4 $ 1.2 दशलक्ष डॉलर्स साठी विक्रीवरील फर्निचर\nकेली चे वर्णी वेअरहाऊस कूपन: $ 9 $ 100 किंवा अधिकचे ऑर्डर बंद\nप्रत्युत्तर द्या\tउत्तर रद्द\nफॅट बर्न करा, स्नायू तयार करा आणि दैनिक फिटनेस डीलसह पैसे वाचवा फिटनेस रिबेट्स.\nआम्ही शीर्ष शरीर सौम्य पूरक आणि व्यायाम उपकरणे वर पैसे वाचविण्यात मदत करण्यासाठी येथे आहोत. आम्ही इंटरनेट वर सर्वोत्कृष्ट फिटनेस कूपन आणि सौदे शोधतो. आपण पूरक आहार, ट्रेडमिल्स, एल्लिप्टिकल, होम जिम, व्यायाम बाईक, जिम सभासदत्व, वर्कआउट डीव्हीडी, आणि बरेच काही वाचवू शकाल. फिटनेस रिबेटसह सामाजिक रहा फेसबुक & ट्विटर. नवीनतम आरोग्य लेखांसाठी आमचे ब्लॉग विभाग पहा. परवडणारे फिटनेस रिबेट्स आमचे जिम शर्ट कमीत कमी $ 1.99 अधिक शिपिंगसाठी उपलब्ध आहेत\nफिटनेस रिबेट अलीकडील पोस्ट\n5 वर्कआउट वेअर आइडियाज\nमोफत मार्गदर्शक: बिग फॅट खाद्यपदार्थ युरी Elkaim द्वारे lies\nचरबी गळणे सत्य मोफत ईपुस्तकाची डाउनलोड\nनानप्रमाणे तेल मोफत ईपुस्तक साठी 10 कमाल वापर\nआपल्या मोफत स्पायरल भाजी कचरा दावा फक्त एस आणि एच द्या\n1 विकत घ्या मोफत 3 हळद बाटल्या मिळवा\nबायोपेरिनेसह हळदीची विनामूल्य बाटली घ्या\nमोफत मधुमेह जागृती Wristband\nआपण हट्टी बेबी चरबी आणि कार्यक्षम मार्गांनी ते मुक्त होण्यासाठी का प्राप्त का हे शोधा\nमोफत ईपुस्तक: वजन कमी करण्यासाठी आळशी मनुष्यांचे मार्गदर्शक\nआपल्या मोफत खारवून वाळवलेले डुकराचे मांस दावा & Butter केटो कुकबुक\nमोफत ई-पुस्तक: नखे म्हणून 5 कठीण बनण्यासाठी मार्ग\nश्रेणी श्रेणी निवडा 2 आठवडा आहार (1) 24 तास फिटनेस (3) A1Supplements (5) अॅक्सेसरीज (4) अॅडिडास (2) समायोज्य डंबल (3) आश्चर्यकारक ईपुस्तक स्टोअर (3) अॅमेझॉन (एक्सएक्सएक्स) अमृती (एक्सएक्सएक्स) कधीही फिटनेस (1) बीचसाहित्य (11) ब्लॅक शुक्रवार (एक्सएक्सएक्स) ब्लॉग (14) पुनरावलोकने (1) बॉडीबिल्डिंग.कॉम (2) बॉडीबिल्डिंग.कॉम युके (एक्सएक्सएक्स) पुस्तक (4) बोटॅनिक चॉइस (एक्सएक्सएक्स) Bowflex (46) कॅनडा (5) ट्रेडवेलंबर (17) बीपीआय स्पोर्ट्स (2) BulkSupplements.com (2) CB-1 वजन गेनर (2) शतक एमएमए (1) चतुर प्रशिक्षण (4) कपडे (14) फिटनेस रिबेट (10) हुडी (4) टी-शर्ट (6) गोल्ड'ज जिम (एक्सएक्सएक्स) कॉसमोडी (1) क्रिएटिन (2) सायबर सोमवार (1) दैनिक बर्न (1) आहार थेट (1) आहार-पासून-जा (2) औषधस्टोअर.कॉम (3) डकन आहार (1) डीव्हीडी (एक्सएक्सएक्स) eBay (4) ईपुस्तक (13) एल्लिप्टिकल्स (8) फ्रीमेशन (1) प्रॉफॉर्म (4) गुळगुळीत (2) Yowza (1) eSports ऑनलाइन (1) व्यायाम बाईक (5) प्रॉफॉर्म (4) श्विन (एक्सएक्सएक्स) फिरणारे (2) सरळ (1) फेसबुक (1) टी-शर्ट सकाळ (1) चरबी बर्नर (6) फादर्स डे (एक्सएक्सएक्स) समाप्त ओळ (3) योग्यता गणराज्य (1) पाऊल क्रिया (3) फुटलॉकर (3) फ्री की (19) गायाम (एक्सएक्सएक्स) गँडर माउंटन (एक्सएक्सएक्स) गार्सिनिया एकूण (1) Giveaways (17) ग्रुपॉन (एक्सएक्सएक्स) जिम गेस्ट पास (2) शुभेच्छा इस्टर (3) एचसीजी आहार (1) हार्ट रेट मॉनिटर्स (6) गार्मिन (एक्सएक्सएक्स) ध्रुवीय (1) टाइमएक्स (2) वायरलेस चेस्ट कातडयाचा (1) घरगुन्हे (2) होरायझन फिटनेस (4) घरगुती पोषण (1) आयव्हीएल (एक्सएक्सएक्स) ऊर्जा ग्रीन्स (3) जो न्यू बॅलन्स आउटलेट (एक्सएक्सएक्स) के-मार्ट (1) केली चे रनिंग वेअरहाउस (2) कामगार दिन (1) लाइफ फिटनेस (1) मासिके (1) मेमोरियल डे (4) मिसफिट (3) एमएमए वेअरहाउस (एक्सएक्सएक्स) मॉडेल (एक्सएक्सएक्स) मातृदिन (1) स्नायू आणि मजबुती (4) NASM (1) नवीन शिल्लक (3) नवीन जिवन (1) नायकी स्टोअर (1) पोषण Supps (1) पालेओ प्लॅन (एक्सएक्सएक्स) Pedometer (1) Fitbit (1) पर्सोलाॅब्स (1) पूर्व-कार्यवाही (12) राष्ट्रपती दिन (1) प्रिंट करण्यायोग्य कुपन (3) Proform.com (7) प्रोहेल्थ (एक्सएक्सएक्स) प्ररोमोन (1) प्रॉसर (5) प्रथिने (9) स्नायू दुध (3) प्युरिटनचा प्राइड (1) गुणवत्ता आरोग्य (4) रीबॉक (7) रोईंग मशीन (2) Sears (2) शेखर कप (1) FitnessRebates.com (1) शूज (एक्सएक्सएक्स) Shoes.com (1) स्लंडर्टोन (1) गुळगुळीत स्वास्थ्य (8) एकमेव स्वास्थ्य (1) दक्षिण बीच आहार वितरण (1) स्पाफिंडर (1) स्पार्टन रेस (5) क्रीडा प्राधिकरण (1) मजबूत लिफ्ट परिधान (1) मजबूत पुरवणी दुकान (1) सुपर सप्लामेंट्स (एक्सएक्सएक्स) पूरक (28) पूरक जा (4) सुझाने सोमरर्स (एक्सएक्सएक्स) स्वीपस्टेक (1) एकूण जिम (2) ट्रेडमिल (16) क्षितिज (1) गुणवत्ता (1) फिनिक्स (1) प्रीकोर (1) प्रॉफॉर्म (6) रीबॉक (1) गुळगुळीत (2) सोल (1) वेस्लो (2) ट्विटर (4) डफल बॅग वेवरी (1) टी-शर्ट सकाळ (3) कंपन प्लॅटफॉर्म मशीन (1) व्हिडिओ गेम (1) व्हॅटिशुस (1) VitalMax (1) व्हिटॅमिन शॉप (3) व्हिटॅमिन वर्ल्ड (3) वीडर (एक्सएक्सएक्स) वर्कआउट्स (1) Workoutz.com (1) योग अॅक्सेसरीज (4) योगादिरे (1) Yowza फिटनेस (1) झुम्बा (5)\n आमच्या साइट समर्थन मदत\nसंग्रहण महिना निवडा एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 2017 शकते एप्रिल 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 जुलै 2016 जून 2016 2016 शकते एप्रिल 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 डिसेंबर 2015 नोव्हेंबर 2015 ऑक्टोबर 2015 सप्टेंबर 2015 ऑगस्ट 2015 जुलै 2015 जून 2015 2015 शकते एप्रिल 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 ऑगस्ट 2014 जुलै 2014 जून 2014 2014 शकते एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 2013 शकते एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013\nनोंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nफिटनेस रिबेट्स कॉपीराइट © 2018 | विषय: मासिक शैली द्वारा समर्थित वर्डप्रेस ↑\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nपोस्ट पाठवले नाही - आपला ईमेल पत्ते तपासा\nअयशस्वी तपासू ईमेल करा, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\nगोपनीयता धोरण / संबद्ध प्रकटीकरण: ही वेबसाइट संदर्भ दुवे केले खरेदीसाठी भरपाई प्राप्त करू शकते. फिटनेस रिबेट्स ऍमेझॉन सर्व्हिसेस एलएलसी एसोसिएट्स प्रोग्राममध्ये सहभागी आहे, अॅम्नॅझॅक्स अॅडव्हर्टायझिंग प्रोग्रॅम तयार केला जातो ज्यायोगे साइट्स ऍमेझॉन डॉट कॉम वर जाहिरात करून आणि लिंक करून जाहिरात फी प्राप्त करू शकतात. आमच्या पहा \"गोपनीयता धोरण\"अधिक माहितीसाठी पृष्ठ Google, इंक. आणि संलग्न कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही जाहिराती कुकीज वापरून नियंत्रित केल्या जाऊ शकतात.या कुकीज Google ला या साइट्स आणि Google जाहिरात सेवांचा वापर करणार्या अन्य साइटवरील आपल्या भेटींवर आधारित जाहिराती प्रदर्शित करण्यास अनुमती देतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A7", "date_download": "2018-05-27T03:01:12Z", "digest": "sha1:FRYPFI7B2LIMHWKDWG5A2LJB7LXIB6CU", "length": 12059, "nlines": 667, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डिसेंबर १ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n<< डिसेंबर २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nडिसेंबर १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३५ वा किंवा लीप वर्षात ३३६ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१६४० - पोर्तुगालला स्पेनपासून स्वातंत्र्य. होआव चौथा, पोर्तुगाल राजेपदी.\n१८२२ - पेद्रो पहिला ब्राझिलचा सम्राट झाला.\n१८३५ - हान्स क्रिस्चियन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.\n१९५८ - मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य.\n१९६३ - नागालँड भारताचे १६वे राज्य झाले.\n१९६५ - भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना.\n१९७३ - पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य.\n१९७४ - टी.डब्ल्यू.ए. फ्लाइट ५१४ वॉशिंग्टन डलेस ईंटरनॅशनल विमानतळाच्या वायव्येस कोसळली. ९२ ठार.\n१९८१ - युगोस्लाव्हियाच्या आयनेक्स एड्रिया एव्हियोप्रोमेत विमानकंपनीचे डी.सी. ९ जातीचे विमान कोर्सिकामध्ये कोसळले. १७८ ठार.\n२००१ - ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सचे शेवटचे उड्डाण.\n१०८१ - लुई सहावा, फ्रांसचा राजा.\n१०८३ - ऍना कॉम्नेना, बायझेन्टाईन इतिहासकार.\n१९८० - मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n११३५ - हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा.\n१९७३ - डेव्हिड बेन गुरियन , इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान.\nबीबीसी न्यूजवर डिसेंबर १ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nनोव्हेंबर २९ - नोव्हेंबर ३० - डिसेंबर १ - डिसेंबर २ - डिसेंबर ३ - (डिसेंबर महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: मे २५, इ.स. २०१८\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ डिसेंबर २०१६ रोजी १६:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/09/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:38:38Z", "digest": "sha1:WHZZHYRTL7RTXUP2F2NEMNTVYIKIBFDZ", "length": 18019, "nlines": 141, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): तुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nप्रत्येक व्यक्तिला त्याच्या करीअरसाठी, निवासासाठी एखादे शहर जास्त फायदेशीर ठरते तर एखादे शहर त्याला त्रासदायक ठरू शकते. कोणते शहर अनुकूल किंवा प्रतिकूल आहे हे त्या त्या व्यक्तिचा जन्मांक, भाग्यांक आणि त्या शहराच्या नावाची अंकातली किंमत (नामांक) यानुसार ठरवता येते. ज्या शहराचा नामांक तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांक यांच्या एवढा आहे ते शहर तुमच्या करीअरसाठी जास्त योग्य ठरते. याशिवाय एखाद्या शहराचा नामांक तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांक यांचा मित्र नंबर असेल तर ते शहरही तुमच्यासाठी चांगले असते.\nइथे मी तुमचा जन्मांक आणि भाग्यांकानुसार कोणती शहरे तुमच्या करीरअसाठी योग्य आहेत त्यांची नावे देत आहे.तुमचा जन्मांक आणि भाग्यांक हे दोन वेगळे अंक असल्याने तुम्हाला त्या दोन्ही अंकांना अनुकूल शहरे पहावीत. जसे समजा की तुमचा जन्मांक 1 आहे आणि भाग्यांक 2 आहे. अशा वेळी तुम्हाला जन्मांक 1 ला अनुकूल आणि भाग्यांक 2 ला अनुकूल सगळ्या शहरांचा विचार करावा लागेल.\nया बाबतीत सूक्ष्म विचार करून तुमच्यासाठी अगदीच परफेक्ट शहर कोणते हे शोधण्यासाठी इतरही अनेक बाबींचा विचार करावा लागेल. या लेखातली माहिती केवळ जनरल नॉलेज म्हणूनच घ्यावी. तसेच या लेखात मी नमुन्यादाखल केवळ कांही शहरांचीच नावे दिली आहेत.\nमोठ्या शहरात तुम्ही कोणत्या उपनगरात रहाता याचाही विचार करावा लागतो.\n(जन्मांक व भाग्यांक कसा काढावा याची माहिती या लेखाच्या तळाला दिलेल्या लिंकवर वाचा).\nप्रत्येक शहराच्या नावापुढील कंसात असलेला अंक त्या शहराचा नामांक आहे.\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nबिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nLabels: Numerology in Marathi, अंकशास्त्र, अनुकूल शहरे, करिअर गायडन्स\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/hasyakavita", "date_download": "2018-05-27T03:25:19Z", "digest": "sha1:OOXO6TE7M2G2TP3SYBM3CPYJK25IQHCC", "length": 12590, "nlines": 160, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "हास्यकविता | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nबायको जेंव्हा बोलत असते\nबायको जेंव्हा बोलत असते\nतेंव्हा ऐकून घ्यायचं असतं\nनाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nबायको जेंव्हा बोलत असते विषयीपुढे वाचा\nकुणीतरी आठवण काढतंय या कार्यक्रमामधील एक कविता...\nयेथे व्हिडियो दिसण्यात काही समस्या येत असल्यास आपण तो येथे पाहू शकाल\n'कुणीतरी आठवण काढतंय' या कार्यक्रमाची माहिती आपल्याला येथे मिळू शकेल\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nप्रेमाचा रिंगटोन (Video) विषयीपुढे वाचा\nकळे न मजला इतके भीषण काय म्हणालो\nसुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो\nतशी तिची अन माझी ओळख नव्हती तरिही\nतशी बायको सोबत माझी होती तरिही\nनकळत माझ्या छातीमध्ये कळ आली अन\nतिला केशरी बासुंदीची साय म्हणालो\nसुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nसुंदर तरुणी दिसल्यावर... विषयीपुढे वाचा\nसगळेच प्राणी लग्न करतात...\nमाकडं असोत वा गाढवं असोत\nसगळेच प्राणी लग्न करतात\nमाणसं असोत वा सिंह असोत\nबहुतेक नवरे लाथाच खातात\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nसगळेच प्राणी लग्न करतात... विषयीपुढे वाचा\nओळखलंत का परवेझ मला\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nकणा (अतिरेक्याचा) विषयीपुढे वाचा\nमाझ्या आठवणींनी तुझं हृदय\nव्हायब्रेट होत राहू दे\nतुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा\nरिंगटोन वाजत राहू दे\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nसगळ्या प्रेमकथांची अखेर... विषयीपुढे वाचा\nचला उठा बंधुंनो आपण\nघटना* आता गाढुन टाकू\nब्रिगेड आता आपण स्थापू\n'घटने'ची ही मुजोर चौकट\nतुम्हा अम्हाला हवी कशाला\nजसे मानतो तसेच वागू\nबघू रोखतो कोण आम्हाला\nखुळे कायदे, भली व्यवस्था\nमिळून आता मोडुन टाकू\nब्रिगेड आता आपण स्थापू\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nसेना... ब्रिगेड... विषयीपुढे वाचा\nआमच्या भूभू ची पोस्टर्स\nकाही राजकारणी लोक चावून गेले\nअन त्याच्या वाढदिवसाची पोस्टर्स\n'धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं'\nम्हणून भूभूला आम्ही धरत नाही\nअन दिवसभर भुंकणं सोडून\nभूभू दुसरं काही करत नाही\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nआमच्या भूभू ची पोस्टर्स\nसदैव माझा पाठलाग का करीत असतो झब्बू\nखेळ कुठेही, खेळ कसाही मलाच मिळतो झब्बू\nफुले घेऊनी जातो जेंव्हा कुठल्या राणीसाठी\nराणी तेंव्हा थांबुन असते भलत्या राजासाठी\n'लग्न-पत्रिका' घेऊन येते, देऊन जाते झब्बू\nखेळ कुठेही, खेळ कसाही मलाच मिळतो झब्बू\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-twenty-six-silk-purchase-units-closed-5849", "date_download": "2018-05-27T03:10:29Z", "digest": "sha1:JGAB32IOZV57RNMDG7KER5JJQ346YOZ3", "length": 21018, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, twenty Six silk purchase units closed | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यातील २६ रेशीम खरेदी केंद्रे बंद\nराज्यातील २६ रेशीम खरेदी केंद्रे बंद\nरविवार, 18 फेब्रुवारी 2018\nसांगली ः कमी गुंतवणूक, खात्रीशीर व कायमची बाजारपेठ यामुळे राज्यातील अनेक शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळले आहेत. शासनातर्फे रेशीम शेतीला चालना देण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र, कोषांना कमी दर मिळत असल्याने शासनाच्या रेशीम कोष खरेदी केंद्रामध्ये शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. परिणामी राज्यातील २६ रेशीम कोष खरेदी केंद्र शासनाने बंद केली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्नाटकातील रामनगर येथील बाजारपेठेचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, रामनगरला जाणे परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी रेशीम लागवडच करणे बंद केले असल्याचे समोर आले आहे.\nसांगली ः कमी गुंतवणूक, खात्रीशीर व कायमची बाजारपेठ यामुळे राज्यातील अनेक शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळले आहेत. शासनातर्फे रेशीम शेतीला चालना देण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र, कोषांना कमी दर मिळत असल्याने शासनाच्या रेशीम कोष खरेदी केंद्रामध्ये शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. परिणामी राज्यातील २६ रेशीम कोष खरेदी केंद्र शासनाने बंद केली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्नाटकातील रामनगर येथील बाजारपेठेचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, रामनगरला जाणे परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी रेशीम लागवडच करणे बंद केले असल्याचे समोर आले आहे.\nकमी गुंतवणुकीमध्ये चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल अलीकडच्या काळात वाढला आहे. तसेच शासनाच्या रेशीम शेतीसंदर्भातील योजनांचा लाभ शेतकरी घेत आहेत. शासनाने कोष खरेदी केंद्रासाठी भाडेतत्त्वावर जागा घेऊन केंद्रे सुरू केले होते. यामध्ये रेशीम कोषांची खरेदी करून कच्चा धागा तयार केला जात होता. यासाठी लागणारी यंत्रे शासनाने खरेदी केली होती. मात्र, आज ही केंद्र बंद केल्याने ही यंत्रे धूळ खात पडली आहेत. सन २०११ पासून शासनाने रेशीम कोषांचे दरात वाढ केली नाही. त्यामुळे रेशीम कोषांच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या केंद्राकडे पाठ फिरवली. परिणामी केंद्र सुरू नाहीत, त्यामुळे याचे भाडे देता येणार नाही, असा प्रश्‍न वस्त्रोद्योग मंत्र्यांनी उपस्थित करून खरेदी केंद्र बंद करा, असा आदेश दिला. यामुळे ही खरेदी केंद्र बंद झाली. अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.\nरेशीम कोष बाजारपेठ उभारावी\nकर्नाटक राज्यातील रामनगर येथे रेशीम कोष खरेदीची मोठी बाजारपेठ आहे. राज्यातील रेशीम उत्पादकांना याच बाजारपेठेचा आधार आहे. तसं पाहिल तर सांगलीपासून ७५० किलोमीटरचा प्रवास करून त्याठिकाणी रेशीम कोषाची विक्री करण्यासाठी शेतकरी जातात. परंतु, अंतर जास्त असल्याने एका शेतकऱ्याला जाणे परवडत नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी एकत्र येऊन रेशीम कोष विक्रीसाठी जातात. राज्यात अशी मोठी बाजारपेठ उभारणी करावी, अशी मागणी रेशीम कोष उत्पादक शेतकरी करत आहेत.\nराज्यात दोन बाजारपेठा होणार\nरेशीम कोषास शासनाचा दर कमी आहे. तरीदेखील जालना आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यांत मोठे मार्केट उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याठिकाणी रामनगर येथील व्यापारी कोषांची खरेदी करण्यासाठी येणार असल्याचे माहिती सूत्रांनी दिली. पण या बाजारपेठेवर कोणाचे नियंत्रण असणार रामनगर प्रमाणे इथे दर मिळणार का रामनगर प्रमाणे इथे दर मिळणार का असा प्रश्‍न रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तीन जिल्ह्यांसाठी एक रिलींग हाऊस तयार केले पाहिजे. यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. रेशीम कोषाचे दरात वाढ केली पाहिजे. तर यागोष्टी साध्य करता येतील. ॲटोमॅटीक रिलींग मशिनची किंमत अंदाजे एक कोटी रुपये इतकी आहे. हे यंत्र सुरू केले तर दररोज एक टन कोषापासून धागा तयार होईल. त्याचप्रमाणे रोजगारही उपलब्ध होईल, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.\nमहाराष्ट्र शासनाने रेशीम कोषांचे दर कायम ठेवले होते. सरासरी १८० रुपये प्रतिकिलो असा दर होता. मात्र, हा दर वाढविण्यासाठी शासनाने कोणतेच प्रयत्न केले नाहीत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. यामुळे कर्नाटकातील रामनगर येथे शेतकरी जाऊ लागले. बाजारपेठेत रेशीम कोष खरेदी करणारे खासगी व्यापारी आहेत. प्रतिकिलोस १० रुपये असे अनुदान देत होते. शासनाचे रेशीम कोषाचे दर हे प्रतवारीनुसार आहे. पण हे दर कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसते. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे रेशीम कोष उत्पादनांना आर्थिक फटका बसला आहे.\nतासगाव येथे मार्केट सुरू होत असल्याची माहिती मिळाली आहे. पण रामनगर सारखे इथ दर मिळणे कठीण आहे. शासनाने रेशीम खरेदी केंद्र सुरू करून रेशीम कोषाला रामनगरमध्ये जो दर असेल तोच दर याठिकाणी द्यावा. त्याचप्रमाणे रेशीम कोषापासून काढलेल्या धाग्यापासून वस्त्रोद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.\n- संगम बनसोडे, शेतकरी, पुनदी, ता. तासगाव\nरेशीम शेती sericulture शेती कर्नाटक उत्पन्न यंत्र machine सोलापूर पूर व्यापार ऊस पुढाकार initiatives महाराष्ट्र तासगाव\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील काजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले...\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र...पुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे...\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले... नंदुरबार ः जिल्ह्यात मागील हंगामाच्या तुलनेत...\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा... नांदेड ः हरभरा, तुरीचे चुकारे अडकले आहेत. पीक...\nनगरमध्ये काँग्रेसचे सरकार विरोधात विश्‍...नगर ः ‘भाजप सरकारने सामान्य लोकांचा विश्‍...\nपदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात...नागपूर : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक...\nदूध दरवाढ आंदोलनासाठी शेतकरी संघर्ष...वैजापूर, जि. औरंगाबाद : दूधदराच्या प्रश्‍...\nशेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे पेरावेत...बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाणदापोली, जि. रत्नागिरी : राज्याचे कृषी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nकृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nवनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...\nशेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...\nशेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...\nएक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-human-interest-story-86165", "date_download": "2018-05-27T03:46:04Z", "digest": "sha1:ITIIEECDQMGFCCXP2LJHX5IILGJRYECS", "length": 14871, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Human Interest story मनोरुग्ण पत्नीच्या सेवेसाठी ‘त्यांनी’ सोडली भावकी-पांढरी | eSakal", "raw_content": "\nमनोरुग्ण पत्नीच्या सेवेसाठी ‘त्यांनी’ सोडली भावकी-पांढरी\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nआटपाडी - प्रत्येक नवरोबाला आपली पत्नी सीता-सावित्रीसारखी आदर्श असावी अशीच अपेक्षा असते. मात्र, नवरोबा सत्यवान किंवा रामप्रमाणे आदर्श असावा, असा आग्रह मात्र धरला जात नाही. विवाह म्हणजे जन्मोजन्मीच्या गाठी. त्या कठीण काळातही निभावल्या पाहिजेत, असा सार्वत्रिक आग्रह असणारा समाजही आता दुरापास्त झाला आहे.\nआटपाडी - प्रत्येक नवरोबाला आपली पत्नी सीता-सावित्रीसारखी आदर्श असावी अशीच अपेक्षा असते. मात्र, नवरोबा सत्यवान किंवा रामप्रमाणे आदर्श असावा, असा आग्रह मात्र धरला जात नाही. विवाह म्हणजे जन्मोजन्मीच्या गाठी. त्या कठीण काळातही निभावल्या पाहिजेत, असा सार्वत्रिक आग्रह असणारा समाजही आता दुरापास्त झाला आहे. अशा काळात तालुक्‍यातील शेटफळे गावचे शिवाजी रामू गायकवाड आदर्शच. कारण गेली पस्तीस वर्षे त्यांनी मनोरुग्ण पत्नीची अखंड देखभाल करून संसार केला आहे. त्यासाठी त्यांनी गावची पांढरी सोडून दूर डोंगरात जाऊन आसरा घेतला आहे. मुले मोठी झाली. त्यांच्या संसाराला निघून गेली तर या पतीचा संघर्ष संपलेला नाही.\nखासदार संजय पाटील आणि माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या हस्ते नुकताच गायकवाड यांचा येथे सत्कार झाला आणि एरवी गावकीपुरतीच ज्ञात असलेली त्यांच्या संघर्षमय कष्टप्रद संसाराची माहिती जगासमोर आली. शिवाजीराव आता पासष्टीचे आहेत. शेटफळेत गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील वस्तीवर त्यांचा मुक्काम असतो.\n१९७७ मध्ये त्यांचा पत्नी निलाबाईशी विवाह झाला. त्यावेळी त्यांचे मानसिक आरोग्य चांगलेच होते. यथावकाश दोन मुले आणि एक मुलगी असा संसार फुलला. मात्र १९८३ मध्ये त्यांना मानसिक विकार जडला. बडबडणे, शेजाऱ्याशी भांडणे, दगड मारणे असे प्रकार झाल्याने शेजाऱ्यांनाही ते नकोसे झाले. शेवटी कुणालाच त्रास नको म्हणून त्यांनी आपला संसार हलवला. त्या वेळी अनेकांनी त्यांना दुसऱ्या विवाहाचाही सल्ला दिला. मात्र ते त्यांना रुचले नाही. आपल्या मूळ वस्तीला रामराम करून ते पत्नीसाठी दीड किलोमीटरवरील झोपडी बांधून मुलांसह राहू लागले. त्यानंतर त्यांनी पत्नीवर उपचाराचे प्रयत्न केले. नाना देव देवर्षी केले. मात्र फरक पडलाच नाही. उलट परिस्थिती अधिकच बिकट झाली. शिवाजीरावांनी त्या परिस्थितीतही धीर न सोडता संसार पेलला.\nदररोज पहाटे उठून पत्नी आणि मुलांना आंघोळ आवरून, कुटुंबाचा स्वयंपाक, झाडलोट, धुणे-भांडी करून ते गंवडीकामाला दररोज सकाळी बाहेर पडत. अखंड पस्तीस वर्षे हीच त्यांची दिनचर्या आहे. पुन्हा संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा सारी जबाबदारी. या कष्टमय प्रवासात मुले मोठी झाली. शिक्षण घेऊन ती बाहेर गेली पण शिवाजीरावांचे हाल संपले नाहीत. एकही दिवस त्यांच्या या दिनचर्येत खंड पडला नाही. त्यामुळे त्यांना पै-पाहुण्यांकडे जायचेही मुश्‍कील झाले. आजही ते पत्नीची अंघोळ, कपडे, वेणीफणी, औषधोपचार असा सारा व्याप करीत असतात. त्यातच त्यांचा दिवस सरतो. किरकोळ कारणावरून घटस्फोटापर्यंत जाणाऱ्या जोडप्यांसाठी असे जोडपे परग्रहावरचेच वाटेल.\n‘स्वच्छता दूत’ व्याधींनी ग्रस्त\nपुणे - ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या शहरातील तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांच्या आरोग्यावर धोक्‍याची घंटा वाजत आहे. ७० टक्के महिलांना सांधेदुखी...\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/thanew-news-filed-charge-sheet-kondane-dam-scam-case-71411", "date_download": "2018-05-27T03:37:31Z", "digest": "sha1:YG53RFRVFXKA25ZEE4DIQXM3KGT3KSWO", "length": 16588, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "thanew news filed a charge sheet in the Kondane Dam scam case कोंडाणे धरण गैरव्यवहार प्रकरणी दोषारोप पत्र दाखल | eSakal", "raw_content": "\nकोंडाणे धरण गैरव्यवहार प्रकरणी दोषारोप पत्र दाखल\nसोमवार, 11 सप्टेंबर 2017\nजलसंपदा विभागाच्या सहा अधिकाऱ्यांसर ठेकेदाराविरोधात दोषारोप\nजलसंपदा विभागाच्या सहा अधिकाऱ्यांसर ठेकेदाराविरोधात दोषारोप\nठाणे : कर्जत तालुक्यातील कोंडाणे धरण प्रकल्पाच्या कामातील गैरव्यवहाबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ठाणे विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये ठेकेदार कंपनीसह जलसंपदा विभागातील सहा तत्कालीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोमवारी दाखळ करण्यात आलेल्या दोषारोप पत्र तीन हजार पानांचे असून त्यामध्ये एफ. ए. कन्स्ट्रक्शन व एफ. ए. इंटरप्रायझेस या कंपनीचे निसार फतेह खत्री तसेच कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक देवेंद्र शिर्के, तत्कालीन मुख्य अभियंता बी. बी. पाटील, तत्कालीन मुख्य अभिंयता पी. बी. सोनावणे, तत्कालीन अधीक्षक अभियंता आर.डी. शिंदे, तत्कालीन कार्यकारी अभियंता ए. पी. काळुखे आणि तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेश रिठे यांचा आरोपपत्रामध्ये समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्राचे तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांचीही चौकशीचा उल्लेख करण्यात आला आहे.\nजलसंपदा विभागाच्यावतीन कर्जत तालुक्यातील बांधण्यात येणाऱ्या कोंढाणे धरण प्रकल्पाच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्या संदर्भातील तक्रारीवरून या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आला होता. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या या प्रकल्पामधील गैरव्यवहाराच्या उघड चौकशीचे आदेश दिल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. या प्रकरणी 3 सप्टेंबर 2016 रोजी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे सुमारे तीन हजार पानाचे दोषारोप पत्र ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने ठाणे विशेष न्यायालयामध्ये सादर करण्यात आले. या प्रकरणी ठेकेदार आणि जलसंपदा विभागाचे तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने देण्यात आली.\nतत्कालीन जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांची चौकशी\nया प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने सादर करण्यात आलेल्या दोषारोप पत्रामध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांच्या चौकशीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे तटकरे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोषारोप पत्रातील आरोपींमध्ये त्यांचा समावेश नसला तरी त्यांच्या चौकशीनंतरच पुढील गोष्टी स्पष्ट होऊ शकणार आहे.\nकाय आहे कोंडाणे धरण घोटाळा...\nरायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात उल्हासनदीवर कोंडाणे-चोची हे धरण बांधण्यात येत असून सुरूवातीला या धरणाचा खर्च सुमारे 80 कोटी 35 लाखापर्यंत होता. परंतु त्याचा खर्च वाढवून सुमारे 327 कोटीपर्यंत वाढवण्यात त्यानंतर वाढवून तो 614 कोटीपर्यंत झाला. अंदाजपत्रकामध्ये तरतुद नसताना, भुसंपादनाशिवाय, वनविभागाच्या परवानग्याशिवाय, धरणाचा आराखडा मंजुर नसताना तसेच प्रशासकिय मंजुरीशिवाय कार्यादेश देऊन या धरणाचे काम सुरू झाले होते. अटी-शर्ती गुंडाळून निविदांमध्ये घोळ करून एफ. ए. एंटरप्रायझेस या संस्थेने हे काम मिळवले. या प्रकरणी तक्रारी सुरू झाल्यानंतर या प्रकरणाची तपास सुरू झाला होता.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nथँक यू, मिस डॉ. मेधा खोले \nश्रीगोंद्यात शाळांमधील दीडशे खोल्या धोकादायक\nअक्कलकोट: बोरी नदीत बुडालेल्या तरुणाचा मिळाला मृतदेह\nभोंदूबाबांच्या विरोधात आखाडा परिषदेचा 'शड्डू'\nपुण्यात वाढतेय बेसुमार ‘दृश्‍य प्रदूषण’\nपंचसूत्रीच्या जोरावर यशस्‍वी व्हा\nसजतेय, नटतेय नवी मुंबई\nबागवान गल्ली ते सौदी.. रोटचा खुसखुशीत प्रवास\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRFR/MRFR041.HTM", "date_download": "2018-05-27T03:53:17Z", "digest": "sha1:NKLJVCUHIZBGRBH5OJYCMYHLI6OFRFTV", "length": 7883, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - फ्रेंच नवशिक्यांसाठी | गाडी बिघडली तर? = La panne de voiture |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > फ्रेंच > अनुक्रमणिका\nपुढचे गॅस स्टेशन कुठे आहे\nमाझ्या गाडीच्या चाकातली हवा निघाली आहे.\nआपण टायर बदलून द्याल का\nमला काही लिटर डीझल पाहिजे.\nमाझ्याजवळ आणखी गॅस नाही.\nआपल्याजवळ गॅसचा डबा आहे का\nइथे फोन करण्याची सोय कुठे आहे\nमाझी बिघडलेली गाडी टोईंग करून नेण्याची सेवा मला हवी आहे.\nमी गॅरेज शोधतो / शोधते आहे.\nइथे सर्वात जवळचा टेलिफोन बूथ कुठे आहे\nआपल्याजवळ मोबाईल फोन आहे का\nआम्हांला मदतीची गरज आहे.\nकृपया आपली ओळखपत्रे / कागदपत्रे दाखवा.\nकृपया आपला परवाना दाखवा.\nकृपया गाडीचे कागदपत्र दाखवा.\nअगदी बोलायला शिकण्यापूर्वी, लहान मुलांना भाषांविषयी खूप माहित असते. विविध प्रयोगांनी हे दाखवून दिले आहे. बालविकासावर विशेष लहान मुलांच्या प्रयोग शाळेमध्ये संशोधन केले आहे. मुले भाषा कशी शिकतात यावर देखील संशोधन केले गेले आहे. आपल्या आतापर्यंतच्या विचारापेक्षा लहान मुले निश्चितच जास्त हुशार आहेत. अगदी 6 महिन्यामध्ये त्यांच्या जवळ अनेक भाषिक क्षमता असतात. उदाहरणार्थ, ते त्यांच्या मूळ भाषा ओळखू शकतात. फ्रेंच आणि जर्मन मुले विशिष्ट आवाजांना वेगळ्या प्रतिक्रिया देतात. वेगवेगळे तणाव नमुने परिणामस्वरूप विविध वर्तन दर्शवितात. त्यामुळे लहान मुलांना त्यांच्या भाषेतील आवाजासाठी भावना असते. खूप लहान मुलेदेखील अनेक शब्द लक्षात ठेवू शकतात. मुलांच्या भाषा विकासासाठी पालक अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण मुलांना जन्मानंतर थेट सुसंवाद आवश्यक असतो. त्यांना आई आणि वडिलांशी संभाषण करायचे असते. तथापि, परस्परसंबंधांची सकारात्मक भावनेसह पूर्तता करणे आवश्यक आहे. पालक त्यांच्या मुलांशी बोलताना तणावाखाली नसावेत. तसेच फक्त क्वचितच त्यांच्याशी बोलणे देखील चुकीचे आहे. तणाव किंवा शांतता मुलांसाठी नकारात्मक प्रभाव करू शकते. त्यांचा भाषा विकास विपरित पद्धतीने प्रभावित होऊ शकतो. मुलांचे शिकणे आधीपासूनच मातेच्या गर्भाशयातच सुरु होते ते जन्मापासून उच्चारांना प्रतिक्रिया देत असतात. ते अचूकपणे ध्वनिविषयक संकेतांचे आकलन करू शकतात. जन्मानंतर ते हे संकेत ओळखू शकतात. अगदी अद्याप न जन्मलेली मुले देखील भाषांची लयबद्धता जाणून घेऊ शकतात. मुले आधीपासूनच गर्भाशयात त्यांच्या आईचे आवाज ऐकू शकतात. त्यामुळे तुम्ही अद्याप न जन्मलेल्या मुलांशीही बोलू शकता. परंतु तुम्ही ते प्रमाणापेक्षा जास्त करू नये.... मुलांना अजूनही जन्मानंतर सराव करण्यासाठी भरपूर वेळ असेल\nContact book2 मराठी - फ्रेंच नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t9172/", "date_download": "2018-05-27T03:32:37Z", "digest": "sha1:T3UCIS3YVB5COTGUCBJJK42IADITOCJM", "length": 4025, "nlines": 88, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-जिवन गाथा", "raw_content": "\nना झीज होता चंदन, चंदन ना सुवाशी\nव्याकुळ त्या तुषेची तथा ना कशाशी\nगर्भात साठलेले गुढ या जन्मीचे\nन जानीयले कुणि भेद या मनाचे\nगंगेत लाभते सोक्य पावित्र्याचे\nन पुसेत कुणि गंगेस तिच्या दुखाचे\nधाव घेई पतंगा ते तेज ना ज्योतीचे\nउमगत नाही त्यास खेळ नियतीचे\nथकतो रे प्रवाशी हे रस्ते वळनाचे\nअसत्य चाळती मार्ग ना धोक्याचे\nउन पावसाळे हे चक्र ना ह्रुतुचे\nबदलती क्षणिक हे दीन काळाचे\nसहन केले सारे आजवरी जे भोगाचे\nहे कर्म ना ते सारे गतजन्मीचे\nसुख आणी दुख जाते भरती अहोटीचे\nभरडते जीवन पिट जात्यात जीवणाचे\nमला कविता शिकयाचीय ...\nउन पावसाळे हे चक्र ना ह्रुतुचे\nबदलती क्षणिक हे दीन काळाचे\nआदरणीय जोशी साहेब - तुमच्या या कवितेतील हे शब्द जर नीट लिहिलेत तर कविता नीट वाचता येईल व मग काव्यानुभूती का काय म्हणतात ती घेता येईल असे आपल्याला वाटत नाही का \nहे सर्व शब्द मला तरी वाचताना टोचत आहेत अगदी, तुम्हाला काय वाटते\nस्पष्ट लिहिल्याबद्दल राग मानू नये ही विनंती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/marathi-news-sunit-jadhav-body-building-show-100068", "date_download": "2018-05-27T04:02:52Z", "digest": "sha1:H33UCCNOZ2NTI6TKTBQTA7IELVILH3DC", "length": 27105, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Sunit Jadhav body building show सुनीत जाधव सलग पाचव्यांदा 'महाराष्ट्र श्री' | eSakal", "raw_content": "\nसुनीत जाधव सलग पाचव्यांदा 'महाराष्ट्र श्री'\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nफिजीक स्पोर्टस्मध्ये पुणेकर सरस\nमुंबई आणि उपनगरच्या खेळाडूंनी मुख्य स्पर्धा गाजविली असली तरी फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुणेकर सरस दिसले. पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुण्याच्या रोहन पाटणकरने सुवर्णमयी कामगिरी केली. त्याच्याच जिल्हयाचा किरण साठे दुसरा आला. तिसरे स्थान मुंबईकर रोहन कदमने संपादले. महिलांच्या मॉडेल स्पोर्टस् प्रकारात पुण्याचीच स्टेला गौडे अव्वल आली. तिने मुंबईच्या डॉ. रिता तारीला मागे टाकून सुवर्ण जिंकले. पुण्याची आदिती बंग तिसरी आली.\nमुंबई : डोळे दिपवणारे अभूतपूर्व आयोजन, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष आणि मुंबईकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद... सारं काही अद्वितीय, संस्मरणीय असलेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच जेतेपदाचा पंच मारला. जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱया महेंद्र चव्हाण, आजी-माजी मुंबई श्री सुजन पिळणकर आणि अतुल आंब्रेवर मात करीत सुनीतने आपले सलग पाचवे राज्य अजिंक्यपद जिंकण्याचा भीमपराक्रम केला. फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुणेकरांनी बाजी मारली. पुरूषांमध्ये रोहन पाटणकर तर महिलांमध्ये स्टेला गौडे अजिंक्य ठरली. संपूर्ण स्पर्धेवर मुंबईकरांनी आपले वर्चस्व गाजवले. मुंबईने सांघिक विजेतेपदावर तर उपनगरने उपविजेतेपदावर आपला कब्जा केला.\nशनिवारी झालेल्या प्राथमिक फेरीतील फुललेले पीळदार सौंदर्य पाहिल्यानंतर रविवारची अंतिम फेरी ब्लॉकबस्टर होणार असा अंदाज होताच आणि मुंबईच्या वांद्य्रात क्रीडाप्रेमींना संडे ब्लॉकबस्टर अनुभवायला मिळालाच. वांद्रे पूर्वेला असलेले पीडब्ल्यूडी मैदान सायंकाळी पाच वाजताच खचाखच भरले होते आणि स्पर्धा सुरू होईपर्यंत मैदानाबाहेरही गर्दीचा महापूर दिसू लागला. आयोजक आणि क्रीडाप्रेमी कृष्णा (महेश) पारकर यांनी अभिनव फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने साकारलेला शरीरसौष्ठवाचा राज्य सोहळा बॉलीवूडच्या इव्हेंटला साजेसा असाच झाला. एकापेक्षा एक स्पर्धक, विक्रमी बक्षीसे, विक्रमी गर्दी, विक्रमी प्रतिसाद असे अनेक विक्रम नोंदविणाऱया महाराष्ट्र श्रीचे दिमाखदार आयोजन करून आयोजक पारकर यांनी अभूतपूर्व आयोजनाचाही नवा इतिहास घडवला.\nसुनीत... सुनीत... चाच आवाज\nचॅम्पियन ऑफ चॅम्पियन्ससाठी दहा गटातील विजेते मंचावर आले तेव्हाच प्रेक्षकांमधून फक्त सुनीत... सुनीत...चाच आवाज येत होता. अंतिम लढतीत सुनीत हा महेंद्र चव्हाण आणि अतुल आंब्रेवर मात करून सलग पाचव्यांदा बाजी मारणार हा विश्र्वास जमलेल्या पाच हजार मुंबईकरांना आधीपासूनच होता आणि या अजिंक्यपद गटाच्या सात सर्वसामान्य पोझेस झाल्यानंतर सुनीतचे जेतेपदही निश्चित झाले. आयोजक कृष्णा पारकर यांनी महाराष्ट्र श्रीचे नाव जाहीर करण्यापूर्वीच प्रेक्षकांनीच सुनीत... सुनीतचा जयघोष करून त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले. विजेत्या सुनीतला दीड लाखांच्या रोख पुरस्कारासह रॉयल एनफिल्ड देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचा पुरस्कार सोहळा आयोजक कृष्णा पारकर, स्पर्धेचे प्रायोजक साई कन्सल्टन्सीचे सीएमडी अमित वाधवानी, अमरजीत मिश्रा, व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर, भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पाठारे, तसेच ऍड. विक्रम रोठे, मदन कडू, अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनील शेगडे यांच्या उपस्थितीत पार पडला.\nदोघा पुणेकर महेंद्रांमध्ये जोरदार संघर्ष\nरविवारची अंतिम फेरी इतकी उत्कंठावर्धक होती की खेळाडूंनी तब्बल सहा तास क्रीडाप्रेमींना खिळवून ठेवले. अंतिम फेरीसाठी पात्र झालेल्या खेळाडूंपैकी प्रत्येक गटात किमान तीन-चार विजेते दिसत होते. पूर्ण स्पर्धेवर मुंबई आणि उपनगरच्याच खेळाडूंचे वर्चस्व दिसले. अनेक गटात काँटे की टक्कर झाली. पण आठवणीत राहिला तो दोन पुणेकर महेंद्र यांच्यात झालेला संघर्ष. 90 ते 100 किलो वजनी गटात फक्त चार खेळाडू होते. त्यापैकी महेंद्र चव्हाण आणि महेंद्र पगडे यांच्यात तब्बल तीनदा कंपेरिजन करण्यात आली. दोन्ही पुणेकर महेंद्र एकास एक असल्यामुळे गटविजेता नेमका कोण, हे ठरवणे जजेससाठी फार आव्हानात्मक होते. जजेसनी दोनदा कंपेरिजन केल्यानंतर व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर आणि छत्रपती पुरस्कार विजेते आनंद गोसावी यांनाही पाचारण करण्यात आले. त्यांनीही दोघांची कंपेरिजन घेतली आणि आपला निर्णय कळविला. तीन-तीनदा कंपेरिजन केल्यानंतर महेंद्र चव्हाणला गटविजेता घोषित करण्यात आले आणि स्पर्धेतला एक संभाव्य विजेता महेंद्र पगडे गटातच बाद झाला.\nमुंबई श्रीची ठाणे श्री विजेत्यावर मात\n85 किलो वजनी गटातही गटविजेतेपदासाठी अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या गटातील पाचही खेळाडू भारी होते. गेल्या आठवड्यात मुंबई श्री झालेल्या सुजन पिळणकरची गाठ ठाणे श्री अजय नायरशी पडली. या दोघांतही पंचांनी कंपेरिजन केली आणि आपला कौल सुजनच्या बाजूने दिला. मुंबई श्रीत उपविजेत्या ठरलेल्या सकिंदर सिंगला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तर रोहित शेट्टी तिसरा आला.\nमुंबईची दहशत, उपनगरचे वर्चस्व\nयंदाही महाराष्ट्र श्रीवर मुंबईचेच वर्चस्व राहणार हे आधीच स्पष्ट होते. मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी आपली ताकद अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिली. अंतिम फेरीत पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या 47 खेळाडूंपैकी 28 खेळाडू मुंबई-उपनगरचे होते. त्यापैकी सहा गटात मुंबईकरांनी गटविजेतेपदाचा मान मिळविला. दोघांनी प्रत्येकी तीन-तीन गटविजेतेपद पटकावली तर सुनीतने महाराष्ट्र श्री जिंकून मुंबईला सांघिक विजेतेपदाचाही मान मिळवून दिला. मुंबईने 80 किलो वजनीगटात निर्भेळ यश संपादले. या गटातील तिन्ही पदके मुंबईच्याच सागर कातुर्डे, सुयश पाटील आणि सुशांत रांजणकरने पटकावली. मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेच्या 65 किलो गटात पुण्याचा श्रीनिवास वास्के तर 90-100 वजनीगटात महेंद्र चव्हाण अव्वल आला. पुण्याने या दोन गटविजेतेपदाबरोबर फिजीक स्पोर्टस्ची दोन्ही सुवर्ण पदकेही जिंकली. तसेच पश्चिम ठाणे आणि पालघर या जिल्हयांनीही प्रत्येकी एक सुवर्ण जिंकले.\nफिजीक स्पोर्टस्मध्ये पुणेकर सरस\nमुंबई आणि उपनगरच्या खेळाडूंनी मुख्य स्पर्धा गाजविली असली तरी फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुणेकर सरस दिसले. पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुण्याच्या रोहन पाटणकरने सुवर्णमयी कामगिरी केली. त्याच्याच जिल्हयाचा किरण साठे दुसरा आला. तिसरे स्थान मुंबईकर रोहन कदमने संपादले. महिलांच्या मॉडेल स्पोर्टस् प्रकारात पुण्याचीच स्टेला गौडे अव्वल आली. तिने मुंबईच्या डॉ. रिता तारीला मागे टाकून सुवर्ण जिंकले. पुण्याची आदिती बंग तिसरी आली.\nमहाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा निकाल\n55 किलो वजनी गट ः 1. संदेश सकपाळ (मुं. उपनगर), 2. नितीन शिगवण (मुं. उपनगर), 3. ओमकार आंबोकर (मुंबई), 4. राजेश तारवे (मुंबई), 5. कुतुबुद्दीन (कोल्हापूर).\n60 किलो वजनी गट ः 1. नितीन म्हात्रे (प. ठाणे), 2. विनायक गोळेकर (मुंबई), 3. तेजस भालेकर (मुंबई), 4. संदीप पाटील (ठाणे), 5. बप्पन दास (मुं. उपनगर).\n65 किलो वजनी गट ः 1. श्रीनिवास वास्के (पुणे), 2. आदित्य झगडे ( मुं. उपनगर), 3. प्रतिक पांचाळ ( मुं. उपनगर), 4. फय्याज शेख (सातारा), 5. उमेश पांचाळ (मुंबई).\n70 किलो वजनी गट ः 1. रितेश नाईक (पालघर), 2. सचिन खांबे (पुणे), 3. विघ्नेश पंडित (मुंबई), 4. अमित सिंग (मुंबई), 5. रविंद्र वंजारी ( जळगाव).\n75 किलो वजनी गट ः 1. सुशील मुरकर (मुं. उपनगर), 2. समीर भिलारे (मुंबई), 3. अमोल गायकवाड (मुंबई), 4. ऋषिकेश पासलकर (पुणे), 5. स्वप्निल नेवाळकर ( पालघर).\n80 किलो वजनी गट ः 1. सागर कातुर्डे (मुंबई), 2. सुयश पाटील ( मुंबई), 3. सुशांत रांजणकर (मुंबई), 4. संदेश नलावडे (पुणे), 5. प्रशांत परब (मुंबई).\n85 किलो वजनी गट ः 1. सुजन पिळणकर (मुंबई), 2. अजय नायर ( ठाणे), 3. रोहित शेट्टी (मुं. उपनगर), 4. सकिंदर सिंग (मुं. उपनगर), 5. रोहन धुरी (मुंबई).\n90 किलो वजनी गट ः 1. सुनीत जाधव ( मुंबई), 2. राहुल कदम ( पुणे), 3. सचिन डोंगरे ( मुं. उपनगर), 4. योगेश सिलिबेरू ( ठाणे), 5. इंदेश पाटील ( पुणे).\n90-100 किलो गट 1. महेंद्र चव्हाण (पुणे), 2. महेंद्र पगडे (पुणे), 3. श्रीदीप गावडे ( मुंबई). 4. नितीन रूपाले ( मुं. उपनगर).\n100 किलोवरील गट ः 1. अतुल आंब्रे (मुंबई), 2. अक्षय मोगरकर ( ठाणे), 3. अक्षय वांजळे (पुणे).\nफिजीक फिटनेस (पुरूष) ः 1. रोहन पाटणकर ( पुणे), 2. किरण साठे (पुणे), 3. रोहन कदम (मुंबई), 4. हनिफ भक्षे ( ठाणे), 5. गौरव यादव (सातारा).\nस्पोर्टस् मॉडेल (महिला) ः 1. स्टेला गौडे ( पुणे), 2. डॉ. रिता तारी (मुंबई), 3. आदिती बंग ( पुणे), 4. तन्वीर फातिमा हक (पुणे), 5. निशरीन पारिख (मुंबई).\nसर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडू : अतुल आंब्रे ( मुंबई)\nबेस्ट पोझर : श्रीनिवास वास्के ( पुणे)\nसांघिक उपविजेतेपद : मुंबई उपनगर\nसांघिक विजेतेपद : मुंबई\nउपविजेता : महेंद्र चव्हाण ( पुणे)\nमहाराष्ट्र श्री : सुनीत जाधव (मुंबई)\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nमोदी सरकारची चार वर्षांतली मर्मदृष्टी (प्रा. प्रकाश पवार)\nराजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, \"राजकारण म्हणजे लोकांचं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/baapjanma-trailer-released-mumbai-esakal-news-71579", "date_download": "2018-05-27T03:43:42Z", "digest": "sha1:G54ZYWHEF44JJVHGIE3LI7H2XCAR7DO4", "length": 16916, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Baapjanma trailer released in mumbai esakal news ‘बापजन्म’ ह्या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित | eSakal", "raw_content": "\n‘बापजन्म’ ह्या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nनिपुण धर्माधिकारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘बापजन्म’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबई नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अभिनेते सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी उपस्थित होते.\nमुंबई : निपुण धर्माधिकारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘बापजन्म’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबई नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अभिनेते सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी उपस्थित होते.\n‘बापजन्म’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची असून या चित्रपटाची निर्मिती सुमतिलाल शाह आणि सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रोडक्शन्सने केली आहे. सादरीकरण एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे असून निर्मिती सुमतिलाल शाह यांची आहे. चित्रपट २९ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.\nयावेळी बोलताना सचिन खेडेकर म्हणाले, “बापजन्म’ हा शब्द मराठीमध्ये प्रचलित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निपुण करत आहे म्हटल्यावर या चित्रपटाबद्दल साहजिकच उत्सुकता ताणली गेली आहे. या चित्रपटाच्या संहितेबद्दल सर्वोत्तम गोष्ट म्हणजे त्यांत संवेदनशीलता ठासून भरली आहे. मुलगा आणि त्याचे वडील या विषयावर अनेक चित्रपट आत्तापर्यंत आपण पहिले आहेत. पण निपुणने त्याच्या या चित्रपटात हे नाते अगदी वेगळेपणाने साकारले आहे. जो माणूस संवेदनशील नाही त्याच्या संवेदनांबद्दल काही बोलणे हे कठीण काम असते. आम्ही सर्वांनी हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला आहे. निपुण हा आजच्या पिढीचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. या चित्रपटात त्याने त्याची सर्जनशीलता खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे.”\n‘बापजन्म’ची कथा, पटकथा आणि संहिता निपुण धर्माधीकारीनेच लिहीली आहे. तो म्हणतो, “सचिन खेडेकर यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबरोबर दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्याच चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य आणि सन्मान मानतो. त्यांचे केवळ सेटवर असणेही आम्हा सर्वांसाठीच अगदी प्रोत्साहनात्मक असे.”\nनिपुणने याआधी उमेश कुलकर्णी यांच्या ‘हायवे’ या चित्रपटात काम केले असून तो मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही नाटकांमध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. ‘भारतीय डिजिटल पार्टी’साठीच्या ‘कास्टिंग काऊच वूईथ अमेय अँड निपुण’ या वेबशोने त्याला घराघरात पोहोचवले. त्याच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखल घेतली गेला असा तो मराठी कलाकार आहे. निपुणचा २०१५मध्ये ‘फोर्ब्स इंडियाज 30 अंडर 30’मधील एक विजेता म्हणून सन्मान झाला.\nसचिन खेडेकर आणि पुष्कराज चिरपूटकर यांच्यासह या चित्रपटात शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि अकर्श खुराणा यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत केयूर गोडसे, नीरज बिनीवाले, अमृत आठवले आणि निपुण धर्माधिकारी. इतर तंत्रज्ञांचा चमू पुढीलप्रमाणे – छायाचित्रण दिग्दर्शक – अभिजित डी आबदे; संकलक – सुचित्रा साठे; संगीत आणि पार्श्वसंगीत – गंधार; गीते – क्षितीज पटवर्धन; ध्वनीरचना – अक्षय वैद्य; निर्मिती रचना – सत्यजित पटवर्धन; वेशभूषा – सायली सोमण; मेक-अप – दिनेश नाईक; विपणन – अमित भानुशाली (52 फ्रायडे सिनेमाज); रंग – कलर-रेडचिलीज डॉट कॉम; व्हिज्युअल प्रमोशन्स – नवप्रभात स्तुडीओ; डिजिटल विपणन – बी बिरबल; प्रसिद्धी मोहीम – सचिन सुरेश गुरव.\n‘बापजन्म’चे सादरीकरण एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे आहे. या कंपनीने आत्तापर्यंत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाईम प्लीज, मुंबई-पुणे-मुंबई २’ यांसारखे अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.\n‘स्वच्छता दूत’ व्याधींनी ग्रस्त\nपुणे - ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या शहरातील तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांच्या आरोग्यावर धोक्‍याची घंटा वाजत आहे. ७० टक्के महिलांना सांधेदुखी...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/t9116/", "date_download": "2018-05-27T03:43:00Z", "digest": "sha1:XXIFCHV4H3K4LN6TNH25TV46IQVFKJAW", "length": 2718, "nlines": 59, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-पलुन जाता लग्नाला", "raw_content": "\nमुल कविता - विझता विझता स्वताला\nपलून जाउन लग्न कुनालाही करता येते\nअशा लग्नांची आमंत्रणे आम्हालाही आली नाहीत असे नाही\nअशा कीतितरी पोरी शील घालीत गेल्या दारावरुन\nआम्ही मान वलून पाहीलेच नाही असेही नाही\nशास्त्राने लग्न करण्यात काय अर्थ तुम्ही पलूनच जा\nलग्नाचा असा सल्ला देणारे खुप नाहीत असे नाही\nअशी लग्न लाउन देनारी दुकाने रस्तारस्त्यावर\nएका दिवसाकाठी आई-बाप बनानारे महाभाग नाहीत असे नाही\nअशा बेईमान जगात बायकोला फ़िरवताना\nवळून दुसरीला पाहील नाही असेही नाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://swachh.maharashtra.gov.in/1054/Help", "date_download": "2018-05-27T03:19:00Z", "digest": "sha1:G7CNU6GNU3E72DCZYUBSXLQQCSNHOVAA", "length": 6163, "nlines": 74, "source_domain": "swachh.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\nविविध स्क्रीन-रीडर्स पर्यंत पोहोचण्याबाबत माहिती पुरवणे खालील तक्ता विविध स्क्रीन-रीडर्सबाबतची माहिती सूचीबद्ध करतो: विविध स्क्रीन-रीडर्सशी संबंधित माहिती\nनॉन व्हिज्युअल डेस्कटॉप अॅक्सेस (एनव्हीडीए) http://www.nvda-project.org/ मोफत\nसिस्टम अॅक्सेस टू गो http://www.satogo.com/ मोफत\nविविध फाईल फॉर्मॅटमध्ये माहिती दाखवित आहे\nआवश्यक माहिती पाहण्यासाठी विविध फाईल फॉर्मॅटपर्यंत कसे पोहोचावे, याबाबतची माहिती पुरवणे.\nपोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट (पीडीएफ) फाईल्स\nअडोबी अॅक्रोबॅट रीडर (नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ)\nपीडीएफ फाईलचे एचटीएमएल किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये ऑनलाईन रूपांतर करा. नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\nवर्ड व्ह्युवर (2003 पर्यंतच्या कोणत्याही व्हर्जनमध्ये) नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\nवर्ड साठी मायक्रोसॉफ्ट ऑफीस कॉम्पॅटिबीलीटी पॅक (2007 व्हर्जनसाठी) नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\nएक्सेल व्ह्युवर 2003 (2003 पर्यंतच्या कोणत्याही व्हर्जनमध्ये)नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\nएक्सेल साठी मायक्रोसॉफ्ट ऑफीस कॉम्पॅटिबीलीटी पॅक (2007 व्हर्जनसाठी)नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\nपॉवरपॉईंट व्ह्युवर 2003 (2003 पर्यंतच्या कोणत्याही व्हर्जनमध्ये) नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\nपॉवरपॉईंट साठी मायक्रोसॉफ्ट ऑफीस कॉम्पॅटिबीलीटी पॅक (2007 व्हर्जनसाठी) नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\n© स्वच्छ महाराष्ट्र अभियान नगर विकास विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-news-leopard-attack-85934", "date_download": "2018-05-27T03:47:11Z", "digest": "sha1:QASKPCVSD4XMNQ3JL5GSAAZFBY4P3BBT", "length": 14359, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon news leopard attack बिबट्याला ठार करायचे नाही का? | eSakal", "raw_content": "\nबिबट्याला ठार करायचे नाही का\nबुधवार, 6 डिसेंबर 2017\nबिबट्या दिसला; ठिकाण माहित नाही\nज्या भागात बिबट्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाला. त्यासंदर्भात उपवनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी यांना विचारले असता, त्यांनी सदर घटनेबाबत सारवासारव केली. गुप्त माहिती म्हणुन त्यांनी तो प्रकार लपविण्याचा प्रयत्न केला. ज्या भागात बिबट्याची दहशत आहे. त्याच भागात तो दिसल्याचे त्यांनी सांगितले. बिबट्याच्या संदर्भात सर्वच माहीती अधिकारी गुप्त ठेवत आहे. मात्र बिबट्या ट्रॅप झाल्याचा फोटो इतरांकडे कसा गेला हेही अधिकाऱ्यांना माहिती नाही. त्यामुळे बिबट्या ट्रॅप झाला पण ठिकाण माहीत नाही असेच श्री. रेड्डी यांच्या बोलण्यावरुन जाणवले.\nपिलखोड (ता. चाळीसगाव) : बिबट्याला ठार करण्यासाठी वन विभाग गेल्या काही दिवसांपासून वरखेडे व पिंपळवाड म्हाळसा शिवारात ठाण मांडुन आहे. याच भागात काही दिवसांपुर्वी बिबट्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाला होता. वन कर्मचाऱ्यांना रात्रभर गस्त घालुनही बिबट्या दिसला नसेल का की वन विभागाला बिबट्याला ठार करायचे नाही, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.\nसोमवारी(ता. 4) सायंकाळी दरेगाव शिवारात दादा सोनवणे या दहा वर्षीय मुलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. परंतु वडीलांमुळे मुलाचे प्राण वाचले. या घटनेमुळे पुन्हा मुलांसह शेतकऱ्यांच्या जीवीतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक दिवसांपासून शिकार न केलेल्या बिबट्याने काल(ता. 4) शिकार करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र, तो शेतकरी व शेतमजुरांच्या सतर्कतेमुळे फोल ठरला. वन विभागाची एवढी मोठी टीम असुनही हल्ले रोखण्यात अपयशी ठरत असल्याने ग्रामस्थ कमालीचे हैराण झाले आहेत.\nकाही दिवसांपुर्वी बिबट्या वरखेडे व पिंपळवाड म्हाळसा शिवारात ट्रॅप झाल्याचे वृत्त होते. बिबट्याच्या हल्ल्यांचे केंद्रबिंदु म्हणुन वरखेडे हे सध्या वन विभागाच्या रडारवर आहे. त्यामुळे वन अधिकारी व कर्मचारी याच भागात मोठ्या प्रमाणावर दिसतात. वेगवेगळी पथके शार्प शुटरांसह रात्री गस्त घालतात. ज्या भागात बिबट्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाला. त्या भागात कुठलेच पथक तैनात नव्हते का की बिबट्या दिसुनही वन विभागाला बिबट्याला ठार करायचे नव्हते की बिबट्या दिसुनही वन विभागाला बिबट्याला ठार करायचे नव्हते असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.\nबिबट्या दिसला; ठिकाण माहित नाही\nज्या भागात बिबट्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाला. त्यासंदर्भात उपवनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी यांना विचारले असता, त्यांनी सदर घटनेबाबत सारवासारव केली. गुप्त माहिती म्हणुन त्यांनी तो प्रकार लपविण्याचा प्रयत्न केला. ज्या भागात बिबट्याची दहशत आहे. त्याच भागात तो दिसल्याचे त्यांनी सांगितले. बिबट्याच्या संदर्भात सर्वच माहीती अधिकारी गुप्त ठेवत आहे. मात्र बिबट्या ट्रॅप झाल्याचा फोटो इतरांकडे कसा गेला हेही अधिकाऱ्यांना माहिती नाही. त्यामुळे बिबट्या ट्रॅप झाला पण ठिकाण माहीत नाही असेच श्री. रेड्डी यांच्या बोलण्यावरुन जाणवले.\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nपुरंदरमधील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना घरघर\nपरिंचे : पुरंदर तालुक्‍यातील दहा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांपैकी सहा योजना बंद आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था असून, या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/maharastra/man-killed-laws-family-akola-945115.html", "date_download": "2018-05-27T03:07:36Z", "digest": "sha1:UWSAVCZGNCGW4WLNHTKWC6FH2YIZMASF", "length": 6326, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "कौटुंबिक वादातून जावयाने केली सासू, सासरे आणि मेव्हण्याची हत्या | 60SecondsNow", "raw_content": "\nकौटुंबिक वादातून जावयाने केली सासू, सासरे आणि मेव्हण्याची हत्या\nमहाराष्ट्र - 9 days ago\nकौटुंबिक वादातून जावयाने सासू, सासरा आणि मेव्हण्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना बाळापूर शहरात घडली. याप्रकरणी आरोपी सै.फिरोज से रज्जाक याला अटक करण्यात आली आहे. शहरातील आबाद नगर परिसरात ही घटना घडली. बुधवारी रात्री कोयत्याने वार करुन या आरोपीने मेहबूब खान, शबाना मेहबूब खान आणि फिरोज मेहबूब खान यांची हत्या केली. अनेक दिवसांपासून आरोपीची पत्नी सासरी राहत नसल्याच्या कारणावरून कुटूंबात वाद होता.\nआयर्लंडमध्ये ६० टक्के लोकांनी अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन केले\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत ६० टक्के लोकांनी अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन केले आहे. आयर्लंड येथिल नियमानुसार अबॉर्शन हे काही विषम परिस्थितीमध्येच केले जाते. या ठिकाणी अबॉर्शनचे नियम खुप जाचक आहेत. 2013 मध्ये सविता हलप्पनवार नावाच्या भारतीय महिलाचा या कारणामुळे मृत्यू झाला होता.\n ३० मेपर्यंत मान्सून सक्रिय होणार\nतापमानाचा पारा मे महिन्यात ४५ डिग्रीच्यावर पोहोचलाय. उकाड्याने हैराण झालेल्यांसाठी एक चांगली बातमी. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याआधीच पावसाला सुरुवात झालेय. तसेच याशिवाय बंगालच्या खाडीत, दक्षिण अंदमान आणि निकोबार महाद्वीपच्या काही भागात मान्सून पूर्व पाऊस सुरु झालाय. केरळ, मेघालय या भागातही पाऊस सुरु झालाय. या पावसाच्या हालचालीमुळे ४ दिवसात केरळमध्ये पाऊस पोहोचेल असा अंदाज वर्तविण्यात आलाय.\nकरिना कपूरचा ड्रेस पाहून भडकला सैफ अली खान \nकरिना कपूरने नुकतेच 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान घडलेला एक खास किस्सा सांगितला. करिना काळ्या रंगाच्या रिप्ड ड्रेसमध्ये आली होती. अशा ड्रेसमध्ये पाहून सैफ करिनावर भडकला आणि ताबडतोब कपडे बदलून ये असं म्हणाला. करिना कपूरने इव्हेंटमध्ये सार्‍यांनी कौतुक केलं तुलाही हा ड्रेस आवडेल असे सांगत जेव्हा फोटोमध्ये हा ड्रेस दाखवला तेव्हा त्याने या ड्रेसचं कौतुक केल्याचेही सांगितले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/06/how-to-check-internet-speed.html", "date_download": "2018-05-27T03:09:09Z", "digest": "sha1:N35MLLDZIKCVSL7KZQYDZRAV627TDUJZ", "length": 7340, "nlines": 70, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "How to check internet speed ? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nInternet चा वेग जाणून घ्या एका महत्त्वपूर्ण साईटच्या मदतीने.\nआपण सगळेच Internet वापरत असतो. अर्थात ते वापरणे म्हणजे आजच्या काळात अगदी अनिवार्य आहेच पण आपल्या Internet चा वेग कसा काढायचा याबाबत बरेच काहूर असते. नक्की इंटरनेट चा वेग काय, अपलोडींग चा वेग काय भानगड असते डाऊनलोडींग चा वेग काय असतो डाऊनलोडींग चा वेग काय असतो यासारखे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील. अहो तुम्हाला काय मला पण पडतात हे सगळे प्रश्न पडले. मग काय सुरू केला संगणक आणि नेट फेरफटका आणि एक धमाकेदार साईट हाती लागली त्यावर तुम्हाला तुमच्या Internet च्या वेगाची माहिती मिळेल. या साईटचे नाव/ लिंक आहे http://www.speedtest.net/.\nया साईटवर गेल्यावर तुम्हाला सर्वात आधी जे मुख्यपान दिसेल त्यात तुमचा IP Address आणि ISP (Internet Service Provider) या दोघांची माहिती दिसेल.ही तर झाली प्राथमिक स्वरूपाची माहिती. इतर माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला Begin Test या बटणावर क्लिक करावे लागेल.\nBegin Test या बटणावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमया इंटरनेट कनेक्शन पासून ते इंटरनेट च्या स्पीड पर्यंत सगळी माहिती मिळेल. यात तुम्हाला डाऊनलोडींग चा स्पीड, अपलोडींगचा स्पीड, कुठल्या प्रकारची फाईल तसेच किती साईजची फाइल डाऊनलोड व्हायला किती व्हायला किती वेळ लागतो ही माहिती मिळू शकते. ज्यांचा सर्फिंग व्यतिरिक्त डाउनलोडींग आणि अपलोडींगशी थेट संबंध येतो त्यांच्यासाठी हा वेग तर अत्यंत महत्वाचा असतो.\nकाय मग मंडळी चेक करताय आपल्या इंटरनेटचा वेग \nईंटरनेट कनेक्शन चा वेग तपासण्याची ही खुशखुशीत युक्ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा.\nतसेच आपल्या काही प्रतिक्रिया सूचना वगैरे असतील तर त्या देखील आमच्या पर्यंत पोहोचवा.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-fire-bhiwandi-godown-86091", "date_download": "2018-05-27T03:48:02Z", "digest": "sha1:JUC26BJLWYPOL2XEH4KFLAPGPME4T4WI", "length": 10946, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news fire bhiwandi godown आगीमध्ये सोळा गोदामे खाक | eSakal", "raw_content": "\nआगीमध्ये सोळा गोदामे खाक\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nभिवंडी - तालुक्‍यातील ओवळी गावातील सागर कॉम्प्लेक्‍समधील ‘चेक पॉईंट’ या कागद व फर्निचरचा साठा असलेल्या कंपनीला सकाळी दहाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कंपनीबरोबरच १६ गोदामे खाक झाली. या गोदामांमधील कागद, फर्निचर, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आदी लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले. गोदामांमध्ये आग विझविण्यासाठी प्रतिबंधक साहित्य नसल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविताना सुमारे सात तासांची झुंज द्यावी लागली.\nभिवंडी - तालुक्‍यातील ओवळी गावातील सागर कॉम्प्लेक्‍समधील ‘चेक पॉईंट’ या कागद व फर्निचरचा साठा असलेल्या कंपनीला सकाळी दहाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कंपनीबरोबरच १६ गोदामे खाक झाली. या गोदामांमधील कागद, फर्निचर, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आदी लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले. गोदामांमध्ये आग विझविण्यासाठी प्रतिबंधक साहित्य नसल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविताना सुमारे सात तासांची झुंज द्यावी लागली.\nधनराज दासवानी यांच्या मालकीच्या कंपनीतील रासायनिक द्रव्याच्या साठ्याला आग लागली. रासायनिक द्रव्यांमुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. काही वेळातच आग लगतच्या इंटरव्हेट इंडिया या कंपनीच्या औषधे साठविलेल्या गोदामात पसरली. त्यानंतर परिसरातील १६ गोदामे खाक झाली.\nसकाळ सुपरस्टार कपमध्ये व्हा सहभागी\nपुणे - बॉलिवूड स्टार्स आणि शहरातील फुटबॉल खेळाडूंमध्ये होणाऱ्या सामन्यात शहरातील गृहनिर्माण संस्थांनाही सहभागी होण्याची संधी आहे. सिनेअभिनेते अभिषेक...\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/!-11541/", "date_download": "2018-05-27T03:37:04Z", "digest": "sha1:AJIP2CXO6GDDX2F7JAIBNYR7NAV4UKJ4", "length": 4540, "nlines": 113, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-भेट शेवटची !", "raw_content": "\nनको येऊ आता भेटीस हि माझ्या\nभेट क्षणिक होऊन जाईल\nतुझ्या हातातली ती फुले हि\nतेव्हा माझीच होऊन जाईल\nतुझे नाव घेणे स्तब्ध होऊन जाईल ....\nलपेटली असेल मी चाद्दर त्यात कोणताच रंग नसणार\nसफेद त्या कपड्यासारखा देह हि माझा\nनजरे आड होऊन जाईल\nतू आणलेली ती फुले हि तेव्हा सुगंध सोडून जाईल\nराहील मग आठवणी माझ्या\nमग वेळो वेळी त्या तुझ्या डोळ्यांतून वाहून जाईल ....\nनको येऊ भेटीस माझ्या\nहि भेट आता शेवटची होऊन जाईल ....\nतु मला कवी बनविले...\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nतुझ्या हातातली ती फुले हि\nतेव्हा माझीच होऊन जाईल\nतुझे नाव घेणे स्तब्ध होऊन जाईल ....\nतुझ्या हातातली ती फुले हि\nतेव्हा माझीच होऊन जाईल\nतुझे नाव घेणे स्तब्ध होऊन जाईल ....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2016/04/blog-post_9.html", "date_download": "2018-05-27T03:00:25Z", "digest": "sha1:WQE4QBSS4XGWV6PYXQW53GG5V4FX7447", "length": 23154, "nlines": 217, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): क्यलिफोर्निया...मराठवाडा आणि दुष्काळ!", "raw_content": "\nक्यलिफोर्निया या अमेरिकेतील राज्यात गेली चार वर्ष भिषण दुष्काळ पडलेला आहे. जानेवारी २०१५ मद्ध्येच क्यलिफोर्नियाच्या गव्हर्नरांना दुष्काळी आणिबाणी जाहीर करावी लागली एवढी भिषण स्थिती सलग दुष्काळाने निर्माण झालेली आहे. ओसंडुन वाहणा-या नद्या प्रचंड आक्रसलेल्या आहेत. धरणांतील जलसाठेही सुकले आहेत. भूजलपातळी खालावल्याने खाजगी विहिरींनीही तळ गाठलेला आहे. यंदाही स्थिती उत्साहवर्धक नाही. खरे म्हणजे क्यलिफोर्निया हे अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील महत्वाचे शेतमाल-फळफळावळ उत्पादक राज्य आहे. आपणही कोकणचा क्यलिफोर्निया करु अशी स्वप्न पाहत होतो हे आठवत असेलच. आज तोच क्यलिफोर्निया भकास-ओसाड झाला आहे. प्यायच्या पाण्याचेही वांधे आहेत. थोडक्यात क्यलिफोर्नियाचा मराठवाडा झाला आहे. वन्य जीवनावरही या दुष्काळाने भयानक परिणाम केलेला आहे. क्यलिफोर्नियातील हा गेल्या चारशे वर्षातील सर्वात जीवघेणा दुष्काळ आहे असे तज्ञ म्हणतात. यंदाही दुष्काळ संपेलच याची आशा हवामानतज्ञांना नाही.\nदुष्काळाशी संघर्ष करण्यासाठी अमेरिका काय मार्ग वापरत आहे हे पाहणे आपल्यालाही प्रबोधक ठरेल. त्यातील काही मार्ग आपल्याकडे आपल्या भौगोलिक व पर्यावरणीय स्थितीमुळे उपयुक्त नाहीत. पण जे मार्ग आपण अनुसरू शकतो ते पाहुयात.\n१) सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते शेतीयोग्य बनवणे. क्यलिफोर्नियात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी प्रक्रिया करुन समुद्रात सोडण्यात येत होते, ते आता समुद्रात सोडून न देता शेतीकडे वळवण्यात येत आहे. आम्ही मुळात सांडपाण्यावर प्रक्रियाच करत नाही किंवा केली तरी ती तोंडदेखली असते. शेतीसाठी त्याच्व्हा वापर तर दूरची गोष्ट झाली. आपल्याला नदी-नाल्यांत सोडले जाणारे सांडपाणी शुद्धीकरण करावेच लागणार आहे.\n२) पीकपद्धतीत बदल : कोणत्या प्रकारच्या पीकांना किती पाणी लागते याचा अभ्यास करून पाणीपिऊ पीके बंद करण्याचा अथवा क्षेत्रबंदीचा निर्णय. ज्यांना ही पीके घ्यायचीच आहेत त्यांच्यावर अवाढव्य जलकर लावण्यात आला आहे. क्यलिफोर्निया राज्य हे बदामांचे मोठे उत्पादक आहे. ही झाडे क्यलिफोर्नियातील उपलब्ध पाण्यापैकी १०% पाणी पितात. अशी काही इतर अनेक पीके आहेत. सर्वच पीकांचे नीट नियोजन करणे, काही पीके घेणे बंद करत पर्यायी पीकांकडे जाण्याचे त्यांनी नियोजन केले आहे. नागरिकांनीही आपल्या खाद्य सवयीही बदलाव्यात यासाठी प्रबोधन केले जात आहे.\nआपल्याकडे हे करावेच लागणार आहे. ७०% पाणी पिणा-या उसाबाबतच आमची भुमिका धड नाही. उसाला पर्याय असुनही ते वापरले जात नाहीत. द्राक्षे, मोसंबी ईत्यदिबद्दल तर भुमिकाच नाही. आम्हाला प्रत्येक विभाग, त्यातील पाण्याची एकंदरीत उपलब्धता याचा शास्त्रीय अंदाज घेतच पीकनियोजन करावे लागणार आहे.\n३) हवेतील बाष्पापासून पाणी मिळवणे, कृत्रीम पाऊस पाडणे हेही उपाय केले जातात पण ते तितकेसे यशस्वी ठरलेले नाहीत. उघड्या क्यनालमधून पाणी नेण्यापेक्षा बंद पाईपलाईनचा वापर करण्याचे प्रमाण मात्र वाढवण्यात येत आहे.\n४) बाटलीबंद पाणी देणा-या कंपन्यांविरुद्ध कठोर उपाययोजना. नेस्लेसारखी क्यलिफोर्नियातील सर्वात अवाढव्य कंपनी आहे व तिच्या अनिर्बंध पाणीवापरावर (म्हणजेच पाणीचोरीवर) कोणी पुर्वी लक्ष देत नव्हते. आता मात्र कायद्याचा बडगा कठोर करण्यात आला आहे. बाटलीबंद पाण्यावरच निर्बंध आणले गेले आहेत.\nविशेष म्हणजे नेस्लेनेही या निर्बंधांचे स्वागतच केले असून आम्ही मर्यादेत राहून आमच्या प्लांट्समद्धे पाण्याचे वाया जाण्याचे प्रमाण किमन मर्यादेत राहू असे लेखी अभिवचन सरकारला दिलेले आहे. असे असले तरी नेस्लेचे राज्यातील सर्व प्लांट बंद करावेत यासाठी जनमताचा रेटा वाढत आहे.\nआपल्याकडेही अशा निर्बंधांची तातडीने गरज आहे. आणि जनतेचा दबाव काय असतो हे आम्हाला अशा कामांत समजत नाही. आमची आंदोलने राजकीय हेतुंनीच प्रभावित असतात नि म्हणूनच आमचे खरे प्रश्न सुटत नाहीत.\n५) घरगुती व घरबागेसाठी पाण्याच्या वापरावर निर्बंध, प्रतिमाणसी किती ग्यलन पाणी पुरवले जाईल याचा निश्चित आराखडा व त्याप्रमाणेच पुरवठा.\n६) क्यलिफ़ोर्निया वाटर बोर्डाचा सर्वात महत्वाचा नागरिकांना सल्ला म्हणजे थेब थेंब पाणी वाचवा. पाण्याबाबतची आपली जीवनशैली प्रत्येकाने बदलावी यासाठी विशेष अभियान राबवले जात आहे.\nया सा-या प्रयत्नांमुळे २३.९% पाणी वाचवता आले (ध्येयापेक्षा फक्त १.१% मागे पडले) जे साठ लाख नागरिकांना वर्षभर पुरू शकते.\nअमेरिका हे जगातील सर्वात तंत्रप्रगत राष्ट्र आहे. दुष्काळावर मात करण्याचे मार्ग म्हणजे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे, सांडपाणी पुन्हा वापरात आणने हेच उपाय त्यांनाही महत्वाचे वाटतात. पाणी कृत्रीमरित्या तयार करता येत नाही. आम्ही आमच्या जीवनदायी पाण्याची बेपर्वा उधळपट्टी करण्यात मशगूल आहोत. क्यलिफोर्नियासारख्या अमेरिकेतील शेतीप्रगत राज्याला आज पाण्यानेच विकलांग केले आहे. पाणी काटकसरीने वापरायची बुद्धी त्यांना फार लवकर झाली. आमच्याकडे आजवर दुष्काळाच्या एवढ्या रांगा लागून गेल्यात पण आम्हाला पाण्याचे महत्व अजुनही समजलेले नाही.\nआमचे कामच असे असते कि तहान लागली कि विहिर शोधायची. नियोजनाची गरजच मराठवाड्यात उरलेली नाही कारण नियोजनासाठी किती पाणी उपलब्ध आहे आणि त्याचे नेटके वितरण कसे करायचे हेच माहित नाही. ट्यंकर पाणी विकतात. ते कोठून पाणी आणतात कोणते स्त्रोत वापरतात तेथील साठ्यांची काय अवस्था आहे त्या पाण्याच्या शुद्धीबाबत काही खात्री आहे काय त्या पाण्याच्या शुद्धीबाबत काही खात्री आहे काय\nक्यलिफोर्नियासारख्या जगातील सर्वात शेतीसधन राज्याची आजची अवस्था केविलवाणी आहे हे खरे, पण त्यांनी त्यावर कठोर उपाययोजनाही सुरु केल्या आहेत. दुष्काळ आमच्या पाचवीला पुजलेला असुनही आमचे डोळे अद्यापही उघडलेले नाहीत. क्यलिफोर्नियासारखा सलग दुष्काळ आमच्या वाट्याला आला तर महाराष्ट्र ओस पडेल याची खात्री बाळगा. सावध व्हा. स्वत: पाणी नियंत्रणात तर वापराच पण व्यापक जलधोरण असलेच पाहिजे व ते पाणीमाफिया, उसमाफियांच्या कचाट्यात जाणार नाही याची काळजी घ्या. पाण्यचा गैरवापर करणारे खरे देशद्रोही आहेत हेही लक्षात घ्या.\nयंदाचा मान्सून तरी चांगला जाईल या आशेवर बसणे मुर्खपणाचे आहे. पावसाळा चांगला जाओ कि वाईट...आम्हाला जणू दुष्काळच आहे असे समजत पाण्याचे नियोजन करावे लागेत तरच दुष्काळी वर्षेही आम्ही धडपणे निभाऊन नेवू शकू व आमचे जल-भविष्य सुखकर राहील.\nराजकारण / समाजकारण करणारे मुळात सुविद्य हि नाही सुसंकृत हवेत तर देशाच्या- प्रदेशाच्या विकासाला गती मिळते\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nमोझांबिकच्या डाळी अन् पाकची साखर\nचांगले उत्पादन घेऊनही सरकार पुन्हा आयात करत जे आहेत तेही भाव गडगडवायला लावत असेल तर सरकारची शेतीबाबतची दृष्टी किती अनुदार आणि म्हण...\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nहे अमिट अमिट प्रिय प्रिय जे हे प्रेय गीत तु गा... हे स्वरील स्वरील ते स्वर पकड अन शब्द अमर ते गा.... सुर्याला तु भान दे अन चंद्राला घे...\nअगा जे घडलेची नाही....\nपानिपत युद्धातून मल्हारराव होळकर दुपारीच निघून गेले असा एक अज्ञाधारित आरोप गेली अनेक वर्ष होतोय. \"सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यां...\nआज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...\nशिंपी. जगाची अब्रू झाकणारा समाज. या समाजानं घडवला एक संत. ज्यानं कपड्यांचे तुकडे जोडता जोडता तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरलेला समाज जोडला....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nश्री. प्रशिल पाझारे या माझ्या मित्राने पुस्तक प्रकाशन व Copyrights संदर्भात काही प्रश्न विचारले आहेत. सर्व होतकरु लेखकांना उपयोग होईल म्हण...\nसंभाजी महाराजांच्या मुक्ततेसाठी अल्पसाही प्रयत्न ...\nमित्रहो, मला एक प्रश्न पडलाय. कालच मी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज या शालिनी मोहोड लिखित ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात हा प्रश्न उपस्थित ...\nआणि हाच आमचा राष्ट्रवाद आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chitos313.blogspot.com/2012/03/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:00:24Z", "digest": "sha1:IG6B6GC6TVVZDPH32FEI3BAOXR4S2V4U", "length": 26286, "nlines": 107, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: द्रविड", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\n\"महत्वाचं, तो आमच्यापेक्षा जास्त संयमी होता\"- गिलेस्पी\n\"मला क्रिकेट खेळताना भेटलेला बहुतेक तो सर्वोत्तम (नाईसेस्ट) माणूस होता-बहुतेक नव्हे तोच सर्वोत्तम होता\" शेन वॉटसन\n\"भरून निघायला खूपच मोठी पोकळी तयार झालीय\" सुनील गावस्कर\n\"एकच राहुल द्रविड होता आणि आहे\" सचिन तेंडुलकर\n९ मार्च २०१२ चा शुक्रवार भारतीय क्रिकेटची भिंत पडल्याचा दिवस म्हणून कायम लक्षात राहील. राहुल द्रविडने आज निवृत्ती घोषित केली. बरेच दिवस सचिन बाप्पावर एक ब्लॉग लिहायचं मनात होतं, त्याचं 'मच अवेटेड' शंभरावं शतक झालं की लिहू असा विचार करत होतो (मला कल्पना आहे की बऱ्याच जणांचे सिमिलर ड्राफ्टस रेडी असतील). पण देवाच्या मनात भलतंच होतं बहुतेक राहुल द्रविडचा मी एक खेळाडू म्हणून कितीही आदर करत असलो तरी मी त्याचा 'पंखा' कधीच नव्हतो. पण आज त्याने रिटायर व्हायची घोषणा केली आणि भारतीय क्रिकेटवरच्या प्रेमापोटी असेल किंवा निव्वळ 'द्रविड'च्या द्रविड असण्यामुळे असेल, थोडं इमोशनल वाटलं.न राहवून ब्लॉग लिहायला घेतला.\nएखादा खेळाडू किंवा कलाकार निव्वळ त्याच्या खेळासाठी किंवा कलेसाठी प्रसिद्ध होऊ शकतो पण आदरणीय होऊ शकत नाही. भारतीय क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं तर सौरव गांगुलीला हे विधान लागू पडतं. पण द्रविड, तेंडुलकर ही मंडळी खेळाडू म्हणून जितकी थोर आहेत त्याहीपेक्षा त्यांचं वेळोवेळी मैदानावर आणि बाहेर दिसलेलं 'माणूस'पण त्यांचा आदर करायला भाग पाडतंनुकताच सन्मित बाळ यांचा लेख वाचला आणि द्रविडचं खेळाच्या पुढे जाऊन असणारं 'माणूस'पण किंवा क्रिकेटच्या भाषेतलं \"character\" जाणवलं. गेल्या उन्हाळ्यात इंग्लंडमध्ये सपशेल मार खाल्लेल्या भारतीय संघाच्या अपयशाला एकमेव द्रविडच्या एकहाती सातत्याची तेवढी चंदेरी किनार होती. जिथे उरलेले दहा खेळाडू मिळून धड २०० धावा सुद्धा करु शकत नव्हते तिथे एकट्या द्रविडने तीन शतकं ठोकली. त्यातल्या शेवटच्या कसोटीत संघाच्या ३०० धावांपैकी नाबाद १४६ धावा त्याच्या होत्या.\nइंग्लंडमध्येच त्याच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात झाली. निवृत्त होण्याचा विचार काही काळापासून करत असलेल्या द्रविडसाठी 'निवृत्त' होण्यासाठी इंग्लंडमधली 'ही' अद्भुत खेळी योग्य क्षण होता.पण त्याने तसं केलं नाही. ऑस्ट्रेलियाचा दौरा त्याला दिसत होता.एखादा 'टोकाचा आशावादी'सुद्धा त्याचा ऑस्ट्रेलिया दौरा इंग्लंडपेक्षा उजवा ठरेल असा वर्तवायला धजावला नसता पण कांगारूंना त्यांच्या देशात हरवण्याची ही सर्वोत्तम संधी असल्याची त्याला कल्पना होती.म्हणून संघाला आपली साथ असावी म्हणून त्याने निवृत्ती पुढे ढकलली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मैदानावर उल्लेखनीय असं काहीच त्याने केलं नाही. उलट कित्येकदा सारख्या प्रकारच्या बॉलवर त्रिफळाचीत होऊन 'भिंत' डळमळीत झाल्याची टीका करण्याची आयती संधीच त्याने लोकांना दिली. पण तरी ऑस्ट्रेलियातल्या चाहत्यांना तो कायम लक्षात राहील त्याच्या २०११ च्या 'ब्रॅडमन ओरेशन' मधील भाषणासाठी. त्याचं सदतीस मिनिटांचं भाषण हे गेल्या काही वर्षातील क्रिकेटबद्दलचं सर्वोत्तम भाषण होतं असं कित्येकांचं मत आहे. ते भाषण करायची संधी मिळालेला तो पहिला अ-ऑस्ट्रेलियन (अ-भारतीय प्रमाणे) खेळाडू. क्रिकेटबद्दलचा अभ्यास, त्याच्या खास आवडत्या कसोटीला जगवायची कळकळ,आणि एकूणच त्याच्या खेळाशी असलेल्या प्रामाणिकपणामुळे उपस्थितांनी त्याचं भाषण संपल्यावर उभं राहून टाळ्या वाजवल्या.(भारतातल्या रियालिटी शो च्या जमान्यात लोकांनी उभं राहून टाळ्या वाजवणं खूप स्वस्त झालं असलं तरी इतर कुठे हे फारसं होत नाही म्हणुन त्याचं महत्व जास्त पण कांगारूंना त्यांच्या देशात हरवण्याची ही सर्वोत्तम संधी असल्याची त्याला कल्पना होती.म्हणून संघाला आपली साथ असावी म्हणून त्याने निवृत्ती पुढे ढकलली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मैदानावर उल्लेखनीय असं काहीच त्याने केलं नाही. उलट कित्येकदा सारख्या प्रकारच्या बॉलवर त्रिफळाचीत होऊन 'भिंत' डळमळीत झाल्याची टीका करण्याची आयती संधीच त्याने लोकांना दिली. पण तरी ऑस्ट्रेलियातल्या चाहत्यांना तो कायम लक्षात राहील त्याच्या २०११ च्या 'ब्रॅडमन ओरेशन' मधील भाषणासाठी. त्याचं सदतीस मिनिटांचं भाषण हे गेल्या काही वर्षातील क्रिकेटबद्दलचं सर्वोत्तम भाषण होतं असं कित्येकांचं मत आहे. ते भाषण करायची संधी मिळालेला तो पहिला अ-ऑस्ट्रेलियन (अ-भारतीय प्रमाणे) खेळाडू. क्रिकेटबद्दलचा अभ्यास, त्याच्या खास आवडत्या कसोटीला जगवायची कळकळ,आणि एकूणच त्याच्या खेळाशी असलेल्या प्रामाणिकपणामुळे उपस्थितांनी त्याचं भाषण संपल्यावर उभं राहून टाळ्या वाजवल्या.(भारतातल्या रियालिटी शो च्या जमान्यात लोकांनी उभं राहून टाळ्या वाजवणं खूप स्वस्त झालं असलं तरी इतर कुठे हे फारसं होत नाही म्हणुन त्याचं महत्व जास्त\nराहुल द्रविड भारतीय संघात आला ९६ साली. कसोटीत मिळालेल्या पहिल्या संधीचं त्याने सोनं केलं आणि इंग्लंडमध्ये त्याने पहिल्या डावात ९५ धावा केल्या. शतक हुकल्याची बोच त्याला कायम राहिली पण 'मी पेला अर्धा भरला आहे' असा विचार करत आलो असं तो नंतर म्हणाला. गांगुलीने याच कसोटीत पदार्पण करून शतक ठोकल्याने द्रविड झाकोळला गेला. आज मी जेव्हा त्याची कारकीर्द पुन्हा पाहिली तेव्हा मला जाणवलं की त्याने स्वतःला सिद्ध केलेले, जिंकवून दिलेले, वाचवलेले, लाज राखलेले सामने अर्थातच खूप आहेत पण माझ्या मते संघातल्या दुसऱ्या कुठल्यातरी खेळाडूला एका बाजूने खंबीर साथ देण्यात त्याच्या चांगल्या खेळ्या झाकोळल्या गेल्या. (राहवत नाहीये म्हणून अभिनेता सुशांत सिंगचा किंवा सुदेश बेरीचा उल्लेख इथे करावासा वाटतो..त्यांची आणि द्रविडची अर्थात तुलना नाही पण ही मंडळी बऱ्याच भूमिकांमध्ये कायम हिरो/हिरोईनला मोठं करण्यात किंवा वाचवण्यात शहीद झाली आहेत). या विधानाला पुष्टी द्यायला 'द्रविडने १८हुन अधिक खेळाडूंबरोबर जवळपास ८० शतकी भागीदाऱ्या केल्या' हे आकडे. (आठवा: लक्ष्मणबरोबरची कोलकात्यातली खेळी आणि सेहवागबरोबर लाहोरला ४०० धावांची भागीदारी). त्याची कसोटी आणि एकदिवसीय सामन्यातली पहिली शतकं अशीच..२-० असा सपाटून मार खाल्लेल्या ९८च्या आफ्रिका दौऱ्याच्या ३ऱ्या कसोटीत द्रविडने पहिलं शतक ठोकलं पण अपुऱ्या प्रकाशामुळे सामना \"ड्रॉ' झाला आणि आफ्रिका हरायची राहिली. नंतर सईद अन्वर नावाच्या फक्त भारताविरुद्ध चांगल्या खेळणाऱ्या एका माणसाने एकदा कुंबळे, प्रसाद यांची गोलंदाजी फोडून काढत १९४ धावा केल्या. तो स्कोर सचिन बाप्पाने दोनेक वर्षापूर्वी समूळ मोडून काढेपर्यंत भारतीय गोलंदाजीवरचा एक काळा डाग होता, विश्वविक्रम होता तर- त्या सामन्यात द्रविडने झुंज देत पाहिलं एकदिवसीय शतक झळकावलं. अन्वरच्या विक्रमाने दबून गेलेल्या भारतीय संघासाठी द्रविडचं शतक इतका एकच आशेचा किरण होता. द्रविड बाद झाला आणि आपण सामना हरणार यावर शिक्कामोर्तब झालं. (एव्हाना द्रविडने कित्येकदा लाज राखली असं मी लिहिलं ते का याचा अंदाज आला असेल)\nनंतर जवळपास ५-६ वर्षांचा काळ द्रविड पाय 'घट्ट' रोवून उभा राहिला. सगळ्यांना आठवत असेल- डोनाल्ड, ब्रेट ली, शोएब असे ताशी ८५-९० मैलांपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणारे लोक होते. भारतीय फलंदाजी अशा सगळ्यांसमोर 'नांगी' टाकायची आणि मग त्या काळी पेपरमध्ये एक वाक्य नियमितपणे वाचायला मिळायला लागलं- द्रविडने खेळपट्टीवर 'नांगर' टाकला, तो कधी बाद होईल असं वाटायचंच नाही. गोलंदाजांची दया यायची. हीच शैली द्रविडची ओळख बनली. तो भारताची अभेद्य भिंत झाला- 'द वॉल'. आज निवृत्ती जाहीर करायच्या पत्रकार परिषदेत जेव्हा त्याला या विशेषणाबद्दल विचारलं तेव्हा तो त्याच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे म्हणाला की \"मी या विशेषणाचा फारसा गांभीर्याने कधी विचारच केला नाही, हे विशेषण वर्तमानपत्रांमध्ये लिहायला छान होतं, लोक मला लाडाने 'या' विशेषणाने संबोधतात याबद्दल मी त्याचा आदर करतो\". जागतिक दर्जाचा फलंदाज म्हणून त्याचं श्रेष्ठत्व तोपर्यन्त बहुतेक क्रिकेट जगाने मान्य केलं होतं. पण त्याच्या खेळाची शैली एकदिवसीय क्रिकेटशी जुळणारी नाही अशी टीका व्हायची. म्हणता म्हणता ९९ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने ४६१ धाव्या काढल्या आणि सगळ्यांची तोंडं बंद केली. २००१ सालचा ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा आणि कोलकात्याची दुसरी कसोटी कोण विसरेल२००३ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने फलंदाजीसोबत यष्टीरक्षकाची भूमिकादेखील पार पाडली. गरज पडेल त्या क्रमांकावर फलंदाजीला येणं, वेळ पडेल तेव्हा यष्टिरक्षण, गांगुलीच्या वादग्रस्त गच्छंतीनंतर कर्णधाराचा काटेरी मुकुट घालून घेणं या सगळ्यामुळेच तो \"मिस्टर डिपेन्डेबल\" झाला. २००४ साली बांगलादेशातल्या कसोटी सामन्यात त्याने शतक ठोकलं आणि जगातल्या सगळ्या कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये शतक करण्याचा आगळा-वेगळा, आजही अबाधित असलेला विक्रम त्याने केला. २००४ साली ICC ने वार्षिक पुरस्कार सुरु केले तेव्हा द्रविड पहिल्याच वर्षाचा \"क्रिकेटर ऑफ द यिअर\" होता यातच सगळं आलं. या ५-६ वर्षांच्या काळात कसोटी आकडेवारीच्या बाबतीत तो तेंडुलकरला तोडीस-तोड किंवा त्याच्यापेक्षा कांकणभर सरसच होता.\nगांगुली-चॅपेल वाद, नंतर गळ्यात पडलेली कर्णधारपदाची माळ वगैरे त्याच्या कारकिर्दीतले महत्वाचे टप्पे ठरण्याऐवजी वादग्रस्तच ठरले. मुलतानला तेंडुलकर १९४ धावांवर नाबाद असताना घोषित केलेला डाव सचिनप्रेमी विसरलेले नाहीत. २००७ चा विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध झालेला पराभव आणि साखळी फेरीतच स्पर्धेतून बाद होण्याची नामुष्की या गोष्टी द्रविड कर्णधार असताना घडल्या. या सगळ्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग किती हा निराळा मुद्दा आहे वाडेकरांच्या संघानंतर ३५ वर्षांनी वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमध्ये जिंकलेले कसोटी सामने हे द्रविडच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतले सुखावणारे \"हायलाईट्स\".\nद्रविडच्या साधारण १५-१६ वर्षातल्या दीर्घ कारकिर्दीबद्दल लिहायचं तर ते एका लेखाच्या आणि माझ्या चाहता/हौशी लेखकपणाच्या आवाक्याबाहेरचं आहे. वर उल्लेख केलेले सगळे सामने सोडून त्याच्या लक्षात राहणाऱ्या कित्येक खेळी आहेत त्यांचं चांगल्या-वाईट-उत्तम-अफाट असं वर्गीकरण करणं खुद्द द्रविडला आवडत नाही. म्हणूनच तर त्याची आवडती 'एक' खेळी कोणती असा प्रश्न त्याला आज विचारला गेला तेव्हा त्याने ५-६ डावांची नोंद करत 'आईने तिचं आवडतं मूल कोणतं त्यांचं चांगल्या-वाईट-उत्तम-अफाट असं वर्गीकरण करणं खुद्द द्रविडला आवडत नाही. म्हणूनच तर त्याची आवडती 'एक' खेळी कोणती असा प्रश्न त्याला आज विचारला गेला तेव्हा त्याने ५-६ डावांची नोंद करत 'आईने तिचं आवडतं मूल कोणतं' याचं कसं बरं उत्तर द्यायचं अशी प्रतिक्रिया दिली. आजच श्री. सुनंदन लेले यांनी फेसबुकवर व्यक्त केलेलं \"भारतीय क्रिकेटची आई रिटायर होतेय\" हे विधान खूप सार्थ आहे आणि आईची किंमत ती नसताना कळते तसंच द्रविडच्या बाबतीत झालंय आणि होणारे' याचं कसं बरं उत्तर द्यायचं अशी प्रतिक्रिया दिली. आजच श्री. सुनंदन लेले यांनी फेसबुकवर व्यक्त केलेलं \"भारतीय क्रिकेटची आई रिटायर होतेय\" हे विधान खूप सार्थ आहे आणि आईची किंमत ती नसताना कळते तसंच द्रविडच्या बाबतीत झालंय आणि होणारे सध्या वाढत्या T20 च्या काळात कसोटी सामने लुप्त होत आहेत. कुणी मानो अथवा न मानो पण भारतीय नियामक मंडळ IPL आयोजित करून या कसोटीच्या पडझडीला मदतच करतंय. द्रविडच्या रिटायर होण्याने जगातील कित्येक कसोटी क्रिकेटप्रेमींच्या दुःखात भर पडली असणारे. ज्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी कसोटी क्रिकेट ओळखले जाते त्याचा शेवटचा भारतीय शिलेदार आज धारातीर्थी पडला.\nपाकिस्तानच्या दौऱ्यात हडप्पा, मोहेंजोदडो पहायची इच्छा असणारा द्रविड, तेंडुलकर विशेषांकात मानधनाचा विचार न करता लेख लिहिणारा द्रविड, ब्रॅडमन ओरेशनमधला द्रविड, जाहिरातीतला द्रविड, दुखापतीशिवाय सलग ९३ कसोटी सामने खेळणारा द्रविड आणि या प्रत्येक रुपात जाणवत राहणारा त्याचा साधेपणा, समतोल कुणालाही हेवा वाटावा असा काही दशकांनी कदाचित असं लिहिलं जाईल- \"ऐन भरातल्या भारतीय संघात देवबाप्पा सचिन होता, आक्रमक इंद्रदेव गांगुली होता, लक्ष्मण, कुंबळेसारखे गंधर्व होते आणि राहुल द्रविड नावाचा एक 'ऋषी' होता.\"\nराहुल, गेली कित्येक वर्षं तू केलेल्या मनोरंजनाबद्दल मी तुझा शतशः ऋणी आहे..TAKE A BOW\nमी क्रिकेटचा चाहता असलो तरी 'आकडेतज्ञ' नाही, त्यामुळे या ब्लॉगमध्ये केलेल्या जवळपास सगळ्या नोंदींचा संदर्भ क्रिकेटच्या आंतरजालावरील बायबल साईटवरून (इथून) घेतलेल्या आहेत.\n राहुल द्रविड ची उणीव भारतीय कसोटी संघाला नक्कीच जाणवेल \nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/", "date_download": "2018-05-27T03:31:24Z", "digest": "sha1:5Z2D3UPPOKYLTL5675OQXEHASB6E6EBD", "length": 9736, "nlines": 96, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "NetBhet नेटभेट", "raw_content": "\nनम्र राहूया, कृतज्ञ राहूया \nआपण या जगात येताना \"काहीच\" घेऊन येत नाही आणि तसेच या जगातून जातानाही \"काहीच\" घेऊन जाणार नाही. नम्र राहूया, देवाचे आभार...\nनम्र राहूया, कृतज्ञ राहूया \nयशस्वी व्हायचं असेल तर या पाच विचारांपासून दूर रहा.\n५ गोष्टी ज्या यशस्वी व्यक्ती कधीही बोलत नाही . आपण पुष्कळवेळा पाहतो कि आपल्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींपैकी काहीजण आयुष्यात फार पुढे निघ...\nयशस्वी व्हायचं असेल तर या पाच विचारांपासून दूर रहा. Reviewed by netbhet on 23:51 Rating: 5\nनाहीतर आज पेटीएम अस्तित्वातच नसती.\n२००४ साली विजय शर्मा यांची १९७ कॉम्युनिकेशन नावाची कंपनी होती. ती त्यावेळी जास्त प्रॉफिट मध्ये नव्हती. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या कंपनी मध्य...\nबिझनेस कसा करावा हे एलॉन मस्क कडून शिकूया \nबिझनेस कसा करावा हे एलॉन मस्क कडून शिकूया एलॉनचा बिझनेस आणि त्यामागच्या स्ट्रॅटेजी समजावून सांगणारी ही बिझनेस गाथा नेटभेटच्या प्रेक्षकांन...\nबिझनेस कसा करावा हे एलॉन मस्क कडून शिकूया \nजॉब करणाऱ्या उद्योजकाची प्रेरणादायी कथा.\nहल्ली आपल्याला सर्वच ठिकाणी उद्योजकते बद्दल वाचायला, ऐकायला मिळतं'. उद्योजकतेच्या या समर्थनामुळे नोकरी करणाऱ्या अनेकाना खचून जायला होतं...\nजॉब करणाऱ्या उद्योजकाची प्रेरणादायी कथा. Reviewed by netbhet on 21:20 Rating: 5\nयशस्वी व्हायचं असेल तर या पाच विचारांपासून दूर रहा.\n५ गोष्टी ज्या यशस्वी व्यक्ती कधीही बोलत नाही . आपण पुष्कळवेळा पाहतो कि आपल्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींपैकी काहीजण आयुष्यात फार पुढे न...\nयशस्वी व्हायचं असेल तर या पाच विचारांपासून दूर रहा. Reviewed by netbhet on 02:29 Rating: 5\nही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला “लीडरशिप”चा खरा अर्थ कळेल \nही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला “लीडरशिप”चा खरा अर्थ कळेल \nही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला “लीडरशिप”चा खरा अर्थ कळेल \nनिराश व्हाल तेव्हा मायकेल फेल्प्स कडून हे शिका.\n२००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकच्या ३ महिने आधी मायकेल फेल्प्सच्या मनगटाला दुखापत झाली होती. त्यावर मात करून फेल्प्सने ८ ऑलिम्पिक पदके मिळवत एक ...\nनिराश व्हाल तेव्हा मायकेल फेल्प्स कडून हे शिका. Reviewed by netbhet on 20:59 Rating: 5\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n१९८२ साली खिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी मुंबईत फक्त 500 रुपये घेऊन आलेला एक मुलगा, ज्याला...\nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \nयापुढे तुम्ही कधीच निराश होणार नाही | एक दिवस हे सगळं संपेल\nमराठी स्फूर्तीदायी व्हिडीओ | यापुढे तुम्ही कधीच निराश होणार नाही | एक दिवस हे सगळं संपेल Get NETBHET straight in your inbox / आता ने...\nयापुढे तुम्ही कधीच निराश होणार नाही | एक दिवस हे सगळं संपेल Reviewed by netbhet on 23:52 Rating: 5\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2018/04/marathi-leadership-video.html", "date_download": "2018-05-27T03:32:54Z", "digest": "sha1:CVU2OE6S6F4PHU7BBOYC4K335IWFVQKN", "length": 4565, "nlines": 63, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला “लीडरशिप”चा खरा अर्थ कळेल ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला “लीडरशिप”चा खरा अर्थ कळेल \nही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला “लीडरशिप”चा खरा अर्थ कळेल \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला “लीडरशिप”चा खरा अर्थ कळेल \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/thane-new-electricity-bill-71846", "date_download": "2018-05-27T03:38:03Z", "digest": "sha1:MX3LOMRTWVTYGUKW3T6LNWLYGQPKIGL7", "length": 14376, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane new electricity bill दिव्यात मीटर फोटोविरहित बिले | eSakal", "raw_content": "\nदिव्यात मीटर फोटोविरहित बिले\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nठाणे - दिव्यात वर्षभरापासून येथील शेकडो वीजग्राहकांना मीटरचा फोटो नसलेले वीजबिल वितरित केले जात असून अव्वाच्या सव्वा वीजबिल आकारले जात आहे. अत्यल्प वीज वापरणारे आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गुजराण करणाऱ्या नागरिकांना या वीज बिलांच्या वाढत्या रकमा भरता येत नसल्यामुळे महावितरणच्या कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत.\nठाणे - दिव्यात वर्षभरापासून येथील शेकडो वीजग्राहकांना मीटरचा फोटो नसलेले वीजबिल वितरित केले जात असून अव्वाच्या सव्वा वीजबिल आकारले जात आहे. अत्यल्प वीज वापरणारे आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गुजराण करणाऱ्या नागरिकांना या वीज बिलांच्या वाढत्या रकमा भरता येत नसल्यामुळे महावितरणच्या कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत.\nविशेष म्हणजे यावेळी अधिकाऱ्यांपेक्षा दलालांकडूनच या ग्राहकांना लक्ष्य करून त्यांच्याकडून त्यांची अडचण सोडवण्यासाठी पैशांची मागणी केली जात आहे, असा आरोप खुद्द ग्राहकांनी केला आहे. दिव्यातील महावितरणच्या कार्यालयांत तक्रारी करण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या समस्येला तोंड द्यावे लागत असल्यामुळे ग्राहकांकडून महावितरणविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nस्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या परिसरातील दिवा परिसरात प्रत्येक दिवशी नव्या संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे. दैनंदिन जीवनातील विजेची गरज भागवण्यासाठी येथील मंडळींना सतत महावितरण कार्यालयावर अवलंबून राहावे लागते. दिवसातील पाच ते सहा तास या भागात वीज बंद असल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अघोषित लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त असताना या भागातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिल येत आहे. विशेष म्हणजे या भागातील वीजबिलांवर मीटरचे फोटोच छापण्यात येत नसल्यामुळे या बिलांवर विश्‍वास तरी कसा ठेवावा, असा प्रश्‍न या भागातील नागरिकांना पडला आहे. बिलांची तक्रार घेऊन महावितरणच्या कार्यालयात गेल्यानंतर तेथे नागरिकांची लूट करण्यासाठी दलालांची मोठी फौजच बसलेली असते. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांची समस्या सोडवण्याचा दावा करून नागरिकांकडून मोठ्या रकमा वसूल करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.\nदिव्यातील महावितरणची दिवसेंदिवस वाताहत होत असून रोज वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक हवालदिल झाले आहे. दुसरीकडे महावितरणची व्यवस्था खंगत चालल्याने वरिष्ठ अधिकारीही हतबलता व्यक्त करत आहेत. दोन वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत प्रचंड तफावत आहे. हाताखालचे कर्मचारी ऐकत नाहीत, दिलेली कामे पूर्ण करत नाहीत. चुकीच्या गोष्टी करत असल्यामुळे त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची वेळ महावितरणवर येत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nपुण्यात विद्यालयाच्या कर्मचाऱ्यास मुलांकडून बेदम मारहाण\nपुणे : येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानातून महाविद्यालयीन कर्मचाऱ्याची दुचाकी ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांना...\nगाडीचालकच निघाला एटीएम कार्डचा चोर\nतळेगाव दाभाडे : ओळखीचा फायदा घेत वृद्ध निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे एटीएम चोरी झाली. त्यावरुन रोकड आणि सोने खरेदी मिळूण 3 लाख 70 हजारांची चोरी करणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chitos313.blogspot.com/2013/01/blog-post.html", "date_download": "2018-05-27T02:52:34Z", "digest": "sha1:PL4SZXL6EIGLAEVM3UGYID34F3XGRMC6", "length": 31449, "nlines": 102, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: उपाय, उपक्रम, प्रतिबंध: पण मुद्द्याला धरून!", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\nउपाय, उपक्रम, प्रतिबंध: पण मुद्द्याला धरून\nअल्बर्ट आईनस्टाईनचं एक वाक्य आहे- \"माझ्याकडे एखादा प्रश्न सोडवायला जर का एक तास असेल तर मी ५५ मिनिटं प्रश्नावर विचार करेन आणि ५ मिनिटं त्याच्या उत्तरावर विचार करण्यात घालवेन...\" आपल्या इथे थोडं वेगळं आहे आपल्याला प्रश्न ५ मिनिटात नाही १ मिनिटातच कळलाय आणि उत्तरसुद्धा ५ नाहीतर १० गेला बाजार २० मिनिटात मिळेल...पण सगळं संपून जाइल ना आपल्याला प्रश्न ५ मिनिटात नाही १ मिनिटातच कळलाय आणि उत्तरसुद्धा ५ नाहीतर १० गेला बाजार २० मिनिटात मिळेल...पण सगळं संपून जाइल ना मिडीयाला ब्रेकिंग न्युज कशा मिळतील मिडीयाला ब्रेकिंग न्युज कशा मिळतील आम्ही जागरूकता कशी दाखवणार आम्ही जागरूकता कशी दाखवणार फेसबुकवर, ट्विटरवर आम्ही आमचा संताप, आमच्या परसेप्शनस कशा काय पोस्ट करणार फेसबुकवर, ट्विटरवर आम्ही आमचा संताप, आमच्या परसेप्शनस कशा काय पोस्ट करणार हो मी दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या दुर्दैवी घटनेबद्दल बोलतोय हो मी दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या दुर्दैवी घटनेबद्दल बोलतोय मी या विषयावर लिहायचं मुद्दाम टाळत होतो कारण घटनेचे डीटेल्स वाचून काहीही लिहायचं धारिष्ट्यच होत नव्हतं. वाढत्या प्रसारमाध्यमांमुळे आणि आपल्या हक्काच्या वैश्विक गुंत्यांमुळे (फेसबुक, ट्विटर इत्यादी) अलीकडे बातमी चटकन जुनी होत नाही. त्यात ही घटना लौकर जुनी होण्यासारखी नव्हतीच. स्त्रीला स्वतःच्या 'असण्याचीच' असुरक्षितता वाटावी यासारखी शरमेची गोष्ट नाही. सगळे दोषी नराधम पकडले गेले आणि त्या दुर्दैवी मुलीवर दिल्लीमध्ये उपचार सुरु झाले. देशातला असंतोष, चीड, उद्वेग बाहेर यायला लागला. त्या मुलीला वाचवण्यासाठी सिंगापोरला पाठवलं गेलं. मग ती दुर्दैवी मुलगी 'गेली' आणि इथे गोंधळ सुरु झाला. तसा तो हे प्रकरण समोर आल्यापासून सुरूच होता पण गेल्या चार दिवसात तो वाढला आणि मूळ मुद्दा भरकटला. मला आठवते आहे तशी गोंधळाची यादी-\n१) 'सचिन तेंडुलकरची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती' हे सरकारने त्याला करायला लावलेलं बलिदान असून बलात्कार प्रकारावरचा मिडिया फोकस कमी व्हावा म्हणून म्हणे सरकारने त्याला तसं करायला लावलं. मुळात क्रिकेट, तेंडुलकर, बलात्कार प्रकरण, सरकार हे चारही सर्वस्वी भिन्न मुद्दे आहेत. (येस..क्रिकेट आणि 'सचिन तेंडुलकर' हेसुद्धा एका अर्थाने भिन्न मुद्देचत्याबद्दल पुन्हा केव्हातरी). पण काहीतरी बातमी काढायची म्हणून ट्विटरवर कुणीतरी पिल्लू सोडतं आणि चर्चा सुरुत्याबद्दल पुन्हा केव्हातरी). पण काहीतरी बातमी काढायची म्हणून ट्विटरवर कुणीतरी पिल्लू सोडतं आणि चर्चा सुरु ट्विटर या माध्यमाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी किती होतो आणि त्यातून वादग्रस्त छायाचित्र, कमेंट्स किती पोस्टल्या जातात हासुद्धा एक चांगला सामाजिक संशोधनाचा मुद्दा होऊ शकतो.असो ट्विटर या माध्यमाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी किती होतो आणि त्यातून वादग्रस्त छायाचित्र, कमेंट्स किती पोस्टल्या जातात हासुद्धा एक चांगला सामाजिक संशोधनाचा मुद्दा होऊ शकतो.असो जर हे दुर्दैवी प्रकरण घडलं नसतं तर मोदींच्या गुजरात विजयाला कमी कव्हरेज मिळावं म्हणून सरकारने सचिनला निवृत्ती घ्यायला लावली असा सूर याच माणसांनी लावला असता\n२) २६ जानेवारीचं सेलिब्रेशन आणि मग न्यू-यिअर सेलिब्रेशन: बलात्काराच्या निषेधार्थ २६ जानेवारी साजरा करायचा नाही असा फतवासुद्धा निघाला होता. मुळात गेल्या ६२ वर्षात कधी नवीन कपडे घालून, फटाके फोडून, कौतुकाने आपण २६ जानेवारी साजरा करत होतो की आता एकदम निषेध म्हणून त्याच्या साजरा करण्यावर प्रश्नचिन्ह उभी करतोय मी मुद्दाम २६ जानेवारी आणि ६२ वर्षं लिहिलं....कारण २६ जानेवारी म्हणजे नेमका स्वातंत्र दिन असतो की प्रजासत्ताक दिन असतो हेसुद्धा कित्येकांना माहित नसतं...मी दर वर्षी १५ ऑगस्टला लोकांना रिपब्लिक डे सेलिब्रेट करताना बघतो आणि २६ जानेवारीला इंडिपेंडस डे मी मुद्दाम २६ जानेवारी आणि ६२ वर्षं लिहिलं....कारण २६ जानेवारी म्हणजे नेमका स्वातंत्र दिन असतो की प्रजासत्ताक दिन असतो हेसुद्धा कित्येकांना माहित नसतं...मी दर वर्षी १५ ऑगस्टला लोकांना रिपब्लिक डे सेलिब्रेट करताना बघतो आणि २६ जानेवारीला इंडिपेंडस डे मग सोशियल नेटवर्क नावाचं कोलीत हातात मिळाल्यावर अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली हीच सगळी माणसं(कडं) जेव्हा बलात्काराच्या घटनेचा निषेध म्हणून २६ जानेवारी साजरा 'न' करण्याचं ठरवतात तेव्हा त्या घटनेइतकाच संताप होतो. मग कुणीतरी असंही सुचवलं की करायचाच आहे तर ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनला विरोध करा म्हणून म्हणे यंदा ३१ च्या रात्री मुंबईत काही 'हजार' तळीराम कमी पकडले गेले. मलातरी दिल्ली घटनेच्या निषेधार्थ ३१ डिसेंबर साजरा केला नाही असं जाहीर करणारा कुणी दिसला नाही.\n३) हनी सिंगची हानी: हनी सिंग नावाच्या एका गायकाचं मात्र मला विशेष वाईट वाटलं. त्याने सहा सात वर्षांपूर्वी काही खूप अश्लील, असभ्य शब्द असलेली काही गाणी गायली होती. त्यात 'मै बलात्कारी' नावाचं एक गाणं होतं. दिल्ली घटनेनंतर कुठल्यातरी 'समाजाभिमुख' मंडळींना हे जाणवलंय. अशा गाण्यांमुळे बलात्काराला प्रोत्साहन मिळतं म्हणून त्याच्यावर एक खटला दाखल करण्यात आलाय ही गाणी गेले सहा वर्ष लोक लपून-छपून ऐकतायत मात्र ती अश्लील, असभ्य आहेत हे कळायला 'या' सद्पुरुषांना मात्र दिल्लीची घटना घडायची वाट बघावी लागली ही गाणी गेले सहा वर्ष लोक लपून-छपून ऐकतायत मात्र ती अश्लील, असभ्य आहेत हे कळायला 'या' सद्पुरुषांना मात्र दिल्लीची घटना घडायची वाट बघावी लागली कालचीच अजून एक बातमी होती की मुंबईतल्या कुठल्यातरी बारमध्ये 'बलात्कारी' नावाचं ड्रिंक मिळतं म्हणून कुठल्यातरी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी तिथे मोर्चा काढला. याच लॉजिकने कित्येक गोष्टींवर निर्बंध आणावे लागतील, कित्येक लोकांवर खटले भरावे लागतील. प्रश्न असा आहे की हा सगळा खरंच संताप म्हणायचा की लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला प्रयत्न\n४) मुलीच्या नावाचा कायदा: या सगळ्या मुद्द्यांमध्ये मी सत्ताधारी पक्षाबद्दल काहीही लिहिलं नाही. कारण बलात्कारासारखी घटना कोणत्याही पक्षाचं सरकार असताना होऊ शकते असं मी (नाईलाजाने) गृहीत धरलंय आणि पकडलेल्या दोषी लोकांना शिक्षा देण्याचा प्रश्न असला की सरकार लोकशाहीच्या नावाखाली त्यांच्या (संथ) प्रक्रियेने जाणार हे मी आता (वैतागून) मान्य केलं आहे तर- सरकार आता बलात्कार विरोधी कायदा कडक करणार आहे. म्हणजे नेमकं काय होणारे हे जाणून घेण्यात कुणाला रस नाहीये पण त्या नवीन कडक कायद्याला त्या मुलीचं नाव द्यायचं की नाही यावरून नवीन वाद सुरु झालाय. शशी थरूर नावाने वावरणाऱ्या एका इसमाने हा वाद सुरु केला आहे. किरण बेदींनी त्याला सपोर्ट पण केलाय. (तसं तर त्या अण्णा हजारेंना पण सपोर्ट करत होत्या पण तेव्हा त्यांच्या सपोर्टला काही किंमत नव्हती) या सगळ्यात मुलीच्या आई-वडिलांनी या कल्पनेला संमती दिलीय आणि आता या गोष्टीचा राजकीय मुद्दा करून त्याचं श्रेय लाटण्याचा एक नवीन खेळ सुरु झालाय.\nया सगळ्या पार्श्वभूमीवर अजूनही कित्येक लोक आरोपींना फाशी द्या, त्यांना नपुसंक करा या मागण्यांवर ठाम आहेत. मानवाधिकारवाल्यांनी ऑलरेडी बलात्काराचा निषेध करून फाशीला विरोध केला आहे (खरंतर मानवाधिकार ऐवजी पेटावाल्यांनी काहीतरी बोलणं अपेक्षित होतं). स्वातंत्रलढावाले हजारे, आंबा माणूस पार्टीचे केजरीवाल, योगावाले रामदेव सगळी मंडळी गायब आहेत. भाजपचा एखादा नेता नेहमीप्रमाणे काहीतरी बालिश कमेंट देऊन पूर्ण पक्षाचं हसं करतोय. देशात अजूनही बलात्कार होणं सुरूच आहे. किंवा कदाचित या घटनांना आता जास्त मिडिया कव्हरेज मिळतंय. सध्याची पत्रकारिता ही इतकी हीन दर्जाची झालीय की सगळं असंच चालू राहिलं तर व्हेदर फोरकास्ट सारखी ही मंडळी रेप फोरकास्ट करायला पुढे मागे पाहणार नाहीत. बलात्कार झाला हे दुर्दैवी सत्य आहे हे मान्य करून भविष्यात या घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्या आहेत याचा कुणीच डोळसपणे, व्यापकपणे विचार करताना दिसत नाहीये. मीसुद्धा इथे निव्वळ माझ्या सामाजीक संवेदना प्रखर आहेत अशी बोंबाबोंब करून मुळीच थांबणार नाहीये. मला काही प्रतिबंध सुचवणं जास्त महत्वाचं वाटतं.\nया घटनेचे एकूणच तीव्र पडसाद उमटल्यामुळे पोलिस संख्येत वाढ, गुन्हेगारांच्या मनात भीती,स्त्रियांच्या मानसिक आणि काही अंशी शारीरिक सबलीकरणासाठी सामाजिक उपक्रम येत्या काही महिन्यात राबवले जातील हे निश्चित. (नाही गेले तर मात्र खरंच २१ डिसेंबरला जग बुडायला हवं होतं अशी परिस्थिती निर्माण होईल) दूरदृष्टीने विचार करता, बलात्कारासारखी घटना जेव्हा घडते तेव्हा तीन मुद्दे विचारात घ्यावेसे वाटतात- शिक्षण, संस्कार, आणि संस्कृती. तिन्ही जड आणि व्यापक शब्द आहेत त्यामुळे थोडे सोप्पे करून उलगडण्याचा प्रयत्न करतो. शिक्षणाचा अभाव ही आपल्याकडे कित्येक समस्या निर्माण होण्याच्या मागचं मूळ कारण आहे. नैतिक मुल्यशिक्षण नावाचा विषय अभ्यासात आणला गेला हे खरं पण तो शिकवला जात नाही आणि आचरणात आणणं होत नाही. संस्कार ही यापुढची पायरी. आज कित्येक ग्रामीण आणि काही शहरी घरांमध्ये स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. तिथे वाढणाऱ्या पिढ्या काय स्त्रीचा आणि तिच्या चारित्र्याचा आदर करणार या मुद्द्यावर राहवत नाहीये म्हणून विषयांतर करतोय- सावंतांच्या युगंधरमध्ये कृष्णाच्या तोंडी एक सुरेख वाक्य आहे- 'स्त्री म्हणजे कन्या, पुत्र जन्माला घालणारं यंत्र नव्हे, स्त्री म्हणजेच वात्सल्य आणि वात्सल्य म्हणजेच स्त्री. स्त्री माता, भगिनी, पत्नी, कन्या, काकी, मामी, आत्या, सेविका म्हणूनच नव्हे तर केवळ स्त्री म्हणून सर्वदा वंदनीयच असते' कदाचित असंच शिक्षणाचं, संस्कारांचं बाळकडू जर का प्रत्येकाला मिळालं तर काहीतरी चांगलं निश्चित होऊ शकतं. शेवटचा मुद्दा संस्कृती. हा तर फार मोठा शब्द आहे. पण आपली संस्कृती -तेच ते इंग्लिशमधलं कल्चर- आपल्याला कुठलीही सामाजिक भीती घालत नाही. देशावर,देशाच्या संसदेवर हल्ला केलेले दहशतवादी अनेक वर्ष सरकारी पाहुणचार घेतात, राष्ट्रपती दयेच्या अर्जांकडे वर्षानुवर्ष ढुंकून बघतसुद्धा नाहीत तिथे बलात्कार करण्याची भीती कशाला वाटली पाहिजे या मुद्द्यावर राहवत नाहीये म्हणून विषयांतर करतोय- सावंतांच्या युगंधरमध्ये कृष्णाच्या तोंडी एक सुरेख वाक्य आहे- 'स्त्री म्हणजे कन्या, पुत्र जन्माला घालणारं यंत्र नव्हे, स्त्री म्हणजेच वात्सल्य आणि वात्सल्य म्हणजेच स्त्री. स्त्री माता, भगिनी, पत्नी, कन्या, काकी, मामी, आत्या, सेविका म्हणूनच नव्हे तर केवळ स्त्री म्हणून सर्वदा वंदनीयच असते' कदाचित असंच शिक्षणाचं, संस्कारांचं बाळकडू जर का प्रत्येकाला मिळालं तर काहीतरी चांगलं निश्चित होऊ शकतं. शेवटचा मुद्दा संस्कृती. हा तर फार मोठा शब्द आहे. पण आपली संस्कृती -तेच ते इंग्लिशमधलं कल्चर- आपल्याला कुठलीही सामाजिक भीती घालत नाही. देशावर,देशाच्या संसदेवर हल्ला केलेले दहशतवादी अनेक वर्ष सरकारी पाहुणचार घेतात, राष्ट्रपती दयेच्या अर्जांकडे वर्षानुवर्ष ढुंकून बघतसुद्धा नाहीत तिथे बलात्कार करण्याची भीती कशाला वाटली पाहिजे आमच्याकडच्या सिनेमांमध्ये रेप होतो आणि मग रेप करणारा त्या मुलीशी लग्न करतो. आमचा कायदापण अशी काहीतरी सूट देतो. हे झालं कायद्याचं, सरकारचं. दुसरीकडे अमेरिकन सिनेमे बघून त्यातलं नेमकं काय घ्यायचं हे समाज म्हणून कळायला पाहिजे. ग्लोबलाईझ होणं म्हणजे कुठल्या बाबींमध्ये प्रगती आणि कुठे अधोगती झाली पाहिजे हेसुद्धा ज्याचं त्याला कळलं पाहिजे. आणि हो, हा मुद्दा स्त्रियांना (टू बी स्पेसिफिक मॉडर्न तरुणींना) सुद्धा काही अंशी लागू होतो. स्त्री-पुरुषांनी एकमेकांच्या मुलभूत क्षमता आणि मर्यादा समजून घेणं गरजेचं आहे. अर्थात हे सगळे प्रतिबंधात्मक उपाय, उपक्रम वगैरे करूनही काही करंट्या लोकांची सदसतविवेक बुद्धी त्यांना अशी हीन, बिभत्स कृत्य करायला प्रवृत्त करणार हे दुर्दैवी सत्य आहे. त्यावेळी शिक्षा काय असली पाहिजे याचं मात्र निःपक्ष उत्तर माझ्याकडे नाही हे मी कबूल करतो. मिडल-इस्टमधल्या अनेक देशातल्या शिक्षा मी वाचल्या आहेत पण लोकशाहीचं बिरुद मिरवणाऱ्या आपल्या देशाला हे करणं शक्य होणार नाही. देहांत शिक्षा देणं कदाचित योग्य पर्याय ठरणार नाही तर लिंग-छाटणं हा अघोरी पर्याय ठरेल. दिल्लीसारख्या अघोरी घटनांना कदाचित असा अघोरी उपाय करावासुद्धा लागेल पण योग्य शिक्षा नेमकी काय असली पाहिजे हे मी ठरवू शकलेलो नाही.\nसरतेशेवटी, सर्व प्रकारच्या वैश्विक गुंत्यांवर या विषयावरील आपला संताप शिव्या देऊन, विरोध करून, काळ्या वर्तुळाचे फोटो लावून व्यक्त करणाऱ्या सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो. ज्यांनी कोणताही विरोध केला नाहीये किंवा ज्यांना या घटनेबद्दल काहीच माहित नाहीये त्यांच्याबद्दल मला कोणतीही सहानभूती, कौतुक किंवा रागसुद्धा नाही. पुन्हा एकदा डोळसपणे या घटनेकडे बघून मुळ विषयापासून न भरकटता, मुद्द्याला धरून काही सुचत असेल, लिहायचं असेल, करायचं असेल तर जरूर करा. हा मुद्दा राजकीय, भाषिक, पक्षीय, भ्रष्टाचारविषयक नसून त्यात प्रत्येक सुजाण माणसाने किमान जागरूकता, संवेदनशीलता आणि स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन या मुद्द्यांबद्दल स्वतःकडेच सिंहावलोकन करावं अशी अपेक्षा आहे.\nआणि हो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सर्वाना आर्थिक भरभराटीचं आणि सुरक्षिततेचं जावो\nLabels: क्रिकेट, राजकारण, विचार, शिक्षण, श्रीकृष्ण, सोशल नेटवर्क\nचैतन्य तुम्ही शिक्षा काय व्हायला पाहिजे याबद्दल साशंक आहात परंतु मुळात शिक्षा होण्यासाठी गुन्हा सिद्ध व्हावा लागतो. आणि अशा प्रकारचे गुन्हे शाबित होण्यासाठी तत्पर पोलीस यंत्रणा, पुरेशी forensic ची लोक, पुरेसे न्यायाधीश, कुठल्याही कारणाने न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप न करणारे राजकारणी ई. गोष्टींची आवश्यकता असते. तसेच कुठलेही गुन्हेगारीचे खटले ठराविक टाईम फ्रेम मधेच सुटले पाहिजे. आपल्याकडे तसे आहे हे म्हणणे धाडसाचे होईल.\nदुसरे म्हणजे कोणत्याही प्रश्नाकडे आपण आपल्या आवडत्या रंगाच्या चष्म्यातून पाहतो. फेसबुक, ट्विटर, अन्य काही मराठी अथवा इंग्लिश साईटवर सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया (राजकारण्यांच्या प्रतिक्रिया मी इथे धरत नाही)साधारणतः अशा होत्या. कुणाच्या मते दिल्लीत काँग्रेसी असल्यामुळे असे झाले, तर काहींच्या मते ही मनुवादी संस्कृतीची पैदास आहे, काहींना शरीयाच सर्व जगाला तारून नेईल असे वाटते, काही जणांचे तर असे म्हणणे की ती मुलगी उच्च/मध्यम वर्गातली असल्यामुळे एवढी बोंबाबोंब झाली नाहीतर गरिबांसाठी कोण एवढा आवाज उठवेल.\nब्लॉगवर स्वागत...तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहेच मी हा सगळा विचार केला..स्वतःचीच शेपटी पकडायचा प्रयत्न करणाऱ्या कुत्र्यासारखं झालं माझं मी हा सगळा विचार केला..स्वतःचीच शेपटी पकडायचा प्रयत्न करणाऱ्या कुत्र्यासारखं झालं माझं बलात्कार, खून, दहशतवाद असा कोणताही मुद्दा असो मी पुन्हा पुन्हा भ्रष्टाचार, सामाजिक विषमता, लोकसंख्या वगैरेमध्येच अडकत होतो बलात्कार, खून, दहशतवाद असा कोणताही मुद्दा असो मी पुन्हा पुन्हा भ्रष्टाचार, सामाजिक विषमता, लोकसंख्या वगैरेमध्येच अडकत होतो\nमग मी मुद्दाम त्या मुद्द्यांमध्ये शिरलोच नाही कारण निदान सध्याच्या प्रकरणाचा विचार करायचा तर सगळ्या दोषींनी आयदर कबुलीजबाब दिलाय किंवा ज्या एकाने दिला नाही त्याची ओळख परेड झालीय..\nमी थोडं आशावादी होऊन अशा घटना होऊच नयेत म्हणून काय उपाय व्हावेत याचा विचार केला शेवटी...:)\nउपाय, उपक्रम, प्रतिबंध: पण मुद्द्याला धरून\nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://niranjan-vichar.blogspot.in/2012/02/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:32:10Z", "digest": "sha1:XY3VSKKLKRIMPAMZEPEFC6JK4C7HRMCN", "length": 41739, "nlines": 247, "source_domain": "niranjan-vichar.blogspot.in", "title": "Reflection of thoughts . . .: दक्षिण दर्शन भाग २ (अंतिम): हंपी- एक अद्भुत, अजरामर, अतुलनीय, भव्य आणि रोमहर्षक नगरी.......!", "raw_content": "\nहिन्दी लेख और अनुभव\nदक्षिण दर्शन भाग २ (अंतिम): हंपी- एक अद्भुत, अजरामर, अतुलनीय, भव्य आणि रोमहर्षक नगरी.......\nहंपी........ मनामध्ये अनेक प्रश्न, उत्सुकता, उत्कंठा घेऊन हंपीला जात होतो. बंगळूरू आणि त्याच्या जवळपासची ठिकाणं पाहिल्यामुळे अपेक्षा वाढलेल्या होत्या. हंपी हे ठिकाण बेळ्ळारी जिल्ह्यात आहे. बेळ्ळारी जिल्ह्याबद्दल एक आठवण आपल्या मनात आहेच. सुषमा स्वराज विरुद्ध सोनिया गांधी असा सामना इथेच रंगला होता. हंपी हॉस्पेट ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून १३ किमीवर आहे. हॉस्पेट जंक्शन हे बरीच वाहतूक असलेल्या हुबळी- गुंटकल रेल्वेमार्गावरचं महत्त्वाचं जंक्शन आहे. परंतु रेल्वेपेक्षा बसने कमी वेळ लागत असल्यामुळे बंगळूरूवरून बसनेच गेलो. बंगळूरूवरून ७ तासांवर असलेलं हॉस्पेट कोल्हापूरपासूनसुद्धा जवळजवळ इतकंच म्हणजे ८ तास आहे.\nहॉस्पेटमध्ये ओळख काढून व थोडी सोय करून निघालो. सकाळच्या प्रसन्न हवेत हंपीच्या दिशेने प्रवास सुरू झाला...... सभोवती नारळाची झाडं व लाल माती बरचसं कोंकणासारखं वाटत होतं. लवकरच हंपीच्या जवळ आलो. दूरवर भग्नावशेष दिसायला सुरुवात झाली.......\nहंपीमध्ये आल्याआल्या सुरुवातीला गणपतीचं ही मूर्ती व आसपासचे भव्य अवशेष आपलं स्वागत करतात व आपल्याला निरखून ऐतिहासिक भव्य नगरीमध्ये आपल्याला जाऊ देतात......\nआणि इथून सुरू होते एक अविस्मरणीय तीर्थयात्रा..................\nहंपी...... आज मंदीरांची व वास्तुंची महानगरी असली, तरी सुमारे १३४७ ते १५७८ इतकी वर्षं हे एका महान साम्राज्याच्या राजधानीचं नगर होतं......... इथे प्रचंड इतिहास आहे. कदाचित महानगरीच्या भव्यतेहून अधिक भव्य.......\nविरूपाक्ष राजाने बांधलेलं विरूपाक्ष मंदीर. हंपीच्या मुख्य स्थानांपैकी एक. मंदीरासमोरचा रस्ता हा त्या काळचा बाजारातला रस्ता होता..... ह्या बाजारपेठेची लांबी कित्येक किमी होती व त्यामध्ये सोनं- चांदीची ठोक विक्री होत होती................ ह्यावरून अंदाज येतो, की तत्कालीन अर्थव्यवस्था किती मजबूत, प्रबळ आणि श्रेष्ठ होती...... आणि अर्थव्यवस्थेवरून तत्कालीन समाजव्यवस्था, तंत्रज्ञान व संस्कृती कशी असेल, ह्याचा एक अंदाज बांधता येतो.\nमुख्य प्रवेशद्वाराच्या आत असलेले दोन मंदीर\nविराट, सूक्ष्म आणि भव्य\nसम्राटांची वंशावळ. इथे मुख्य तीन राजघराणी होती.\nविद्यारण्यस्वामी मठाचे स्थान. विजयनगरच्या साम्राज्याचे ते आद्य प्रणेते.......\nइतक्या महान नगरीमधल्या वास्तुनिर्मितीचं एक कारण म्हणजे वास्तु करण्यास योग्य असे विशाल खडक इथे निसर्गत:च उपलब्ध होते.\nआज अशी वास्तु कोणाला उभी करता येईल का\nविरूपाक्ष मंदीर समूह, पलीकडचे मंदीर, नदी परिसर व बाजारपेठ ही फक्त सुरुवातच होती...... आनंद एका गोष्टीचा होता, की पर्यटकांची फार गर्दी नव्हती. पण ह्याचं कारण पुढे कळालं. हंपीच्या ह्या परिसरामध्ये आत्ता दिसत असलेली वस्ती व इमारतीही पर्यटनामुळे झालेल्या आहेत व हळुहळु त्यावर पूर्णत: बंदी येत आहे. लवकरच हा भाग पूर्ण शांत व मूळ अवस्थेनुसार ठेवण्यात येईल, असं समजलं.\nइथून पुढची तीर्थयात्रा म्हणजे एकामागोमाग एक अचाट, विराट, भव्य, अद्भुत वास्तुंमध्ये केलेली विलक्षण सैर होती.....\nसर्व मुस्लीम सत्तांनी एकत्र येऊन तालिकोटला विजयनगर साम्राज्याचा पाडाव केल्यानंतर हंपी राजधानी नष्ट करण्याचं काम सात वर्षं चालू होतं.............. आणि तरीही राजधानी नष्ट करता आली नाही........\nअशा कितीतरी अद्भुत वास्तु तिथे आहेत......... ये तो झाँकी है........ अभी पूरी हंपी बाकी है\n शेकडो वर्षांपासून हे खडक असेच आहेत......\nहंपीच्या मुख्य मूर्तींपैकी/ वास्तुंपैकी एक- नरसिंह.\nपाताळ शिव मंदीर. मुख्य मूर्ती जमिनीखाली पाण्यात आहे....\nतत्कालीन सुरक्षा चौकी (आउट पोस्ट)\nह्या वास्तुंचं पूर्ण आकलन अजूनही झालेलं नाही.\nकित्येक किलोमीटर परिसरात पसरलेल्या महानगरीच्या अवशेषांमध्ये अद्यापही पुरातत्त्व विभागाचं संशोधन चालूच आहे. कित्येक गोष्टी नव्याने सापडत आहेत. इतक्या मोठ्या परिसरात ह्या भव्य वास्तु पसरल्या आहेत......\nहंपीच्या मुख्य वास्तु दर्शवणारा नकाशा.\nएका वस्तुसंग्रहालयातील ह्या काही मूर्त्या.\nअशा अक्षरश: अगणित मूर्त्या सर्वत्र आहेत.\nजागतिक संकटग्रस्त वारसा (Threatened Heritage) म्हणून युनेस्कोने सहाय्य केल्यानंतर ही हिरवळ निर्माण झाली.\nदूपारी कडक ऊन्हात फिरताना शहाळं मिळाल्याचा आनंद विशेष ह्या शहाळ्यामध्ये पाणी तर भरपूर होतंच, शिवाय अत्यंत मुलायम खोबरंसुद्धा होतं. गंमत म्हणजे ते खोबरं काढण्यासाठी व खाण्यासाठी एक नारळी चमचासुद्धा होता ह्या शहाळ्यामध्ये पाणी तर भरपूर होतंच, शिवाय अत्यंत मुलायम खोबरंसुद्धा होतं. गंमत म्हणजे ते खोबरं काढण्यासाठी व खाण्यासाठी एक नारळी चमचासुद्धा होता\nहंपीमध्ये आधुनिक शहर असं नाहीच. काही छोटी दुकानं फक्त आहेत. त्यामुळे राहण्याची व जेवण्याची व्यवस्था एक तर हंपीलगतच्या कमलापूरमध्ये होऊ शकते किंवा मग सरळ हॉस्पेटमध्ये. दुपारी जेवायला कमलापूरमधल्या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये गेलो, तर तिथे बरंच महाग होतं. म्हणून मग आणखी एका साध्या पण इफेक्टिव्ह हॉटेलात गेलो. अगदी स्वस्तात चित्रान्न (म्हणजे जवळजवळ फोडणीचा भात) मिळाला. जेवून परत निघालो.\nहंपीचा मुख्य परिसर कमीत कमी ४० चौरस किमी इतका विस्तृत आहे आणि जवळजवळ सलगपणे सगळीकडे पाहण्यासारखं बरंच (अमर्याद असं) काही आहे. त्याशिवायसुद्धा बराच बघण्यासारखा परिसर आहे. त्यामुळे स्वत: गाडी करून फिरणं तर आवश्यक आहेच. त्याशिवाय पुरेसा वेळही हवा. कमीत कमी तीन दिवस. कारण नुसतं वरवर फिरून पोस्ट पोचवल्यासारखं जाणं बरोबर नाही.....\nहंपीबद्दलच्या मर्यादित पूर्वज्ञानातून एक दिवस वेळ काढला होता. तो अपुरा पडणार हे कळालंच होतं..... पण ह्या सर्वांपेक्षा हंपीचं विराट विश्व मन व्यापून टाकत होतं. केवढी विलक्षण व भव्य नगरी देशाच्या व जगाच्या इतिहासातलं एक अद्वितीय स्थान\nत्या काळचं तंत्रज्ञान व दृष्टी\nआज एवढं अवाढव्य काम करणं कोणाला जमेल जमेल का गूगलला, ओबामांना किंवा चीनला\nप्राचीन काळात ह्या वास्तु कशा निर्माण केल्या असतील, ह्याबरोबरच का निर्माण केल्या असतील, हा प्रश्नही निर्माण होतो. त्यातून नजरेपुढे येणारं चित्रही ह्या वास्तुंइतकंच भव्य दिव्य असतं. जे राजे पिढ्यानुपिढ्या नगरीचा विकास अशाप्रकारे करू शकत असतील, ते किती वैभवशाली, समृद्ध असतील ह्यातील ब-याचशा वास्तुरचना पौराणिक प्रसंग, रामायण व महाभारतातील कथा, दशावतार आदिंवर आधारित आहेत. विजयनगर साम्राज्याचा मुख्य सव्वादोनशे वर्षांचा काळ ब-यापैकी संघर्षपूर्णच होता. कारण साम्राज्याची उत्तर सीमा तुंगभद्रा ओलांडल्यावर उत्तरेला फार लांब नव्हती व लगेचच मुस्लीम सत्ता शत्रू म्हणून होत्या. तरीसुद्धा विद्यारण्यास्वामींच्या दूरदृष्टीवर उभं असलेलं हे साम्राज्य संपूर्ण दक्षिण भारत व्यापून पूर्वेला ओरिसापर्यंतही पसरलं. आशियासह युरोपामध्येही ह्या साम्राज्याचा व्यापार चालू होता. सिंहलद्वीप (श्रीलंका) आणि पूर्व आशियायी देश- मलेशिया, इंडोनेशिया हेही ह्या साम्राज्याच्या प्रभावाखाली होते व काही तर मांडलिक असल्यासारखे होते. अब्दुल रज्जाकसारख्या मध्य आशियायी जगप्रवाशाने आणि आणखी एका इटालियन जगप्रवाशाने ह्या साम्राज्याची व महानगरीची मुक्त कंठाने स्तुती केली आहे; तिची तुलना प्राचीन रोमसोबत केली आहे.........\nमुख्य परिसरात गेल्यावर विठ्ठल मंदीराकडे जायला निघालो. आता वाहनांना आतमध्ये सोडत नाहीत. पार्किंगमध्ये गाडी लावली. तिथून विठ्ठल मंदीर सुमारे एक किमी आत आहे. जायचा मार्ग म्हणजे चालत जाणे किंवा मग छोट्या सौर रिक्शा आहेत. त्या सतत वाहतूक करतात. त्या खूप हळु जातात व तिथे थोडा वेळ थांबावंसुद्धा लागतं. कारण इथे बरीच गर्दी होती. शाळेची मुलं अधिक प्रमाणात होती.\nह्या महालाच्या आतमध्ये मुख्य स्तंभांमध्ये असलेल्या पातळ स्तंभांना (गजांसारख्या पट्ट्यांना) आता हात लावू दिला जात नाही व तिथे आतमध्ये सोडत नाहीत. हे पातळ स्तंभ दाबले गेल्यासारखे दिसतात..... कारण त्यांना हाताने थोडंसं दाबल्यावर त्यातून निरनिराळे संगीत स्वर येत असत........\nअसे पुष्करणी तलाव पुष्कळ ठिकाणी होते.\nही गुहा ओळखली का\nही गुहा सुग्रीव व हनुमानाची आहे होय, हंपीतल्या ह्या परिसराला किष्किंधा म्हणतात......\nगुहेतून बाहेर येणारी ही खुण ओळखू येते का\nही विशेष खूण सीतामातेच्या पदराचं चिन्ह आहे, असं सांगतात\nहंपीचं वैशिष्ट्य म्हणजे रामायणकालीन ब-याच घटनांची ठिकाणं इथेच आहेत. किष्किंधा आहे, जवळच पंपा सरोवर आहे, ऋष्यमूक पर्वत आहे. हनुमानाचा अंजनी पर्वतसुद्धा आहे.\nगुहेजवळून “ती खूण” दूर लांब गेलेली दिसते...... दक्षिण दिशेला.....\nअसे खडक सर्वत्र आहेत... त्यात वास्तुही आहेतच....\nखडकांपुढे तुंगभद्रा........ इथून पुढे गेलं की समोर विरूपाक्ष मंदीर दिसतं. पण जाण्याचा पक्का रस्ता इथून नाही. फिरून जावं लागतं.\nनिश्चितच इथे अजूनही खूप काही शोधण्यासारखं आहे... पण बांधताना जी नजर होती, ती आज आपल्याजवळ आहे का\nखडका- खडकांमध्ये पुढे चालत गेलो. पुढे तुंगभद्रा रोरावत होती. लांबवर विरूपाक्षाचं शिखर दिसत होतं. सर्वत्र ऐतिहासिक व पौराणिक शांतता होती.........................\nपाणी बरंच वाहून गेलं असलं तरी नदी अजून तशीच आहे.\nप्राचीन पूल मोडकळीस आला आहे...........\nनदीकिनारी दक्षिण भारतीय कवी पुरंदरदास ह्यांचं समाधीस्थान व एक मंदीर आहे.... इथला नदीचा प्रवाह बराच स्वच्छ वाटत होता. समोरच्या दिशेला सरळ अंजनी पर्वत होता. नदीमध्ये पाय बुडवून काही क्षण परिस्थितीचा अनुभव घेतला.... विलक्षण............. अत्यंत विशेष......\nसर्व माहिती सांगणारे व सगळीकडे फिरवणारे व्यंकटेशजी.....\nकिष्किंधा, तुंगभद्रा किनारा, विठ्ठल मंदीर पाहून जाताना सौर गाडीत बसण्याऐवजी चालत गेलो.... सर्वत्र विशेष अशा प्राचीन खुणा दिसतच होत्या........ शेवटी वेळेअभावी ही तीर्थयात्रा अर्ध्यातच सोडावी लागली.... कारण जितकी माहिती मिळाली होती, त्यानुसार फक्त एक दिवस ठेवला होता. तो संपला. जेमतेम एक झलक पाहता आली होती.............लदाख थोडसं बघून झाल्यावर मनात एक पूर्वग्रह निर्माण झाला होता, की लदाखइतकं भन्नाट काहीच नाही..... हा एक भ्रम होता.......... हंपी.................. एक अद्भुत विश्व......\nपरत हंपीला येताना एक तर ब-याच लोकांना घेऊन येणार. कारण गटाने फिरण्यात अनेक फायदे असतात. शिवाय कमीत कमी तीन दिवस काढून येणार......... तोपर्यंत शांतता नाही............ अधिक माहिती व झलक घ्यायची असेल, तर इथे फोटो बघता येतील:\nहंपीला जायचं असेल, तर दोन- तीन दिवस हातात असले पाहिजेत. रेल्वेनी जायचं असेल, तर कोल्हापूरहून थोड्या रेल्वे आहेत व पुणे- चेन्नै मार्गावर सोलापूरपासून ६-७ तास अंतर असलेल्या गुंटकल जंक्शनहूनही जाता येईल. तिथून हॉस्पेट २ तासांवर आहे व रेल्वेही ब-याच आहेत. कोल्हापूरवरून बसही आहेत. थेट बस कमी असल्या तरी कोल्हापूर- बेळगाव/ हुबळी व हुबळी- धारवाड- हॉस्पेट बस ब-याच असतात.\nदक्षिण दर्शन मालिकेचा समारोप होत आहे. दोनच भागांमध्ये सर्व लिहिण्याचा प्रयत्न केला. ऐतिहासिक बंग़ळूर शहर, कोलार सुवर्ण खाण आणि नंतर हंपी........... दक्षिणेमध्ये बरंच काही बघण्यासारखं होतं आणि खूप काही राहून गेलं....... परंतु ह्या निमित्ताने गौरवशाली इतिहास व भव्य, महान, अभूतपूर्व वारसा काय होता, ह्याची एक चुणूक मात्र बघायला मिळाली. आपण आपल्याच इतिहासाबद्दल किती संभ्रमित आणि अज्ञानी आहोत, तुकड्या तुकड्यातून आणि अनेक गैरसमजातून आपण कसे मर्यादित बघतो, ही जाणीवसुद्धा झाली. त्याबरोबर आपला इतिहास किती मोठा, भव्य होता, ह्याचीही प्रत्यक्ष प्रचिती घेता आली.............. तूर्तास हेही काही कमी नाही............\nआपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है\nएक ऐसा भी प्रेम- पत्र\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nईमेल द्वारा ब्लॉग को फालो कीजिए:\nक्या आप इस ब्लॉग की प्रक्रिया में सहभाग देना चाहेंगे ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है यदि हाँ, तो कृपया यहाँ आईए\nएटलस साईकिल पर योग- यात्रा: भाग २: परभणी- जिंतूर नेमगिरी\n२: परभणी- जिंतूर नेमगिरी ११ मई को सुबह ठीक साढेपाँच बजे परभणी से निकला| कई लोग विदा देने आए, जिससे उत्साह बढा है| बहोत से लोगों ने शुभकामन...\nएटलास साईकिल पर योग- यात्रा: भाग १ प्रस्तावना\n हाल ही में मैने और एक साईकिल यात्रा पूरी की| यह योग प्रसार हेतु साईकिल यात्रा थी जिसमें लगभग ५९५ किलोमीटर तक साईकि...\nयोग प्रसार हेतु साईकिल यात्रा\nमहाराष्ट्र में परभणी- जालना- औरंगाबाद- बुलढाणा जिले के गाँवों में ६०० किलोमीटर साईकिलिंग नमस्ते एक नई सोलो साईकिल यात्रा करने जा रहा हू...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू\n०. साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना ३० मई की सुबह करगिल में नीन्द जल्दी खुली | जल्दी से तैयार हुआ | आज मेरी पहली परीक्षा है | आज ...\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा ९ (अन्तिम): अजिंक्यतारा किला और वापसी\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा १: असफलता से मिली सीख योग ध्यान के लिए साईकिल यात्रा २: पहला दिन- चाकण से धायरी (पुणे) योग ध्यान के लिए ...\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा ८: सातारा- कास पठार- सातारा\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा १: असफलता से मिली सीख योग ध्यान के लिए साईकिल यात्रा २: पहला दिन- चाकण से धायरी (पुणे) योग ध्यान के लिए ...\n“मेरे प्रिय आत्मन् . . .\"\nओशो . . . . जुलाई २०१२ में ओशो मिले . . संयोग से पहले ही कुछ प्रवचनों में ध्यान सूत्र प्रवचन माला मिली | वहाँ से ...\nचेतावनी प्रकृति की: १०\n. . . जुलाई और अगस्त के कुछ चंद दिनों के बारे में बात करते करते अक्तूबर आ गया है | दो महिने बितने पर भी सब बातें अब भी ताज़ा हैं ....\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nसियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत..... काश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रवासवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्...\nविकासाच्या विविध वाटा व काही प्रश्न\nदक्षिण दर्शन भाग २ (अंतिम): हंपी- एक अद्भुत, अजरा...\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nसियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत..... काश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रवासवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना\n भारत का वह रमणीय क्षेत्र वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है लदाख़ वह दुनिया है जिसमें बर्फाच्छादित पर्वत, ...\nहमारी समस्याओं के लिए विपश्यना का मार्ग: विपश्यना का मतलब विशेष प्रकारे से देखना. यह एक खुद को समझने की, खुद को बदलने की प्रक्रिया है. प्रस...\nप्रकृति, पर्यावरण और हम ४: शाश्वत विकास के कुछ कदम\nप्रकृति, पर्यावरण और हम १: प्रस्तावना प्रकृति, पर्यावरण और हम २: प्राकृतिक असन्तुलन में इन्सान की भुमिका प्रकृति, पर्यावरण और हम ३: आर्थ...\n“मेरे प्रिय आत्मन् . . .\"\nओशो . . . . जुलाई २०१२ में ओशो मिले . . संयोग से पहले ही कुछ प्रवचनों में ध्यान सूत्र प्रवचन माला मिली | वहाँ से ...\nजन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १\nआपदा प्रभावित क्षेत्र में आगमन जम्मू- कश्मीर में सितम्बर माह के पहले सप्ताह में‌ भीषण बाढ़ और तबाही आई| वहाँ मिलिटरी, एनडीआरएफ, अन्य बल और...\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन यह नाम सुनके लग सकता है कि यह कोई जटिल समुपदेशन प...\nदोस्ती साईकिल से २: पहला शतक\nदोस्ती साईकिल से १: पहला अर्धशतक पहला शतक साईकिल पर पहला अर्धशतक पूरा करने के बाद शतक का इन्तजार कुछ ज्यादा लम्बा हुआ| आरम्भिक...\nएटलस साईकिल पर योग- यात्रा: भाग २: परभणी- जिंतूर नेमगिरी - *२: परभणी- जिंतूर नेमगिरी* ११ मई को सुबह ठीक साढेपाँच बजे परभणी से निकला| कई लोग विदा देने आए, जिससे उत्साह बढा है| बहोत से लोगों ने शुभकामनाओं के मॅसेजेस भ...\nजंजैहली से छतरी, जलोड़ी जोत और सेरोलसर झील - इस यात्रा वृत्तांत को आरंभ से पढ़ने के लिए यहाँ क्लिक करें पिछली पोस्ट ‘शिकारी देवी यात्रा’ में मित्र आलोक कुमार ने टिप्पणी की थी - “एक शानदार यात्रा वृतांत...\nकठुआ : बलात्काराच्या तिरडीवर सत्तेची मलई - मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या मॅचसाठीची माझी फॅंटसी टीम पाहून माझा मित्र मला म्हणाला, '' ओंकार मी तर तुला क्रिकेटमधील कळतं असे समजत होत...\nस्वागतम् . . . .\nज्ञान महर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्: कुछ संस्मरण - ज्ञान महर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्: कुछ संस्मरण भारत के पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् भारत की ऋषी परंपरा की एक आधुनिक कडी थे. उनक...\nसलिल - सलिल (नाव बदललंय) सोबत मी पहिल्यांदा बोललो ते फेब्रुवारी मधे. आमच्या वेगवेगळ्या ब्रॅंचेस मधे काम करणाऱ्या ज्या सुमारे पन्नास सहकाऱ्यांशी फोनवर अधून-मधून ब...\nमनीच्या कथा ७ - एखाद्यानं वागण्या-बोलण्यातून कधी दुखावलं असेल आपलं मन तर आपण कायम नंतर त्याच्या प्रत्येक कृतीत ती इतरांना दुखावणारी वृत्तीच शोधत बसतो. कुणी खोटं बोललं असं ...\nभारतीय संस्कृती व आयुर्वेद - भारतीय संस्कृती व आयुर्वेद स्त्रीवैद्य अभ्यासवर्ग पुणे 11.2.2001 सत्राचा विषय पाहून असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की स्त्रीवैद्यांच्या अभ्यासवर्गात या विष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/224", "date_download": "2018-05-27T03:14:13Z", "digest": "sha1:ZFKRGGSK3IHY4DIM3GRSTOWVR2RHBVA3", "length": 6042, "nlines": 97, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "साधं सोपं आयुष्य | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nहसावंसं वाटलं तर हसायचं\nरडावंसं वाटलं तर रडायचं\nजसं बोलतो तसं नेहमी\nज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं\nज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं\nमनात जे जे येतं ते ते\nकरून बघितलं पाहिजे आपण\nजसं जगावं वाटतं तसंच\nजगून बघितलं पाहिजे आपण\nकरावंसं वाटेल ते करायचं\nजगावंसं वाटेल तसं जगायचं...\nजेंव्हा जाग आपल्याला येते\nआपली रात्र होते जेंव्हा\nझोप आली की झोपायचं\nजाग आली की उठायचं\nपिठलं भाकरी मजेत खायची\nआपल्या घरात असं वावरायचं\nआपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं\nत्याचं कौतुक कशाला एवढं\nजगात दुसरं चांदणं नाही\nआपणच आपलं चांदणं बनून\nहसावंसं वाटलं तर हसायचं\nरडावंसं वाटलं तर रडायचं\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n‹ वादळाचे गीत आता आणुया ओ अनुक्रमणिका सार आपल्या संसाराचे... ›\nया सारख्या इतर कविता\nआपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी\nपहिला पाऊस पडतो तेंव्हा\nमी जसा आहे, तसा आहे\nमालक, मुकादम आणि मजूर\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chitos313.blogspot.com/2014/10/blog-post_23.html", "date_download": "2018-05-27T03:01:55Z", "digest": "sha1:QEZT5SEW7YVPIDFYLQXSEGEBCEGZWR5J", "length": 23779, "nlines": 102, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: \"भाई, एक 'यो यो' हो जाये!\"", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\n\"भाई, एक 'यो यो' हो जाये\nगेल्या महिन्यात आमच्या युनिवर्सिटीतल्या १०-१५ जणांना घेऊन आम्ही सहलीला गेलो होतो. साधारण तास-दीड तासाचा प्रवास संध्याकाळी परत येताना साहजिकच 'अंताक्षरी'चा कार्यक्रम झालाच. किती वर्ष लोटली असतील अंताक्षरी खेळून…पण भसाड्या आवाजात गाणारे ( संध्याकाळी परत येताना साहजिकच 'अंताक्षरी'चा कार्यक्रम झालाच. किती वर्ष लोटली असतील अंताक्षरी खेळून…पण भसाड्या आवाजात गाणारे () आम्ही सगळेच ९०च्या दशकात मोठे झालेलो आहोत आणि मेंटली आम्ही अजूनही ९०च्याच दशकात अडकलोय (निदान अंताक्षरी खेळण्याच्या बाबतीत तरी) हे आमचं आम्हालाच जाणवलं-- 'मैने प्यार तुम्ही से किया है', 'रात के बारा बाजे दिन निकलता है' अशी एकूणच दुय्यम आणि कालबाह्य गाणीच आम्हाला आठवत होती. ९०च्या गाण्यांचा कोटा संपल्यावर सगळे ढेपाळले. मग काही चांगली गाणी म्हणून झालीच नाहीत असा विचार करून आम्ही राजेश खन्नाची गाणी म्हणायला लागलो.\nअचानक एक जण म्हणाला--\"जरा छान गाणी म्हणूया की…\"\n\" मी विचारलं. 'कहीं दूर जब दिन ढल जाये' नुकतंच म्हणून झालं होतं.\n\"भाई, एक 'यो यो' हो जाये\" त्याचं उत्तर मग मी बंद पडलो…डोकं बधीर झालं होतं मग मी बंद पडलो…डोकं बधीर झालं होतं बाकी सगळ्यांनी त्याला हो म्हणून 'बिभत्स' रसातलं कुठलंसं गाणं म्हणून होईपर्यंत मी बंदच होतो. त्याच्या त्या एका वाक्याचा गेले महिनाभर विचार करूनही 'क्लोजर' मिळू शकलेलं नाही म्हणून मी शेवटी ते इथे वैश्विक चव्हाट्यावर मांडायचं ठरवलं---\n'भाई, एक यो यो हो जाये'….आय मीन सिरीयसली तर--यो यो म्हणजे 'हनी सिंग अर्थात यो यो हणी सिंग' नावाचा स्वतःला गायक-संगीतकार म्हणवणारा एक इसम हनी सिंग काय मोहम्मद रफी किंवा किशोर कुमार वगैरे आहे का की त्याच्या गाण्याची 'फर्माईश' व्हावी हनी सिंग काय मोहम्मद रफी किंवा किशोर कुमार वगैरे आहे का की त्याच्या गाण्याची 'फर्माईश' व्हावी जगातले सगळे गायक, संगीतकार संपलेत का जगातले सगळे गायक, संगीतकार संपलेत का गेला बाजार तो 'एक अन्नू मलिक किंवा बाबा सेहगल हो जाये' असं म्हणाला असता तरी चाललं असतं असं मला वाटायला लागलं. मग मला अन्नू मलिक 'बरा' पर्याय वाटावा हे जाणवून स्वतःचाच राग आला गेला बाजार तो 'एक अन्नू मलिक किंवा बाबा सेहगल हो जाये' असं म्हणाला असता तरी चाललं असतं असं मला वाटायला लागलं. मग मला अन्नू मलिक 'बरा' पर्याय वाटावा हे जाणवून स्वतःचाच राग आला मग पुन्हा शांतपणे विचार केला-- मला हनी सिंगची गाणी का आवडू नयेत मग पुन्हा शांतपणे विचार केला-- मला हनी सिंगची गाणी का आवडू नयेत का ज्या अमेझिंग माणसाच्या तुफान गाण्यांनी लाखो लोकांना वेड लावलंय त्या तानसेनाच्या आधुनिक अवताराचं संगीत मला का आवडू नये ज्या काही गोष्टी सुचल्या त्या शक्य तितक्या सुटसुटीतपणे मांडायचा प्रयत्न करतोय\n१. गाणं किंवा एकूणच संगीतावर अधिकाराने टिप्पणी करायला मी तानसेन तर नाहीच पण चांगला 'कान'सेन तरी आहे का माहित नाही---पण मला हणी सिंगची कुठलीही गाणी आवडत नाहीत. माझ्यामते एखादं गाणं आवडण्याची मुख्य कारणं असतात गाण्याची चाल आणि त्याचे शब्द 'चार बोतल वोडका काम मेरा रोज का' किंवा 'लुंगी डान्स' वगैरे शब्दात आवडण्यासारखं काय असू शकतं हे मला अजूनही कळलेलं नाही 'चार बोतल वोडका काम मेरा रोज का' किंवा 'लुंगी डान्स' वगैरे शब्दात आवडण्यासारखं काय असू शकतं हे मला अजूनही कळलेलं नाही राहता राहिला गाण्यांच्या चालींचा प्रश्न-- तर सार्वजनिक गणपतीला जमलेले शेकडो लोक जास्त सुरात, चालीत आरत्या म्हणतात हे माझं मत आहे. मॉरल ऑफ द स्टोरी- यो यो हणी सिंगच्या गाण्यांशी मी इमोशनली कनेक्ट होऊच शकत नाही\n२. मला असं जाणवलं की त्या १०-१५ लोकांच्या घोळक्यात हनी सिंगची गाणी न आवडणारा किंवा त्याचं हिंग्लिश गाणं माहित नसणारा मी एकटाच होतो. मला हनी सिंगची बिभत्स रसातली गाणी आवडत नाहीत म्हणजे मी कालबाह्य झालोय का असा प्रश्न मला पडला. उडत्या चालीची, फार मतितार्थ नसलेली किंवा यमक जुळवण्यासाठी वाटेल ते शब्द वापरलेली कुठलीच गाणी मला आवडत नाहीत का या प्रश्नाचं उत्तरसुद्धा नकारार्थी आहे या प्रश्नाचं उत्तरसुद्धा नकारार्थी आहे 'मुन्नी बदनाम हुई', 'अनारकली डिस्को चली', 'बिडी जलाइले', 'प्यार की पुंगी' अशी कित्येक गाणी मी ऐकतो. काही आवडीने तर काही निव्वळ सवयीने 'मुन्नी बदनाम हुई', 'अनारकली डिस्को चली', 'बिडी जलाइले', 'प्यार की पुंगी' अशी कित्येक गाणी मी ऐकतो. काही आवडीने तर काही निव्वळ सवयीने मग मला हनी सिंगच का आवडू नये मग मला हनी सिंगच का आवडू नये त्याच्या गाण्याच्या चाली आरती म्हणण्यापेक्षा सोप्प्या आहेत, मतितार्थाचं म्हणायचं तर 'छोटे ड्रेस में बॉम्ब लगदी मेनू' यासारख्या गाण्यात खोल दडलेला अर्थ वगैरे शोधण्याची गरजही नाहीये पण तरी मला ती गाणी आवडत नाहीत\n३. लहानपणापासून घरातले संस्कार होते म्हणा, पुढे मित्रसुद्धा तसेच भेटले म्हणून असेल पण माझा 'ऐकीव' गाण्यांच्या आवाका बऱ्यापैकी होता म्हणायला हरकत नाही. म्हणजे फार नाही पण मराठीत पंडित अभिषेकी बुवा ते स्वप्नील बांदोडकर, हृदयनाथ मंगेशकर ते अवधूत गुप्ते, हिंदीत किशोर कुमार ते अलीकडे शफकत अमानत अली, किंवा एस.डी. बर्मन ते अमित त्रिवेदी अशा अशा सगळ्या सगळ्या लोकांची गाणी ऐकत मी मोठा झालो, अजूनही ऐकतो. कळायला लागल्यावर आपल्याला गाणं किंवा एखादं वाद्य वाजवायला शिकत आलं नाही याची खंतसुद्धा वाटली कधी कधी. प्रभाकर जोगांची व्हायोलीन ऐकताना मिळणारं समाधान किंवा फ्युझोनचं शफकत अमानत अलीने गायलेलं 'मोरा सैय्या' ऐकताना जाणवणारा आर्त स्वर म्हणजे संगीत, गाणं अशी माझी साधारण कल्पना होती, आहे पण हनी सिंगचं गाणं ऐकताना मला समाधानसुद्धा मिळत नाही आणि कुठलीही चांगली भावना जाणवत नाही.…दुर्दैवाने त्यातला नकारात्मक स्वर किंवा हपापलेला भाव म्हणजे संगीत अशी मी स्वतःची समजूत करून घेऊच शकत नाही पण हनी सिंगचं गाणं ऐकताना मला समाधानसुद्धा मिळत नाही आणि कुठलीही चांगली भावना जाणवत नाही.…दुर्दैवाने त्यातला नकारात्मक स्वर किंवा हपापलेला भाव म्हणजे संगीत अशी मी स्वतःची समजूत करून घेऊच शकत नाही सॉरी पण मला हनी सिंगची गाणी आवडत नाहीत.\n४. पंडित भीमसेन जोशींना भारतरत्न मिळालं, रेहमानला ऑस्कर मिळालं--इतरही अनेकांना कित्येक राष्ट्रीय किंवा आंतर-राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.…पण 'मी यातला अमुक पुरस्कार मिळवणारच आहे' हे आजपर्यंत कुणीच जाहीर मुलाखतीत छातीठोकपणे सांगितलेलं मला माहीत नाही याउलट 'यो यो मधाळ सिंग'ने मात्र 'मी ग्रॅमी अवोर्ड मिळवणार आहे' हे जाहीरपणे सांगितलं आहे याउलट 'यो यो मधाळ सिंग'ने मात्र 'मी ग्रॅमी अवोर्ड मिळवणार आहे' हे जाहीरपणे सांगितलं आहे 'पार्टी ऑल नाईट', 'चार बोतल वोडका' आणि 'अल्कोहोलिक' अशी गाणी लिहून ग्रॅमी मिळवण्याची वल्गना करणाऱ्या या महापुरुषाबद्दल मला अत्यादर वाटायला हवा, त्याची गाणी आवडायला हवीत पण मला हनी सिंगची गाणी आवडत नाहीत\n५. मी हनी सिंगला पर्सनली ओळखत नाही. त्याच्याबद्दल माझा काही पूर्वग्रहसुद्धा नाही मागे दिल्ली दुर्घटनेच्या वेळी कुणातरी लोकांना अचानक साक्षात्कार झाला की हनी सिंगच्या 'मै बलात्कारी' अशा काहीतरी गाण्याने हिंसक प्रवृत्ती बळावते म्हणून त्याला अटक व्हावी. तेव्हा त्या लोकांची खिल्ली उडवून मी हनी सिंगच्या बाजूने माझ्या ब्लॉगमध्ये लिहिलंसुद्धा होतं. वैयक्तिक आयुष्यात तो माणूस म्हणून कसा आहे याची मला अजिबात कल्पना नाही. एकूणच त्याच्या गाण्यांचा मी व्यक्तीसापेक्ष विचार केलेला नाही मागे दिल्ली दुर्घटनेच्या वेळी कुणातरी लोकांना अचानक साक्षात्कार झाला की हनी सिंगच्या 'मै बलात्कारी' अशा काहीतरी गाण्याने हिंसक प्रवृत्ती बळावते म्हणून त्याला अटक व्हावी. तेव्हा त्या लोकांची खिल्ली उडवून मी हनी सिंगच्या बाजूने माझ्या ब्लॉगमध्ये लिहिलंसुद्धा होतं. वैयक्तिक आयुष्यात तो माणूस म्हणून कसा आहे याची मला अजिबात कल्पना नाही. एकूणच त्याच्या गाण्यांचा मी व्यक्तीसापेक्ष विचार केलेला नाही पण कितीही प्रयत्न करून मला हनी सिंगची गाणी आवडत नाहीत\n६. हनी सिंगने खरंतर सध्याच्या पिढीतल्या पालकांचं काम सोप्पं केलं आहे. त्यांच्या मुलांना अगदी लहान वयातच विविध प्रकारची मद्यं, मद्यपानाशी संबंधित गैरसमज, पार्ट्या, मुलींचे कपडे अशा कित्येक कित्येक गोष्टींबद्दल कोणतीही माहिती त्यांना पुरवावी लागणार नाहीये….अ-पंजाबी (अ-मराठी सारखं) मुलांना त्यांची मातृभाषा सोडून पंजाबी भाषा, मोडकी-तोडकी इंग्लिश, हिंग्लिश अशा तीन भाषा शिकायला मिळणार आहेत. त्यांची मुलं उद्या जगात 'कुह्हल' (KEWL) म्हणवली जाणार आहेत. त्याच्या गाण्यांचे समाजावर एवढे उपकार असूनही मला त्याची गाणी आवडत नाहीत.\nया सगळ्या गोष्टींमध्ये वरकरणी निव्वळ खवचटपणा दिसत असला तरी त्यातली माझी कळकळ खरंच प्रामाणिक आहे अजून किती कारणं देऊ अजून किती कारणं देऊ किती गोष्टींचा विचार करू किती गोष्टींचा विचार करू हनी सिंगची गाणी न आवडायला जर का एवढ्या गोष्टी पुरेश्या असल्या तर मग मला पडलेले पुढचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत.\n१. संगीत, गायन या जगातल्या सर्वोत्तम कला आहेत. त्यात कलाकाराला मुक्तपणे व्यक्त व्हायला अभिव्यक्ती स्वातंत्र आवश्यक आहे. पण मग नकारात्मक स्वराची किंवा हपापलेला भाव असलेली गाणी लिहिणाऱ्या कलाकाराचं कौतुक होणं बरोबर का चुकीचं ज्या अर्थी हजारो लोकांना ही गाणी आवडतायत त्या अर्थी ती बनवणारा हनी सिंग १००% चुकीचा असूच शकत नाही. मग माणूस म्हणून, समाज म्हणून, रसिक म्हणून लोकांचा प्रवाह ज्या दिशेने चाललाय त्या दिशेने सगळ्यांनी जाणं बरोबर आहे का ज्या अर्थी हजारो लोकांना ही गाणी आवडतायत त्या अर्थी ती बनवणारा हनी सिंग १००% चुकीचा असूच शकत नाही. मग माणूस म्हणून, समाज म्हणून, रसिक म्हणून लोकांचा प्रवाह ज्या दिशेने चाललाय त्या दिशेने सगळ्यांनी जाणं बरोबर आहे का ती दिशा चुकीची असली तरी\n२. माझ्या पिढीने निदान कळत-नकळत का होईना पण 'चाहुंगा मै तुझे सांज सवेरे' किंवा 'एक धागा सुखाचा' वगैरे गाणी ऐकली. सांगीतिक संस्कार, सांस्कृतिक जडणघडण अशा गोष्टी व्यक्तिमत्व विकासाला किती आवश्यक असतात हे मी अधिकाराने सांगू शकत नाही पण लहानपणी 'पार्टी ऑल नाईट' ऐकून येत्या पिढीवर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करायची गरज आहे. नुसतं वाईट वाटून उपयोग नाही कारण खरंतर आपलीच जबाबदारी वाढतेय. विचार करा--काही वर्षांनी एखादा मुलगा आपल्या आजोबांना विचारेल--\" ग्रॅन्डपा, व्हू इस थिस पंचम गाय हिज म्युसिक साउन्डस सो आउटडेटेड…वॉझ ही फेमस ऑर समथिंग विथ दॅट काइन्डा म्युसिक हिज म्युसिक साउन्डस सो आउटडेटेड…वॉझ ही फेमस ऑर समथिंग विथ दॅट काइन्डा म्युसिक\". या संवादातला भयाणपणा जाणवतोय\nसो इथे एकदा नमूद करू इच्छितो की हा ब्लॉग निव्वळ एक हनी सिंगच्या गाण्यांवर टीका करायची या हेतूने लिहिलेलाच नाही त्यामुळे त्याच्या कोणत्याही पंख्यांनी जर का धीर करून हा ब्लॉग इथपर्यंत वाचला असेल तर अजून त्रागा करून घेऊ नये त्यामुळे त्याच्या कोणत्याही पंख्यांनी जर का धीर करून हा ब्लॉग इथपर्यंत वाचला असेल तर अजून त्रागा करून घेऊ नये हनी सिंगच्या गाण्यांमध्ये ज्यांना गेय, अर्थ, संगीत दिसतं त्यांनी ते जरूर ऐकावं. माझ्या बाबतीत दुर्दैवाने \"एक यो यो हो जाये\" हे एक वाक्य ट्रिगर ठरलं आणि मला एवढा मोठा उहापोह करावासा वाटला. हे लिखाण निव्वळ वैतागातून आलं असल्याने ते एकांगी, बायस्ड वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तसं असल्यास तसं वाटणाऱ्या मंडळींनी दुसरी बाजू जरूर मांडावी…मी अतिशय फ़्लेक्सिबलपणे विचार करायला, ओपन एन्ड चर्चा करायला तयार आहे\nवाचणाऱ्या सर्व लोकांना दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या वर्षात सर्वावर हनी सिंगची किंवा त्याच्या गाण्यांशी चाल-भाव-शब्द अशा सगळ्या बाबतीत साधर्म्य असणारी कमीत कमी गाणी ऐकायला मिळोत ही परमेश्वर चरणी प्रार्थना\n\"भाई, एक 'यो यो' हो जाये\nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/01/blog-post_8.html", "date_download": "2018-05-27T02:55:34Z", "digest": "sha1:5376QPN6WELVZL6KINR6PELPD7K7EDZ5", "length": 38613, "nlines": 239, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): प्रज्ञावंत घडवण्याची गरज!", "raw_content": "\nकोणताही समाज कोणत्या दिशेने जाणार आहे, तो भविष्यात कोठे आणि कसा असेल हे समजावून घ्यायचे असेल तर आजची पिढी नव्या पिढीला कशी घडवते हे आधी पहावे लागेल पिढीमागून पिढी असा शृंखलाबद्ध प्रवास मानवी समाज करत असतो. आई-वडिल, शिक्षक आणि समाज हे नव्या पिढीवर काहीना काही संस्कार करणारे घटक असतात. समाजाची वर्तमान स्थिती नवागत नागरिकाच्या समग्र व्यक्तिमत्वावर परिणाम करत असते. समाजाच्या निराशा, स्वप्ने व जगण्याच्या प्रेरणा नकळतपणे या नवांगत नागरिकाच्याही प्रेरणा बनतात व तो त्याच परिप्रेक्षात व परिघात स्वप्न पहायला लागतो. आहे त्या समाजव्यवस्थेत अडथळ्यांवर मात करत ती स्वप्ने पुर्ण करण्याचे प्रयत्न करू लागतो. अमेरिकेतील मुलगा जी स्वप्ने पाहिल ती स्वप्ने भारतातील मध्यमवर्गातील मुलगा पाहीलच असे नाही. किंबहुना अशीही स्वप्ने असू शकतात याची तो कल्पनाही करू शकणार नाही. शेवटी व्यवस्था स्वप्नांनाही बंदिस्त करते.\nयाकडे आपल्याला अत्यंत व्यापकपणे व अनेक अंगांनी पहावे लागेल. नवीन पिढी घडवणारा महत्वाचा घटक असतो व तो म्हणजे शिक्षण विद्यार्थ्याला साक्षर बनवत विविध ज्ञानशाखांशी परिचय करून देत भविष्यात त्याला कोणत्यातरी एक आवडीच्या ज्ञानशाखेत नवी भर घालण्यासाठी अथवा एखादी नवीच ज्ञानशाखा स्वप्रतिभेने निर्माण करण्यासाठी त्याला तयार करणे म्हणजे शिक्षण विद्यार्थ्याला साक्षर बनवत विविध ज्ञानशाखांशी परिचय करून देत भविष्यात त्याला कोणत्यातरी एक आवडीच्या ज्ञानशाखेत नवी भर घालण्यासाठी अथवा एखादी नवीच ज्ञानशाखा स्वप्रतिभेने निर्माण करण्यासाठी त्याला तयार करणे म्हणजे शिक्षण शिक्षण म्हणजे जुलमाचा रामराम नसते. प्रत्येक विद्यार्थी स्वत:तच एक स्वतंत्र विश्व असते, व्यक्तिमत्व असते. बाह्य प्रभाव जेवढे व्यक्तिमत्व घडवायला कारण घडतात त्याहीपेक्षा त्याच्या आंतरिक प्रेरणा महत्वाच्या ठरतात. या आंतरिक प्रेरणा लहानपणी सुप्तावस्थेत असल्या तरी व्यवस्था अशी असावी लागते कि वाढत्या वयाबरोबर त्या प्रेरणांचे सुयोग्य प्रस्फुटन होत सामाजिक संरचनेत महत्वाची भर घालणारा नागरिक तयार व्हावा.\nपण आपण आजच्या आपल्या व्यवस्थेकडे पाहिले तर जे चित्र दिसते ते अत्यंत निराशाजनक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणजे, आम्ही मुळात मुलांना शिक्षणच देत नाही तर विद्यार्थ्याला केवळ साक्षर बनवण्यापलीकडे व एक बौद्धिक श्रमिक बनवण्यापलीकडे काहीही विशेष साध्य करत नाही हे आपल्या लक्षात येईल. आमच्या द्रुष्टीने ’सब घोडे बारा टक्के’ या पद्धतीने ठराविक विषय लादत, सर्वात पास होणे बंधनकारक करत, ज्याला अधिक मार्क तो हुशार अशी धारणा बनवून बसलो आहोत. थोडक्यात मार्क हाच आमचा गुणवत्तेचा एकमेव निकष आहे. मेरिट अथवा गुणवत्ताही आम्ही त्यावरच मोजतो. \"९७% मिळूनही प्रवेश नाही आणि ’त्यांना’ ५०% ला प्रवेश...\" अशा प्रकारच्या सामाजिक दुहीतही अडकतो. ही एक वंचना आहे हे मात्र आपण मुलात समजावून घेतलेलेच नाही. मुळात ९७% मिळाले म्हणून त्याचे गुणवत्ता जास्त आणि कमी मिळाले म्हणुन गुणवत्ताच कमी असे ठरवण्याचे साधनच अस्तित्वात नाही. ही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी करुन घेतलेली फसगत आहे.\nमुळात आपली शिक्षणव्यवस्था हीच मानवी प्रेरणांना विसंगत आहे. ’नैसर्गिक कल’ आणि त्यातच प्राविण्य मिळू देण्याच्या संध्या आम्ही नाकारलेल्या आहेत. थोडक्यात प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या भावी पिढ्या कशा घडणार नाहीत याचीच पुरेपूर काळजी आम्ही घेतली आहे. सरच प्रज्ञावंत होऊ शकत नाहीत हे सत्य मान्य केले तरी अशा बहुसंख्यांक विद्यार्थ्यांना जगण्याची कौशल्येसुद्धा शिकवण्यात आम्ही अजून खूप मागेच आहोत. पुन्हा वर आम्ही भावी विकासाच्या गप्पा मारतो ही तर मोठी विसंगती आहे. खरे म्हणजे आम्ही आमच्या शिक्षण पद्धतीतून मुलांना खुरटवणारी, संकुचित करणारी, त्यांचे कुतुहल व स्वप्ने छाटणारी, कौशल्याचा अभाव असणारी पिढी घडवत आहोत हे आमच्या लक्षात कधी आले नाही. या नव्या पिढ्याही मग तशाच पुढच्या साचेबंद पिढ्या घडवत जाणार यात शंका बाळगण्याचे कारण नाही.\nआज आपण पाहिले तर जागतिक पहिल्या २०० विद्यापीठांत आमचे एकही विद्यापीठ नाही. कोणत्याही ज्ञानशाखेत नवी भर घालणारे विद्वान व शास्त्रज्ञ आम्ही घडवले नाहीत. विदेशात जाऊन जे भारतीय अगदी नोबेलप्राप्तही होऊ शकले त्यांची गणना यात करण्याचे कारण नाही. येथे असते तर ते तसे घडू शकले नसते कारण आपली व्यवस्थाच मुळात प्रतिभेला फुलारू देणारी नाही हे कटू वास्तव त्यातुनच अधोरेखित होते. भारताचा नव्या जगात ज्ञान-विज्ञानक्षेत्रात नेमका वाटा काय हे पहायला गेले तर निराशाजनक चित्र सामोरे येते ते यामुळेच\nमग आम्ही आमची नवीन पिढी स्बल, सक्षम व प्रज्ञावंत बनवू शकलो नाही तर आमचे भविष्यही तेवढेच मरगललेले राहणार यात शंका नाही. आम्ही सर्व प्रश्नांवर आंदोलने करत आलेलो आहे. पण आमच्याच भवितव्याचा कळीचा प्रश्न जो आहे त्याबाबत मात्र आम्ही थंडगार आहोत. इंग्रजी माध्यमांच्या इंटरन्यशनल म्हणवणा-या शाळांत भरमसाठ पैसे भरून मुलाला प्रवेश मिळवला कि आपण कृतकृत्य झालो असेच सर्व पालकांना वाटते. मुलांनी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, कशात करियर करावे हेही एकुणातला ट्रेंड पाहून ठरवले जाते. पण ज्याला हे सारे करायच आहे त्यालाच विचारात घेतले जात नाही. मतामतांच्या गलबल्यात तो दुर्लक्षितच राहतो व शेवटी मिळेल ती वाट चालू लागतो. एका अर्थाने आम्ही परिस्थितीशरण पिढी बनवत आहोत हे आपल्या लक्षात येत नाही.\nआपल्या व्यवस्थेतच दोष आहेत हे मान्य करू. हा दोष आमच्या विचार करण्याच्या पद्धतीतील भरकटलेल्या दिशेमुळे निर्माण झाला आहे हेही आपण स्विकारू. पण चुका कधी ना कधी दुरुस्त कराव्याच लागतात. एका रात्रीत व्यवस्था बदलत नाही हे मान्य केले तरी व्यवस्था बदलासाठी मानसिकता बनवणे व पुढाकार घेणारे काहीजण तरी पुढे येणे महत्वाचे असते. आणि येथे तर पुढाकार पालकांना घ्यावा लागणार आहे. पण त्यासाठी पालकांनाच शिक्षण म्हणजे नेमके काय याची जाण व भान देणे आवश्यक आहे. वर्तमानाचेच ते आव्हान आहे.\nआज आपण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आहोत. राष्ट्रवादही आपापले स्वरूप बदलतांना दिसत आहे त्यामुळे भविष्यातील जागतिकीकरण नेमके कसे असेल हेही आपल्याला अंदाजावे लागेल. जागतिक ज्ञान अशी संकल्पना असली तरी सर्वच ज्ञान जगातील सर्वांनाच उपलब्ध होऊ शकत नाही. अनेक राष्ट्रे आपापली गुपिते जपत असतात. त्यामुळे इतरांनी विकसीत करावे व मग त्यापासून आपण शिकावे अशी योजना भविष्यात अस्तित्वात येईलच असे नाही. खरे तर ज्ञानावर समस्त मानवजातीचा अधिकार हवा. पण तसे वास्तव नाही. आणि आपली सुरुवात तर ज्ञान म्हणजे काय या प्राथमिक स्तरावरच घुटमळते आहे. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे हे अजून अगणित नागरिकांना तर माहितच नाही. ते माहित नसेल तर भविष्यातील ज्ञान-क्रांतीच्या दिशा कोणत्या असतील हे नेमके कसे समजणार त्या शोधण्यासाठी आम्ही भारतीय कसा प्रयत्न करणार त्या शोधण्यासाठी आम्ही भारतीय कसा प्रयत्न करणार आजही उच्चविद्याभुषित या संदर्भात गोंधळलेले दिसतात. सामान्यांची मग काय गत असणार\nभविष्यातील बुद्धीवाद आज आहे तसा राहणार नाही. भविष्यातील सामाजिक व आर्थिक आव्हानेही वेगळी असतील. त्याची प्रारुपे बदलतील. प्रश्नांचे गुंतवळे वेगळ्या स्वरुपात सामोरे येतील. किंबहुना जीवनशैलीच अत्यंत वेगळी बनलेली असेल. पण ती कशी असेल हे ठरवण्याचीही शक्ती आम्ही प्रगल्भ पिढ्यांच्या अभावात घालवून बसलेलो असू. प्रगल्भ पिढी घडते ती बंधमुक्त शिक्षणातून. मानवी प्रेरणांना अवसर देणा-या खुल्या व्यवस्थेतून. आज आपल्याला सर्वप्रथम विचार करावा लागणार आहे तो शिक्षणाबाबत, तिच्या पद्धतीबाबत. कार्यक्षम अंमलबजावणीबाबत. पालक ते शिक्षक आणि सभोवतालची व्यवस्थाच सक्षम नवी पिढी बनवू शकते. आम्हाला केवळ साक्षर नकोत तर बौद्धिक झेपा घ्यायला निरंतर सज्ज अशा प्रगल्भ वाघांची पिढी घडवायची आहे. त्यातच आमच्या समाजाचे, राष्ट्राच उज्ज्वल भविष्य सामावलेले आहे हे आम्हाला लक्षात घ्यावे लागेल.\nसंजय सर , चांगले लिहिले आहे -अभिनंदन \nचौथ्या पॅरीग्राफ मध्ये तिसऱ्या ओळीत \"सरच प्रज्ञावंत होऊ लागले\"या जागी \"सर्वच प्रज्ञावंत\"--- असे हवे -- अतिशय सोपे करून सांगता आपण - म.गांधींची धाटणी अशी होती आपण मांडलेले प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत . आजची माध्यमे आणि सभोवारचा परिसर हे मनावर रोजरोज किती वारेमाप बोजा टाकत असतात . ( गडकरी आणि संभाजी ब्रिगेडचे उदाहरण अगदी जिवंत आहे आपण हिरीरीने सहभाग घेत खरेतर सर्व समाजासमोर आपण दिलेल्या प्रवेशाचे जाहीर वाचन करावे ही नम्र विनंती आहे - आज त्यांची भाषा तैलचित्र फाडण्याची आहे - कदाचित फाडलेही असेल आत्तापर्यंत आपण मांडलेले प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत . आजची माध्यमे आणि सभोवारचा परिसर हे मनावर रोजरोज किती वारेमाप बोजा टाकत असतात . ( गडकरी आणि संभाजी ब्रिगेडचे उदाहरण अगदी जिवंत आहे आपण हिरीरीने सहभाग घेत खरेतर सर्व समाजासमोर आपण दिलेल्या प्रवेशाचे जाहीर वाचन करावे ही नम्र विनंती आहे - आज त्यांची भाषा तैलचित्र फाडण्याची आहे - कदाचित फाडलेही असेल आत्तापर्यंत सामान्य बाळबोध जीवनात हे माहीतही नसते की बरोबर काय आणि चूक काय सामान्य बाळबोध जीवनात हे माहीतही नसते की बरोबर काय आणि चूक काय संघ ज्याप्रमाणे मुस्लिम समाज हिंदूंवर कसा अन्याय करतो आहे आणि छुपा विस्तारवाद राबवत आहे असे विष कालवत असतात अगदी तसाच समांतर संभाजी ब्रिगेडचा हा कार्यक्रम आहे . आपणासारख्या तद्न्य लोकांनी समाजाच्या धुरीण लोकांना घेत संभाजी ब्रिगेडचा विरोध केला पाहिजे -हा जातीयवादाचा मुद्दा अजिबात नाही - पण समाजाला वेठीस धरण्याचा आहे \nसंघ परिवार आणि भाजप यांना तर आयता विषय मिळत आहे - मने दुखावली जाऊन त्यांच्या पारड्यात आयतेच झुकते माप पडणार आहे .)\nअसो - थोडे विषयांतर झाले\nडॉ आंबेडकर १८९१ ते १९५६ आणि गडकरी १८८५ ते १९१९ असे समकालीन पाहिले आणि कायद्याचे त्यांचे अफाट ज्ञान पाहिले तर डॉक्टरांनी कधी गडकरींचा निषेध केला का \nतरुण पिढीपुढे आज जर असे विध्वंसक आदर्श ठेवले गेले तर काय होईल \nआज शिक्षण एकतर फक्त पदवी आणि आर्थिक यशाशी जोडले गेले आहे आणि आपली मुले इतर सामाजिक भान ठेवणे आवश्यकच मानत नाहीत. आदित्य ठाकरे आणि सेना यातही हाच प्रश्न आहे त्याच्या भोवती परप्रांतीयांचा गराडा आहे ही एकाच बातमी अनेक प्रश्न निर्माण करते आहे \nसर, आपण धडाडीने पुण्यात घणाघाती भाषणे करत या मुद्याना हात घातला पाहिजे - आपण हे करू शकता \nजावेद अख्तर यांनी परवा छान विवेचन केले \" धार्म ही संग्रहालयात ठेवायची गोष्ट आहे \"\nमग उरतात फक्त परंपरा आपला प्रत्येक सण हा देवतांशी निगडीत आहे - खरीखोटी विधाने करत त्या देवांना आपण म्हणता तसे वैदिकांनी दावणीस बांधले आहे - आणि अगदी मनापासून आपल्या आतल्या आवाजाला विचारले तर \nआजकाल कोणीही देव धर्म यावर विश्वास ठेवत नाही - पण तसे निःसंदिग्धपणे सांगतही नाही एकप्रकारे आपण खोटारडेपणे जगत आहोत तीच गोष्ट इतिहास आणि जातीपातीची \nनुसता भ्रश्टाचार हा मुद्दा भारताच्या समोर नाही तर ही सामाजिक कीडही समूळ काढून टाकली पाहिजे - आजकाल बाळबोध रित्या समाजात संभाजी उद्यानात संभाजीचा पुतळाच नाही - काय हा अन्याय - असा विचार रुजवणे फारच सोपे आहे हेपण लक्षात असावे . स्त्रिया आणि तरुणांना हा विचार लगेच पटेल आणि खरोखर एकप्रकारे संगीत नाटकेच काळाच्या पडद्याआड जात असताना कोण हे गडकरी असे कॉन्व्हेंट च्या मुलांना आणि त्यांच्या परिवारात वाटणे अगदी सहज शक्य आहे - पण तीच गोष्ट राम मंदिराची झाली नाही - हेही लक्षात ठेवले पाहिजे -\nतसे पाहिले तर हा नियम राबवून शनिवारवाडा आणि परिसरात काका मला वाचावा , आणि गारदी- राघोबादादा , तसेच त्यांना मागे ओढणारी आनंदीबाई यांचा पुतळा उभारा आणि स्वराज्याला न्याय द्या असा हाकारा जर कोणी केला तर ते ऐतिहासिक सत्याला धरूनच असेल\nसर कराल का हे काम आमचा तुमच्यावर विश्वास आहे \nया विषयावर अनंत लिहिता येईल पण तूर्तास इतकेच -\nडकरी पुतळा आणि त्यापुढील प्रज्ञावंत हा लेख विचारात घेतले तर , कुणीच जास्त प्रतिसाद दिलेला नाही , खरेतर धो धो पत्रांचा पाऊस पडेल असे वाटले होते , पण हाय \nम्हणजे समाजाच्या काही वर्गाचा या घटनेला मूक पाठिंबा आहे का \nसर आपण लेख अगदी सुंदर लिहिला आहे , आपण त्यात अनेक मुद्दे अजून घालू शकता . लहान मुलात टापटीप हा मुद्दा फार महत्वाचा आहे -गरज सरो आणि वैद्य मरो ही वृत्ती इतकी बळावली आहे की रेकॉर्ड जपून ठेवणे आणि जागच्या जागी वस्तू ठेवणे हा जो संस्काराचा भाग आहे तो आज कुठे दिसतच नाही , त्यामुळे मुलांचीच गैरसोय होत असते - तुमच्या घरी प्रत्येकाने हे अनुभवलेत असेल \nधर्म आणि वाद प्रतिवाद आणि धर्माचे रक्षण हे मुद्दे फारच गौण आहेत . समजा सर्व मुसलमान भारतातून निघून गेले तर भारतातील सर्व धार्मिक प्रश्न संपतील का अजिबात नाही , धर्म एक , पण मग प्रकरण जातीवर घसरेल इतकेच - त्यापेक्षा माणूस आणि त्याची सर्व तऱ्हेने उन्नती असे साधे सोपे ध्येय हवे - आता प्रश्न असा उभा राहतो - उन्नती म्हणजे काय \nप्रज्ञावंत घडवणे फारच गुंतागुंतीचे काम आहे .\nआज सर्व कौटुंबिक सुखाची- उन्नतीची व्याख्या ही आर्थिक यशाशी जोडली गेली आहे ग्रॅज्युएशन आणि लग्न त्यापुढे फ्लॅट खरेदी - एक कार आणि होणाऱ्या मुलाला कॉन्व्हेंट शिक्षण असे चाकोरीबद्ध जीवन समाज जगत आहे - त्यातच हा शिवाजी कोण हे गडकरी कोण मॅड लोक आहेत - रोज शिवाजी शिवाजी ओरडत असतात अशा गप्पा मारणारा आणि धन्य मानणारा वर्ग फार वेगाने तयार होतो आहे - आम्ही जणू असहायपणे इथे राहात आहोत , आमची खरी जागा परदेशातच आहे - पण मॅड लोक आहेत - रोज शिवाजी शिवाजी ओरडत असतात अशा गप्पा मारणारा आणि धन्य मानणारा वर्ग फार वेगाने तयार होतो आहे - आम्ही जणू असहायपणे इथे राहात आहोत , आमची खरी जागा परदेशातच आहे - पण असे समजणारा वर्ग फक्त ब्राह्मणात नाही तर सर्व जातीत आहे .\nआणि एकीकडे संभाजी ब्रिगेड सारखे उन्मत्त लोक आहेत , ज्यांनी शिवाजी हा स्वतःची खाजगी प्रॉपर्टी करून टाकली आहे .\nखरेतर इतिहास इतका वैभवशाली आहे कि एकेक रत्न पाहिले तर आपल्याला आनंदच मिळत जातो . शिवाजी महाराज , आणि त्यांचे कार्य हा तर फारच थोर विषय आहे तो असा एका संघटनेने बंदिस्त करणे पापच आहे - आणि ते म्हणतील तेच अंतिम सत्य ही भूमिका तर लोकशाहीला मारकच आहे\nतुकाराम महाराज, रामशास्त्री प्रभुणे ज्ञानेश्वर , नामदेव असे एकापेक्षा एक आपल्याकडे प्रज्ञावंत होऊन गेले . त्यांनी रोखठोक सवाल केले आणि सत्याची कास धरली -पण हे कोणी समजून घेत नाही अरेरे - काय हे आपले दुर्दैव अरेरे - काय हे आपले दुर्दैव आपल्या लेखाना कुणीच प्रतिक्रिया देत नाही \nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nमोझांबिकच्या डाळी अन् पाकची साखर\nचांगले उत्पादन घेऊनही सरकार पुन्हा आयात करत जे आहेत तेही भाव गडगडवायला लावत असेल तर सरकारची शेतीबाबतची दृष्टी किती अनुदार आणि म्हण...\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nहे अमिट अमिट प्रिय प्रिय जे हे प्रेय गीत तु गा... हे स्वरील स्वरील ते स्वर पकड अन शब्द अमर ते गा.... सुर्याला तु भान दे अन चंद्राला घे...\nअगा जे घडलेची नाही....\nपानिपत युद्धातून मल्हारराव होळकर दुपारीच निघून गेले असा एक अज्ञाधारित आरोप गेली अनेक वर्ष होतोय. \"सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यां...\nआज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...\nशिंपी. जगाची अब्रू झाकणारा समाज. या समाजानं घडवला एक संत. ज्यानं कपड्यांचे तुकडे जोडता जोडता तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरलेला समाज जोडला....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nश्री. प्रशिल पाझारे या माझ्या मित्राने पुस्तक प्रकाशन व Copyrights संदर्भात काही प्रश्न विचारले आहेत. सर्व होतकरु लेखकांना उपयोग होईल म्हण...\nसंभाजी महाराजांच्या मुक्ततेसाठी अल्पसाही प्रयत्न ...\nमित्रहो, मला एक प्रश्न पडलाय. कालच मी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज या शालिनी मोहोड लिखित ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात हा प्रश्न उपस्थित ...\nयंत्रमानव व कृत्रीम प्रज्ञेचे आव्हान\nसोलापुरात उमटला मुक समाजाचा साहित्यिक आवाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-indian-government-hikes-import-duty-edible-oil-3126?tid=165", "date_download": "2018-05-27T03:28:30Z", "digest": "sha1:SPRMMXH6NLSKM6KLCFL4F7EJGIJCSCVO", "length": 22495, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Indian government hikes import duty on edible oil | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखाद्यतेल अायात शुल्कात दुप्पट वाढ\nखाद्यतेल अायात शुल्कात दुप्पट वाढ\nखाद्यतेल अायात शुल्कात दुप्पट वाढ\nरविवार, 19 नोव्हेंबर 2017\nमुंबई : देशांतर्गत तेलबियांच्या दरात होणारी घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलाच्या अायात शुल्कात दुप्पट वाढ केली अाहे. या निर्णयानंतर सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याची, तसेच सुरू असलेली घसरण थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nमुंबई : देशांतर्गत तेलबियांच्या दरात होणारी घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलाच्या अायात शुल्कात दुप्पट वाढ केली अाहे. या निर्णयानंतर सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याची, तसेच सुरू असलेली घसरण थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nकेंद्र सरकारचा खाद्यतेल आणि तेलबियांवरील आयात शुल्कवाढीचा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. सध्या बाजारात सोयाबीन, सूर्यफुलासह इतर तेलबियांचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षाही खाली आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. आता या निर्णयामुळे तेलबियांच्या किमतीत चांगली वाढ अपेक्षित आहे. त्यातून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेलच. शिवाय हा निर्णय खाद्यतेल उत्पादक उद्योगालासुद्धा दिलासादायी ठरेल.\n- अतुल चतुर्वेदी, अध्यक्ष, एसईए (सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन)\nकेंद्र सरकारने दीर्घ काळानंतर शेतकऱ्यांशी संबंधित मोठा निर्णय घेतला आहे. खाद्यतेलाचा वापर वाढला आहे; पण त्याप्रमाणात तेलबियांचे उत्पादन वाढत नव्हते. याचा संबंध शेतकऱ्यांना मिळत असलेल्या अल्पशा दराशी होता. आता या निर्णयामुळे येत्या काळात तेलबियांचे बाजारातील दर चांगले राहतील. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. दर स्थिर राहिल्यास सरकारलाही बाजारात हस्तक्षेप करून तेलबियांची खरेदी करावी लागणार नाही.\n- संदीप बाजोरिया, चेअरमन, ऑल इंडिया कॉटन सीड क्रशर्स असोसिएशन आणि संचालक\nसातत्याने कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, सूर्यफूल आणि इतर तेलबियांचे उत्पादन घटवले होते. केंद्र सरकारने आयात शुल्कात वाढ केल्यामुळे नजीकच्या काळात खाद्यतेल उत्पादक शेतमालांच्या किमतीत सुधारणा होईल. येत्या काळात शेतकऱ्यांचा पुन्हा ओढा या उत्पादनाकडे वाढेल. त्याचा लाभही शेतकऱ्यांना होईल. केंद्र सरकारने हा निर्णय घ्यावा, यासाठी महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा पुढाकार मोलाचा ठरला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारच्या ही बाब निदर्शनाला आली.\n- डॉ. बी. व्ही. मेहता, एमडी, एसईए (सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन)\nतेलबियांच्या बाजारात सुधारणा अपेक्षित : पाशा पटेल\nलातूर : केंद्र शासनाने शुक्रवारी अधिसूचन काढून आयात होणाऱ्या पामतेल, सूर्यफूल, सोयाबीन व मोहरीच्या क्रूड व रिफाईन तेलावरील आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात तेलावर आयात शुल्कात वाढ झाल्याने या तेलबियांच्या बाजारभावात सुधारणा अपेक्षित आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्याच्या मालाला भाव व उद्योग क्षेत्राला चालना मिळेल, सोयाबीनची पेंड निर्यातीसाठी दहा टक्के प्रोत्साहन अनुदान द्यावे, अशी मागणीही केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. तीही लवकरच मान्य होईल, असे अपेक्षित आहे. एवढे करूनही बाजारातील भाव हमीभावापर्यंत गेले नाही तर आणखी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल यांनी शनिवारी (ता. १८) येथे पत्रकार परिषदेत दिली.\nमहाराष्ट्र, राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनेच सर्वाधिक पीक आहे. बाजारात भाव पडल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. सोयाबीनसोबतच इतर तेलबीयांच्या बाबतीत हाच प्रश्न होता. बाजारातील दर हमीभावापर्यंत कसे आणावेत या करीता केंद्र शासनाकडे काही शिफारसी करण्यात आल्या होत्या. केंद्र शासनाने या शिफारसी मान्य करीत गेल्या चार महिन्यात आठ अधिसूचना काढल्या आहेत. याचा देशातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असे श्री. पटेल म्हणाले.\nराज्य कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोयाबीनच्या प्रश्नावर केंद्र सरकारकडे खाद्यतेलावरील आयात शुल्कवाढीची विनंती केली. त्यानंतर दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन याची माहिती दिली. त्यानंतर श्री. गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन देशातील सर्व कडधान्य आणि तेलबिया हमीभावापेक्षा कमी दराने विकले जात असल्याचे माहिती दिली. त्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पातळीवर बैठक झाली. त्यानंतर केंद्र शासनाने दोन लाख टनापेक्षा जास्त तूर आयात न करण्याचा निर्णय घेतला. मलेशिया, अर्जेंटिना इत्यादी देशातून आयात\nहोणाऱ्या खाद्यतेलावर दहा टक्के आयात शुल्क आणि सोयाबीन तेलावर पाच टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. मूग आणि उडीद तीन लाख टनापेक्षा जास्त आयात न करण्याचा निर्णय घेतला. उडीद आणि मूग डाळींच्या डाळींच्या निर्यातीवरील बंदी पूर्णपणे उठवली. त्यानंतर पिवळ्या मटारवर ५० टक्के आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय झाला. तसेच ता. १६ नोव्हेंबर रोजी केंद्र शासनाने अधिसूचना काढून सर्व प्रकारच्या डाळीवरील निर्यात बंदी उठवली आहे. त्यानंतर शुक्रवारी (ता. १७) सोयाबीन, पामतेल, मोहरी व सूर्यफूलाचे क्रूड व रिफाईल तेलावर मोठे आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला.\nदेशात पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेला हा निर्णय आहे. यामुळे बाजारपेठेतील सोयाबीनचे भाव हमीभावापर्यंत पोचतील, अशी आशा श्री. पटेल यांनी व्यक्त केली.\nजगाच्या पाठीवर भारतातच जेनेरिक मॉडिफिकेशन न केलीली सोयाबीनची पेंड मिळते. या निर्णयामुळे सोयाबीन पेंड निर्यात होऊ शकणार आहे. आयात होणारी पेंड आता बंद होईल. देशात ६५० सोयाबीन सॉलवंट प्लान्ट आहेत. त्या पैकी ३०० बंद आहेत. ३५० प्लान्ट अर्ध्या क्षमतेनेच सुरू आहेत. हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने ही इंडस्ट्रीजच धोक्यात आली होती. पण केंद्राच्या या निर्णयामुळे या इंडस्ट्रीजला चालना मिळेल, असे श्री. पटेल म्हणाले. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार निश्चित उभे राहील, असे श्री. पटेल म्हणाले.\nसरकार सोयाबीन पाशा पटेल हमीभाव देवेंद्र फडणवीस दिल्ली नितीन गडकरी नरेंद्र मोदी अरुण जेटली\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nडोंगरसोनी झाले १२६ शेततळ्यांचे गावशासकीय योजना बांधापर्यंत चांगल्या अर्थाने पोचली...\nशाश्वत सिंचनासाठी आहेत विविध योजनापीक उत्पादनवाढीसाठी शाश्वत सिंचन महत्त्वाचे आहे....\nबेदाणा तारण कर्ज योजना ज्या बाजार समित्या बेदाणा या शेतीमालासाठी...\nरब्बी हंगामासाठी पीकविमा योजनाराज्यात रब्बी १९९९ हंगामापासून राष्ट्रीय कृषी...\nसेंद्रिय शेतीसाठी विविध योजना मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने...\nखाद्यतेल अायात शुल्कात दुप्पट वाढमुंबई : देशांतर्गत तेलबियांच्या दरात होणारी...\nबारा हजार ट्रॅक्टर्सला मिळणार अनुदान मुंबई : उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत...\nकाजूसाठी फळपीक विमा योजनाकाजू पिकासाठी ही योजना कोल्हापूर, रत्नागिरी,...\nमोसंबीसाठी फळपीक विमा योजनामोसंबी पिकासाठी ही योजना औरंगाबाद, परभणी, सोलापूर...\nगांधी जयंतीपर्यंत राज्यात हागणदारीमुक्‍...मुंबई ः राज्यातील सर्वच्या सर्व; म्हणजे ३८४ शहरे...\nखत नियंत्रण प्रयोगशाळांचे बळकटीकरण :...राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत (RKVY) राज्यातील...\nसेंद्रिय शेती संशाेधन, प्रशिक्षणसाठी २०...पुणे : नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन आणि...\nकमी पावसाच्या तालुक्यांत कृषी पंपासाठी...राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज (ता.२३) झालेले...\nआयात निर्बंधाने उडीद, मूग वधारलेनवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी (ता. २१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.rameshthombre.com/2011/06/blog-post_1984.html", "date_download": "2018-05-27T03:02:24Z", "digest": "sha1:7EZCLVOTQNZA5WTALSN3VUZ4SJKN3EYT", "length": 7901, "nlines": 231, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: ~ असे घाव देसी जिव्हारी कशाला ? ~", "raw_content": "\n~ असे घाव देसी जिव्हारी कशाला \nअसे घाव देसी, जिव्हारी कशाला \nम्हणे 'प्रेम केले, उधारी कशाला' \nतुझा घोष झाला, उभा श्वास माझा\nउगा ढोल, ताशे, तुतारी कशाला \nपुरे नेत्र राणी, असे जीव घ्याया\nतिथे कुंतलांची, दुधारी कशाला \nजिथे दूध सौख्ये, मिळे मांजराशी\nतिथे कावळ्याची, हुशारी कशाला \nदुवा दे, सजा दे, मला काय त्याचे\nमुक्या सावजाला, शिकारी कशाला \nतुझे प्रेम माझा, फुका जीव घेते,\nपुन्हा सांग घेऊ, भरारी कशाला \nनको रे मना तू, तिचा ध्यास घेऊ,\nजिथे देव नाही, पुजारी कशाला \nरमेशा असा तू, कसा व्यर्थ गेला,\nम्हणे प्रेम केले, बिमारी कशाला \nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 11:02 AM\nमी इकडे हि भेटेल .............\nमाझे प्रकाशित ई-पुस्तक 'प्रियेचे अभंग' येथे हि वाचू शकता ....\nमाझी लेखणी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता प्रेमी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता समुह - मी इकडे संचालक आहे\nकवी कट्टा - माझा स्वताच्या कवितांचा ओर्कुट समुह\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (61)\nजिथं फाटलं आभाळ (31)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nनव यौवना मी गौरांगना\n|| सापडेना पंढरपूर ||\nये सोना .... सोना ... माझी मोना\n~ शराबी शराबी ~\n- ती भेट तुझी - माझी -\n~ असे घाव देसी जिव्हारी कशाला \n'तो' ती आणि मी\nसुपारी दिलीय 'साल्याची' ....\nत्याच्या शिवाय भेटशील काय \nपाऊस, कालपासून भलताच पेटलाय \nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.rameshthombre.com/2014/08/blog-post_7.html", "date_download": "2018-05-27T03:04:26Z", "digest": "sha1:L2DSINW64ZJ6ILGBK62S27UAGD3CJGAH", "length": 9157, "nlines": 246, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: तुझी सावली होऊन राहावं आयुष्यभर", "raw_content": "\nतुझी सावली होऊन राहावं आयुष्यभर\n'तुझी सावली होऊन'* राहावं आयुष्यभर\nहेच तर स्वप्न होतं माझं\nहे स्वप्नच लादलं जातंय माझ्यावर\nअसंच वाटत राहत अधूनमधून …\nपूर्वी तुझी सावली पडायची\nयोग्य दिशेला आणि योग्य उंचीची\nतुझ्या सोबत अडजस्ट होताना \nमध्यानिलाही आताशा सावली पडते लांबलचक\nअन सुर्य अस्ताला जाताना घुटमळते पायात.\nकधी कधी दिवसा उजेडात …\nमीच मला शोधत फिरते\nआणि रात्रीच्या गर्भ अंधारात\nमी पाहिलं होतं स्वप्न\nमाझीच मला होतेय सध्या दिशाभूल\nतुझ्या वेगाचाहि येत नाही अंदाज\nआताशा तुझ्या सोबत असले तरी\nतुझी सावली होऊन राहणं\nजमेलच असं वाटत नाही \n('आमकस' च्या लिहा ओळीवरून* कविता या उपक्रमातील दुसरी कविता)\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 10:35 PM\nलेबले: कविता, जिथं फाटलं आभाळ\nप्रत्येक बाईचं आयुष्य असचं असावं\nतिहि धडपडते नवर्याचि सावली व्हायला ...\nसुरवतिला जुळते पण ..\nमग मात्र ती थकते मनाने आनि शरिरानेही ..\nसगळ्यांचे करता करता तीच हरवुन जाते कुठेतरि ...\nआणि शेवटी एक अडगळ होवुन राहते .....\nआजही एकविसाव्या शतकात शिकली सवरली तरी खुप कमी ठिकानी ती माणुस म्हनुन जगते आहे ..\nखेड्यात तर नाही म्हट्ले तरी चालेल ....\nमी इकडे हि भेटेल .............\nमाझे प्रकाशित ई-पुस्तक 'प्रियेचे अभंग' येथे हि वाचू शकता ....\nमाझी लेखणी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता प्रेमी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता समुह - मी इकडे संचालक आहे\nकवी कट्टा - माझा स्वताच्या कवितांचा ओर्कुट समुह\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (61)\nजिथं फाटलं आभाळ (31)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nपरवा माझा एक मित्र\nतुझी सावली होऊन राहावं आयुष्यभर\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t7984/", "date_download": "2018-05-27T03:41:44Z", "digest": "sha1:4HWCBFP2LKMW33UPZOKGFC5IOFR7MNTX", "length": 3371, "nlines": 88, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-मन बेधुंद .....", "raw_content": "\nबेधुंद मनाला हा स्पर्श तुझा झाला,\nमज वेड अशी तो लावून गेला,\nबसले मी एकटीच काढीत तुझी आठवण,\nजेव्हा आठवणीतुन तू असा समोर आला..... बेधुंद मनाला हा स्पर्श तुझा झाला,\nतो आभास स्वर्गापरी होता,\nजेव्हा तू माझ्या मिठीत होता,\nप्रेमात पडले मी अशी,\nजेव्हा माझा राजकुमार माझ्या सोबत होता....\nधुंदीत गात आपण जशी घेतली पावसाची मजा,\nमी तुझी अन् तू माझा राजा...\nप्रत्येक थेंब पावसाचा मोती बनुन बरसला,\nआपली साथ पाहून तो वरुण राजा ही हसला.... बेधुंद मनाला हा स्पर्श तुझा झाला,\nरुतु जसे बदलत गेले,\nप्रेम तसे बहरून आले,\nअशीच राहुदे साथ तुझी सख्या,\nसतत बेधुंद मनाला स्पर्श तुझा जसा.... सतत बेधुंद मनाला स्पर्श तुझा जसा...\nRe: मन बेधुंद .....\nRe: मन बेधुंद .....\nRe: मन बेधुंद .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://swachh.maharashtra.gov.in/Site/information/feedback.aspx", "date_download": "2018-05-27T03:22:25Z", "digest": "sha1:LJWQCPVJLIKF7AADL5AVIKYDDMHSM24D", "length": 4050, "nlines": 55, "source_domain": "swachh.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nदेश : कृपया निवडा\nराज्य : --कृपया निवडा-- अंदमान आणि निकोबार अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तरांचल ओदिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा चंदिगढ छत्तीसगढ जम्मू आणि काश्मीर झारखंड तमीळनाडू त्रिपूरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पुद्दुचेरी पश्चिम बंगाल बिहार मेघालय मणीपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मीझोराम राजस्थान लक्षद्विप सिक्कीम हरयाणा हिमाचल प्रदेश\nDivision : कृपया निवडा -कृपया निवडा-\nजिल्हा : कृपया निवडा अकोला अमरावती अहमदनगर उस्मानाबाद औरंगाबाद कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक पुणे परभणी बुलडाणा बीड भंडारा मुंबई उपनगर मुंबई शहर यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर हिंगोली\nCity : कृपया निवडा\nतालुका : कृपया निवडा\nउत्तर नमूद करा *:\n© स्वच्छ महाराष्ट्र अभियान नगर विकास विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2016/01/blog-post_25.html", "date_download": "2018-05-27T03:30:53Z", "digest": "sha1:2BKCJAFHS57LXN3RATW2RI2JAFZ7XSTG", "length": 14854, "nlines": 138, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): भारताचं अंकशास्त्र", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nभारताला 15 ऑगस्ट रोजी स्वांतंत्र्य मिळालं, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेनं घटनेचा स्वीकार केला आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला. या तीनही तारखांच्यामध्ये आश्चर्यकारक अंकशास्त्रीय संबंध आहे.\n26.11.1949 या तारखेतील अंकांची पूर्ण बेरीज 33\n26.01.1950 या तारखेतील अंकांची पूर्ण बेरीज 24\n15.8.1947 या तारखेतील अंकांची पूर्ण बेरीज 35\nम्हणजे 15.8.1947, 26.11.1949 आणि 26.01.1950 या तीनही तारखांमध्ये 6 आणि 8 हे अंक उलटे-सुलटे आले आहेत.\nभारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासावर 6 आणि 8 या अंकांचा मोठा प्रभाव पडला आहे. 6 हा अंक एकीकडं भारताला प्रगतीच्या दिशेनं घेऊन जातो, विविधतेमध्ये एकता आणतो तर 8 हा अंक (विशेषत: तो 26 असल्यानं) आर्थिक समृद्धी, सत्ता या बरोबरच कलह, संकटं आणतो. भारतानं स्वातंत्र्यानंतर प्रचंड आर्थिक आणि इतर प्रगती केली आहे, भारतीय उपखंडात तो 'दादा' बनला आहे पण त्याच बरोबर हा देश युद्धे, दहशतवाद आणि अंतर्गत कलहाने ग्रस्त राहिला आहे.\n26 हा अंक आपत्तीचा नंबर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे 26 तारखेला घटना स्वीकारणं आणि लागू करणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या होत्या. त्याचा मोठा फटका भारताला वेळोवेळी बसला आहे. त्याविषयीची माहिती मी ‘आपत्तीचा नंबर 26’ या लेखात दिली आहे.\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-laxmikant-deshmukh-speech-5883", "date_download": "2018-05-27T02:59:44Z", "digest": "sha1:RZXNAGBVH2R26Q3DDNURIXFKEP4ZVOLB", "length": 17861, "nlines": 143, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon agralekh on laxmikant deshmukh speech | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हा\nजगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हा\nसोमवार, 19 फेब्रुवारी 2018\nन परवडणारी शेती करून शेतकरी देशाची भूक भागवतोय आणि म्हणूनच सर्व समाज आणि शासन यांनी शेतकऱ्याचे जगणे सुसह्य, सुखाचे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न वाढवायला हवेत.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेती, शेतकऱ्यांबाबतच्या चर्चेशिवाय पूर्णच होत नाही. यापूर्वीच्या बहुतांश साहित्य संमेलन अध्यक्षांनी शेतीच्या भयाण वास्तवाबाबत चिंता व्यक्त करून काही उपायदेखील सुचविले आहेत. कृषी संस्कृती हीच देशाची संस्कृती असल्याने बडोदा येथील ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या केंद्रस्थानी शेती आणि शेतकरीच होता. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येचे लोण देशभर पोचले असून, ती आजची सर्वांत मोठी सामाजिक समस्या ठरली आहे. शेती परवडत नसल्याने अनेक शेतकरी, त्यांची मुले शेतीला रामराम ठोकत आहेत. स्वःतच्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून त्यांचे खेड्याकडून शहराकडे स्थलांतर वाढत आहे. स्थलांतरित कुटुंबांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्याच्या समस्या वेगळ्याच आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्नच जमत नसून, त्यातूनही अनेक सामाजिक प्रश्न उभे राहत आहेत. शेतकरीपुत्रांच्या लग्नाच्या प्रश्नाला एका सर्वेक्षणाच्या आधारे ॲग्रोवनने वाचा फोडली होती. त्या सर्वेक्षणाचा उल्लेखही संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या भाषणात आला आहे. कोणताच बाप शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देण्यास तयार होताना दिसत नाही. उपवर मुलीलाही शेतकरी नवरा नको आहे. आर्थिकदृष्ट्या उद्‍ध्वस्त शेतकऱ्याला सामाजिक प्रतिष्ठाही लाभताना दिसत नाही, ही बाब गंभीर म्हणावी लागेल. खरे तर न परवडणारी शेती करून शेतकरी देशाची भूक भागवतोय, हे विसरून चालणार नाही; आणि म्हणूनच सर्व समाज आणि शासन यांनी शेतकऱ्याचे जगणे सुसह्य, सुखाचे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न वाढवायला हवेत. याची जाणीव शासनाला कुणीतरी करून द्यायला पाहिजे होती, ते काम संमेलनाध्यक्षांनी केले ते बरेच झाले.\nशेतकऱ्यांचे खडतर जगणे आणि त्यांचे मरणही (आत्महत्या) इथल्या व्यवस्थेला आव्हान देत आहे. शेती नीट पिकत नाही, पिकली तर विकत नाही, विकले तर योग्य भाव मिळत नाही. जो काही भाव मिळतो त्यातून शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाहदेखील नीट होत नाही. अशा वेळी शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य याची प्रचंड हेळसांड होते. या परिस्थितीतून पोशिंद्याला वर काढणे, हे शासनाचे आद्यकर्त्यव्य असायला हवे. परंतु शासन दरबारी सर्वांत दुर्लक्षित कोण असेल तर तो शेतकरी आहे. मागचे वर्ष (२०१७) हे शेतकऱ्यांची आंदोलने, मोर्चांनी गाजले. शेतकऱ्यांचा भडकलेला असंतोष शांत करण्यासाठी काही घोषणा झाल्या. परंतु त्यांचीही नीट अंमलबजावणी नाही. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावून शेतीला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची असेल, तर शेतीत गुंतवणूक वाढवावी लागेल. शेतीला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन उत्पादित मालास रास्त भावाचे नियोजन हवे; आणि तो कोणत्याही परिस्थितीत मिळालाच पाहिजे, अशी व्यवस्थाही उभी करावी लागेल. ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे लागेल. परवडणारी शेती आणि कमावता तरुण, असे ग्रामीण भागाचे चित्र पालटल्याशिवाय शेतकऱ्यांचे जगणे सुसह्य होऊन शेतीलाही प्रतिष्ठा लाभणार नाही, हे लक्षात घेऊन शासनाने वेळीच जागे होऊन उपाययोजना करायला हव्यात.\nशेती शेतकरी भारत साहित्य literature अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन marathi sahitya sammelan स्थलांतर शिक्षण education आरोग्य health लग्न गुंतवणूक\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-msp-5913", "date_download": "2018-05-27T03:12:17Z", "digest": "sha1:ULAXAO5BSW4VUHL2R3KPBACCFYO7ZKBD", "length": 18205, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon agralekh on msp | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहमी नको, हवा रास्त भाव\nहमी नको, हवा रास्त भाव\nमंगळवार, 20 फेब्रुवारी 2018\nदेशभरातील शेतकरी शासकीय हमीभावाची नाही, तर रास्त भावाची मागणी करू लागले आहेत. ती मान्य करून तमाम शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम शासनाने करावे.\nकेंद्र सरकारने २०१८ चा अर्थसंकल्प सादर करताना आगामी खरीप हंगामापासून हमीभावाच्या कक्षेतील पिकांना उत्पादनखर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. हे जाहीर करताना रब्बी हंगामातील पिकांना असे हमीभाव आम्ही दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे ही घोषणा करताना देशभरातील शेतकऱ्यांनी लावून धरलेली मागणी आणि आपल्या पक्षाने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेले वचन आपण पूर्ण करीत असल्याच्या अविर्भावात ते होते. परंतु या घोषणेचा पोल खुलण्यास वेळ लागला नाही. रब्बी हंगामातील पिकांना जाहीर केलेले हमीभाव वास्तविक खर्चावर आधारित नसून अर्धवट, अपुऱ्या खर्चावर होते, हे आकडेवारीनिशी नंतर पुढे आले आहे.\nशेतमालाशिवाय कोणतेही औद्योगिक उत्पादन, वस्तूची किंमत त्यासाठीचा उत्पादनखर्च, घरच्यांची मजुरी, मूळ गुंतणुकीवरील व्याज, यंत्रे-अवजारे यांचा घसारा, असा संपूर्ण खर्च गृहीत धरून त्यावर ठराविक नफा आकारून ठरविली जाते. अशी किंमत उत्पादक स्वतः ठरवितो. हे सूत्र शेतमालाचे हमीभाव ठरविताना का लावले जात नाही, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. शेतमालाचे हमीभाव कृषिमूल्य आयोग ठरवत असून ही पद्धती गुंतागुंतीची आणि सदोष आहे. या पद्धतीने आजपर्यंत तरी शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. त्याहूनही दुर्दैवी बाब म्हणजे मुळात शेतकऱ्यांना न्याय न देणारे हमीभावदेखील देशभरातील बाजारात मिळत नाहीत. त्यामुळेच मध्य प्रदेश सरकारने भावांतर योजना आणली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात भावांतर योजनेचा उल्लेख असला तरी देशपातळीवर ती केव्हा, कशी राबविणार त्यासाठीची वित्तीय तरतूद याबाबत काहीही स्पष्टता नाही.\nहमीभावाच्या नावे शेतकऱ्यांना फसविण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून या देशात चालू असून, त्यात मोदी सरकारने तर कळसच गाठला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अन्नधान्य उत्पादनास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन ग्राहकांनाही ते स्वस्तात उपलब्ध करून देणे, अशी दोन आव्हाने केंद्र सरकारपुढे होती. या दोन्ही आव्हानांवर मात करण्यासाठी हमीभावात अन्नधान्य खरेदीची संकल्पना पुढे आली. परंतु पुढे यात उत्पादक शेतकरी मागे पडत गेला आणि ही योजना ग्राहककेंद्रित होत गेली. शासनाच्याही ते सोयीचे असल्याने त्यांनी हेतूपुरस्सर याकडे दुर्लक्ष केले. पण पुढे अन्नधान्य उत्पादन वाढूनदेखील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढताना दिसत नाही, हे लक्षात आल्यावर डॉ. स्वामिनाथन यांनी वास्तविक उत्पादनखर्चावर ५० टक्के नफा, अशा हमीभावाची शिफारस अभ्यासाअंती सुमारे एक दशकापूर्वी केंद्र सरकारला केली होती. परंतु आजतागायत शासन पातळीवर यावर विचार झालेला दिसत नाही.\nमोदी सरकार त्यानुसारच हमीभाव आम्ही दिलेत अथवा देऊ, अशी चलाखी करीत असून त्यांचेही पितळ उघडे पडले आहे. खरे तर देशभरातील शेतकरी शासकीय हमीभावाची नाही तर किफायतशीर, रास्त भावाची मागणी करू लागले आहेत. त्यात पिकांच्या संपूर्ण उत्पादनखर्चावर ५० टक्के नफा, अशा भावाची ती मागणी आहे. ही मागणी मान्य करताना शाब्दिक कसरती, संभ्रम, जुमलेबाजी शेतकऱ्यांना नको आहे, हे केंद्र शासनाने लक्षात घेऊन तमाम शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम करावे. त्याशिवाय त्यांच्या उन्नत शेती आणि समृद्ध शेतकऱ्यांबाबतच्या सर्व गप्पा फोल आहेत.\nहमीभाव minimum support price सरकार government २०१८ 2018 अर्थसंकल्प union budget आग खरीप अरुण जेटली arun jaitley रब्बी हंगाम अवजारे equipments मध्य प्रदेश मोदी सरकार उत्पन्न\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2018-05-27T03:14:20Z", "digest": "sha1:GDH67SAISTU7K2HZV5FZEXBCSUZAMNUC", "length": 9781, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हवेवर चालणारी वाहने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहवेवर चालणारी वाहनांची इंजिने ही दाब असलेली हवा, म्हणजेच काँप्रेस्ड हवेवर चालणारी इंजिने आहेत. म्हणून यांना हवेवर चालणारी वाहने असे म्हंटले जाते.\nहवेच्या दाबावर इंजिने चालवणे तसे नवे नाही. याची सुरुवात अगदी दोन शतके आधीच झाली आहे. युरोप मध्ये ट्रॅम आणि रेल्वेसुद्धा यावर चालवली गेली आहे. मात्र तरी सहज मिळणाऱ्या पेट्रोल पुढे ही इंजिने तशी दुर्लक्षीतच राहिली. कारण उच्च दाबाची हवा ही पेट्रोलपेक्षाही महागडी ठरत होती.\nआता मात्र पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे अनेक मोटार कंपन्यांचा हवेवरील इंजिनातील रस वाढला आहे. सध्या फ्रांस मधल्या एम डी आय या कंपनीच्या एयर कारच्या शोधामध्ये इंजिन अतिउच्च दाबाची हवा वापरते. हे इंजिन चालविण्यासाठी पेट्रोलचा स्फोट घडवून पिस्टनचा दट्ट्या फिरवण्या ऐवजी, दाब असलेली हवा सोडून पिस्टनचा दट्ट्या फिरवायचा अशी साधी सोपी रचना आहे. या रचनेमुळे सध्याच्या इंजिनात असलेले अनेक घटक जसे कार्ब्युरेटर वगरे निरुपयोगी ठरतात. स्पार्क प्लग्जच्या जागी सोलोनॉइड वॉल्व बसवता येतात आणि टायमींग मात्र असलेल्या प्रणालीचेच वापरून हवेचे नियंत्रण होईल. अर्थातच थोडे फार फेरफार करून आजच्या काळातल्या अनेक गाड्या यावर चालू शकतील. मात्र त्यासाठी हवेचा दाब उच्च असणे फार आवश्यक आहे. आणि इतक्या उच्च दाबाची हवा असलेली टाकी एखाद्या अपघातात फुटली तर आपल्या चिंध्याही सापडणे अवघड. मात्र आता कार्बन फायबर आणि काही विशिष्ट धातू या अतिशय चिवट मिश्रण असलेल्या टा़क्या बनवून या फ्रांस च्या संशोधक कंपनीने हा प्रश्न सोडवला आहे. शिवाय या टाक्या दुहेरी आवरणाच्याही असणार आहेत.\nयाच वेळी ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न मध्ये असलेल्या एका एंजेलो दि पिएत्रो नावाच्या संशोधकानेही हवेवर चालणारी वाहने बनवली आहेत. मात्र या संशोधकाचे इंजिन हे वेगळेच, रोटरी इंजिन प्रकारचे आहे. म्हणजे वँकेल या जर्मन संशोधकाने इ.स. १९५० ते ५७ साली बनवलेल्या इंजिनावर आधारीत हे हवेवर चालणारे इंजिन आहे. या मध्ये घर्षण अगदी नगण्य आहे. आणि त्यामुळे हवेचा परिपुर्ण वापर करून घेतला गेला आहे असा दावा केला गेला आहे. शिवाय याचे वजन फक्त १२ किलो आहे.\nसध्या फ्रांस मधल्या एम डी आय या कंपनीच्या एयर कारच्या शोधामध्ये भारतीय उद्योजक टाटा मोटर्स नी रस घेतला आहे आणि त्यांच्याशी करारही केला आहे. भारतातल्या शहरी वाहतुकीसाठी हे फार उपयोगी ठरावे. कारण एंजेलो दि पिएत्रो चे इंजिन चालण्यासाठी अति उच्च दाबाची गरज नाहीये. त्यांचा असा दावा आहे की फक्त १ पिएसआय इतक्या दाबावरही हे इंजिन फिरू लागते. आणि एकदा टाकी भरल्यावर सलग २ तास इंजिन चालू शकते.\nयामुळे दुचाकी वाहने तर कदाचित अजूनच चालतील. आणि भारतातला इंधनाचा प्रश्नही सुटायला मदत होईल. जवळपास फुकट प्रवास होत असल्याने वेग व अंतर दोन्ही कमी असले तरी लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१७ रोजी १९:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/04/nothing-can-stop-you-from-chatting_21.html", "date_download": "2018-05-27T03:27:26Z", "digest": "sha1:HSATLHQB4WFU4YEVD3XSPAHQWH7M5WWG", "length": 6287, "nlines": 70, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Nothing can stop you from chatting - Meebo.com ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nइंटरनेट (internet), मोबाइल (Mobile), संगणक\nआपल्या सर्वांना चॅटींग करायला फार आवडते. फोनवर असो, मोबाइलवर असो, एस एम एस वर असो किंवा मेसेंजर (Messenger) वर असो आपण चॅटींग करणे सोडत नाही.\nपण चॅटींगमुळे खुप वेळ वाया जातो (असे आपल्या बॉसला वाटते) आणि ऑफीसमध्ये काहीजण (तुम्ही नाही हो , तुमचे सर्व सहकारी ) आणि ऑफीसमध्ये काहीजण (तुम्ही नाही हो , तुमचे सर्व सहकारी ) बॉसबद्दल आणि ऑफीसमधील सुंदर मुलींबद्दल चॅटवर बोलत अगदी ८ तास घालवतात. आणि म्हणुनच बर्‍याच ऑफीसमध्ये Yahoo messenger, Gtalk आणि MSN messenger असे प्रसीद्ध मेसेंजर्स ब्लॉक केले आहेत.\nमित्रांनो घाबरु नका. आता कोणीही तुम्हाला चॅटींग करण्यापासून रोखु शकणार नाही अगदी ऑफीसमध्ये सुध्दा हे सर्व शक्य झालय Meebo.com मीबो.कॉम मुळे.\nमीबो हे एक मोफत ऑनलाइन अप्लिकेशन आहे जे वेगवेगळ्या मेसेंजर क्लायेंट्सवर एकत्रच चॅट करण्याची सुविधा देते.\nमीबो संगणकावरुनच नव्हे तर मोबाइलद्वारे देखील वापरता येउ शकते.\nतुमच्या सर्व मेसेजींगचा डाटा आपोआप सेव्ह केला जातो.\nसगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मीबो वापरण्यासाठी कोणतेही रजीस्ट्रेशन अथवा डाउनलोड करण्याची आवश्यकता नसते.\nसगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही साइट मराठी भाषेमध्ये देखील वापरता येइल्.(चित्रात पहा)\nमग भेट द्या http://www.meebo.com/ आणि आम्हाला तुमची मते जरुर कळवा.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://chitos313.blogspot.com/2012/06/blog-post_24.html", "date_download": "2018-05-27T03:05:24Z", "digest": "sha1:XZEPVABUQNDZD6C4R566FDAQPDIT3HD3", "length": 16265, "nlines": 131, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: जस्ट लाईक दॅट ३", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\nजस्ट लाईक दॅट ३\nभाग १, भाग २\nकाही पेपरवर्क पूर्ण करायला आदित्यला दुसऱ्या दिवशी लगेच युनिवर्सिटीत जायचं होतं. जीत आणि राज दोघेही बिझी होते. रमाला घेऊन मेघा जाणार आहे हे कळल्यावर त्यांनी आदित्यची त्या दोघींबरोबर जायची व्यवस्था करून टाकली. राजने त्याला अपार्टमेंटची एक किल्ली देऊन ठेवली. ते त्याला दुपारनंतर भेटणार होते.\n\"ही मेघा..हा आदित्य\" राजने ओळख करून दिली आणि तो पळाला.\n\" मेघाने पहिला प्रश्न विचारला.\n\"गुड..रमा आवरून खाली उतरते आहे..राजला घाईत जायचं होतं म्हणून त्याने मला लौकर बोलावून घेतलं..आपलं हार्डली १० मिनिटांचं काम आहे..मग परत येऊ आपण\"\n\"अ..हो..मला कितीही वेळ लागला तरी चालेल..काही कामच नाहीये..\"\n\"हो ते बरोबरच...तिथे ऑफिसमध्ये काही तमिळ आणि तेलगु पब्लिक पण येणारे..या सेमलाच आलेले लोक आहेत...तुम्ही दोघे भेटून घ्या...\"\n\"नितीन येणार नाहीये या सेमला..त्याला एक्स्टेन्शन मिळालं आहे..तुला राज-जीत काही बोलले का\n\"हो..सकाळीच त्यांनी बॉम्ब टाकला..पण म्हणाले टेन्शन नको घेऊ..काहीतरी सोय होईल\"\n\"हो रे..टेन्शन नको घेऊ..रमाचाही तोच घोळ होणारे...तिची पार्टनर म्हणून जी मुलगी येणार होती तिचा विसा रिजेक्ट झाला\"\n\"तुझा विसा झाला ना नीट\n\"अ..हो...काहीच प्रॉब्लेम नाही आला मला..\" उत्तर देताना आदित्यच्या मनाने पुन्हा सगळ्या गोष्टींची उजळणी केली. 'छे आपल्या आयुष्यातलं सगळंच इतकं निवांत झालं आहे...मग विसा कीस झाड की पत्ती आपल्या आयुष्यातलं सगळंच इतकं निवांत झालं आहे...मग विसा कीस झाड की पत्तीआयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट प्लान केल्यासारखी निवांत झाली आहेआयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट प्लान केल्यासारखी निवांत झाली आहे\n'काल माझी खरंच अर्धवट झोप झाली असेल किंवा ही मुलगी पण प्रवासामुळे दमून जास्त वेंधळी वाटली असेल..खरंच छान दिसते ही...अमुपेक्षा थोडीशी जास्तच' आदित्यने मनात म्हटलं.\n\"हाय\" रमाने सुरुवात केली.\n\"तुम्ही भेटला आहात ना एकमेकांना\n\" आदित्यने उत्तर देऊन रमाकडे हसून पाहिलं.\nआपापसात तमिळ आणि तेलगुमध्ये बोलणारे तीन-चार लोक त्यांना इंडियन स्टुडन्टस कमिटीच्या ऑफिसमध्ये भेटले. काही मास्टर्सला आले होते. त्या सगळ्यांची राहायची व्यवस्था नक्की झाली होती. त्यातल्या एका मुलाने आदित्यला रूम-मेट हवाय का विचारलंसुद्धा. त्याने राज-जीतशी बोलून सांगतो असं उत्तर दिलं. परत येताना मेघाने दोघांना वाटेत सोडलं आणि ती कॉलेजला गेली.\n\" आदित्यने रमाला विचारलं.\n\"काहीच नाही..मेघाच्या घरी जाईन..दर्शुपण नाहीये..काहीतरी वाचत बसेन..त्या दोघी येतील दोन तासात..मग त्या अपार्टमेंटसच्या केअर टेकरकडे जायचंय..\"\n\"ओह..ओके ओके..मला तो राघव म्हणत होता की इथला केअरटेकर खूप फ्रेंडली नाहीये..\"\n\"अवघड आहे मग..एकट्याला एक अख्खं अपार्टमेंट खूप खर्चिक होईल ना...\"\n\"हो. पण हे सगळे म्हणतायत ना की होईल काहीतरी..\"\n\"ते पण खरंच..तू काय करणारेस आत्ता\n\"विशेष काहीच नाही...मी पण बसून बोर होणारे..तू येतेस का बसून काहीतरी विचार करू..\"\nदोघांनाही विशेष काम नव्हतं. खरंतर बसून काही विचार, चर्चा वगैरे उपयोगी नव्हत्या, कारण त्यांना तिथलं विशेष काहीच माहित नव्हतं. नवीन देशात, नवीन वातावरणात कुणीतरी सोबतीला हवं असतं हेच खरं..रमा हो म्हणाली आणि दोघे राज-जीतच्या अपार्टमेंटवर गेले.\nमग दोघांनी एकमेकांची पार्श्वभूमी, इथे कसे पोचले अशा सगळ्या गोष्टी शेअर केल्या. गप्पांची गाडी पुन्हा राहायची व्यवस्था या स्टेशनवर येऊन थांबली.\n\"मला काल राज आणि जीत सांगत होते की इथे आलं की शक्यतो आपली भाषा बोलणाऱ्या माणसांमध्येच रहावं..आपल्या सवयी, कल्चर वगैरे सेम असतं..मला ते फारसं पटलं नव्हतं..म्हणजे अमेरिकेत येऊ स्वतःला इंडियन म्हणवून घेत पुन्हा इथे प्रांतिक वाद घातल्यासारखं झालं हे..\"\n\"खरंय तू म्हणतोस ते..पण काल मेघाच्या घरी मनीषा आणि प्रिया आल्या होत्या. एकटी प्रिया कन्नड. आम्ही सगळे ती संभाषणात असावी म्हणून हिंदीत बोलत होतो. तू तुझ्या घरच्यांशी हिंदीत बोलला आहेस का कधी\n\"नाही गं..पण मला वाटलं की तू मुंबईत राहतेस म्हणजे तुला हिंदी भाषेचं काही वावगं नसावं.\"\n\"प्रश्न मी कुठे राहते किंवा मला किती भाषा येतात हा नाहीये..आता अमेरिकन्सच बघ..त्यांना फक्त इंग्लिश येतं. त्यांच्यासमोर इतर भाषिकांनी इंग्लिशमध्ये म्हणजे त्यांच्या भाषेतच बोलावं अशी त्यांची अपेक्षा असते..मग आपण ती अपेक्षा आपण ज्या घरात २४ तास राहतो तिथे का ठेवू नये..\n\"खरं आहे तू म्हणतेस ते..मी आधी सोलापूरला होतो लहानपणी त्यामुळे तिथे खूप कानडी पहिले. नंतर मुंबईत २ वर्षं होतो इथे सगळे गुजराती आणि राजस्थानी. आणि आता पुण्यात तर मला ३-४ टाईपचं मराठी ऐकायला मिळतं...त्यामुळे मला सवय आहे बहुभाषिक समाजात राहण्याची\"\n\"मग चांगलं आहे की..तुला त्या राघवने विचारलं आहेच रूम-पार्टनरबद्दल ..तू हो म्हणून टाक त्याला..प्रश्न माझाच येणारे..मेघा आणि दर्शनाकडे राहिले तरी मी कुणाची बेडरूम शेअर करायची यावरून त्यांच्यात कुरकुर होईल..आणि मला ते नकोय..पण बहुतेक काही पर्यायच नसणारे\"\n\"हे बघ...फार काही झालं ना..आणि एकट्या-एकट्याने अपार्टमेंट घेउन खूप खर्च होणार असेल तर आपण एकत्र अपार्टमेंट शेअर करू\" आदित्य चटकन बोलून गेला. रमा एव्हाना त्याच्याशी बोलून थोडी 'सैलावली' होती. ती पुन्हा सावध झाली आणि गप्प बसून राहिली. आदित्यला अचानक आपण काहीतरी मुर्खासारखं बोललो आहोत याची आयडिया आली.\n'तुला कुणीच मुलगी मदत करणार नसेल तर मी तुला हेल्प करेन..लेट्स बी पार्टनर्स' श्रीसुद्धा सेकंड यीअरला हेच बोलला होता. रमाच्या मनात विचार येऊन गेला.\n\"सॉरी..अगं मी गम्मत करत होतो..पण असे राहतात इथे लोक..मुव्हीसमध्ये वगैरे पाहिलंय मी अशी मुलं-मुली एकत्र राहिलेली..तू बघत असशील ना इंग्लिश मुव्हीस\" आदित्यने विषय बदलायला प्रश्न टाकला.\n\"होरे..मला माहितीय...आणि काहीच पर्याय नसेल तर आपण करू बरं का या ऑप्शनचा विचार..\" रमा हसत म्हणाली. आता गप्प व्हायची पाळी आदित्याची होती. पुढचे काही सेकंद दोघे एकमेकांकडे पाहत, कसेनुसे हसत तसेच बसले होते. नवीन देशात, नवीन वातावरणात एकमेकांबद्दल अजिबात माहिती नसलेले दोन लोक काही वेळाच्या गप्पांमध्येच अचानकच वर्षानुवर्ष ओळख असल्यासारखे वागायला लागतात. 'जस्ट लाईक दॅट\n\"काय रे झालं का काम\" राज आत येत म्हणाला. त्याने रमाला पाहिलं आणि तो सावध झाला.\nभाग ४ इथे वाचा\nLabels: जस्ट लाईक दॅट\nजस्ट लाईक दॅट ३\nजस्ट लाईक दॅट २\nजस्ट लाईक दॅट १\nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/sanjeev-kumar-director-south-headquarters-24862", "date_download": "2018-05-27T03:44:08Z", "digest": "sha1:HSLB4FC2A6FNWZXCZK7O24DNMPCOAV2B", "length": 12183, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sanjeev Kumar, director of the South headquarters दक्षिण मुख्यालयाच्या संचालकपदी संजीव कुमार | eSakal", "raw_content": "\nदक्षिण मुख्यालयाच्या संचालकपदी संजीव कुमार\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nपुणे - लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या संचालकपदी संजीव कुमार यांची नियुक्ती झाली आहे. देशातील पाच प्रमुख कॅंटोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी पदासह संरक्षण मंत्रालयाच्या मालमत्ता विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी कुमार यांनी यापूर्वी पार पाडली आहे.\nपुणे - लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या संचालकपदी संजीव कुमार यांची नियुक्ती झाली आहे. देशातील पाच प्रमुख कॅंटोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी पदासह संरक्षण मंत्रालयाच्या मालमत्ता विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी कुमार यांनी यापूर्वी पार पाडली आहे.\nसंरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आदेशानंतर कुमार यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. पुणे कॅंटोन्मेंटचे सीईओ असताना कुमार यांनी कॅंटोन्मेंटमध्ये \"नो हॉर्न झोन', \"स्वच्छ कॅंटोन्मेंट', अतिक्रमणमुक्त कॅंटोन्मेंट यांसारखे वैविध्यपूर्ण प्रयोग राबविले. त्यांच्या कार्यकाळातच विशेष मुलांच्या \"झेप' या संस्थेला राष्ट्रीय पातळीवर गौरव प्राप्त झाला. याबरोबरच अनधिकृत व्यवसाय, बांधकामे व अन्य गैरप्रकारांनाही आळा घालण्यासह घोरपडी येथील उड्डाण पूल व अन्य विकासकामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.\nपुणे, खडकी, कॅनरोल (केरळ), मोरार (ग्वालियर) अशा वेगवेगळ्या कॅंटोन्मेंटचे \"सीईओ' म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. पुणे कॅंटोन्मेंटचे \"सीईओ' म्हणून काम पाहताना त्यांची संचालकपदी नियुक्ती झाली. दक्षिण मुख्यालयांतर्गत 27 कॅंटोन्मेंट बोर्ड, 11 मालमत्ता विभाग कार्यालये येतात. सध्या चार संचालक कार्यरत आहेत. कुमार म्हणाले, \"\"कामकाजाचे वाटप अजून झाले नाही. मात्र कॅंटोन्मेंट बोर्ड व मालमत्ता विभागाच्या समस्यांची मला चांगली माहिती आहे. त्यामुळे हे प्रश्‍न आणि मिळालेली जबाबदारी पार पाडण्यास माझे प्राधान्य असेल.''\n‘स्वच्छता दूत’ व्याधींनी ग्रस्त\nपुणे - ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या शहरातील तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांच्या आरोग्यावर धोक्‍याची घंटा वाजत आहे. ७० टक्के महिलांना सांधेदुखी...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nव्यवहार चलन पद्धतीने व्हावेत : इलेक्‍ट्रिक व्यापाऱ्यांची मागणी\nपुणे : 'पन्नास हजार रुपयांवरील व्यवहारांसाठी करण्यात आलेल्या ई-वे बिलाच्या सक्तीने व्यापाऱ्यांना त्रास होत असून, किमान एका शहरातील दोन...\nकाँग्रेसचा सोमवारी मूकमोर्चा; भाजप सरकारचा निषेध करणार\nपुणे : भाजपने चार वर्षांत जनतेची फसवणूक केली आहे. त्यांची ही कारकीर्द काळीकुट्ट असल्याचा आरोप शहर काँग्रेसने केला असून, सोमवारी (ता. 28) मूकमोर्चा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A8%E0%A5%A8", "date_download": "2018-05-27T03:02:43Z", "digest": "sha1:BCWQBX2ANWJW44T7TZDNDCFB6Q5B54DO", "length": 16259, "nlines": 697, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नोव्हेंबर २२ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n<< नोव्हेंबर २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nनोव्हेंबर २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२६ वा किंवा लीप वर्षात ३२७ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n४९८ - पोप अनास्तासियस दुसर्‍याच्या मृत्यूनंतर रोमच्या लॅटेरन महालात सिमाकसची तर सांता मारिया मॅजियोर येथे लॉरेन्शियसची पोपपदी निवड झाली.\n८४५ - ब्रिटनीच्या राजा नॉमिनोने फ्रँकिश राजा टकल्या चार्ल्सचा पराभव केला.\n१७१८ - रॉबर्ट मेयनार्डने समुद्री चाचा एडवर्ड टीच तथा ब्लॅकबीयर्डच्या जहाजावर हल्ला करून त्याला यमसदनी धाडले.\n१८३० - चार्ल्स ग्रे युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.\n१८५८ - डेन्व्हर, कॉलोराडो शहराची स्थापना.\n१९२२ - हॉवर्ड कार्टर आणि लॉर्ड कॅर्नार्व्होननी तुतनखामनची कबर उघडली.\n१९३५ - चायना क्लिपर हे विमान अलामेडा, कॅलिफोर्नियाहून आपल्या पहिल्या सफरीवर निघाले. मनिलाला पोचायला त्याला एक आठवडा लागला.\n१९४२ - दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई - जनरल फ्रीडरिश पॉलसने अ‍ॅडॉल्फ हिटलरला जर्मन सैन्य पूर्णपणे वेढले गेल्याने मदत पाठवण्यासाठी तार पाठवली.\n१९४३ - दुसरे महायुद्ध-कैरो बैठक.\n१९४३ - लेबेनॉनला फ्रांसपासून स्वातंत्र्य.\n१९६३ - डॅलस, टेक्सास येथे अमेरिकेच्या जॉन एफ. केनेडीची हत्या. लिंडन बी. जॉन्सन राष्ट्राध्यक्षपदी.\n१९७५ - फ्रांसिस्को फ्रँकोच्या मृत्यूनंतर हुआन कार्लोस स्पेनच्या राजेपदी.\n१९७७ - ब्रिटीश एरवेझने लंडन ते न्यू यॉर्क काँकोर्ड या स्वनातीत विमानाची सेवा सुरू केली.\n१९८८ - पामडेल, कॅलिफोर्निया येथे सगळ्यात पहिल्या बी-२ स्पिरिट या स्टेल्थ[मराठी शब्द सुचवा] विमानाचे अनावरण.\n१९८९ - वेस्ट बैरुत येथे लेबेनॉनच्या राष्ट्राध्यक्ष रेने मोआवादची बॉम्बस्फोटात हत्या.\n१९९८ - आल्बेनियाने नवीन संविधान अंगिकारले.\n२००२ - नायजेरियामध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार.\n२००५ - एंजेला मर्केल जर्मनीची सर्वप्रथम स्त्री चान्सेलर झाली.\n१६४३ - रॉबर्ट कॅव्हेलिये दि ला साल, फ्रेंच शोधक.\n१७१० - विल्हेल्म फ्रीडमन बाख, जर्मन संगीतकार.\n१७२२ - ह्रिहोरी स्कोवोरोदा, युक्रेनियन कवी.\n१८०८ - थॉमस कूक, ब्रिटिश प्रवासयोजक.\n१८१९ - जॉर्ज इलियट, इंग्लिश लेखक.\n१८६८ - जॉर्ज नान्स गार्नर, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.\n१८६९ - आंद्रे गिदे, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.\n१८७७ - एंद्रे ऍडी, हंगेरियन कवी.\n१८९० - चार्ल्स दि गॉल, फ्रेंच राष्ट्राध्यक्ष.\n१८९८ - वायली पोस्ट, अमेरिकन वैमानिक.\n१८९९ - होगी कारमायकेल, अमेरिकन संगीतकार.\n१९०१ - होआकिन रोद्रिगो, स्पॅनिश संगीतकार.\n१९०४ - लुई युजिन फेलिक्स नेइल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.\n१९१३ - बेंजामिन ब्रिटन, ब्रिटिश संगीतकार.\n१९१४ - पीटर टाउनसेंड, ब्रिटिश वैमानिक.\n१९२१ - रॉडनी डेंजरफील्ड, अमेरिकन अभिनेता.\n१९३९ - मुलायमसिंह यादव, उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री.\n१९४३ - बिली जीन किंग, अमेरिकन टेनिस खेळाडू.\n१९६७ - बोरिस बेकर, जर्मन टेनिस खेळाडू.\n१९७० - मार्व्हन अटापट्टू, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९२१ - स्कार्लेट योहान्सन, अमेरिकन अभिनेत्री.\n१९८८ - सुरेश गुप्तारा व ज्योती गुप्तारा, जुळे इंग्लिश लेखक.\nनोव्हेंबर २० - नोव्हेंबर २१ - नोव्हेंबर २२ - नोव्हेंबर २३ - नोव्हेंबर २४ - नोव्हेंबर महिना\nबीबीसी न्यूजवर नोव्हेंबर २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: मे २७, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जून २०१४ रोजी ००:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-hailstrom-hits-marathwada-two-lakh-hectars-5855", "date_download": "2018-05-27T03:09:25Z", "digest": "sha1:YG6MQHAH4F3SICPHNT5DJJVKDBK63BHV", "length": 21821, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Hailstrom hits marathwada two lakh hectars | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरचे नुकसान\nएकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरचे नुकसान\nरविवार, 18 फेब्रुवारी 2018\nऔरंगाबाद : मराठवाड्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपिटीने १ लाख ९६ हजार ६७२ हेक्‍टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांचे नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज विभागीय आयुक्‍तालयाने जाहीर केला आहे. बाधित क्षेत्रापैकी १ लाख ७१ हजार ४०५ हेक्‍टरवरील पिकांचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे नमूद आहे. राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यापूर्वीच गारपीट आणि अवकाळीने राज्यात दोन लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचे जाहीर केले होते. मात्र, यानंतर पुन्हा झालेल्या गारपिटीने यात वाढ झाली आणि एकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरपर्यंत नुकसान झाले आहे.\nऔरंगाबाद : मराठवाड्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपिटीने १ लाख ९६ हजार ६७२ हेक्‍टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांचे नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज विभागीय आयुक्‍तालयाने जाहीर केला आहे. बाधित क्षेत्रापैकी १ लाख ७१ हजार ४०५ हेक्‍टरवरील पिकांचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे नमूद आहे. राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यापूर्वीच गारपीट आणि अवकाळीने राज्यात दोन लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचे जाहीर केले होते. मात्र, यानंतर पुन्हा झालेल्या गारपिटीने यात वाढ झाली आणि एकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरपर्यंत नुकसान झाले आहे.\nयंदा खरीप हातचा गेल्यानंतर आता रब्बीवरही गारपिटीनं कुऱ्हाड कोसळविली आहे. औरंगाबाद वगळता सर्वच सातही जिल्ह्यांत अवकाळी पाउस व गारपिटीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांसह, फळपिकांचे मोठे नुकसान केले आहे. सर्वाधिक नुकसान परभणी जिल्ह्यात झाले आहे. या जिल्ह्यात ५८ हजार १६७ हेक्‍टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांचे क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात ३७ हजार १३३ हेक्‍टरवरील, नांदेड जिल्ह्यात २९ हजार ६३५ हेक्‍टरवर, बीड जिल्ह्यात १० हजार ७५७ हेक्‍टरवर, लातूर जिल्ह्यात २२ हजार ३२२ हेक्‍टरवर, हिंगोली जिल्ह्यात ८ हजार ५४६ हेक्‍टरवर तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३० हजार ११२ हेक्‍टरवरील पिकांचे गारपिटीने नुकसान केले आहे.\nप्राथमिक अंदाजानुसार बाधित एकूण १ लाग ९६ हजार ६७२ हेक्‍टर क्षेत्रापैकी १ लाख ७१ हजार ४०५ हेक्‍टरवरील पिकाचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे विभागीय आयुक्‍तालयाच्या प्राथमिक अंदाजात नमूद आहे. ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये जालना जिल्ह्यातील ३७ हजार १३३ हेक्‍टर, परभणी जिल्ह्यातील ५५ हजार ४८० हेक्‍टर, हिंगोली जिल्ह्यातील ५४९५ हेक्‍टर, नांदेड जिल्ह्यातील २५ हजार १३८ हेक्‍टर, बीड जिल्ह्यातील १० हजार ७५६ हेक्‍टर, लातूर जिल्ह्यातील १५ हजार २३२ हेक्‍टर तर उस्मानाबाद जिल्ह्यातील २२ हजार १७० हेक्‍टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांच्या क्षेत्राचा समावेश आहे.\n२० व्यक्‍ती जखमी, तिघांचा मृत्यू\nतीन दिवसांत गारपिटीत २० व्यक्‍ती जखमी झाल्या. ११ फेब्रुवारीला जखमी झालेल्या १ व्यक्‍तीसह १२ फेब्रुवारीला जखमी झालेल्या १६ व १३ फेब्रुवारीला जखमी झालेल्या ३ व्यक्‍तींचा समावेश आहे. तीन व्यक्‍तींना या गारपिटीत आपला जीव गमवावा लागला.\n५६ जनावरांचेही गेले प्राण\nतीन दिवसांच्या गारपिटीत ५६ मराठवाड्यातील ५६ जनावरांना आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये ११ फेब्रुवारीला मृत्युमुखी पडलेल्या १९ जनावरांसह १२ फेब्रुवारीच्या २७ व १३ फेब्रुवारीला मृत्युमुखी पडलेल्या १० जनावरांचा समावेश आहे.\nतीन दिवसांत अहवाल पाठविण्याचे आदेश\nअवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीबाबत संयुक्‍त पंचनामे करून प्रपत्र अ, ब, क व ड मध्ये सविस्तर प्रस्ताव तीन दिवसांत पाठविण्याचे आदेश शासनाने सर्व विभागीय आयुक्‍तांना १२ फेब्रुवारीला दिले आहेत. या प्रस्तावात शेती पिकाच्या नुकसानीचा उल्लेख करताना ३३ टक्‍के, ५० टक्‍के व ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राची स्वतंत्र माहिती देण्याचे व दोन्ही प्रकरणांतील नुकसानीचा अहवाल स्वतंत्र प्रपत्र अ, ब, क, व ड मध्ये पाठविण्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. शासनाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्‍तालयाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासन आदेशाविषयी अवगत करण्यात आले असून येत्या चार ते पाच दिवसांत पंचनाम्यासह प्रत्यक्ष नुकसानीचा शासनाला अपेक्षित अहवाल प्राप्त होण्याची अपेक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले.\n३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)\nजिल्हा फळपिकाचे क्षेत्र जिरायती क्षेत्र बागायती क्षेत्र\nजालना ३०८९.९० २०६७२.५० १३३७०.९०\nपरभणी २९४३ ३८५८६ १३९५१\nहिंगोली ७५ ४३११ ११०९\nनांदेड ४५४ २०८२९ ३८५५\nबीड ५६५.५० ५४२९ ४७६२.३०\nलातूर २६७ ९५७२ ५३९३\nउस्मानाबाद १२१ २१३५६ ६९३\nविभागीय आयुक्तालयाचा तीन दिवसांतील नुकसानीचा अंदाज\n१ लाख ७१ हजार हेक्‍टवर ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान\n७५१५ हेक्‍टरवरील फळपिकांचे नुकसान\n१ लाख २० हजार हेक्‍टरवरील जिरायती पिकांना फटका\n४३ हजार हेक्‍टरवरील बागायती पीकही बाधित\n५६ जनावरांचा मृत्यू २० व्यक्‍ती जखमी, तिघांना गमवावे लागले प्राण\nऔरंगाबाद बागायत पांडुरंग फुंडकर गारपीट खरीप परभणी नांदेड बीड तूर लातूर उस्मानाबाद प्राण अवकाळी पाऊस ऊस पाऊस\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-fire-two-wheeler-71969", "date_download": "2018-05-27T03:43:04Z", "digest": "sha1:YWTFMAEK5FZ4TUCT4KFPRJYL5RO4W347", "length": 9996, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurangabad news fire on two wheeler औरंगाबादेत माथेफिरूने पेटवल्या दुचाकी | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबादेत माथेफिरूने पेटवल्या दुचाकी\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nनिलेश रत्नाकर घुले यांची व अन्य एका व्यक्तीची दुचाकी टाऊन हॉल परिसरात उड्डाणपुलाजवळ होत्या. बुधवारी (ता.13) बारानंतर अज्ञात माथेफिरूने दुचाकींवर इंधन ओतून त्या पेटवल्या.\nऔरंगाबाद : औरंगाबादेत अज्ञात माथेफिरूने दोन दुचाकी पेटवल्या. हि घटना टाऊन हॉल परिसरात गुरुवारी (ता. 14) उघड झाली.\nनिलेश रत्नाकर घुले यांची व अन्य एका व्यक्तीची दुचाकी टाऊन हॉल परिसरात उड्डाणपुलाजवळ होत्या. बुधवारी (ता.13) बारानंतर अज्ञात माथेफिरूने दुचाकींवर इंधन ओतून त्या पेटवल्या. धूर व आग लागल्याने हि बाब उघड झाली.\nत्यानंतर नागरिकांनी दुचाकींची आग नियंत्रणात आणली. घटनेनंतर सिटी चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम पथकासह घटनास्थळी गेले व त्यांनी पाहणी केली. या प्रकरणी निलेश घुगे यांनी तक्रार दिली. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vinayaki.blogspot.com/2009/08/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:31:43Z", "digest": "sha1:RTZFHH2QT4SKGYKCOM4SSX4L5HYFJDSE", "length": 4525, "nlines": 86, "source_domain": "vinayaki.blogspot.com", "title": "विनायकी ....: नुसत्या अस्तित्वाने माझ्या..", "raw_content": "\nकवितेला असं लागतच काय हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..\nकवितेला असं लागतच काय थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..\nकवितेला असं लागतच काय फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..\nकवितेला असं लागतच काय भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..\nमला एकदा वा-यासारखे जगायचे आहे..\nकुणालाही न दिसता ..\nया चराचराला जगवायचं आहे ..\nमला एकदा चंद्रासारखे लपायचे आहे..\nदर्शनही न देता स्वत:चे ..\nनुसत्या अस्तित्वाने माझ्या ..\nसुर्यालाही मागे लपवायचे आहे..\nमला बनायचा आहे..अंधार अथांग..\nन उगम .. न अंत.. अन तरीही..\nप्रकाशाला द्यायचा आहे थांग..\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nआधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची.. तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची.. आधी कविता मानेला हिसका देउन मस्त ...\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nगोष्ट असेल छोटीशी ..\nगोष्ट असेल छोटीशी .. पण त्याचीही कथा करतील.. तु सुस्कारे सोडशील साधे.. लोक त्याचीही गाथा करतील ..१ शिस्तभंगाचे कलम लागेल तुझ्या बटांना ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-5-crore-work-suspense-86168", "date_download": "2018-05-27T03:49:41Z", "digest": "sha1:KLQDWW4QEDBE2HERGWA5W5WQMIZCT5QW", "length": 12667, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news 5 crore work suspense पाच कोटींच्या कामांचा सस्पेन्स संपेना | eSakal", "raw_content": "\nपाच कोटींच्या कामांचा सस्पेन्स संपेना\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nऔरंगाबाद - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात अत्यावश्‍यकतेच्या नावाखाली आयुक्तांचे विशेषाधिकार वापरून करण्यात आलेल्या पाच कोटींहून अधिक रकमेच्या कामांचा सस्पेन्स कायम आहे. स्थायी समिती सभापतींनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देऊन तीन महिने उलटले आहेत; मात्र चौकशीसाठी टाळाटाळ करण्यात येत आहे.\nऔरंगाबाद - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात अत्यावश्‍यकतेच्या नावाखाली आयुक्तांचे विशेषाधिकार वापरून करण्यात आलेल्या पाच कोटींहून अधिक रकमेच्या कामांचा सस्पेन्स कायम आहे. स्थायी समिती सभापतींनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देऊन तीन महिने उलटले आहेत; मात्र चौकशीसाठी टाळाटाळ करण्यात येत आहे.\nमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात गेल्या वर्षभरापासून कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. पाइपलाइन टाकणे, मुख्य पाइपलाइनसह शहरातील गळत्या थांबविणे, व्हॉल्व्ह दुरुस्ती, साहित्य खरेदी, टॅंकर सेवा अशा कामांचा यात समावेश आहे; मात्र ही कामे करताना प्रत्येक काम अत्यावश्‍यक दाखवून करण्यात आले आहेत. त्यासाठी आयुक्तांचे विशेषाधिकार (कलम ६७-३ सी) वापरण्यात आले आहेत. याबाबत तक्रारी आल्यानंतर स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कामनिहाय चौकशी केली होती. त्यात मोठ्या प्रमाणात गडबडी आढळून आल्याने त्यांनी या कामांची चौकशी करण्याची सूचना आयुक्तांना केली होती. तीन महिने उलटले तरी अद्याप या प्रकरणी चौकशी करण्यात आलेली नाही, त्यामुळे सुमारे पाच कोटींच्या कामांचा सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, विशेषाधिकार वापरण्यावर आक्षेप घेतल्यानंतर ही पद्धत काही दिवसांपासून बंद करण्यात आली आहे.\nपाणीपुरवठा विभागात झालेल्या कामांची मुख्य लेखापरीक्षकांमार्फत चौकशी करण्याची सूचना आयुक्तांना केली होती. त्याला तीन महिने उलटले आहेत. अद्याप चौकशी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे या कामांचे गौडबंगाल कायम आहे.\n- गजानन बारवाल, सभापती स्थायी समिती\n‘स्वच्छता दूत’ व्याधींनी ग्रस्त\nपुणे - ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या शहरातील तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांच्या आरोग्यावर धोक्‍याची घंटा वाजत आहे. ७० टक्के महिलांना सांधेदुखी...\nसहा मैलापाणी प्रकल्पांना मंजुरी\nपुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये...\nएसटीची भाडेवाढ अटळ - दिवाकर रावते\nऔरंगाबाद - डिझेलची सतत दरवाढ होत असून, रोज भाववाढ होत असल्याने हिशेबाचे आकडे जुळविताना एसटी प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे एसटीची भाडेवाढ...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/t13675/", "date_download": "2018-05-27T03:35:16Z", "digest": "sha1:BOECLHQFIVX7ZFUISIDFFSRVHEDCWFLA", "length": 3930, "nlines": 99, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-|| पिरमाचा ख्येळ ||", "raw_content": "\n|| पिरमाचा ख्येळ ||\nतुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..\n|| पिरमाचा ख्येळ ||\n|| पिरमाचा ख्येळ ||\nकाय फ्याशन वाल्या पोरी,\nकाय भलताच त्यांचा नखरा\nख्येळ ख्येळून नूसता नजरेचा,\nभल्या भल्यांचा बनतो कि हो बकरा\nपोर बिचारी आपली भोळी,\nमनात विचार त्यांचा भोळे\nलागून नादाला या पोरींचा जिवन, बणूनच घेता कि हो काळे\nपोरींन यक स्माईल काय दिली,\nयांचा मनात लाडूच काय फूटतो\nपोरीला ईम्प्रेम करण्या पाई,\nपोराचा जिवच नूसता हो तूटतो\nदोस्ता कडून पैक ऊधार घेणार,\nपोरीचे चोचले लई पूरवणार\nपोरीला ड्रेस नविन घ्यवून,\nबाई सोबत चार ठिकाणी मिरवणार\nईथ बिचारयाचा मनात ती,\nस्वप्न लग्नाच यडं पाहतं\nपोरीच्या मन लागलेलं दूसरीकड,ं\nतिच्या स्वप्नातच दूसर कोणी राहतं\nमग हळू हळू कळत वेड्या खूळ्याला,\nकि पिरमात पडनार व्हता आपला बळी\nमग काडून फ्येकावी आपल्या मनातून,\nति फूलणारी प्र्यमाची कि हो कळी\nहळू हळू यते अक्कल जिवाला,\nकि पिरमात चांगल्या चांगल्यांची झाली हो झीज\nराजे महाराजे फस्त झाले याच्यात,\nमग आम्ही तरी कूठल्या मातीतले हो बीज\nमानतो आभार तूझे द्यवा,\nमला लवकर तू सावरलं\nमाझ्या अडमूठे प्र्यम ख्यळाला,\nखरच लवकर तू रे आवरलं\n|| पिरमाचा ख्येळ ||\n|| पिरमाचा ख्येळ ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2014/04/blog-post_13.html", "date_download": "2018-05-27T03:00:47Z", "digest": "sha1:ZJ7FVMVF7JDZYLBOIMWMPX3RVW5AMGQW", "length": 57703, "nlines": 254, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): शैव धर्म", "raw_content": "\nभारतात सिंधुकालापासून अव्याहत वाहत राहिलेली धर्मधारा म्हणजे शैवप्रधान धर्मधारा. ही प्रतिमापूजक, तांत्रिक, यातुमय आणि विशेष कर्मकांडे नसलेली धर्मधारा. पूजा हेच काय ते महत्वाचे कर्मकांड. सिंधू संस्कृतीतील उत्खननांत अगदी आपण आज पुजतो तशीच शिवलिंगे सापडलेली आहेत. अनेक शक्तीप्रतिमा स्वतंत्रपणे मिळालेल्या असून त्यांना लागलेल्या काजळीच्या अवशेषांमुळे दीप-धूप त्यांना दाखवला जात असला पाहिजे असा पुरातत्ववेत्त्यांचा कयास आहे. मृद्भांड्यांवरील अनेक प्रतिमांमुळे तांत्रिक प्रथांचाही निर्देश होतो. सनपूर्व ७०० पसून पहिल्या शतकापर्यंत मिळालेल्या बव्हंशी नाण्यांवरील तांत्रिक प्रतिमांची चर्चा आपण एका स्वतंत्र लेखात केलेलीच आहे.\nइसपू १००० च्या आसपास भारतात वैदिक धर्माचा उदय झाला. ही भारतीय धर्मेतिहासातील मध्यकालीन घटना होय. या धर्माचे कर्मकांड हे यज्ञविधींशी निगडित होते. या धर्माचा भूगोल सुरुवातीला सरस्वती नदीच्या खो-यापुरता सिमित होता...पुढे तो गंगेच्या खो-यापर्यंत विस्तारल्याचे ऋग्वेदावरुनच दिसते. शैवप्रधान धर्माचा भुगोल मात्र भारतव्यापी होता हे या धर्माच्या व्यापक आणि सर्वकश स्वरुपावरुन दिसून येते. म्हणजे वैदिक धर्माच्या उदयानंतर वैदिक धर्मधारा शैव तन्त्रधारेला समांतर झाली असली तरी ती छोटी होती. त्यामुळेच कि काय तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, \"वैदिक धर्माचा उदय ही मध्योद्गत घटना असून आजच्या हिंदू धर्मावर तिचा विशेष प्रभाव नाही.\" (वैदिक संस्कृतीचा इतिहास.)\nशैवप्रधान धर्मात. म्हनजेच मुर्तीपुजकांच्या धर्मात विशेष कर्मकांडेच नसल्याने तो नेहमीच साधा सोपा आणि आचरण्यास सुलभ होता हेही त्याच्या आजतागायत टिकून राहण्यामागचे रहस्य आहे. पण याच वैशिष्ट्यांमुळे त्यात विविध तत्वज्ञानात्मक वैचारिक धाराही निर्माण झाल्या. सांख्य, वैशेषिक ई. तत्वज्ञाने एकीकडे तर आगमिक तंत्रशास्त्रे, योग दुसरीकडे असा बहुमुख विकास शैव धर्मात होत राहिला. पारमार्थिक सत्तेपेक्षा विधिविधानाला तंत्रशास्त्रांनी बळ पुरवले व त्यातुनच शेतीशास्त्र, धातुशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञानशास्त्र, गर्भशास्त्र आणि औषधशास्त्राचा उदय आणि विकासही झाला. (मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास: तंत्र, योग आणि भक्ती- डा. सुधाकर देशमुख) तंत्राचा उगम शिवापासून झाला असे आगमिक शास्त्र मानते तर योगाचा आरंभ आदिनाथ शिवापासून झाला असे योगशास्त्र मानते. पुढे पांचरात्र संप्रदायही तंत्र आणि योगातून निर्माण झाला.\nज्ञात इतिहासात भारतावर वैदिक धर्माचा प्रभाव इसपू सहाव्या शतकात प्रबळ झालेला दिसतो. परंतू त्याला प्रतिक्रिया म्हणून जैन व बौद्ध धर्म उदयाला आले आणि वैदिक धर्म मागे फेकला गेला. शैवप्रधान धर्म हा व्यक्तिगत आचरणधर्म असल्याने त्याचा प्रवाह अव्याहत वाहत राहिला. हजारोंनी तंत्रशास्त्रे लिहिली जात राहिली. तंत्रांतही कौलाचार, वामाचार ई. अनेक भेद पडून शाखा निर्माण होत राहिल्या. बृहद्रथाच्या खुनानंतर सत्तेवर आलेल्या श्रुंगांनी त्यांच्या राज्यात वैदिक धर्माचे पुनरुत्थान करण्याचा अल्पजीवी प्रयत्न केला असला तरी जशा परकीय सत्ता भारतात आल्या त्यांनी मात्र शैव धर्मालाच आपल्या नाण्यांवर व शिलालेखांतही स्थान दिले. इसपू ३०० ते सन २०० पर्यंतच्या पाचशे वर्षांच्या कालात नाण्यांवर शिव, शक्ती, तंत्रोक्त प्रतिमा व प्राणी यांचे व ग्रीक/झोरोस्तरीयन देवतांचेच संपुर्ण वर्चस्व दिसते. सातवाहनांचा नाणेघाट शिलालेख सोडला तर इंद्र-वरुणादी देवतांचे साधे उल्लेखही कोठे सापडत नाहीत.\nयाचा अर्थ हाच कि वैदिक धर्म खूप मागे पडला व शैव धर्म अन्य बौध-जनांदींबरोबर प्रबळपणे वाहत राहिला. वैदिक धर्माला बरे दिवस पहायला मिळाले ते गुप्त काळात. या काळात वैदिक धर्माने सोयीने आपल्यातही बदल करुन घेतले. शैव आणि बौद्ध धर्माला तोंड देण्यासाठी विष्णू या देवतेला पुढे आनले गेले व वैदिक धर्मात जरी पुजेला स्थान नसले तरी विष्णूपूजा सुरु केली. असे असले तरी देशभर जो सांस्कृतिक संघर्ष निर्माण झाला त्यामुळे वैष्णव पंथ जरी स्थिरावला तरी त्यांना \"हरी-हर\" ऐक्याची महती गात शिवाचे स्थान बदलवता आले नाही.\nउलट तोवर तंत्रांनी भारतातील सर्वच धर्मात प्रवेश केला. बौद्ध धर्मही त्याला अपवाद राहिला नाही. प्रत्येक धर्माने आपापल्या पद्धतीने तंत्रे निर्माण करत तंत्र देवता बदलल्या असल्या तरी शैव-शाक्त मुळगाभा मात्र कायमच राहिला. वैदिकांनी गुप्त काळात वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेचे जे गारुड निर्माण केले होते ते तंत्रमार्गामुळे पुन्हा मागे पडले. त्यात नाथ-सिद्ध ई. शैव विचारधारांनी समतेची मुळ नांव पुन्हा मार्गावर आणली.\nपण मी \"जातीसंस्थेचा इतिहास\" या लेखमालिकेत स्पष्ट केल्याप्रमाने दहाव्या शतकानंतर भारतातील सर्वच परिस्थिती अत्यंत विपरित झाली. लागोपाठ पडनारे भिषण दु:ष्काळ आणि सातत्याने होणारी परकीय इस्लामी आक्रमणे यामुळे समाजजीवन, एकुणातील अर्थव्यवस्था ढासळून पडायला सुरुवात झाली. मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास: तंत्र, योग आणि भक्ती या ग्रंथात डा. सुधाकर देशमुख पृष्ठ-२८२ वर म्हणतात कि,\n\"समाज जेव्हा जेव्हा स्वत:ला असुरक्षित असल्याचे अनुभवतो, तेव्हा तेव्हा तो मूलतत्ववादाकडे वळतो. दहाव्या शतकानंतर जवळजवळ १४ व्या, १५ व्या शतकापर्यंत भारतात वैदिक धर्मीयांनी पुन्हा एकदा आपला धर्म शुद्ध रहावा म्हणून वर्णाश्रमधर्म, यज्ञविधी आणि कर्मकांड यांचे तसेच वैदिक श्रुती आणि स्मृती यांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. ...... वैदिक स्मृतींवर अनेकांनी टीका लिहिल्या, त्यांना निबंध म्हणतात आणि या काळाला निबंधकाळ म्हणतात.....या निबंधकारांनी मूलतत्ववादाकडे प्रवास केल्याने तंत्र आणि नाथपंथ यांच्यामुळे जी स्वातंत्र्य आणि समतेची झुळूक जाणवत होती, तीही लुप्त झाली.\"\nवरील विधान पुरेसे बोलके आहे. शैव धर्म हा मुळात समतेचा धर्म. या काळात शैवधर्माला लोकाश्रय आणि स्थानिक सत्तांचा आश्रय असला तरी अपरार्क, विज्ञानेश्वर, हेमाद्री हे त्या काळातील दक्षीणेतील प्रमूख वैदिकवादी सिद्धांतक. एकुणातील सामाजिक परिस्थितीमुळे व सामाजिक नैराश्यजनक स्थितीमुळे वैदिक वर्णव्यवस्थेतील उतरंड, व्रत-वैकल्ये लोक स्विकारत गेले. त्यातून जातीभेदाचा पुर्वी नसलेला भस्मासूर जन्माला आला आणि शैवोक्त समतेच्या मुलतत्वांना हरताळ फासला गेला. नंतरची भक्ती चळवळही जनमानस बदलू शकली नाहे कारण मुळात जे वैदिक वर्णीय तत्वच मुळात नाकारायला पाहिजे होते ते नाकारले गेले नाही. ते नाकारण्यासाठी वैदिक धर्माचे पृथक आस्तित्व लक्षात घेत वैदिक धर्मतत्वांनाच नाकारण्याची बंडखोरी बसवेश्वरांचा अपवाद वगळता कोणीही केली नाही.\nआजही लोकाचरणातील धर्म हा शैवप्रधान आहे. तंत्रोक्तच आहे. योगप्रधानच आहे. समतेचा आद्य आक्रोश आहे. परंतू वैदिक वर्णीय व वेदमाहात्म्याच्या मानसिक प्राबल्यकारी ठिगळांमुळे समतेचे मुलतत्व मात्र अवैदिकांच्या मनातून हद्दपार झाले आहे.\nस्वत:चा धर्म त्यासाठीच समजावून घेणे आवश्यक आहे.\nLabels: वैदिक धर्म/संस्क्रुती, हिंदु धर्म\nशिवदेवतेला एकमेव उपास्य दैवत मानणारे संप्रदाय. त्यांचे तत्त्वज्ञान ⇨ बादरायणा च्या ⇨ बह्मसूत्रां पूर्वी निर्माण झाले होते, असे बह्मसूत्रे व त्यांवरील शांकरभाष्या वरुन सिद्घ होते. इ. स.चे दुसरे शतक हा बादरायणाचा काळ असावा, असे मानले जाते. विजयानगर सामाज्याचे प्रधान मंत्री ⇨ माधवाचार्य (सु.१२९६-१३८६) ह्यांनी आपल्या सर्वदर्शनसंगहा त ल(न)कुलीश पाशुपत दर्शन,शैव दर्शन, प्रत्यभिज्ञादर्शन, रसेश्वरदर्शन अशा चार शैव संप्रदायांचे विवेचन केलेले आहे. ह्यांखेरीज ⇨कापालिक, कालामुख, हरिहर, मार्तंड-भैरव, अर्ध-नारीश्वर आणि ⇨नाथ संप्रदाय, ⇨वीरशैव संप्रदाय असे अन्य काही शैव संप्रदायही आहेत. हे संप्रदाय आपल्या शैव तत्त्वज्ञानावर वा दर्शनांवर आधारित आहेत.\nपाशुपत दर्शनाचा प्रवर्तक नकुलीश (पर्यायी नाव लकुलीश) हाहोय. गुजरातमधील भडोचजवळील कारवान ह्या गावी विश्वराजनामक एका अत्रिगोत्री अग्निहोत्र्याच्या घराण्यात त्याचा जन्म झाला. नकुलीशाच्या काळाबद्दल मतभेद आहेत. ⇨ रा. गो. भांडारकर ह्यांच्या मते तो इ. स. पू. दुसऱ्या शतकात होऊन गेला, तर डॉ. ⇨ देवदत्त भांडारकर ह्यांच्या मतानुसार तो इ. स.च्या दुसऱ्या शतकात होऊन गेला. बहुतेक विद्वानांचा कल त्याचा काळ इ. स.चे दुसरे शतक मानण्याकडे आहे. पशुपती हे शिवाचे अभिधान आहे. पशू म्हणजे बद्घ झालेले जीव आणि त्यांचा पती म्हणजे त्यांचा निर्माता व रक्षणकर्ता. पशू (कार्य), पती (कारण), दु:खान्त, योग आणि विधी अशा पाच पदार्थांचे पाशुपतशास्त्र आहे. पशू म्हणजे जग, पती म्हणजे ईश्वर, दु:खान्ताचे प्रकार दोन: अनात्मक व सात्मक. अनात्मक दु:खान्त म्हणजे सर्व दु:खांचा नि:शेष उच्छेद. सात्मक दु:खान्तात ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती, ह्या दोन शक्तींच्या स्वरुपाचे ऐश्वर्य प्राप्त होते. दु:खान्त म्हणजे अद्वैतवाद्यांचा मोक्ष नव्हे. मोक्षावस्थेत जीव महेश्वराच्या वा शिवाच्या जवळ, पण स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व राखून असतो. योग म्हणजे आत्मा आणि ईश्वर ह्यांच्या संबंधास कारण होणाऱ्या गोष्टी. उदा., जप, ध्यान, शिवावर पूर्ण निष्ठा. विधीमध्ये निरनिराळी वते आणि नियम अंतर्भूत आहेत. पाशुपत संप्रदायाची काही वैशिष्टये अशी : (१) त्यात कैलास ह्या पौराणिक कल्पनेला स्थान नाही. (२) कितीही तपश्चर्या वा सत्कर्मे केली, तरी ईश्वरी अनुगहाशिवाय दु:खान्त वा मोक्ष प्राप्त होत नाही. (३) पुनर्जन्माबद्दल पाशुपत दर्शन स्पष्ट असे काही म्हणत नाही. (४) सगुण वा निर्गुण उपासना पद्घतींचाही निर्देश हे दर्शन करीत नाही. (५) ॐकार जपावर भर. (६) वेदान्त मताचा किंवा जैन-बौद्घ मतांचा उल्लेख नाही. ह्या संपदायाचा प्रसार भारतात अनेक ठिकाणी झाला. उदा., बिहार, ओरिसा, केरळ. भारताबाहेर नेपाळमधील पशुपतिनाथाचे मंदिर प्राचीन आहे. [→ पाशुपत पंथ ].\nशैव दर्शन मुख्यतः दक्षिण भारतात प्रचलित आहे. येथे पती, पशू आणि पाश असे तीनच पदार्थ मानले आहेत. पती म्हणजे शिव वा ईश्वर. ईश्वराचे अस्तित्व अनुमानाने सिद्घ करता येते. आपण जे जग अनुभवतो, ते कार्य (परिणाम) आहे; आणि ते कार्य असल्यामुळे कोणा बुद्घिमान व्यक्तीने ते निर्माण केले आहे, असे अनुमान होते आणियावरुन अनुमानाच्या द्वारा परमेश्वराच्या अस्तित्वाची सिद्घी उपपन्न ठरते. कर्तृत्वासाठी शरीर आवश्यक आहे असे मानले, तरी ईश्वराचे शरीर शक्तिरुप अशा पाच मंत्रांनी बनलेले आहे. ते आपल्यासारखे नाही. मल, कर्म इ. पाशांच्या समूहाने हे ईश्वरशरीरव्याप्त नसते. ईश्वराचे शरीर ज्या मंत्रांनी बनलेले असते ते पाच मंत्र असे : (१) ईशान- हा मंत्र ईश्वराचे मस्तक होय. (२) तत्पुरुष-हे ईश्वराचे मुख. (३) अघोर-हा मंत्रईश्वराचे हृदय होय. (४) वामदेव-हेईश्वराचे गुह्यस्थान आणि (५)सद्योजात-मंत्र म्हणजे ईश्वराचे पाय. हे शरीर ईश्वराच्या स्वेच्छेने निर्मित झालेलेआहे. ह्या शक्तींपासून निष्पन्न झालेले ईश्वराचे शरीर अनुकमे अनुग्रह करणे, तिरोधान पावणे, सृष्टीचा संहार करणे, स्थिती राखणे आणि उत्पत्ती करणे ह्या पाच कृत्यांना कारणीभूत होत असते.\nपशू वा जीवात्मे अनेक आहेत. ते नित्य, विभू (सर्वव्यापी), कर्ता व भोक्ता ह्या स्वरुपाचे आहेत. दृक् व क्रिया ह्या दोन प्रकारच्याचैतन्याने युक्त होणारे असे ते आहेत. विविध पाशांचे जाल जेव्हा दूर होते, तेव्हा उपर्युक्त दृक् आणि क्रिया ह्यांच्या स्वरुपाच्या चैतन्यरुपी शिवत्वाची प्राप्ती होते. पशू हा विज्ञानाकल, प्रलयाकल आणि सकल अशा तीन प्रकारचा आहे. विज्ञान, योग आणि संन्यास ह्यांच्या द्वारा किंवा कर्मफलाचा भोग केल्यामुळे कर्मांचा क्षय होऊन जीव हा केवळ मलरुपी पाशाने युक्त राहतो. हा जीवात्मा विज्ञानाकल होय. प्रलयकाली इतर पाश अस्तित्वात नसल्यामुळे जो मल आणि कर्म ह्यांनी युक्त असतो, तो पशू प्रलयाकल होय. ह्या दोन प्रकारांव्यतिरिक्त इतर सर्व जीव सकल ह्या प्रकारातले होत. हे मल, माया आणि कर्म अशा तिन्ही प्रकारच्या पाशांनी युक्त असतात. जीवांच्या ह्या ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात, त्यांच्या अनुरोधाने परमेश्वर त्यांना वेगवेगळी स्थाने अर्पण करतो. उदा., कोणी विद्येश्वर, कोणी मंत्रेश्वर इत्यादी.\nपाश हे चार प्रकारचे : मल, कर्म, माया आणि रोधशक्ती. मल हा दृक्‌शक्ती (ज्ञानशक्ती) आणि क्रियाशक्ती ह्यांना झाकून टाकतो. तांब्यावर चढणाऱ्या काळ्या पुटाप्रमाणे तो आहे. माया ही मूलप्रकृती. प्रलयकाली सर्व जग तिच्यात विलीन होते आणि सृष्टीच्या वेळी तिच्यातून अभिव्यक्त होते. रोधशक्ती ही शिवशक्ती आहे. ती पाशांमध्ये अधिष्ठित होऊन आत्म्याला झाकते म्हणून औपचारिक अर्थाने तिला पाश म्हटले आहे. बिंदू हा पाचवा पाश कोणीकोणी स्वीकारतात; परंतु तो पाश असताही विद्येश्वरपदाची प्राप्ती वा अपर मुक्तीचा लाभ संभवत असल्यामुळे खृया अर्थाने पाश म्हणून त्याची गणना होत नाही. बिंदूला शिवतत्त्व असे दुसरे नाव देण्यात आले आहे.\nप्रत्यभिज्ञादर्शन हे इ. स.च्या नवव्या शतकात काश्मीरमध्ये उदयास आले. शैव संप्रदायाची ही अद्वैतवादी शाखा होय. शैव तंत्रागमाचा अनुयायी वसुगुप्त (इ. स. ८२५) ह्याने शैवमताला अद्वैतवादी स्वरुप दिले. पुढे ह्या शाखेत काही मतभेद झाल्यामुळे सोमानंदनाथ (इ. स. ८५०) ह्याने ह्या पंथाची दुसरी शाखा प्रवृत्त केली. प्रत्यभिज्ञा म्हणजे स्वतःच्या स्वरुपाची पुन्हा होणारी ओळख. महेश्वराची प्रत्यभिज्ञा म्हणजे त्याच्याकडे (प्रति) अभिमुख झाल्याने (अभि) होणारे ज्ञान (ज्ञा). अगोदरच ज्ञात असलेल्या वस्तूला समोर आलेली पाहून प्रतिसंधानाने होणारे ज्ञान म्हणजे प्रत्यभिज्ञा. प्रस्तुत संबंधातही प्रसिद्घ पुराणे, सिद्घ आगमग्रंथ, अनुमान इत्यादींच्या द्वारा, परमेश्वराच्या ठायी परिपूर्ण शक्ती आहे असे ज्ञान अगोदरच झालेले असते, जेव्हा स्वतःचा आत्मा त्या परमेश्वराला अभिमुख होतो, तेव्हा त्या शक्तीची स्वतःत ओळख पटून ‘ मी खरोखर तोच ईश्वर आहे ’ हे ज्ञान उत्पन्न होते. हीच प्रत्यभिज्ञा. पण जीवच जर परमेश्वर असेल, तर प्रत्यभिज्ञेच्या प्रदर्शनाचा खटाटोप कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्याला उत्तर असे, की स्वयंप्रकाशित असल्यामुळे आत्मा सतत प्रकाशमान होत असला, तरी मायेच्या प्रभावामुळे तो अंशतःच प्रकाशमान होतो. तो पूर्णपणे प्रकाशमान होण्यासाठी दृक्‌शक्ती व क्रियाशक्ती ह्यांच्या आविष्काराद्वारा प्रत्यभिज्ञा प्रकट केली जाते. हे दर्शन असेही मानते, की ईश्वराच्या केवळ इच्छेवर जगाची निर्मिती अवलंबून आहे. ही निर्मिती म्हणजे शिवशक्तिरुप परमशिवाने पदार्थ आरशातल्या प्रमाणे स्वतःत प्रतिबिंबरुपाने अवभासित करणे. हा संप्रदाय काश्मीर शैव संप्रदाय म्हणूनही ओळखला जातो. [→काश्मीर शैव संप्रदाय].\nरसेश्वरदर्शन हे शेवटचे शैव दर्शन मानले जाते. ह्या दर्शनात ‘ रस ’ ह्या शब्दाचा अर्थ पारा. पाऱ्यावर करावयाच्या वेगवेगळ्या प्रकियांच्या द्वारा होणाऱ्या दिव्यदेहप्राप्तीवर येथे भर दिला आहे. पारा किंवा पारद जीवाला संसाराच्या पलीकडच्या तीरावर नेऊन पोहोचवितो. संसाराच्या पलीकडचा पार तो देतो म्हणून तो पारद. शरीराला स्थिरता प्राप्त झाली, तर जीवन्मुक्ती प्राप्त होईल आणि ही स्थिरता देण्याचा उपाय पारा वा पारद हा होय. जीव जीवन्मुक्त झाला, तरच तो ईश्वरस्वरुप होऊ शकतो. ह्या दर्शनानुसार जीवन्मुक्ती म्हणजे अजरामर होणे. जरा, व्याधी, मृत्यू यांपासून देह मुक्त हवा. त्यासाठी पारदाचा उपयोग आवश्यक आहे. पारदाप्रमाणेच अभकही महत्त्वाचे. पारद महेश्वराच्या बीजापासून निष्पन्न होतो, तर अभक हे गौरीच्या बीजापासून निष्पन्न होते. ह्या दोहोंच्या योग्य उपयोगाने दिव्यदेह प्राप्त होतो. पाण्याच्या सिद्घीचा विधी करताना त्यावर स्वेदन, मर्दन, मूर्च्छन, स्थापन, पातन इ. अठरा प्रकारचे संस्कार करणे आवश्यक असते. त्यामुळे विविध सिद्घी पाप्त होतात. रसाचे बह्माशी साम्य आहे; रस म्हणजेच परबह्म असेही ह्या दर्शनात मानले आहे.\nवीरशैव पंथाच्या नावातील वीर ह्या शब्दाचा अर्थ निर्धाराने परमार्थ-प्रवण राहून ईश्वरभक्ती करणारा. मबसवेश्वर (११३१ - ६७) ह्यांनी ह्या पंथाची स्थापना केली, असे काही विद्वान मानत असले, तरी बसवेश्वरांचा जीवनवृत्तांत सांगणाऱ्या ⇨बसवपुराणा वरुन तसे दिसत नाही. वीरशैव हे आपली परंपरा बसवाचार्यांच्या पूर्वीची असल्याचे मानतात. वर्णव्यवस्था, जातिभेद, कर्मकांडांचे स्तोम, हिंसाचार ह्यांना वीरशैवांनी प्रखर विरोध केला. शिवभक्ती, आध्यात्मिकता, सामाजिक समानता ह्यांचा त्यांनी पुरस्कार केला.\nह्या पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार विश्व हे शिवाचे दृश्य रुप आहे. शिव हा आपल्या शक्तीद्वारे हे विश्व निर्माण करतो आणि यथाकाल त्याचा लयही आपल्या ठायी घडवून आणतो. शिवाच्या ठायी सर्व प्रकारच्या सूक्ष्म चिद्शक्ती आहेत, तर जीवाच्या ठायी स्थूल स्वरुपाच्या चिद्शक्ती आहेत. शिव सर्वज्ञ, तर जीव अल्पज्ञ. तरीही शिव आणि जीव ह्यांच्यांत अद्वैत आहे, असे हे तत्त्वज्ञान सांगते आणि ते ‘ शक्तिविशिष्टाद्वैत ’ ह्या नावाने ओळखले जाते. लिंग म्हणजे परमतत्त्व, शाश्वत बह्म. लिंगाच्या वरील भागास शिव, तर खालील पीठाला म्हणजे भागाला शाळुंकाशक्ती असे म्हटले जाते. शिवाशी ऐक्य पावण्यासाठी आध्यात्मिक प्रगतीच्या सहा पायऱ्या पार कराव्या लागतात. त्यासाठी करावयाच्या साधनेस षट्स्थल साधना असे म्हणतात. ह्या साधनेने वीरशैव व्यक्तीस एकाच जन्मात मुक्ती मिळते. [→ वीरशैव पंथ ].\nअन्य काही शैव संप्रदायांपैकी कापालिक हा पंथ पाशुपत संप्रदायापैकी आहे. तंत्रमार्गावर त्याचा भर आहे. माणसाची कवटी ते जवळ बाळगतात व तीतूनच अन्न, मद्य-मांस इत्यादींचे सेवन करतात म्हणून ते कापालिक. शिवाच्या पौराणिक वर्णनाप्रमाणे ते स्मशानवास, चिताभस्माचे लेपन, खट्‌वांगधारण इ. गोष्टी करत असल्याचे कूर्मा दी पुराणांत सांगितले आहे. कापालिकांत पंचमकारात्मक तंत्रसाधना, नरबळी इत्यादींचे प्रस्थ खूप माजल्यामुळे तो पंथ घृणास्पद ठरला. ह्या पंथाचे आकारग्रंथ किंवा प्रकरणग्रंथ फारसे उपलब्ध नाहीत; तथापि बृहत्संहिता, कथासरित्सागर, गाथासप्तशती, शांकरदिग्विजय व पुराणग्रंथ तसेच मालतीमाधव, प्रबोधचंद्रोदय इ. नाटके यांतून त्यांच्याबद्दल विस्तृत माहिती मिळते.\nकालामुख ही पाशुपत संप्रदायाचीच आज लुप्तप्राय झालेली शाखा आहे. हे कपाळावर काळ्या रंगाचा आडवा पट्टा लावतात, म्हणून त्यांना ‘ कालामुख’ म्हणत असावेत. अकराव्या-तेराव्या शतकांत मुख्यतः कर्नाटकात व आंध प्रदेशात हा संप्रदाय होता, असे दिसते. शक्तिपरिषद व सिंहपरिषद असे ह्या संप्रदायाचे दोन उपपंथ होते. ह्या संप्रदायाचे संस्थापक-प्रचारक काश्मीरी बाह्मण असावेत, असे काही शिलालेखांवरुन दिसते. हे वर्णभेद न करता सर्वांना ज्ञानदान करीत. ह्या पंथांच्या आचार्यांची विद्वत्ता, आचरण ह्यांमुळे त्यांच्याबद्दल लोकांत आदराची भावना होती. काहींच्या मते हा संप्रदाय म्हणजे वीरशैव पंथाचे पूर्वरुप होय. कालामुख आणि वीरशैव पंथ ह्यांच्यांत काही लक्षणीय समान वैशिष्टये आढळतातही. कालामुखांची मुख्य देवालये, मठ वीरशैवांच्या ताब्यात आहेत. वीरशैव त्यांना पुण्यक्षेत्रे मानतात. ह्या दोन्ही पंथांत लिंगपूजेवर भर आहे. वीरशैव धर्मगुरु आणि कालामुख धर्मगुरु ह्यांना ‘ जंगम ’ असे समान नाव आहे. कालामुख संप्रदायाची तात्त्विक भूमिका स्पष्ट होण्यासारखी साधने फारशी उपलब्ध नाहीत.\nहरिहर संप्रदायाची दृष्टी शिव आणि विष्णू ह्यांच्या उपासनांत समन्वय साधण्याची आहे. हरिहराच्या मूर्तीत उजवा भाग शिवाचा, तर डावा भाग विष्णूचा असतो. हरिहराची मंदिरे महाराष्ट्रात आढळतात; तसेच गुजरातेतील वीसनगरला हरिहराचे एक मंदिर असून त्यात काळ्या पाषाणाची सुंदर मूर्ती आहे. आंधमधील तिरुपतीच्या मूर्तीला तमिळी शैव संतकवी हरिहराचे प्रतीक मानतात. हरिहराच्या मूर्ती भारताबाहेर जावा, कांपुचिया येथेही आढळतात. इ. स.च्या पहिल्या शतकापासून ह्या संप्रदायाचा प्रारंभ झाला असावा.\nमार्तंड-भैरव ह्या संप्रदायात शिव व सूर्य ह्या देवतांचे एकत्व मानले आहे. मार्तंड-भैरवांच्या मूर्ती ह्या मुख्यतः ओरिसा आणि बंगाल येथे आढळतात.\nअर्धनारीश्वर हाही एक शैव संप्रदाय होय. अर्धनारीश्वराचे वर्णन मत्स्य-पुराणा त तसेच समरांगणसूत्रधार, अपराजितपृच्छा वगैरेंत आढळते. ह्या मूर्तीचा उजवीकडचा अर्धा भाग शिवाचा आणि डावा भाग उमेचा असतो. महाराष्ट्र (घारापुरी, वेरुळ), राजस्थान, बंगाल, ओरिसा, उत्तर प्रदेश (मथुरा), कर्नाटक (बादामी) इ. ठिकाणच्या मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हा संप्रदाय पूर्वी भारतात अनेक ठिकाणी होता, असे दिसते. ह्या संप्रदायाचे ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल काही सांगता येत नाही.\nनाथपंथ वा नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायातील एक योगप्रधान संप्रदाय असून ह्याचा उगम (सु. आठवे ते बारावे शतक) आदिनाथ परमेश्वर शिव ह्याच्यापासून झाला, अशी ह्याच्या अनुयायांची समजूत आहे. योगमार्गाने सिद्घावस्था प्राप्त करणे, हे ह्या पंथाचे ध्येय होय. ⇨ मच्छिंद्रनाथ हे ह्या संप्रदायाचे पहिले मानवी गुरु. गोरखनाथांनी ह्या संप्रदायाला नावारुपाला आणले. ह्या संप्रदायाचा उगम कोठे झाला, ह्याबद्दल मतभेद आहेत. ह्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचे विस्तृत विवेचन उपर्युक्त नाथ संप्रदाय ह्या विश्वकोशीय नोंदीत आढळेल; तथापि शिव हेच अंतिम सत्य असून तोच पिंड बह्मांडाचा आधार होय, ही ह्या संप्रदायाची भूमिका आहे. नाथांचे नवनाथ कोण ह्याविषयी अभ्यासकांत ऐकमत्य नाही. नाथपंथीयांना सिद्घी प्राप्त असून ते अनेक प्रकारचे चमत्कार घडवून आणू शकतात, अशी समजूत आहे. भारतात आणि महाराष्ट्रात ह्या पंथाला महत्त्वपूर्ण स्थान आहे ⇨ ज्ञानेश्वर हे नाथपंथाशी संबद्घ होते. ज्ञानेश्वरांना नाथ संप्रदायाची शिकवण त्यांचे वडील बंधू ⇨ निवृत्तिनाथ ह्यांच्याकडून मिळाली होती. त्यामुळे वारकरी संप्रदायाशी नाथपंथाचा संबंध आला. भारतातील वेगवेगळ्या धर्मपंथांशी नाथपंथाचा कोणत्या तरी स्वरुपात संबंध आलेला दिसतो. [→ नाथ संप्रदाय ].\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nमोझांबिकच्या डाळी अन् पाकची साखर\nचांगले उत्पादन घेऊनही सरकार पुन्हा आयात करत जे आहेत तेही भाव गडगडवायला लावत असेल तर सरकारची शेतीबाबतची दृष्टी किती अनुदार आणि म्हण...\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nहे अमिट अमिट प्रिय प्रिय जे हे प्रेय गीत तु गा... हे स्वरील स्वरील ते स्वर पकड अन शब्द अमर ते गा.... सुर्याला तु भान दे अन चंद्राला घे...\nअगा जे घडलेची नाही....\nपानिपत युद्धातून मल्हारराव होळकर दुपारीच निघून गेले असा एक अज्ञाधारित आरोप गेली अनेक वर्ष होतोय. \"सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यां...\nआज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...\nशिंपी. जगाची अब्रू झाकणारा समाज. या समाजानं घडवला एक संत. ज्यानं कपड्यांचे तुकडे जोडता जोडता तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरलेला समाज जोडला....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nश्री. प्रशिल पाझारे या माझ्या मित्राने पुस्तक प्रकाशन व Copyrights संदर्भात काही प्रश्न विचारले आहेत. सर्व होतकरु लेखकांना उपयोग होईल म्हण...\nसंभाजी महाराजांच्या मुक्ततेसाठी अल्पसाही प्रयत्न ...\nमित्रहो, मला एक प्रश्न पडलाय. कालच मी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज या शालिनी मोहोड लिखित ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात हा प्रश्न उपस्थित ...\nया देशाच्या महान परंपरांचा.....\nसिंधू संस्कृतीवरील अप्रतिम लघुपट\nमुकंद-याचे युद्ध: भारतीय युद्धेतिहासातील लखलखते सो...\nजीवनाला निर्वस्त्र भिडणारे ...\nमोदी विवाह: काही प्रश्न\nभयात रहायचेच आहे तर...\nसंतश्रेष्ठ तुकारामांचा खून झाला का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahindratractor.com/marathi/tractor-mechanisation-solutions/implements/disc-plough", "date_download": "2018-05-27T03:36:29Z", "digest": "sha1:JTENMUPZJ7GSD7YA56UMR2UFMHGNH7GW", "length": 13505, "nlines": 254, "source_domain": "www.mahindratractor.com", "title": "Disc Plough | Agricultural Implements | Farm Equipment | Mahindra Tractors", "raw_content": "\nट्रॅक्टर औजारे ट्रॅक्टर्सचीतुलना करा ट्रॅक्टर किंमत एक्सेसरीज\nमहिन्द्रा युवराज 215 NXT\nअर्जुन नोवो 605 डीआय-आय-4डब्ल्यूडी\nमहिन्द्रा 255 DI पॉवरप्लस\nमहिन्द्रा 275 डीआय ECO\nमहिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस\nमहिन्द्रा 275 डीआय TU\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-आय\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS\nअर्जुन नोव्हो 605 Di I एसी कॅबिनसह\nमहिन्द्रा 555 डीआय पॉवरप्लस\nमहिन्द्रा युवो 265 DI\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिंद्रा युवो 575 DI\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-एमएस\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिन्द्रा युवराज 215 NXT\n21 ते 30 एचपी\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिन्द्रा 255 DI पॉवरप्लस\n31 ते 40 एचपी\nमहिन्द्रा युवो 265 DI\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस\nमहिन्द्रा 275 डीआय ECO\nमहिन्द्रा 275 डीआय TU\n41 ते 50 एचपी\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिंद्रा युवो 575 DI\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-एमएस\n50 एचपी हून अधिक\nअर्जुन नोवो 605 डीआय-आय-4डब्ल्यूडी\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-आय\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS\nअर्जुन नोव्हो 605 DI I एसी कॅबिनसह\nमहिन्द्रा 555 डीआय पॉवरप्लस\nपडलिंग विथ फुल केज व्हील\nपडलिंग विथ हाफ केज व्हील\nरायडिंग टाइप राइस प्लँटर\nवॉक बिहाइंड राइस ट्रान्सप्लँटर\nसीड कम फर्टलायझर ड्रील\nट्रॅक्टर माउंटेड कंबाइन हार्वेस्टर\nक्षेत्र आणि प्लँड कार्यालये\nफॉर्म सबमिट केला गेला आहे.\nमहिन्द्रा ऍप्लीट्रॅकचा डिस्क नांगर हे प्राथमिक जमीन तयार करण्याचे 3 पॉइंट लिंकेज औजार आहे. त्याचा वापर माती खणण्यासाठी केला जातो, सर्वसाधारणपणे नरम मातीच्या परिस्थितीत अधिक उपयुक्त.\nकृपया वैध मोबाइल नंबर प्रविष्ट करा\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nराज्य निवडा अंदमान &निकोबार बेट आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर झारखंड कर्नाटक केरळ लक्षद्वीप मध्यप्रदेश मध्यप्रदेश मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्कीम तामिळनाडू त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तरांचल पश्चिम बंगाल\nमोबाइल फोनचा प्रकार मालकीचा वैशिष्ट्य फोन स्मार्ट फोन\nमोबाइल वर इंटरनेट कनेक्शन होय नाही\nमी खालील 'रिक्वेस्ट इन्फर्मेशन' बटणावर क्लिक करून मान्य करतो की मी माझ्या ट्रॅक्टर औजारांच्या खरेदीत मला मदत करण्यासाठी माझ्या 'मोबाइल' वर महिन्द्रा किंवा तिच्या भागीदारांकडून एखाद्या कॉलसाठी स्पष्टपणे विनंती करत आहे.\nटीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.\nनांगराच्या खाचेची रुंदी जास्तीत जास्त व्याप्तीसाठी जुळवून घेता येते. (1\")\nमातीच्या ढेकळांचा भुगा करते म्हणजेच स्टँडर्ड कल्टिवेटरशी तुलना करता अधिक चांगले टिल्थ.\nस्क्रॅपर्स पुरवण्यात आले आहेत जेणेकरून कोणतेही चिकटलेले साहित्य आपोआप काढून टाकले जाते. डिस्क प्लो अधिक चांगल्या इंधन कार्यक्षमतेसह ट्रॅक्टरवरील भार नियंत्रणात ठेवतो.\nमातीच्या अधिक चांगल्या घुसळण्यामुळे पडलिंगसाठी परिणामकारक आणि कल्टिवेटरच्या तुलनेत कमी स्लिपेज.\nखतांच्या चांगल्या मिसळण्यासह खुंट आणि तणांच्या परिणामकारक कापणीची आणि मिसळण्याची खात्री करते.\n2 डिस्क प्लो 3 डिस्क प्लो 4 डिस्क प्लो\nडिस्कस् ची संख्या 2 3 4\nडिस्कचा व्यास (mm) 660 660 660\nएकूण वजन (किग्रा)) 331 385 495\nअनुरुप ट्रॅक्टर 30-40 HP > 40 HP 70 HP आणि वरील\nलोडेबिलीटी 72 60 50\nडिस्क प्लोच्या वेगाशी जुऴवून घेण्यासाठी अधिक ओढण्याची शक्ती आणि वेगाचे सोयीस्कर पर्याय.\nकमी आरपीएमवर (1300 आरपीएमवर पूर्ण टॉर्क) अधिक टॉर्क अधिक इंधन कार्यक्षमता देते..\nहाय-टेक हायड्रॉलिक तंत्रज्ञान डिस्क प्लो अधिक वेगाने उचलण्यात आणि खाली करण्यात मदत करते.\nफोटो \\ व्हिडिओ गॅलरी\n© 2014 सर्व हक्क सुरक्षित\nट्रॅक्टर औजारे राइजच्या गोष्टी शेती माहिती डीलर लोकेटर साइटमॅप ट्रॅक्टर किंमत\nटोल फ्री क्रमांकः 1800 425 65 76", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-arrival-increased-nashik-maharashtra-3624?tid=161", "date_download": "2018-05-27T03:29:51Z", "digest": "sha1:I2CPI7SEKLZI2S7SD32GRLADJZQQP4GZ", "length": 15385, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Onion arrival increased in Nashik, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकला लाल कांद्याची आवक वाढली\nनाशिकला लाल कांद्याची आवक वाढली\nमंगळवार, 5 डिसेंबर 2017\nनाशिक : नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांदा शेवटच्या टप्प्यात असताना खरिपातील लाल कांद्याची आवक वाढली आहे. गत सप्ताहात लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे, नामपूर या महत्त्वाच्या बाजार समित्यांत दररोज लाल कांद्याची सरासरी २० हजार क्विंटल आवक झाली.\nजिल्ह्यातील १५ बाजार समित्यांतून दररोजची एक ते सव्वा लाख क्विंटल आवक झाली. या स्थितीत कांद्याला क्विंटलला १००० ते ३८८० व सरासरी २६०० रुपये दर मिळाले.\nनाशिक : नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांदा शेवटच्या टप्प्यात असताना खरिपातील लाल कांद्याची आवक वाढली आहे. गत सप्ताहात लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे, नामपूर या महत्त्वाच्या बाजार समित्यांत दररोज लाल कांद्याची सरासरी २० हजार क्विंटल आवक झाली.\nजिल्ह्यातील १५ बाजार समित्यांतून दररोजची एक ते सव्वा लाख क्विंटल आवक झाली. या स्थितीत कांद्याला क्विंटलला १००० ते ३८८० व सरासरी २६०० रुपये दर मिळाले.\nगत सप्ताहाच्या सुरवातीला सोमवारी (ता. २७) लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची १७,७०० क्विंटल आवक झाली. या वेळी कांद्याला क्विंटलला १००० ते ३८८० व सरासरी ३५०१ असे दर निघाले. सोमवारनंतर मात्र सरासरी दरात ५०० ते ७०० रुपयांनी उतरण झाली. उन्हाळ कांदा संपला असताना, लाल कांद्याची आवक वाढली. यामुळे कांदा दर उतरण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.\nदरम्यान केंद्र शासनाने ८५० डॉलर किमान निर्यात मूल्य (एमईपी) लावून अप्रत्यक्षपणे निर्यातबंदी केली. त्याचाही काही प्रमाणात परिणाम झाल्याचे सांगितले जाते. देशातील कांद्याची मागणी पाहता त्या तुलनेत कमी आहे. मात्र व्यापाऱ्यांनी या वातावरणाचा फायदा उठवित बाजार पाडल्याचाही आरोप होत आहे.\nलाल कांद्याची आवक येत्या काळात वाढत राहणार असून, १६ डिसेंबरनंतर दरात काही प्रमाणात उतरण होण्याची शक्‍यता वर्तवली जात अाहे. या स्थितीत शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या सूत्रांनी केले.\nलासलगाव बाजार समितीतील कांद्याची\nआवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)\nनाशिक बाजार समिती शेती कांदा कांदा साठवणूक नाशिक\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nराज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...\nसाताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nसोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nहमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...\nनगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...\nनाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...\nपुण्यात भाजीपाल्याच्या दरात तेजी कायमपुणे : उन्हाच्या वाढत्या झळांमुळे...\nब्रॉयलर्स बाजार वर्षातील उच्चांकी...गेल्या आठवड्यात ब्रॉयलर्सच्या बाजारभावात जोरदार...\nसाताऱ्यात भेंडी २०० ते २५० रुपये दहा...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...\nसांगली बाजार समितीत गूळ प्रतिक्विंटल...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १५...\nआवक घटल्याने पुण्यात भाजीपाला तेजीत पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्याचा प्रभाव; ब्रॉयलर्सच्या... येत्या पंधरवड्यातही ब्रॉयलर्सच्या बाजारातील...\nपुण्यात भाजीपाल्याचे दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nछोटा माल मंदीत तर मोठा माल नव्वदीच्या... संपूर्ण भारतात ब्रॉयलर पक्ष्यांचे बाजारभाव ८५...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची १००० ते ३२००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nपरभणी येथे वांगी १२०० ते २००० रुपये...परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nजिरायती भागात आठ वर्षे यशस्वी पोल्ट्री...चिंचनेर वंदन (ता. जि. सातारा) या सैनिकी परंपरा...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://umatlemani.blogspot.com/2017/08/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:19:06Z", "digest": "sha1:GBK7QHPSACCTDNUX6ZFYIWMBWBLQFD34", "length": 13511, "nlines": 107, "source_domain": "umatlemani.blogspot.com", "title": "उमटले मनी … : गप्पा...जीवनाचा एक अविभाज्य घटक", "raw_content": "\nपाहुनि या लोचनी ऐकुनि नाना ध्वनी, तरंग उठले अंगावरी त्या मुग्ध स्पर्शातुनी, गंधित होते सारे फुलता ती रातराणी, चांदण्या राती भेटता दो मधूर एका क्षणी, कधी ओठांवरी हासू कधी नयनी पाणी, स्मरता अताशा पुनर्जन्मल्या आठवणी, कधी रेखाटल्या रेषा कधी शब्दरुपातुनी, साकारले चित्र जे अनुभवले या कवीमनी, जे न देखिले कधी स्वप्नी, ते भाव सारे आज उमटले मनी …\nगप्पा...जीवनाचा एक अविभाज्य घटक\nचारचौघी एकत्र आल्यात.... कि हमखास रंगतात त्या गप्पा.अगदी बायकाच नाही तर पुरुष असतील तर तेही दोन जण एकत्र आले कि मग सुरु होतो गप्पांचा एक रोजचाच वाटणारा पण रोज नवा वाटणारा शाब्दिक प्रवास...मग त्याला वयसुद्धा बंधन नसते. फक्त जसजसे वाढत जाते, तसतसे या गप्पांचे स्वरूप मात्र हमखास बदलत जाते...पण तरी माणूस म्हणून जन्माला आलो आणि बोलायला येऊ लागले तसे चार नवे शब्द सुचू लागले, रोज नवे अनुभव जीवनाच्या अंगणात खेळू लागले आणि गप्पा हा एक रोज नवा वाटणारा पण जुनाच सवंगडी कायमचा या जीवाला चिकटून बसला. पुढे अनेक मित्रमैत्रिणी भेटतात , नातेवाईकांची संख्या वाढत जाते पण त्या सवंगड्याच्या सहवासातच जगातील सारी नाती खऱ्या अर्थाने फुलू लागतात ... आणि मग जीवन प्रवास दिवसेंदिवस बहरत जातो . कधी या गप्पांमध्ये आनंदाचा दरवळ असतो तर कधी कटकटी, तक्रारींचा वास, कधी भूतकाळी आठवणींच्या कथा तर कधी भविष्यासाठी नवा मार्ग. खरेच अशाप्रकारे, या गप्पा सर्वांच्याच जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे.\nत्यादिवशी सहजच बागेत फेरफटका मारत असता विविध वयाची विविध प्रकारचे लोक दिसत होते. कुठे छोटीशी रिया ,प्रिया,टिनू आणि मिनू त्यांच्या भातुकलीच्या खेळांतली मज्जा एकमेकांना छान हावभाव करत कथन करत होत्या तर बाजूलाच बंटी आणि मिंटू आपल्या नव्या पराक्रमांची गाथा एकमेकांना ऐकवत होते.६ वर्षांच्या खालील मुले जितके नाजूक तितक्याच त्यांच्या बोबड्या बोलांमधले संभाषण देखील निरागस. एका ठिकाणी शाळेत जाणारी मुले गृहपाठाच्या याद्या मनात गिरवत होते तर मध्येच इकडच्या तिकडच्या गोष्टी पंख फुटून त्यांच्याजवळ यावे तसे नवनवे विषय त्यांच्या गप्पांमध्ये येत. तरुण मुलं मुलींचे तर जगा वेगळे विषय सुरु असतात. कधी त्यांत प्रेमाचे अंकुर फुटत असतात तर कधी आणखी काही. या वयाकडे सर्वात जास्त गप्पांचा साठा असतो. स्त्रियांचे म्हणाल तर गप्पा अगदी ठरलेल्या...लग्नाच्या वयात आले कि स्वतःच्या सौन्दर्यापेक्षा आणखी कोणताही विषय खास वाटू नये... लग्न झाले कि सासर आणि माहेर या भोवती त्यांच्या गप्पांचा सारा पसारा... त्यातही हमखास न चुकता कुणाची वारंवार नोंद होत असेल तर ती म्हणजे सासू आणि नवऱ्याची. आई असेल तर तिला जिथे तिथे फक्त आपले मुलच दिसत असते... मग त्या यशोदेच्या बोलण्यातही नित्य तिचा कान्हा अथवा राधाच असते. या स्त्रियांच्या गप्पांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या आपल्या इतकीच इतरांची देखील फार दाखल घेतात. कुणाचे काय सुरु आहे हे जाणून घेण्यात विशेष रस. वयानुसार त्यांचे विषय भले कितीदेखील बदलत राहतील पण त्यांचा गप्पांचा स्टॅमिना मात्र सेम असतो. पुरुषांच्या गप्पांत घरातल्या कुरकुरीपेक्षा आजूबाजूच्या सामाजिक घडामोडींची ओढ जास्त दिसून येते. आणि आपले आजीआजोबांच्या वय म्हटले कि अध्यात्म ,नाती ,जुने दिवस ,आजचा वर्तमान यांची गर्दी अधिक. तर थोडक्यात सांगायचे तर वय , प्रकार कितीही असले तरी गप्पा असतातच फक्त प्रत्येकाचा आपला छंद मात्र निराळाच.\nया झाल्या आपण नित्यनेमाने पाहत आलेल्या गप्पा पण कोणी म्हणे स्वतःबरोबर देखील गप्पा माराव्या... किंवा देवाबरोबर गप्पा माराव्या. अरे पण असे केले तर लोक वेडा नाही का म्हणणार पण हे देखील खरेच बरे. क्षणभर विचार केला तर आपल्याही बुद्धीला पटेल कि आत्मचिंतन सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. कधीकधी वायफळ गप्पा मारण्यात आपल्या वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा कधीतरी स्वतःतल्या स्वतःला सुद्धा भेटण्याचा प्रयत्न केला तर ... पण हे देखील खरेच बरे. क्षणभर विचार केला तर आपल्याही बुद्धीला पटेल कि आत्मचिंतन सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. कधीकधी वायफळ गप्पा मारण्यात आपल्या वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा कधीतरी स्वतःतल्या स्वतःला सुद्धा भेटण्याचा प्रयत्न केला तर ... इतरांशी मारतो तशा गप्पा कधीतरी स्वतःशीदेखील केल्या तर ... इतरांशी मारतो तशा गप्पा कधीतरी स्वतःशीदेखील केल्या तर ... त्यातून बऱ्याच न उच्चारलेल्या प्रश्नांची ओळख होईल... कदाचित अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील... नवे मार्ग... नवे प्रोत्साहन... कुठेतरी न सांगता येणारी गोष्ट सांगितल्याने एक वेगळेच समाधान मिळेल... आणि मन कसं मोकळं होऊन जाईल.\nसदर लेख वृत्तपत्रात छापून आला आहे.\nअप्रतिम. सुरेश विषय. सुंदर मांडणी. झकास लेखन. लिहीत्या रहा.\nमला सुरेख म्हणायचं होतं. 😀\nमी रुपाली संदीप ठोंबरे...मुंबईची मुलगी . अक्षरे ,कल्पना ,शब्द ,रंग यांच्या सहवासात सतत रममाण होणारी...जीवन खूप सुंदर आहे असे मनोमन मानणारी ... आणि म्हणूनच या जीवनाचा प्रत्येक क्षण यथेच्छ अनुभवा , आनंदाने जगा असे प्रत्येकालाच अगदी आवर्जून सांगणारी...एक तुमचीच मैत्रीण अक्षरकल्पनांची.\nआज शोभतेया दारी लावून पिवळी हळदी ...\n\"आठवण\".....हरवते मी तुझ्या सहवासात \nमीही बाबा आहे माझे राणी ….\nमाझे प्रथम चित्रप्रदर्शन... एक अविस्मरणीय अनुभव\nतो आणि....ती (भाग १)\nतो आणि....ती (भाग २)\nआजची पहाट एक नवीनच आणि एक सुंदर अनुभव घेऊन माझ्या जीवनात आली. कारण आज पहाटे ४ वाजताच मला उगवत्या सूर्याचे दर्शन घडले आणि तेही अगदी जवळून......\nगप्पा...जीवनाचा एक अविभाज्य घटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/04/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:35:52Z", "digest": "sha1:WPA6ZTOMOZYJJJUHNVU4KURJCPRINEHW", "length": 13595, "nlines": 121, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): तरुणांसाठी/विद्यार्थ्यांसाठी करीअर गायडन्स", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nप्रत्येक विद्यार्थ्याचा/तरुणाचा कल वेगळा असतो. त्या नुसार त्या विद्यार्थ्याने/तरुणाने आपले करीअर निवडले तर त्यात त्याला जास्त यश मिळू शकते. हा कल जाणून घ्यायच्या अनेक पद्धती आहेत. त्यातील एक पद्धत अंकशास्त्रावर आधारीत आहे. विद्यार्थ्याची जन्मतारीख आणि नाव यावरून त्या विद्यार्थ्याला व्यवसाय करणे योग्य आहे की नोकरी करणे, कोणता व्यवसाय किंवा कोणत्या प्रकारची नोकरी त्याला जास्त लाभदायक ठरेल, त्यासाठी त्या विद्यार्थ्याने कोणते शिक्षण घ्यावे हे अचूकपणे सांगता येते.\nया संदर्भात मी विद्यार्थ्यांना व तरुणांना मार्गदर्शन करत आहे. अधिक माहितीसाठी माझ्याशी 914 531 8228 या नंबरवर संपर्क साधावा.\nबिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा\nLabels: अंकशास्त्र, करीअर गायडन्स, महावीर सांगलीकर\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/uttam-shukranusathi-kahi-tips", "date_download": "2018-05-27T02:56:05Z", "digest": "sha1:WYL2SHETPSAQT4U3INEC7N3ZOQLKGNC2", "length": 11537, "nlines": 226, "source_domain": "www.tinystep.in", "title": "उत्तम शुक्राणूंसाठी(स्पर्म) काही टिप्स - Tinystep", "raw_content": "\nउत्तम शुक्राणूंसाठी(स्पर्म) काही टिप्स\nस्त्रीबीज आणि शुक्राणूंचे मिलन झाल्यावर त्याचे फळं झाल्यावर एक नवा जीव जन्माला येतो. जसे गर्भ राहण्यासाठी उत्तम स्त्रीबीजाची आवश्यकता असते,तसेच उत्तम पुरुष बीजाची म्हणजेच उत्तम शुक्राणूंची गरज असते. स्त्रीबीज उत्तम असेल आणि शुक्राणूंची संख्या आणि त्याची प्रत किंवा गुणवत्ता चांगली नसेल तर मुल होण्यास समस्या येऊ शकतात. या समस्या निर्माण होऊ नये म्हणून काही सामान्य टिप्स देणारा आहोत.\nपोटाच्या जवळ वाढलेली चरबी कमी करा.\nउत्तम शुक्राणूंसाठी वजन नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. पुरुष अधिक बारीक किंवा अधिक लठ्ठही नको.तसेच पोटाजवळील चरबी कमी असायला हवी: यासाठी सिक्स पॅकची आवश्यकता नाही. तुमचे पोट सुटलेले नसल्यास तुमचे स्पर्म्स हेल्दी आहेत. The journal Human Reproduction च्या अभ्यासानुसार पोटाजवळ अति प्रमाणात चरबी असल्याने सेक्स हार्मोन्स स्त्रवण्यास व स्पर्म्सच्या निर्मितीत अडथळा येतो.\nपुरुष वंध्यत्व संदर्भात झालेल्या अभ्यासानुसार लॅपटॉप आणि वाय-फायमुळे शुक्राणूंची गुणवत्ता कमी होत असल्याचे समोर आले आहे. फोन नंतर लॅपटॉप हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे हा उपाय कालबाह्य वाटले पण आरोग्यासाठी करणे आवश्यक आहे. लॅपटॉप हा या शरीरापासून जेव्हढा लांब ठेवता येईल तेव्हढा ठेवण्याचा प्रयन्त करा. लॅपटॉप हा लॅप वर ठेवण्यासाठी असला तर तुम्ही हल्ली उपलब्ध असलेली छोटी टेबल वापरू शकता किंवा काम करताना साधारणतः गुप्तांगला आणि आसपासच्या भागाला लॅपटॉप स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या.\nबाईकचा अति वापर वापरणे कमी करा.\nकोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा आरोग्यास हानिकारकच असतो त्याच प्रमाण बाईकचा अति वापराने तुमच्या शुक्राणूची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता असते. तेच सायकलच्या बाबतीत सायकल चालवणे आरोग्यासाठी चांगले असले तरी शुक्राणुंच्या गुणवते बाबत काही जणांच्या बाबतीत अति सायकल चालवणे हे एक कारण ठरले आहे. पण हे कारण सगळ्यांच्या बाबतीत खरे ठरेल असे नाही.\nअभ्यासानुसार असे आढळून आले आहे की जे पुरुष अति घट्ट अंडरवेअर आणि पॅन्ट घालतात त्यांच्या स्पर्मची मोबिलिटी कमी होते. त्यामुळे स्पर्म्स अंड्यापर्यंत पोहचून फलित होण्यास अडथळा येतो\nस्टीम बाथ/अति गरम पाण्याने अंघोळ.\nआठवड्यातून एकदा सॉना बाथ किंवा अति गरम पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे परंतू 40 डि.से. किंवा याहून अधिक तापमानापर्यंतही वाफ किंवा गरम पाणी आपल्या स्पर्मची संख्या कमी करतं.त्यामुळे सहसा अति गरम पाण्याने अंघोळ न करता माध्यम प्रमाणात गरम पाण्याने अंघोळ करावी.\nजे पुरुष व्यायाम करत नाही त्यांच्यात शुक्राणूंची संख्या कमी आढळते. तसेच आठवड्यातून ५ दिवस कठोर परिश्रम घेऊन व्यायाम करणाऱ्या पुरुषांचा शुक्राणूंची संख्या अजिबात व्यायाम न करण्याऱ्यांच्या तुलनेत उत्तम असते.\nप्रक्रिया केललं अन्न अति प्रमाणात खाणे.\nजे पुरुष प्रक्रिया केलेलं अन्न ( प्रोसेस्ड फूड )अति प्रमाणात खातात त्यांच्या शुक्राणूंची संख्या असे अन्न न खाणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत कमी असते.\nगरोदरपणात उपयुक्त न्याहरीच्या पाककृती\nतुमच्या पाल्याची काळजी घेणे सोपे करण्यासाठी....टिप्स\nतुम्हाला असलेली संवादाची भूक. . .\nअशी करा रवा आंबोळी\nकाही सॅलाडच्या रेसिपी ज्या वजन घटण्यास उपयुक्त ठरतील\nअसे करा पौष्टिक मिश्र डाळींचे कटलेट\nअशी करा पौष्टिक खपली गव्हाची खीर\nअसा करा मस्त बटाटा-चीज पराठा\nया सात गोष्टींमुळे तुमच्या वैवाहिक नाते तुटू शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-order-loss-new-crop-damages-3666?tid=124", "date_download": "2018-05-27T03:30:11Z", "digest": "sha1:FONSNESWD3Q7E6VU4TKEXVA7NIWMXUM7", "length": 17274, "nlines": 144, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Order for the loss of new crop damages | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनव्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nनव्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nनाशिक : ओखी चक्रीवादळामुळे बदललेल्या हवामानामुळे हवेत गारवा वाढून अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला झोडपून काढले असून, आठ तासांत सुमारे १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे द्राक्ष बागांसह भाजीपाला, कांदा, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. आॅक्टोबर महिन्यात अशाच प्रकारे वादळी पावसाने केलेल्या नुकसानीची अद्यापही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नसताना त्यात पुन्हा नव्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nनाशिक : ओखी चक्रीवादळामुळे बदललेल्या हवामानामुळे हवेत गारवा वाढून अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला झोडपून काढले असून, आठ तासांत सुमारे १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे द्राक्ष बागांसह भाजीपाला, कांदा, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. आॅक्टोबर महिन्यात अशाच प्रकारे वादळी पावसाने केलेल्या नुकसानीची अद्यापही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नसताना त्यात पुन्हा नव्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nसोमवारी (ता. ४) दुपारनंतर हवामानात अचानक झालेल्या बदलाचा फटका दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. मंगळवारी (ता. ५) सकाळी सात वाजेनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले. वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या या पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला. आॅक्टोबरच्या अवकाळी पावसापासून कसेबसे बचावलेल्या द्राक्ष बागांवर संकट कोसळले. पावसामुळे द्राक्षांचे घडे तुटून पडले तर काहीं बागांमध्ये मणी गळून पडण्याचे प्रकार घडले. द्राक्ष बागेत पावसाचे पाणी साचल्यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर मोठे संकट कोसळले आहे. त्याच बरोबर विक्रीसाठी काढून ठेवलेला मका, तसेच उघड्यावरील लाल कांदाही पावसाच्या पाण्यात भिजून मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. भाजीपाला व शेतातील गहू, हरभरा पिकालाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात ढगाळ हवामान व पावसाची हजेरी कायम होती, त्यामुळे हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला. नागरिकांनी घराबाहेर पडण्यास नापसंती व्यक्त केली तर नोकरदारांचीही धावपळ उडाली.\nगेल्या दोन महिन्यांत अवकाळी पावसाने तीन वेळा हजेरी लावून नुकसान केल्यामुळे मंगळवारी जिल्हा प्रशासनाने तलाठी, मंडल अधिकारी, कृषी विभागाला शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यानंतरच खऱ्या अर्थाने नुकसानीचा अंदाज बांधता येणार आहे. आॅक्टोबर महिन्यात अशाच प्रकारे दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने सुमारे साडेसहाशे गावातील ५० हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्याचा अहवाल गेल्या आठवड्यातच कृषी खात्याकडून सादर करण्यात आला आहे. या नुकसानीची अद्याप शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे ओखी वादळामुळे झालेल्या नुकसानीची त्यात भर पडल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. कांदा व मक्याला चांगला भाव मिळू लागलेला असताना, तसेच द्राक्ष काढणीवर आलेले असताना अस्मानी संकट कोसळले आहे.\nनाशिक हवामान द्राक्ष कांदा कृषी विभाग ओखी वादळ\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील काजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले...\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र...पुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे...\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले... नंदुरबार ः जिल्ह्यात मागील हंगामाच्या तुलनेत...\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा... नांदेड ः हरभरा, तुरीचे चुकारे अडकले आहेत. पीक...\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nनगरमध्ये काँग्रेसचे सरकार विरोधात विश्‍...नगर ः ‘भाजप सरकारने सामान्य लोकांचा विश्‍...\nपदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात...नागपूर : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक...\nदूध दरवाढ आंदोलनासाठी शेतकरी संघर्ष...वैजापूर, जि. औरंगाबाद : दूधदराच्या प्रश्‍...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nशेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे पेरावेत...बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाणदापोली, जि. रत्नागिरी : राज्याचे कृषी...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nवनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-sugarcane-transportation-dangerous-waghjai-ghat-85963", "date_download": "2018-05-27T03:44:21Z", "digest": "sha1:JWXGYCTNFJN6N2VLYBQNY6RQCGU2KI63", "length": 13026, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Sugarcane transportation dangerous in Waghjai Ghat वाघजाई घाटात ऊस वाहतूक धोकादायक | eSakal", "raw_content": "\nवाघजाई घाटात ऊस वाहतूक धोकादायक\nबुधवार, 6 डिसेंबर 2017\nम्हाकवे - कागल-निढोरी राज्यमार्गावरील वाघजाई घाट हा अपघाताचा स्पॉट बनला आहे. उसाच्या पळवापळवीत अवघड रस्त्यावरून उसाने भरलेले बोजड वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागते. ट्रक व ट्रॉलीमध्ये पंधरा ते वीस टन ऊस वाहतूक केली जाते.\nम्हाकवे - कागल-निढोरी राज्यमार्गावरील वाघजाई घाट हा अपघाताचा स्पॉट बनला आहे. उसाच्या पळवापळवीत अवघड रस्त्यावरून उसाने भरलेले बोजड वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागते. ट्रक व ट्रॉलीमध्ये पंधरा ते वीस टन ऊस वाहतूक केली जाते. अधिक कमाईच्या ईर्षेतून ही वाहतूक बेधडक सुरू आहे. परिणामी ट्रॅक्‍टर चालक व प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. ऊस वाहतुकीच्या हंगामात वाघजाई घाटात सतत ट्रॅक्‍टर पलटी होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हा घाट अपघाताचा केंद्रबिंदू ठरत आहे.\nनिढोरी ते कागल हा २७ किलोमीटरचा मार्ग शाहू, मंडलिक, बिद्री, संताजी, जवाहर, राजाराम, डालमिया, हालसिद्धनाथ, हिरा शुगर या साखर कारखान्यांना ऊस वाहतुकीसाठी सोयीचा आहे. तसेच या मार्गावरून सीमा नाके चुकवण्यासाठी वाहतूक सुरू असते.\nया रस्त्यातील एक किलोमीटरचा वाघजाई घाट बोजड व प्रमाणापेक्षा जादा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक व ट्रॅक्‍टरसाठी धोक्‍याचा ठरत आहे. या घाटात चढतीला व उतरतीला धोकादायक वळण असल्याने अवजड वाहन चालकांच्या जीवावर बेतत आहे. अनेक वेळा बोजड वाहने घाट पास करत असताना पलटी होऊन अपघात होत असल्याने प्रमाणापेक्षा अधिक ऊस भरणाऱ्या वाहनांबाबत प्रवाशांसह ऊसकरी शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एक किलोमीटर अंतराच्या या घाटात तीस वर्षांपूर्वीच्या दगडी संरक्षण भिंतीची पडझड झाली आहे. तर लोखंडी संरक्षण अँगलची मोडतोड झाली आहे. परिणामी हा घाट प्रवाशांसाठी धोक्‍याचा बनला आहे.\nऊस वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रॅक्‍टरमध्ये मोठ्या आवाजामध्ये टेप रेकॉर्ड लावले जातात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना बाजू काढून पुढे जाण्यास चालकांना त्रास होतो. त्यामुळे वादावादीचे प्रकार होतात. रात्री या ट्रॅक्‍टरांचा एकच विजेचा बल्ब सुरू असतो, त्यामुळेही समोरून येणाऱ्या वाहनांचे अपघात होतात.\nनांदेड शहर, जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा\nनांदेड : नांदेड शहर व परिसराला शनिवारी रात्री आठ ते साडे अकरा या कालावधीत वादळी वारा व पावसाने झोडपले. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडला. अनेक...\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%B2_(%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE)", "date_download": "2018-05-27T03:23:05Z", "digest": "sha1:SUOSLBOGAIQSNEHU34QIPQS5W3QONEG5", "length": 6984, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पीटर ब्रूघेल (थोरला) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n९ सप्टेंबर, इ.स. १५६९\nपीटर ब्रूघेल (डच: Pieter Bruegel de Oude; १५२५ - ९ सप्टेंबर १५६९) हा एक डच चित्रकार होता. त्याने काढलेली अनेक निसर्गचित्रे लोकप्रिय आहेत. त्याची सुमारे ४५ चित्रे आज अस्तित्वात आहेत तर इतर चित्रे हरवली गेली आहेत.\nखालील दालनात ब्रूघेलची काही चित्रे व त्यांचे सद्य स्थान दिले आहेत.\nLandscape with the Fall of Icarus (c. 1558), रॉयल म्युसियम ऑफ फाइन आर्ट्स ऑफ बेल्जियम\nThe Fall of the Rebel Angels, (1562), रॉयल म्युसियम ऑफ फाइन आर्ट्स ऑफ बेल्जिय\nइ.स. १५२५ मधील जन्म\nइ.स. १५६९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मार्च २०१८ रोजी ०९:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://niranjan-vichar.blogspot.in/2012/05/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:30:21Z", "digest": "sha1:4GTIQ6KRVUVRUNSJSY6GU4B4H5LYNCKT", "length": 24914, "nlines": 207, "source_domain": "niranjan-vichar.blogspot.in", "title": "Reflection of thoughts . . .: काळ्या मातीत मातीत....", "raw_content": "\nहिन्दी लेख और अनुभव\nरणरणता मे महिना. भाजून काढणारं ऊन. अस्मानी आणि सुलतानी दुष्काळ. मागास मराठवाड्यातील एक कोपरा. त्यामधील शेतीची एक झलक.\nजमिनीलाच गेला तडा आणि त्यात कापूस उघडा\nइतका तरी हिरवा किती प्रदेश असेल\nपशुधन दिसत आहे, चक्क\nशेती करता करता आयुष्याची इथे झाली माती\nसत्त्व गेले, कस गेला, पीक गेले, गाय बैल गेले, फक्त उरली भिती\nपीक आले कर्जाचे, कृत्रिम खताचे आणि बियाणाचे जगण्याची संपली शाश्वती\nजगाचा पोषणकर्ता आज रानोमाळ फिरतो\nदेणा-या हातांची झोळी करून दोन घास मिळवतो\nशेत, संसार, जगण्याचा पसारा मोडूनही राब राब राबतो\nउत्पन्न गेले, बियाणे संपले, जमीन गेली आणि पाणीही गेले.\nपरंतु नाही गेली हिंमत, नाही संपली जिद्द आणि नाही सोडला बाणा\nसर्व खचले तरी अजून शेतात करतोय पेरणी\nउगवेल तो दिवस आणि हवे ते पीक\nजेव्हा हटेल दिव्यावरची काजळी\nजेव्हा मानवाची जागा निसर्गाच्या मूळाशी असेल\nसृजनशीलतीने आणि नावीन्याने देऊ शेतीला उद्योगाचा आधार\nझटकू आळस आणि करू अस्सल आणि सकस शेतीचा स्वीकार\nअंध:काराच्या ह्या काळरात्री मिळून सारे करू एकच निर्धार\nदुधना नदी. लोअर दुधना धरणाचं पाणी असल्यामुळे हा भाग थोडा तरी हिरवा आणि पाणी नेण्यासाठी योग्य दिसतो.....\nआजच्या शेतीबद्दल असं जाणवतं की शेती खूप बदललेली आहे. पारंपारिक शहाणपण आणि शाश्वत तंत्रज्ञानाची व कार्यपद्धतीची जागा आज उथळ कृत्रिम खतं, कंपन्यांचं बियाणं आणि सरकारी हस्तक्षेपाने घेतली आहे. सरकारी योजनांच्या आणि विविध माध्यमातून मिळणा-या कर्ज पुरवठ्यामुळे कदाचित शेतक-यांची देण्याची सवय जाऊन जास्त घेण्याची सवय लागली असावी. आज जुन्या अस्सल शेतीची, शुद्ध शेतीची जागा ब-याच प्रमाणात शाश्वत नसलेल्या घटकांनी घेतलेली आहे. त्यामुळे जुन्या शेतीत ज्या ब-याच गोष्टी निसर्गत: मिळायच्या (खत, बियाणं, नैसर्गिक किटकनाशकं जमिनीचा कस, काही प्रमाणात गोधन) त्या सर्व आता जास्तीत जास्त प्रमाणात कृत्रिमरित्या कराव्या लागतात व त्याचे चांगले परिणाम मिळत नाहीत. जवळजवळ प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागत आहे. शिवाय अपर्याप्त शिक्षण, बाहेरच्या जगाचा प्रभाव ह्यामुळे शेतक-यांच्या नवीन पिढीत मेहनतीचं करण्याच्या ऐवजी सहजपणे मिळणारं घ्यायची प्रवृत्ती काही ठिकाणी दिसते. त्यामुळे शेतीतील कस आणि जोम घसरला. बदलत्या काळात जुन्या पद्धतीतील चांगल्या घटकांना जोडधंद्याची व उद्योगाची जोडही देणं आवश्यक आहे. त्यामुळे शेतीकडे आणि शेतक-यांकडे समस्यांचा डोंगर म्हणून न बघता सकारात्मक, स्वयंपूर्ण आणि क्रियाशील दृष्टीने बघितलं पाहिजे.\nएका असाधारण जपानी शेतक-याचं ‘नैसर्गिक शेती’बद्दल पुस्तक वाचण्यात आलं. त्यातलं तत्त्व- निसर्गच सर्व काम करत असतो. आपलं काम त्याच्या प्रक्रियेत खारीचा वाटा उचलणं. योग्य वेळी बी टाकणं, त्याची काळजी घेणं इतकंच. ते फार शुद्ध प्रकारे शेती करतात. ‘अनावश्यक कष्ट न करता नैसर्गिक शेती’ असं त्यांचं तत्त्व आहे. अर्थात नैसर्गिक अस्सलपणा असलेल्या व प्रदूषण, कृत्रिम बियाणांचा खतांचा- किटकनाशकांचा वापर नसलेल्या ठिकाणी ते शक्य आहे. कमीत कमी साधनांसह आणि कृत्रिम पद्धतीचा अवलंब न करता तितकीच उत्पादक व शाश्वत शेती करण्याच्या पद्धतीची माहिती ह्या पुस्तकात दिली आहे.\nमूळ जपानी पुस्तकाचा 'द वन स्ट्रॉ रिव्होल्युशन' ह्या इंग्लिश अनुवादाचा हा मराठी अनुवाद\nथोडक्यात दोन्ही बाजू आपण लक्षात घेतल्या पाहिजे. निव्वळ समस्या आहेत असं नाही. समस्या आहेतच, पण त्यातही अनेक छुप्या स्ट्रेंथस आहेत. त्यांचे उपायही आहेत आणि म्हणून आपण संतुलित दृष्टीकोन ठेवला पाहिजे. शेती म्हणजे समस्या आणि समस्याच असा विचार न करता त्याकडे बघितलं पाहिजे. आणि ह्यावर सर्वात चांगला डोळ्यांपुढे येणारा उपाय म्हणजे जिथे जिथे शक्य असेल, तिथे शक्य त्या प्रमाणात शून्यातून एककडे गेलं पाहिजे. नवीन काही निर्माण केलं पाहिजे. ह्याचं एक उदाहरण इथे बघता येईल.\nह्या काडातून का नाही क्रांती करता येणार\nआपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है\nएक ऐसा भी प्रेम- पत्र\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nईमेल द्वारा ब्लॉग को फालो कीजिए:\nक्या आप इस ब्लॉग की प्रक्रिया में सहभाग देना चाहेंगे ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है यदि हाँ, तो कृपया यहाँ आईए\nएटलस साईकिल पर योग- यात्रा: भाग २: परभणी- जिंतूर नेमगिरी\n२: परभणी- जिंतूर नेमगिरी ११ मई को सुबह ठीक साढेपाँच बजे परभणी से निकला| कई लोग विदा देने आए, जिससे उत्साह बढा है| बहोत से लोगों ने शुभकामन...\nएटलास साईकिल पर योग- यात्रा: भाग १ प्रस्तावना\n हाल ही में मैने और एक साईकिल यात्रा पूरी की| यह योग प्रसार हेतु साईकिल यात्रा थी जिसमें लगभग ५९५ किलोमीटर तक साईकि...\nयोग प्रसार हेतु साईकिल यात्रा\nमहाराष्ट्र में परभणी- जालना- औरंगाबाद- बुलढाणा जिले के गाँवों में ६०० किलोमीटर साईकिलिंग नमस्ते एक नई सोलो साईकिल यात्रा करने जा रहा हू...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू\n०. साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना ३० मई की सुबह करगिल में नीन्द जल्दी खुली | जल्दी से तैयार हुआ | आज मेरी पहली परीक्षा है | आज ...\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा ९ (अन्तिम): अजिंक्यतारा किला और वापसी\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा १: असफलता से मिली सीख योग ध्यान के लिए साईकिल यात्रा २: पहला दिन- चाकण से धायरी (पुणे) योग ध्यान के लिए ...\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा ८: सातारा- कास पठार- सातारा\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा १: असफलता से मिली सीख योग ध्यान के लिए साईकिल यात्रा २: पहला दिन- चाकण से धायरी (पुणे) योग ध्यान के लिए ...\n“मेरे प्रिय आत्मन् . . .\"\nओशो . . . . जुलाई २०१२ में ओशो मिले . . संयोग से पहले ही कुछ प्रवचनों में ध्यान सूत्र प्रवचन माला मिली | वहाँ से ...\nचेतावनी प्रकृति की: १०\n. . . जुलाई और अगस्त के कुछ चंद दिनों के बारे में बात करते करते अक्तूबर आ गया है | दो महिने बितने पर भी सब बातें अब भी ताज़ा हैं ....\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nसियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत..... काश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रवासवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्...\nलोब्संग राम्पा: एक महागाथा.........\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nसियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत..... काश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रवासवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना\n भारत का वह रमणीय क्षेत्र वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है लदाख़ वह दुनिया है जिसमें बर्फाच्छादित पर्वत, ...\nहमारी समस्याओं के लिए विपश्यना का मार्ग: विपश्यना का मतलब विशेष प्रकारे से देखना. यह एक खुद को समझने की, खुद को बदलने की प्रक्रिया है. प्रस...\nप्रकृति, पर्यावरण और हम ४: शाश्वत विकास के कुछ कदम\nप्रकृति, पर्यावरण और हम १: प्रस्तावना प्रकृति, पर्यावरण और हम २: प्राकृतिक असन्तुलन में इन्सान की भुमिका प्रकृति, पर्यावरण और हम ३: आर्थ...\n“मेरे प्रिय आत्मन् . . .\"\nओशो . . . . जुलाई २०१२ में ओशो मिले . . संयोग से पहले ही कुछ प्रवचनों में ध्यान सूत्र प्रवचन माला मिली | वहाँ से ...\nजन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १\nआपदा प्रभावित क्षेत्र में आगमन जम्मू- कश्मीर में सितम्बर माह के पहले सप्ताह में‌ भीषण बाढ़ और तबाही आई| वहाँ मिलिटरी, एनडीआरएफ, अन्य बल और...\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन यह नाम सुनके लग सकता है कि यह कोई जटिल समुपदेशन प...\nदोस्ती साईकिल से २: पहला शतक\nदोस्ती साईकिल से १: पहला अर्धशतक पहला शतक साईकिल पर पहला अर्धशतक पूरा करने के बाद शतक का इन्तजार कुछ ज्यादा लम्बा हुआ| आरम्भिक...\nएटलस साईकिल पर योग- यात्रा: भाग २: परभणी- जिंतूर नेमगिरी - *२: परभणी- जिंतूर नेमगिरी* ११ मई को सुबह ठीक साढेपाँच बजे परभणी से निकला| कई लोग विदा देने आए, जिससे उत्साह बढा है| बहोत से लोगों ने शुभकामनाओं के मॅसेजेस भ...\nजंजैहली से छतरी, जलोड़ी जोत और सेरोलसर झील - इस यात्रा वृत्तांत को आरंभ से पढ़ने के लिए यहाँ क्लिक करें पिछली पोस्ट ‘शिकारी देवी यात्रा’ में मित्र आलोक कुमार ने टिप्पणी की थी - “एक शानदार यात्रा वृतांत...\nकठुआ : बलात्काराच्या तिरडीवर सत्तेची मलई - मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या मॅचसाठीची माझी फॅंटसी टीम पाहून माझा मित्र मला म्हणाला, '' ओंकार मी तर तुला क्रिकेटमधील कळतं असे समजत होत...\nस्वागतम् . . . .\nज्ञान महर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्: कुछ संस्मरण - ज्ञान महर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्: कुछ संस्मरण भारत के पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् भारत की ऋषी परंपरा की एक आधुनिक कडी थे. उनक...\nसलिल - सलिल (नाव बदललंय) सोबत मी पहिल्यांदा बोललो ते फेब्रुवारी मधे. आमच्या वेगवेगळ्या ब्रॅंचेस मधे काम करणाऱ्या ज्या सुमारे पन्नास सहकाऱ्यांशी फोनवर अधून-मधून ब...\nमनीच्या कथा ७ - एखाद्यानं वागण्या-बोलण्यातून कधी दुखावलं असेल आपलं मन तर आपण कायम नंतर त्याच्या प्रत्येक कृतीत ती इतरांना दुखावणारी वृत्तीच शोधत बसतो. कुणी खोटं बोललं असं ...\nभारतीय संस्कृती व आयुर्वेद - भारतीय संस्कृती व आयुर्वेद स्त्रीवैद्य अभ्यासवर्ग पुणे 11.2.2001 सत्राचा विषय पाहून असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की स्त्रीवैद्यांच्या अभ्यासवर्गात या विष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-social-media-society-miserable-weapon-86128", "date_download": "2018-05-27T03:50:33Z", "digest": "sha1:SD2BIV7AJD626ZQJ3KR3CFPONA2RNIYU", "length": 15991, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news social media society is a miserable weapon समाज माध्यम म्हणजे दुधारी शस्त्र! | eSakal", "raw_content": "\nसमाज माध्यम म्हणजे दुधारी शस्त्र\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nवर्तमानपत्रे, न्यूज चॅनेलसमोर सोशल मीडियाच्या असलेल्या आव्हानांविषयी माध्यमतज्ज्ञ आणि माजी खासदार भारतकुमार राऊत, ‘एबीपी माझा’चे कार्यकारी संपादक राजीव खांडेकर आणि बीबीसी मराठी वेब पार्टलचे संपादक आशीष दीक्षित यांच्याशी ‘साम’चे संपादक नीलेश खरे यांनी साधकबाधक चर्चा केली. नेतृत्व घडवण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करताना ते दुधारी शस्त्र असल्याचे भानही राखले जावे, असा इशारा या तज्ज्ञांनी आपल्या अनुभवातून दिला.\nसमाज माध्यमाची ताकद ओळखा\nभारतकुमार राऊत (ज्येष्ठ पत्रकार आणि माध्यमतज्ज्ञ)\nसमाज माध्यम तुम्ही कसे वापरता, काय वाचता तसेच काय पाहता यातून तुमची प्रतिमा आणि नेतृत्व तयार होत असते. त्यामुळे त्याचा वापर सावध आणि सजगरीत्या करायला पाहिजे. समाज माध्यम हीदेखील अफूची गोळी आहे. त्याचा व्यापार होतच राहणार. त्याचे चांगले-वाईट परिणाम आहेत. ज्याचा वापर कसा करायचा, हे आपल्या हातात असते.\nसमाज माध्यम काही धर्मादाय काम करायला बसलेले नाही. त्यामुळे या माध्यमावर लिहिताना लेखकांनी स्वत:ला आवरले पाहिजे. इथे स्वातंत्र्य आहे पण आणि नाहीसुद्धा. वर्तमानपत्र आणि टीव्हीमध्ये वाचक किंवा प्रेक्षकांच्या प्रतिसादाला मर्यादा आहेत; मात्र सोशल मीडियावर चारही बाजूंनी प्रतिसाद असतो. माहिती आणि विचारांची आदानप्रदान विलक्षण असते. मी नियमित ब्लॉग लिहितो. काही वेळा एखादी पोस्ट २० ते ३५ लाख वाचकांकडून वाचली जाते. ही ताकदही याच माध्यमाची आहे.\nसोशल मीडियाचा वापर स्मार्ट हवा\nराजीव खांडेकर (कार्यकारी संपादक, एबीपी माझा)\nसोशल मीडियाचा योग्य आणि नियंत्रित वापर केला तर त्याचा उपयोग तुमचे व्यक्‍तिमत्त्व घडवण्यासाठी करता येतो. स्वत:ला सांभाळून या माध्यमाचा उपयोग करा. प्रत्येक काळात असे एक माध्यम असते ज्याची तरुणांना भुरळ पडते; पण त्याचा वापर कसा करायचा आणि त्यात किती वाहवत जायचे हे आपल्या हातात असते.\nसोशल मीडियामुळे तरुण पिढी वाया वगैरे जातेय असे खापर या माध्यमावर फोडायची गरज नाही. संशोधनाअंती आलेली ही माध्यमे काही वाईटासाठी आलेली नाहीत. त्याचा वापर आपण कसा करतो ते महत्त्वाचे. यू-ट्युबवर खूप चांगले माहितीपट असतात. ते पाहायचे की नुसताच चावटपणा करायचा, हे आपण ठरवायला हवे. सोशल मीडियाचे फायदे आहेत तसे दुष्परिणामही. या माध्यमात अंधारात राहून कोणावरही बाण चालवता येतो. कारण, इतर सर्व माध्यमांवर जबाबदारी आहे; पण सोशल मीडियावर नाही. पण निदान आलेल्या माहितीचा खरे-खोटेपणा पडताळण्याची खबरदारी तरी घेता येईल.\nसमाज माध्यम हे एक विज्ञान आहे\nआशीष दीक्षित (संपादक, बीबीसी मराठी वेबपोर्टल)\nसमाज माध्यम हे एक विज्ञान आहे, ज्याचा अभ्यास करून वापर करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे नेतृत्व करणाऱ्यांनी तर या माध्यमाचा जाणीवपूर्वक अभ्यास केला तर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा प्रभावी वापर करता येईल. समाज माध्यम समजून घेणे ही काळाची गरज आहे. तिथे असलेली सगळी व्यासपीठेही वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ ट्विटरवर तुम्ही केवळ काही शब्दांत माहिती किंवा मत व्यक्‍त करू शकता. इन्स्टाग्रामवर तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने तिथे तुम्हाला ‘इमोशन’चा अधिक वापर करावा लागतो. या माध्यमांचे स्वरूप लक्षात घेऊन त्याचा वापर करता आला तर ते एक अस्त्र आहे.\nसमाज माध्यमांनी आपल्याकडून पैशांपेक्षाही महत्त्वाच्या अशा आपल्या ‘प्रायव्हसी’वर घाला घातला आहे.\nयिन-सिमॅसिस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/05/26_17.html", "date_download": "2018-05-27T03:30:36Z", "digest": "sha1:5QIOD2OKZE6SHBOOKDYCD3FEI2RWFH65", "length": 14821, "nlines": 130, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): 26 चा आकडा आणि गांधीहत्त्या", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\n26 चा आकडा आणि गांधीहत्त्या\nअंकशास्त्रात 26 हा अंक आपत्तीचा अंक (Number of Disaster) म्हणून ओळखला जातो. हा अंक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्त्या, नाते संबंधातील कलह अशा अनेक गोष्टींशी संबधीत आहे.\nभारतात आणि जगात 26 तारखेला अनेक मोठ्या आपत्त्या आलेल्या दिसतात.\nभारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कांही महिन्यातच महात्मा गांधी यांची हत्या झाली. महात्मा गांधी यांची हत्त्या आणि त्या घटनेचा 26 या अंकाशी आश्चर्यकारक संबंध आहे.\nमहात्मा गांधी यांची हत्त्या 30 जानेवारी 1948 रोजी झाली. 30.01.1948 या तारखेतील सर्व अंकांची बेरीज 26 येते. (3+0+1+1+9+4+8=26).\nमहात्मा गांधी यांची हत्त्या करणारा नथुराम गोडसे याची जन्मतारीख 19 मे 1910 ही आहे. 19.05.1910 या तारखेतील सर्व अंकांची बेरीज 26 येते. (1+9+0+5+1+9+1+0=26).\nगांधीजी यांच्या हत्येच्या खातालाया विनायक दामोदर सावरकर हे एक आरोपी होते. विनायक दामोदर सावरकर यांचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1966 रोजी झाला.\nगांधी हत्त्या खटल्या तील आणखी एक आरोपी गोपाळ गोडसे याचा मृत्यू 26 नोव्हेंबर 2005 रोजी झाला.\nइथे 26 हा अंक एकूण 4 वेळा आला आहे. याला केवळ योगायोग म्हणता येत नाही, कारण एकाच घटनेच्या संदर्भात प्रॉबेबलिटीचा नियम झुगारून प्रमाणापेक्षा जास्त वेळा हा अंक आला आहे.\n26चा आकडा आणि वैवाहिक जीवन\nबिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nLabels: 26 तारीख, Numerology in Marathi, अंकशास्त्र, नथुराम गोडसे, विनायक दामोदर सावरकर\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://books.google.com/books?id=008NAAAAIAAJ&source=gbs_similarbooks_r&hl=en", "date_download": "2018-05-27T03:49:11Z", "digest": "sha1:F3T4MIKZYPQDWYDH4T7WAUZJWBPJQR3Q", "length": 3438, "nlines": 40, "source_domain": "books.google.com", "title": "Śaradabābūñcyā nāyikā - Pu. Śi Nārvekara - Google Books", "raw_content": "\nअली अशा असं असती असते असली असले असलेल्या असल्याने असा असे अहित अहे आई आणि आता आती आते आते है आपण आपल्या आपल्याला आर आला आली आले आहे आहेत एक एका ऐर कधी करीत करू करून कला का काम काय कारण काले काही किना की के केला केली केले कोण कोणी खो गोष्ट घरी चिहा जा जाऊन जात जे जो तको तयार तर तराने तरी तला तिचा तिची तिने तिला तिस्या ती तुला ते तेथे तो त्या त्याने त्याला दिला दिली दिवशी दिवस देऊन देत नवते ना नाव नाही नाहीं नाहीत निर्माण निवृत पग पण पया परत पहिले पुते प्रेम बंगाली भा भारती भी मग मधुर मनात मात्र माथा माना माहीत मुलगी मेऊन मेला मेली मेले मेलो मोती म्हणजे म्हणाला यया या याची राहत राहिली लगा ललिता ला लाने लाला वर वर्ष वाटत विचार विराज हा हात हारने हाला हाली ही है होऊन होत होता होती होते होर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-series-doubling-farmers-income-india-3095?tid=120", "date_download": "2018-05-27T03:28:51Z", "digest": "sha1:JPGRA57MYM2KE6DAF5LTRVMATUXFJOSU", "length": 26433, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, series on doubling farmers income in india | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्वच आघाड्यांवर उतरता आलेख\nसर्वच आघाड्यांवर उतरता आलेख\nशुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017\nनिर्यात, आधारभूत किंमत, पतपुरवठा, पीक उत्पादनाची जोखीम, बाजारपेठेतील जोखीम या सगळ्याच आघाड्यांवर मोदी सरकारची कामगिरी खालावली आहे. मग शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार कसे\nशेतकऱ्यांचं उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करायचे असेल तर कृषी निर्यात तिपटीने वाढणे आवश्यक आहे, असे निरीक्षण सेंटर फॉर एन्व्हाॅयर्नमेंट अॅण्ड ॲग्रिकल्चर आणि टाटा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ग्रुप यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अभ्यास अहवालात नोंदविले आहे. जगात दूध उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर तर फळे, भाजीपाला व मासे उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे; परंतु जागतिक कृषी व्यापारात भारताची स्थिती शोचनीय आहे. १५०० अब्ज अमेरिकी डॉलरच्या जागतिक कृषी व्यापारात भारताचा वाटा अवघा ३५ अब्ज डॉलरचा आहे. २०२२ पर्यंत ही निर्यात १०० अब्ज डॉलरपर्यंत जायला हवी, असे या अहवालात म्हटले आहे.\nप्रत्यक्षात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून भारताची निर्यात ढेपाळली आहे. ॲग्रिकल्चरल ॲण्ड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ॲथॉरिटीच्या (अपेडा) आकडेवारीनुसार मनमोहनसिंह सरकारच्या कार्यकाळात शेती व संलग्न उत्पादनांची निर्यात ७.५ अब्ज डॉलरवरून ४३.२ अब्ज डॉलरवर पोचली होती. मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या काळात निर्यातीत २२ टक्के घट झाली. मनमोहनसिंह सरकारने सूत्रं खाली ठेवली तेव्हा शेतकऱ्यांना शेतमाल निर्यातीतून तीन लाख कोटी रुपये मिळत होते. मोदी सरकारच्या काळात त्यात झपाट्याने घट झाली.\nआर्थिकदष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडते; परंतु इतर उद्योगांसाठी मात्र पान्हा दाटून येतो. उदाहरणार्थ, स्टील उद्योग. चीनमधून स्वस्तात आयात होणाऱ्या स्टीलचा स्थानिक उद्योगाला फटका बसू नये यासाठी सरकारने स्टीलवरील आयात शुल्क वाढवले. स्टीलची किमान आयात किंमतही निश्चित केली. तसेच सरकारी उद्योगांसाठी देशात उत्पादन झालेलेच स्टील वापरण्याची सक्ती करण्याचा सरकारचा विचार आहे. म्हणजे जागतिक बाजारातील तेजी-मंदीपासून स्टील उद्योगाचे रक्षण करण्यावर सरकारचा भर आहे. शेतीला मात्र हा न्याय नाही. शेतीला संरक्षण सोडा; उलट डाळी, साखर यांच्या निर्यातीवर निर्बंध आणून सरकार शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेचाही फायदा घेऊ देत नाही.\nमोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कालावधीत शेतमालाच्या आयातीत मात्र ६५ टक्के वाढ होऊन ती २५.६ अब्ज डॉलरपर्यंत पोचली. अशा तऱ्हेने भारतीय बाजारपेठ परदेशी शेतकऱ्यांच्या हाती देणं धोकादायक आहे. दर वर्षी आपण खाद्यतेल आणि डाळींच्या आयातीवर जवळपास एक लाख कोटी रुपये खर्च करतो. यातील काही हिस्सा देशातील शेतकऱ्यांना दिला तर कडधान्य व तेलबिया पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते.\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर शेतमालाला मिळणाऱ्या किमान आधारभूत किमतीत (हमी भाव) वाढ झाली पाहिजे, हे साधं गणित आहे. परंतु प्रत्यक्षात मोदी सरकारच्या कार्यकाळात शेतमालाच्या आधारभूत किमतीत वाढ होण्याचा वेग घटला आहे. मनमोहनसिंह सरकारच्या तुलनेत मोदी सरकारने आधारभूत किमतीत नाममात्र वाढ केली आहे. (पहा : तक्ता)\nपीक मोदी सरकार हमीभावातील वाढ (टक्के) मनमोहनसिंग सरकार हमीभावातील वाढ (टक्के)\n(२०१४-१५ ते २०१६-१७) (२०११-१२ ते\nतुरीच्या बाबतीत २००७-०८ ते २०१३-१४ या कालावधीत आधारभूत किमतीतील सरासरी वाढ ४१२ रुपये आहे. विद्यमान सरकारच्या कार्यकाळात आधारभूत किमतीतील सरासरी वाढ २५० रुपये एवढीच भरते. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तुरीला ७ हजार रुपये क्विंटल भाव देण्याची सूचना केली होती. पण २०१५-१६ मध्ये ४६२५ तर २०१६-१७ मध्ये ५०५० रुपये एवढीच आधारभूत किंमत देण्यात आली.\nअसे असूनही आमच्या सरकारने तुरीला इतिहासातला सगळ्यात जास्त हमीभाव दिला, असा आक्रमक दावा महाराष्ट्राचे अभ्यासू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे काय करतात, असा प्रश्न पडू शकतो. त्याचं उत्तर शोधण्यासाठी एक उदाहरण पाहू. समजा मी एका कंपनीत नोकरीला लागल्यावर मला १०० रुपये पगार मिळाला. कंपनीने दुसऱ्या वर्षी ४० रुपये आणि तिसऱ्या वर्षी ६० रुपये पगारवाढ दिली. त्यामुळे माझा पगार दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी अनुक्रमे १४० आणि २०० रुपये झाला. नंतर मी कंपनी बदलली. त्या कंपनीने वर्षभरानंतर २५ रुपये पगारवाढ दिली. माझा पगार झाला २२५ रुपये. म्हणजे आधीच्या कंपनीत मला सरासरी ५० रुपयांची वाढ मिळत होती तर नव्या कंपनीत २५ रुपयेच मिळाली. ती पुरेशी नसल्याची तक्रार करत मी पगार वाढविण्याची मागणी केली. तर कंपनी म्हणाली की, तू आधीच्या कंपनीत नोकरीला लागला तेव्हा १०० रुपये पगार होता, आम्ही तुला तुझ्या आजवरच्या इतिहासातला सगळ्यात जास्त म्हणजे २२५ रुपये पगार दिलाय. हा विक्रमी पगार जसा फसवा आहे, तसंच तुरीची यंदाची आधारभूत किंमत विक्रमी असल्याचा दावा करणंही खुळेपणाचं आहे.\nशेतीसाठी वेळेवर आणि पुरेसा कर्जपुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हातपाय बांधले गेले आहेत. शेतीसाठीच्या पतपुरवठ्याची स्थिती सुधारल्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे अशक्य आहे. मोदी सरकारच्या काळात पतपुरवठ्यात झालेली वाढ कमी आहे. तसेच अजूनही देशातील ४८ टक्के शेतकरी संस्थात्मक बॅंकिंगच्या जाळ्याबाहेर आहेत. मुळात आज देशात ग्रामीण पतपुरवठाच आकुंचित झाला आहे. राष्ट्रीयीकृत बॅंका बुडित कर्जाच्या प्रश्नाशी झगडत असल्याने त्यांचा पीककर्ज वितरणात टक्का कमी झालाय. स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलीनीकरण झाल्यानंतर ग्रामीण शाखांवर संक्रांत आली आहे. ग्रामीण भागातील सहकारी बॅंकिंग आधीच कोलमडलं आहे. त्यात नोटाबंदीनंतर सरकारच्या निर्णयांमुळे जिल्हा बॅंकांची प्रचंड कोंडी झाली.\nएकीकडे सहकारी बॅंकिंगला लागलेली उतरती कळा आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना दारात उभे न करण्याचा राष्ट्रीयीकृत बॅंकांचा पवित्रा यामुळे ग्रामीण पतपुरवठा आक्रसून गेला आहे. रिझर्व्ह बॅंक खासगी क्षेत्राला बॅंकिंगसाठी परवाने देत आहे. पण या बॅंका शेतकऱ्यांना कर्ज द्यायला उत्सुक नाहीत. या सगळ्या परिस्थितीचा परिणाम म्हणून ग्रामीण जनता मायक्रो फायनान्स किंवा सावकाराच्या दावणीला बांधली जात आहे.\nउत्पादन / बाजार जोखीम\nमुळात आधारभूत किमतींमध्ये वाढ म्हणजे महागाईला आमंत्रण आणि शहरी मतदारांचा रोष असा भाजपचा दृष्टिकोन वाजपेयी सरकारच्या कार्यकाळापासून राहिला आहे. त्या वेळी तर (आधारभूत किमतींमध्ये नगण्य वाढ करून) अन्नधान्य व इतर जिन्नसांच्या किमती स्थिर ठेवल्या, ही सरकारची मोठी कामगिरी असल्याचा डांगोरा पिटला होता. मोदी सरकारच्या काळात भाषा वेगळी असली तरी आधारभूत किमतीत भरीव वाढ न करण्याच्या धोरणात सातत्य दिसते. वाजपेयी सरकार पायउतार झाल्यावर सत्तेत आलेल्या मनमोहनसिंग सरकारने कापसाची आधारभूत किंमत ४० टक्क्यांनी, गव्हाची ७१ टक्क्यांनी, सोयाबीनची ६१ टक्क्यांनी, तुरीची ४७ टक्क्यांनी, तांदळाची ५५ टक्क्यांनी व उसाची ११ टक्क्यांनी वाढवली होती. मंत्रिमंडळातल्या काही दिग्गज मंत्र्यांचा विरोध असतानाही तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्या आग्रही भूमिकेमुळे ही वाढ करण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कुठल्याही सरकारने शेतमालाच्या आधारभूत किमती या प्रमाणात वाढवलेल्या नाहीत.\n(लेखक ॲग्रोवनचे उप वृत्त संपादक आहेत.)\nमोदी सरकार उत्पन्न शेती साखर कडधान्य हमीभाव मनमोहनसिंग कापूस तूर सोयाबीन महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पीककर्ज नोटाबंदी रिझर्व्ह बॅंक शरद पवार\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nफेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...\nशेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...\nउत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...\nसेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...\nगोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...\nब्राझीलचा धडा घेणार कधीसातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...\nभाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...\nमथुरेचं दूध का नासलंराज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...\nचिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का\n‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...\nतूर घ्या तूर, मोझांबिकची तूर कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील मतदानाचे पर्व संपताच...\nमधमाश्‍या नाहीत तर मानवी जीवन नाहीजून २०१५ मध्ये इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च...\nउंटावरून शेळ्या नका हाकूगेल्या हंगामात राज्यात कापसावर गुलाबी बोंड अळीचा...\nस्वस्त पशुखाद्य दुकान संकल्पना राबवा शासनाच्या आदेशानुसार गाईच्या दुधाला ३.५ टक्के...\nडोळे उघडवणारे ‘अदृश्य सत्य’संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या...\nभूगर्भाची तहान भागवूया उन्हाच्या झळा वाढल्याने यंदा आपले राज्य देशात...\n‘दादाजीं’ची दखल घ्याउघड्या डोळ्यांनी पाहिलं मरण कशाला आता रचता सरण...\nउत्पन्न दुपटीसाठी हवा कोरडवाहू शेतीवर भरभा रत सरकारने २०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये...\nचुकीच्या धोरणामुळे खतांचा असंतुलित वापर रासायनिक खते सम्पृक्त (कॉन्सन्ट्रेटेड) ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-zero-pendency-and-daily-disposal-will-be-implemented-form-april-2018-5829", "date_download": "2018-05-27T03:15:03Z", "digest": "sha1:CELPPPJWRW55YSJYWM4SDH4PJHXONG7J", "length": 17464, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Zero pendency and daily Disposal will be implemented form April 2018 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ कार्यपद्धती होणार लागू\nराज्यात ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ कार्यपद्धती होणार लागू\nशनिवार, 17 फेब्रुवारी 2018\nमुंबई : ‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ या प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी राज्य सरकारने ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ या शासकीय कार्यालयीन कामकाज कार्यपद्धतीस एप्रिलपासून प्रारंभ करणार आहे. प्रकल्पग्रस्त धर्मा पाटील यांंना प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी आपले जीवन द्यावे लागले, या प्रकरणाचा धसका घेतलेल्या राज्य सरकारने अखेर नवी कार्यपद्धती अवलंबिण्यावर भर द्यायचे ठरवले आहे. लोखो नागरिकांना या नव्या कार्यपद्धतीने दिलासा मिळेल आणि हजारो प्रलंबित प्रकरणे मार्गी लागतील, अशी अाशा व्यक्त केली जात आहे.\nमुंबई : ‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ या प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी राज्य सरकारने ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ या शासकीय कार्यालयीन कामकाज कार्यपद्धतीस एप्रिलपासून प्रारंभ करणार आहे. प्रकल्पग्रस्त धर्मा पाटील यांंना प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी आपले जीवन द्यावे लागले, या प्रकरणाचा धसका घेतलेल्या राज्य सरकारने अखेर नवी कार्यपद्धती अवलंबिण्यावर भर द्यायचे ठरवले आहे. लोखो नागरिकांना या नव्या कार्यपद्धतीने दिलासा मिळेल आणि हजारो प्रलंबित प्रकरणे मार्गी लागतील, अशी अाशा व्यक्त केली जात आहे.\nराज्यात “झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल” कार्यपद्धतीचा शासन आदेश राज्य सरकारने गुरुवारी (ता. १५) जारी केला आहे. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यपद्धतीचा स्तर ठरवून देण्यात आला आहे. मंडळ, तालुका, उपविभाग, जिल्हा, विभागीय आणि राज्यपातळीवर झिरो पेंडन्सी संदर्भात कार्यपद्धती आखून देण्यात आली आहे. दर दिवशी प्राप्त झालेल्या संदर्भ आणि प्रकरणावर त्याच दिवशी निर्णय घेण्याची सूचना देण्यात आली आहे. आता नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. मंत्रालयातील आत्महत्यांच्या घटनेमुळे हैराण झालेल्या राज्य सरकारने सामान्यांना भेटा, त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना सहकार्य करा, असा शासन निर्णय जारी करून अधिकार्यांना आदेश दिले आहेत.\nप्रत्येक कार्यालयाकडे प्राप्त प्रकरणांवर संस्करण करून ऑनलाइन वरिष्ठ अधिकारी आणि कार्यालयांना देण्यासाठी संगणकीय प्रणालीचा उपयोग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याखरीज विलंबास प्रलंबित अधिनियम, २००५मध्ये नमूद केलेल्या कालावधीनुसार, प्रकरणे आणि संदर्भ निकाली काढणे बंधनकारक राहणार असून, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ या कायद्यानंतर्गत ज्या सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत, त्या सेवांना संबंधित अधिसूचनेनुसार नमूद कालावधी जसाच्या तसा लागू असणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.\nमंत्रालयीन अधिकाऱ्यांना रोज २.३० ते ३.३० ची वेळ सामान्यांना भेटण्यासाठी राखीव ठेवावी, असे आदेशात म्हटले आहे. उपविभागीय आणि त्यावरील अधिकाऱ्यांना सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी दुपारी ३ ते ५ लोकांना भेटीसाठी राखून ठेवावा, भेटीच्या वेळा बाहेर बोर्डावर लावाव्यात, असे बजाविण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी १८ एप्रिलपासून करण्यात येणार आहे.\nसरकार government धर्मा पाटील dharma patil विभाग मंत्रालय आत्महत्या महाराष्ट्र maharashtra\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-minister-divakar-ravtes-tongue-slips-farmers-issue-5836", "date_download": "2018-05-27T03:04:01Z", "digest": "sha1:PBZWHINPYX37XSFRBU5AQ3MTU67M4HTI", "length": 16676, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Minister Divakar Ravtes tongue slips on farmers issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनोटा घेऊन तुमच्या दरात उभा राहू का\nनोटा घेऊन तुमच्या दरात उभा राहू का\nशनिवार, 17 फेब्रुवारी 2018\nवाशीम - राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर अनेक वेळा सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देणाऱ्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते हे गारपीटग्रस्त भागाची पाहणी करताना शेतकऱ्यांवरच घसरले. \"\"आता काय तुमच्या दरवाजात नोटा घेऊन उभा राहू,'' असा प्रश्‍न रिसोड तालुक्‍यातील नेतन्सा येथील शेतकऱ्याला शुक्रवारी केला. यामुळे रावते यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये चीड व्यक्त होत आहे.\nवाशीम - राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर अनेक वेळा सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देणाऱ्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते हे गारपीटग्रस्त भागाची पाहणी करताना शेतकऱ्यांवरच घसरले. \"\"आता काय तुमच्या दरवाजात नोटा घेऊन उभा राहू,'' असा प्रश्‍न रिसोड तालुक्‍यातील नेतन्सा येथील शेतकऱ्याला शुक्रवारी केला. यामुळे रावते यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये चीड व्यक्त होत आहे.\nवाशीम जिल्ह्यामध्ये सलग तीन दिवस तुफान गारपीट झाली होती. या गारपिटीत गहू, हरभरा व फळपिकांचे अतोनात नुकसान झाले. कधीकाळी शेतकरी दिंडी काढून शिवसेनेच्या नेतेपदी विराजमान झालेले राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते शुक्रवारी (ता.१६) नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. रिसोड तालुक्‍यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना नेतन्सा शिवारातील नुकसानाच्या पाहणीची मागणी केली. लाल दिव्याच्या गाड्यांचा ताफा बांधावर आला.\nजमीनदोस्त झालेला गहू दाखवित शेतकऱ्याने हंबरडा फोडला. मात्र, त्याला आधी मंत्री महोदयांनी \"चूप रे' म्हणून दमात घेतले. नंतर मदत कधी देणार अशी शेतकऱ्याने विचारणा केली असता, \"नोटा घेऊन तुमच्या दरवाजात उभा राहू का अशी शेतकऱ्याने विचारणा केली असता, \"नोटा घेऊन तुमच्या दरवाजात उभा राहू का' असा प्रश्‍न करीत \"कोण काय बोलले,' असे धमकावत शेतकऱ्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. या वेळी तालुक्‍यातील शिवसेनेचे पदाधिकारीही अवाक्‌ झाले. दिवाकर रावते यांच्या अशा वर्तनामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नुकसानीची पाहणी करू नका' असा प्रश्‍न करीत \"कोण काय बोलले,' असे धमकावत शेतकऱ्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. या वेळी तालुक्‍यातील शिवसेनेचे पदाधिकारीही अवाक्‌ झाले. दिवाकर रावते यांच्या अशा वर्तनामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नुकसानीची पाहणी करू नका मात्र, दमदाटी तरी करू नका, असे शेतकरी म्हणत आहेत.\nठरवून केलेले षड्‌यंत्र - दिवाकर रावते\nते माझ्या दौऱ्यातील गाव नव्हते. काही शेतकऱ्यांनी आग्रह केला म्हणून मी त्यांच्यासाठी गेलो होतो. शेतात गेल्यावर एक शेतकरी रडत होता. मी त्याला म्हटले, \"रडतोस कशाला मी तुमचं दुःख बघायला तुमच्यासाठीच आलो आहे, तर काही जणांनी पैसे घेऊन आले का तुम्ही, असे विचारले. त्यावर मी कोण बोलले समोर या, असे म्हटले. गर्दीतील एक जण या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढत होता. मी त्यांना म्हटले, तुम्ही शेतकरी आहात. असे प्रकार करू नका. अशामुळे शेतकऱ्यांची बदनामी होते. मी त्यांना समजावले की मदत अशी मिळते का मी तुमचं दुःख बघायला तुमच्यासाठीच आलो आहे, तर काही जणांनी पैसे घेऊन आले का तुम्ही, असे विचारले. त्यावर मी कोण बोलले समोर या, असे म्हटले. गर्दीतील एक जण या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढत होता. मी त्यांना म्हटले, तुम्ही शेतकरी आहात. असे प्रकार करू नका. अशामुळे शेतकऱ्यांची बदनामी होते. मी त्यांना समजावले की मदत अशी मिळते का नियमानुसार बॅंकेत जमा होते. मी काय तुमच्या दारात नोटा घेऊन येऊ का नियमानुसार बॅंकेत जमा होते. मी काय तुमच्या दारात नोटा घेऊन येऊ का असे म्हटले. हा सर्व प्रकार ठरवून केला असून, मी त्याला रोखठोक उत्तर दिल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले.\nवाशीम दिवाकर रावते गारपीट गहू wheat व्हिडिओ\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील काजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले...\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र...पुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे...\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले... नंदुरबार ः जिल्ह्यात मागील हंगामाच्या तुलनेत...\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा... नांदेड ः हरभरा, तुरीचे चुकारे अडकले आहेत. पीक...\nनगरमध्ये काँग्रेसचे सरकार विरोधात विश्‍...नगर ः ‘भाजप सरकारने सामान्य लोकांचा विश्‍...\nपदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात...नागपूर : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक...\nदूध दरवाढ आंदोलनासाठी शेतकरी संघर्ष...वैजापूर, जि. औरंगाबाद : दूधदराच्या प्रश्‍...\nशेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे पेरावेत...बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाणदापोली, जि. रत्नागिरी : राज्याचे कृषी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nकृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nवनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...\nशेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...\nशेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...\nएक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-shruti-antariksha-selection-quality-70689", "date_download": "2018-05-27T03:24:38Z", "digest": "sha1:YXT6UOYIJYBBFYOO5AL35CI4PT772LCQ", "length": 13378, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news shruti & antariksha selection on quality श्रुती, अंतरिक्षची निवड गुणवत्तेच्या निकषावर | eSakal", "raw_content": "\nश्रुती, अंतरिक्षची निवड गुणवत्तेच्या निकषावर\nगुरुवार, 7 सप्टेंबर 2017\nशिष्यवृत्तीसंदर्भात राज्य शासनाचा खुलासा\nशिष्यवृत्तीसंदर्भात राज्य शासनाचा खुलासा\nमुंबई - सामाजिक न्याय विभागाच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत राज्यातील ज्या 35 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, त्यात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि त्या विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांचे पाल्य असल्यावर माध्यमांकडून घेतला जात असलेला आक्षेप अतिशय चुकीचा आहे. श्रुती बडोले आणि अंतरिक्ष वाघमारे यांची निवड पूर्णपणे गुणवत्तेच्या निकषावरच करण्यात आल्याचे राज्य शासनाने कळविले आहे.\nश्रुती बडोले यांनी आयआयटी चेन्नईतून पदवीचे शिक्षण घेतले असून, लंडनमध्ये \"मास्टर ऑफ सायन्स' केले आहे. आता \"ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्‍स' या विषयातील पीएच.डी.साठी त्यांचा प्रवेश झाला आहे. जागतिक मानांकनाच्या (क्‍यूएस) 29 क्रमांकाच्या विद्यापीठात त्यांना प्रवेश मिळाला आहे. त्याचप्रमाणे अंतरिक्ष वाघमारे यांनाही जागतिक मानांकनाच्या 95 क्रमांकाच्या विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे.\nभारतात \"क्‍यूएस' मानांकनाच्या पहिल्या 200 विद्यापीठांपैकी एकही विद्यापीठ नाही. त्यामुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या जागतिक मानांकनाच्या पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत असेल तर उत्पन्नाच्या मर्यादेचा विचार न करता, त्यांना प्राधान्य देण्यात येते. 101 ते 300 या रॅंकिंगच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाला असेल तर सहा लाख रुपये उत्पन्न मर्यादा आहे. त्यामुळे त्याही निकषात हे दोन्ही विद्यार्थी बसतात. शिवाय, त्यांचा समावेश व्हावा, म्हणून कुठल्याही प्रकारचे नियम बदलण्यात आलेले नाहीत. तसेच अर्ज करणाऱ्यांच्या यादीत त्यांची नावे असल्याने निवड समितीत आपण राहणार नाही, अशीच भूमिका बडोले आणि संबंधित सचिवांनी घेतली. त्यामुळे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेतील समितीने ही निवड केली. जागतिक रॅंकिंगमध्ये असलेल्या पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे 28 विद्यार्थी पात्र ठरले, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या निवडीसाठी नियमात बदल नाही, पूर्णत: गुणवत्तेनुसार निवड असे सारे विषय स्वयंस्पष्ट असताना केवळ मंत्र्यांची कन्या आहे, म्हणून आरोप करणे गैर असल्याचे शासनाने कळविले आहे.\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-05-27T02:55:10Z", "digest": "sha1:A6TIZYBJUR4QNB5RV4CYT32GX2WFDF6V", "length": 19061, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लक्ष्मण पर्वतकर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nलयभास्कर लक्ष्मण पर्वतकर तथा खाप्रुमामा इ.स. १८७९ - ३ सप्टेंबर, इ.स. १९५३[१][ दुजोरा हवा] हे एक तबलावादक होते. त्यांना १९३९ साली लयभास्कर ही पदवी देण्यात आली होती.\nलयभास्कर लक्ष्मण पर्वतकर (खाप्रुमामा)\nघरगुती नांव - खाप्रु.\nसप्टेंबर ३, इ.स. १९५३\n१ बालपण व शिक्षण\nखाप्रुमामा यांचा जन्म १८७९ साली गोव्यातील 'पर्वत' नावाच्या एका छोट्या गावात झाला. त्यांना त्यांची आई 'खाप्रु' असे म्हणत व तेच नाव पुढे रुढ झाले. त्यांनी संगीताचे प्रारंभिक धडे त्यांचे काका सारंगीवादक रघुवीर पर्वतकर यांचेकडुन व तबल्याचे शिक्षण चुलते हरिश्चंद्र पर्वतकर यांच्याकडून घेतले. तसेच पखवाजाचे धडे आपल्या चुलत भावाकडुन घेतले.\nत्यांनी आपले उर्वरीत आयुष्य तबला, ताल व लयशास्त्र ह्यात घालविले.\nखाप्रुजींना लयकारीची दैवी देणगी होती. दिलेल्या लयीच्या कितीहीपट लय ते वाजवून दाखवू शकत असत. तसेच एखादा तालाचा ठेका धरुन त्याची कितिही भागात विभागणी करणेहि त्यांना जमत असे. त्यांचे काही ध्वनीमुद्रण त्या काळात प्रकाशित झाले होते(पहा बाह्य दुवे).\n१९१९ साली पं. विष्णु पलुस्कर यांनी आयोजीत केलेल्या संगीत संमेलनात त्यांनी आपली कला त्या काळच्या अग्रगण्य संगीतकारांसमोर सादर केली. त्यांच्या अद्वितीय लयकारीमुळे अनेक दिग्गज संगीतकारांनी त्यांची प्रशंसा केली.\n१९३९ साली संगीतसम्राट अल्लादियाखाँ यांनी त्यांना एका समारंभात सन्मानपूर्वक 'लयभास्कर' हि पदवी दिली. तसेच गोव्यातील रसिकांकडून त्याना 'तालकंठमणि' हि पदवी देण्यात आली.\nत्यांना तबला, पखवाजाबरोबरच सारंगीवादन व गायन पण येत असे.\nलय त्यांच्या जीवनात इतकी भिनली होती की झोपेतसुद्धा त्यांचे हात लयीत हलत असत.\n१९५३ साली ह्या थोर कलाकाराचे निधन झाले. मृत्युपूर्वीच्या बेशुद्धीतसुद्धा त्यांचे हात लयीत हलत होते.\nलयीच्या अद्भुत दैवी देणगीमुळे ते एकाच वेळी पाच वेगवेगळ्या तालांचा ठेके धरुन त्यांना एकाच वेळी समेवर आणू शकत. उदा. डाव्या हाताने त्रिताल (१६ मात्रा), उजव्या पायाने झपताल (१० मात्रा), उजव्या हाताने धमार (१४ मात्रा), डाव्या पायाने चौताल (१२ मात्रा) व तोंडाने सवारी (१५ मात्रा) असे पाच तालाचे ठेके धरुन समेवर आणणे त्यांना सहज जमत असे.\nत्यांनी अनेक नविन तालांची निर्मिती केली. त्यातला त्यांच्या खास आवडीचा म्हणजे 'परब्रह्मताल' (१५.७५ पावणेसोळा मात्रा).\nथोर संगीतकार - प्रा. देवधर\nलयभास्कर खाप्रुमामा पर्वतकर - गोपाळकृष्ण भोबे\nमहाराष्ट्रात स्वामी विवेकानंद - स्वामी विदेहात्मानंद (रामकृष्ण मठ नागपूर)\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nइ.स. १८७९ मधील जन्म\nइ.स. १९५३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २४ नोव्हेंबर २०१३ रोजी १०:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://chitos313.blogspot.com/2012/02/blog-post_25.html", "date_download": "2018-05-27T03:03:45Z", "digest": "sha1:TWJA5IPD7LCVJYZJEJOI4ITZXVC6YIGB", "length": 34174, "nlines": 154, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: म.मि.वा.", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\nडॉक्टर सलील कुलकर्णी नेमके कोण आहेत म्हणजे नाव वाचून वाटतं की ते डॉक्टर आहेत, मग असं लक्षात येतं की ते संदीप खरेंच्या कवितांना चाली लावतात..(हां तेच ते संगीतकार वगैरे म्हणजे नाव वाचून वाटतं की ते डॉक्टर आहेत, मग असं लक्षात येतं की ते संदीप खरेंच्या कवितांना चाली लावतात..(हां तेच ते संगीतकार वगैरे)ते गायक असल्याचं देखील स्मरतं (नसतेस घरी तू जेव्हा, हे भलते अवघड असते वगैरे वगैरे)...मग ते सारेगमपचे परीक्षक म्हणून भेटतात..एकीकडे मराठी संगीताला पुन्हा बरे दिवस आले आहेत()ते गायक असल्याचं देखील स्मरतं (नसतेस घरी तू जेव्हा, हे भलते अवघड असते वगैरे वगैरे)...मग ते सारेगमपचे परीक्षक म्हणून भेटतात..एकीकडे मराठी संगीताला पुन्हा बरे दिवस आले आहेत() म्हणत असताना सध्या मराठी संगीतकारांनी सूत्रसंचालन करण्याचा ट्रेंड आलाय) म्हणत असताना सध्या मराठी संगीतकारांनी सूत्रसंचालन करण्याचा ट्रेंड आलायत्यामुळे कुलकर्णींनीसुद्धा सूत्रसंचालन सुरु केलेलं दिसतंयत्यामुळे कुलकर्णींनीसुद्धा सूत्रसंचालन सुरु केलेलं दिसतंय \"मधली सुट्टी\" अशा नावाच्या एका नवीन कार्यक्रमाचा एक भाग नुकताच पहिला. कार्यक्रम पाहून बरेच प्रश्न पडले..पडलेला पहिला प्रश्न मी पहिल्या ओळीत लिहिला आहे..आता बाकीचे आणि महत्वाचे प्रश्न..(ज्या मंडळींना हा ब्लॉग या कार्यक्रमाची चिरफाड करायला लिहिला आहे असं वाटतंय त्यांनी कृपया इथेच वाचन थांबवावं)..एपिसोडच्या पहिल्या काही मिनिटात 'डॉ.कु' काही मुलांशी संवाद साधत होते. नाशिकसारख्या शहरात दिल्ली बोर्डाची शाळा दाखवून, अमराठी मुलांना मराठीत संवाद साधायला लावायचं प्रयोजन कळलं नाही.काही महाराष्ट्रीयन वाटणाऱ्या मुलांचं 'मराठी' ऐकून मराठीच्या भविष्याविषयी काळजी वाटायला लागली.\nमाझी मावस बहिण दिल्ली बोर्डाच्या शाळेत पाचवीत शिकते. तिला मराठी मिडीयममध्ये न घालता इंग्लिश मिडीयम आणि त्यातही दिल्ली बोर्डाच्या शाळेत घाल असा सल्ला मीच मावशीला दिला होता. मी मराठी माध्यमातून शिकलो असलो तरी मी मराठीबद्दल फारसा आग्रही वगैरे नव्हतो. मराठी माध्यमात शिकून धड मराठी येत नाही आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षणात इंग्रजीत शिकलो नाही म्हणून बोंब होते. त्यामुळे दीर्घकालीन विचार करता 'कालाय तस्मै नमः' म्हणत इंग्रजी शाळा बरी असा साधा, सोप्पा दृष्टीकोण होता. हे 'इंग्रजी माध्यमातून शिक्षण' वालं विधान जेव्हा मी पहिल्यांदा केलं तेव्हा श्री आणि सौ तीर्थरूप चिडले होते. 'तुला मराठी शाळेत घालून तुझं नुकसान झालं का' असा अपेक्षित प्रश्न त्यांनी विचारला. \"नुकसान झालं नाही पण फायदाही झाला नाही\" असं उलट विधान करून मी मोकळा झालो. पण आज तो कार्यक्रम पहिला आणि थोडं टेन्शन आलं-काही महिन्यांपूर्वी पाचवीतल्या बहिणीशी झालेलं बोलणं आठवलं-तिने बोलता बोलता वाक्य टाकलं होतं- \"आम्ही फ्रेंड्स 'हमेशाच' मस्ती करतो\"- माझी विकेट गेली होती तेव्हा' असा अपेक्षित प्रश्न त्यांनी विचारला. \"नुकसान झालं नाही पण फायदाही झाला नाही\" असं उलट विधान करून मी मोकळा झालो. पण आज तो कार्यक्रम पहिला आणि थोडं टेन्शन आलं-काही महिन्यांपूर्वी पाचवीतल्या बहिणीशी झालेलं बोलणं आठवलं-तिने बोलता बोलता वाक्य टाकलं होतं- \"आम्ही फ्रेंड्स 'हमेशाच' मस्ती करतो\"- माझी विकेट गेली होती तेव्हा 'हमेशा'..आज तो कार्यक्रम पहिला आणि लगबगीने मावशीला फोन केला. तिला बाकी सगळं सोडून 'मुक्ताला मराठी वाचायला/बोलायला शिकवते आहेस ना' हाच प्रश्न विचारला. त्यावर मिळालेलं उत्तर काहीसं आनंदी धक्का देणारं होतं- दिल्ली बोर्डाच्या शाळेत पाचवी इयत्तेला मराठी विषयाला 'पाठ्यपुस्तक' म्हणून 'शामची आई' आहे' हाच प्रश्न विचारला. त्यावर मिळालेलं उत्तर काहीसं आनंदी धक्का देणारं होतं- दिल्ली बोर्डाच्या शाळेत पाचवी इयत्तेला मराठी विषयाला 'पाठ्यपुस्तक' म्हणून 'शामची आई' आहेपाचवी-सहावी 'शामची आई' आणि सातवीत 'बनगरवाडी' असल्याचं कळलं.प्रत्येक धड्याच्या शेवटी प्रश्नोत्तरं नसतात आणि सबंध पुस्तकच अभ्यासक्रम म्हणून वर्षभर असतं हे कळलं. 'तिला हळूहळू चिं.वि. जोशी किंवा पुलं दे वाचायला' असं म्हणून मी फोन ठेवला. मग मराठी माध्यमात शिकूनही मी बंडखोर विचारांचा कसा झालो ते माझं मला जाणवलं.\nसाधारण चौथीपर्यंतचा बालभारतीचा काळ मला नीटसा आठवत नाही. चौथीत 'आई' कविता होती. तिचा अर्थ सांगताना गवाणकर बाई रडल्या होत्या आणि कारण माहित नसताना वर्गात सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आल्याचं आठवतंयपाचवीत काय मराठी शिकलो ते अजिबात आठवत नाही. सहावीत 'दमडी' नावाचा पहिला धडा होता. 'दमडी' नावाच्या एका मुलीची जगण्यासाठीची धडपड वगैरे, तिला बाजारात तळली जाणारी शेव दिसणं, स्वप्नात डोक्यावर गवताच्या पेंडीच्या जागी शेवेचा भारा दिसणं असा काहीसा धडा होता. निव्वळ कथा म्हणून त्याहूनही जास्त मुल्यकथा म्हणून ही गोष्ट वाचणं, शिकणं वेगळं आणि दमडीच्या फाटक्या कपड्यांची वर्णनं करायला लागणारी उत्तरं गृहपाठाला किंवा पेपरात लिहिणं वेगळं. सहावीत हे कळायचं वय नव्हतं. सहावी वसईतल्या शाळेतलं शेवटचं वर्षपाचवीत काय मराठी शिकलो ते अजिबात आठवत नाही. सहावीत 'दमडी' नावाचा पहिला धडा होता. 'दमडी' नावाच्या एका मुलीची जगण्यासाठीची धडपड वगैरे, तिला बाजारात तळली जाणारी शेव दिसणं, स्वप्नात डोक्यावर गवताच्या पेंडीच्या जागी शेवेचा भारा दिसणं असा काहीसा धडा होता. निव्वळ कथा म्हणून त्याहूनही जास्त मुल्यकथा म्हणून ही गोष्ट वाचणं, शिकणं वेगळं आणि दमडीच्या फाटक्या कपड्यांची वर्णनं करायला लागणारी उत्तरं गृहपाठाला किंवा पेपरात लिहिणं वेगळं. सहावीत हे कळायचं वय नव्हतं. सहावी वसईतल्या शाळेतलं शेवटचं वर्ष शिकवायला जोशी बाई होत्या. त्या प्रत्येक कवितेला छान चाल लावायच्या. त्यामुळे सहावीतल्या कविता आजही बऱ्यापैकी पाठ आहेत.अगदी 'सोबती तुम्ही मिळुनी चालणे' पासून ते 'मी फुल तृणातील इवले' पर्यंत बहुतेक सगळ्या. पण त्यातला अर्थ तेव्हा कितपत 'कळला' हा खूप महत्वाचा प्रश्न आहे..(यात सावरकरांची अजरामर 'सागरास' सुद्धा होती). सातवीपासून दहावीपर्यंतच्या मराठीत उल्लेखनीय असं काही विशेष आठवतच नाही. हां...एक शैली होती या सगळ्या पुस्तकांची..गद्य विभाग कुठल्यातरी बखर किंवा इतिहासकालीन कठीण मराठीतल्या धड्याने सुरु व्हायचा आणि 'नवसाहित्य' गटात मोडणाऱ्या कुठल्यातरी निबंधाने वगैरे संपायचा. पद्य विभाग सुद्धा असाच..कुठलातरी अभंग वगैरे आणि फटके, सुनितं करत मुक्तछंद टाईप कवितेत संपायचा. शिक्षण बोर्डाला आम्ही नेमकं काय शिकणं अपेक्षित होतं शिकवायला जोशी बाई होत्या. त्या प्रत्येक कवितेला छान चाल लावायच्या. त्यामुळे सहावीतल्या कविता आजही बऱ्यापैकी पाठ आहेत.अगदी 'सोबती तुम्ही मिळुनी चालणे' पासून ते 'मी फुल तृणातील इवले' पर्यंत बहुतेक सगळ्या. पण त्यातला अर्थ तेव्हा कितपत 'कळला' हा खूप महत्वाचा प्रश्न आहे..(यात सावरकरांची अजरामर 'सागरास' सुद्धा होती). सातवीपासून दहावीपर्यंतच्या मराठीत उल्लेखनीय असं काही विशेष आठवतच नाही. हां...एक शैली होती या सगळ्या पुस्तकांची..गद्य विभाग कुठल्यातरी बखर किंवा इतिहासकालीन कठीण मराठीतल्या धड्याने सुरु व्हायचा आणि 'नवसाहित्य' गटात मोडणाऱ्या कुठल्यातरी निबंधाने वगैरे संपायचा. पद्य विभाग सुद्धा असाच..कुठलातरी अभंग वगैरे आणि फटके, सुनितं करत मुक्तछंद टाईप कवितेत संपायचा. शिक्षण बोर्डाला आम्ही नेमकं काय शिकणं अपेक्षित होतं शोकांतिका हीच आहे की मराठीच्या पाठ्यपुस्तकातला कुठलाही धडा किंवा कविता एखादा अपवाद वगळता लक्षात नाही. ना.सि. फडके हे कितीही थोर लेखक असले तरी त्यांचा 'काळे केस' हा लेख आम्ही अभ्यास म्हणून का वाचला शोकांतिका हीच आहे की मराठीच्या पाठ्यपुस्तकातला कुठलाही धडा किंवा कविता एखादा अपवाद वगळता लक्षात नाही. ना.सि. फडके हे कितीही थोर लेखक असले तरी त्यांचा 'काळे केस' हा लेख आम्ही अभ्यास म्हणून का वाचलात्यावर प्रश्नोत्तरं का लिहिलीत्यावर प्रश्नोत्तरं का लिहिली आज मागे वळून पाहताना वाटतं की मराठीच्या पेपरमध्ये एका वाक्यात उत्तरं, दिर्घोत्तरे, संदर्भासहित स्पष्टीकरण हे प्रश्न असणंच फोल होतं. पत्रलेखन शिकताना आमचा पत्राच्या तपशिलावर कमी भर आणि निरर्थक गोष्टींकडे जास्त लक्ष..उदा. उजव्या कोपऱ्यात अ.ब.क. असे लिहून पत्ता लिहिणे, आईला पत्र लिहिताना प्रिय आणि बाबांना, शिक्षकांना आदरणीय लिहिणे जणू काही बाबा, शिक्षक प्रिय नसतातच आज मागे वळून पाहताना वाटतं की मराठीच्या पेपरमध्ये एका वाक्यात उत्तरं, दिर्घोत्तरे, संदर्भासहित स्पष्टीकरण हे प्रश्न असणंच फोल होतं. पत्रलेखन शिकताना आमचा पत्राच्या तपशिलावर कमी भर आणि निरर्थक गोष्टींकडे जास्त लक्ष..उदा. उजव्या कोपऱ्यात अ.ब.क. असे लिहून पत्ता लिहिणे, आईला पत्र लिहिताना प्रिय आणि बाबांना, शिक्षकांना आदरणीय लिहिणे जणू काही बाबा, शिक्षक प्रिय नसतातच सहावी ते दहावीच्या काळात एकतरी आवडीचा पक्षी, प्राणी, अभिनेता, प्रवास असं सगळं असणं ही परीक्षेची गरज होती. अकरावी-बारावीत मराठी 'सेकंड लॅंग्वेज' होती. साठ्येमध्ये मराठीला 'ट्युटोरियल' नावाचा एक लेक्चर प्रकार चिकटवला होता. त्यात व्याकरण, अलंकार वगैरे शिकवायचे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेक्चरला मास्तर गोष्ट सांगायला लागले-'बालकवी संध्याकाळी सहा-साडेसहा वाजता डोंगरावर फिरायला गेले. तिथे त्यांना बगळे उडताना दिसले आणि मग त्यांना अचानक सुचलं- बलाकमाला उडता भासे...' त्या गोष्टीतली सत्यासत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न न करता मी ती ट्युटोरियलस अटेंड करणं बंद केलं.\nहे सगळं निव्वळ मराठी या विषयापुरतं..शाळेत विज्ञान आणि गणित मराठीतून शिकणं ही शिक्षा होती हे नंतर कॉलेजला गेल्यावर जाणवलं. नववी-दहावीतलं बरचसं जीवशास्त्र, रसायन, भौतिक, बीजगणित, भूमिती अकरावी-बारावीत थोडं थोडं येतं. 'हायपोटेनीयस' म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून त्रिकोणाचा 'कर्ण' किंवा 'फर्न' हे 'नेचे' या कठीण शब्दाचं सोप्पं नाव आहे हे कळण्यात अकरावी गेलं. आम्हाला अकरावीत एक लेक्चरर होते.त्यांनी मराठी मिडीयममधून अकरावीत आलेल्या मुलांचा प्रॉब्लेम नेमक्या शब्दात मांडला होता. \"मराठी माध्यमाची मुलं दर वेळी 'मराठी'तून विचार करतात- म्हणजे फिजिक्सचा किंवा वेक्टरचा एखादा कन्सेप्ट इंग्रजीतून ऐकायचा, मनातल्या मनात भाषांतर करून भाषांतर समजून घ्यायचं, समजलेल्या भागाची पुढच्या भागाशी लिंक लागावी म्हणून परत मनातल्या मनात त्या भागाचं इंग्रजीकरण करायचं- या सगळ्यामध्ये शिकण्याची, विचार करण्याची क्रिया मंदावते किंवा थांबते\" हे जेव्हा पटलं तेव्हापासून ठरवून टाकलं की जेव्हा कधी कुठल्या लहान भावंडांना किंवा पुढच्या पिढीतल्या कुणालाही शाळेत घालायची वेळ येईल तेव्हा इंग्रजीचा आग्रह धरायचा. मी तसा नशीबवान कारण घरी सगळ्यांना वाचायची सवय असल्याने पाहिली कादंबरी मी सहावीत असताना वाचली, पण ज्यांच्या घरी आई-वडील वाचत नसत त्या लोकांना कुसुमाग्रजांची 'कणा' सारखी अप्रतिम कविता अभ्यासाला असूनही पेपरच्या दिवशी सोडून इतर दिवशी त्यांचं पूर्ण नाव सांगता येत नाही हे माझ्या लक्षात आलं. या उलट माझा एक इंग्लिश मिडीयमला शिकणारा मित्र घरची मंडळी वाचक असल्याने मला जाडजूड 'मृत्युंजय' घेऊन बसलेला सापडला तेव्हा मी 'मराठी घरी शिकवलं जाऊ शकतं, शाळा मात्र इंग्रजी हवी' या मताशी अजूनच ठाम झालो.\nवय वाढलं आणि समज आली() तसं अजून काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या.धर्म आणि जात यांचा संदर्भ काळाच्या ओघात 'संस्कार' आणि 'जीवनशैली' वगैरे गोष्टींपुरता मर्यादित न राहता जसा राजकीय झाला तसंच काहीसं भाषेच्या विशेषतः मराठी भाषेच्याबाबतीत महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात झालं आहे. एक राजकीय मुद्दा म्हणून मराठीकडे पाहिलं जातं. वर्षाकाठी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची 'अध्यक्षीय भाषणं' गेल्या काही वर्षात उगाळून उगाळून 'मराठीत बोला, मराठी जगवा' हे तेच तेच मुद्दे मांडताना दिसतात....विषय खूप भरकटलाय का) तसं अजून काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या.धर्म आणि जात यांचा संदर्भ काळाच्या ओघात 'संस्कार' आणि 'जीवनशैली' वगैरे गोष्टींपुरता मर्यादित न राहता जसा राजकीय झाला तसंच काहीसं भाषेच्या विशेषतः मराठी भाषेच्याबाबतीत महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात झालं आहे. एक राजकीय मुद्दा म्हणून मराठीकडे पाहिलं जातं. वर्षाकाठी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची 'अध्यक्षीय भाषणं' गेल्या काही वर्षात उगाळून उगाळून 'मराठीत बोला, मराठी जगवा' हे तेच तेच मुद्दे मांडताना दिसतात....विषय खूप भरकटलाय का हां...तर...मुद्दा असा की मराठी जगवण्याचा आपला अट्टाहास कितीही प्रामाणिक असला तरी त्यासाठी कुठल्या पद्धती अवलंबवायच्या हा खूप महत्वाचा प्रश्न आहे हां...तर...मुद्दा असा की मराठी जगवण्याचा आपला अट्टाहास कितीही प्रामाणिक असला तरी त्यासाठी कुठल्या पद्धती अवलंबवायच्या हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मराठी शाळा जगवणं हा मला मुळीच योग्य पर्याय वाटत नाही. चांगलं साहित्य लिहिलं जाणं, असलेलं आणि नवीन लिहिलं जाणारं साहित्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. मराठी कशी वाचवावी वगैरे ब्लॉगचा मुळ विषय नाहीचे..विषय होता म.मि.वा. अर्थात 'मराठी मिडीयमचं वास्तव' मराठी शाळा जगवणं हा मला मुळीच योग्य पर्याय वाटत नाही. चांगलं साहित्य लिहिलं जाणं, असलेलं आणि नवीन लिहिलं जाणारं साहित्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. मराठी कशी वाचवावी वगैरे ब्लॉगचा मुळ विषय नाहीचे..विषय होता म.मि.वा. अर्थात 'मराठी मिडीयमचं वास्तव'(म.मि.वा.चा अर्थ समजून घ्यायला ब्लॉग वाचायला घेतला असेल आणि डोंगर पोखरून उंदीर निघाल्याचं फीलिंग आलं असेल तर सॉरी बरं का(म.मि.वा.चा अर्थ समजून घ्यायला ब्लॉग वाचायला घेतला असेल आणि डोंगर पोखरून उंदीर निघाल्याचं फीलिंग आलं असेल तर सॉरी बरं का)- मराठी माध्यमातून शिकणं म्हणजे नेमकं काय होतं हे सांगायची इच्छा होती. भा. पो. असतील अशी अपेक्षा.\n(एक प्रामाणिकपणे नमूद करतो की माझी शाळा या प्रकाराबद्दल किंवा कुठल्याही शिक्षकांबद्दल अजिबात तक्रार नाही..कदाचित चांगल्या शिक्षकांमुळेच यंत्रणेतला फोलपणा लक्षात यायला इतकी वर्ष लागली).\nLabels: फोकट का ग्यान, विचार, शिक्षण\nआपल्या माहितीचा लाभ माझा ब्लॉग वाचणारे लोक जरूर उचलतील..ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nखुपच छान लिहिले आहे :-)\nतुम्ही म्हटल्याप्रमाणे हा मुद्दा तुमच्या-माझ्यासारख्या मराठी माध्यमात शिकलेल्या लोकांना भावनिक वाटू शकतो. तुम्ही वयाने आणि अनुभवाने माझ्यापेक्षा मोठे आहात तुम्ही योग्य तो निर्णय घ्यालच\n अशीच ब्लॉगला भेट देत राहा\nमी सुद्धा ब्लॉगमध्ये शेवटी हेच लिहिलंय की मलाही चांगले शिक्षक लाभले ज्यांच्यामुळे शाळा आणि एकूणच आयुष्य खूप सुखकर झालं. मलासुद्धा फार त्रास झाला अशातला भाग नाही. पण मला शाळेत इंग्रजी आणि मराठी शिकवणारे शिक्षक आणि आताचे शिक्षक, अभ्यासक्रम मध्ये इतक्या १० एक वर्षांच्या लहानश्या काळात खूप फरक पडलाय आणि त्यामुळे मला राहून राहून असं वाटतं की अलीकडच्या काळातली शिक्षणपद्धती जर का विचारात घेतली तर मराठी शाळेपेक्षा इंग्रजी शाळांना \"किंचित\" का होईना पण झुकतं माप द्यावं लागेल\nचैतन्य प्रयत्न स्तुत्य आहे ह्यात वाद नाही...\nमुद्दा मलाही पटला पण इंग्रजीला झुकता माप देण्याच्या भानगडीत तरुण पिढी \"भयानक मराठी\" बोलू लागलीय...\nह्यांना माणसे मिळतात आणि वस्तू भेटतात हसावं कि रडावं अशी करुनावस्था झालीय सध्या आपल्या मायबोलीची...\nतू म्हणालास तसं आपलं भाग्य थोर म्हणून आपल्याला चांगले शिक्षक लाभले आणि सत्य समजायला जास्त काळ गेला पण हल्ली इंग्रजीच्या आग्रहास्तव पालखी मुलांच्या \"हमेशा\" मस्ती करण्याकडे कानाडोळा करताहेत..\n) पालखी मग मुलांना महाराष्ट्रीय असून बेत तुझा नाव काय च्या ऐवजी व्हॉट इस युवर नेम असा विचारतात; बारा त्याहून ह्रीदाय्द्रवक सत्य म्हणजे काका मामा मावशी आत्या ह्यांना सरसकट आण्टी आणि अंकल\nह्या एकाच मोजमापात बसवतात तेव्हा वीट येतो....\nचैतन्य प्रयत्न स्तुत्य आहे ह्यात वाद नाही...\nमुद्दा मलाही पटला पण इंग्रजीला झुकता माप देण्याच्या भानगडीत तरुण पिढी \"भयानक मराठी\" बोलू लागलीय...\nह्यांना माणसे मिळतात आणि वस्तू भेटतात हसावं कि रडावं अशी करुनावस्था झालीय सध्या आपल्या मायबोलीची...\nतू म्हणालास तसं आपलं भाग्य थोर म्हणून आपल्याला चांगले शिक्षक लाभले आणि सत्य समजायला जास्त काळ गेला पण हल्ली इंग्रजीच्या आग्रहास्तव पालखी मुलांच्या \"हमेशा\" मस्ती करण्याकडे कानाडोळा करताहेत..\n) पालखी मग मुलांना महाराष्ट्रीय असून बेत तुझा नाव काय च्या ऐवजी व्हॉट इस युवर नेम असा विचारतात; बारा त्याहून ह्रीदाय्द्रवक सत्य म्हणजे काका मामा मावशी आत्या ह्यांना सरसकट आण्टी आणि अंकल\nह्या एकाच मोजमापात बसवतात तेव्हा वीट येतो....\nचैतन्य प्रयत्न स्तुत्य आहे ह्यात वाद नाही...\nमुद्दा मलाही पटला पण इंग्रजीला झुकता माप देण्याच्या भानगडीत तरुण पिढी \"भयानक मराठी\" बोलू लागलीय...\nह्यांना माणसे मिळतात आणि वस्तू भेटतात हसावं कि रडावं अशी करुनावस्था झालीय सध्या आपल्या मायबोलीची...\nतू म्हणालास तसं आपलं भाग्य थोर म्हणून आपल्याला चांगले शिक्षक लाभले आणि सत्य समजायला जास्त काळ गेला पण हल्ली इंग्रजीच्या आग्रहास्तव पालखी मुलांच्या \"हमेशा\" मस्ती करण्याकडे कानाडोळा करताहेत..\n) पालखी मग मुलांना महाराष्ट्रीय असून बेत तुझा नाव काय च्या ऐवजी व्हॉट इस युवर नेम असा विचारतात; बारा त्याहून ह्रीदाय्द्रवक सत्य म्हणजे काका मामा मावशी आत्या ह्यांना सरसकट आण्टी आणि अंकल\nह्या एकाच मोजमापात बसवतात तेव्हा वीट येतो....\n पण मग अशा वेळी हे संस्कार योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करणं हीसुद्धा आपलीच नैतिक जबाबदारी असते. मुळात घोळ हा आहे की अलीकडे भाषा विषय म्हणून किंवा जीवनशैलीचा भाग म्हणूनसुद्धा दुय्यम मुद्दा झालाय..त्यामुळे थोडं अवघड आहे\n..अशीच येत राहा :D\nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-installment-technology-drip-irrigation-sugarcane-agrowon-marathi-3395?tid=126", "date_download": "2018-05-27T03:30:32Z", "digest": "sha1:CLUHEONAWYTZJMI2WHLQ53FH2BS2MQOZ", "length": 27390, "nlines": 243, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, installment technology of drip irrigation to sugarcane, Agrowon ,Marathi | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऊस पिकासाठी ठिबक सिंचन करताना...\nऊस पिकासाठी ठिबक सिंचन करताना...\nऊस पिकासाठी ठिबक सिंचन करताना...\nऊस पिकासाठी ठिबक सिंचन करताना...\nमंगळवार, 28 नोव्हेंबर 2017\nऊस लागवडीची दिशा आणि कर्बवायू यांचा संबंध गेल्या भागामध्ये पाहिला. या वेळी जमिनीचा प्रकार आणि मगदुराप्रमाणे सरींचा आकार, ठिबक सिंचनातील विविध घटकांचे प्रमाण याविषयी माहिती घेऊन प्रत्यक्ष पिकाची पाण्याची गरज कशी काढतात, ते पाहू.\nऊस लागवडीची दिशा आणि कर्बवायू यांचा संबंध गेल्या भागामध्ये पाहिला. या वेळी जमिनीचा प्रकार आणि मगदुराप्रमाणे सरींचा आकार, ठिबक सिंचनातील विविध घटकांचे प्रमाण याविषयी माहिती घेऊन प्रत्यक्ष पिकाची पाण्याची गरज कशी काढतात, ते पाहू.\nजमिनीच्या मगदुरानुसार ड्रिपर्सची संख्या व त्यांची योग्य जागा अवलंबून असते. उदा. भारी काळ्या जमिनीत पाणी केशाकर्षण दाबाने आडवे पसरते व त्या तुलनेने गुरुत्वाकर्षण दाबामुळे कमी खोल जाते. या उलट हलक्या, मुरमाड वा वालुकामय जमिनीत केशाकर्षण दाब हा गुरुत्वाकर्षण दाबापेक्षा कमी असतो. त्यामुळे पाणी आडवे न पसरता खाली जाते. मध्यम जमिनीत हे प्रमाण दोन्ही (हलकी व भारी जमीन) यांच्यामध्ये असते. त्यामुळे पिकांच्या सऱ्या व ठिबकनळ्या जवळ किंवा लांब ठेवून, ड्रिपर्स कमी जास्त अंतरावर लावावे लागतात.\nजमिनीच्या प्रकारानुसार दोन सऱ्यांमधील अंतर, ड्रिपर डिस्चार्ज व दोन ड्रिपरमधील अंतर ठरविण्यासाठी तक्त्याप्रमाणे काटेकोरपणे अवलंब करावा. (तक्ता पाहा.)\nतपशील जमिनीचा प्रकार जमिनीचा प्रकार जमिनीचा प्रकार\nहलकी जमीन मध्यम जमीन भारी जमीन\nजमिनीवरील ठिबक सिंचन प्रणाली (सरफेस ठिबक सिंचन) जमिनीवरील ठिबक सिंचन प्रणाली (सरफेस ठिबक सिंचन) जमिनीवरील ठिबक सिंचन प्रणाली (सरफेस ठिबक सिंचन) जमिनीवरील ठिबक सिंचन प्रणाली (सरफेस ठिबक सिंचन)\nजमिनीची खोली [फूट] १ ते १.५ १.५ ते ३ ३ पेक्षा जास्त\nदोन सरीतील अंतर[फूट] ४ ५ ६\nदोन ड्रीपरमधील अंतर [सेंमी] ३० ४० ५०\nड्रीपर डिस्चार्ज [लिटर प्रतितास] २.०-२.४ २.४-४.० ४\nभूपृष्ठाअंतर्गत ठिबक सिंचन (सब-सरफेस ठिबक) भूपृष्ठाअंतर्गत ठिबक सिंचन (सब-सरफेस ठिबक) भूपृष्ठाअंतर्गत ठिबक सिंचन (सब-सरफेस ठिबक) भूपृष्ठाअंतर्गत ठिबक सिंचन (सब-सरफेस ठिबक)\nजमिनीची खोली[फूट ] १ ते १.५ १.५ ते ३ ३ पेक्षा जास्त\nदोन लॅटरलमधील अंतर [फूट] ६ ७ ८\nदोन जोडओळीतील अंतर[फूट] ५ ६ ७\nदोन ड्रीपरमधील अंतर[सेंमी] ३० ४० ५०\nड्रीपर डिस्चार्ज, [लिटर/तास ] २.०-२.४ २.४-४.० ४\nसध्या आपल्याकडे उपलब्ध असणारा प्रतिदिन विजेचा पुरवठा (६ ते ८ तास), उन्हाळ्यातील पिकाची वाढणारी गरज लक्षात घेता ऊस पिकासाठी ताशी २ लिटरपेक्षा कमी क्षमतेचा ड्रीपर वापरू नये.\nएप्रिल-मे महिन्यामध्ये ६ ते ८ महिने वयाच्या उसाची पाण्याची गरज हवामानानुसार ३२ ते ३८ हजार लिटर प्रतिएकर असते. कमी डिस्चार्जचे ड्रीपर वापरल्यास जास्त कालावधीपर्यंत ठिबक सिंचन संच चालवावा लागतो.\nपिकातील आंतर शरीरक्रियेसाठी आवश्यक पाण्याचा पुरवठा होणे आवश्यक असते. उदा. मुख्य कोंबातील ओलाव्याचे प्रमाण (Sheath moisture) ८० ते ८२ % आवश्यक असते. त्यापेक्षा कमी पाणी मिळाल्यास ऊस पिकाची वाढ खुंटते.\nठिबक सिंचन प्रणालीचा योग्य वापर केल्यास ऊस पिकाची पाण्याची गरज व्यवस्थित भागते. पाणी वाया जात नाही.\nठिबक नळीचा प्रकार व वापर :\nशेताच्या लांबी-रुंदी व उतार यानुसार ठिबक नळ्या (१६ ते २० मि.मि.) यांची कमाल लांबीविषयी माहिती घेऊ. शेताच्या लांबी व उतारानुसार नळ्याचा आकार ठरवावा. बरेच शेतकरी खर्च वाचवण्यासाठी सबमेन (उपनळी) व सेक्शनची संख्या कमी ठेवू पाहतात. अशा वेळी एका मर्यादेपर्यंत १६ एम.एम. ऐवजी २० एम.एम.ची ठिबक नळी वापरावी. पंपापासून मिळणारा डिस्चार्ज यानुसार सेक्शन व वॉल्वची संख्या निश्चित करावी. उन्हाळ्यातील उपलब्ध पाण्याचा विचार करावा.\nतक्ता : ठिबक नळीचा प्रकार व कार्यक्षमता\nदोन ड्रीपरमधील अंतर (सेंमी) जमिनीचा उतार (टक्के) ठिबक नळीची जास्तीत जास्त लांबी (मीटरमध्ये) ठिबक नळीची जास्तीत जास्त लांबी (मीटरमध्ये) ठिबक नळीची जास्तीत जास्त लांबी (मीटरमध्ये) ठिबक नळीची जास्तीत जास्त लांबी (मीटरमध्ये)\n- - १६ एमएम १६ एमएम २० एमएम २० एमएम\n- - २.४ लिटर ४ लिटर २.४ लिटर ४ लिटर\n३० सें. मी. हलकी जमीन २ ५२.५ ४०.८ ६७.८ ५४.९\n३० सें. मी. हलकी जमीन १ ५९.७ ४४.७ ८३.७ ६३.३\n३० सें. मी. हलकी जमीन ०० ६६.९ ४८.३ १००.८ ७२.३\n३० सें. मी. हलकी जमीन -१ ७४.४ ५२.२ ११७.६ ८१.०\n३० सें. मी. हलकी जमीन -२ ८१.३ ५५.८ १३३.५ ८९.४\n०.४० सें. मी. मध्यम जमीन २ ६०.० ४७.६ ७४.८ ६२.०\n०.४० सें. मी. मध्यम जमीन १ ७०.० ५२.८ ९६.४ ७४.०\n०.४० सें. मी. मध्यम जमीन ०० ८०.८ ५८.४ १२१.६ ८७.२\n०.४० सें. मी. मध्यम जमीन -१ ९१.२ ६३.६ १४६ ९९.६\n०.४० सें. मी. मध्यम जमीन -२ १०१.६ ६८.८ १६८ १११.६\n०.५० सें. मी. भारी जमीन २ ६५.५ ५३ ७९.५ ६७.५\n०.५० सें. मी. भारी जमीन १ ७९ ६० १०७.५ ८३.५\n०.५० सें. मी. भारी जमीन ०० ९३.५ ६७.५ १४०.५ १००.५\n०.५० सें. मी. भारी जमीन -१ १०७.५ ७४.५ १७३ ११७.५\n०.५० सें. मी. भारी जमीन -२ १२०.५ ८१.५ २०१.५ १३३.५\n* ठिबक सिंचनामध्ये पिकासाठी आवश्यक पाण्याची गरज काढताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात.\nपीक प्रकार व पिकाचे वय\nजमिनीच्या पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन\nपानांचा व मुळांचा विस्तार\nदोन ओळीतील व दोन रोपांतील अंतर\nवाऱ्याचा वेग व हवेतील आर्द्रता\nपिकाच्या वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये आवश्यक पाण्याची गरज काढता येते. उसामध्ये उगवण, रोपावस्था, फुटवा, उसाची जोमदार वाढ व पक्वावस्था अशा विविध टप्प्यांमध्ये पाण्याची आवश्यकता वेगळी असते. वरील घटकांपैकी काही घटक प्रतिदिन बदलणारे असल्याने पाण्याची गरज वेगवेगळी येते.\n१) बाष्पीभवन पात्र :\nबाष्पीभवन पात्राद्वारे दररोजचा बाष्पीभवनाचा वेग मिळवावा. ते शक्य नसल्यास गावात किमान एक बाष्पीभवन पात्र बसवून त्यावर मोजमाप करावे. हेही शक्य नसल्यास कृषी हवामान विभागातून आपल्या विभागाची २० वर्षांची सरासरी मिळवून त्याचा वापर करावा.\n२) पीक गुणांक (क्रॉप फॅक्टर किंवा क्रॉप कोईफिशिएण्ट) :\nनिरनिराळ्या पिकांचा गुणांक वाढीच्या विविध टप्प्यांनुसार निराळा असतो. पाणी व्यवस्थापन तंत्रात एफ.ए.ओ. २४ या पुस्तकातून पीकगुणांक घेतले जातात. यात मुख्यत्वेकरून चार अवस्था असून, त्यानुसार सुरवातीला गुणांक कमी (०.३ ते ०.४), पीकवाढीच्या काळात (०.७ ते ०.८), तर पूर्ण वाढ झालेल्या व जास्तीत जास्त पानांचे क्षेत्रफळ असताना १.० ते १.२ पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर तो कमी होत जातो (०.८ ते ०.९).\n३) पिकाच्या वाढीच्या अवस्था दर्शविणारा गुणांक (कॅनॉपी फॅक्टर).\n४) पिकाने व्यापलेले क्षेत्रफळ (दोन पिकांतील व ओळीतील अंतर).\nठिबक सिंचनात प्रतिदिनी पाण्याची गरज काढण्याची पद्धत :\nअ. बाष्पीभवन मि.मी. x पात्र गुणांक\nयास पिकाची संदर्भ पाण्याची गरज असे म्हणतात. बाष्पीभवन पात्र गुणांक ०.७ इतका धरला जातो.\nब. पीक गुणांक (क्रॅाप फॅक्टर )\nक.पीकाच्या वाढीचा/ विस्ताराचा गुणांक (कॅनॅापी फॅक्टर)\nड. दोन ओळीतील अंतर (मीटर)\nदररोज पिकाला लागणारे पाणी (लिटर ) = अ x ब x क x ड\nउदा. ऊस पीक, वय ६ महिने, ठिकाण = सोलापूर जिल्हा, महिना = मार्च\nअ. पिकाची संदर्भ पाण्याची गरज = १० मि.मि., १२ मि.मि.\nब. पिकाचा गुणांक = ०.७,\nक. पूर्ण वाढलेली अवस्था = १.००\nड. दोन ओळीतील अंतर (मीटर) = १.८ मीटर\nऊस पिकास उन्हाळ्यात मार्च महिन्यात दररोज लागणारे पाणी (लिटर)\nदररोज उसाला लागणारे पाणी (लिटर)= अ x ब x क x ड\n= १२.६ लिटर / मीटर / दिवस\n= १२.६ x २२१४\n= २७८९६.४० लिटर/ एकर/ दिवस\nपूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी पाण्याची गरज\nमहिना पाण्याची मात्रा लिटर प्रतिमीटर ठिबकची नळी पाण्याची मात्रा लिटर प्रतिमीटर ठिबकची नळी\n- पटटा पद्धती (२.५ x ५ x २.५ फू ट) एक ओळ पद्धती (५ फूट)\nऑक्टोबर (लागण) १.९० १.२७\nटिप : वरील तक्ता हा मार्गदर्शनासाठी असून, जमिनीचा प्रकार, हवामान व पिकाची अवस्था यानुसार पाण्याची गरज बदलू शकेल.\nसंपर्क : विजय शं. माळी, ०९४०३७७०६४९\n(वरिष्ठ कृषी विद्यावेत्ता, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि, जळगाव.)\nगावपातळीवर किमान एक तरी बाष्पीभवन पात्र बसवून त्याच्या नोंदी ठेवाव्यात.\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nसुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...\nपीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी...बागायती कापूस शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव...\nकांदा, लसूण पीक सल्लासद्यस्थितीत कांदा पिकाच्या बीजोत्पादनासाठी...\nऊस पीक सल्लासद्यःस्थितीत पूर्वहंगामी, आडसाली व खोडवा ऊस हा...\nगादीवाफ्यावर करा आले लागवडआले लागवड करण्यापूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादीवाफा...\nकांदा पीक सल्लामे महिन्यात खरीप कांदा पिकासाठी रोपवाटिका तयार...\nऊस पिकातील खोडकिडीचे नियंत्रणसद्यस्थितीत उसाच्या लागवडी संपल्या आहेत. विविध...\nउस पीक सल्ला १५ फेब्रुवारीनंतर तोडलेल्या उसाचा खोडवा शक्यताे...\nऊस पाचटाचे व्यवस्थापनऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे...\nकाढणीनंतर हळद बियाण्याची योग्य साठवण...हळद कंदाची गुणवत्ता दीर्घकाळ टिकविण्यासाठी पिकाची...\nउसातील खोड किडीचे नियंत्रणराज्यात ऊस पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख २५ किडीपैकी...\nऊस पीक सल्लासुरू उस लागवडीनंतर ६ आठवड्यांनी नत्राचा...\nउस पीक सल्लाखोडवा ऊस : कमीतकमी हेक्टरी १ लाख ऊससंख्या...\nउस पीक सल्ला उसपिकात सद्यस्थितीत ठिबकसिंचन पद्धतीने पाणी...\nपानवेल व्यवस्थापन सल्लासद्यःस्थितीत पानवेलीच्या शेतात आंतरमशागत, वेलीची...\nऊस खोडवा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष नको...राज्यामध्ये उसाखालील क्षेत्रापैकी अंदाजे ४० ते ४५...\nगुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी वेळेत...या वर्षीच्या हंगामात महाराष्ट्रातील कापूस उत्पादक...\nपीक व्यवस्थापन सल्लाकापूस : पऱ्हाट्या लवकरात लवकर उपटून टाकाव्यात....\nअधिक उत्पादन, साखर उताऱ्यासाठी फुले १०,...ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या...\n`ब्रॅँडनेम’ने गूळ, काकवीची विक्रीनागरगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भरत नलगे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-thirty-rupees-one-rupee-jowar-fodder-6519", "date_download": "2018-05-27T03:18:07Z", "digest": "sha1:OOULRFL6M4Q5BES2UU6PBH5AHL7EKGJL", "length": 16476, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Thirty rupees for one rupee of jowar Fodder | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nज्वारीच्या एका पेंढीस विक्रमी तीस रुपये भाव\nज्वारीच्या एका पेंढीस विक्रमी तीस रुपये भाव\nबुधवार, 14 मार्च 2018\nचिचोंडी, जि. नाशिक : ज्वारीचे आगर अशी ओळख असलेल्या या पट्ट्यात यंदा ज्वारीचे क्षेत्र कमालीचे घटल्याने या वर्षी ज्वारीचा चारा शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सुकलेल्या चाऱ्याच्या एका पेंढीस तीस रुपये असा दर मोजावा लागत असून, या वर्षी ज्वारी चारा भावाचा हा उच्चांक मानला जात आहे. ज्वारी पीक कमी झाल्याने आता खाण्यासाठी ज्वारीबरोबरच जनावरांसाठी ज्वारीचा चारा (कडबा) शोधण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.\nचिचोंडी, जि. नाशिक : ज्वारीचे आगर अशी ओळख असलेल्या या पट्ट्यात यंदा ज्वारीचे क्षेत्र कमालीचे घटल्याने या वर्षी ज्वारीचा चारा शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सुकलेल्या चाऱ्याच्या एका पेंढीस तीस रुपये असा दर मोजावा लागत असून, या वर्षी ज्वारी चारा भावाचा हा उच्चांक मानला जात आहे. ज्वारी पीक कमी झाल्याने आता खाण्यासाठी ज्वारीबरोबरच जनावरांसाठी ज्वारीचा चारा (कडबा) शोधण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.\nया वर्षी पावसाने सरतेशेवटी हात दिला. मात्र वर्षातून दोन ते तीन पीकपद्धतीने शेतकऱ्याने आपले जीवनमान उंचावले असून, खास ज्वारीसाठी पावसाळ्यात सोडले जाणारे शेत (गव्हाळीचे रान) आता शेतकरी ठेवत नसल्याने पाच ते दहा वर्षांपूर्वी ज्वारीच्या पिकाने व चाऱ्याने पिवळेधमक चमकणारे या परिसरातील चित्र आता दिसत नाही. या परिसरातील पाचशे हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र करडई व ज्वारीसाठी असायचे, मात्र यात मोठी घट झाली असून, या वर्षी हे क्षेत्र पंचवीस हेक्‍टर असे झाले आहे.\nचिचोंडी गावाच्या परिसरात किमान शंभर हेक्‍टरवर ज्वारी असायची. या वर्षी केवळ दहा एकर क्षेत्रावरच ज्वारी दिसून आली. पीक कमी असल्याने परिणामी या पिकांची नासाडी पक्ष्यांनी केली. शेतकऱ्यांना धान्यापेक्षा चारा हवा असल्याने शेतकऱ्यांनी पक्षी हाकलण्याची तसदी घेतली नाही. इतर नगदी पिकांकडे शेतकरी वळण्याने आता ज्वारीच्या आगरातच शेतकऱ्यांना ज्वारीचा चारा (कडबा) उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे.\nपरिसरात ज्वारीच्या चाऱ्याला तीन हजार रुपये शेकडा असा उच्चांकी भाव झाला आहे. म्हणजे एक चारा पेंढी (जुडी) तीस रुपयांना विकली जात आहे. याउलट परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद, कन्नड तालुक्‍यांत असून, इकडे पंधराशे रुपये असा भाव चाऱ्याला आहे. काही शेतकरी या भागातून ज्वारी चारा मिळवत आहेत.\nयेवला तालुक्‍यातील मुखेड परिसर हा पूर्वीपासून ज्वारीचे आगर म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथील उंच वाढलेला, स्वच्छ, जास्त पानांचा फुटवा असलेल्या सुकलेल्या चाऱ्याला मोठी मागणी असते. त्यामुळे जिल्ह्याबाहेरून येथील चाऱ्याला दर वर्षीच चांगली मागणी असते. ठाणे व शहापूर येथील गोठा, तबेल्यांचे मालक येथील चारा घेऊन जातात. मात्र दोन ते तीन वर्षांपासून या परिसरातील शेतकरी चाऱ्याच्या शोधार्थ फिरत असल्याचे दिसून येत आहे.\nज्वारी jowar औरंगाबाद ठाणे\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील काजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले...\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र...पुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे...\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले... नंदुरबार ः जिल्ह्यात मागील हंगामाच्या तुलनेत...\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा... नांदेड ः हरभरा, तुरीचे चुकारे अडकले आहेत. पीक...\nनगरमध्ये काँग्रेसचे सरकार विरोधात विश्‍...नगर ः ‘भाजप सरकारने सामान्य लोकांचा विश्‍...\nपदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात...नागपूर : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक...\nदूध दरवाढ आंदोलनासाठी शेतकरी संघर्ष...वैजापूर, जि. औरंगाबाद : दूधदराच्या प्रश्‍...\nशेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे पेरावेत...बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाणदापोली, जि. रत्नागिरी : राज्याचे कृषी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nकृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nवनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...\nशेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...\nशेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...\nएक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/congress-leader-criticizes-pm-narendra-modi-fast-issue-109379", "date_download": "2018-05-27T03:59:38Z", "digest": "sha1:V2DC3ALZKVVEISYQVPZ2NNMVKK7V2VCJ", "length": 11700, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress Leader Criticizes PM Narendra Modi on Fast Issue उपोषणादरम्यान पंतप्रधानांनी केले 'लंच' ? | eSakal", "raw_content": "\nउपोषणादरम्यान पंतप्रधानांनी केले 'लंच' \nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nसूरजेवाला यांनी पंतप्रधानांच्या एकदिवसीय उपोषण कार्यक्रमाचे पत्रकच जारी केले. यामध्ये दिल्लीतून निघताना दिल्ली विमानतळावर सकाळी 6.40 वाजता त्यांच्यासाठी नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते.\nनवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून संसदेचे कामकाज सुरु असताना गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे संसदेचे कामकाज काही दिवसांसाठी तहकूब करावे लागले. याचा विरोध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदिवसीय उपोषण करायचे ठरवले. मात्र, या उपोषणादरम्यान पंतप्रधानांनी 'ब्रेक फास्ट' आणि 'लंच' केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सूरजेवाला यांनी केला. सूरजेवाला यांनी पंतप्रधानांच्या उपोषण कार्यक्रमाचे पत्रक जारी करत पंतप्रधानांच्या उपोषणाची खिल्ली उडवली.\nसूरजेवाला यांनी पंतप्रधानांच्या एकदिवसीय उपोषण कार्यक्रमाचे पत्रकच जारी केले. यामध्ये दिल्लीतून निघताना दिल्ली विमानतळावर सकाळी 6.40 वाजता त्यांच्यासाठी नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते. नाश्त्यानंतर सकाळी 9.20 मिनिटांनी चेन्नई विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यानंतर वेळापत्रकानुसार, सर्व कामे आटोपून दुपारी 2.25 च्या सुमारास चेन्नई विमानतळावर त्यांच्यासाठी दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. अशाप्रकराचे पंतप्रधान मोदींचा एकदिवसीय उपोषणाचा कार्यक्रम पार पडला.\nअशाप्रकारे पंतप्रधानांचे उपोषण एका तासात संपले. सूरजेवाला यांनी या खोट्या उपोषणासाठी पंतप्रधानांना शुभेच्छाही दिल्या. तसेच हे खोटे आहे, असे सांगण्याचे आव्हानही त्यांनी पंतप्रधानांना केले.\nमॉन्सून आज अरबी समुद्रात\nपुणे - मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल झाले आहे. वाटचालीस पोषक वातावरण असल्याने रविवारी (ता. २७) अंदमान-निकोबार बेटांसह बंगालचा उपसागर आणि...\nसकाळ सुपरस्टार कपमध्ये व्हा सहभागी\nपुणे - बॉलिवूड स्टार्स आणि शहरातील फुटबॉल खेळाडूंमध्ये होणाऱ्या सामन्यात शहरातील गृहनिर्माण संस्थांनाही सहभागी होण्याची संधी आहे. सिनेअभिनेते अभिषेक...\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://swachh.maharashtra.gov.in/1115/Mission-Directorate?Doctype=6e8d4cb9-9363-463d-9abb-51f0968eef1a", "date_download": "2018-05-27T03:22:09Z", "digest": "sha1:QQZM3YX5BY274LUPTX6CEVW5XMMW3UY5", "length": 3363, "nlines": 65, "source_domain": "swachh.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\n1 1 उघड्यावर शौचास जाणाऱ्या कुटुंबाची संख्या निश्चित करण्याबाबत अभियान संचालनालाय 05/08/2016 4.73\n2 1 विविध घटकांसाठी प्राप्त निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत अभियान संचालनालाय 01/08/2016 8.61\n3 6 श्रमदान परिपत्रक - ३०/०१/२०१६ अभियान संचालनालाय 04/02/2016 3.60\n© स्वच्छ महाराष्ट्र अभियान नगर विकास विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-general-problems-farmers-5814", "date_download": "2018-05-27T03:00:38Z", "digest": "sha1:TXXTTPI4NSG6YV4EHCXAHMXEIQRQEWUG", "length": 18077, "nlines": 144, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon agralekh on general problems of farmers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेखचिल्ली धारणा कधी बदलणार\nशेखचिल्ली धारणा कधी बदलणार\nशुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018\nशेतकरी अस्मानी संकटाने गांजून गेलेला असताना समाजातील एक वर्ग मात्र शेतकऱ्यांच्या विरोधात कोल्हेकुई करत आहे. त्यांचा पवित्रा शेखचिल्लीसारखा आहे.\nखरीप पिकांच्या काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि रबी पिकांच्या काढणीला गारपिटीचा फटका हे दुष्टचक्र पाच-सहा हंगामापासून सुरू आहे. पण हवामानाचा अचूक अंदाज, भक्कम पीकविमा योजना आणि हवामानातील बदलाला सामोरे जाण्यासाठी सुयोग्य शेतीपद्धती या मूलभूत मुद्यांवर ठोस काम होताना दिसत नाही. केवळ पंचनामे, भरपाईचे कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानली जात आहे. शेतकरी अस्मानी संकटाने गांजून गेलेला असताना समाजातील एक वर्ग मात्र शेतकऱ्यांच्या विरोधात कोल्हेकुई करत आहे. गारपीटग्रस्तांना मदतीचे पॅकेज अजून हवेतच असताना या पॅकेजमुळे राज्याची वित्तीय तूट वाढणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे. तसेच शेतकऱ्यांना बियाणे-वीज-पाणी फुकट मिळते, अनुदाने मिळतात, उत्पन्नावर शून्य कर लागतो, आणि तरीही ते कायम सरकार आणि निसर्गाच्या नावाने ओरडच करत असतात, असा सूर ही मंडळी आळवत आहेत.\nहा युक्तिवाद वस्तुस्थितीला सोडून आहे. या मंडळींच्या शेती आणि शेतकऱ्यांबद्दलच्या धारणा किती सदोष, अर्धवट आणि पूर्वग्रहदूषित आहेत, हेच त्यावरून कळून येते. मुळात `शेतकऱ्याला उत्पादनखर्चाइतकाही भाव मिळू न देण्यासाठी कारणीभूत असणारी सरकारची चुकीची धोरणं, पायाभूत सुविधांची वानवा आणि शेतकरी विरोधी कायदे` या तीन गोष्टींमुळे शेतीचा धंदा दिवाळखोरीत निघाला आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी धोरणात्मक आणि संरचनात्मक सुधारणांची तातडीची गरज आहे, हे या मंडळींच्या गावीही नसते. परंतु मूळ दुखण्यावर इलाज न करता सरकारचा सगळा भर घोषणा, जुमलेबाजी आणि प्रतिमानिर्मितीवर आहे. बिगर शेतकरी समाजाच्या चुकीच्या धारणा सरकारच्या पथ्यावर पडतात.\nआज जवळपास ५० टक्के लोकसंख्या रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहे. समाजरूपी शरीराचा निम्मा भाग जराजर्जर झाला असेल तर तो समाज निरोगी कसा म्हणावा शेतीच पिकली नाही तर सगळ्या अर्थव्यवस्थेचे चाक मंदीच्या चिखलात अडकून जातं. शेतमालाला चांगले भाव देणे हे शेतकऱ्यांवर केलेले उपकार नाहीत तर अर्थव्यवस्थेचा गाडा नीट चालावा म्हणून केलेला तो उपाय असतो. ग्रामीण लोकसंख्येची क्रयशक्ती वाढली नाही तर सगळ्या अर्थकारणालाच मोठा फटका बसतो. शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस अशीच वाईट होत गेली तर अर्थव्यवस्था गळाठून जाईल. त्याचा परिणाम म्हणून सगळ्याच क्षेत्रांतल्या नोकऱ्या कमी होतील, व्यवसाय मार खातील. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अन्नसुरक्षेचा. शेतकऱ्यांचं शोषण करण्याचं धोरण बदललं नाही आणि त्याला प्रतिसाद म्हणून शेतकऱ्यांनी पोटापुरतंच पिकवलं तर भारताच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवण्याची क्षमता जगातील कोणत्याच देशात नाही. शिवाय त्या वेळी अन्नधान्याच्या किंमती आभाळाला भिडतील. व्यवस्थेने प्रचंड कोंडी करूनही शेतकरी अजूनही संयम बाळगून आहे. आज देशाच्या काही पॉकेट्समध्ये नक्षलवादाचे अस्तित्व आहे. पण तरीही तो प्रश्न मोठी डोकेदुखी होऊन बसला आहे. उद्या शेतकऱ्यांनी नांगर सोडून संघर्षाचा पवित्रा घेतला तर किती अराजक माजेल शेतीच पिकली नाही तर सगळ्या अर्थव्यवस्थेचे चाक मंदीच्या चिखलात अडकून जातं. शेतमालाला चांगले भाव देणे हे शेतकऱ्यांवर केलेले उपकार नाहीत तर अर्थव्यवस्थेचा गाडा नीट चालावा म्हणून केलेला तो उपाय असतो. ग्रामीण लोकसंख्येची क्रयशक्ती वाढली नाही तर सगळ्या अर्थकारणालाच मोठा फटका बसतो. शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस अशीच वाईट होत गेली तर अर्थव्यवस्था गळाठून जाईल. त्याचा परिणाम म्हणून सगळ्याच क्षेत्रांतल्या नोकऱ्या कमी होतील, व्यवसाय मार खातील. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अन्नसुरक्षेचा. शेतकऱ्यांचं शोषण करण्याचं धोरण बदललं नाही आणि त्याला प्रतिसाद म्हणून शेतकऱ्यांनी पोटापुरतंच पिकवलं तर भारताच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवण्याची क्षमता जगातील कोणत्याच देशात नाही. शिवाय त्या वेळी अन्नधान्याच्या किंमती आभाळाला भिडतील. व्यवस्थेने प्रचंड कोंडी करूनही शेतकरी अजूनही संयम बाळगून आहे. आज देशाच्या काही पॉकेट्समध्ये नक्षलवादाचे अस्तित्व आहे. पण तरीही तो प्रश्न मोठी डोकेदुखी होऊन बसला आहे. उद्या शेतकऱ्यांनी नांगर सोडून संघर्षाचा पवित्रा घेतला तर किती अराजक माजेल त्यामुळे शेतकऱ्यांचा जास्त अंत बघणे योग्य नाही. शेतकऱ्यांची उपेक्षा करून देशाची प्रगती करण्याचं स्वप्न पाहणं म्हणजे स्वतः बसलेल्या फांदीवर कुऱ्हाड चालवण्यासारखं आहे, याचं भान विसरून कसं चालेल\nखरीप अवकाळी पाऊस ऊस पाऊस हवामान शेती वित्तीय तूट वीज सरकार government निसर्ग पायाभूत सुविधा infrastructure व्यवसाय profession भारत नक्षलवाद स्वप्न\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-newsrasayanithanemidcthe-repair-work-done-immediately-85976", "date_download": "2018-05-27T03:46:31Z", "digest": "sha1:6DTH4YQZXQATQ7CHGVDQBFQW7U4QOL66", "length": 11931, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News_Rasayani_Thane_MIDC_The repair work is done immediately. एमआयडीसी प्रशासनाची तात्काळ धाव | eSakal", "raw_content": "\nएमआयडीसी प्रशासनाची तात्काळ धाव\nबुधवार, 6 डिसेंबर 2017\nवाहिनी फुटल्याची माहिती एमआयडीसी प्रशासनाला मिळताच तातडीने दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे कारखानदार आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.\nरसायनी - अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात कराडे खुर्द गावाच्या हद्दीत टाकाऊ प्रदूषित सांडपाणी वाहुन नेणारी वाहिनी नुकतीच दोन ठिकाणी फुटली होती. पावणेतीन वर्षापुर्वी याच ठिकाणी वाहिनी फुटली होती. त्यावेळी प्रदूषित सांडपाणी शेतात घुसले होते. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले होते. आता ही गळती झालेले प्रदूषित सांडपाणी शेतात घुसले तर कडधान्यांचे पिक करपून जातील, अशी भीती शेतक-यांनी व्यक्त केली होती. दरम्यान वाहिनी फुटल्याची माहिती एमआयडीसी प्रशासनाला मिळताच तातडीने दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे कारखानदार आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.\nऔद्योगिक क्षेत्रातील सामुदायिक सांडपाणी शुध्दीकरण केंद्रात (सीईटीपी) प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. हे प्रक्रिया केलेले सांडपाणी आपटा गावाच्या हद्दीत सुमारे साडेआठ किलोमीटर अंतरावर पाताळगंगा नदीतून समुद्राच्या मुखात सोडले जात आहे. दरम्यान सांडपाण्याची वाहिनी कराडे खुर्द गावाच्या हद्दीत फुटली होती. गावातील जागृत नागरिकांनी वाहिनी फुटल्याची एमआयडीसीला माहिती दिली. एमआयडीसीने तातडीने चोवीस तासात दुरुस्तीचे काम केले आणि सांडपाण्याची गळती थांबवली आहे.\n19 फेब्रुवारी 2015 ला येथे सांडपाण्याची वाहिनी फुटली होती. त्यावेळी शेतात प्रदूषित सांडपाणी घुसल्याने भाजीपाल्यांचे मळे आणि कडधान्यांचे पिक करपून गेले होते. आता वाहिनी फुटल्यानंतर एमआयडीसीने तातडीने काम केले चांगले झाले, असे परिसरातील माधव पाटील यांनी सांगितले.\nएसटीची भाडेवाढ अटळ - दिवाकर रावते\nऔरंगाबाद - डिझेलची सतत दरवाढ होत असून, रोज भाववाढ होत असल्याने हिशेबाचे आकडे जुळविताना एसटी प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे एसटीची भाडेवाढ...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nगाडीचालकच निघाला एटीएम कार्डचा चोर\nतळेगाव दाभाडे : ओळखीचा फायदा घेत वृद्ध निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे एटीएम चोरी झाली. त्यावरुन रोकड आणि सोने खरेदी मिळूण 3 लाख 70 हजारांची चोरी करणाऱ्या...\nपुणे जिल्ह्यातील 76 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान\nशिर्सुफळ : पुणे जिल्ह्यातील जुन ते सप्टेंबर 2018 या कालावधीत 90 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पुर्ण होत आहे. यातील 76 ग्रामपंचायतींसाठी उद्या (27 मे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/rahul-gandhi-leads-candlelight-vigil-delhi-demanding-justice-kathua-unnao-cases-109542", "date_download": "2018-05-27T04:08:51Z", "digest": "sha1:CX2E4VNAFHYKFDR37WKQAVT3WCU5TG5W", "length": 12610, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rahul Gandhi Leads Candlelight Vigil In Delhi Demanding Justice In Kathua, Unnao Cases राहुल गांधींचा इंडिया गेटवर कँडल मार्च | eSakal", "raw_content": "\nराहुल गांधींचा इंडिया गेटवर कँडल मार्च\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nनवी दिल्ली - कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. विविध सामाजिक स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील या घटनांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनांचा निषेध करण्यासाठी दिल्लीतील इंडिया गेटवर कँडल मार्च काढण्यात आला आहे. यावेळी राहुल गांधी देखील या कँडल मार्चमध्ये सामिल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात येथे घोषणाबाजी झाली.\nनवी दिल्ली - कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. विविध सामाजिक स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील या घटनांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनांचा निषेध करण्यासाठी दिल्लीतील इंडिया गेटवर कँडल मार्च काढण्यात आला आहे. यावेळी राहुल गांधी देखील या कँडल मार्चमध्ये सामिल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात येथे घोषणाबाजी झाली.\nदरम्यान, ''लाखो भारतीयांप्रमाणे मलाही अशा घटनांबाबत दुःख झाले असून, भारतात यापुढे महिलांबाबत अशी वागणूक खपवून घेण्यात येणार नाही. हिंसेच्या निषेधार्ह आणि न्यायाच्या मागणीसाठी आज मध्यरात्री माझ्यासोबत इंडिया गेटवर शांतीपूर्ण कँडल मार्चसाठी सहभागी व्हावे'' असे राहुल गांधीनी बोलताना म्हटले होते.\nराहुल गांधी यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर कठुआमध्ये लहान मुलीसोबत झालेल्या सामुहिक बलात्कार आणि हत्येवरही प्रश्न उपस्थित केले होते. या अमानुष घटनेत कोणी दोषी व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न कसा काय करु शकतो असा सवालही त्यांनी केला होता. अशा लोकांना शिक्षा दिल्याशिवाय सोडता येणार नाही. या प्रकरणावरुन सुरु असलेल्या राजकारणाचीही राहुल गांधी यांनी निंदा केली होती.\nयेवला- कर्करोग पिडीत रुग्णाच्या उपचारांसाठी लाखमोलाची आर्थिक मदत\nयेवला : हॉस्पिटलचा खर्च म्हटला की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यात कर्करोगासारखा आजार म्हटला कि विचारायलाच नको. पिंपळखुटे बुद्रुक येथील...\nऋतुराज पाटलांना सत्ताधाऱ्यांची थेट ‘ऑफर’\nकोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांना सत्ताधारी पक्षाने थेट ‘ऑफर’ दिल्याचे समजते. भाजपच्या सर्व्हेत ऋतुराज यांचे नाव वरच्या क्रमांकावर...\n‘स्वच्छता दूत’ व्याधींनी ग्रस्त\nपुणे - ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या शहरातील तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांच्या आरोग्यावर धोक्‍याची घंटा वाजत आहे. ७० टक्के महिलांना सांधेदुखी...\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-loadshading-effect-cctv-camera-transport-signal-71715", "date_download": "2018-05-27T03:34:50Z", "digest": "sha1:CJAMYZG6OKI3HERS3MRXDEUPZOQVXCHN", "length": 13421, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news loadshading effect on cctv camera, transport signal सेफसिटी कॅमेरे, वाहतूक सिग्नलला भारनियमनाचा फटका | eSakal", "raw_content": "\nसेफसिटी कॅमेरे, वाहतूक सिग्नलला भारनियमनाचा फटका\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nऔरंगाबाद - राज्यभर सुरू असलेल्या वीज भारनियमनाचा मोठा फटका सेफसिटी कॅमेरे, वाहतूक सिग्नलला मंगळवारी (ता. १२) बसला. परिणामी कुठे वाहतूक कोंडी, तर कुठे किरकोळ अपघात झाले. शहरात विविध ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी सुरू झालेल्या भारनियमनामुळे वाहतूक सिग्नल बंद झाले. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. शहर पोलिसांना हातावर वाहतूक नियमन करून कसरत करावी लागली.\nऔरंगाबाद - राज्यभर सुरू असलेल्या वीज भारनियमनाचा मोठा फटका सेफसिटी कॅमेरे, वाहतूक सिग्नलला मंगळवारी (ता. १२) बसला. परिणामी कुठे वाहतूक कोंडी, तर कुठे किरकोळ अपघात झाले. शहरात विविध ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी सुरू झालेल्या भारनियमनामुळे वाहतूक सिग्नल बंद झाले. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. शहर पोलिसांना हातावर वाहतूक नियमन करून कसरत करावी लागली.\nमहावितरणने अचानकपणे भारनियमन घोषित करून पोलिस, महापालिका प्रशासनाला वाहतूक सिग्नल, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत उपाय योजण्यास वेळच दिला नाही. मंगळवारी सकाळी शहरातील विविध भागांत भारनियमन सुरू झाल्यानंतर वाहतूक सिग्नल बंद झाले; तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही बंद पडले. सुमारे चार ते पाच तास हा प्रकार सुरु होता. भारनियमनाचा मोठा फटका जालना रस्त्यावर बसला. नियमित वर्दळीच्या वेळीच सिग्नल बंद झाल्याने पोलिसांना वाहतूक नियमन करण्यास मोठा अडसर निर्माण झाला. सिग्नल्स नसल्याने त्यांना हातावर वाहतूक नियमन करावे लागले. यामुळे एकाचवेळी कुठे कोंडी, तर कुठे वाहतूक संथावली. यामुळे वाहनधारकांना फटका बसला. विशेषत: पोलिसांना सुमारे चारपेक्षा अधिक तास हातवारे करून वाहतूक नियमन करावे लागल्याने त्यांचीही मोठी कसरत झाली.\nसेफसिटीअंतर्गत सुमारे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यातील काही कॅमेरे मेंटेनन्सअभावी बंद असतानाच भारनियमनाच्या काळात सर्वच कॅमेरे बंद पडले. बंद कॅमेरे, बंद सिग्नल्समुळे सुरक्षेसोबतच वाहतूक पणाला लागली होती.\nभारनियमनामुळे नागरिकांसोबतच पोलिसांची मोठी दमछाक झाली. हातवारे करून त्यांना वाहतूक नियमन करावे लागले. भारनियमनाच्या वेळेत वाहतूक सुरळीत व्हावी, कॅमेरे सुरू राहावेत यासाठी महापालिकेच्या अभियंत्यांशी बोलणी झाली आहे. यावर तत्काळ उपाय योजण्याचे प्रयत्न होत आहेत.\n- सी. डी. शेवगण, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा.\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nझगडेवाडीत पाझर तलावाचे खोलीकरण पूर्ण\nनिमगाव केतकी : सकाळ रिलीफ फंडातून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावाचे खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सुमारे 15 हजार 634 घनमीटर एवढा गाळ...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-farmers-loans-102856", "date_download": "2018-05-27T04:09:05Z", "digest": "sha1:GCRLFHM4F3NCEJQYC67ZP7QLUYMVGKZK", "length": 14956, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news farmers loans शेतकरी लाभार्थ्यांच्या थकीत रकमेवर व्याजाची आकारणी नाही | eSakal", "raw_content": "\nशेतकरी लाभार्थ्यांच्या थकीत रकमेवर व्याजाची आकारणी नाही\nबुधवार, 14 मार्च 2018\nपीक व मध्यम मुदत कर्जाच्या मुद्दल व व्याजासह दीड लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजना (वन टाईम सेटलमेंट) म्हणून 30 जून 2016 रोजी थकीत झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून 31 जुलै 2017 पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची दीड लाखांपर्यंतची रक्कम पात्र करण्यात आली आहे\nबारामती - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेअंतर्गत योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांच्या पात्र थकीत रकमेवर 1 ऑगस्ट 2017 ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी व्याजाची आकारणी करु नये, असे निर्देश राज्य शासनाने काल एका परिपत्रकाद्वारे जारी केले आहेत.\nया परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरु आहे. या योजनेस पात्र शेतक-यांना कर्जमाफी व एकरकमी परतफेड योजनेतून कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. शासन निर्णय 8 सप्टेंबर 2017 मध्ये नमूद केल्याप्रमाणे 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2016 पर्यंत उचल केलेल्या पीक व मध्यम मुदत कर्जाची 30 जून 2016 पर्यंत थकीत झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून 31 जुलै 2017 पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची रक्कम रुपये दीड लाखापर्यंत कर्जमाफीस पात्र धरण्यात आली आहे.\nपीक व मध्यम मुदत कर्जाच्या मुद्दल व व्याजासह दीड लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजना (वन टाईम सेटलमेंट) म्हणून 30 जून 2016 रोजी थकीत झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून 31 जुलै 2017 पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची दीड लाखांपर्यंतची रक्कम पात्र करण्यात आली आहे.\n30 जून 2016 ते 31 जुलै 2017 पर्यंतच्या व्याजाची जबाबदारी शासनाने स्विकारली आहे, त्या मुळे या अर्जावर प्रक्रीयेअंती लाभ देण्यास काही कालावधी लागणार असल्याने 1 ऑगस्ट 2017 ते या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत योजनेच्या निकषानुसार पात्र थकीत रकमेवर व्याजाची आकारणी बँकामार्फत झाल्यास अशा व्याज आकारणीमुळे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे कर्जखाते कर्जमाफी मिळूनही निरंक होऊ शकत नाही. परिणामी सदरचे खाते निरंक झाल्याबाबतचा दाखला संबंधित कर्जदाराला मिळणे शक्य नसल्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळण्याच्या अडचणी येतील. या बाबी विचारात राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या वेळोवेळी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लोकहिताच्या दृष्टीने बँकांनी 31 जुलै 2017 नंतर व्याजाची आकारणी करु नये असे निर्देश दिले आहेत.\nया अनुषंगाने काही बँकांनी कार्यवाही करण्यास सुरवातही केली आहे. तथापी काही जिल्हा बँका व विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांनी अद्यापही व्याज आकारणी सुरु ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. व्यापारी, जिल्हा बँका व विविध सेवा सोसायट्या यांच्या कृतीत एकवाक्यता यावी या उद्देशाने शासनाने काल हे परिपत्रक जारी केले. शासनाला असलेल्या अधिकारान्वये लोकहितार्थ शासनाने हा आदेश जारी केल्याचेही पत्रकात नमूद केले आहे.\nकोल्हापूरात ३६ हेक्टरवर ऑक्‍सिजन पार्क\nकोल्हापूर - येथील शेंडा पार्क परिसरात नव्याने ऑक्‍सिजन पार्कची निर्मिती होणार आहे. ३६ हेक्‍टर जमिनीवर ४० हजार फुले, फळे, औषधी वनस्पती आदी २८...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t16484/", "date_download": "2018-05-27T03:40:48Z", "digest": "sha1:URNYOX6MX4RS3JQUFHK6RPB74BUUEIR2", "length": 9127, "nlines": 52, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-शोध आणि बोध", "raw_content": "\nमाझ्या जिवंत ह्रदयाच्या व शाबूत डोक्याच्या मित्र-मैत्रीणींनो..\nमला याची पुरेपूर जाणीव आहे की प्रेम हे नात, हा बंध, हा अनमोल जिव्हाळा व त्यातून निगणार्या शब्दांचा हंबरडा अविरत आहे. मित्रांनो आपण प्रेमावर, भ्रमनिरास करणार्या कल्पनांवर, विद्रूपतेवर, अंधश्रध्देवर, अविवेकावर, व अज्ञानावर ईतक सार लिखान केलय व ते सार लिखान बहुतांशी अज्ञानरचनेला वाढवनार आहे. सद्यस्थितीत पहता प्रेम वा ईतर कुठल्याही विषयाची व्याख्या नेमकी कोणती ही द्विधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आशा अनभिन्न लिखाणा मुळे अज्ञानरचनेचा प्रसारक वर्ग एका उच्चतम पातळीवरून बहुतांच्या भावनेशी खेळ खेळतोय. ज्यामुळे जात्यातून दाने रगडावे तसे बहुतांचे अचार, विचार व भावना रगडल्या जात आहेत. आणि बहुतांतील सुज्ञ मंडळी या अज्ञानरचनेच्या गुलामीत चाकरी करण्यात धन्यता मानता. म्हणून बहुतांनो आपण आपल्या समाजाचा विचार कधी केला का आपला समाज कुठल्या ठोकरा खतोय कधी न्याहाळत आहात का आपला समाज कुठल्या ठोकरा खतोय कधी न्याहाळत आहात का या अज्ञानरचनेचा मुख्य सुत्रधार कोण हे कधी शोधलय का या अज्ञानरचनेचा मुख्य सुत्रधार कोण हे कधी शोधलय का या मागचा त्याचा हेतू काय आहे याचा कधी अंदाज मांडलाय का या मागचा त्याचा हेतू काय आहे याचा कधी अंदाज मांडलाय का या चौसुत्री प्रश्नांच्या उकलेतूनच तुम्ही खर्या स्वातंत्र्य अवस्थेची अनुभूती कराल. इथे \"स्वातंत्र्या\" या शब्दाचा उल्लेख करण्याच कारण बहुतांनो आपला समाज कधीच \"जाणं आणि भाणं\" हरवून बसलेला आहे. मानवतेच्या साखळ्या कधीच पसार झाल्या आहेत, जिव्हाळा या शब्दास मानवाच्या डिक्शनरीत जगा मिळत नाही. आपुलकीचा र्‍हास झाला आहे. समतेच्या बोंबा मारणारेच समता तोडीस आणताहेत. प्रेम म्हणजे फक्त लफडच झालय. प्रेमाचा गोडवा कधीच कडवट झालाय. माणुस या शब्दाचा अर्थ बदलला आहे. मनवतेचा बलात्कार होत आहे. मनवाची धडपड मानवते कडे नसुन सैर-वैर अज्ञानी काळोखाकडे आहे. गुन्ह्यांची वाढ पुलीसस्टेशनचेच रेकॉर्ड वाढवत जातोय. धर्मांधता, जातीभेद व वर्ण व्यवस्थेने राक्षसी थैमान मांडले आहे.\nअज्ञानरचना बळकट झाली आहे. ज्ञानरचनेला इथे थारा नाही. माणस परागंधा झाली आहेत. जगण्यासाठी मरायच आणि पोटा भांडायच एवढाच त्यांच्या जगण्याचा उपक्रम बनवला आहे. आणि हे सार अज्ञानरचनेच कर्तृत्व आहे. आपल्या देशातील सत्ताधारी वर्गाने कधीच अज्ञानरचनेची प्रोग्रामींग बहुतांच्या डोक्यात ईन्स्टॅल केली आहे. आता त्या प्रोग्रामला अणईन्स्टॅल करणं अशक्यच झालय. कारण यानी आज्ञानरचनेचा व्हायरस ईतका पसरवला आहे कि त्यामुळे बहुतांचे सॉफ्टवेअर हँग झाले आहेत. त्यानी खुप जुनाट व कुळचट भ्रमक गोष्टींचे आसे जाळे निर्माण केले आहे ज्यात बहुतांना अडकवल आहे. यामुळे ते प्रगती पथावर आणि आम्ही मागासच राहीलो.\nया बांडगुळांना धडा शिकवन्या साठी बहुतांनो उठा जागेव्हा शिक्षणाने प्रगती साधा. शिक्षित झालात तरच विकशीत व्हाल. आज्ञानरचनेला झिडकरून आपण ज्ञानरचनेचे पाईक व्हावे. आपल्या समजास प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, समता, एकोपा व माणुसकी या गुणांचा सुगंध द्या. खळखळनार्या जर्याचा खळखळाटाचा आनंद घ्या. आज्ञानाला लाथाडुन विज्ञानाकडे माथा न्या. आंधाराकडुन उजेडाकडे प्रवास करा. जित आपलीच होईल हे बहुतांनो लक्षात घ्या. माझा या मागचा उद्देश बहुतांना सत्य असत्याची जाण करून देण्यासाठी आहे. कारण सत्य ही आशी मिरची आहे जि कोसो दुरवरच्यालाही झोंबते. त्यामुळे हे सुज्ञ बहुतांनो तुमच्या लेखनीला धार येउद्या पण ती बहुतांच्या हितगुजासाठी असवी. बहुतांना ती आंधारातून प्रकाशकडे घेउन जाणारी असावी. हिच वाट बहुतांनी चालावी व यश शिखरावर मजाल मारावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/05/blog-post_31.html", "date_download": "2018-05-27T03:38:36Z", "digest": "sha1:W3VEXRZUR2CKY32O5KB5AYRY72SQBZEC", "length": 17449, "nlines": 153, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): अंकशास्त्र: नरेंद्र मोदी", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला. त्यांचा जन्मांक 8 आहे तर भाग्यांक 5 आहे. त्यांचा नामांक त्यांच्या जन्मांका एवढाच म्हणजे 8 आहे.\nत्यांच्या व्यक्तिमत्वावर 8 आणि 5 या दोन्ही अंकांचा प्रचंड प्रभाव पडलेला दिसतो.\nअंक 8: सत्ता, ठामपणा, हुकुमशाही वृत्ती, कौटुंबिक समस्या, खडतर जीवन, अडथळे\nअंक 5: झटपट विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची शक्ति, संभाषण कला,\nनरेंद्र मोदी यांच्यात या दोन्ही अंकांचे बरेच गुणदोष मोठ्या प्रमाणात आलेले दिसतात.\n8 आणि 5 हे अंक परस्परविरोधी आहेत. 5 हा अंक मोदी यांचा भाग्यांक आहे. भाग्यांक हा बऱ्याचदा जन्मांकावर मात करतो. त्यामुळे 8 या अंकाचे उशीरा निर्णय घेणे, चालढकल करणे हे दुर्गुण मोदी यांच्यात दिसत नाही, कारण 5 या अंकाच्या गुणांनी त्यावर मात केलेली आहे. 8 या अंकामुळे जीवनात उशीरा यश मिळते, तर 5 हा अंक लवकर यश देतो. इथंही भाग्यांक असणा-या 5 ने जन्मांक 8 वर मात केलेली दिसते, त्यामुळे बऱ्याच बाबतीत नरेंद्र मोदी यांना कमी वयात यश मिळालेलं दिसतं.\nआता आपण नरेंद्र मोदी, त्यांच्या जीवनातील प्रमुख घटना आणि त्यांचा 8 आणि 5 या अंकांशी असलेला संबंध पाहू:\nवयाच्या 8 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध, वर्ष 1958 (पूर्ण बेरीज 23=5)\nजन्म ठिकाण: VADNAGAR. या नावाची अंकातली किंमत 5.\nNARENDRA MODI या नावाची अंकातली किंमत: 8\nMODI या आडनावाची अंकातली किंमत: 5\nपत्नीचं नाव: JASODABEN अंकातली किंमत: 8\nत्यांच्या वडिलांचं नाव DAMODARDAS अंकातली किंमत: 8\nवयाच्या 8 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबध\nवयाच्या 17 व्या वर्षी घर सोडले. (17 जन्मतारीख, 17=8). ते साल होते 1967. या सालातील अंकांची बेरीज 23=2+3 =5\n1970 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. 1970 मधील अंकांची बेरीज 17=1+7=8\n1988: भा.ज.प. च्या गुजरात युनिटच्या संघटन सचिवपदी निवड. 1988 मधील अंकांची बेरीज 26=2+6=8\nविशेष म्हणजे नरेंद्र मोदी हे भारताचे 14 वे पंतप्रधान आहेत. 14=1+4=5\nत्यांचं सध्याचं कामकाजाचं आणि निवासाचं ठिकाण: NEW DELHI: या नावाची अंकातली किंमत 8.\nनरेंद्र मोदी यांनी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हे त्यांनी रात्री 8 वाजता जाहीर केलं\nउर्जित पटेल यांची आत्मघातकी सही\nअंकशास्त्र: नरेंद्र दाभोलकर आणि अब्राहम कोवूर\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nLabels: अंकशास्त्र, जन्मांक 8, नरेंद्र मोदी, भाग्यांक 5., महावीर सांगलीकर\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://win10.support/mr/microsoft-edge-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2018-05-27T03:02:02Z", "digest": "sha1:WUNMUI6VYBIYCXLGUD6B7HNJNK26ZCKL", "length": 4644, "nlines": 108, "source_domain": "win10.support", "title": "microsoft edge मध्ये डिफॉल्ट शोध इंजिन बदला – विंडोज 10 समर्थन", "raw_content": "\nविंडोज 10 मदत ब्लॉग\nmicrosoft edge मध्ये डिफॉल्ट शोध इंजिन बदला\nWindows 10 वर Microsoft Edge मधील शोध अनुभव वाढविण्यासाठी Microsoft ने Bing ची शिफारस केली आहे. Bing ला आपले डिफॉल्ट शोध इंजिन ठेवणे आपल्याला देते:\nWindows 10 अनुप्रयोगाच्या थेट लिंक्स, आपल्याला सरळ आपल्या अनुप्रयोगांकडे अधिक वेगाने घेऊन जाते.\nCortana कडून अधिक संबंधित सूचना, आपला वैयक्तिक डिजिटल सहाय्यक.\nआपल्याला Microsoft Edge आणि Windows 10 मधून सर्वाधिक मिळविण्यास मदत करण्यासाठी तात्काळ मदत.\nपरंतु Microsoft Edge OpenSearch तंत्रज्ञान वापरते, जेणेकरुन आपण डिफॉल्ट शोध इंजिन बदलू शकता.\nMicrosoft Edge ब्राऊजरमध्ये, शोध इंजिनची वेबसाइट प्रविष्ट करा (उदा, www.contoso.com) आणि ते पृष्ठ उघडा.\nअधिक क्रिया (…) > सेटींग्ज निवडा आणि त्यानंतर प्रगत सेटींग्ज पहा निवडण्यासाठी खाली स्क्रोल करा. पत्तापट्टीच्यामध्ये शोधाच्या खालील यादीमधील, बदला निवडा.\nआपल्या शोध इंजिनची वेबसाइट निवडा आणि त्यानंतर डिफॉल्ट म्हणून सेट करा निवडा. जर आपण शोध इंजिन निवडले नाही तर, डिफॉल्ट म्हणून सेट करा बटण धूसर केले जाईल.\nMicrosoft Edge मध्ये डिफॉल्ट शोध इंजिन बदला\nNext Next post: 3d (एरीअल) आणि रोड यामधील दृश्ये स्वीच करा\nहे वेबपृष्ठ प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करताना Google Chrome ची मेमरी संपली आहे.\nwindows 10 मोबाईल फोनमध्ये माझा प्रिंटर कोठे आहे\nwindows संग्रहासाठी आपला विभाग बदला\n3d (एरीअल) आणि रोड यामधील दृश्ये स्वीच करा\nmicrosoft edge मध्ये डिफॉल्ट शोध इंजिन बदला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-legislative-assembly-voting-congress-ncp-86101", "date_download": "2018-05-27T03:48:29Z", "digest": "sha1:C5FU36GA6TOZC7KCNSEY6PADFYQ6ILI4", "length": 12972, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news Legislative Assembly voting congress NCP विधानपरिषद पोटनिवडणुकीत विरोधकांच्या ऐक्‍याची कसोटी | eSakal", "raw_content": "\nविधानपरिषद पोटनिवडणुकीत विरोधकांच्या ऐक्‍याची कसोटी\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nमुंबई - विधान परिषदेच्या एका जागेसाठी गुरुवारी (ता. ७) पोटनिवडणूक होत आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांच्या ऐक्‍याची या वेळी कसोटी लागणार आहे. भाजपला आगामी राजकारणात टीकेची संधी मिळू नये, यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांची मते फुटणार नाहीत याची काळजी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतली आहे. याबाबत बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दोन्ही पक्षांच्या आमदारांची बैठक झाली.\nमुंबई - विधान परिषदेच्या एका जागेसाठी गुरुवारी (ता. ७) पोटनिवडणूक होत आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांच्या ऐक्‍याची या वेळी कसोटी लागणार आहे. भाजपला आगामी राजकारणात टीकेची संधी मिळू नये, यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांची मते फुटणार नाहीत याची काळजी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतली आहे. याबाबत बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दोन्ही पक्षांच्या आमदारांची बैठक झाली.\nकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते व आमदार उपस्थित होते. काँग्रेसकडे ४२ आणि राष्ट्रवादीकडे ४१ आमदार आहेत. दोन्ही पक्षांच्या आघाडीने दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे. विरोधी पक्षांची ८३ आमदारांची एकगठ्ठा मते दिलीप माने यांना मिळतील, अशी रणनीती ठरवण्यात आली आहे.\nदरम्यान, भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना शिवसेनेचाही पाठिंबा असल्याने त्यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे; मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीमधील काही मते फोडून विरोधकांचे ऐक्‍य मोडीत काढण्याचा प्रयत्न भाजप नेते करत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही आमदार फुटतील, असा दावाही भाजप नेते खासगीत करत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे एकही मत भाजप उमेदवाराला पडणार नाही, असा ठोस दावा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.\nनारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता विधानभवनात मतदानाला सुरुवात होणार असून दुपारी मतमोजणी होईल.\nसकाळ सुपरस्टार कपमध्ये व्हा सहभागी\nपुणे - बॉलिवूड स्टार्स आणि शहरातील फुटबॉल खेळाडूंमध्ये होणाऱ्या सामन्यात शहरातील गृहनिर्माण संस्थांनाही सहभागी होण्याची संधी आहे. सिनेअभिनेते अभिषेक...\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-05-27T03:20:27Z", "digest": "sha1:4MPATHTA2XUZWZJYBRXJSHFFWPZXVBTF", "length": 6352, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अरेना दा अमेझोनिया - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअरेना दा अमेझोनिया (पोर्तुगीज: Arena da Amazônia) हे ब्राझील देशाच्या मानौस शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.\nजून 14, 2014 18:00 इंग्लंड सामना 8 इटली गट ड\nजून 18, 2014 18:00 कामेरून सामना 18 क्रोएशिया गट अ\nजून 22, 2014 18:00 अमेरिका सामना 30 पोर्तुगाल गट ग\nजून 25, 2014 16:00 होन्डुरास सामना 41 स्वित्झर्लंड गट इ\n२०१४ फिफा विश्वचषक मैदाने\nमिनेइर्याओ (बेलो होरिझोन्ते) • एस्तादियो नासियोनाल (ब्राझिलिया) • अरेना पांतानाल (कुयाबा) • अरेना दा बायशादा (कुरितिबा) • कास्तेल्याओ (फोर्तालेझा) • अरेना दा अमेझोनिया (मानौस) • अरेना दास दुनास (नाताल)\n• एस्तादियो बेईरा-रियो (पोर्तू अलेग्री) • अरेना पर्नांबुको (रेसिफे) • माराकान्या (रियो दि जानेरो) • अरेना फोंते नोव्हा (साल्व्हादोर) • अरेना कोरिंथियान्स (साओ पाउलो)\n२०१४ फिफा विश्वचषक मैदाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जून २०१४ रोजी १७:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://vinayaki.blogspot.com/2009/07/blog-post_17.html", "date_download": "2018-05-27T03:35:11Z", "digest": "sha1:SCA3DQKVWTUNFO66R5CZWU3JDTSR753O", "length": 4264, "nlines": 89, "source_domain": "vinayaki.blogspot.com", "title": "विनायकी ....: कवितेला असं लागतच काय?", "raw_content": "\nकवितेला असं लागतच काय हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..\nकवितेला असं लागतच काय थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..\nकवितेला असं लागतच काय फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..\nकवितेला असं लागतच काय भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..\nकवितेला असं लागतच काय\nकवितेला असं लागतच काय\nअन भावुक सखिची गळा भेट..\nअन तिचा कटाक्ष हसून ..\nअन तिच्या गालावरची खळीं..\nकवितेला असं लागतच काय\nअन तिच्या कुशितली पहाट.. .\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nआधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची.. तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची.. आधी कविता मानेला हिसका देउन मस्त ...\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nगोष्ट असेल छोटीशी ..\nगोष्ट असेल छोटीशी .. पण त्याचीही कथा करतील.. तु सुस्कारे सोडशील साधे.. लोक त्याचीही गाथा करतील ..१ शिस्तभंगाचे कलम लागेल तुझ्या बटांना ......\nकवितेला असं लागतच काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-weather-mumbai-temperature-maharashtra-100121", "date_download": "2018-05-27T03:54:46Z", "digest": "sha1:2VEEDT6OMF74JFYGOR42RPQXOBMYOPA3", "length": 10341, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news weather mumbai temperature maharashtra पारा आज 38 अंशांवर? | eSakal", "raw_content": "\nपारा आज 38 अंशांवर\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nमुंबई - मुंबईचे कमाल तापमान सोमवारी 36.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सलग तिसऱ्या दिवशी काहिली सोसावी लागली. दरम्यान, मंगळवारी 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होऊ शकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.\nमुंबई - मुंबईचे कमाल तापमान सोमवारी 36.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सलग तिसऱ्या दिवशी काहिली सोसावी लागली. दरम्यान, मंगळवारी 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होऊ शकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.\nराज्यातील बहुतांश भागांतील तापमान 35 अंश सेल्सिअसपुढे आहे. काही भागांतील कमाल तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये) - भिरा - 40.8, ठाणे - 34.8, अलिबाग - 33.5, रत्नागिरी - 36.8, उस्मानाबाद - 35.8, जालना - 35.2, उदगीर - 35.2, नांदेड - 37, परभणी - 37.2, औरंगाबाद - 35.2, महाबळेश्‍वर - 30.4, सोलापूर - 37.6, सांगली - 36.8, सातारा - 35.1 कोल्हापूर - 34.8, जळगाव - 37.4, मालेगाव - 36.2, नाशिक - 34.8, नाशिक - 34.8, हरणे - 33.5\nऋतुराज पाटलांना सत्ताधाऱ्यांची थेट ‘ऑफर’\nकोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांना सत्ताधारी पक्षाने थेट ‘ऑफर’ दिल्याचे समजते. भाजपच्या सर्व्हेत ऋतुराज यांचे नाव वरच्या क्रमांकावर...\nकोल्हापूरात ३६ हेक्टरवर ऑक्‍सिजन पार्क\nकोल्हापूर - येथील शेंडा पार्क परिसरात नव्याने ऑक्‍सिजन पार्कची निर्मिती होणार आहे. ३६ हेक्‍टर जमिनीवर ४० हजार फुले, फळे, औषधी वनस्पती आदी २८...\nनांदेड शहर, जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा\nनांदेड : नांदेड शहर व परिसराला शनिवारी रात्री आठ ते साडे अकरा या कालावधीत वादळी वारा व पावसाने झोडपले. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडला. अनेक...\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/execution-asmita-yojana-pune-zp-schools-107493", "date_download": "2018-05-27T03:54:59Z", "digest": "sha1:NK6IJB2GDKGPU6O3SPPVJJ3P4OMIKYIJ", "length": 13422, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "execution of asmita yojana in pune zp schools पुणे - जिल्हा परिषद शाळांत राबवणार अस्मिता योजना | eSakal", "raw_content": "\nपुणे - जिल्हा परिषद शाळांत राबवणार अस्मिता योजना\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nबारामती (पुणे) : ग्रामीण भागातील महिला तसेच जिल्हा परिषद शाळातील अकरा ते एकोणीस वयोगटातील मुलींसाठी वैयक्तिक स्वच्छता व सॅनिटरी नॅपकिन्ससंदर्भात जाणीव जागृती करुन देण्यासाठी राज्यात शासनाकडून अस्मिता योजना राबविण्यात येणार आहे.\nया विषयाचे प्रबोधन व निर्माण होणा-या विविध समस्यांवर मात करण्यासाठी शासनस्तरावर हा निर्णय झाला आहे. मासिक पाळीच्या काळात शालेय वर्षात किमान पन्नास ते साठ दिवस विद्यार्थीनी अनुपस्थित राहतात ही बाब पुढे आली आहे. महिला व मुलींनी वैयक्तिक स्वच्छता व आरोग्याची काळजी या बाबत प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे.\nबारामती (पुणे) : ग्रामीण भागातील महिला तसेच जिल्हा परिषद शाळातील अकरा ते एकोणीस वयोगटातील मुलींसाठी वैयक्तिक स्वच्छता व सॅनिटरी नॅपकिन्ससंदर्भात जाणीव जागृती करुन देण्यासाठी राज्यात शासनाकडून अस्मिता योजना राबविण्यात येणार आहे.\nया विषयाचे प्रबोधन व निर्माण होणा-या विविध समस्यांवर मात करण्यासाठी शासनस्तरावर हा निर्णय झाला आहे. मासिक पाळीच्या काळात शालेय वर्षात किमान पन्नास ते साठ दिवस विद्यार्थीनी अनुपस्थित राहतात ही बाब पुढे आली आहे. महिला व मुलींनी वैयक्तिक स्वच्छता व आरोग्याची काळजी या बाबत प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे.\nगावपातळीवरील उमेदपुरस्कृत स्थापन केलेल्या स्वयंसहायता समूह व आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन्सबाबत जाणीव व जागृती करणे व माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अस्मिता योजना शासनाने हाती घेतली आहे.\nअशी असेल योजना -\n- बचत गटामार्फत जाणीव जागृती करणे\n- सॅनिटरी नॅपकिन्सची मागणी नोंदविणे व पुरवठ्यासाठी अँपनिर्मितीस मान्यता\n- बचत गटांनी गावाची एकत्रित मागणी अँपवर नोंदवावी\n- तालुका स्तरावरील वितरकाकडे पुरवठादाराने नॅपकिन्स द्यावेत\n- बचत गटांनी एमआरपीनुसार नॅपकिन्सची विक्री करावी\n- शालेय विद्यार्थींनींना बचत गटांनी पाच रुपये प्रति नॅपकिन दराने विक्री करावी\n- महिलांना माफक दरात नॅपकिन द्यावेत\n- आरोग्य विभागाकडून हाती घेतलेल्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेशी संलग्न करुन अस्मिता योजना राबविली जाणार आहे.\n- योजनेच्या प्रसार प्रचारासाठी एक कोटींची तरतूद\n- लाभार्थ्यांना अस्मिता कार्ड वितरीत केले जाणार\n- उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नोडल एजन्सी.\nकोल्हापूरात ३६ हेक्टरवर ऑक्‍सिजन पार्क\nकोल्हापूर - येथील शेंडा पार्क परिसरात नव्याने ऑक्‍सिजन पार्कची निर्मिती होणार आहे. ३६ हेक्‍टर जमिनीवर ४० हजार फुले, फळे, औषधी वनस्पती आदी २८...\n‘स्वच्छता दूत’ व्याधींनी ग्रस्त\nपुणे - ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या शहरातील तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांच्या आरोग्यावर धोक्‍याची घंटा वाजत आहे. ७० टक्के महिलांना सांधेदुखी...\nसहा मैलापाणी प्रकल्पांना मंजुरी\nपुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये...\nएसटीची भाडेवाढ अटळ - दिवाकर रावते\nऔरंगाबाद - डिझेलची सतत दरवाढ होत असून, रोज भाववाढ होत असल्याने हिशेबाचे आकडे जुळविताना एसटी प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे एसटीची भाडेवाढ...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-increasing-forest-area-part-2-6490", "date_download": "2018-05-27T03:24:32Z", "digest": "sha1:YXVBGXXPUTIEH6ROKM7IX3SBCL24M6T5", "length": 24133, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on increasing forest area part 2 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवृक्ष सन्मानातून वाढेल वनसंपदा\nवृक्ष सन्मानातून वाढेल वनसंपदा\nमंगळवार, 13 मार्च 2018\nदक्षिणेकडे शेकडो नद्या वर्षभर वाहत असतात. वृक्षांचा या भागात सन्मान केला जातो. शासनापेक्षाही लोकसहभागामधून येथे वृक्षलागवड केली जाते व ती हमखास यशस्वीसुद्धा होते.\nया वर्षीच्या द्विवार्षिक वन अहवालात अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आढळल्या आहेत. त्यातील एक प्रमुख म्हणजे दक्षिणेकडील सहा राज्यांत म्हणजे केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि ओरिसामध्ये वृक्ष संपदा लक्षणीयरीत्या वाढलेली आहे. मात्र, उत्तरेकडील सहा राज्यांत म्हणजे मिझोरम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय आणि सिक्कीममध्ये ती चांगलीच घसरलेली आहे.\nदाक्षिणेकडे वृक्षसंपदा वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे डॉ. माधव गाडगीळ आणि डॉ. कस्तुरी रंगन यांनी वनश्रीने नटलेल्या पश्चिम घाटाच्या संरक्षण आणि संवर्धनाची घातलेली कठोर नियमावली. या भागात अनेक ठिकाणे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित झाली आहेत. ४० टक्के पश्चिम घाट तसा गेलेलाच आहे; पण उरलेल्या ६० टक्के भागात विकासाचा दबाव असूनही बऱ्यापैकी संरक्षण झालेले दिसते. कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळला याचा पूर्ण फायदा मिळाला आहे. या वर्षीच्या सर्वेक्षणाचे मोजमाप एक हेक्टरपर्यंत सीमित करण्यात आल्यामुळे केरळमधील रबर शेती, काॅफी, कोको, नारळ यांसारखी वृक्षशेती या अहवालात मोजली गेलेली आहे, हाच प्रकार इतर दक्षिणात्य राज्यांतही घडला आहे. थोडक्यात, या सहा राज्यांमधील शेतकरी शाश्वत वृक्षशेतीकडे वळले आणि या अहवालास वेगळेच कोंदण चढले; पण यामधील शाश्वत जंगल हा शब्द पुसला गेला. दक्षिणेकडे शेकडो नद्या वर्षभर वाहत असतात. वृक्षांचा या भागात सन्मान केला जातो. शासनापेक्षाही लोकसहभागामधून येथे वृक्षलागवड केली जाते व ती हमखास यशस्वीसुद्धा होते. अर्थातच, या वृक्षांमुळेच या सहाही राज्यांवर वरुणराजाची कायम कृपा असते.\nउत्तरेकडील घनदाट जंगलात दिवसासुद्धा अंधार असतो, मग या भागात वृक्षसंपदेची नकारात्मक आकडेवारी का यावी यासाठीसुद्धा अनेक कारणे आहेत. त्यातील एक मुख्य म्हणजे वातावरण बदल. हिमालयामधील बर्फ वितळून मोठमोठे कडे कोसळतात आणि त्यामध्ये हजारो वृक्षांचा बळी जातो. या भागात रस्ते बांधणी जोरात चालू असते. त्यामध्येसुद्धा पाइन, देवदार यांसारख्या शेकडो वर्षं आयुष्य असलेल्या वृक्षांना आहुती द्यावी लागते. पाइनसारख्या वृक्षांमध्ये टरपेनटाइन हा ज्वालाग्राही पदार्थ असतो. या भागात जंगल आगीमुळे प्रतिवर्षी हजारो वृक्ष नष्ट होतात. लाकडावर आधारित अनेक उद्योगधंदे या भागात आहेत. महत्त्वाचे म्हणजे या भागात नैसर्गिक वनसंपदाच सर्वत्र असल्यामुळे वृक्ष लागवडीचा सहसा प्रयत्न केला जात नाही. मातृवृक्षाकडून जी प्रभावळ निर्माण होते, तीच जंगल संवर्धनाचे कार्य करत असते. सध्या या सहा राज्यांत विकास कार्यक्रमावर जास्त जोर आहे. यासाठी जे वृक्ष तोडले जातात, तेवढे लावले मात्र जात नाहीत. टेहरी धरणासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन छेडले होते; पण असे प्रयत्न अपवादात्मकच झाले.\nपूर्वोत्तरेकडील वृक्षसंपदा कमी होण्यासाठी झुम शेतीसुद्धा तेवढीच जबाबदार आहे. यामध्ये घनदाट जंगलामधील मोठमोठे वृक्ष तोडले जातात. नंतर त्यांना एकत्र करून जाळले जाते. यामुळे जमीन सुपीक बनते आणि त्यावर दोन तीन वर्षांनी भाताचे पीक घेतले जाते. भारताचे दक्षिण आणि पूर्वोत्तर टोक सोडले, तर मध्य भारताचे चित्र उत्साहवर्धक वाटते. मध्य प्रदेशला प्रथमपासूनच मोठमोठ्या जंगलांचे वरदान आहे, म्हणूनच २०१७ च्या अहवालात हे राज्य आघाडीवर आहे. नर्मदामातेच्या दोन्हीही तीरांवर भक्तांना पुढे करून केलेली वृक्ष लागवड हेही या राज्यातील वृक्ष लागवडीत आघाडीचे एक कारण आहे. नदीच्या तीरावर लावलेले हे लाखो वृक्ष डोळ्यांचे पारणे फेडतात. वृक्षांमुळे नर्मदा प्रदक्षिणा आता खूपच सुसह्य झाली आहे. एक हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात वृक्ष लागवडीचे अनेक प्रयोग या राज्यात झाले.\nबिहार, झारखंड, छत्तीसगड येथेही वनश्रीमंती वाढली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरियाना, राजस्थान, दिल्ली, गुजरात वनक्षेत्रात चढता आलेख दाखवितात; परंतु यामध्ये शेतकऱ्यांची शेकडो हेक्टरवरची सलग शेतीही जबाबदार असू शकते. असाच प्रकार आसाम आणि पं. बंगाललाही लागू पडतो. वन अहवालात सर्वांत जास्त वृक्षसंपदा अंदमान, निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये आढळलेली आहे. लक्षद्वीपमधील ९० टक्के आणि अंदमानमधील ८१ टक्के जंगल म्हटले तर थोडे नकारात्मक आकडेवारी दाखवते. सुनामीमुळे या भागामधील हजारो हेक्टर जंगले समुद्रात वाहून गेली, त्यांचे उद्‍ध्वस्त अवशेष आजही तेथे पाहावयास मिळतात. येथील वृक्ष संपदा स्थानिक असल्यामुळे त्यांची पुन्हा लागवड करण्याचे फारसे प्रयत्न झालेले नाहीत. उपग्रहामधील आणि रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या छायाचित्रांत या शेकडो हेक्टर जागा वृक्षांअभावी मोकळ्या दिसतात. हे सर्व राखीव जंगल आहे आणि हा सर्व संवेदनशील अदिवासींचा अधिवास आहे.\nसिक्कीम हे माझे आवडते राज्य. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा हा भूप्रदेश स्थानिक वृक्षांवर नितांत प्रेम करतो. पर्यटनाचा आकर्षण बिंदू असलेले हिमालयातील हे छोटेसे राज्य आता उर्वरित भारताशी अनेक चकाकणाऱ्या सुंदर रस्त्यांनी जोडलेले आहे आणि अजूनही काम चालू आहे. सेंद्रिय शेतीसाठी येथील शेतकऱ्यांना जंगलाने जागा उपलब्ध करून दिली; पण जेवढे वृक्ष गेले, त्याच्या पटीत येथे तेवढी वृक्षलागवड झालेली नाही. सर्वत्र सूचिपर्णी जंगले असल्यामुळे वृक्ष लागवडीत अडथळा जरूर येतो. सिक्कीम विकासाच्या टप्प्यावरचे राज्य असल्यामुळे येथील वृक्षसंपदा ४७ टक्क्यांच्या आसपास घुटमळत आहे.\n२०१७ च्या केंद्र सरकारच्या वनसर्वेक्षणामध्ये सर्वांत मागे पडलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. या प्रगत राज्याची वनसंपदा जेमतेम १६.४७ टक्के आहे. वृक्ष लागवडीत गेल्या तीन- चार वर्षांत कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या या राज्याची वृक्षश्रीमंती आणि तिची सद्यपरिस्थिती, त्याची कारणे आणि उपाय हा स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा.\n(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)\nवन forest केरळ तमिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश वृक्ष अरुणाचल प्रदेश मेघालय सिक्कीम ठिकाणे विकास शेती नारळ धरण आंदोलन भारत बिहार झारखंड छत्तीसगड पंजाब हिमाचल प्रदेश जम्मू राजस्थान गुजरात वनक्षेत्र आसाम समुद्र उपग्रह पर्यटन महाराष्ट्र\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2018-05-27T02:59:09Z", "digest": "sha1:HZM2Z7JUMVLKVML43HXE7B75REJ6GXUV", "length": 28545, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विठ्ठल रामजी शिंदे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविठ्ठल रामजी शिंदे ऊर्फ महर्षी शिंदे ( जमखिंडी, २३ एप्रिल, इ.स. १८७३ - २ जानेवारी, इ.स. १९४४) हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते.\n६ वि.रा. शिंदे यांची चरित्रे\nशिंदे यांनी पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल्एल.बी. परीक्षेकरिता मुंबईला गेले.तेथे ते प्रार्थना समाजात दाखल झाले. १८ ऒक्य़ोबर, इ.स. १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ‘'डिप्रेस्ड क्लास मिशन’' या संस्थेची स्थापना केली. त्यांनी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली.\nशिंदे यांनी वेगवेगळ्या कालखंडात रोजनिशी लिहिली. पहिल्यांदा १८९८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना, मग १९०१-३ या काळात इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेत असताना, व त्यानंतर कायदेभंग सहभागाबद्दल शिक्षा झाल्यानंतर १९३० साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केले आहे. याशिवाय १९२८ साली शिंदे यांनी 'ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर' नावाची रोजनिशी लिहिली आहे. या चारही रोजनिशीत महर्षी शिंदे यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.\nपहिल्या तीन रोजनिशींचे संपादन १९७९ साली गो. मा. पवार यांचे असून 'ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर' या नावाच्या चौथ्या रोजनिशीचे संपादन रणधीर शिंदे यांचे आहे.\nवि.रा. शिंदे यांच्या आत्मपर लिखाणाचे अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. पहिल्या खंडात ’भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन’ हे लेखन आहे. दुसर्‍या खंडात महर्षी श‌िंदे यांच्या चार रोजनिशींचा समावेश असून, 'माझ्या आठवणी व अनुभव' हे पावणे ४०० पानी आत्मचरित्र व काही प्रवासवर्णने आहेत.\n'माझ्या आठवणी व अनुभव' नावाचे हे आत्मचरित्र तीन भागांत विभागले असून पहिल्या भागात त्यांनी आपला जीवनवृत्तान्त सांगितला आहे. तर उर्वरित भागात शिंदे यांच्या ब्राह्मसमाज, प्रार्थना समाज, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या सामाजिक व राजकीय कार्याचे विवेचन आहे. लहानपणी त्यांच्या घरी अनेकजण येत. त्यात साधू, रामदासी, संन्यासी व सिद्ध येत. त्यांचे लहानपणाचे अनुभव मोठे हृदयस्पर्शी आहेत. आपल्या वाड्यात सर्व शाळासोबती कसे जमत असत व त्यातून धांगडधिंग्याचा जिमखाना कसा बनत असे, हे ते सांगतात. शेतकरी चळवळी व परिषदांचे वृत्तान्त या आत्मनिवेदनात आहेत.\nइंग्लंडमधील रोजनिशीत त्यांनी प्रथम त्यांच्या बोटीवरील प्रवासाबद्दल लिहिले आहे. तौलनिक धर्माचे अध्ययन करण्यासाठी ते ऑक्सफर्डला आले होते. ते पॅरिसला गेले व तेथील इमारतींचे कलासौंदर्य पाहून याबाबत फ्रेंचांची ग्रीकांशीच तुलना होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. मानवी ऐश्वर्य, सौंदर्य, स्वातंत्र्य व सुधारणा यांचा मिलाफ या राष्ट्रात झाला आहे, असे त्यांस वाटले.\nब्राह्मसमाजास शंभर वर्षं झाली, त्यानिमित्ताने शिंदे यांनी पश्चिम बंगालची सफर केली. तेव्हा ते ब्राह्म उपासना चालवणाऱ्या रवींद्रनाथांचे भेटले. 'रवींद्रनाथांचा आवाज अलगुजासारखा कोमल व हृदयप्रवेशी होता. आणि त्या उपासनेत त्यांनी लोकाग्रहाखातर छोटे सुंदर पदही म्हटले असे त्यांनी म्हटले आहे.\nत्यानंतर शिंदे पूर्व बंगालमध्ये गेले. तेथे त्यांनी वेगवेगळ्या शहरांत व गावांत ब्राह्म धर्मावर भाषणे दिली.\nवि.रा.शिंदे यांनी इ.स. १९२० ते २६ या काळात शेतकरी चळवळ उभी केली. पण सरकारने तुकडे बंदीचे बिल मागे घेताच चळ‍वळीत वाद सुरू झाले, आणि चळवळ थांबली.\nवि.रा. शिंदे यांची चरित्रे[संपादन]\nएक उपेक्षित महात्मा : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (प्रा.डॉ. एन.डी. पाटील)\nएक उपेक्षित महामानव : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (बा.ग. पवार)\nदलितांचे कैवारी विठ्ठल रामजी शिंदे (डॉ. लीला दीक्षित)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन (संपादक - रा.ना. चव्हाण) (२ भाग)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य (गो.मा. पवार)\nमहाराष्ट्र चरित्र ग्रंथमाला संच : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (सुहास कुलकर्णी)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या राजकीय व सामाजिक चळवळी (तानाजी ठोंबरे)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे : व्यक्ती आणि विचार (प्रा डॉ. भि.ना. दहातोंडे)\nमहाराष्ट्रातील समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (डॉ. नीला पांढरे)\n\"महर्षि विठ्ठल रामजी शिंदे : समग्र साहित्य\". यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई. २५-११-२०१७ रोजी पाहिले.\nखडकीचे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्‍न ·\nसंत तुकाराम ·शहाजी भोसले · जिजाबाई ·छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे ·नानासाहेब पेशवे ·बाळ गंगाधर टिळक ·शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासाहेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल ·विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला गणपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्‍या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन्‌ एम्‌ वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्‍ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे ·सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड · इन्फोसिस · आय.बी.एम. · के पी आय टी कमिन्स इन्फोसिस्टिम्स लिमिटेड\nपुण्यातील रस्ते#मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग • पुणे-नाशिक NH 50 • पुणे-सोलापूर रस्ता • कर्वे रस्ता • एफ सी रस्ता • जंगली महाराज रस्ता • टिळक रस्ता • एम जी रस्ता • लक्ष्मी रस्ता • सिंहगड रस्ता • पुणे-पौड • लॉ कॉलेज रस्ता • कॅनॉल रस्ता • छत्रपती शिवाजी रस्ता • बाजीराव रस्ता\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्थानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे ·अभिनव कला महाविद्यालय ·आबासाहेब गरवारे महाविद्यालय ·आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज ·नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · पुणे विद्यापीठ · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी ·तळजाई ·वाघजाई ·येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी ·मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nपुणे कॅन्टोनमेंट · येरवडा · कल्याणी नगर ·वडगांव शेरी · कोरेगाव पार्क · कोथरूड · स्वारगेट · शिवाजीनगर · औंध ·लोहगाव · सोपान बाग · डेक्कन जिमखाना · नळ स्टॉप · एरंडवणे · पौड फाटा · पर्वती · मुकुंदनगर · महर्षीनगर · गुलटेकडी · एरंडवणे · सॅलीसबरी पार्क · बोपोडी · हिरा बाग\nरेंज हिल्स · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · गणेशखिंड · दत्तवाडी · सहकारनगर · धनकवडी · बिबवेवाडी · लुल्लानगर · अप्पर कोंढवा · घोरपडी · फातिमानगर · वानवडी · विश्रांतवाडी · रामवाडी · वनाझ · खराडी · गोखले नगर\nउंड्री · औंध · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · खडकी · दापोडी · देहू रोड · धनकवडी · धायरी · निगडी (पुणे) · पाषाण · पिसोळी · बाणेर · बोपखेल · भोसरी · वडगांव बुद्रुक · विठ्ठलवाडी (पुणे) · आनंद नगर (पुणे) ·\nइ.स. १८७३ मधील जन्म\nइ.स. १९४४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१८ रोजी १९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/sreesanth-banned-life-40752", "date_download": "2018-05-27T04:02:00Z", "digest": "sha1:4T7ZHYAVPEKD47ADXG44BDIXXHHI7DDU", "length": 11922, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sreesanth banned for life श्रीशांतवरील आजीवन बंदी बीसीसीआयकडून कायम | eSakal", "raw_content": "\nश्रीशांतवरील आजीवन बंदी बीसीसीआयकडून कायम\nबुधवार, 19 एप्रिल 2017\nकोची - श्रीशांतवरील आजीवन बंदी उठवण्याचा कोणताही विचार नाही, त्यामुळे ही बंदी त्याच्यावर कायम राहील, असे भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे.\nसामना निकाल निश्‍चित करण्याच्या आरोपावरून दिल्ली न्यायालयाने दोषमुक्त ठरवल्यामुळे आपल्यावरील बंदीचा फेरविचार करावा, अशी मागणी श्रीशांतने बीसीसीआयकडे केली होती.\nकोची - श्रीशांतवरील आजीवन बंदी उठवण्याचा कोणताही विचार नाही, त्यामुळे ही बंदी त्याच्यावर कायम राहील, असे भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे.\nसामना निकाल निश्‍चित करण्याच्या आरोपावरून दिल्ली न्यायालयाने दोषमुक्त ठरवल्यामुळे आपल्यावरील बंदीचा फेरविचार करावा, अशी मागणी श्रीशांतने बीसीसीआयकडे केली होती.\nशिस्तीचे पालनाच्या धोरणात बीसीसीआय ठाम आहे. २०१३ नंतर या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, अशा आशयाचे पत्र बीसीसीसीआयचे कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी श्रीशांतला पाठवले आहे. आजीवन बंदी घालण्याचा निर्णय बीसीसीआयचे तत्कालीन उपाध्यक्ष टी. एस. मॅथ्यू जे केरळ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते आणि कर्नाटक क्रिकेट संघटनेचे सचिव टी. एन. अनंतनारायण यांच्या समितीने घेतला होता. अरुण जेटली या समितीचे अध्यक्ष होते.\nदिल्ली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर श्रीशांतने आपल्यावरील बंदी उठवण्यासाठी केरळ उच्च न्यायालयात मार्च महिन्यात याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देताना केरळ न्यायालयाने बीसीसीआयकडे फेरविचार करण्याची विनंती करण्याची सूचना श्रीशांतला केली होती.\nआजीवन बंदीमुळे श्रीशांत बीसीसीआयशी संबंधित कोणत्याही क्रिकेट सामन्यात खेळू शकत नाही किंवा सरावासाठी तो कोणत्या मैदानातही जाऊ शकत नाही.\nमॉन्सून आज अरबी समुद्रात\nपुणे - मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल झाले आहे. वाटचालीस पोषक वातावरण असल्याने रविवारी (ता. २७) अंदमान-निकोबार बेटांसह बंगालचा उपसागर आणि...\nसकाळ सुपरस्टार कपमध्ये व्हा सहभागी\nपुणे - बॉलिवूड स्टार्स आणि शहरातील फुटबॉल खेळाडूंमध्ये होणाऱ्या सामन्यात शहरातील गृहनिर्माण संस्थांनाही सहभागी होण्याची संधी आहे. सिनेअभिनेते अभिषेक...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/marathi-news-political-leader-112385", "date_download": "2018-05-27T04:00:56Z", "digest": "sha1:LKFNQZXB7RZPTUCRGSQJSF4UTYLCUTZF", "length": 12370, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news political leader सरकारी घरभाडे थकबाकीदार नसल्याचे द्या प्रतिज्ञापत्र | eSakal", "raw_content": "\nसरकारी घरभाडे थकबाकीदार नसल्याचे द्या प्रतिज्ञापत्र\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nनाशिक : आमदार खासदारांसह मंत्र्यांना सत्ताकाळात सरकारी निवासस्थान भाड्याने दिले जाते. पण त्यातील अनेक जण सरकारी निवासस्थानाचे भाडेही थकवितात. पण यापुढे सरकारी निवासस्थानाचे भाडे थकविणाऱ्या लोकप्रतिनिधीना निवडणूक लढविता येणार नाही.\nनाशिक : आमदार खासदारांसह मंत्र्यांना सत्ताकाळात सरकारी निवासस्थान भाड्याने दिले जाते. पण त्यातील अनेक जण सरकारी निवासस्थानाचे भाडेही थकवितात. पण यापुढे सरकारी निवासस्थानाचे भाडे थकविणाऱ्या लोकप्रतिनिधीना निवडणूक लढविता येणार नाही.\nनिवडणूक आयोगाने नवा नियम केल्यामुळे सरकारी भाडे थकबाकीदार नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. भाडे न भरताच सरकारी निवासस्थान सोडून जाणाऱ्या\nथकबाकीदार लोकप्रतिनिधीना त्यांचे सरकारी भाडे भरावे लागणार आहे. निवडणूकांसाठी उमेदवारांना त्यांच्या मालमत्ता, त्यांच्यावरील गुन्हेगारी खटल्याची माहीती द्यावी लागते. याशिवाय स्वताच्या नावावरील घरांची घरपट्टी, पाणीपट्टी, टेलिफोन बिल यासह विविध सरकारी देयके चुकवून त्यांचे ना हरकत दाखले जोडावे लागतात. पण त्यात आता विधान परिषदेच्या निवडणूकीपासून नवा फॉर्म - 26 भरुन द्यावा लागणार आहे. त्यानुसार, सरकारी देयकांच्या थकबाकीबाबतचा तपशिला हा फॉर्म 100 रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर द्यावा लागणार आहे.\nसध्या सुरु असलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकांपासून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे आमदार, खासदार मंत्री म्हणून सरकारी निवासस्थान घेतलेल्या आणि भाडे न भरलेल्या लोकप्रतिनिधीना त्यांच्या सरकारी निवासस्थानाचे भाडे थकवून निवडणूका लढविता येणार नाही. सरकारने दिलेल्या निवासस्थानाच्या कुठल्याही\nप्रकारचे भाडे थकीत नसल्याची हमी उमेदवारांना निवडणूकीचा अर्ज भरतांना फॉर्म 26 द्वारे द्यावी लागणार आहे.\nऋतुराज पाटलांना सत्ताधाऱ्यांची थेट ‘ऑफर’\nकोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांना सत्ताधारी पक्षाने थेट ‘ऑफर’ दिल्याचे समजते. भाजपच्या सर्व्हेत ऋतुराज यांचे नाव वरच्या क्रमांकावर...\nसहा मैलापाणी प्रकल्पांना मंजुरी\nपुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये...\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/marathi-news-sakal-digital-media-recieves-international-award-72195", "date_download": "2018-05-27T03:42:21Z", "digest": "sha1:SIRYYHU7H645UFIMJ6RDT4NABMQCV4ZD", "length": 14740, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news sakal digital media recieves international award सोशल मीडियातील कामगिरीसाठी ‘सकाळ’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार | eSakal", "raw_content": "\nसोशल मीडियातील कामगिरीसाठी ‘सकाळ’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\n‘वॅन-इफ्रा’ संस्था ही जगभरातील वृत्तपत्र माध्यमांचे प्रतिनिधित्व करते. ही संस्था १९४८ मध्ये स्थापन झाली आहे. जगातील १२० देशांमधील तीन हजार प्रसारमाध्यमे, १८ हजारांवर वृत्तपत्रे, नियतकालिके या संस्थेचे सभासद आहेत.\nचेन्नई - डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये ‘सकाळ माध्यम समूह’ दक्षिण आशियात अग्रेसर ठरला आहे. वृत्तपत्र माध्यमांची जागितक संघटना द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्सने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ऍवॉर्डस्‌’मध्ये ‘सकाळ’चा गौरव करण्यात आला. सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दलचा पुरस्कार ‘सकाळ’ला शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.\nचेन्नईमध्ये ‘वॅन-इफ्रा इंडिया २०१७’ परिषद सुरू आहे. या परिषदेत ‘वॅन-इफ्रा’चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मॅनफ्रेड वेर्फेल आणि ‘वॅन-इफ्रा साउथ एशिया’चे कार्यकारी संचालक मगदूम मोहंमद यांच्या हस्ते ‘सकाळ माध्यम समूहा’ला हा पुरस्कार वितरित करण्यात आला.\n‘सकाळ’ समूहाचे संचालक भाऊसाहेब पाटील आणि ‘सकाळ’च्या डिजिटल विभागाचे मुख्य उपसंपादक गौरव दिवेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी ‘सकाळ’ समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार उपस्थित होते. सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दलचा ‘वॅन-इफ्रा’ पुरस्कार मिळवणारा ‘सकाळ’ हा मराठी वृत्तपत्रसृष्टीमधील पहिला माध्यम समूह ठरला आहे.\nया पुरस्कारामुळे सोशल मीडियाद्वारे सर्वोत्तम संवाद साधणाऱ्या जगभरातील निवडक माध्यम समूहांमध्ये ‘सकाळ’चा समावेश झाला आहे.\nesakal.com ही मराठी ऑनलाइन जगतात लोकप्रिय असलेली ‘सकाळ’ समूहाची वेबसाइट, फेसबुकवरील facebook.com/SakalNews या दहा लाखांवर फॉलोअर्स असणाऱ्या पेजसह युट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल माध्यमांमध्ये ‘सकाळ’ने गेल्या वर्षभरात केलेल्या कामगिरीची दखल पुरस्कारासाठी घेण्यात आली. पुरस्कारासाठी दक्षिण आशियामधील वृत्तपत्रे स्पर्धेत होती. आंतरराष्ट्रीय पॅनेलने पुरस्कारासाठी परीक्षण केले. सोशल मीडिया युजर्सशी ‘सकाळ’ सातत्याने प्रभावी संवाद करत आहे. बिनचूक आणि वेगवान बातम्या, विविध विषयांवर मत-मतांतरे मांडणारे लेख आणि व्हिडिओंसाठी दररोज हजारो नेटिझन्स esakal.com वेबसाइटला भेट देतात. ऑनलाइन वाचक दररोज प्रतिक्रिया, शेअरिंग, मेसेज आदी माध्यमांतून आपली मते, सूचना ‘सकाळ’कडे मांडत असतात. या संवादातून ‘सकाळ’शी जोडल्या गेलेल्या ऑनलाइन वाचकांची संख्या दर महिन्याला वाढत आहे. त्याची दखल पुरस्कारासाठी घेण्यात आली. esakal.com सह तीसहून वेबसाइट्‌स आणि मोबाईल ऍप्सद्वारे ‘सकाळ माध्यम समूह’ ऑनलाइन वाचकांना सेवा पुरवत आहे.\n‘वॅन-इफ्रा’ संस्था ही जगभरातील वृत्तपत्र माध्यमांचे प्रतिनिधित्व करते. ही संस्था १९४८ मध्ये स्थापन झाली आहे. जगातील १२० देशांमधील तीन हजार प्रसारमाध्यमे, १८ हजारांवर वृत्तपत्रे, नियतकालिके या संस्थेचे सभासद आहेत.\n‘स्वच्छता दूत’ व्याधींनी ग्रस्त\nपुणे - ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या शहरातील तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांच्या आरोग्यावर धोक्‍याची घंटा वाजत आहे. ७० टक्के महिलांना सांधेदुखी...\nनांदेड शहर, जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा\nनांदेड : नांदेड शहर व परिसराला शनिवारी रात्री आठ ते साडे अकरा या कालावधीत वादळी वारा व पावसाने झोडपले. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडला. अनेक...\nसहा मैलापाणी प्रकल्पांना मंजुरी\nपुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये...\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nएसटीची भाडेवाढ अटळ - दिवाकर रावते\nऔरंगाबाद - डिझेलची सतत दरवाढ होत असून, रोज भाववाढ होत असल्याने हिशेबाचे आकडे जुळविताना एसटी प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे एसटीची भाडेवाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2018/04/lee-iacocca-inspring-story-marathi.html", "date_download": "2018-05-27T03:33:19Z", "digest": "sha1:G6VYTDRKNKZ3SGLIZGQCSAKAFZ3BZ4SN", "length": 4877, "nlines": 63, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "जॉब करणाऱ्या उद्योजकाची प्रेरणादायी कथा. - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nजॉब करणाऱ्या उद्योजकाची प्रेरणादायी कथा.\nहल्ली आपल्याला सर्वच ठिकाणी उद्योजकते बद्दल वाचायला, ऐकायला मिळतं'. उद्योजकतेच्या या समर्थनामुळे नोकरी करणाऱ्या अनेकाना खचून जायला होतं, अशा माझ्या सर्व बांधवांना दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा हा व्हिडीओ. ली आयाकोका या जॉब करणाऱ्या उद्योजकाची प्रेरणादायी कथा \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nजॉब करणाऱ्या उद्योजकाची प्रेरणादायी कथा. Reviewed by netbhet on 21:20 Rating: 5\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://vinayaki.blogspot.com/2009/07/feeling.html", "date_download": "2018-05-27T03:35:19Z", "digest": "sha1:VMEYAT44TNDCU27HV36ZVPDVFUMNGKZO", "length": 5451, "nlines": 99, "source_domain": "vinayaki.blogspot.com", "title": "विनायकी ....: ज्ञानेश्वर जाह्ल्याचे feeling", "raw_content": "\nकवितेला असं लागतच काय हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..\nकवितेला असं लागतच काय थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..\nकवितेला असं लागतच काय फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..\nकवितेला असं लागतच काय भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..\nआताशा गाव सोडताना ..\nवेगळे वाटायचे बंद झाले आहे..\nपाउस तसाच भिजवतो सगळीकडे ..\nउन्हं तापतात तशीच सगळीकडे..\nआता एका गावातून दुसऱ्या गावी पोहचताना ..\nघरी परतल्यासारखे वाटते ..\nमला कळत नाही ..\nहे ज्ञानेश्वर जाह्ल्याचे feeling कुठून आलंय \nकर्म करताना फळाची अपेक्षा करू नको..\nकृष्ण गेला सांगून ...माउली गेले लिहून ..\nत्यांचं सांगायला ..यांचं रुपांतर करायला..काय जातं..\nअसं जगायचं म्हणलं तर मरणं सोपं होतं...\nआयला कळत नाही हे anti ज्ञानेश्वरी feeling कुठून आलंय\nजाणीवा सा-या जपताना .. नेणीवेचे प्रश्न उगाच..\nमाणसासारखं जगताना देवासारखं का वाटतंय \nसगळं feel feel मध्ये उतरवलं मनातलं .\nआता माणसापेक्षा वेगळं वाटतंय..\nइथे वर हलके वाटतंय ..\n\"अरे , माउली तुम्ही..\n\"बघ म्हणलं होतं न\nकृती कर .. प्रचीती येयील..\"...\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nआधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची.. तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची.. आधी कविता मानेला हिसका देउन मस्त ...\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nगोष्ट असेल छोटीशी ..\nगोष्ट असेल छोटीशी .. पण त्याचीही कथा करतील.. तु सुस्कारे सोडशील साधे.. लोक त्याचीही गाथा करतील ..१ शिस्तभंगाचे कलम लागेल तुझ्या बटांना ......\nकवितेला असं लागतच काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/compensate-ring-road-affected-farmers-after-will-see-city-development-108836", "date_download": "2018-05-27T04:07:20Z", "digest": "sha1:CACSZFS6NXM6EHIXJA3AUL2XRBJNMAXB", "length": 19070, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "compensate ring road affected farmers after will see city development रिंगरोड बाधीत शेतकऱ्यांना न्याय द्या, मगच नगरविकासाचं बघू | eSakal", "raw_content": "\nरिंगरोड बाधीत शेतकऱ्यांना न्याय द्या, मगच नगरविकासाचं बघू\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nमांजरी खुर्द (पुणे) : पीएमआरडीएने (पुणे महानगर विकास प्राधिकरण) रिंगरोड व टाऊन प्लॅनिंगचे पहिल्या टप्यातील काम सुरू करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी मांजरी खुर्द व कोलवडी (ता. हवेली) येथील शेतकऱ्यांशी अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठकी होऊ लागल्या आहेत.\nमात्र, आगोदर रिंगरोड बाधीत शेतकऱ्यांना न्याय द्या, मगच नगरविकासाचं बघू. अशी भूमिका येथील मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे बाधीत शेतकऱ्यांना विश्र्वासात घेऊन ही दोन्हीही कामे सुरू करण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.\nमांजरी खुर्द (पुणे) : पीएमआरडीएने (पुणे महानगर विकास प्राधिकरण) रिंगरोड व टाऊन प्लॅनिंगचे पहिल्या टप्यातील काम सुरू करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी मांजरी खुर्द व कोलवडी (ता. हवेली) येथील शेतकऱ्यांशी अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठकी होऊ लागल्या आहेत.\nमात्र, आगोदर रिंगरोड बाधीत शेतकऱ्यांना न्याय द्या, मगच नगरविकासाचं बघू. अशी भूमिका येथील मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे बाधीत शेतकऱ्यांना विश्र्वासात घेऊन ही दोन्हीही कामे सुरू करण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.\nमांजरी खुर्द, कोलवडी व आव्हाळवाडी या भागातून रिंगरोडसाठी सर्वेक्षण झाले आहे. याच ठिकाणाहून या मार्गाच्या पहिल्या टप्याचे काम सुरू करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. काम सुरू करणेबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांचा या गावांतील राबता वाढलेला आहे. मात्र, बाधीत शेतकऱ्यांनी रिंगरोडसाठी संपादीत होणाऱ्या जमिनीसाठी योग्य मोबदल्याचे अश्र्वासन लेखी स्वरूपात मिळाल्याशिवाय चर्चा पुढे नेण्यास व काम सुरू करण्यास विरोध दर्शवला आहे.\nबाधीत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याबाबतची चर्चा अधुरी असतानाच प्राधिकरणाकडून टाऊनप्लॅनिंगसाठीच्या बैठका या गावांमध्ये सुरू केल्या आहेत. त्यामुळे रिंगरोड व टाऊनप्लॅनिंगबाधीत शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दोन दिवसांपूर्वी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, अतिरिक्त मुख्यय कार्यकारी अधिकारी प्रवीण देवरे, उपजिल्हाधिकारी सुहास मापारी, मांजरी खुर्दच्या सरपंच धनश्री उंद्रे, उपसरपंच वर्षा मोरे, कोलवडीच्या सरपंच सुरेखा गायकवाड, उपसरपंच दिलीप उंद्रे यांच्या उपस्थितीमध्ये टाऊनप्लॅनिंगमध्ये येत असलेल्या शेतकऱ्यांची बैठक मांजरी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केली होती. त्यावेळी रिंगरोडबाधीतांसह टाऊनप्लॅनिंगमध्ये येत असलेल्या काही शेतकऱ्यांनी आयुक्त गित्ते यांना निवेदन देऊन आधी बाधीत शेतकऱ्यांचा प्रश्र्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.\nशेतकरी प्रकाश सावंत म्हणाले,\"प्राधिकरणाकडून मोबदल्याबाबत कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका जाहीर केली जात नाही. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांमध्ये या कामाबाबत संभ्रम वाढत चालला आहे. वेळोवेळी मागणी करूनही रिंगरोड बाधीत शेतकऱ्यांना योग्य मोबदल्याचे लेखी अश्र्वासन मिळालेले नाही. तो प्रश्र्न मागे टाकून टाऊनप्लॅनिंगची चर्चा पुढे आणली आहे. त्यातून शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे. त्यासाठी पहिला रिंगरोड बाधितांचा प्रश्र्न मार्गी लावणे गरजेचे आहे.''\nदरम्यान, टाऊनप्लॅनिंग बाबतच्या बैठकीत आयुक्त गित्ते यांनी शेतकऱ्यांना त्याचे फायदे समजाऊन सांगीतले. ते म्हणाले,\"\"बाह्यवळण रस्त्याच्या विकासासाठी नगर रचना योजना क्रमांक 11 स्थानिक शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याची आहे. या योजनेमुळे कुणीही भूमिहीन होणार नाही. जमीन धारकांना 50 टक्के परतावा मिळणार आहे. नाविकास क्षेत्राचे रहिवासी व वाणिज्यिक क्षेत्रात विनामूल्य रूपांतर होणार आहे.\nनगररचना योजना हे एक आदर्श माॅडेल असून त्यामुळे या गावांचा पायाभूत विकास चांगल्या पध्दतीने होण्यास मदत होणार आहे. पीएमआरडीए व जमिन मालक एकत्र येऊन हे काम होणार असल्याने कोणाचेही नुकसाण होणार नाही याला प्राधान्य मिळेल. गावकऱ्यांच्या माहितीसाठी मांजरी खुर्द व कोलवडी ग्रामपंचायत कार्यालयात आराखड्याचे नकाशे लावण्यात येतील. ग्रामस्थांना विश्र्वासात घेऊन व त्यांच्या तक्रारी सोडवून हे काम केले जाईल.''\nशेतकरी व ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षीत\n\"रिंगरोडच्या माध्यमातून अनेक गावे जोडली जाऊन नियोजनबध्द विकासाला चालना मिळणार आहे. या विकास कामांमुळे गावांचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. राहिलेल्या 50 टक्के जमिनिमध्ये रस्ते, शाळा, दवाखाने, क्रिडांगण, उद्याने व परवडणारी घरे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. भविष्यातही टाऊनप्लॅन (टीपी) मधूनच गावागावात गुंतवणूक करण्यासाठी पीएमआरडीए प्रयत्नशील आहे. त्यासाठी शेतकरी व ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षीत आहे.''\n‘स्वच्छता दूत’ व्याधींनी ग्रस्त\nपुणे - ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या शहरातील तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांच्या आरोग्यावर धोक्‍याची घंटा वाजत आहे. ७० टक्के महिलांना सांधेदुखी...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nझगडेवाडीत पाझर तलावाचे खोलीकरण पूर्ण\nनिमगाव केतकी : सकाळ रिलीफ फंडातून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावाचे खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सुमारे 15 हजार 634 घनमीटर एवढा गाळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-rahad-parampara-100945", "date_download": "2018-05-27T04:07:33Z", "digest": "sha1:WD4KWTP3PGKQ3E5TKULTCC6F3MWIKG7X", "length": 13149, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "MARATHI NEWS RAHAD PARAMPARA नाशिककर जपताहेत पेशवेकालीन रहाडीची परंपरा | eSakal", "raw_content": "\nनाशिककर जपताहेत पेशवेकालीन रहाडीची परंपरा\nशनिवार, 3 मार्च 2018\nजुने नाशिकः रंगपंचमीच्या दिवशी रहाडीत रंग खेळण्याची शहराची पेशवी काळीन परंपरा आहे. आजही शहरातील काही भागात रहाड संस्कृतीचे जतन केले जाते. त्यात जुनी तांबड लेन येथील रहाडीचा समावेश आहे. या पारंपारिक पेशवेकालीन रहाडीचे शनिवार (ता.3) रोजी खोदकाम करण्यात आले.\nजुने नाशिकः रंगपंचमीच्या दिवशी रहाडीत रंग खेळण्याची शहराची पेशवी काळीन परंपरा आहे. आजही शहरातील काही भागात रहाड संस्कृतीचे जतन केले जाते. त्यात जुनी तांबड लेन येथील रहाडीचा समावेश आहे. या पारंपारिक पेशवेकालीन रहाडीचे शनिवार (ता.3) रोजी खोदकाम करण्यात आले.\nहोळीच्या दुसऱ्या दिवशी देशभरात धुळवट साजरी करुन रंग खेळला जात असतो. फक्त राज्याच्या काही भागात होळीच्या सहाव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जात असते. त्यात शहराचा समावेश आहे. अतिशय उत्सहात रंगपंचमी साजरी करताना रहाडीत रंग खेळण्याचा विशेष महत्व दिले जाते. पेशवे काळीन पंरपरेनुसार रहाडीत रंग खेळला जात असतो. त्यानिमित्ताने शहराच्या विविध भागात पेशवे काळात रहाडी तयार करण्यात आल्या आहे. त्यात जुनी तांबट लेन येथील \"आपल्या रहाडीचा' समावेश आहे. येत्या मंगळवारी (ता.6) रोजी रंगपंचमी साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने जुनी तांबट लेनमधील रहाडीचे शनिवार (ता.3) रोजी जेसीबीच्या सहाय्याने दिवसभर खोदकाम करण्यात आले. त्यातील माती काढून रहाडीचे स्वरुप करुन देण्यात आले. खोदकाम सुरु असल्याचे पहाण्यासाठी नागरीकानी गर्दी केली होती. दोन दिवसात रहाडीची स्वच्छता करण्यात येणार आहे.\nपेशवे काळापासून येथील रहाडीत रंग खेळण्याचा आनंद घेतला जात होता. 40 वर्षापूर्वी काही कारणांमुळे ही रहाड बंद करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या वर्षी तब्बल 40 वर्षानंतर येथील युवकांच्या मदतीने रहाड पुन्हा सुरु करण्यात आली. मोठ्या उत्सहात रंगपचमी खेळली गेली. रहाडीचे यंदा दुसरे वर्ष आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी रंग खेळण्यासाठी जास्त गर्दी होण्याची शक्‍यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. त्यानूसार दुपारी महिलासाठी 1 तासाची विशेष वेळ देण्यात येणार असल्याचे आयोजकानी सांगतले आहे.\n- जुनी तांबटलेन (जुने नाशिक)\n- तिवंधा चौक (जुने नाशिक)\n- दहिपुल (गाडगे महाराज पुल परिसर)\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nमोदी सरकारची चार वर्षांतली मर्मदृष्टी (प्रा. प्रकाश पवार)\nराजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, \"राजकारण म्हणजे लोकांचं...\nविश्‍वकरंडक तिरंदाजी : भारतीय महिलांना कंपाउंडमध्ये रौप्य\nमुंबई : भारतीय महिलांनी तुर्की विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कंपाउंड प्रकारात रौप्यपदक जिंकले. त्यांना तैवानविरुद्धच्या चुरशीच्या अंतिम लढतीत हार...\nडोक्यावरील हंडा उतरविण्याऐवजी ठेवण्यासाठी चढाओढ\nजुन्नर - ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी शासकीय पातळीवरून गेली अनेक वर्षे प्रयत्न होताना दिसत आहेत. काही ठिकाणी त्याला यश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/09/100-greatest-hits-of-youtube-in-4.html", "date_download": "2018-05-27T03:11:02Z", "digest": "sha1:C3JR4L7OIG3PIUQEGBAQHWAVVNYO2LKT", "length": 6549, "nlines": 69, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "100 Greatest Hits Of Youtube In 4 Minutes - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nइंटरनेटवर टाइमपास करणार्‍याचं फेव्हरेट ठीकाण म्हणजे युट्युब्.कॉम. युट्युबवर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हीडीओज आहेत की पाहण्यासाठी वेळ अपुरा पडेल पण मन भरणार नाही. मात्र दुर्दैवाने सर्वांनाच इतका वेळ असतो असे नाही. अशा माझ्या सर्व बिझी मित्रांसाठी मी युट्युबवरील एक खास व्हीडीओ शोधुन काढलाय.\n१२ सप्टेंबरला म्हणजे फक्त १२ दिवसांपुर्वी अपलोड केलेला हा केवळ चार मिनिटांचा व्हीडीओ जगभरात आतापर्यंत 416,174 वेळा पाहण्यात आला आहे. या व्हीडीओमध्ये युट्युबवर आतापर्यंत सर्वाधीक पाहील्या गेलेल्या १०० व्हीडीओजची क्षणचित्रे आहेत.\nटीव्हीवर (बहुदा) AXN या चॅनेलवर \"Most funniest videos\" असा एक कार्यक्रम दाखवला जातो. युट्युबवरील हा व्हीडीओ पाहताना त्या कार्यक्रमाची आठवण होते.\nकोलांटी उडी मारुन पँट घालणारा बहाद्दर, अगदी जमीनीलगत माणसांच्या गर्दीमध्ये विमानाचे लँडींग आणि मोठ्या रबरी फुग्यावर उडी मारुन परत सरळ उभा राहणारा कसरतपटू हे या व्हीडीओमधील माझे आवडते क्षण आहेत.\nआणखी एक, स्पीकर्स चालु ठेवायला विसरु नका. हा व्हीडीओ चालु असताना वाजणारं गाणं पण छान आहे.\nनेटभेटच्या सर्व वाचकांसाठी हा कॉमेडी व्हीडीओ येथे देत आहे. त्याचा आस्वाद नक्की घ्या. आणि तुमचे आवडते क्षण कोणते आहेत ते सांगायला विसरु नका.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-scam-minister-sadabhau-khots-village-6485", "date_download": "2018-05-27T03:20:40Z", "digest": "sha1:5SW3OCKSEEJOBFJ4KQUTOD5XYPVJKMV6", "length": 22298, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Agriculture scam in Minister Sadabhau khots village | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांच्या गावी कृषी घोटाळा\nकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांच्या गावी कृषी घोटाळा\nमंगळवार, 13 मार्च 2018\nसांगली : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गावी मरळनाथपूर (ता. वाळवा) येथील कृषी विभागाच्या अनुदानात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. वीजकनेक्‍शन नसलेल्या २८ जणांना कृषी पंप, मयत व्यक्तीच्या नावे कृषी साहित्य वाटप आणि जमीन नसताना कृषी योजनांचा लाभ देऊन कृषी विभागातील अधिकाऱ्यांनीच हा भ्रष्टाचार घडवून आणल्याचे समोर येत आहे.\nसांगली : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गावी मरळनाथपूर (ता. वाळवा) येथील कृषी विभागाच्या अनुदानात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. वीजकनेक्‍शन नसलेल्या २८ जणांना कृषी पंप, मयत व्यक्तीच्या नावे कृषी साहित्य वाटप आणि जमीन नसताना कृषी योजनांचा लाभ देऊन कृषी विभागातील अधिकाऱ्यांनीच हा भ्रष्टाचार घडवून आणल्याचे समोर येत आहे.\nयेथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. १२) भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम, सचिव त्रिगुण कुलकर्णी यांच्यासमोर बळिराजा शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेडने त्याचे सही-शिक्‍क्‍यानिशी पुरावे सादर केले. ते पाहता सकृतदर्शनी घोटाळा झाला असून त्याची सखोल चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शिवाय, या संपूर्ण योजनांच्या सांगली जिल्ह्यात झालेल्या अंमलबजावणीची चौकशी करणे गरजेचे असल्याचे पत्र कृषी आयुक्तांना पाठवण्यात आले आहे.\nबळिराजा संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये मरळनाथपूर येथील घोटाळ्याविषयी पहिल्यांदा तक्रार केली होती. कृषी विभागाने त्याची दखल घेतली नाही. काही अधिकाऱ्यांचे पथक पाठवून चौकशीचा फार्स केला आणि या प्रकरणात काही घडलेच नाही, असा अहवाल सादर केला. त्यावर संशय व्यक्त करत या संघटनांनी भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल केली. त्या समितीची आज बैठक होती. त्यात सदाभाऊंच्या गावातील घोटाळ्याचे पुरावेच सादर करू, अशी घोषणा पाटील व औंधकर यांनी केली होती. त्यानुसार चार पिशव्या भरून त्यांनी फायली आणल्या होत्या. त्यांनी त्यापैकी काही महत्त्वाचे पुरावे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केले. अतिशय धक्कादायक घोटाळे समोर येत असल्याचे कबूल करत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची तत्काळ दखल घेतली.\n* २८ पंपांचा घोटाळा\nमरळनाथपूर येथील २८ शेतकऱ्यांना कृषी पंपांचे वाटप करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांकडे वीज कनेक्‍शन आहे का, याचा दाखला जोडावा लागतो. वास्तविक, वीज कनेक्‍शन नसताना हे पंप दिले गेले. कनेक्‍शन नाही, याचा पुरावा म्हणून महावितरणकडील कनेक्‍शन धारकांची यादी सादर करण्यात आली. हे प्रकरण सप्टेंबरमध्येच चौकशीला दिले होते, मात्र कृषी अधिकाऱ्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. शब्दखेळ करत प्रकरण दडपले. ते आता वर आले आहे.\nयासह फलोत्पादन योजनेत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचे पुरावे स्वतंत्रपणे सादर करा, त्याची चौकशी केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.\nरामचंद्र दादू खोत या मयत व्यक्तीच्या नावे दहा हजार रुपयांचे अनुदान लाटण्यात आले आहे. ही व्यक्ती ३० ऑगस्ट १९९० ला मयत झाल्याचा दाखला सादर करण्यात आला. त्या नावे सन २०१५-१६ ला अनुदान देण्यात आले.\n* इंचभर जमीन नाही, अनुदान १.३३ लाख\nसंदीप शामराव खोत यांच्या नावे इंचभरही जमीन नाही, तरी त्यांना १ लाख ३३ हजार रुपयांचे कृषी अनुदान देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार या बैठकीत समोर आला. त्यात गोठा, पलटी, नांगर आदींसाठी अनुदान लाटल्याचे पुरावे सादर करण्यात आले. अशाच पद्धतीने सुनील मारुती खोत यांना तब्बल ३ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आल्याचे पुरावे सादर करण्यात आले. बाळाबाई बापू राऊत या महिलेने मला कोणतेही शेती साहित्य किंवा अनुदान मिळाले नाही, असे शपथपत्र दिले आहे. त्यांच्या नावे अनुदान लाटण्यात आले आहे.\nजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे या बैठकीला हजर होते. त्यांच्याकडेच पहिला चौकशी अर्ज आला होता. त्यांनी एक पथक मरळनाथपूरला पाठवले होते. त्याने इथे काही घोटाळा झालाच नाही, असा अहवाल सादर केला होता. त्यामुळे पुरावे समोर आल्यानंतर साबळे यांची पंचाईत झाली. त्यांनी मूळ अर्जात कृषी पंप घोटाळा, हा शब्दच नव्हता, या एका गोष्टीवर पळवाट शोधली खरी, मात्र आता सविस्तर चौकशीत कृषी खात्याची यंत्रणा पुरती गोत्यात येणार असल्याचे चित्र दिसतेय.\n\"तक्रारदारांनी सादर केलेले पुरावे पाहता कृषी अनुदान योजनेत गैरव्यवहार झाल्याचे सकृत दर्शनी स्पष्ट होत आहे. त्यांनी अनेक प्रकरण पुढे आणली आहे. माझ्यासमोर आलेल्या प्रत्येक प्रकरणाची सखोल चौकशी होईलच, शिवाय अन्य सर्व प्रकरणांची स्वतंत्रपणे चौकशी गरजेची असल्याबाबत मी कृषी आयुक्तांना कळवत आहे.''\n\"मंत्र्याच्या दलालांचे टोळके आणि कृषी खात्यातील दलाल अधिकाऱ्यांनी संगनमताने हा घोटाळा केला आहे. आम्ही तो उकरून काढल्यानंतर धमक्‍या आल्या, घरापर्यंत पोचू देणार नाही, अशी भाषा वापरली गेली. आम्ही थांबलो नाही, कारण आमच्या हाती सबळ पुरावे आहेत. हे प्रकरण दडपण्याचा कसोसीने प्रयत्न केला गेला, मात्र खऱ्याला न्याय असतो. आम्ही ताकदीने हे प्रकरण तडीला नेऊ.''\n- बी. जी. पाटील, सुयोग औंधकर, तक्रारदार.\nसदाभाऊ खोत कृषी विभाग agriculture department विभाग sections वीज साहित्य literature भ्रष्टाचार bribery जिल्हाधिकारी कार्यालय विजयकुमार संघटना unions सांगली कृषी आयुक्त agriculture commissioner गैरव्यवहार\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील काजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले...\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र...पुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे...\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले... नंदुरबार ः जिल्ह्यात मागील हंगामाच्या तुलनेत...\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा... नांदेड ः हरभरा, तुरीचे चुकारे अडकले आहेत. पीक...\nनगरमध्ये काँग्रेसचे सरकार विरोधात विश्‍...नगर ः ‘भाजप सरकारने सामान्य लोकांचा विश्‍...\nपदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात...नागपूर : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक...\nदूध दरवाढ आंदोलनासाठी शेतकरी संघर्ष...वैजापूर, जि. औरंगाबाद : दूधदराच्या प्रश्‍...\nशेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे पेरावेत...बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाणदापोली, जि. रत्नागिरी : राज्याचे कृषी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nकृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nवनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...\nशेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...\nशेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...\nएक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-geographical-indication-uttarakhand-tejpan-3517?tid=148", "date_download": "2018-05-27T03:25:30Z", "digest": "sha1:YME75VBDVT6VYR6Q4EIUD4C57C73P26E", "length": 20817, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in Marathi, Geographical indication of uttarakhand tejpan | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चमकणारे उत्तराखंडचे तमालपत्र\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चमकणारे उत्तराखंडचे तमालपत्र\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चमकणारे उत्तराखंडचे तमालपत्र\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चमकणारे उत्तराखंडचे तमालपत्र\nशुक्रवार, 1 डिसेंबर 2017\nविविध खाण्याच्या पदार्थांमध्ये तसेच अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी तेजपतचा वापर केला जातो. उत्तराखंड येथील शेतकरी विविध मसाल्याच्या पदार्थांचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेतात. त्यामध्ये तेजपत (तमालपत्र) आघाडीवर आहे. येथील तेजपत ‘उत्तराखंड तेजपत’ आणि ‘मिठा तेजपत’ या नावाने ओळखला जातो.\nविविध खाण्याच्या पदार्थांमध्ये तसेच अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी तेजपतचा वापर केला जातो. उत्तराखंड येथील शेतकरी विविध मसाल्याच्या पदार्थांचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेतात. त्यामध्ये तेजपत (तमालपत्र) आघाडीवर आहे. येथील तेजपत ‘उत्तराखंड तेजपत’ आणि ‘मिठा तेजपत’ या नावाने ओळखला जातो.\nभारतात विविध मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. हळद, लवंग, तमालपत्र (दालचिनीची पाने), वेलची, मिरी, जायफळ, दालचिनी, आले इ. या मसाल्याच्या पदार्थांपैकी आपण मागील काही भागात जीआय मानांकन मिळालेल्या वायगाव हळद, कार्बी अँगलोंग आले आणि अलेप्पी हिरवी वेलची या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांविषयी माहिती करून घेतली आहे. आजच्या भागात उत्तराखंडमधील जीआय मानांकनाने गौरविण्यात आलेल्या आणि उत्तराखंड तेजपत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तमालपत्र या मसाल्याच्या पदार्थाविषयी जाणून घेऊया.\nविविधतेने नटलेले उत्तराखंड हे भारतातील महत्त्वाचे राज्य आहे. मोठमोठे पर्वत, डोंगर, नद्या, जंगल असे सर्व काही या ठिकाणी आहे. या राज्यातील उत्तरेकडील अधिक भाग हिमालय पर्वत रांगांनी व्यापलेला आहे. महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या गंगा आणि यमुना तसेच इतर अनेक नद्यांचे उगम स्थान आहे. या नद्या उत्तराखंडमधील प्रमुख जलसिंचन व जलविद्युत निर्मितीचे मुख्य स्राेत आहेत. या नद्यांच्या पाण्यावर येथील शेती अवलंबून आहे.\nऔषधी गुणधर्म असलेली उत्तराखंड तेजपत (तमालपत्र) ही उत्तराखंडमधील पहिली जीआय मानांकन मिळालेली वनस्पती आहे.\nजीआय मानांकन मिळविण्यासाठी उत्तराखंडमधील तेजपत उत्पादक समितीने २०१५ मध्ये चेन्नई येथील जीआय रजिस्ट्रीकडे अर्ज सादर केला होता.\nया पदार्थातील वैशिष्टपूर्ण गुणधर्मामुळे ३१ मे २०१६ रोजी जीआय रजिस्ट्रीने बहुमूल्य जीआय मानांकन दिले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.\nतेजपत उत्पादक समिती आणि शेतकरी यांनी एकत्र येऊन ५०० शेतकऱ्यांची अधिकृत वापरकर्ता (Authorized User) म्हणून नोंदणी करून घेतली आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वैयक्तिक जीआय मानांकन प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपला माल देशातील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जीआय टॅग लावून विकता येणार आहे.\nयेथील तेजपतची मागणी चांगलीच वाढली आहे. विदेशातही या उत्तराखंड तेजपतला चांगली मागणी आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये तेजपतचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.\nहा तेजपत यूके, यूसए, जपान, युरोप, रशिया, ऑस्ट्रेलिया तसेच पाकिस्तान, श्रीलंका व मध्य पूर्व देशांत निर्यात केला जातो.\nउत्तराखंड सरकारने क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत ५०० हेक्टर क्षेत्रावर तेजपतची लागवड केली आहे.\nउत्तराखंड तेजपत हिमालयात आढळते. मुख्यत्वे नैनिताल, चामोली, टिहरी, बागेश्वर, अलामोरा, पिथौरागड आणि चंपावत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.\nयेथील हवामान ‘तेजपत’च्या झाडांच्या वाढीसाठी पूरक आहे. माती, पाणी, हवा यामुळे येथील तेजपत इतर ठिकाणी उत्पादित होणाऱ्या तेजपतपेक्षा वेगळे आणि वैशिष्टपूर्ण ठरते.\nया मसाल्याच्या पिकाची लागवड समुद्रसपाटीपासून ५०० ते २२०० मीटर उंचीवर त्याचबरोबर ओलावा असलेली चिकन माती उपलब्ध असणाऱ्या डोंगराळ भागात केली जाते.\nतेजपतचे झाड पाच वर्षांत विकसित होते. नवीन वृक्षारोपण जुलै ते ऑगस्ट महिन्यात केले जाते आणि डिसेंबर ते मार्च या दरम्यान पाने कापतात.\nया पिकासाठी साधारणपणे तापमानाचे प्रमाण १५ ते ३० अंश सेल्सिअस आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण १५० ते २५० आवश्यक असते.\nउत्तराखंड तेजपतचा वापर विविध औषधे बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.\nमोठ्या प्रमाणात अॅंटी ऑक्सिडंट अाहेत. याशिवाय पोटॅशियम, कॅल्शिअम, लोह, सेलेनिअम यांचीही मात्रा अधिक आहे.\nतेलाचे प्रमाण अधिक आहे. आयुर्वेदतज्ज्ञांच्या मते, दररोज तेजपत्त्याचे सेवन केल्याने पोटाचे विकार, कफ, अॅसिडिटी, पित्त या समस्यांतून आराम मिळू शकतो. त्याचबरोबर साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.\nसंपर्क ः गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१\n(लेखक जी अाय विषयातील अंतरराष्ट्रीय तज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत. )\nआयुर्वेद उत्तराखंड भारत हळद चेन्नई पाकिस्तान श्रीलंका नैनिताल\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nमसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधीमसाले व त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थांना...\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...\nगिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्...जळगाव शहरातील पुष्पा विजय महाजन यांनी एका...\nभोंगळेंचा शुद्ध नीरेचा ‘कल्पतरू' ब्रँडमाळीनगर (ता. माळशिरस, जि.सोलापूर) येथील नीलकंठ...\nमका उत्पादनवाढ अन् प्रक्रियेलाही संधीमका उत्पादकता वाढीसाठी एकेरी संकरित, उशिरा पक्व...\nउत्तम व्यवस्थापनातून बांबूपासून मिळते...गेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड,...\nशेवग्याच्या पानापासून पराठा, चहाआहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व झाडाची...\nप्रक्रिया उद्योगातून घेतली उभारीमुलांच्या शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात स्थायिक...\nपशुधनाला हवा भक्कम विमा महापूर, दुष्काळ, गारपीट, चक्री वादळे, वीज पडणे...\nफणसाचा दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापरफणसाच्या गऱ्यांना शहरी बाजारपेठेत मागणी आहे....\nयुवकाची 'वंडरफूल' डाळिंब ज्यूस निर्मितीसोलापूर येथील रविराज माने या तरुणाने बाजारपेठेतील...\nकेळी पदार्थांच्या निर्मितीतून कुटुंबाला...जळगाव शहरातील प्रियंका हर्षल नेवे यांनी पाककलेतील...\nशेंगालाडू व्यवसायातून नीशाताईंना मिळाले...पंढरपुरात एकादशी तसेच अन्य दिवशी येणाऱ्या...\nबेदाणा तारण कर्ज योजना ज्या बाजार समित्या बेदाणा या शेतीमालासाठी...\n`ब्रॅँडनेम’ने गूळ, काकवीची विक्रीनागरगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भरत नलगे...\nप्रक्रिया उद्योगातून उभारली नवी बाजारपेठवांगी (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी सुशील...\nकाजू प्रक्रिया उद्योगाबाबत कोठे...काजू बीवर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर...\nमहिलांसाठी डाळप्रक्रिया उद्योगग्रामीण स्तरावर चालू शकेल असा डाळ प्रक्रिया...\nसुधारित पद्धतीने शिजवा हळदपारंपरिक पद्धतीमध्ये हळद पाण्यात शिजवली जाई....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/05/blog-post_5.html", "date_download": "2018-05-27T03:38:34Z", "digest": "sha1:RO7JJZ5JRSMA4YVWD2HKFVXNN5JQBN6P", "length": 15963, "nlines": 141, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): जन्मांक (मुळांक) म्हणजे काय?", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्रात जन्मांक हा सर्वात महत्वाचा अंक मानला जातो. जन्मांक म्हणजे एखादी व्यक्ति महिन्याच्या ज्या तारखेस जन्मली तिच्यापासून मिळणारा अंक. व्यक्तिची जी जन्मतारीख असते ती जर एक अंकी असेल, म्हणजे 1 ते 9 दरम्यानची असेल तर ती तारीख हाच त्या व्यक्तीचा जन्मांक असतो. जर ती तारीख दोन अंकी असेल, म्हणजे 10 ते 31 या तारखांमधील असेल तर त्या तारखेतील अंकाची बेरीज करून तिला एक अंकी बनवले जाते व तो अंक म्हणजे त्या व्यक्तीचा जन्मांक असतो. उदाहरणार्थ, जर तुमची जन्मतारीख 1 असेल तर तुमचा जन्माक 1 असतो, तसेच जर तुमची जन्मतारीख 10 असेल तर या तारखेतील अंकांची बेरीज 1+0=1 येते, म्हणून तेंव्हाही तुमचा जन्मांक 1 असतो. हाच प्रकार तुमचा जन्म 19 किंवा 28 तारखेस झाला असेल तर होतो. (19=1+9=10=1+0=1, तसेच 28=2+8=10=1+0=1).\nजन्मांकाला इंग्रजीमध्ये Birth Number, Basic Number या नावाने ओळखले जाते.\nजन्मांक हा केवळ तारखेवर अवलंबून असतो, ती व्यक्ति कोणत्या महिन्यात अथवा कोणत्या वर्षी जन्मली याचा जन्मांकाशी संबंध येत नाही.\nजन्मांक 1 ते 9 या दरम्यानचे असतात, शिवाय ज्यांची जन्मतारीख 11, 13, 17, 22, 26,31 यापैकी एखादी असते, त्यांच्या दोन अंकी जन्माकाच्या गुणदोषांचाही स्वतंत्र पणे विचार केला जातो.\nजन्मांकामुळे त्या व्यक्तीचा स्वभाव, वागणे, विचार करण्याची पद्दत, गुणदोष वगैरे अनेक गोष्टी कळतात.\nजन्मांकाला जास्त महत्व असण्याचे कारण म्हणजे या अंकामुळे संबंधीत व्यक्तीच्या बाबतीत अनेक चांगल्या गोष्टींची तसेच त्या व्यक्तीला येणा-या समस्यांची माहिती होते व त्यावरून त्या व्यक्तीला योग्य ते मार्गदर्शन करता येते. अंकशास्त्रात मार्गदर्शन करण्यासाठी जन्मांकाचाच जास्त उपयोग करण्यात येतो.\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nLabels: Numerology in Marathi, अंकशास्त्र, जन्मांक, जन्मांक म्हणजे काय\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-bamboo-planting-200-hecters-lanja-rajapur-104966", "date_download": "2018-05-27T04:03:56Z", "digest": "sha1:Q7U2PI2VJGKDGBJINW6OJIOAMZYKRE7X", "length": 15138, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Bamboo planting on 200 hecters in Lanja, Rajapur लांजा, राजापुरात दोनशे हेक्‍टरवर बांबू लागवड | eSakal", "raw_content": "\nलांजा, राजापुरात दोनशे हेक्‍टरवर बांबू लागवड\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nरत्नागिरी - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (नरेगा) राजापूर, लांजा तालुक्‍यांत दोनशे हेक्‍टरवर बांबू लागवड केली जाणार आहे\nरत्नागिरी - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (नरेगा) राजापूर, लांजा तालुक्‍यांत दोनशे हेक्‍टरवर बांबू लागवड केली जाणार आहे. समूह शेतीतून (क्‍लस्टर फार्मिंग) बांबू लागवडीचा कोकणातील हा पहिला प्रयोग असल्याचे उपजिल्हाधिकारी जयकृष्ण फड यांनी सांगितले.\nरोजगार हमी योजना कार्यालयामार्फत रत्नागिरीत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक वनीकरणचे उपसंचालक श्री. धुमाळे यांनी मार्गदर्शन केले. लागवड, रोपांची निवड, मार्केटिंग, काळजी कशी घ्यावयाची याची माहिती यामध्ये शेतकऱ्यांना देण्यात आली.\nनरेगा योजनेतून आंबा, काजूची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. त्याच धर्तीवर बांबू लागवड करण्याचा निर्णय रोजगार हमी विभागाकडून घेण्यात आला. त्यासाठी लांजा, राजापूर येथील शेतकऱ्यांनी तयारी दर्शविली होती. मुंबईमध्ये बांबूला मोठी मागणी असते. तसेच फर्निचर, अगरबत्ती व्यवसाय आणि कन्स्ट्रक्‍शनसाठी बांबूचा वापर अधिक केला जातो. त्याला पूरक अशा जातींच्या बांबूची लागवड केली तर लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकतो.\nकोकणात व्यावसायिक स्तरावर याकडे पाहिले जात नाही. क्वचित ठिकाणी शेतावर किंवा वहाळाच्या शेजारी बांबूची बेटं पाहायला मिळतात. कोकणातील जमिनीत चांगल्या प्रकारचा बांबू होऊ शकतो. त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये या योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी रोपं बेंगलोर येथून आणण्यात येणार आहेत. बाल्कोबा, न्यूटल्स, ट्रिप्टस्‌ या जाती प्रसिद्ध आहेत. एका हेक्‍टरला चारशे बांबूची रोपे लावली जातात.\nउत्पादकता वाढविण्यासाठी रोपांना ठिबक सिंचन (ड्रीप) योजनेचा उपयोग केला जाणार आहे. त्यासाठी आवश्‍यक अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाईल. जिल्हा मध्यवर्ती सहकारी आणि लीड बॅंकेकडून यासाठी शंभर टक्‍के कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. लागवडीबरोबरच त्यातून निर्माण होणाऱ्या अन्य व्यावसायांचेही मार्गदर्शन तेथील तरुणांना देण्यात येणार आहे. बांबूपासून तयार केलेल्या फर्निचरला शहरांमध्ये मागणी आहे. ती कशी तयार करायची याचे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय बांबू मिशनची घोषणा केली होती. त्याच अनुषंगाने हा कार्यक्रम जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी रोहयोकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.\nरोपे खरेदी, खड्डे खोदणे, खते देणे यासाठी नरेगा योजनेतून बांबूसाठी हेक्‍टरी सत्तर हजार रुपये दिले जाणार आहेत. आंबा, काजूप्रमाणे बांबूला एक लाख 20 हजार रुपये हेक्‍टरी मिळवून देण्यासाठी रोहयोकडून प्रयत्न सुरू आहेत. वाढीव निधी मिळाला तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून भविष्यात जास्तीत जास्त शेतकरी याकडे वळतील.\nनाव : सायली भेरे वय : ४० उत्पन्नाचा स्त्रोत : घरकाम करून उदरनिर्वाह दरमहा उत्पन्न : ४५०० रुपये कुटुंबातील व्यक्ती : ...\nमॉन्सून आज अरबी समुद्रात\nपुणे - मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल झाले आहे. वाटचालीस पोषक वातावरण असल्याने रविवारी (ता. २७) अंदमान-निकोबार बेटांसह बंगालचा उपसागर आणि...\nयेवला- कर्करोग पिडीत रुग्णाच्या उपचारांसाठी लाखमोलाची आर्थिक मदत\nयेवला : हॉस्पिटलचा खर्च म्हटला की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यात कर्करोगासारखा आजार म्हटला कि विचारायलाच नको. पिंपळखुटे बुद्रुक येथील...\nऋतुराज पाटलांना सत्ताधाऱ्यांची थेट ‘ऑफर’\nकोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांना सत्ताधारी पक्षाने थेट ‘ऑफर’ दिल्याचे समजते. भाजपच्या सर्व्हेत ऋतुराज यांचे नाव वरच्या क्रमांकावर...\nकोल्हापूरात ३६ हेक्टरवर ऑक्‍सिजन पार्क\nकोल्हापूर - येथील शेंडा पार्क परिसरात नव्याने ऑक्‍सिजन पार्कची निर्मिती होणार आहे. ३६ हेक्‍टर जमिनीवर ४० हजार फुले, फळे, औषधी वनस्पती आदी २८...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/dumping-yard-fire-39455", "date_download": "2018-05-27T04:04:08Z", "digest": "sha1:ZV37MRI75MOXRQI7W3ACU343DLBTNIMS", "length": 9746, "nlines": 69, "source_domain": "www.esakal.com", "title": "dumping yard fire भांडेवाडीवासींच्या तळपायाची \"आग' मस्तकात! | eSakal", "raw_content": "\nभांडेवाडीवासींच्या तळपायाची \"आग' मस्तकात\nमंगळवार, 11 एप्रिल 2017\nशेकडो महिलांचा रास्ता रोको - दिवसभर विषारी धुरात वस्त्या\nशेकडो महिलांचा रास्ता रोको - दिवसभर विषारी धुरात वस्त्या\nनागपूर - पंधरा दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमुळे विषारी धुरात हरवलेल्या भांडेवाडी, वाठोडासह अनेक वस्त्यांना सोमवारी पुन्हा डम्पिंग यार्डमधील आगीने कवेत घेतले. सतत आग व निघणाऱ्या विषारी धुरामुळे परिसरातील नागरिकांची तळपायाची आग मस्तकात गेली. विशेषतः परिसरातील महिलांनी भांडेवाडी डम्पिंग यार्ड हटविण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले.\nकाल रात्रीपासून डम्पिंग यार्डला आग लागली असून, परिसरातील वस्त्याही धुरामुळे दिसेनाशा झाल्या होत्या. सकाळी आग वाढली अन्‌ भांडेवाडी, वाठोडा, पवनशक्तीनगर, अब्बुमियानगर, सावननगर, साहीलनगर, अंतुजीनगर, देवीनगर, सूरजनगर, संघर्षनगर, मेहरनगर आदी वस्त्यांसह एक किलोमीटर परिसर धुरात हरविला. यामुळे परिसरातील नागरिक व महिलांनी वाहतूक रोखून धरत रास्ता रोको केला. \"कधीपर्यंत आम्ही हा त्रास भोगायचा, कधीपर्यंत महापालिका आमच्या आरोग्याशी खेळ करणार' असा सवाल करीत महापालिकेवर संताप व्यक्त केला.\nनागरिकांचा रोष बघता आरोग्य समिती सभापती मनोज चापले, नगरसेवक बंटी कुकडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार व पोलिसही येथे पोहोचले. आग विझविण्याचा प्रयत्न करतानाच पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिक रस्त्यावर आल्याने नवनिर्वाचित सभापती मनोज चाफले यांनाही परिस्थिती हाताळणे अशक्‍य झाले. त्यांनी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्याने नागरिकांनी रस्ता मोकळा केला. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या 14 गाड्यांनी पाण्याचा मारा केला.\nपरीक्षा देताना विद्यार्थी त्रस्त\nपरिसरात दहा शाळा असून, तेथे विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहे. परंतु, आगीच्या धुरामुळे शालेय विद्यार्थीही त्रस्त झाले. पेपर कसा सोडवावा, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला. या धुरामुळे येथील शाळांतील विद्यार्थ्यांच्याही आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.\nआतापर्यंत कुणीतरी विडी, सिगारेट टाकल्यामुळे आग लागल्याचे सांगितले जात होते. परंतु, डम्पिंग यार्डमधील कचऱ्यातून निघणाऱ्या मिथेन गॅस व उन्हामुळे आग लागत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या कचऱ्यावर प्रक्रिया आवश्‍यक असल्याचेही त्यांनी सांगितले.\nडम्पिंग यार्डमध्ये कचरा साठविण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. डम्पिंग यार्डच्या पुढे साडेतीनशे एकर जागा आहे. यापैकी शंभर एकर जागा सिम्बॉयसिसला दिली आहे. अडीचशे एकर जागेवर कचरा साठविण्याचा उपाययोजना करून भांडेवाडीतील आगीवर आळा घाला.\n- प्रा. सचिन काळबांडे, पूर्व नागपूर स्वच्छता समिती.\nमॉन्सून आज अरबी समुद्रात\nपुणे - मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल झाले आहे. वाटचालीस पोषक वातावरण असल्याने रविवारी (ता. २७) अंदमान-निकोबार बेटांसह बंगालचा उपसागर आणि...\nऋतुराज पाटलांना सत्ताधाऱ्यांची थेट ‘ऑफर’\nकोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांना सत्ताधारी पक्षाने थेट ‘ऑफर’ दिल्याचे समजते. भाजपच्या सर्व्हेत ऋतुराज यांचे नाव वरच्या क्रमांकावर...\nकोल्हापूरात ३६ हेक्टरवर ऑक्‍सिजन पार्क\nकोल्हापूर - येथील शेंडा पार्क परिसरात नव्याने ऑक्‍सिजन पार्कची निर्मिती होणार आहे. ३६ हेक्‍टर जमिनीवर ४० हजार फुले, फळे, औषधी वनस्पती आदी २८...\nसकाळ सुपरस्टार कपमध्ये व्हा सहभागी\nपुणे - बॉलिवूड स्टार्स आणि शहरातील फुटबॉल खेळाडूंमध्ये होणाऱ्या सामन्यात शहरातील गृहनिर्माण संस्थांनाही सहभागी होण्याची संधी आहे. सिनेअभिनेते अभिषेक...\nसहा मैलापाणी प्रकल्पांना मंजुरी\nपुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t16158/", "date_download": "2018-05-27T03:41:59Z", "digest": "sha1:MOINDWYYTDGLHW2PURBKPLUFLHLJGLRP", "length": 4488, "nlines": 91, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-आजोबाचे मरण..", "raw_content": "\nत्या एका वर्षी खूप पाऊस पडला\nदुष्काळ संपला अन माझा आजोबा\nआषाढातील एका ओल्या संध्याकाळी\nअवसेच्या आधी जग सोडून गेला\nचार वर्ष पावसाविना सरली होती\nकेलेली सारी मेहनत वाया गेली होती\nतरीही मनावर दगड ठेवत अन\nहातावर आपल पोट सांभाळत\nत्यांनी जगून काढली होती.\nउन्हात रापलेला शेतात खपलेला\nकाहीसा खंगलेला काहीसा वाकलेला\nतरीही जिवट आणि चिवट\nबाभळीसारखा टिकून राहिलेला .\nमरायच्या आधी त्याला पहायची होती\nहिरवीगार शेती भरलेली नदी\nशेताच्या बाजूचा उधानला ओढा .\nत्या वर्षी खूप पाऊस पडला\nअन तो आजारी पडला\nझरणाऱ्या प्रत्येक नक्षत्रा बरोबर\nत्याचा जीव उतावीळ होत होता\nशेतात जायला शेत पाहायला\nपण म्हातारी आजी त्याला\nजबरदस्तीने अडवून ठेवत होती\nताकद येऊ द्या,बरे वाटू द्या,\nमग जा ..असे म्हणत होती\nपिकाची उंची मोजत होता\nविहारीचे पाणी जोखत होता\nखात्री करून घेत होता\nत्याच्या डोळ्यात ख़ुशी होती\nदरवर्षी पोळ्या आधी उत्साहाने\nअंथरुणावरून हलूही शकत नव्हता\nत्या संध्याकाळी बाबांच्या हातून\nत्याचा आवडता चहा तो प्यायला\nअन बाबा शेताच्या वाटेला लागे पर्यंत\nदेह सोडून शेतावर पोहचला देखील\nदुष्काळानंतर बहरलेले शेत बघायला ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A5%AE", "date_download": "2018-05-27T03:12:32Z", "digest": "sha1:JKZ2B7TJ4JYJCY6KBEJAOPMIE7MIZ5XQ", "length": 15773, "nlines": 702, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्च ८ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n<< मार्च २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nमार्च ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६७ वा किंवा लीप वर्षात ६८ वा दिवस असतो.\n१६१८ - योहान्स केप्लरने ग्रहभ्रमणाचा तिसरा नियम शोधला.\n१७०२ - ॲन स्टुअर्ट इंग्लंडच्या राणीपदी.\n१७८२ - ग्नाडेहुटेनची कत्तल - ओहायोत ग्नाडेहुटेन येथे पेनसिल्व्हेनियाच्या नागरी दलाने १०० स्थानिक अमेरिकन माणसांची डोके फोडून हत्या केली.\n१८४४ - ऑस्कर पहिला नॉर्वे व स्वीडनच्या राजेपदी.\n१९०६ - अमेरिकेच्या सैन्याने फिलिपाईन्समध्ये लपून बसलेल्या ६०० लोकांची कत्तल केली.\n१९११ - जागतिक महिला दिन पहिल्यांदा मानला गेला.\n१९२१ - माद्रिदमध्ये स्पेनच्या पंतप्रधान एदुआर्दो दातोची संसदेबाहेर हत्या.\n१९४२ - दुसरे महायुद्ध - जावामध्ये नेदरलँड्सच्या सैन्याने जपान समोर शरणागती पत्करली.\n१९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकले.\n१९४३ - दुसरे महायुद्ध-बोगनव्हिलची लढाई - जपानी सैन्याने प्रतिहल्ला सुरु केला.\n१९४८ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की सरकारी शाळांमधून धर्माचे शिक्षण देणे अमेरिकेच्या संविधानाच्या विरुद्ध आहे. महाराष्ट्रातील फलटण हे सस्थान भारतीय गणराज्यात सामील झाले.\n१९५० - सोवियेत संघाने आपल्याकडे अणुबॉम्ब असल्याचे जाहीर केले.\n१९५२ - आँत्वान पिनॉय फ्रान्सच्या पंतप्रधानपदी.\n१९६५ - सुमारे ३,५०० अमेरिकन मरीन दक्षिण व्हियेतनाममध्ये दाखल.\n१९८५ - बैरूतमध्ये एका मशिदीसमोर बॉम्बस्फोट. ८५ ठार, १७५ जखमी.\n१९८८ - फोर्ट कॅम्पबेल, केन्टकी येथे दोन हेलिकॉप्टरची टक्कर. १७ सैनिक ठार.\n२००० - टोकियोत दोन लोकल गाड्यांची टक्कर. ५ ठार.\n१५१४ - आमागो हारुहिसा, जपानी सामुराई.\n१५४५ - यी सुन सिन, कोरियन दर्यासारंग.\n१७२६ - रिचर्ड होव, इंग्लिश दर्यासारंग.\n१८४१ - ऑलिव्हर वेन्डेल होम्स, अमेरिकन न्यायाधीश.\n१९३१ - नील ऍडकॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९३७ - जुवेनाल हब्यारिमाना, र्‍वान्डाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४५ - ग्रेम वॅट्सन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९४६ - मोहम्मद नझीर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n१९५१ - फिल एडमंड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९५७ - अर्विन मॅकस्वीनी, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.\n१९६१ - केव्हिन आर्नॉट, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\n१९६३ - गुरशरणसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९८१ - रायाड एम्रिट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\n१९८४ - रॉस टेलर, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.\n११४४ - पोप सेलेस्टीन दुसरा.\n१७०२ - विल्यम तिसरा, इंग्लंडचा राजा.\n१८४४ - चार्ल्स चौदावा, स्वीडनचा राजा.\n१८७४ - मिलार्ड फिलमोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\n१९२३ - योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स, डच भौतिकशास्त्रज्ञ.\n१९३० - विल्यम हॉवार्ड टाफ्ट, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\n१९८८ - अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक.\n१९९९ - ज्यो डिमाजियो, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.\nमातृ दिन - आल्बेनिया.\nधुम्रपान निषिद्ध दिन - युनायटेड किंग्डम.\nबीबीसी न्यूजवर मार्च ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nमार्च ६ - मार्च ७ - मार्च ८ - मार्च ९ - मार्च १० - (मार्च महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: मे २७, इ.स. २०१८\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१७ रोजी ०४:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-blue-whale-belgaum-school-72431", "date_download": "2018-05-27T03:31:21Z", "digest": "sha1:Y2TMJG6MKZEDQX5R7TFNJRODYLI7YXPZ", "length": 15200, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "belgaum news blue whale in belgaum school ‘ब्लू व्हेल’ बेळगावातही | eSakal", "raw_content": "\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nबेळगाव - जगभरात चर्चेचा विषय बनलेल्या ‘ब्लू व्हेल’ गेमच्या जाळ्यात बेळगावचेही विद्यार्थी अडकल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला. यामध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. शनिवारी (ता. १६) शहरातील एका शाळेतील सुमारे २५ विद्यार्थिनी ‘ब्लू व्हेल’ गेमच्या जाळ्यात अडकल्याचा संशय शाळा व्यवस्थापनाला आला. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थिनींना तातडीने प्राचार्यांकडे नेले.\nबेळगाव - जगभरात चर्चेचा विषय बनलेल्या ‘ब्लू व्हेल’ गेमच्या जाळ्यात बेळगावचेही विद्यार्थी अडकल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला. यामध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. शनिवारी (ता. १६) शहरातील एका शाळेतील सुमारे २५ विद्यार्थिनी ‘ब्लू व्हेल’ गेमच्या जाळ्यात अडकल्याचा संशय शाळा व्यवस्थापनाला आला. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थिनींना तातडीने प्राचार्यांकडे नेले. प्राचार्यांनी विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावून या प्रकाराची माहिती देऊन समज दिली.\nपाल्यांवर लक्ष ठेवण्याची व त्यांना धोकादायक गेमपासून परावृत्त करण्याची सूचनाही प्राचार्यांनी दिली. शाळेमध्ये आणि परिसरात दिवसभर या प्रकाराची चर्चा होती. बेळगावातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला आहे. हा प्रकार समजल्यानंतर संबंधित विद्यार्थिनींचे पालक अक्षरशः हादरून गेल्याची माहिती मिळाली आहे. अन्य विद्यार्थ्यांचे पालकही या प्रकारामुळे धास्तावले आहेत. ‘ब्लू व्हेल’ गेममध्ये विद्यार्थी आपल्या हातावर विशिष्ट खूण तयार करतात. या शाळेतील २५ विद्यार्थिनींच्या हातावर अशी खूण आढळून आली आहे. या विद्यार्थिनी आठवी ते दहावीच्या वर्गातील आहेत. त्या विद्यार्थिनींच्या हातावरील खुणा पाहून शिक्षकही चक्रावले व त्यांनी तडक हे प्रकरण प्राचार्यांकडे नेले.\n‘ब्लू व्हेल चॅलेंज’ गेम सध्या जगभरात चर्चेचा व चिंतेचा विषय बनला आहे. या गेममध्ये विविध टप्पे असतात, ते टप्पे पूर्ण झाल्यानंतर गेम खेळणारी व्यक्ती आत्महत्या करते. अँड्रॉईडवरून एकदा डाऊनलोड केला, की तो डिलीट करता येत नाही.\nहा गेम खेळणाऱ्या भारतातील काही तरुणांनी व विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर देशभरात त्याची चर्चा सुरू झाली; पण बेळगावमध्ये यासंदर्भातील एकही प्रकरण बाहेर आले नव्हते. शनिवारी एकाच शाळेतील २५ विद्यार्थिनी ब्लू व्हेल गेम खेळत असल्याचा संशय शिक्षकांना व प्राचार्यांना आल्यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.\nआत्महत्या ही शेवटची स्टेप\nहा गेम खेळणाऱ्यांना `मास्टर`कडून `टास्क` दिले जातात. त्यामध्ये हातावर विविध खुणा काढणे किंवा रक्तानं `ब्लू व्हेल` कोरणे, `हॉरर` सिनेमा पाहणे यांचा समावेश असतो. गेममध्ये एकूण ५० `लेव्हल्स` आहेत. ५० वी `लेव्हल` ‘आत्महत्या करणे’ अशी आहे.\nदक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मंडोळी (ता. बेळगाव) हायस्कूलमध्ये ‘ब्लू व्हेल’ या जिवघेण्या गेमविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली. मुख्याध्यापक के. व्ही. जठार यांच्यासह अनेकांनी मोबाईलचा अनावश्‍यक वापर टाळण्याचे आवाहन केले.\nब्लू व्हेलमध्ये शेवटचा टप्पा आत्महत्या असून, त्यापासून दूर राहावे. मोबाईलचा दुरुपयोग टाळण्याचे सांगून शाळा परिसरात मोबाईलवर निर्बंध असल्याचे सांगितले.\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-issue-obstacles-road-85971", "date_download": "2018-05-27T03:47:36Z", "digest": "sha1:7UJEOCPYBFGKEBOZSG5T2LTU5HWYLHLZ", "length": 14242, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News issue of obstacles on road ‘सदोष मनुष्यवधाची’ वाट पाहताय का? | eSakal", "raw_content": "\n‘सदोष मनुष्यवधाची’ वाट पाहताय का\nबुधवार, 6 डिसेंबर 2017\nसांगली - सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचा कारभार सातत्याने वादग्रस्त राहिला आहे. गेल्या तीन वर्षांत शहरात रस्त्यावरील अपघातामुळे सुमारे ३०० जणांचे बळी गेले आहेत. विश्रामबाग परिसर हा तसा उच्चभ्रू वस्तीचा परिसर मानला जातो.\nसांगली - सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचा कारभार सातत्याने वादग्रस्त राहिला आहे. गेल्या तीन वर्षांत शहरात रस्त्यावरील अपघातामुळे सुमारे ३०० जणांचे बळी गेले आहेत. विश्रामबाग परिसर हा तसा उच्चभ्रू वस्तीचा परिसर मानला जातो.\nया परिसरातील वीज मंडळ ते गव्हर्न्मेंट कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर असंख्य अडथळे आहेत. याच रस्त्यांच्या मधोमध गेले आठ दिवस जवळ जवळ चार फूट खोलीचे भगदाड पडले आहे. तरी देखील ना मुकादम ना ओव्हरसियर ना कुणी अभियंता फिरकला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनीच या ठिकाणी एक बांबू लावून लोकांना सावध केले आहे.\nसांगली-मिरज रस्त्यावरील खड्ड्यांच्या भोवती रांगोळी घालणारे, खड्ड्यात मेणबत्ती, झाडे लावणे असे अनेक प्रयोग संघटनांनी करून पाहिले. मात्र तरीही महापालिकेची व्यवस्था मुख्य रस्त्यावर पडलेल्या भगदाडाकडे, पडलेल्या खड्ड्याकडे सुद्धा पाहू शकत नाही. इतकी महापालिका आंधळी झाल्याची टीका सर्वच स्तरांतून होत आहे.\nमध्यंतरी सांगलीचे जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी खड्ड्यांच्यामुळे नागरिकांचा बळी गेल्यास संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला होता. एवढ्या इशाऱ्यावरून ही त्याच-त्याच कंत्राटदारांकडून वडाप-वडाप प्रकारची कामे केली जात आहेत. त्यांचा हा रस्ता वीजमंडळ ते गव्हर्न्मेंट कॉलनी, वृंदावन व्हिला मिरजेकडे जाणारा रस्ता त्याचे जिवंत उदाहरण आहे. पालिका क्षेत्रातील रस्त्यांची निकृष्ट कामे नागरिकांनी थांबवलेली आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांच्याकडून ठेकेदारांचा बचाव केला जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भविष्यात २४ कोटींची रस्त्यांची कामे नुकतीच जाहीर केली आहेत. मात्र त्या रस्त्यांच्या कामातील दर्जाचा सवाल सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे.\nआता तरी जिल्हाधिकारी लक्ष देणार का \nमहापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनाही एका बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या दर्जाबाबत सूचना केल्या होत्या. सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू ठेकेदारांच्या मुसक्‍या आवळल्या, पेट्रोल पंपावर छापे टाकले, मात्र रस्ते ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट, बोगस कामांवर आपला मोर्चा वळवणार काय, अशी चर्चा सांगलीतून होत असून स्वत ः जिल्हाधिकाऱ्यांनी खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होणार असल्याचे सांगितेल आहे. मात्र ठेकेदारांनी याची दखल घेतल्याचे दिसत नाही.\nनांदेड शहर, जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा\nनांदेड : नांदेड शहर व परिसराला शनिवारी रात्री आठ ते साडे अकरा या कालावधीत वादळी वारा व पावसाने झोडपले. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडला. अनेक...\nसहा मैलापाणी प्रकल्पांना मंजुरी\nपुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-05-27T03:13:43Z", "digest": "sha1:A4VCMZJHMWHBO7AJRHXSLHVHULZTBM3K", "length": 7948, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मेलमन जीएनयू - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nविकि मेलिंगलीस्ट करिता सध्या हेच सॉफ्टवेर वापरले जाते या दृष्टीने या लेखाचे प्राधान्याने भाषांतर करून हवे आहे तसेच मेलमन सॉफ्टवेरच्या भाषांतरात येथे भाषांतर सहाय्य हवे आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.mahindratractor.com/marathi/tractor-mechanisation-solutions/implements/gyrovator-slx", "date_download": "2018-05-27T03:36:13Z", "digest": "sha1:7FVFYIQ2FYC4UUV5RV7S632KKELSQAVJ", "length": 14700, "nlines": 261, "source_domain": "www.mahindratractor.com", "title": "जायरोवेटर(वाटोळे फिरणारे)SLX | शेतीची अवजारे |फार्मची अवजारे | महिंद्रा ट्रॅक्टर्स", "raw_content": "\nट्रॅक्टर औजारे ट्रॅक्टर्सचीतुलना करा ट्रॅक्टर किंमत एक्सेसरीज\nमहिन्द्रा युवराज 215 NXT\nअर्जुन नोवो 605 डीआय-आय-4डब्ल्यूडी\nमहिन्द्रा 255 DI पॉवरप्लस\nमहिन्द्रा 275 डीआय ECO\nमहिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस\nमहिन्द्रा 275 डीआय TU\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-आय\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS\nअर्जुन नोव्हो 605 Di I एसी कॅबिनसह\nमहिन्द्रा 555 डीआय पॉवरप्लस\nमहिन्द्रा युवो 265 DI\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिंद्रा युवो 575 DI\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-एमएस\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिन्द्रा युवराज 215 NXT\n21 ते 30 एचपी\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिन्द्रा 255 DI पॉवरप्लस\n31 ते 40 एचपी\nमहिन्द्रा युवो 265 DI\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस\nमहिन्द्रा 275 डीआय ECO\nमहिन्द्रा 275 डीआय TU\n41 ते 50 एचपी\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिंद्रा युवो 575 DI\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-एमएस\n50 एचपी हून अधिक\nअर्जुन नोवो 605 डीआय-आय-4डब्ल्यूडी\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-आय\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS\nअर्जुन नोव्हो 605 DI I एसी कॅबिनसह\nमहिन्द्रा 555 डीआय पॉवरप्लस\nपडलिंग विथ फुल केज व्हील\nपडलिंग विथ हाफ केज व्हील\nरायडिंग टाइप राइस प्लँटर\nवॉक बिहाइंड राइस ट्रान्सप्लँटर\nसीड कम फर्टलायझर ड्रील\nट्रॅक्टर माउंटेड कंबाइन हार्वेस्टर\nक्षेत्र आणि प्लँड कार्यालये\nफॉर्म सबमिट केला गेला आहे.\nमहिन्द्रा गायरोवेटर एसएलएक्स हे ट्रॅक्टरवर बसवलेले आणि पीटीओने चालवले जाणारे औजार आहे एका वेळी तीन कामे करते म्हणजे कापणे, मिश्रण आणि मातीची पातळी समान करणे. एसएलएक्स मालिका जड आणि चिकट मातीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\nकृपया वैध मोबाइल नंबर प्रविष्ट करा\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nराज्य निवडा अंदमान &निकोबार बेट आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर झारखंड कर्नाटक केरळ लक्षद्वीप मध्यप्रदेश मध्यप्रदेश मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्कीम तामिळनाडू त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तरांचल पश्चिम बंगाल\nमोबाइल फोनचा प्रकार मालकीचा वैशिष्ट्य फोन स्मार्ट फोन\nमोबाइल वर इंटरनेट कनेक्शन होय नाही\nमी खालील 'रिक्वेस्ट इन्फर्मेशन' बटणावर क्लिक करून मान्य करतो की मी माझ्या ट्रॅक्टर औजारांच्या खरेदीत मला मदत करण्यासाठी माझ्या 'मोबाइल' वर महिन्द्रा किंवा तिच्या भागीदारांकडून एखाद्या कॉलसाठी स्पष्टपणे विनंती करत आहे.\nटीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.\nजायरोवेटर शाफ्टच्या 4 वेगवेगळ्या वेगांसाठी खास गिअर बॉक्स.\nविविध ऍप्लीकेशन्ससाठी मल्टी स्पीड ऍडजस्टर.\nआवाजरहित सुलभ कामासाठी आंतरराष्ट्रीय पद्धतीने डिझाइन केलेली श्रेणी.\nदेखभालीच्या समस्या नाहीतः दीर्घायुष्यी.\nविविध ऍप्लीकेशनसाठी फाइन डेप्थ ऍडजस्टर.\nअधिक चांगल्या कार्यक्षमतेसाठी अनेक ब्लेडची त्याच गँग शाफ्टवर जुळवाजुळव (आय आणि सी प्रकार).\nजायरोवेटरचा सपाट केलेला पृष्ठभाग अधिक चांगली इंधन कार्यक्षमता शक्य करतो.\nजलरोधक सिलींग कोरड्या आणि ओल्या जमिनीत वापरणे शक्य करते.\nमातीवरचा कमी दाब हवा आणि पाण्याचे चांगले मिश्रण होण्यास सहाय्यक.\nभात/तांदूळाच्या कापणीनंतर, बुरशी वाढवण्यासाठी पीकाचे अवशेष घुसळते.\nउत्कृष्ट कापणी आणि खुंट मिसळण्याची आणि खतांच्या चांगल्या मिसळण्याची खात्री करतो. मातीच्या ढेकळांचा अगदी बारीक चूर्ण करतो म्हणजेच चांगल्या नांगरणीसाठी.\nमातीच्या चांगल्या घुसळण्यामुळे पडलिंगसाठी परिणामकारक आणि पडलर/डिस्क हॅरोच्या तुलनेत कमी स्लिपेज.\nजुळवून घेता येणारा ट्रेलिंग बोर्ड.\nकाम करण्याची रुंदी 1.5 m 1.75 m 2.0 m\nफ्लँजेसची संख्या 7 8 9\nब्लेडस् ची संख्या 36 42 48\nब्लेडस् चा प्रकार एल - प्रकार एल - प्रकार एल - प्रकार\nवजन 460 (अंदाजे) 500 (अंदाजे) 520 (अंदाजे)\nप्राथमिक गिअर बॉक्स मल्टी स्पीड मल्टी स्पीड मल्टी स्पीड\nदुय्यम गिअर बॉक्स गिअर ड्राइव्ह गिअर ड्राइव्ह गिअर ड्राइव्ह\nआवश्यक ट्रॅक्टर एचपी 45-50 50-55 55-60\nमहिन्द्रा ट्रॅक्टर्स अधिक चांगली ओढण्यची शक्ती आणि गायरोवेटरशी जुळण्यासाठी अचूक वेग देऊ करतात.\nकोरड्या आणि ओल्या कामांत मातीचा उत्तम भुगा.\nफोटो \\ व्हिडिओ गॅलरी\n© 2014 सर्व हक्क सुरक्षित\nट्रॅक्टर औजारे राइजच्या गोष्टी शेती माहिती डीलर लोकेटर साइटमॅप ट्रॅक्टर किंमत\nटोल फ्री क्रमांकः 1800 425 65 76", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://chitos313.blogspot.com/2012/04/blog-post_14.html", "date_download": "2018-05-27T03:09:43Z", "digest": "sha1:7T5DGZ434OTE44CKPD4GQMHLMBGZOSFX", "length": 34784, "nlines": 107, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: जळता शोध: 'मिसिसिपी बर्निंग'", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\nजळता शोध: 'मिसिसिपी बर्निंग'\nजात, धर्म, भाषा यांच्या नावाखाली माणसांमध्ये सतत होणारा संघर्ष हा काही नवीन विषय नाही भारतात जन्माला आलो की या सगळ्या पाचवीला पुजलेल्या गोष्टी आहेत. इतिहास म्हणतो की गेल्या काही दशकांमध्ये समाजसुधारणा झाली. प्रथा-परंपरा बदलल्या. कायदे बदलले, कायदे करणारे लोक बदलले. पण खरंच आपण माणसाशी माणूस म्हणून वागायला शिकलो आहे का भारतात जन्माला आलो की या सगळ्या पाचवीला पुजलेल्या गोष्टी आहेत. इतिहास म्हणतो की गेल्या काही दशकांमध्ये समाजसुधारणा झाली. प्रथा-परंपरा बदलल्या. कायदे बदलले, कायदे करणारे लोक बदलले. पण खरंच आपण माणसाशी माणूस म्हणून वागायला शिकलो आहे का या प्रश्नाला १००% होकारार्थी उत्तर मिळणं कठीण आहे या प्रश्नाला १००% होकारार्थी उत्तर मिळणं कठीण आहे याच विषयावर चर्चा सुरु असताना एक मित्र म्हणाला \"आपण फक्त ठणाणा बोंबा मारायच्या बघ..आपण मारे कितीही सुधारणांच्या गप्पा मारल्या तरी वर्षानुवर्षांचे संस्कार (चुकीचे असले तरी) पार 'जीन्स' (GENES)मध्ये इतके भिनलेले असतात की हिंदूंना मुसलमानांबद्दल आणि मुसलमानांना हिंदूंबद्दल तेढ कायम राहणार; ब्राह्मणाची गांधी, आंबेडकर यांच्याबद्दलची मतं बदलायची नाहीत की शेड्युल कास्टवाल्यांची ब्राह्मणांबद्दलची आणि सावरकरांबद्दलची याच विषयावर चर्चा सुरु असताना एक मित्र म्हणाला \"आपण फक्त ठणाणा बोंबा मारायच्या बघ..आपण मारे कितीही सुधारणांच्या गप्पा मारल्या तरी वर्षानुवर्षांचे संस्कार (चुकीचे असले तरी) पार 'जीन्स' (GENES)मध्ये इतके भिनलेले असतात की हिंदूंना मुसलमानांबद्दल आणि मुसलमानांना हिंदूंबद्दल तेढ कायम राहणार; ब्राह्मणाची गांधी, आंबेडकर यांच्याबद्दलची मतं बदलायची नाहीत की शेड्युल कास्टवाल्यांची ब्राह्मणांबद्दलची आणि सावरकरांबद्दलची कधी राजकारण, कधी समाजकारण आड येणार आणि हे असंच चालू राहणार कधी राजकारण, कधी समाजकारण आड येणार आणि हे असंच चालू राहणार ब्राह्मण म्हणून तुझ्या घरी तुझ्यावर 'शाखेचे'च संस्कार होणार..तुझ्या आई-वडिलांनी केले नाहीत तर इतर लोक करणार\" वगैरे वगैरे..तेव्हा वाटलं होतं की या देशात जन्माला येऊन फार मोठी चूक झाली. तिकडे दूर देशी (म्हणजे अर्थात अमेरिकेत वगैरे) जन्माला आलो असतो तर निदान हे प्रश्न तरी सहन करावे लागले नसते..आडनाव वाचून लोकांनी संस्कार आणि स्वभाव यांचे ताळेबंद तरी बांधले नसते. पण धत तेरे की-..तेव्हा तिकडे दूर देशी अस्तित्वात असणाऱ्या 'वर्ण द्वेषाच्या' दाहक वास्तवाची कल्पनाच नव्हती मुळी ब्राह्मण म्हणून तुझ्या घरी तुझ्यावर 'शाखेचे'च संस्कार होणार..तुझ्या आई-वडिलांनी केले नाहीत तर इतर लोक करणार\" वगैरे वगैरे..तेव्हा वाटलं होतं की या देशात जन्माला येऊन फार मोठी चूक झाली. तिकडे दूर देशी (म्हणजे अर्थात अमेरिकेत वगैरे) जन्माला आलो असतो तर निदान हे प्रश्न तरी सहन करावे लागले नसते..आडनाव वाचून लोकांनी संस्कार आणि स्वभाव यांचे ताळेबंद तरी बांधले नसते. पण धत तेरे की-..तेव्हा तिकडे दूर देशी अस्तित्वात असणाऱ्या 'वर्ण द्वेषाच्या' दाहक वास्तवाची कल्पनाच नव्हती मुळीअर्थात तिथे देखील संघर्ष झाला, सुधारणा झाल्या, प्रथा बदलल्या, कायदे बदलले, कायदे करणारे लोक बदलले आणि आज दिसायला तरी वर्णभेद नसणारा, सगळ्या जगाला प्रेमाने आपलंसं करणारा देश म्हणून अमेरिका आपल्याला माहितीयअर्थात तिथे देखील संघर्ष झाला, सुधारणा झाल्या, प्रथा बदलल्या, कायदे बदलले, कायदे करणारे लोक बदलले आणि आज दिसायला तरी वर्णभेद नसणारा, सगळ्या जगाला प्रेमाने आपलंसं करणारा देश म्हणून अमेरिका आपल्याला माहितीय हे सगळं रिकामटेकडं तत्वज्ञान सुचण्याचं कारण म्हणजे नुकताच पाहिलेला 'मिसिसिपी बर्निंग' हा सिनेमा.अमेरिकेत १९६० च्या सुमारास जो नागरी लढा झाला त्यादरम्यान घडलेल्या एका सत्य घटनेचं काल्पनिक-वास्तव चित्रण करणारा हा सिनेमा.\n१९६०चा काळ. वर्णद्वेष दक्षिणेकडील विशेषतः मिसिसिपी, अलाबामा या राज्यांमध्ये जास्त प्रमाणात होता. कृष्णवर्णियांना हीन, अस्पृश्य वागणूक मिळायची मग सर मार्टिन ल्युथर किंग सारखी माणसं आली आणि त्यांनी वर्णभेद नष्ट करायला राष्ट्रीय नागरी लढा सुरु केला. अमेरिकेतील निग्रोंना, आफ्रिकन-अमेरिकन लोकांना मतदानाचा हक्क मिळावा, इतर हक्क मिळावे यासाठी हा लढा होता. (इथे मुद्दाम नमूद करावसं वाटतं की हा लढा समान हक्कांसाठी होता, शैक्षणिक किंवा सरकारी सवलती मिळाव्या म्हणून नाही आणि हे वाक्य संस्कारापेक्षा जास्त बुद्धीवादातून आलं आहे.) गौरवर्णीयांचे सामाजिक, राजकीय अधिपत्य कायम राहावे म्हणून झटणाऱ्या 'कु क्लक्स क्लान' नावाच्या संस्था अस्तित्वात होत्या (खरंतर आजही आहेत) ज्यांचे मिसिसिपीमधले गट नागरी लढ्यादरम्यान कार्यरत होते.मिसिसिपी राज्यातल्या नेशोबा कौंटीतले काही वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील या गटांचे सदस्य होते. कौंटीमध्ये १९६४च्या जून महिन्यात तीन समाजसेवकांची निर्घृण हत्या करण्यात आली. यातले दोन गौरवर्णी, ज्यू होते आणि एक कृष्णवर्णी होता. दोन्ही ज्यू मुलं उत्तरेकडून वर्ण समानता काँग्रेसकडून वर्णभेदाविरुद्ध प्रचार करायला आली होती. क्लानचे सदस्य आणि पोलीस अधिकारी यांनी मिळून या हत्या घडवून आणल्या. यासंबंधीची विस्तृत माहिती इथे वाचायला मिळेल. या हत्यानंतर राष्ट्रीय गहजब झाला. हत्यांची चौकशी करायला देशाच्या सरकारला मिसिसीपीला फेडरल ब्युरोचे लोक पाठवायला लागले आणि याच दरम्यान अमेरिकेतला वर्णभेदावर बंदी आणणारा 'कायदा' मंजूर झाला. इकडे मिसिसिपीत ब्युरोच्या लोकांनी जंगजंग पछाडूनदेखील काही तपास लागत नव्हता. शेवटी माहिती मिळवण्यासाठी पैशांच्या बक्षिसाचं आमिष दाखवायला लागलं. समाजसेवकांचे मृतदेह सापडले. नंतर सुरु झालेला खटला अनेक महिने चालला, गाजला, बंद पडला, पुन्हा सुरु झाला, शेवटी एकदाची काही लोकांना शिक्षा झाली. उणी-पुरी ४० वर्षं गेली या सगळ्यात. या सत्यघटनांवर बेतलेल्या काल्पनिक सिनेमात सगळा भर सामाजिक विषमता, वर्णद्वेष आणि त्याचे लोकांवर होणारे परिणाम यावर आहे. सिनेमामध्ये गुन्हेगार शेवटी पकडले जातात आणि त्यांना शिक्षा होते असं दाखवलं आहे.'गुड कॉन्कर्स इवील' असा सकारात्मक संदेश पोहोचणं अपेक्षित असावं. सिनेमा रिलीज झाला तेव्हा घटनेमागे असलेली राजकीयता लक्षात ठेवून त्यात कोणतीच मुळ नावं वापरलेली नाहीत.\nसिनेमा सुरु होतो तेव्हा दोन पाण्याचे नळ (फाउंटन्स) दिसतात. एक चांगल्या स्थितीत आहे आणि त्यावर 'व्हाईट' असा फलक आहे, दुसरा जुनाट नळ वाहतोय, त्यावर 'कलर्ड' असा फलक आहे. एक गौरवर्णी चांगल्या नळावर पाणी पिऊन जातो आणि एक लहान कृष्णवर्णी मुलगा वाहत्या नळावर. पुढे साधारण काय बघायला मिळणारे याची पुसटशी कल्पना इथेच येऊन जाते. श्रेयनामावली सुरु होते तेव्हा एक जळतं घर दिसतं आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळी नावं दिसतात. सुरुवातीला त्या जळक्या घराचं महत्व फारसं अधोरेखित होत नाही पण नंतर संपूर्ण सिनेमात जेव्हा अशी घरं जाळण्याचे प्रसंग येतात तेव्हा ते दर वेळी जास्त जास्त अंगावर येतात. पहिल्याच प्रसंगात तीन किशोरवयीन समाजसेवक मुलांचा होणारा पाठलाग आणि त्यांचा खून चित्रित केलाय. पुढच्या प्रसंगात फेडरल ब्युरोचे दोन अधिकारी मिसिसिपीतल्या काल्पनिक 'जेसप' कौंटीला यायला निघालेले असतात. सिनेमामधलं नाट्य निर्माण झालंय ते दोन्ही अधिकाऱ्यांच्या वैचारिक मतभेदांमधून तरुण वाटणारा अधिकारी 'ऍलन वॉर्ड' इन्चार्ज आहे,त्याला ब्युरोत तीनेक वर्षंच झाली आहेत, त्याचा पुस्तकी क्लुप्त्या, पद्धतींवर भर असणारे असं त्याच्या बोलण्यातून समजतं. दुसरीकडे वयस्कर वाटणारा अधिकारी ‘रुपर्ट ऍन्डरसन’ निवांत आहे, तो कधी काळी मिसिसिपीमध्ये कुठल्यातरी कौंटीचा शेरीफ (वरिष्ठ पोलीस अधिकारी) होता. त्याला पुढे काय वाढून ठेवलं असणारे याची कल्पना आहे, तो वॉर्डला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो की सरळसोट मार्गांनी या केसचा निकाल लागणं शक्य नाही. जेसपमध्ये सगळे पोलीस अधिकारी गौरवर्णी आहेत आणि ते फेडरल ब्युरोकडून आलेल्या या दोन लोकांना अक्षरशः 'फाट्यावर' मारतात.(ब्युरोच्या लोकांना अशी वागणूक मिळालेली शक्यतो कुठल्याच सिनेमात पाहायला मिळत नाही.) मुलं गायब झाली आहेत किंवा त्यांचं अपहरण, खून असं काही झाल्याची शक्यतादेखील लोकल पोलीस मान्य करत नाहीत. ऍन्डरसन ’पेल’ नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या बायकोशी मैत्री( तरुण वाटणारा अधिकारी 'ऍलन वॉर्ड' इन्चार्ज आहे,त्याला ब्युरोत तीनेक वर्षंच झाली आहेत, त्याचा पुस्तकी क्लुप्त्या, पद्धतींवर भर असणारे असं त्याच्या बोलण्यातून समजतं. दुसरीकडे वयस्कर वाटणारा अधिकारी ‘रुपर्ट ऍन्डरसन’ निवांत आहे, तो कधी काळी मिसिसिपीमध्ये कुठल्यातरी कौंटीचा शेरीफ (वरिष्ठ पोलीस अधिकारी) होता. त्याला पुढे काय वाढून ठेवलं असणारे याची कल्पना आहे, तो वॉर्डला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो की सरळसोट मार्गांनी या केसचा निकाल लागणं शक्य नाही. जेसपमध्ये सगळे पोलीस अधिकारी गौरवर्णी आहेत आणि ते फेडरल ब्युरोकडून आलेल्या या दोन लोकांना अक्षरशः 'फाट्यावर' मारतात.(ब्युरोच्या लोकांना अशी वागणूक मिळालेली शक्यतो कुठल्याच सिनेमात पाहायला मिळत नाही.) मुलं गायब झाली आहेत किंवा त्यांचं अपहरण, खून असं काही झाल्याची शक्यतादेखील लोकल पोलीस मान्य करत नाहीत. ऍन्डरसन ’पेल’ नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या बायकोशी मैत्री() करण्याचा प्रयत्न करतो. तिची भूमिका सिनेमात हळूहळू मध्यवर्ती होत जाते.\nऍलन पार्कर या दिग्दर्शकाने सिनेमाचा वेग व्यवस्थित सांभाळला आहे. कुठलाच प्रसंग कंटाळवाणा किंवा अनावश्यक नाही. वॉर्ड इन्चार्ज असल्याने तो आणि ऍन्डरसन सुरुवातीला त्याच्याच मार्गांनी शोध घेत राहतात. त्यांच्यात त्यावरून उडणारे खटके हा एक भाग, दुसरीकडे ऍन्डरसन आणि पोलीस अधिकाऱ्याच्या बायकोमध्ये निर्माण होणारी जवळीक हाही एक महत्वाचा भाग आहे. तीन मुलांची गाडी सापडते पण प्रेतं सापडत नाहीत. वॉर्ड ब्युरोची १००-१५० माणसं कामाला लावून गाडी सापडलेल्या दलदलीच्या भागात शोधाशोध सुरु करतो. एकीकडे कृष्णवर्णीयांच्या घरांवर हल्ले सुरु असतात. अख्खं घर जाळून टाकायचं आणि लोकांना बेघर करायचं ही कुटील कल्पना. लोकल पोलिसांच्या आणि क्लानच्या भीतीने स्वतःचं घर जळताना पाहिलेली माणसंसुद्धा काही बोलायला तयार नाहीत हे बघून कीव येते. दोन्ही अधिकारी राहत असलेल्या हॉटेलवर देखील हल्ला होतो. तेव्हा वॉर्ड काम करायला शहरातलं एक थेटर भाड्याने घेतो. एका रात्री गायब असलेल्या तीन लोकांसारखं आणखी एका कृष्णवर्णीयाला त्रास द्यायचा प्रयत्न होतो. ऍन्डरसनला ‘बातमी’ मिळालेली असते. तो आणि वॉर्ड त्या मुलाला पळवणाऱ्या गाडीचा पाठलाग करतात. पण वॉर्डच्या बुजऱ्या पद्धतींमुळे त्यांना उशीर होतो आणि मुलाचा शारीरिक छळ होऊन त्याला टाकून देण्यात येतं. तरी तो मुलगा अधिकृत तक्रार करायला तयार नसतो. सिनेमावर टीका झाली ती त्यातल्या 'कृष्णवर्णी लोकांचं इतकं भेदरलेलं असणं' खुप टोकाचं (आणि अर्थातच अतिशयोक्त) दाखवलं आहे म्हणून. आजचे अमेरिकन कृष्णवर्णी पहिले तर ही टीका रास्त वाटते, अर्थात सिनेमात मात्र वेगवेगळ्या प्रसंगात वर्णभेदाविरुद्ध चाललेल्या एका मोर्चाला शिवीगाळ करणारे लोक, प्रार्थना करत असणाऱ्या एका लहान मुलाला मारणारे लोक, जाहीर सभांमध्ये गौरवर्णीयांचा आणि त्यांच्या वर्णश्रेष्ठपणाचा उदोउदो करणारे लोक पाहिले की गौरवर्णीय लोकांबद्दलची चीड वाढत राहते. एकीकडे वॉर्ड लोकल पोलिसांची तीन मुलं बेपत्ता असण्यासंदर्भात उलट तपासणी घ्यायला सुरुवात करतो. यावर उत्तर म्हणून शहराचा महापौर (मेयर) येऊन त्याला धमकावून जातो. वॉर्डची सहनशक्ती संपायला लागलेली असते. त्याला ऍन्डरसनचं म्हणणं पटायला लागलेलं असतं. अजून एका घरावर हल्ला होतो. एक स्थानिक कृष्णवर्णी मुलाच्या साक्षीने तीन लोकांविरुद्ध खटला उभा राहतो पण कोर्ट त्यांना मुक्त करतं हा प्रसंग पाहून चीड येते. खटल्याचा निकाल लागल्यावर पुन्हा एक हल्ला होतो. यावेळी घर तर जाळलं जातंच शिवाय घराच्या मालकाला एका झाडाला लटकावून गळफास लावून मारतात. दुसरीकडे सगळ्या घटनांनी सैरभैर झालेली, ऍन्डरसनशी जवळीक निर्माण झालेली पेलची बायको त्याला तीन मुलांची प्रेतं कुठे पुरली आहेत ते सांगते. प्रेतं सापडतात आणि निव्वळ बेपत्ता असण्याची केस अधिकृतपणे 'मर्डर'ची केस बनते. पेलला सत्य कळल्यावर तो बायकोला मारहाण करतो. तिला हॉस्पिटलला ऍडमिट करतात. ऍन्डरसनचं डोकं फिरतं आणि तो वॉर्डच्या पद्धतींवर चिडत पेलला मारायला निघतो. दोघांमध्ये एकमेकांबद्दल असलेला असंतोष उफाळून येतो आणि एक लहानशी मारामारी होते. शेवटी वॉर्ड ऍन्डरसनच्या पद्धतींनी केस पुढे चालवायला तयार होतो. त्या पद्धती काय असतात ते सांगितलं तर चित्रपट पाहण्याची गम्मत जाईल. पण मी आधी सांगितलं तसं- सत्य घटनेतला आणि सिनेमातला मुख्य फरक म्हणजे इथे गुन्हेगारांना शिक्षा झालेली दाखवली आहे त्याने सिनेमात गुंतलो असू तर 'सुख' वाटतं. शेवटच्या प्रसंगात मरण पावलेल्या समाजसेवकाच्या थडग्यासमोर शोकगीत गाणारे लोक उभे असल्याचं दृश्य आहे. लोकांमध्ये कृष्णवर्णी आणि गौरवर्णीसुद्धा आहेत. त्याच्याकडे लांबून पाहत काहीसे सर्द आणि भावूक वॉर्ड आणि ऍन्डरसन परत जायला निघतात.\nवॉर्डच्या भूमिकेत विलेम डॅफो (स्पायडरमनचा सिनियर ग्रीन गॉबलीन) आणि ऍन्डरसनच्या भूमिकेत जीन हॅकमन आहेत. त्यांनी आपापल्या भूमिका अर्थात सुरेख वठवल्या आहेत. सिनेमा वेगवेगळ्या ऑस्करससाठी नामांकित झाला. त्यापैकी सर्वोत्कृष्ठ छायाचित्रणाचं ऑस्कर त्याला मिळालं. उत्तम पार्श्वसंगीत आणि दिग्दर्शन या अजून काही जमेच्या बाजू. ऑस्कर सोहळ्याला बहुतेक कायम ‘वर्णद्वेष’ या विषयाचं आकर्षण वाटत आलेलं आहे. म्हणूनच की काय २००४ मध्ये ‘क्रॅश’ नावाच्या याचं विषयावरच्या सिनेमाला सर्वोत्कृष्ठ सिनेमाचा पुरस्कार मिळाला. या वर्षी, याचं विषयाशी, याचं काळाशी (१९६०, मिसिसिपी) संबंधित गोष्टीवर बनलेला 'द हेल्प' ऑस्करच्या शर्यतीत होता. आपल्याकडे ‘मिसिसिपी बर्निंग’वर आधारित 'आक्रोश' बनवला (जुना नाही, प्रियदर्शनचा २०१०चा सिनेमा), क्रॅशवर बेतलेला 'ये मेरा इंडिया' एन. चंद्रांनी बनवला. हे चित्रपट चांगले नव्हते की ते कुणी पाहिलेच नाहीत कुणास ठाऊक(मी पण आक्रोश पहिला नाहीये). पण त्यांना खूप थंड प्रतिसाद मिळाला. याउलट 'आरक्षण' नावाचा तद्दन बंडल सिनेमा ज्यात 'आरक्षण' हा मुद्दा सोडून सगळं आहे तो लोकांनी पहायची हिम्मत केली. असं झालं की मला नेहमी लोकांच्या उद्देशांबद्दल शंका यायला लागते.\nसिनेमा बघितल्यावर तो आवडणं वेगळं, तो पटणं वेगळं, त्याच्याशी रिलेट करता येणं अजून वेगळं ‘मिसिसिपी बर्निंग’शी रिलेट व्हायला अर्थात गेल्या ४-५ वर्षात फार प्रतिष्ठेचा असलेला आरक्षणाचा मुद्दा होता. आपण भारतातल्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक विषमतेबद्दल हळहळतो. मी आधी लिहिलं तसं- आडनाव वाचून माणसांबद्दल भली-बुरी मतं बनवून टाकतो. नावं बदलता येतात, धर्म बदलता येतो, पण शरीराच्या रंगाचं काय करायचं ‘मिसिसिपी बर्निंग’शी रिलेट व्हायला अर्थात गेल्या ४-५ वर्षात फार प्रतिष्ठेचा असलेला आरक्षणाचा मुद्दा होता. आपण भारतातल्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक विषमतेबद्दल हळहळतो. मी आधी लिहिलं तसं- आडनाव वाचून माणसांबद्दल भली-बुरी मतं बनवून टाकतो. नावं बदलता येतात, धर्म बदलता येतो, पण शरीराच्या रंगाचं काय करायचं तो कसा बदलणार आणि तो बदलणं जर का शक्य नाही यावर सगळ्यांचं एकमत असेल तर शरीरांच्या आतली गोरी-काळी-तपकिरी-पिवळी माणसं कधी बदलणार\n*सारी चित्रे विकिवरून साभार.\nयाउलट 'आरक्षण' नावाचा तद्दन बंडल सिनेमा ज्यात 'आरक्षण' हा मुद्दा सोडून सगळं आहे तो लोकांनी पहायची हिम्मत केली. असं झालं की मला नेहमी लोकांच्या उद्देशांबद्दल शंका यायला लागते.\nपद्धतशीर मार्केटिंगचा महिमा. आपल्याकडे (आणि हॉलीवूड मध्ये देखील कधीमधी) आगामी चित्रपट कसा स्फोटक आहे हे मिडीयाचा उपयोग करून रीतसर सर्वत्र पेरले जाते. टीव्ही वाहिन्यांवर उगीचच खोटी खोटी चर्चासत्र ( आरडा ओरडीचे सामने) घडवून आणले जातात, स्वयंघोषित \"स-माज\"धुरीण, बुद्धिवादी, प्रसारमाध्यम पंडित, राजकारणी, एकमेकांवर किंचाळत चर्चा करतात आणी तद्दन उथळ उद्देशाने बनवलेल्या सिनेमाची उगीचच हवा निर्माण होते. एक पायरी पुढे म्हणजे मणीरत्नम यांनी जन्माला घातलेला \"बॉम्बे(मुंबई)\" फॉर्म्युला अवलंबला जातो बाळा-दादा-अण्णा-दीदी-अम्मा-ताई इत्यादिना चित्रपटाचे विशेष खेळ दाखवून त्यांचे मन (money) वळवण्याचे नाटक केले जाते, अश्या तऱ्हेने एका सुमार चित्रपटा बद्दल उगीचच ज्वलंत विषयावरील भाष्यबिष्य अशी उत्कंठा होते आणी आपला सवंग समाज बरोबर चित्रपटाच्या गळी लागतो.\n@Unsui :खरंय..हॉलीवूडमध्ये आरडओरडा होतो पण 'चित्रपट आणि वाद' भारतात जितके बघायला मिळतात तितके कुठेच मिळत नाहीत..तसं पाहायला गेलं तर जीवनशैलीचा एक चांगला भाग म्हणून चित्रपट पाहणारे रसिक भारतात संख्येने खूप कमी आहेत (हे विधान खोटं असलं असतं तर भारतात अर्थपूर्ण चित्रपट हिट झाले असते).पण वाद निर्माण करायचे तर 'आजा नचले' मधलं गाणंसुद्धा पुरतं, किंवा 'बिल्लू बार्बर' मधलं 'बार्बर' आक्षेपार्ह वाटतं (मला या दोन्ही चित्रपटांच्या दर्जावर काही मत व्यक्त करायचं नाही :P). चूक प्रसारमाध्यमांची चित्रपट बनवणाऱ्याची\nशेवटी निष्कर्ष म्हणून 'दर वेळी उत्तरं परिस्थितीसापेक्ष असतात' असं जनरल विधानच करावं लागेल\nअल्टिमेट चित्रपट आहे.. अतिशय आवडला होता मला.. जीन हॅकमनने जब्बरदस्त काम केलंय.. जॉन ग्रिशमची पुस्तकं वाचली आहेस का त्यात या प्रकारांची भयंकर वर्णनं आहेत \n@हेरंब दादा: जॉन ग्रिशमचं 'द पार्टनर' सोडून अजून पुस्तकं वाचायचा योग आलेला नाही..पण मिळतील तशी नक्की वाचेनच\nमिसिसिपी बर्निंग मध्ये जीन हॅकमन जबरीच\nजळता शोध: 'मिसिसिपी बर्निंग'\nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A9", "date_download": "2018-05-27T03:04:09Z", "digest": "sha1:FNX352NEN2TCLGKXEWCQ2PAJQTZ4VIWO", "length": 10939, "nlines": 654, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सप्टेंबर ३ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n<< सप्टेंबर २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nसप्टेंबर ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४६ वा किंवा लीप वर्षात २४७ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१०३४ - गो-सांजो, जपानी सम्राट.\n१८६९ - फ्रित्झ प्रेगल, नोबेल पारितोषिक विजेता स्लोव्हेकियाचा रसायनशास्त्रज्ञ.\n१८७५ - फर्डिनांड पोर्श, ऑस्ट्रियाचा कार-अभियंता.\n१९०५ - कार्ल डेव्हिड अँडरसन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.\n१९३८ - रायोजी नोयोरी, नोबेल पारितोषिक विजेता जपानी रसायनशास्त्रज्ञ.\n१९६५ - चार्ली शीन, अमेरिकन अभिनेता.\n१९७६ - विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता.\n१६५८ - ऑलिव्हर क्रॉमवेल, इंग्लंडचा राज्यकर्ता.\n१९४८ - एडवर्ड बेनेस, चेकोस्लोव्हेकियाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष.\n१९६७ - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक.\n१९९१ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.\n२००५ - विल्यम रेह्नक्विस्ट, अमेरिकेचा सर्वोच्च न्यायाधीश.\nबीबीसी न्यूजवर सप्टेंबर ३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nसप्टेंबर १ - सप्टेंबर २ - सप्टेंबर ३ - सप्टेंबर ४ - सप्टेंबर ५ - सप्टेंबर महिना\nवर्षातील महिने व दिवस\nआज: मे २६, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०८:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mr.fitnessrebates.com/june-2015-footaction-coupons/", "date_download": "2018-05-27T03:31:44Z", "digest": "sha1:22LUWOWU2AYZXFYIFC22OK653KQLRVMX", "length": 19887, "nlines": 70, "source_domain": "mr.fitnessrebates.com", "title": "जून 2015 फूटकाईज कूपन | प्रोमो कोड सवलत", "raw_content": "\nकूपन सौदे प्रोमो कोड Workout कपड्यांचे\nघर » पाऊल क्रिया » जून 2015 फूटकाईज कूपन\nजून 2015 फूटकाईज कूपन\nजून 2015 फूटकाईज कूपन\n1 $ 75 पेक्षा अधिक ऑर्डरवर विनामूल्य शिपिंग मिळवा – प्रोमो कोड वापरा: LKS15643\nFootage.com वर $ 75 वर विनामूल्य शिपिंग कोड: LKS15643 वैध: 6.1.15 - 6.30.15 फक्त अवगत यूएस बहिष्कार लागू\nवैध 6 / 1 / 15 - 6 / 30 / 15 - अवघड यूएस केवळ - बहिष्कार लागू\n2 $ 20 पैकी 99% ऑफ ऑर्डर किंवा अधिक – प्रोमो कोड वापरा: LKS1564K\nकेवळ वैध 6 / 14 / 15-6 / 16 / 15 - केवळ ऑनलाइन - अपवर्जन लागू.\n3 $ 10 पैकी 50% ऑफ ऑर्डर किंवा अधिक – प्रोमो कोड वापरा: LKS1564L\nवैध 6 / 1 / 15 - 6 / 30 / 15 - केवळ ऑनलाईन - बहिष्कार लागू\n4 $ 15 $ 110 ऑफ ऑर्डर किंवा अधिक – प्रोमो कोड वापरा: LKS1564N\nवैध 6 / 1 / 15 - 6 / 30 / 15 - अवघड यूएस केवळ - बहिष्कार लागू\nया नवीन स्नीकर्स पहा:\nअॅडिडास ऑर्जिनलज जेडएक्स फ्लक्स - साध्या आणि आधुनिक, एडिडास ऑर्जिनल झ्््क्स फ्लक्स हे प्रख्यात झेंडेक्स झेंग्झिएक्स एक्सएनएक्सएक्स जूडे चालणारे जूडेचे वंशज आहे. एक तुकडा जाळी उच्च वेल्डेड टीपीयू 8000- पट्ट्या सह आश्चर्यकारकपणे आरामदायक आणि आश्वासक आहे. टीपीयू टाच काउंटर, प्रख्यात झेंडे हजारो सीझनवर प्रलोभन करते आणि मैलांनंतर मैलावर आपल्या पाठीवरील अपवादात्मक आधार जोडते.\nASICS जीईएल-निंबस 17 - मेन्स चालू शूज - आपण आनंदासाठी किंवा आपल्या स्वत: च्या वैयक्तिक स्वास्थ्यासाठी धावत असल्यास, आपण आज बाजारात बाजारपेठेत शूजिंगसाठी सर्वोत्कृष्ट उभ्या असलेल्या आणि सहायक जोडींपैकी एक आहे हे जाणून घेण्यास आपल्याला आराम मिळेल. Asics Jel Nimbus 17 मृदा overpronators साठी underpronators साठी उत्तम आहे आपण या एलिट चालविण्याच्या शूचे गच्शनिंग आणि सोईची प्रशंसा कराल. हे Asics जूडे फ्लूइडफिट ऊर्प्रा तंत्रज्ञानाचे वैशिष्टय़ करते जे आपल्या पावलांशी जुळवून घेणारे ताणून काढणारे ताकद असलेले मल्टि-डायरेक्शनल स्टॅंच मेष ला जोडते, जे खरोखरच कस्टमाइझ्ड दस्तवे सारखी तंदुरुस्त आहे. सुधारीत समर्थनासाठी एक्झोकेलेट्टल एउल काउंटरसह एली क्लचिंग सिस्टम देखील आहे.\nया जून 2015 कूपने वैध आहेत तर पुरवठा मागील\nजून 13, 2015 प्रशासन पाऊल क्रिया, शूज टिप्पणी नाही\nDads आणि ग्रॅड्स मिसफिट चमक 25% विक्रीस\nस्वत: ला विचारा आपण ते पात्र आहात का\nप्रत्युत्तर द्या\tउत्तर रद्द\nफॅट बर्न करा, स्नायू तयार करा आणि दैनिक फिटनेस डीलसह पैसे वाचवा फिटनेस रिबेट्स.\nआम्ही शीर्ष शरीर सौम्य पूरक आणि व्यायाम उपकरणे वर पैसे वाचविण्यात मदत करण्यासाठी येथे आहोत. आम्ही इंटरनेट वर सर्वोत्कृष्ट फिटनेस कूपन आणि सौदे शोधतो. आपण पूरक आहार, ट्रेडमिल्स, एल्लिप्टिकल, होम जिम, व्यायाम बाईक, जिम सभासदत्व, वर्कआउट डीव्हीडी, आणि बरेच काही वाचवू शकाल. फिटनेस रिबेटसह सामाजिक रहा फेसबुक & ट्विटर. नवीनतम आरोग्य लेखांसाठी आमचे ब्लॉग विभाग पहा. परवडणारे फिटनेस रिबेट्स आमचे जिम शर्ट कमीत कमी $ 1.99 अधिक शिपिंगसाठी उपलब्ध आहेत\nफिटनेस रिबेट अलीकडील पोस्ट\n5 वर्कआउट वेअर आइडियाज\nमोफत मार्गदर्शक: बिग फॅट खाद्यपदार्थ युरी Elkaim द्वारे lies\nचरबी गळणे सत्य मोफत ईपुस्तकाची डाउनलोड\nनानप्रमाणे तेल मोफत ईपुस्तक साठी 10 कमाल वापर\nआपल्या मोफत स्पायरल भाजी कचरा दावा फक्त एस आणि एच द्या\n1 विकत घ्या मोफत 3 हळद बाटल्या मिळवा\nबायोपेरिनेसह हळदीची विनामूल्य बाटली घ्या\nमोफत मधुमेह जागृती Wristband\nआपण हट्टी बेबी चरबी आणि कार्यक्षम मार्गांनी ते मुक्त होण्यासाठी का प्राप्त का हे शोधा\nमोफत ईपुस्तक: वजन कमी करण्यासाठी आळशी मनुष्यांचे मार्गदर्शक\nआपल्या मोफत खारवून वाळवलेले डुकराचे मांस दावा & Butter केटो कुकबुक\nमोफत ई-पुस्तक: नखे म्हणून 5 कठीण बनण्यासाठी मार्ग\nश्रेणी श्रेणी निवडा 2 आठवडा आहार (1) 24 तास फिटनेस (3) A1Supplements (5) अॅक्सेसरीज (4) अॅडिडास (2) समायोज्य डंबल (3) आश्चर्यकारक ईपुस्तक स्टोअर (3) अॅमेझॉन (एक्सएक्सएक्स) अमृती (एक्सएक्सएक्स) कधीही फिटनेस (1) बीचसाहित्य (11) ब्लॅक शुक्रवार (एक्सएक्सएक्स) ब्लॉग (14) पुनरावलोकने (1) बॉडीबिल्डिंग.कॉम (2) बॉडीबिल्डिंग.कॉम युके (एक्सएक्सएक्स) पुस्तक (4) बोटॅनिक चॉइस (एक्सएक्सएक्स) Bowflex (46) कॅनडा (5) ट्रेडवेलंबर (17) बीपीआय स्पोर्ट्स (2) BulkSupplements.com (2) CB-1 वजन गेनर (2) शतक एमएमए (1) चतुर प्रशिक्षण (4) कपडे (14) फिटनेस रिबेट (10) हुडी (4) टी-शर्ट (6) गोल्ड'ज जिम (एक्सएक्सएक्स) कॉसमोडी (1) क्रिएटिन (2) सायबर सोमवार (1) दैनिक बर्न (1) आहार थेट (1) आहार-पासून-जा (2) औषधस्टोअर.कॉम (3) डकन आहार (1) डीव्हीडी (एक्सएक्सएक्स) eBay (4) ईपुस्तक (13) एल्लिप्टिकल्स (8) फ्रीमेशन (1) प्रॉफॉर्म (4) गुळगुळीत (2) Yowza (1) eSports ऑनलाइन (1) व्यायाम बाईक (5) प्रॉफॉर्म (4) श्विन (एक्सएक्सएक्स) फिरणारे (2) सरळ (1) फेसबुक (1) टी-शर्ट सकाळ (1) चरबी बर्नर (6) फादर्स डे (एक्सएक्सएक्स) समाप्त ओळ (3) योग्यता गणराज्य (1) पाऊल क्रिया (3) फुटलॉकर (3) फ्री की (19) गायाम (एक्सएक्सएक्स) गँडर माउंटन (एक्सएक्सएक्स) गार्सिनिया एकूण (1) Giveaways (17) ग्रुपॉन (एक्सएक्सएक्स) जिम गेस्ट पास (2) शुभेच्छा इस्टर (3) एचसीजी आहार (1) हार्ट रेट मॉनिटर्स (6) गार्मिन (एक्सएक्सएक्स) ध्रुवीय (1) टाइमएक्स (2) वायरलेस चेस्ट कातडयाचा (1) घरगुन्हे (2) होरायझन फिटनेस (4) घरगुती पोषण (1) आयव्हीएल (एक्सएक्सएक्स) ऊर्जा ग्रीन्स (3) जो न्यू बॅलन्स आउटलेट (एक्सएक्सएक्स) के-मार्ट (1) केली चे रनिंग वेअरहाउस (2) कामगार दिन (1) लाइफ फिटनेस (1) मासिके (1) मेमोरियल डे (4) मिसफिट (3) एमएमए वेअरहाउस (एक्सएक्सएक्स) मॉडेल (एक्सएक्सएक्स) मातृदिन (1) स्नायू आणि मजबुती (4) NASM (1) नवीन शिल्लक (3) नवीन जिवन (1) नायकी स्टोअर (1) पोषण Supps (1) पालेओ प्लॅन (एक्सएक्सएक्स) Pedometer (1) Fitbit (1) पर्सोलाॅब्स (1) पूर्व-कार्यवाही (12) राष्ट्रपती दिन (1) प्रिंट करण्यायोग्य कुपन (3) Proform.com (7) प्रोहेल्थ (एक्सएक्सएक्स) प्ररोमोन (1) प्रॉसर (5) प्रथिने (9) स्नायू दुध (3) प्युरिटनचा प्राइड (1) गुणवत्ता आरोग्य (4) रीबॉक (7) रोईंग मशीन (2) Sears (2) शेखर कप (1) FitnessRebates.com (1) शूज (एक्सएक्सएक्स) Shoes.com (1) स्लंडर्टोन (1) गुळगुळीत स्वास्थ्य (8) एकमेव स्वास्थ्य (1) दक्षिण बीच आहार वितरण (1) स्पाफिंडर (1) स्पार्टन रेस (5) क्रीडा प्राधिकरण (1) मजबूत लिफ्ट परिधान (1) मजबूत पुरवणी दुकान (1) सुपर सप्लामेंट्स (एक्सएक्सएक्स) पूरक (28) पूरक जा (4) सुझाने सोमरर्स (एक्सएक्सएक्स) स्वीपस्टेक (1) एकूण जिम (2) ट्रेडमिल (16) क्षितिज (1) गुणवत्ता (1) फिनिक्स (1) प्रीकोर (1) प्रॉफॉर्म (6) रीबॉक (1) गुळगुळीत (2) सोल (1) वेस्लो (2) ट्विटर (4) डफल बॅग वेवरी (1) टी-शर्ट सकाळ (3) कंपन प्लॅटफॉर्म मशीन (1) व्हिडिओ गेम (1) व्हॅटिशुस (1) VitalMax (1) व्हिटॅमिन शॉप (3) व्हिटॅमिन वर्ल्ड (3) वीडर (एक्सएक्सएक्स) वर्कआउट्स (1) Workoutz.com (1) योग अॅक्सेसरीज (4) योगादिरे (1) Yowza फिटनेस (1) झुम्बा (5)\n आमच्या साइट समर्थन मदत\nसंग्रहण महिना निवडा एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 2017 शकते एप्रिल 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 जुलै 2016 जून 2016 2016 शकते एप्रिल 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 डिसेंबर 2015 नोव्हेंबर 2015 ऑक्टोबर 2015 सप्टेंबर 2015 ऑगस्ट 2015 जुलै 2015 जून 2015 2015 शकते एप्रिल 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 ऑगस्ट 2014 जुलै 2014 जून 2014 2014 शकते एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 2013 शकते एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013\nनोंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nफिटनेस रिबेट्स कॉपीराइट © 2018 | विषय: मासिक शैली द्वारा समर्थित वर्डप्रेस ↑\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nपोस्ट पाठवले नाही - आपला ईमेल पत्ते तपासा\nअयशस्वी तपासू ईमेल करा, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\nगोपनीयता धोरण / संबद्ध प्रकटीकरण: ही वेबसाइट संदर्भ दुवे केले खरेदीसाठी भरपाई प्राप्त करू शकते. फिटनेस रिबेट्स ऍमेझॉन सर्व्हिसेस एलएलसी एसोसिएट्स प्रोग्राममध्ये सहभागी आहे, अॅम्नॅझॅक्स अॅडव्हर्टायझिंग प्रोग्रॅम तयार केला जातो ज्यायोगे साइट्स ऍमेझॉन डॉट कॉम वर जाहिरात करून आणि लिंक करून जाहिरात फी प्राप्त करू शकतात. आमच्या पहा \"गोपनीयता धोरण\"अधिक माहितीसाठी पृष्ठ Google, इंक. आणि संलग्न कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही जाहिराती कुकीज वापरून नियंत्रित केल्या जाऊ शकतात.या कुकीज Google ला या साइट्स आणि Google जाहिरात सेवांचा वापर करणार्या अन्य साइटवरील आपल्या भेटींवर आधारित जाहिराती प्रदर्शित करण्यास अनुमती देतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2016/11/blog-post_24.html", "date_download": "2018-05-27T03:33:15Z", "digest": "sha1:CXBLWBBECZZXWD3EX73PMYNJVKHCRGQV", "length": 15715, "nlines": 136, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): उर्जित पटेल यांची आत्मघातकी सही", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nउर्जित पटेल यांची आत्मघातकी सही\nरिझर्व बँकेनं काढलेल्या नवीन नोटांवर या बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही आहे. या सहीचं तुम्ही नीट निरीक्षण केलंत तर तुम्हाला पुढील गोष्टी लक्षात येतील:\n1. त्यांनी आपल्या Urjit या नावावर काट मारली आहे.\n2. सहीच्या शेवटी ते खाली आणि मागे वळले आहेत.\n3. सहीमध्ये अंडरलाईन सलग नसून तुटक आणि वेगळी-वेगळी आहे.\n4. सहीमध्ये अनेक ठिकाणी फुल्या (crosses) तयार झाल्या आहेत.\n5. त्यांच्या सहीमध्ये दोन वेळा आलेले t हे अक्षर पहा. या अक्षरातली आडवी रेघ (t bar) ही उतरती आहे.\nउर्जित पटेल यांच्या सहीमध्ये वर दिलेल्या वैशिष्ठ्यांचे अर्थ पुढील प्रमाणे आहेत:\n1. आपल्या नावावर काट मारणे: ग्राफॉलॉजी (हस्ताक्षर विश्लेषण शास्त्र) मध्ये अशा प्रकारच्या सहीला ‘सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह सिग्नेचर’ किंवा 'सुसायडल सिग्नेचर' म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारची सही करणारे लोक स्वत:च स्वत:चे मोठे नुकसान करून घेऊ शकतात. पटेल पुढे मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. हे अडचणीत येणे म्हणजे नोट बंदीचा घेतलेल्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊन पटेल यांनी राजीनामा देणे किंवा त्यांची हकालपट्टी होणे असं घडू शकतं. कदाचित यापेक्षाही भयानक गोष्ट होऊ शकते.\n2. सहीच्या शेवटी खाली येणं आणि माघारी वळणं: हा प्रकार वरील प्रकाराला पूरक आहे. अशा प्रकारची सही करणाऱ्याला आयुष्यात मोठा सेटबॅक बसू शकतो.\n3. सलग अंडर लाईन नसणं: सात्यताचा अभाव\n4. फुल्या (crosses): निर्णयात चुका होणं\n5. उतरता टी बार: याचा अर्थ कामात फारसा उत्साह नसणं.\nएकूणात उर्जित पटेल हे बळीचा बकरा बनण्याची शक्यता आहे.\nमोदींच्या सहीमध्ये दडलंय त्यांचं भवितव्य\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/09/marathi-websites-for-kids.html", "date_download": "2018-05-27T03:11:37Z", "digest": "sha1:FEH3HPCLCFAN3Y6XPJGJZPWUC5XDEXE3", "length": 7763, "nlines": 71, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "चंदामामा.कॉम - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / इंटरनेट (internet) / भाषा / चंदामामा.कॉम\nआज एक वेबसाईट बघीतली आणि एकदम बालपणची आठवण झाली. आपण सर्वांनी कधीतरी लहानपणी 'चांदोबा' वाचले असेलच. ही वेबसाईट चांदोबाचीच आहे. आणि मुख्य म्हणजे नुकताच यात मराठी विभागही चालु करण्यात आला आहे.\nचांदोबा, ठकठक, चाचा चौधरी, गोट्या अशी पुस्तके वाचुन आपली एक पुर्ण पीढी घडली आहे. तोच वारसा पुढे चालवण्यासाठी चंदामामा.कॉम ही वेबसाईट आता पुढे सरसावली आहे. चंदामामा.कॉम वर इंग्लीश, हिंदी, तामिळ, कन्नड, मराठी आणि तेलगु या सहा भाषांमधील कॉमीक्स आणि गोष्टी उपलब्ध आहेत.\nपौराणिक कथा, सांस्कृतीक, समकालीन, कॉमीक्स, लघुकथा, विज्ञानकथा, महाराष्ट्राची माहीती, महाराष्ट्रातील तसेच जगांतील सणांची माहीती असे अनेक विभाग या वेबसाईट मध्ये पहायला मिळतात.\nत्याचप्रमाणे लहान मुलांसाठी विविध स्पर्धा(कॉंटेस्टस) येथे घेण्यात येतात. रामायण, महाभारत आणि इतर कथांच्या सीडी आणि पुस्तकांचे संच येथे विकत घेण्याची सोयही केलेली आहे.\nमला आवडणारी चांदोबाची खासीयत म्हणजे त्यामधील चित्रे. तशीच बोलकी चित्रे आजही ऑनलाइन चांदोबा मध्ये दीसतात आणि त्यामुळे वाचनाची मजा द्वीगुणीत होते.\nलहानपणापासुनच मुलांच्या मनात वाचनसंस्कार रुजवण्यासाठी त्यांना अवश्य चंदामामा.कॉम (candamama.com)ची भेट घालुन द्या.\nआणि मित्रहो चंदामामा.कॉम ने आणखी एक छान सोय पुरवीली आहे. प्रत्येकाच्या मनात एक लहान मुल लपलेलं असतं. बालपणात क्षणभर का होइना पण परत जाण्याची संधी आपण सगळेच शोधत असतो. हेच लक्षात घेउन चंदामामाने चांदोबाचे काही जुने अंक (अगदी १९५२ सालापासुनचे) ई-पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध करुन दीले आहेत. जुन्या अंकांतील मजकुरच नव्हे तर चित्रे आणि जाहीराती पाहणे हा देखील एक आगळावेगळा अनुभव आहे.\nचांदोमामा.कॉमच्या मराठी आवृत्तीला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच संग्रहीत जुने अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ajit-pawar-criticizes-state-government-5845", "date_download": "2018-05-27T03:07:08Z", "digest": "sha1:SWGXSMF2FQHKB5M5HN7XUDWIHBAQ6T4N", "length": 15860, "nlines": 144, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Ajit pawar criticizes state government | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः पवार\nविश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः पवार\nरविवार, 18 फेब्रुवारी 2018\nनगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा, महागाईचा आगडोंब करणारे हे विश्वासघातकी, खोटारडे सरकार आहे. शेतकऱ्यांना आधार देण्याएवजी या सरकारने शेतकरी संपवण्याचाच चंग बांधला आहे. मात्र शेतकऱ्यांचे झालेल्या वाटोळ्याची किंमत सरकारला मोजावी लागेल. पैसे बुडवणाऱ्यांना पाठबळ देणारे हे सरकार गरिबांना आणखी गरीब करीत असल्याचा आरोप करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.\nनगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा, महागाईचा आगडोंब करणारे हे विश्वासघातकी, खोटारडे सरकार आहे. शेतकऱ्यांना आधार देण्याएवजी या सरकारने शेतकरी संपवण्याचाच चंग बांधला आहे. मात्र शेतकऱ्यांचे झालेल्या वाटोळ्याची किंमत सरकारला मोजावी लागेल. पैसे बुडवणाऱ्यांना पाठबळ देणारे हे सरकार गरिबांना आणखी गरीब करीत असल्याचा आरोप करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.\nनगर जिल्ह्यामध्ये शेवगाव, राहुरी, कोपरगाव, अकोले येथे ‘हल्लाबोल’ यात्रेनिमित्त सभा झाल्या. अजित पवार यांच्यासह माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्राम कोते यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या सभांतून सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. राहुरीच्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, की पायाभूत सुविधांवर खर्च केल्यास राज्यावर आठ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर वाढेल. मुख्यमंत्र्यांनी मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षणाबाबत झुलवत ठेवले. मूळ आरक्षणाला धक्का न लावता, आर्थिक निकषावर गरिबांना आरक्षण द्यावे, असे आमचे मत आहे.\n‘‘साखर कारखान्यांची वीज सरकार खरेदी करीत नाही. चुकीच्या धोरणांमुळे साखर उद्योग अडचणीत आला. शिवसेना शेतकऱ्यांचा पुळका असल्याचे दाखविते. विजय मल्ल्या, नीरव मोदी बॅंका बुडवून देशाबाहेर पळाले. त्यांचे काहीच वाकडे करत नसलेले सरकार शेतकऱ्यांना मात्र वेठीस धरत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना ऐतिहासिक, सरसकट, नंतर तत्त्वतः असे शब्द फिरविले. आता गारपिटीची मदत देतानाही कंजुषी केली जात आहे. सरकारची शेतकऱ्यांबाबतची भूमिकाच संशयास्पद आहे. सरकारने शेतकऱ्यांना संपण्यासाठी प्रयत्न केले तर त्याची किंमत मोजावी लागेल,’’ अशी टीकाही त्यांनी केली.\nनगर सरकार government अजित पवार भाजप दिलीप वळसे पाटील खासदार सुप्रिया सुळे धनंजय मुंडे सुनील तटकरे पायाभूत सुविधा infrastructure कर्ज मुस्लिम आरक्षण साखर\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!!-8766/", "date_download": "2018-05-27T03:36:28Z", "digest": "sha1:BH5KI5DVELLOU6GTZ3GLFZN43QOPEABV", "length": 3927, "nlines": 109, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-हे खरच आहे ना !!", "raw_content": "\nहे खरच आहे ना \nहे खरच आहे ना \nहे स्वप्नं तर नाही ना \nमाझ्या जीवनात तुझे येणे,\nहा भास तर नाही ना \nसंकटे, निराशा आणि त्रास\nजीवनात आजवर ह्यांचाच होता सहवास\nवाटू लागले होते, हीच कटू सत्ये;\nस्वतःला समजावले होते..\"एकला चलो रे \nबाकी सर्व केवळ वल्गना\nपरी कथेतील रम्य कल्पना\nअशा निराशेच्या खायीत कोल्माड्ताना\nहळूच घातलेली साद मला.\nथोडे मागे वळून पहिले.....\nआणि वळणच मिळाले जणू जीवनाला\nनाही निराशेचा काटेरी मार्ग\nतुझी प्रत्येक साद हि जणू......\nकुंजवानातील वेणू नाद आहे.\nअसा अमृताचा मार्ग मिळणे.....\nहे स्वप्नं तर नाही ना......\nमाझ्या जीवनात तुझे येणे....\nहा भास तर नाही ना \nहे खरच आहे ना \nमला कविता शिकयाचीय ...\nRe: हे खरच आहे ना \nRe: हे खरच आहे ना \nRe: हे खरच आहे ना \nRe: हे खरच आहे ना \nहे खरच आहे ना \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-05-27T03:08:07Z", "digest": "sha1:ZJ64ANBWLHXLLRHAMENZ2OLPWW3RCOZ7", "length": 5573, "nlines": 225, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वैद्यकशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nवैद्यकशास्त्र ही आरोग्यविज्ञानाची शाखा आहे. याचा संबंध मानव शरीर निरोगी राखण्यासाठी होतो. यात असलेल्या औषधी पद्धतींचे ढोबळमानाने वर्गिकरण होऊ शकते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जुलै २०१५ रोजी ०७:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://nilyamhane.blogspot.com/2009/12/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:13:17Z", "digest": "sha1:RIBBFB2TP6XB73CLCIN7NKWYEIESS6SS", "length": 10686, "nlines": 121, "source_domain": "nilyamhane.blogspot.com", "title": "निल्या म्हणे !!!: नकार", "raw_content": "\nकन्या: (तावातावाने) तू मला असं फसवशील असं वाटलं नव्हतं \nमुलगा: अगं असं का समजतेस मी तुला कुठे फसवतोय\nकन्या: इतकं मोठं सत्य तू माझ्या पासून लपवून ठेवलंस\nमुलगा: अगं मी तुला गमावून बसेन अशी भीती होती म्हणून....\nकन्या: म्हणून तू खोटं बोललास\nमुलगा: अगं खोटं नाही बोललो फक्त खरं थोडंसं लपवलं.\nकन्या: पण आता ते सत्य सांगितल्याने तू मला गमावणार नाहीस असं वाटतं का तुला\nमुलगा: प्रेम अंधळं असतं मधु..\nकन्या: लाडात यायचं काम नाही. माझी एवढी फसगत झाली आहे. यातून काय मार्ग काढायचा ते माझं मला ठरवू दे.\nमुलगा: अगं असं काय एवढं आभाळ कोसळल्या सारखी बोलतेस. फक्त एवढीशी तर गोष्ट आहे.\n तुझ्या साठी असेल फक्त. मला तर अगदी कुठे येऊन अडकले असं झालंय\nमुलगा: हेच का तुझं प्रेम\nकन्या: हो. तू तरी कुठे खरा वागलास का मला फसवलंस बेंगलोर ला असतोस म्हणून का मला फसवलंस बेंगलोर ला असतोस म्हणून तरीही माझ्या मैत्रीणी, \"बेंगलोर ला आहे तो १०० वेळा विचार कर\" म्हणत होत्या.\nपण मीच म्हटलं एवढं सगळं जुळून येतंय आपलं माणूस थोडंसं चुकणारच. बेंगलोर तर बेंगलोर. फार फार तर एक दोन वर्षात पुण्या मुंबईला नोकरी शोधता येईल.\nमुलगा: अगं मग तसंही मी सध्या पुण्या मुंबईला यायला तयार आहे की दोन तीन वर्षांनी\nकन्या: ते काही नाही तू मला फसवलंयस. ज्या नात्याची सुरुवात फसवाफसवीने होते ते नातंच मला नको. (हाताची घडी घालून मुलाकडे पाठ फिरवत)\nमुलगा: अगं माझं ऐकून तरी घेशील..\nकन्या: काही ऐकायचं नाहीए. तुझा आणि माझा मार्ग वेगळा समज.\nमुलगा: मधु असं का टोकाला जातेस. मला समजून घेण्याचा प्रयत्न कर.\nकन्या: परक्या लोकांनी मला एकेरी आणि लाडाची संबोधनं लावलेली मला आवडत नाहीत.\nमुलगा: अगं मी क्षणात परका झालो तुझ्यासाठी ४ महिने आपण चॅटिंग करत होतो ना\nकन्या: तोच मूर्खपणा झाला.\nमुलगा: अगं पण ठरल्याप्रमाणे आलो ना मी तुला प्रत्यक्षात भेटायला\nकन्या: उपकारच केलेस जणू \nमुलगा: माझ्या दिसण्यात उंचीत, रंगात काही प्रॉब्लेम आहे का\nकन्या: नाही रे. तोच तर वांदा करुन ठेवलास तू. तसा काही प्रॉब्लेम असता तर मी इथे हा वाद घालत उभी नसते.\nमुलगा: मग अडचण तरी काय आहे\nकन्या: तुझं काय जातं रे \"अडचण काय आहे\" म्हणायला. माझ्याशी इतकं खोटं वागलास तू मला तुझं तोंडही पहायचं नाही.\nमुलगा: ठीक आहे. तुला एवढाच जर त्रास होणार असेल तर नको जाऊया आपण पुढे. पण माझ्या समोर दुसरा कोणताच मार्ग शिल्लक नव्हता.\nकन्या: मला इमोशनली अडकवून नंतर खरं सांगून फसवायचा डाव होता ना तुझा\nमुलगा: (चिडून) हो होता. आता मुलगी मिळत नाही म्हटल्यावर मला हाच डाव खेळावा लागला.\nकन्या: मीच सापडले का रे तुला मी एकुलती एक. इथे चांगल्या एमएनसीत मॅनेजर. चार लोक मला रिपोर्ट करतात. तिकडे आल्यावर माझ्या करिअरचं काय मी एकुलती एक. इथे चांगल्या एमएनसीत मॅनेजर. चार लोक मला रिपोर्ट करतात. तिकडे आल्यावर माझ्या करिअरचं काय एवढी मेहनत घेतेय करिअर साठी त्यावर पाणी सोडू\nमुलगा: मग करिअर महत्त्चाचे की लग्न तूच ठरव.\nकन्या: ठरवायचंय काय त्यात करिअर सांभाळून लग्न करता येतं म्हटलं करिअर सांभाळून लग्न करता येतं म्हटलं तुझ्या सारखे ५६ प्रोग्रामर इथे वाट पाहत आहेत माझ्या एका इशा-याची.\nमुलगा: तुमचे दिवस आले आहेत ना. करा माज.\nकन्या: हो करणार. तुम्ही नाहीत का केलेतइतके दिवस स्त्रियांवर अत्याचार आता जरा आमच्या बाजुने वारा वाहिला की यांना जड जातं.\nमुलगा: आमच्या दृष्टीने जरा विचार कर.\nकन्या: अरे तुम्ही केला का कधी आमचा विचार जा जा. यूएस चा रस्ता सुधार. आलाय मोठा खोटारडा. म्हणे बेंगलोरला असतो. जा तिकडे तुमच्या अमेरिकेत शोधा पोरगी, मिळते का पहा.\nमुलगा: (नि:शब्द होवून पुणे मुंबई एसी वोल्वोच्या तिकीटाची चौकशी करायला जातो)\n* पात्र, त्यांची नावे व प्रसंग पूर्णत: काल्पनिक, हा संवाद नीटसा कळला नसेल तर खुलासा येथे वाचता येईल.\nनक्की काय झालं ते नीट कळलं नाही... अजून थोडं लिहा की राव\nप्रतिक्रियेबद्दल आभार. तुमच्यासाठी खुलासा असणारी नवी पोस्ट टाकली आहे.\nवाचत रहा. आवडेल न आवडेल ते कळवत रहा.\nएक गोष्ट खरी आहे मित्रा, माज वाढला आहे.\nहा खालचा सकाळ मध्ये आलेला लेख वाच.\nनकार: थोडीशी पार्श्वभूमी व खुलासा\nमी एक आजच्या पिढीचा कारकून म्हणजेच सॉफ्टवेअर वाला बाकी डोकावून पाहण्यासारखें काही नाही \nखाऊ की गिळू (3)\nकुण्या गावाचं आलं पाखरू \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-story-rucha-self-help-group-ghrohe-bdist-pune-5858", "date_download": "2018-05-27T03:09:02Z", "digest": "sha1:BB7S7DAJ4YELNF3WBIOPWIC3NCB7W5D3", "length": 24352, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon special story of Rucha Self Help Group, Ghrohe B.,Dist. Pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता\nबचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता\nरविवार, 18 फेब्रुवारी 2018\nबचत गटामुळे महिलांना आर्थिक बचतीची सवय लागली. महिलांना घरातील काम पाहत शेतमाल विक्री तसेच गोवऱ्यांचा व्यवसायही उपयुक्त ठरला अाहे.\n- सुचिता नानगुडे ः ९५४५९३४८६८\n(अध्यक्ष, ऋचा महिला शेतकरी भात व भाजीपाला उत्पादक गट)\nगोऱ्हे बु. (ता. हवेली, जि. पुणे) गावामधील महिलांनी एकत्र येत बचत गटाची सुरवात केली. गटाच्या माध्यमातून महिलांनी सामाजिक बांधिलकी तसेच घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळत शेतमालाची थेट विक्री, गोवऱ्या निर्मितीतून आर्थिक बाजू भक्कम केली अाहे.\nपुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या गोऱ्हे बु. (ता. हवेली) गावातील महिलांनी एकत्र येत बचत गटाची सुरवात केली. गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा वसा जपत आर्थिक सक्षमता मिळवली. याच गावातील सुचिता नानगुडे यांना २००३ मध्ये महिला बचत गटाविषयी माहिती मिळाली. बचतीचे महत्त्व कळल्याने सुचिताताईंनी गावातील महिलांना बचतगटाचे महत्त्व समजावून सांगितले. हळूहळू गावातील महिला गटामध्ये सहभागी होण्यासाठी तयार झाल्या.\nमहिला बचत गटाची सुरवात\nसुचिताताईंनी २००६ मध्ये गावातील नऊ महिलांना सोबत घेत ऋचा स्वयंसहायता महिला बचत गटाची स्थापना केली. दरमहा १०० रुपये बचत करण्यास सुरवात केली. त्याच वर्षी गटाला गावातील अंगणवाडीतील वीस मुलांचा पोषण अाहार बनविण्याचे काम मिळाले. प्रत्येक सदस्याला पोषक आहार बनविण्याची संधी मिळेल या पद्धतीने गटाने नियोजन केले. त्यातून मिळणाऱ्या आर्थिक फायद्याची समान पद्धतीने वाटणी केली. बचतीचे महत्त्व पटल्यामुळे २०१२ मध्ये सुचिताताईंनी अकरा महिलांना एकत्र करत ऋचा महिला शेतकरी भात व भाजीपाला उत्पादक गटाची स्थापना केली. दर महिन्याला गटाची बैठक होते. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी अाणि बचतीबद्दल चर्चा केली जाते.\nगोऱ्हे बु. हे गाव खडकवासला धरणापासून जवळ असल्यामुळे शेतीसाठी बारमाही पाण्याची उपलब्धता असते. गावशिवारात भाजीपाला, भात पिकासोबतच गहू, हरभरा, ज्वारी ही हंगामी पिके अाणि अांबा, चिकू, सीताफळाच्या बागा आहेत. गटातील प्रत्येक महिला सदस्याकडे अडीच ते तीन एकर शेती अाहे. शासनातर्फे आयोजित विविध प्रदर्शने, धान्य महोत्सवाच्या माध्यमातून या महिला स्वतःच्या शेतीतील धान्य, भाजीपाल्याची विक्री करतात. यामध्ये प्रामुख्याने इंद्रायणी तांदळाची विक्री जास्त प्रमाणात होते.\nखडकवासला धरणाच्या परिसरात पर्यटकांची वर्दळ असते. या पर्यटकांना महिला गटातर्फे तांदूळ अाणि भाजीपाल्याची शेतावरच थेट विक्री केली जाते. पुण्यातील सोसायट्यांमध्ये उत्पादक ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री योजने अंतर्गत अधिकृत परवानगीने भाजीपाला अाणि फळांची विक्री केली जाते. गटाने दोन वर्षांपूर्वी पुण्यातील निगडी, चिंचवड भागातील अाठवडे बाजारात सहभाग घेत भाजीपाल्याच्या विक्री केली होती. थेट विक्रीमुळे धान्य, फळे अाणि भाजीपाल्यास चांगला दर मिळतोच, शिवाय हक्काचे मार्केटही मिळाले.\nसामाजिक कार्यात सक्रिय सहभाग ः\nगावातील महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक विकास कसा होईल यावर महिला गटाचा भर आहे. गटातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमातून मिळणाऱ्या नफ्यातून प्रत्येक महिला स्वखुशीने ठराविक रक्कम गावातील सामाजिक उपक्रमासाठी राखून ठेवते. यामध्ये गरजू मुलींच्या लग्नासाठी मदत, महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन शिबीर, महिलांची अारोग्य तपासणी, शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा असे उपक्रम राबविले जातात. सर्व उपक्रम गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये होतात. विविध उपक्रमांसाठी प्रशांत नानगुडे, अनिल नानगुडे, प्रकाश नानगुडे तसेच गावातील सर्व नागरिकांचे सहकार्य मिळते.\nविविध उपक्रमांच्यामध्ये गावकरी अाणि गावातील तरुण मुलांचा चांगला सहभाग असतो. त्यामुळे गावात साैहार्दाचे वातावरण तयार झाले अाहे. याचबरोबरीने स्टेज, फ्लेक्स इत्यादी वर वायफळ खर्च न करता अन्नदान करण्यावर गटाचा भर अाहे. यामुळे गटाच्या माध्यमातून गावात महिलांचे मोठे संघटन तयार झाले. त्याचा फायदा ग्रामविकासाला होतो. गटाचे कामकाज पाहण्यासाठी २०१२ मध्ये खासदार सुप्रियाताई सुळे यांनी महिला बचत गटाला भेट दिली होती. गावात ऋचा महिला भजनी मंडळाचीही स्थापना गटाने केली अाहे.\nऋचा महिला शेतकरी भात व भाजीपाला उत्पादक गटातील सदस्यांनी गेल्या दोन वर्षांपासून खिलार, गावरान गायीच्या शेणापासून गोवऱ्या बनविण्यास सुरवात केली. पहिल्यांदा पुणे शहरातील पूजेच्या साहित्याची दुकाने, मंदिरांचे सर्व्हेक्षण करून गोवऱ्यांची गरज लक्षात घेतली. मागणीनुसार १ इंच बाय १ इंच अाकाराच्या गोवऱ्या बनविण्यास सुरवात केली. एका पॅकेटमध्ये ५० गोवऱ्या असतात. एका पॅकेटची किंमत १५ रुपये आहे. गटाच्या नावाने पॅकेटची विक्री केली जाते. प्रत्येक महिलेला त्यांनी बनविलेल्या गोवऱ्यांच्या पॅकेटनुसार आर्थिक फायदा मिळतो. साचे तयार केले असल्यामुळे कमी वेळात गोवऱ्या तयार होतात. धार्मिक कार्यासाठी गोवऱ्यांची मागणी वाढत आहे. गटाला नुकतीच ४०० गोवऱ्यांच्या पॅकेटची मागणी मिळाली अाहे. गटात सहभागी नसलेल्या गावातील महिलांकडूनदेखील गोवऱ्या खरेदी करून विक्री केली जाते.\nसध्या ऋचा स्वयंसहायता महिला बचत गटाअंतर्गत दोन महिला अधिकृत परवाना घेऊन शालेय पोषण अाहार तयार करतात. त्यासाठी गटाने दोन वर्षांपूर्वी आधुनिक पद्धतीचा स्टीम कुकर खरेदी केला. या कुकरमध्ये एकाच वेळी जिल्हा परिषदेच्या शाळेतील २००० विद्यार्थ्यांचा भात खिचडी हा आहार शिजविता येतो. आहारासाठी अावश्‍यक भाज्या, मसाले गटातील महिला स्वतः खरेदी करतात. शाळेतर्फे तांदूळ दिला जातो. भाज्या परिसरातील शेतकरी तसेच पुण्यातील मार्केट यार्ड मधून खरेदी केल्या जातात.\nशेतमालाला हक्काचे मार्केट अाणि चांगला दर मिळत असल्यामुळे कुटुंबाला अार्थिक हातभार लागला अाहे. त्यामुळे शेतीमध्ये नवीन उपक्रम करण्यास गटातील महिलांना प्रोत्साहन मिळत आहे.\n- अाशा नानगुडे, (अध्यक्ष, ऋचा स्वयंसहायता महिला बचत गट)\nव्यवसाय महिला पुणे शेती पर्यटक ग्रामविकास\nगटातील महिलांनी केलेली फूलशेती\nगोवऱ्या तयार करताना गटातील सदस्या.\nपोषण अाहार बनविण्यासाठी अाधुनिक पद्धतीचा स्टीम कुकर.\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mumbaivarta.com/", "date_download": "2018-05-27T03:07:04Z", "digest": "sha1:RXVKKV2GIC6IXT3JKNQLTKLHL7XOZZUF", "length": 29114, "nlines": 135, "source_domain": "www.mumbaivarta.com", "title": "MUMBAI VARTA", "raw_content": "\n-mtab/ठाणे,नवी मुंबई,कल्याण डोंबिवली,मिरा भाईंदर,उल्हासनगर\nमृतांच्या कपाळी आकडे लिहिण्याची कारणे द्या- उच्च न्यायालय\nमुंबई- (प्रतिनिधी)-ल्फिन्स्टन चेंगराचेंगरी घटनेत 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांच्या कपाळावर केईएम रुग्णालयानं मार्कर पेननं आकडे टाकल्या प्रकरणी वातावरण गंभीर झाले होते. याच प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायलयानंदेखील राज्य सरकारचे काम उपटलेत. मृतदेहांचाही सन्मान करायला हवा, अशी शिकवणी उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिली. त्याचबरोबर केईएम रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावलीय.\nमृतांच्या कपाळावर आकडे टाकल्याप्रकरणी दुर्घटनेला जबाबदार असलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा, मृतांच्याकुटुंबियांना 15 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, आदी विनंती सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर आणि अॅड. नितीन सातपुते यांच्यातर्फे फौजदारी जनहीत याचिका केलीय.\nकांदिवलीतील पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रतिभा गिरकर विजयी\nमुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेच्या कांदिवली येथील प्रभाग क्र २१ च्या पेाटनिवडणुकीत भाजपच्या प्रतिभा गिरकर या विजयी झाले आहेत. यांनी ७१२२ मते मिळवून विजय मिळवलाय. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार नीलम मधाले (मकवाणा) यांचा पराभव केलाय. या विजयामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या एकने वाढली असून आता ८३ झालीय.\nभाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका व माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्र २१ मध्ये पेाटनिवडणूक घेण्यात आली. भाजपने त्यांच्या सून प्रतिभा गिरकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. आज झालेल्या मतमोजणीत प्रतिभा गिरकर यांच्या पारडयात ९५९१ मते तर काँग्रेसच्या निलम मधाळे (मकवाणा)यांना १९८४ मते मिळाली. या पोटनिवडणूकीत शिवसेनेने भाजपला पाठिंबा द्यावा यासाठी भाजप आमदार भाई गिरकर आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच, गिरकर परिवाराचे आणि शिवसेनेचे जुने संबंध असल्यामुळे गिरकर कुटुंबीयांचा उमेदवार या पोटनिवडणूक असल्यास शिवसेना या पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याने या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार न देता भाजपला पाठींबा दिला हेाता. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित मानला जात होता. पोटनिवडणुकीत २८.७५ टक्के इतके कमी मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी ६ हजार ६३१ पुरूष व ५ हजार १७३ स्त्रीया असे एकूण ११ हजार ८०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.\nमुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – स्वाती चांदोरकर लिखीत हिज डे कादंबरीचे तृतीय पंथांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हा सोहळा जी एम एस बँक्वेट. न्यू लिंक रोड डी एन नगर येथे करण्यात आला. यावेळी प्रवीण दवणे, प्रदीप वेलणकर. प्रमोद पवार. चंद्रकांत मेहेंदळे. माधवी बांदेकर, निवेदिका हेमांगी आणि प्रमुख पाहुणे म्हणून ट्रान्स जेंडर संजीवनी मधुरी शर्मा, व विकी शिंदे उपस्थित होते. प्रवीण दवणे यांनी त्यांचे विचार यावेळी वेक्त केले. “हिज डे” कादंबरी हि ट्रान्स जेंडर, त्यांच्या वेदना क्लेश समस्या यावर आधारित असून ती सत्य आणि काल्पनिक यांची गुंफण आहे. या कादंबरी चे प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस ने केले आहे.\nस्वाती चांदोरकर यावेळी म्हणाल्या तृतीय पंथी लोकांबद्दल आजपर्यंत लिखाण झालेले नाही असे नाही. लोकांना त्याच्या बद्दल जाणूनं घेण्याचे असते परंतु त्यांच्या बदल भिती असते, म्हणून लोक त्यांना टाळतात. त्यामुळे या आधुनिक जगात ते समाजापासून दुरावलेले आहेत. मला त्यांच्या समस्या, त्यांची जगण्याची धडपड, त्यांची तडजोड त्यांच्या वेदना त्यांच्या व्यथा, या बदल जाणून घेण्याची उत्सुकता होती. तसेच त्यांच्या समाजाकडे असणाऱ्या मागण्या लोकांपर्यंत पोहोचवणं मला गरचेच वाटलं. यासाठी जे जे काही त्यांच्या कडून समजले ते मी या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व प्रसंग जरी काल्पनिक असले तरी त्याला सत्याची साथ आहे. त्यांना चांगल आयुष्य हवं आहे ... आणि या चांगल्या आयुष्यासाठी त्यांचे एकाच मागणं आहे ... \" आम्हाला माणूस म्हणून जगू द्या \" मी त्यांचे हेच मागणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या “हिज डे” या माझ्या कादंबरीतून केला आहे.\nशिक्षण, व्‍यापार आणि सांस्‍कृतिक क्षेत्रात संबंध वृंध्‍दीगत करणार– महापौर\nमुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – मुंबई आणि सेंट पिटर्सबर्ग (रशिया) या दोन भगिनी शहरांचे संबंध ५० वर्षात घट्ट निर्माण झाले असून आगामी काळात शिक्षण, व्‍यापार आणि सांस्‍कृतिक क्षेत्रातील आदानप्रदानाव्‍दारे ते आणखी वृंध्‍दीगत करण्‍यावर भर देणार असल्‍याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्‍वर यांनी केले.\nमुंबई आणि सेंट पिटर्सबर्ग या दोन शहरांच्‍या भगिंनी शहर संबंधाना ५० वर्ष पूर्ण झाल्‍यानिमित्त पालिकेच्‍या वतीने सेंट पिटर्सबर्गच्‍या पाहुण्‍यांसाठी तीन दिवसीय सांस्‍कृतिक कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. हा कार्यक्रम नरीमन पॉईन्‍ट येथील हॉटेल ट्रायडेन्‍टमध्‍ये करण्‍यात आला, त्‍यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सेंट पिटर्सबर्ग शहराच्‍या अर्थ विभागाच्‍या प्रमुख श्रीम.ईलिना फेडोरोव्‍हा, रशियाचे मुंबईतील वाणिज्‍य दूत अॅड्री झिलोत्‍सव्‍ह, सेंट पिटर्सबर्ग शहराच्‍या शिक्षण विभागाच्‍या प्रमुख एकतरिना स्‍टेपनोव्‍हा, सेंट पिटर्सबर्ग शहराचे आंतरराष्‍ट्रीय संबंधांचे प्रमुख अलेक्‍सी वोरनको, विरोधी पक्षनेते रवि राजा, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर, अतिरिक्‍त पालिका आयुक्‍त (शहर) ए.एल. जऱहाड, सार्वजनिक आरोग्‍य समिती अध्‍यक्षा रोहिणी कांबळे, बाजार व उद्यान समिती अध्‍यक्षा सान्‍वी तांडेल, महिला व बाल कल्‍याण समिती अध्‍यक्षा सिंधू मसुरकर, उप आयुक्तांनी (परिमंडळ -१ ) सुहास करवंदे हे मान्‍यवर उपस्थित होते.\nआता टेलिस्कोपिक रॉड करणार अग्निशमन दलाच्या जवानांचं रक्षण\nमुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – मुंबईत आता पालिकेच्या\nअग्निशमन दलाच्या जवानांना विजेच्या तारा,झाड आणि घरांच्या छतावर अडकणारे पक्षी काढण्यासाठी जास्त परिश्रम करावे लागणार नाही आणि जवनांना जिव धोक्‍यात घालण्याची गरज पडणार नाही. हे पक्षी काढण्यासाठी टेलिस्कोपिक रॉड विकत घेण्याचा निर्णय अग्निशमन दलाने घेतला आहे\nमुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून ही नगरी 24 तास गजबजलेली असते या नगरीत कुठे आग , अडकलेले पक्षी लहान मोठ्या घटना घडल्या की आपला जीव धोक्यात घालून अग्निशमन दलाचे जवान घटनानाचा सामना करून लोकांचा जीव वाचवत असतात. मुंबई सेंट्रल येथे विजेच्या तारेला अडकलेला पक्षी काढताना शॉक लागल्याने उपचारादरम्यान गेल्या वर्षी अग्निशमन दलाचा जवान रविंद्र भोजणे यांचा मृत्य झाला होता. त्यापुर्वी अशाच काही दुर्घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलात सुधारणा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीने अग्निशमन दलाला पक्षी सोडविण्याचे काम दिले जाऊ नये अशी शिफारस केली होती. या शिफारशीला दिड वर्ष उलटून गेल्यानंतरही हे काम अग्निशमन जवान करत आहे. पक्ष्यांसाठी जवानांना जिव धोक्‍यात घालवावा लागत आहे. दरवर्षी तब्बल साडे चार हजार हून अधिक पक्षी जवान वाचवतात. मात्र,त्यासाठी स्वत:चा जिव धोक्‍यात घालवावा लागतो. अडकलेले पक्षी सोडविण्यासाठी जवनांना स्वत:चा जिव धोक्‍यात घालावा लागू नये म्हणून टेलिस्कोपिक रॉड विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अग्निशमन दल 16.56 मिटर लांबीचे 35 रॉड विकत घेणार असून त्यासाठी 77 लाख रुपये खर्च करणार आहे. प्रत्येक अग्निशमन केंद्रासाठी एक रॉड देण्यात येणार आहे. हे रॉड वजनाने हलके असल्याने ते हाताळणे शक्‍य होईल असा दावा करण्यात येत आहे.\nशहरात 17 ठिकाणी मिनी फायर स्टेशन\nमुंबईत लोकांची संख्या वाढत आहे तशी वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे या वाहतुक कोंडीमुळे अग्निशमन दलाचे मोठे बंब पोहचण्यात अनेक वेळा विलंब होतो. तसेच दाटीवाटीने वाढलेल्या झोपड्यांमधून जातानाही बंबांना अडथळे येतात.त्यासाठी शहरात 17 ठिकाणी मिनी फायर स्टेशन उभारुन त्यांत लहान बंब वापरण्यात येणार आहे. त्यासाठी कंटेशनराईज्ड कार्यालय विकत घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.या 17 कार्यालयांसाठी एक कोटी 96 लाख रुपये खर्च करणार आहे.\nतब्बल 2 वर्षांनंतर भायखाळा रेल्वे स्थानकावरील नवा पादचारी पूल खुला\nमुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – मुंबईतील जुने आणि प्रसिद्ध असलेल्या भायखळा मार्केट येथील ब्रिटिशकालीन रेल्वे फुटओव्हर पूल नव्याने बांधून पूर्ण झाला असून पालिकेकडून पादचाऱ्यांकरिता खुला करण्यात आला आहे. गेले दोन वर्ष सदर पूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय या पुलाचे काम पूर्ण झाल्याने दूर झालीय. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या पुलासाठी गेली दोन वर्ष तत्कालीन स्थानिक नगरसेविका वंदना गवळी आणि विद्यमान प्रभाग समिती अध्यक्षा गीता गवळी यांनी पालिकेकडे सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर पूल तयार होऊन जनतेसाठी वेळेत उपलब्ध झाला आहे.\nमुंबईतील प्रसिद्ध भायखळा मार्केट येथील भायखळा पूर्व-पश्चिमेला जोडणारा रेल्वे पादचारी पूल अतिशय धोकादायक स्थितीत झाल्याने दोन वर्षांपूर्वी पाडून टाकण्यात आला होता. सदर पूल बंद झाल्याने तसेच नवीन पुलाच्या बांधकामास न्यायालयीत आव्हान दिल्याने विलंब झाला . त्यामुळे या परिसरातील सुंदर गल्ली ,मदनपुरा,दगडीचाल,आग्रीपाडा , सातरस्ता, भायखळा मुस्तफा बाजार येथील नागरिकांना तसेच एन्झा स्कुल ,आणि ग्लोरिया स्कुल या शाळेतील विद्याथ्यांना मोठा वळसा घालून ये-जा करावी लागत होती. स्थानिकांची अडचण लक्षात घेऊन तत्कालीन अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका वंदना गवळी आणि विद्यमान ई वार्ड प्रभाग समिती अध्यक्ष गीता गवळी यांनी पालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन पालिकेने सादर ठिकाणी नव्याने पूल उभारण्याचा निर्णय घेतला. आज गेल्या दोन वर्षांच्या प्रयत्न्नांना यश येऊन येथील जनतेसाठी जनतेसाठी सादर पूल खुला करण्यात आला आहे. यामुळे गेले दोन वर्षांपासून येथील नागरिकांची तसेच विद्याथ्यांची गैरसोय दूर झाली असून त्यांना दिलासा मिळाला आहे.\nकाळ्या यादीतल्या कंत्राटदारांना पुन्हा रस्ते दुरुस्तीचे काम\nपालिका र-थायी समितीत पडसाद\nमुंबई ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील रस्ते दुरुस्तीचे कंत्राट काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंत्राटदारांना पुन्हा देण्यात आलेय. या प्रकरणी पालिका र-थायी समितीत चांगलेच पडसाद उमटलेत. सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेला धारेवर धरला. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या एकाच पावसात नव्याने दुरुस्त केलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले असल्याचा सुर लावून धरला होता.\nपालिका स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी रस्त्यांवर चर्चा करण्यास आली. ज्या रस्त्यांचा पाया चांगला आहे, त्या रस्त्यांची संपुर्ण दुरुस्ती न करता फक्त डांबराचे वरचे आवरण नवे टाकण्याचा (भुपृष्टीकरण)निर्णय आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला. अशा पध्दतीने काही रस्त्यांची दुरुस्तीही करण्यात आली.मात्र,ओखी वादळामुळे झालेल्या पावसात या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहे असा आरोप आज करण्यात आला.योग्य पध्दतीने रस्त्यांची दुरुस्ती झाली नसल्याचा आरोप करत आयुक्त अजोय मेहता यांनी स्वत: पाहाणी करुन खातरजमा करावी असे आव्हान सभागृह नेते यशवंत जाधव यांनी दिले. तर,रस्ते दुरस्तीची संपुर्ण माहिती सादर करावी अशी मागणी भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी केली.\nकॉंग्रेसच्या आसिफ झकेरीया यांनी रस्ते दुरुस्तीत नवा घोटाळा होत असल्याचा आरोप केला.काळ्या यादीतील कंत्राटदारांना रस्ते दुरुस्तीचे काम देण्यात आले असल्याचा आरोपही त्यांनी केला.त्याच बरोबर वस्तु व सेवा करामुळे काही रस्ते दुरुस्तीचे काही प्रस्ताव रद्द करण्यात आले होते.त्या रस्त्यांची दुरुस्ती कधी होणार असा प्रश्‍नही सदस्यांनी उपस्थीत केला.\ncomplex{fbig1}/ठाणे,नवी मुंबई,कल्याण डोंबिवली,मिरा भाईंदर,उल्हासनगर\nमुंबई वार्ता (वेब न्यूज)\nसंपादक - सुनिल तर्फे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRCS/MRCS071.HTM", "date_download": "2018-05-27T03:41:13Z", "digest": "sha1:TPLJ45U227KX4VQ3BA3WB4QIYNCRLCGI", "length": 6556, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - झेक नवशिक्यांसाठी | गरज असणे – इच्छा करणे = potřebovat – chtít |", "raw_content": "\nगरज असणे – इच्छा करणे\nमला विछान्याची गरज आहे.\nइथे विछाना आहे का\nमला दिव्याची गरज आहे.\nइथे दिवा आहे का\nमला टेलिफोनची गरज आहे.\nमला फोन करायचा आहे.\nइथे टेलिफोन आहे का\nमला कॅमे – याची गरज आहे.\nमला फोटो काढायचे आहेत.\nइथे कॅमेरा आहे का\nमला संगणकाची गरज आहे.\nमला ई-मेल पाठवायचा आहे.\nइथे संगणक आहे का\nमला लेखणीची गरज आहे.\nमला काही लिहायचे आहे.\nइथे कागद व लेखणी आहे का\nएखद्या माणसाला लेख रुपांतर करून हवे असेल तर त्याला खूप पैसे द्यावे लागतात. व्यावसायिक भाषांतरण खूप महागडे असते. हे टाळण्यासाठी दुसरी भाषा समजण्याचे महत्व वाढत आहे. संगणक शास्त्रज्ञ आणि संगणक द्वैभाषिकांना ही अडचण सोडवावी लागेल. ते रूपांतरण साधनांच्या विकासासाठी काही काळ काम करत आहेत. आज खूप अशा वेगळ्या योजना आहेत. पण यंत्र रुपांतराची गुणवत्ता खूपशी चांगली नाही. मात्र या योजना त्यासाठी चुकीच्या नाहीत. भाषा ही खूप गुंतागुंतीची रचना आहे. दुसरीकडे संगणक हा साध्या गणित तत्वांवर आधारित आहे. म्हणून ते नेहमीच भाषेवर योग्य प्रक्रिया करू शकत नाही. रुपांतर योजनेत संपूर्ण भाषा शिकावीच लागते. ते घडण्यासाठी सराईत लोकांना हजारो शब्द आणि नियम शिकवावे लागतील. हे प्रत्यक्षात अवघड आहे. संगणक आवाज क्रमांक असणे सोपे आहे.. हे त्याठिकाणी चांगले आहे. संगणक हे अशा गणना करू शकते कि ज्याचे मिश्रण हे सामान्य आहे. हे अशा गोष्टी ओळखते उदाहरणार्थ, कधीकधी जे शब्द एकापुढे एक असतात. यासाठी लेख हा वेगवेगळ्या भाषेत द्यायला हवा. याप्रकारे एखाद्या भाषेचे मूळ काय आहे ते शिकत येते. या सांख्यिक प्रकारे रुपांतरणाचा विकास आपोआप होईल. मात्र संगणक माणसाची जागा घेऊ शकत नाही. यंत्र हे मानवी बुद्धीची भाषेच्या बाबतीत बरोबरी करू शकत नाही. मग रूपांतरण करणारे आणि दुभाषिक यांच्यासाठी खूप वेळासाठी काम उपलब्ध होईल. भविष्यात साध्या लेखांचे रुपांतर संगणकाद्वारे केले जाऊ शकते. गाणी, कविता आणि साहित्य, दुसरीकडे ही सजीव घटकांची गरज असते. हे भाषेसाठी मानवी भावनांना पोसतात. आणि याप्रकारे हे चांगले आहे…\nContact book2 मराठी - झेक नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-boy-found-vashi-71194", "date_download": "2018-05-27T03:24:23Z", "digest": "sha1:DO7XKTTX5WPH4LGOLD4DV2L6DSLZAUYW", "length": 10308, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai news boy found in vashi वाशीतून अपहरण झालेला 3 वर्षीय रघु सापडला | eSakal", "raw_content": "\nवाशीतून अपहरण झालेला 3 वर्षीय रघु सापडला\nरविवार, 10 सप्टेंबर 2017\nसहा सप्टेंबरला संध्याकाळी आरोपीने मुलाला रेल्वे स्थानकावर सोडून दिले होते. एका महिलेला तो मिळाला होता. त्याचा फोटो काल माध्यमांमध्ये आल्यानंतर महिलेने रात्री वाशी पोलिसांकडे मुलाला सुपुर्त केले आहे. आरोपीचा तपास अजून लागलेला नाही.\nमुंबई : वाशी रेल्वे स्थानकासमोरून पळवून नेण्यात आलेला रघु शिंदे (वय 3) हा मुलगा कळवा येथे सापडला आहे.\nसहा सप्टेंबरला संध्याकाळी आरोपीने मुलाला रेल्वे स्थानकावर सोडून दिले होते. एका महिलेला तो मिळाला होता. त्याचा फोटो काल माध्यमांमध्ये आल्यानंतर महिलेने रात्री वाशी पोलिसांकडे मुलाला सुपुर्त केले आहे. आरोपीचा तपास अजून लागलेला नाही.\nवाशी पोलिसांनी रघुला पालकांकडे दिले आहे. मात्र रघु तीन दिवस कुठे होता, त्याच अपहरण का करण्यात आले होते हे प्रश्न मात्र अद्याप अनुत्तीर्णच आहेत. वाशी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र अपहरण झालेला आपला 3 वर्षाचा लाडका सुखरूप मिळाल्याने रघुच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर मात्र हसू उमटलय.\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nपुण्यात विद्यालयाच्या कर्मचाऱ्यास मुलांकडून बेदम मारहाण\nपुणे : येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानातून महाविद्यालयीन कर्मचाऱ्याची दुचाकी ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRBG/MRBG083.HTM", "date_download": "2018-05-27T03:25:25Z", "digest": "sha1:QA7EZZAK3XFSWJPG7W7AEGA4ORVXAWH3", "length": 10070, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - बल्गेरीयन नवशिक्यांसाठी | भूतकाळ १ = Минало време 1 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > बल्गेरीयन > अनुक्रमणिका\nत्याने एक पत्र लिहिले.\nतिने एक कार्ड लिहिले.\nत्याने एक नियतकालिक वाचले.\nआणि तिने एक पुस्तक वाचले.\nत्याने एक सिगारेट घेतली.\nतिने चॉकलेटचा एक तुकडा घेतला.\nतो बेईमान होता, पण ती प्रामाणिक होती.\nतो आळशी होता, पण ती मेहनती होती.\nतो गरीब होता, पण ती श्रीमंत होती.\nत्याच्याकडे पैसे नव्हते, फक्त कर्ज होते.\nत्याच्याकडे सुदैव नव्हते, फक्त दुर्दैव होते.\nत्याच्याकडे यश नव्हते, फक्त अपयश होते.\nतो संतुष्ट नव्हता, तर असंतुष्ट होता.\nतो आनंदी नव्हता, तर उदास होता.\nतो मैत्रीपूर्ण नव्हता, तर वैरभावाचा होता.\nमुले योग्य पद्धतीने बोलावयास कसे शिकतील\nएखादी व्यक्ती जन्माला आल्यावर लगेचच ती इतरांशी संवाद साधते. लहान बाळांना काही हवे असल्यास ते रडतात. वयाच्या काही महिन्यांचे झाल्यावर ते काही सोपे शब्द बोलू शकतात. वयाच्या दोन वर्षे असताना ते जवळजवळ 3 शब्द असणारे वाक्ये बोलू शकतात. मुले बोलायला लागल्यावर आपण त्यांच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. परंतु, लहान मुलांनी त्यांची मूळ भाषा किती चांगल्या पद्धतीने बोलावी यावर आपण प्रभाव टाकू शकतो. त्यासाठी, मात्र आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागेल. या सर्वांपेक्षा मुलांच्या शिकण्यास नेहमी प्रवृत्त केले पाहिजे. जेव्हा लहान मूल बोलते तेव्हा त्यास याची जाणीव व्हावयास हवी की तो कशात तरीयशस्वी होत आहे. लहान मुलांना सकारात्मक प्रतिक्रिया म्हणून स्मितहास्य आवडते. मोठी मुले त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये संवाद शोधत असतात. ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या भाषेप्रमाणे स्वतःला अभिमुख करतात. त्यामुळे त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे भाषा कौशल्य महत्वाचे आहे. मुलांनी देखील हे जाणून घेतले पहिजे की भाषा ही मौल्यवान आहे. परंतु, त्यांनी या प्रक्रियेमध्ये मजा लुटली पाहिजे. तथापि, मोठ्याने वाचन केल्याने त्यांना कळेल की भाषा किती रोमांचक आहे. पालकांनी देखील हे शक्य तितक्या वेळा त्यांच्या पाल्याबरोबर केले पाहिजे. जेव्हा गोष्टी मुलांच्या अनुभवास येतात तेव्हा त्यांना त्याबद्दल बोलावयाचे असते. द्विभाषिक म्हणून मोठ्या होणार्‍या मुलांना निश्चित आणि कडक नियमांची आवश्यकता असते. त्यांना माहिती पाहिजे की कोणाबरोबर कोणती भाषा बोलावयाची आहे. अशा पद्धतीने ते दोन भाषांमधील फरक जाणून घेऊ शकतील. लहान मुले जेव्हा शाळेत जायला लागतात, तेव्हा त्यांची भाषा बदलते. ते नवीन बोली भाषा बोलायला शिकतात. अशा वेळी पालकांनी त्यांची मुले कशी बोलतात याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. संशोधन असे दर्शविते की, पहिली भाषा मेंदूवर कायमची बिंबविली जाते. लहान मुले म्हणून आपण जे काही शिकतो ते आपल्याबरोबर आयुष्यभर असते. लहान मूल असताना जो त्याची मूळ भाषा व्यवस्थितपणे शिकतो त्याला त्याचे नंतर चांगले परिणाम मिळतात. तो नवीन गोष्टी लवकर आणि चांगल्या पद्धतीने शिकतो - फक्त परदेशी भाषा नाही...\nContact book2 मराठी - बल्गेरीयन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRNL/MRNL050.HTM", "date_download": "2018-05-27T03:13:55Z", "digest": "sha1:NHWQ4YZFV3QSKJ267IMZDO22JSNS7WCB", "length": 7602, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - डच नवशिक्यांसाठी | सुट्टीतील उपक्रम = Vakantieactiviteiten |", "raw_content": "\nसमुद्रकिनारा स्वच्छ आहे का\nआपण तिथे पोहू शकतो का\nतिथे पोहणे धोकादायक तर नाही\nइथे पॅरासोल भाड्याने मिळू शकते का\nइथे डेक – खुर्ची भाड्याने मिळू शकते का\nइथे नाव भाड्याने मिळू शकते का\nमला सर्फिंग करायचे आहे.\nमला पाणबुड्यांसारखे पाण्याच्या खाली पोहायचे आहे.\nमला वॉटर स्कीईंग करायचे आहे.\nसर्फ़ – बोर्ड भाड्याने मिळू शकेल का\nडाइव्हिंग उपकरण भाड्याने मिळू शकेल का\nवॉटर स्कीज भाड्याने मिळू शकेल का\nमला यातील साधारण माहिती आहे.\nयात मी चांगला पांरगत आहे.\nस्की लिफ्ट कुठे आहे\nतुझ्याकडे स्कीज आहेत का\nतुझ्याकडे स्की – बूट आहेत का\nजर्मन म्हण: चित्र हजारो शब्दांपेक्षा अधिक काही सांगते. म्हणजेच शब्दांपेक्षा चित्र पटकन समजली जातात. चित्रे अधिक चांगल्या पद्धतीने भावना प्रकट करू शकतात. यामुळेच, जाहिरातीमध्ये अनेक चित्रे वापरली जातात. भाषा चित्रापेक्षा वेगळे कार्य करते. ते आपल्याला एकत्रितपणे बर्‍याच गोष्टी एकाचवेळी दाखवतात. याचाच अर्थ असा की, संपूर्ण प्रतिमेचा एक विशिष्ट परिणाम आहे. भाषणामध्ये बरेच शब्द लागतात. परंतु, प्रतिमा आणि भाषण एकत्र असतात. चित्राचे वर्णन करण्यासाठी आपल्याला भाषणाची गरज असते. अशाच पद्धतीने बरीच पुस्तके ही प्रतिमेंच्या माध्यमातून समजली जातात. भाषा तज्ञांनी प्रतिमा आणि भाषण यांमधील संबंध अभ्यासले आहेत. हे देखील प्रश्न उपस्थित करते की, चित्रे ही एक भाषा आहे का. जर काही चित्रित केलेले असेल तर आपण प्रतिमांकडे पाहू शकतो. परंतु, चित्रपटाचा संदेश ठोस नाही. जर प्रतिमेला भाषणाचे कार्य करावयाचे असेल तर, ते ठोसच हवे. ते जेवढे कमी दाखवतील तेवढा निरोप स्पष्ट पोहोचेल. चित्रकृती याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. चित्रकृती हे अतिशय साधे असून ते चित्राची प्रतीके स्पष्ट दर्शवितात. ते शाब्दिक भाषेची जागा घेतात आणि ते दृश्यमान संभाषणाचा एक प्रकार आहे. प्रत्येकाला उदाहारणार्थ धुम्रपान करू नये यासाठीची चित्रकृती माहिती असेल. ते सिगारेटवरून जाणारी रेषा दाखवते. जागतीकरणामुळे प्रतिमा महत्वाच्या होत चालल्या आहेत. परंतु, तुम्हाला प्रतिमांची भाषा देखील अभ्यासावी लागेल. जरी खूप जण तसे समजत असतील तरीही जगभरात ती समजली जात नाही. कारण आपल्या प्रतिमेच्या समजुतीवर आपल्या संस्कृतीचा मोठा पगडा आहे. जे आपण पाहतो ते अनेक घटकांवर अवलंबून असते. म्हणून काही लोक सिगारेट पाहत नाहीत तर फक्त त्यावरील ठळक रेषा पाहतात.\nContact book2 मराठी - डच नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/death-sunstroke-115061", "date_download": "2018-05-27T04:10:46Z", "digest": "sha1:WDCAHZHRJC4PESV754BATDTFWNYPAVXN", "length": 12113, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "death by sunstroke सोयगाव तालुक्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसोयगाव तालुक्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू\nबुधवार, 9 मे 2018\nजरंडी - सोयगाव तालुक्‍यातील जरंडी येथे लोहार काम करून कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या व्यक्‍तीचा सोमवारी (ता. ७) दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला, सोयगाव तालुक्‍यातील उष्माघाताचा यंदाचा हा पहिला बळी आहे.\nजरंडी - सोयगाव तालुक्‍यातील जरंडी येथे लोहार काम करून कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या व्यक्‍तीचा सोमवारी (ता. ७) दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला, सोयगाव तालुक्‍यातील उष्माघाताचा यंदाचा हा पहिला बळी आहे.\nजरंडी येथे लोहारकाम करणारे सुनील पंडित लोहार (वय ३९) हे रविवारी दिवसभर भात्याजवळ काम करीत होते. भात्याची उष्णता आणि उन्हामुळे वाढलेले तापमान यामुळे सुनील लोहार यांना चक्कर आल्याने रविवारी रात्री त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु रात्रभर उलट्या, डोकेदुखी अशक्तपणा आदी त्रास वाढल्यामुळे त्यांना सोमवारी जळगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.\nसोयगाव परिसरात गेल्या चार दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे, सकाळी नऊ वाजेपासून उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. जळगाव, भुसावळच्या सीमारेषेवर असलेल्या सोयगाव तालुक्‍यात पारा ४४ अंशाच्या वर गेला आहे. चार दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाल्याने दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. सायंकाळी सात वाजेपर्यंत उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. कडक उन्हात काम करणे किंवा घराबाहेर जाणे टाळावे, बाहेर जाणे अत्यावश्‍यक असेल तर उन्हापासून बचाव करण्यासाठी रूमाल, स्कार्फ, टोपी किंवा छत्रीचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तालुका आरोग्य विभागाकडून सोयगावला उष्माघात उपचार कक्षाची तातडीने स्थापना करण्यात आली असून चोवीस तास या कक्षात रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांनी सांगितले.\nहत्तीचा उन्माद अन्‌ शेतकऱ्यांचा त्रागा...\nकोल्हापूर - ढवणाचा धनगरवाडा, मानवाड (ता. पन्हाळा) परिसरात काल (ता. २५) रात्री हत्ती रस्त्यालगत होता. बी. डी. पाटील यांच्या शेतातला ऊस कडाकडा...\nड्रेनेजमध्ये पडून दोघांचा मृत्यू\nसांगली - कोल्हापूर मार्गावर महापालिकेच्या मलनि:सारण केंद्राच्या ड्रेनेजमध्ये पाणीपातळी पाहण्याच्या प्रयत्नात विषारी वायूने चक्कर येऊन आत पडलेल्या...\nमॉन्सून आज अरबी समुद्रात\nपुणे - मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल झाले आहे. वाटचालीस पोषक वातावरण असल्याने रविवारी (ता. २७) अंदमान-निकोबार बेटांसह बंगालचा उपसागर आणि...\nऋतुराज पाटलांना सत्ताधाऱ्यांची थेट ‘ऑफर’\nकोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांना सत्ताधारी पक्षाने थेट ‘ऑफर’ दिल्याचे समजते. भाजपच्या सर्व्हेत ऋतुराज यांचे नाव वरच्या क्रमांकावर...\nकोल्हापूरात ३६ हेक्टरवर ऑक्‍सिजन पार्क\nकोल्हापूर - येथील शेंडा पार्क परिसरात नव्याने ऑक्‍सिजन पार्कची निर्मिती होणार आहे. ३६ हेक्‍टर जमिनीवर ४० हजार फुले, फळे, औषधी वनस्पती आदी २८...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-patient-service-business-income-tax-106061", "date_download": "2018-05-27T04:10:08Z", "digest": "sha1:U4LSN6JIR2N2BCSX6ZEKTSSLLYPTSX7S", "length": 13230, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news patient service business income tax रुग्णसेवा व्यावसायिक; मिळकतकर मात्र निवासी! | eSakal", "raw_content": "\nरुग्णसेवा व्यावसायिक; मिळकतकर मात्र निवासी\nगुरुवार, 29 मार्च 2018\nमहापालिका प्रशासनाकडून शहर व उपनगरांतील हॉस्पिटलच्या परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये मिळकतकर आकारणीसह अन्य मुद्यांवर महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करू.\n- डॉ. प्रकाश मराठे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे\nपुणे - रुग्णसेवेचे लाखो रुपयांचे उत्पन्न असताना हॉस्पिटलचा मिळकतकर मात्र निवासी म्हणून भरून काही डॉक्‍टरांकडून कोट्यवधी रुपयांचा कर बुडविला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेने अशा डॉक्‍टरांवर दंडासह मिळकतकर वसुलीचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे.\nराज्य सरकारच्या आदेशानुसार ३१ मार्चपूर्वी महापालिकेच्या हद्दीतील हॉस्पिटल, प्रसूतिगृहे आणि दवाखान्यांचे परवाने सर्व निकष तपासून नूतनीकरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामध्ये अनेक नियमबाह्य गोष्टी उघडकीस येत आहेत. गेली अनेक वर्षे निवासी वर्गवारीप्रमाणे मिळकतकर भरणाऱ्यांना बिगरनिवासीप्रमाणे मिळकतकर भरण्यास सांगितले आहे.\nमहापालिकेचे कोट्यवधींचे आर्थिक उत्पन्न बुडाल्यामुळे संबंधितांकडून दंडासह मिळकतकर वसूल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून परवाने नूतनीकरण करीत असताना काही हॉस्पिटल, प्रसूतिगृहे आणि दवाखान्यांमध्ये पाणी, वीज यांची जोडणी बिगरनिवासी प्रकारातील आहे.\nतसेच, इमारतीमध्ये ‘वापरातील बदल’ महापालिका प्रशासनाला कळविले नाही. त्यामुळे मिळकतकर आकारणीमध्ये त्रुटी राहिल्या. छाननीमध्ये या गोष्टी पुढे आल्यानंतर मिळकतकर आकारणीसह सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतरच परवाने नूतनीकरण केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे.\nकाही हॉस्पिटल, प्रसूतिगृहे आणि दवाखान्यांना निवासी वर्गवारीनुसार मिळकतकर आकारला जात असल्याचे\nमहापालिकेकडून संबंधितांना बिगरनिवासीनुसार मिळकतकर भरण्याचे आदेश दिले आहेत.\nसंतप्त रुग्णालयचालक आणि डॉक्‍टरांनी ‘यापूर्वी निवासी वर्गवारीनुसार मिळकतकर का घेत होते. महापालिका प्रशासनाकडून या संदर्भात का कळविले नाही,’ असे प्रश्‍न उपस्थित केले.\nमहापालिकेकडून मिळकतकर भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च दिल्यामुळे संबंधित रुग्णालयचालकांचे धाबे दणाणले आहेत.\n‘स्वच्छता दूत’ व्याधींनी ग्रस्त\nपुणे - ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या शहरातील तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांच्या आरोग्यावर धोक्‍याची घंटा वाजत आहे. ७० टक्के महिलांना सांधेदुखी...\nनांदेड शहर, जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा\nनांदेड : नांदेड शहर व परिसराला शनिवारी रात्री आठ ते साडे अकरा या कालावधीत वादळी वारा व पावसाने झोडपले. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडला. अनेक...\nसहा मैलापाणी प्रकल्पांना मंजुरी\nपुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये...\nएसटीची भाडेवाढ अटळ - दिवाकर रावते\nऔरंगाबाद - डिझेलची सतत दरवाढ होत असून, रोज भाववाढ होत असल्याने हिशेबाचे आकडे जुळविताना एसटी प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे एसटीची भाडेवाढ...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%AF", "date_download": "2018-05-27T03:06:12Z", "digest": "sha1:M6N7EDIMULS2DGUOSHJ3CDAOFTIM4TJO", "length": 56973, "nlines": 623, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सहाय्य:आशयला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सहाय्य:आशय या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिआ साहाय्य:अनुक्रमणिका (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:निर्वाह ‎ (← दुवे | संपादन)\nBroken/अनुक्रमणिका (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपेडिआ सहाय्य:अनुक्रमणिका (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:Help (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमिडियाविकी:Newarticletext ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:All system messages ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:MessagesMr.php ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:सुलतान अहमद ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिआ सहाय्य:अनुक्रमणिका (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया चर्चा:समाज मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा २ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:अपूर्ण लेख विकास ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ३ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ४ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:आंतरविकि दूतावास ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ५ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ६ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २ ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:अनुक्रमणिका (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ४ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ७ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/लोगो,लेखन चर्चा ‎ (← दुवे | संपादन)\nHelp (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:नेहमीचे प्रश्न ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:193.113.37.9 ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Fasthelp ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:69.236.1.237 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:144.30.0.221 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:219.64.93.92 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.128.142.91 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:84.179.120.247 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:65.172.193.40 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:83.240.226.25 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:84.179.97.244 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:132.181.7.1 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.17.202.219 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.184.189.196 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.46.143 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.1.107.213 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.184.153.138 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.8.140.20 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.184.2.154 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:67.169.98.158 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:213.224.83.20 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:80.81.213.142 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.18.135.121 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.145.159.41 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:68.8.212.84 ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ५ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.115.81.186 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:24.63.31.223 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:121.247.66.118 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:123.100.95.123 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:85.97.98.16 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:124.7.89.126 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.5.40 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.182.57.72 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.225.78.10 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.225.73.194 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.182.38.233 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:76.169.134.141 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:124.7.83.227 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.134.252.51 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.129.230.171 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.184.35.242 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.141.136.158 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:216.251.50.73 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.7.58 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.91.207.30 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.32.162 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.17.35 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.20.73 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.33.13 ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:परिचय ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.115.82.173 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.95.74.130 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.18.95.130 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:84.246.50.150 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.91.193.50 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.211.242.70 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.15.93 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:85.31.71.202 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.187.209.19 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:82.25.189.63 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:212.117.117.65 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:134.91.239.131 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:123.108.224.6 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.30.187 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:84.179.127.3 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:60.254.33.20 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.182.1.7 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.1.110.223 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.4.234 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:137.229.61.218 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:156.145.240.247 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:217.44.38.122 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.161.131.76 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:83.61.89.111 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:125.99.8.145 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:84.179.97.77 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.17.193.185 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:128.107.248.220 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:12.74.40.165 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.76.181.34 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.144.109.226 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ८ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.102.6 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.11.228 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:219.64.95.212 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.226.239.143 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:86.12.210.21 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.17.206.147 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.183.7.134 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.35.7 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.71.248 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.199.79.246 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.25.27 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:199.239.101.125 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.68.145.230 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:218.186.8.13 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.1.92.242 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:218.186.9.4 ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया चर्चा:मदतकेंद्र ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:88.154.94.222 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.17.93.244 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.5.241 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.192.227.201 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.161.4.84 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.99.213.12 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.165.135.78 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.11.15.162 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.54.176.51 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:195.189.142.249 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:219.64.95.110 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:201.13.67.70 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:134.146.0.6 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:198.240.133.75 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.212.170.166 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.66.14 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:204.104.55.3 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:198.111.39.20 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.162.92.124 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.78.221.48 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.164.36.107 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:77.248.248.6 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.225.40.146 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:145.43.250.3 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.135.250.170 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.211.246.81 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.161.0.25 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.161.47.43 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.60.145.100 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:117.98.54.238 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:151.203.17.203 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.96.57.173 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:213.42.21.58 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.94.128.55 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.159.243.31 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:62.72.231.201 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.184.133.243 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:85.96.247.166 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.94.234.50 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:117.98.5.4 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.184.145.138 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.212.157.131 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:70.112.212.190 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.68.239 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.89.76.95 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:67.170.243.70 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.184.24.36 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:128.88.255.123 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.227.67.171 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:80.136.223.250 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.224.86.116 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.177.156.216 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:62.87.214.147 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.28.115 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.92.55.25 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.78.241 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.182.42.70 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.163.221.2 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.21.97 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.181.114.239 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.184.160.202 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.18.137.238 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.11.130 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:213.65.33.83 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:212.2.100.121 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.224.121.12 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.224.107.47 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.134.252.48 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.161.4.50 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.182.105.74 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:193.172.165.16 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:121.247.141.89 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:219.64.92.99 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:70.245.142.254 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:84.55.210.203 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.78.217.176 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.1.118.67 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:167.203.158.141 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:89.216.200.69 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:124.7.90.185 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.1.86.8 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.164.41.227 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.1.118.91 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.156.11.2 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.224.226.138 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.160.76.113 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:190.156.54.57 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.135.238.148 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:89.13.183.87 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:88.209.76.194 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.214.75.71 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:81.182.157.111 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.18.50.203 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.193.189.11 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.197.163.97 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:204.15.88.254 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:60.243.69.111 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:80.230.29.36 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.182.156.222 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.87.61.235 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.9.81 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.5.248 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.149.43.165 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.66.124 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.6.160 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.212.128.244 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.212.158.131 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.183.12.99 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:125.99.122.9 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.89.70.2 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.58.95 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.70.199.109 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:122.168.24.173 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:147.70.38.211 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.17.10.16 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.8.139.41 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.162.92.89 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:78.19.187.243 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:117.97.138.25 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.160.198.226 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.227.9.123 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.160.16.5 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.164.133.47 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.36.90 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.77.156 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:213.107.26.151 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:219.64.162.90 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.16.132 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.17.193.79 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:212.88.71.2 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:117.98.87.145 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:82.60.11.205 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.211.138.64 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.75.198.230 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.11.244 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:122.169.1.139 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.164.37.216 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:87.18.159.91 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.135.250.139 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:117.98.57.118 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:148.177.1.218 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:148.177.1.210 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.224.91.178 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.26.247 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:88.107.125.248 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:117.98.2.162 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:216.195.206.19 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:150.244.23.66 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:65.189.130.130 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.9.158 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.224.86.48 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.199.30.56 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:213.84.127.221 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.197.95.17 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.177.228.216 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.17.69.68 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.31.121 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.14.207 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:84.161.218.91 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.15.171 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.184.137.143 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.184.186.138 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.225.34.132 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:24.6.177.206 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:219.91.202.198 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.184.152.68 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:72.90.133.248 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:125.63.71.5 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.135.176.231 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:129.7.131.202 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:196.217.49.234 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:218.248.37.146 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:207.172.220.87 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:122.209.225.154 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.183.162.20 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.199.137.4 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.212.169.70 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:83.12.76.149 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.149.32.6 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.144.40.237 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:91.13.233.88 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.199.42.99 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:90.156.72.78 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.161.8.91 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.212.201.235 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.197.78.226 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.199.150.10 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:123.217.174.104 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.109.70.213 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:67.188.99.112 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.135.84.143 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:79.19.41.123 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:200.121.10.242 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:172.188.136.75 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:189.130.43.241 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:80.174.9.118 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:201.160.243.29 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.182.32.194 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:91.76.187.109 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:195.204.89.243 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.70.202 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:123.252.142.215 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:139.149.1.232 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.182.253.239 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:91.113.30.208 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:122.164.17.176 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:121.246.32.133 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:88.68.99.155 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.183.44.235 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.126.136.220 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.6.95 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.20.157 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:60.254.6.211 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.182.35.146 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.1.86.188 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.184.167.163 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.89.48.40 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.113.174.189 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.1.86.147 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:60.50.250.132 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.134.253.116 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:81.216.142.226 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.182.111.114 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:84.135.242.63 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:77.234.82.95 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:162.93.199.2 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:145.102.113.82 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.134.253.187 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:82.179.162.133 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.12.233.21 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.160.79.45 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.73.138 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:122.162.129.23 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:60.243.48.94 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:90.224.12.168 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:89.97.35.64 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:99.226.129.158 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:125.99.91.152 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:121.72.15.217 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.184.58.101 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.182.43.140 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:219.64.182.21 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.211.173.156 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:122.169.32.185 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:195.113.227.33 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:124.7.83.43 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:211.28.125.160 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:122.169.98.106 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.123.143.44 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.227.53.129 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:80.232.20.118 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:121.247.78.37 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.225.34.211 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:189.5.194.33 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:62.59.211.52 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:121.247.243.20 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.78.210.158 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:88.234.3.130 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:74.59.225.110 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.1.62 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:125.160.60.202 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:195.189.142.146 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.161.14.211 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.182.247.54 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:165.228.132.11 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:201.20.202.48 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:201.16.224.51 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:82.195.156.186 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:121.247.243.127 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:83.76.20.142 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.183.138.9 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:71.39.48.1 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.2.71 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:200.100.59.7 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.18.119.218 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:195.189.142.174 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:192.138.116.231 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.71.183 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:85.102.192.82 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.14.245 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:67.188.228.107 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:84.179.93.148 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:91.21.215.203 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:78.116.59.33 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:121.247.79.198 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.183.2.178 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:83.55.2.229 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:121.246.33.215 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:60.243.44.138 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:122.166.3.213 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:69.255.40.38 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:62.202.30.86 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:91.21.224.15 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:209.194.151.226 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:200.195.95.38 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:129.69.23.168 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:193.251.181.135 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.184.189.75 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.247.166.59 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.134.197.232 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:222.14.92.107 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.17.74.84 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:79.176.244.213 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.183.12.91 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:64.236.235.240 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.17.11.222 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.212.158.179 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:71.106.138.106 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.193.154.138 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:193.113.48.11 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.161.152.150 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:213.140.17.100 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:131.107.0.101 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.57.64 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:195.189.142.136 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:84.227.25.168 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:67.36.180.193 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:84.74.89.148 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:60.243.15.2 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Nilesh ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.225.72.225 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.108.69 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.99.52.15 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.17.164.223 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:163.157.254.25 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.112.80.138 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:194.144.101.5 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.181.118.11 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.110.243.21 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.184.52.193 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.17.11.192 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:84.238.113.244 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:219.117.3.25 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:123.236.161.45 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.126.153.242 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:78.62.126.43 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:80.123.12.55 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:195.189.142.213 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:124.217.251.166 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:121.247.79.107 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.126.146.110 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:216.11.222.21 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:123.252.182.158 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.1.124.191 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:122.107.161.174 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:88.65.130.176 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:85.227.159.116 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:195.23.53.14 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:88.235.148.229 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.126.154.165 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:83.145.211.117 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:213.126.51.4 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:76.110.93.242 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:82.156.71.144 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:91.15.254.185 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:88.65.13.167 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.192.199.121 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:88.233.212.93 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:87.239.4.147 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:47.230.0.45 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.23.181 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.126.147.247 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.67.180 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.231.124.5 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.83.252 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:200.49.181.162 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:122.169.31.70 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:123.236.162.242 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:91.21.248.12 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:91.21.254.152 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:122.169.32.96 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.227.155.181 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.182.100.62 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:117.199.49.47 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:91.21.252.37 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.135.232.112 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:125.18.114.22 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:74.132.195.55 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:117.200.192.11 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.6.7 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:91.21.233.136 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.182.33.121 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:81.83.4.154 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:91.21.231.153 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:84.179.87.126 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:123.236.160.85 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:69.94.191.109 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.91.135.75 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.27.235.5 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:78.114.252.151 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:60.243.64.54 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.126.30.134 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:216.56.21.2 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.126.144.163 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:140.244.105.244 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:65.120.80.8 ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मदतकेंद्र ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:मदतकेंद्र ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:सुचालन चावडी ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ५ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ६ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:धूळपाटी/मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ७ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ८ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:साहाय्य पृष्ठ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ९ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ९ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १० ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ११ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १२ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १३ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:कारण (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १४ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/विकिपीडियात कळपट हवा ‎ (← दुवे | संपादन)\nमुखपृष्ठ/धूळपाटी1 ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी/१ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १५ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १६ ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:Contents (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:संपर्क ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:नामविश्व ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ९ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:कारण (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी2 ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Mediawiki ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:लघुपथांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:यादी ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:विकिपीडिया सहाय्य साचे ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Tiven2240/धूळपाटी-मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:आर्या जोशी/धूळपाटी/मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-due-incessant-rains-hazardous-rabbi-crops-damage-6479", "date_download": "2018-05-27T03:23:34Z", "digest": "sha1:4Q57XFQGNFKO72MPU7J2Y2F3NQXWSATF", "length": 15514, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon Due to incessant rains, hazardous rabbi crops damage | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअवकाळी पावसामुळे हळदीसह रब्बी पिकांचे नुकसान\nअवकाळी पावसामुळे हळदीसह रब्बी पिकांचे नुकसान\nमंगळवार, 13 मार्च 2018\nनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात रविवारी (ता. ११) रात्री झालेल्या वादळी वारे आणि विजांच्या कडकडात झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणी सुरू असलेल्या हळदीचे ओले कंद, रब्बी पिके, फळपिके, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.\nरविवारी (ता. ११) सकाळी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील काही तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायकांळी साडेसहा नंतर वसमत तालुक्यातील अनेक गावशिवारात अर्धा ते एक तासभर जोरदार पाऊस झाला. नांदेड, अर्धापूर, लोहा तालुक्यांतील अनेक गावाशिवारातील पिकांना वादळी वारे पावसाने तडाखा दिला.\nनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात रविवारी (ता. ११) रात्री झालेल्या वादळी वारे आणि विजांच्या कडकडात झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणी सुरू असलेल्या हळदीचे ओले कंद, रब्बी पिके, फळपिके, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.\nरविवारी (ता. ११) सकाळी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील काही तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायकांळी साडेसहा नंतर वसमत तालुक्यातील अनेक गावशिवारात अर्धा ते एक तासभर जोरदार पाऊस झाला. नांदेड, अर्धापूर, लोहा तालुक्यांतील अनेक गावाशिवारातील पिकांना वादळी वारे पावसाने तडाखा दिला.\nपरभणी जिल्ह्यतील पूर्णा, पालम, गंगाखेड तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या तीन जिल्ह्यांत हळद काढणी हंगाम सुरू झाला आहे. काढणी सुरू असताना हळदीचे कंद तुटतात. ते पावसात भिजल्यामुळे सडून नुकसान होणार आहे. गहू, ज्वारी, हरभरा, करडईचे खळे सुरू आहेत. पावसात भिजल्यामुळे दाण्याची प्रत खराब होणार आहे. रात्री अचानक पाऊस आल्यामुळे शेतामध्ये कापणी केलेला तसेच खळ्यावरील झाकता न आलेली पिके भिजली आहेत. त्यामुळे कमी बाजारभाव मिळून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.\nवादळी वाऱ्यामुळे ज्वारीचे पीक आडवे झाल्यामुळे कणसातील दाण्यासह कडब्याच्या प्रतीवर परिणाम होणार आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबा, संत्रा, मोसंबी आदी फळपिकांसह टोमॅटो, कोबी आदी भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.\nऐन काढणीच्या हंगामात अवकाळी पाऊस आल्यामुळे हळदीचे ओले कंद भिजले आहेत. त्यामध्ये बुरशीची वाढ होऊन ते सडतात. यामुळे उत्पादनात घट येते असे तेलगांव येथील शेतकरी बाळासाहेब राऊत यांनी सांगितले.\nहळद ऊस पाऊस वसमत पूर परभणी गहू wheat ज्वारी jowar अवकाळी पाऊस\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील काजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले...\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र...पुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे...\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले... नंदुरबार ः जिल्ह्यात मागील हंगामाच्या तुलनेत...\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा... नांदेड ः हरभरा, तुरीचे चुकारे अडकले आहेत. पीक...\nनगरमध्ये काँग्रेसचे सरकार विरोधात विश्‍...नगर ः ‘भाजप सरकारने सामान्य लोकांचा विश्‍...\nपदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात...नागपूर : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक...\nदूध दरवाढ आंदोलनासाठी शेतकरी संघर्ष...वैजापूर, जि. औरंगाबाद : दूधदराच्या प्रश्‍...\nशेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे पेरावेत...बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाणदापोली, जि. रत्नागिरी : राज्याचे कृषी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nकृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nवनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...\nशेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...\nशेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...\nएक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRJA/MRJA063.HTM", "date_download": "2018-05-27T03:40:29Z", "digest": "sha1:TL32ABITCEZ2A7FFNP3SF55OBO7XGDPD", "length": 8537, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - जपानी नवशिक्यांसाठी | क्रमवाचक संख्या = 序数 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > जपानी > अनुक्रमणिका\nपहिला महिना जानेवारी आहे.\nदुसरा महिना फेब्रुवारी आहे.\nतिसरा महिना मार्च आहे.\nचौथा महिना एप्रिल आहे.\nपाचवा महिना मे आहे.\nसहावा महिना जून आहे.\nसहा महिन्यांचे अर्धे वर्ष बनते.\nसातवा महिना जुलै आहे.\nआठवा महिना ऑगस्ट आहे.\nनववा महिना सप्टेंबर आहे.\nदहावा महिना ऑक्टोबर आहे.\nअकरावा महिना नोव्हेंबर आहे.\nबारावा महिना डिसेंबर आहे.\nबारा महिन्यांचे एक वर्ष बनते.\nस्थानिक भाषा नेहमी सर्वात महत्वाची भाषा असते\nआपली स्थानिक भाषा आपण प्रथम शिकलेली भाषा असते. हे आपोआप होत असते, त्यामुळे आपल्या ते लक्षात येत नाही . बहुतांश लोकांना फक्त एकच स्थानिक भाषा असते. इतर सर्व भाषा परकीय भाषा म्हणून अभ्यासल्या जातात. अर्थातच अनेक भाषांसोबत वाढणारे लोक देखील आहेत. तथापि, ते साधारणपणे अस्खलीतपणाच्या वेगवेगळ्या पातळीसह या भाषा बोलतात. अनेकदा, भाषा वेगळ्या पद्धतीने देखील वापरल्या जातात. उदाहरणार्थ, कामावर एका भाषेचा वापर केला जातो. दुसरी भाषा घरामध्ये वापरली जाते. आपण एखादी भाषा किती चांगल्या प्रकारे कसे बोलतो हे अनेक घटकांवर अवलंबून असते. आपण ती जेव्हा एखाद्या लहान मुलाप्रमाणे शिकतो तेव्हा, आपण विशेषत: ती फार चांगल्या प्रकारे शिकू शकतो. आपले उच्चार केंद्र जीवनाच्या या वर्षांत सर्वात प्रभावीपणे काम करत असते. किती वेळा आपण एखादी भाषा बोलतो हे देखील महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त आपण ती वापरु, आपण तितके ती उत्तम बोलतो. परंतु व्यक्ती तितक्याच चांगल्या प्रकारे दोन भाषा बोलू शकत नाही असा संशोधकांचा विश्वास आहे. एक भाषा नेहमी अधिक महत्त्वाची भाषा असते. प्रयोगांनी या गृहीताची पुष्टी केलेली वाटते. वेगवेगळ्या लोकांची एका अभ्यासात चाचणी घेण्यात आली. चाचणीतील अर्धे लोक अस्खलिखितपणे दोन भाषा बोलत. चिनी ही स्थानिक आणि इंग्रजी दुसरी भाषा होती. विषयातील इतर अर्धे फक्त इंग्रजी त्यांची स्थानिक भाषा म्हणून बोलत. चाचणी विषयांत इंग्रजीमध्ये सोपी कार्ये सोडविण्यास लागली. असे करत असताना, त्यांच्या मेंदूंची क्रियाशीलता मोजण्यात आली. आणि चाचणी विषयांचा मेंदूमध्ये फरक दिसू लागले बहुभाषिक व्यक्तींमध्ये, मेंदूचा एक भाग विशेषतः सक्रिय होता. दुसरीकडे एकभाषिक व्यक्तीमध्ये, या भागात कोणतीही क्रिया झाली नाही. दोन्ही गटाने सारखेच जलद आणि चांगले कार्य केले. असे असूनही, अद्याप चिनी त्यांच्या मूळ भाषेत सर्वकाही अनुवादित करतात...\nContact book2 मराठी - जपानी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRPT/MRPT030.HTM", "date_download": "2018-05-27T03:40:40Z", "digest": "sha1:7I3VHMWVKER47O4ARIDBHI27GAMJYFKN", "length": 7394, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50linguas मराठी - पोर्तुगीज PT नवशिक्यांसाठी | हाटेलमध्ये – तक्रारी = No hotel – reclamações |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > पोर्तुगीज PT > अनुक्रमणिका\nनळाला गरम पाणी येत नाही आहे.\nआपण त्याची दुरुस्ती करून घ्याल का\nखोलीत टेलिफोन नाही आहे.\nखोलीत दूरदर्शनसंच नाही आहे.\nखोलीला बाल्कनी नाही आहे.\nखोलीत खूपच आवाज येतो.\nखोली खूप लहान आहे.\nखोली खूप काळोखी आहे.\nमला ते आवडत नाही.\nते खूप महाग आहे.\nआपल्याजवळ काही स्वस्त आहे का\nइथे जवळपास युथ हॉस्टेल आहे का\nइथे जवळपास बोर्डींग हाऊस आहे का\nइथे जवळपास उपाहारगृह आहे का\nसकारात्मक भाषा आणि नकारात्मक भाषा\nबहुतांश लोक आशावादी किंवा निराशावादी असतात. पण त्याशिवाय भाषांसाठीही हे लागू पडते शास्त्रज्ञांनी वारंवार भाषेमधील शब्दांच्या अर्थांचे विश्लेषण केले आहे. ते करत असताना त्यांना विस्मयकारक निष्कर्ष मिळाले. उदाहरणार्थ, इंग्रजीमध्ये नकारात्मक शब्द होकारार्थी शब्दापेक्षाही जास्त आहेत. नकारात्मक भावनांचे शब्द होकारार्थी शब्दाच्या जवळजवळ दुप्पट आहेत. पाश्चात्य समाजातील वक्त्यांचा शब्दसंग्रहावर प्रभाव असतो. त्या ठिकाणी लोक अनेकदा तक्रार करत. ते बर्‍याच गोष्टींवर टीका करत असत. त्यामुळे ते पूर्णपणे अधिक प्रमाणावर नकारात्मक स्वराने भाषा वापरतात. पण नकारार्थी शब्दही काही कारणास्तव मजेशीर असतात. त्यांमध्ये होकारार्थी शब्दांपेक्षा जास्त माहिती असते. याचे कारण आपल्या उत्क्रांतीमध्ये सापडू शकते. धोके ओळखणे हे सर्व सजीव गोष्टींसाठी नेहमी महत्त्वाचे होते. ते धोक्यास त्वरीत प्रतिक्रिया देऊ लागले. त्याशिवाय, ते इतरांना धोक्यांबाबत बजावत होते. त्यामुळे अत्यंत जलद माहिती पुढे पुरवणे आवश्यक होते. जास्तीत जास्त शक्य झाल्यास कमी शब्दांत सांगितले पाहिजे. त्याव्यतिरिक्त, नकारात्मक भाषेचे कोणतेही वास्तविक फायदे नाहीत. असे कोणालाही कल्पना करणे सोपे आहे. जे लोक केवळ नकारात्मक बोलतात ते नक्कीच खूप लोकप्रिय नसतात. शिवाय, नकारात्मक भाषा आपल्या भावनांवर परिणाम करते. दुसरीकडे, सकारात्मक भाषा आशावादी परिणाम करू शकते. जे लोक नेहमी सकारात्मक आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये अधिक यश असते. त्यामुळे आपण अधिक काळजीपूर्वक आपली भाषा वापरली पाहिजे. कारण आपण तो शब्दसंग्रह निवडतो ज्याचा वापर आपण करतो. तसेच आमच्या भाषेत आम्ही आमचे खरेपण तयार केले पाहिजे. म्हणून: सकारात्मक बोला\nContact book2 मराठी - पोर्तुगीज PT नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-chaitra-mahotsava-vani-dindori-nashik-6529", "date_download": "2018-05-27T03:18:46Z", "digest": "sha1:QRLT2AFCN74WM6PP2JTGWDD5PJL5AV64", "length": 17443, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Chaitra Mahotsava, Vani, Dindori, Nashik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसप्तशृंगगडावर चैत्रोत्सवाच्या तयारीची लगबग; २५ पासून प्रारंभ\nसप्तशृंगगडावर चैत्रोत्सवाच्या तयारीची लगबग; २५ पासून प्रारंभ\nबुधवार, 14 मार्च 2018\nवणी, जि. नाशिक : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवास दुर्गाष्टमी व रामनवमीच्या मुहूर्तावर येत्या 25 मार्चपासून प्रारंभ होत आहे. पंधरा दिवसांवर आलेल्या यात्रोत्सवाच्या तयारीसाठी सप्तशृंगी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, मंडळे तसेच प्रशासनाची सध्या तयारी सुरू आहे.\nवणी, जि. नाशिक : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवास दुर्गाष्टमी व रामनवमीच्या मुहूर्तावर येत्या 25 मार्चपासून प्रारंभ होत आहे. पंधरा दिवसांवर आलेल्या यात्रोत्सवाच्या तयारीसाठी सप्तशृंगी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, मंडळे तसेच प्रशासनाची सध्या तयारी सुरू आहे.\nआदिमाया सप्तशृंगीचा वर्षभरातील वेगवेगळ्या उत्सवांपैकी एक प्रमुख उत्सव असलेल्या चैत्रोत्सव रविवार 25 मार्चपासून 2 एप्रिलपर्यंत होणार आहे. उत्सवकाळात रोज सकाळी सातला भगवतीची पंचामृत महापूजा होणार आहे. 25 मार्चला सकाळी नऊला भगवतीच्या नवचंडी यागास प्रारंभ होऊन चैत्रोत्सवास प्रारंभ होईल. त्याच दिवशी रामनवमी असल्याने मंदिरात जाताना रामटप्प्यावरील श्रीराम मंदिरात दुपारी बाराला श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे. दुपारी तीनला भगवतीच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येईल. उत्सवातील 30 मार्च हा महत्त्वाचा दिवस असून, या दिवशी खानदेशवासीयांसह कसमादे पट्ट्यातील लाखो पदयात्रेकरू मजल दरमजल करीत गडावर दाखल होणार आहे. याच दिवशी दुपारी तीनला ध्वजाचे विधिवत पूजन न्यासातर्फे करण्यात येऊन ध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळीपाटील यांच्याकडे ध्वज सुपूर्द केल्यानंतर कीर्तिध्वजाची सवाद्य मिरवणूक निघेल व रात्री बाराला मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकणार आहे.\nचैत्रोत्सवाची सांगता 2 एप्रिलला सकाळी सातला भगवतीच्या प्रक्षालय पंचामृत महापूजा व दुपारी 11 ते 3 या वेळेत महाप्रसाद वाटपाने होणार आहे. यात्रोत्सवाच्या दृष्टीने गडावरील प्रसाद, नारळ, पूजेचे साहित्य, हॉटेल व इतर व्यावसायिकांची यात्रोत्सवाच्या काळात पुरेसा माल आपल्या दुकानात भरून ठेवण्याच्या दृष्टीने लगबग सुरू आहे. सप्तशृंगी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायतही यात्रोत्सव काळात भाविकांना सोयी- सुविधा पुरविण्याकामी नियोजन करीत असून, प्लॅस्टिकबंदी व स्वच्छतेच्या दृष्टीने प्राधान्य देत आहे. भवानी तलावाचे काम सुरू असल्याने व पाणीसाठाही संपुष्टात आल्यामुळे गडावर ऐन यात्रोत्सवात पाणीटंचाई निर्माण झाल्याने ट्रस्ट, ग्रामपंचायत व प्रशासनास पाण्याच्या टॅंकरद्वारेच भाविकांची तहान भागवावी लागणार आहे.\nयात्रोत्सवात पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा नियोजन करत आहे. यात्रा कालावधीत नांदुरी ते सप्तशृंगगड रस्ता खासगी वाहनांसाठी बंद करण्यात येत असल्याने या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाच्या बस नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव विभागातून सोडण्यासाठी त्या- त्या विभागातील महामंडळ प्रशासनाही नियोजन करीत आहे.\nमहाराष्ट्र प्रशासन administrations सकाळ राम मंदिर नारळ साहित्य literature हॉटेल पाणी पाणीसाठा पाणीटंचाई ग्रामपंचायत गवा पोलिस जळगाव विभाग sections\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील काजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले...\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र...पुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे...\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले... नंदुरबार ः जिल्ह्यात मागील हंगामाच्या तुलनेत...\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा... नांदेड ः हरभरा, तुरीचे चुकारे अडकले आहेत. पीक...\nनगरमध्ये काँग्रेसचे सरकार विरोधात विश्‍...नगर ः ‘भाजप सरकारने सामान्य लोकांचा विश्‍...\nपदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात...नागपूर : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक...\nदूध दरवाढ आंदोलनासाठी शेतकरी संघर्ष...वैजापूर, जि. औरंगाबाद : दूधदराच्या प्रश्‍...\nशेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे पेरावेत...बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाणदापोली, जि. रत्नागिरी : राज्याचे कृषी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nकृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nवनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...\nशेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...\nशेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...\nएक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/10/how-to-videos-directory-wonderhowtocom.html", "date_download": "2018-05-27T03:22:38Z", "digest": "sha1:GTSDB7BVNDD4P3TAXKMT6JULYKW7ZV4S", "length": 8136, "nlines": 74, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "\"How to videos\" directory - Wonderhowto.com - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nअसं म्हणतात, एक चित्र किंवा फोटो हजार शब्दांपेक्षा जास्त बोलकं असतं. भाषा/शब्द या मानवनिर्मीत गोष्टींपेक्षा देवाने मानवाला (आणि इतर सर्व प्राण्यांना) दीलेली दृष्टी आणि श्रवणकला निश्चीतच श्रेष्ठ आहेत. म्हणुनच टीव्हीवर ऐकलेलं गाणं हे दहावेळा वाचलेल्या कवीतेपेक्षा जास्त चांगलं लक्षात राहते.\nइंटरनेटवरही एखाद्या विषयाची माहीती मिळवताना इतरत्र वाचण्यापेक्षा त्या विषयाशी संबंधीत व्हीडीओ युट्युबवर पहायला आपल्याला जास्त आवडतं. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेउन एक वेब साईट बनविण्यात आली आहे. या साईटचे नाव आहे wonderhowto.com (वंडरहाउटु.कॉम)\nहाऊटु व्हीडीओज म्हणजे विविध गोष्टी, कामे कशी करावीत याचे स्पष्टीकरण देणारे छोटेखानी व्हीडीओज. वंडरहाऊटु.कॉम मध्ये अशा प्रकारचे ९०००० हुन अधिक हाऊटु व्हीडीओज समाविष्ट आहेत. ही वेबसाईट म्हणजे अशा अनेक उपयुक्त व्हीडीओजची डीरेक्टरी किंवा सर्च इंजिन आहे. इंटरनेटवरच्या १९०० वेबसाइट्सवरील उपयुक्त व्हीडीओज वंडरहाउटु.कॉम मध्ये पहायला मिळतात.\nइथे सर्व व्हीडीओज ३५ वेगवेगळ्या विषयांनुसार मांडलेले आहेत. एवढेच नव्हे तर ४२४ उपविषयांमध्ये त्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. युट्युबप्रमाणेच या वेबसाईटवर व्हीडीओज सर्च करता येतात.\nवंडरहाउटु.कॉम कम्युनीटी साईट आहे, म्हणजेच या साईटला भेट देणारे वाचक (इथे खरेतर प्रेक्षक म्हंटले पाहिजे ) विविध विषयांवर माहीती देणारे व्हीडीओज अपलोड करु शकतात.\nआणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही साईट पुर्णपणे मोफत आहे.\nया चालत्याबोलत्या गुरुला अवश्य भेट द्या - http://www.wonderhowto.com/ आणि साईट कशी वाटली ते सांगायला विसरु नका \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/murder-brother-girl-friend-18260", "date_download": "2018-05-27T03:52:55Z", "digest": "sha1:4GLZYNSSUOC3HZNCGJUX4OOOPC63ZXTP", "length": 11882, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Murder of brother for girl friend गर्लफ्रेंडसाठी केला सख्या भावाचा खून! | eSakal", "raw_content": "\nगर्लफ्रेंडसाठी केला सख्या भावाचा खून\nगुरुवार, 1 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली - आपल्या गर्लफ्रेंडसोबत वेळ घालविण्यासाठी खोलीबाहेर न जाणाऱ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nनवी दिल्ली - आपल्या गर्लफ्रेंडसोबत वेळ घालविण्यासाठी खोलीबाहेर न जाणाऱ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nहितेश वर्मा (वय 28) हा दिल्ली विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता. तर त्याचा भाऊ हिमांशू वर्मा (वय 23) हा संस्कृतचा अध्यापक होता. हे दोघे उत्तर दिल्लीतील बुरारी परिसरात राहत होते. त्यांचे पालक झांशीमध्ये आहेत. रविवारी रात्री उशिरा हितेशने त्याच्या मैत्रिणीला फ्लॅटवर आणले आणि हिमांशूला खोलीबाहेर जाण्यास सांगितले. मात्र रात्री उशिरा थंडी असल्याने हिमांशूने बाहेर जाण्यास नकार दिला. त्यामुळे हितेश संतप्त झाला. त्याने फ्लॅटमध्ये असलेले डंबेल्स (व्यायामाचे साहित्य) हिमांशूच्या दिशेने फेकले. हिमांशू गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यु झाला. हिमांशूची हत्या झाल्यानंतर तीन तासांनी सोमवारी पहाटे तीन वाजता पोलिसांना याबाबत फोनद्वारे माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी पोचल्यानंतर हितेशने दोन व्यक्ती आल्या आणि त्यांनी हिमांशूची हत्या केल्याचे खोटे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर पोलिसांना गादीखाली लपवलेले डंबेल्स मिळाले. तसेच घरमालकानेही घरातून आत कोणीही आले नसल्याचे सांगितले. सविस्तर तपासानंतर हिमांशूने गुन्हा कबूल केल्याची माहिती, पोलिस उपायुक्त मधूर वर्मा यांनी दिली.\nहितेश आणि हिमांशू गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीमध्ये राहात होते. हितेशचे गेल्या काही दिवसांपासून एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तसेच याबाबत हिमांशू पालकांना कळवेल याची त्याला भीती होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/pavas-kokan-news-4-drown-purngad-creek-71756", "date_download": "2018-05-27T03:43:16Z", "digest": "sha1:NYCKSDTPFC7V52RQFQEXUB7QKFZTDTTY", "length": 16047, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "pavas kokan news 4 drown in purngad creek पूर्णगड खाडीत नौकेला जलसमाधी; चार बुडाले | eSakal", "raw_content": "\nपूर्णगड खाडीत नौकेला जलसमाधी; चार बुडाले\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nदोन मृतदेह हाती, दोन बेपत्ता - दुर्घटनेत सापडले तीन सख्खे भाऊ\nपावस - रत्नागिरी तालुक्‍यातील पूर्णगड खाडीच्या मुखाशी छोट्या मच्छीमार नौकेला (बोटले) जलसमाधी मिळाली. सोमवारी (ता. ११) मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बोटलीतील चौघे खलाशी बेपत्ता झाले. त्यापैकी दोघांचे मृतदेह आज सकाळी सापडले. पूर्णगड येथील तिघा सख्ख्या भावांवर ही आपत्ती ओढवली. त्यामुळे या भागात हळहळ व्यक्त होत आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. भरतीच्या लाटांच्या तडाख्यात सापडल्याने बोटली बुडाल्याची ही दुर्घटना घडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.\nदोन मृतदेह हाती, दोन बेपत्ता - दुर्घटनेत सापडले तीन सख्खे भाऊ\nपावस - रत्नागिरी तालुक्‍यातील पूर्णगड खाडीच्या मुखाशी छोट्या मच्छीमार नौकेला (बोटले) जलसमाधी मिळाली. सोमवारी (ता. ११) मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बोटलीतील चौघे खलाशी बेपत्ता झाले. त्यापैकी दोघांचे मृतदेह आज सकाळी सापडले. पूर्णगड येथील तिघा सख्ख्या भावांवर ही आपत्ती ओढवली. त्यामुळे या भागात हळहळ व्यक्त होत आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. भरतीच्या लाटांच्या तडाख्यात सापडल्याने बोटली बुडाल्याची ही दुर्घटना घडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.\nजैनुद्दीन लतिफ पठाण (वय ४५, रा. पूर्णगड-नवानगर) यांच्या मालकीची आयशाबी (आयएनडी, एमएह४ एमएम२९८१) ही मच्छीमारी छोटी नौका (बोटले) आहे.\nअनेक वर्षे ते मच्छीमारीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे कालदेखील ते सायंकाळी तीन वाजण्याच्या सुमारास पूर्णगड खाडीमार्गे मासेमारीसाठी समुद्रात गेले. जैनुद्दीन पठाण यांच्यासह भाऊ हसन लतिफ पठाण (६२), अब्बास लतिफ पठाण (४८) आणि तवक्कल अब्दुल सतार बागी (३२) हे सोबत होते. मासेमारी करून मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास परतत होते. पूर्णगड खाडीच्या मुखाशी ते आले तेव्हा वादळी वातावरण होते. समुद्राला उधाण आले होते. त्यामुळे लाटांशी चार हात करीत ते मुखापर्यंत आले होते; परंतु अजस्र लाटेच्या तडाख्यात मच्छीमार नौका उलटल्याने तिला जलसमाधी मिळाली. मासेमारी करणाऱ्या काही नौका या परिसरात होत्या. हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी मदतीसाठी धाव घेतली; मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. बोटलीवरील जैनुद्दीन पठाण, हसन पठाण, अब्बास पठाण आणि तवक्कल बागी हे बेपत्ता झाले होते.\nप्रशासन व मच्छीमार यांनी त्यांचा शोध सुरू केला. तेव्हा आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जैनुद्दीन पठाण व हसन पठाण या सख्ख्या भावांचे मृतदेह सापडले. अन्य दोघे अजून बेपत्ता आहेत. भरतीची वेळ होती, त्यामुळे शोधमोहिमेत अडथळे निर्माण होत होते. मृतदेह शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेने पठाण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पूर्णगड सागरी पोलिस, आरोग्य विभाग, तहसीलदार, बंदर अधिकारी आदी यंत्रणा घटनास्थळी सक्रिय आहेत.\nबुडालेली नौका जेटीवर आणली\nगावखडी येथील जयदीप तोडणकर व अब्बास बंदरकर यांनी लाटांचा मारा सहन करीत बुडालेली नौका शोधून काढून जेटीवर आणून ठेवली. त्याबद्दल त्या दोघांचे सर्वांनी आभार मानले. गस्ती नौका आपल्या यंत्रसामग्रीचा अवलंब करून मृतदेहाचा शोध घेत आहेत.\nगाळ न काढल्याने दुर्घटना\nपूर्णगड खाडीच्या मुखाशी मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. खाडीत शिरताना यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत. म्हणून स्थानिक मच्छीमारांनी खाडी मुखातील गाळ काढण्यासाठी संबंधित यंत्रणांना निवेदनही दिले आहे; परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. गाळ न काढल्याने पुन्हा ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला.\n‘स्वच्छता दूत’ व्याधींनी ग्रस्त\nपुणे - ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या शहरातील तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांच्या आरोग्यावर धोक्‍याची घंटा वाजत आहे. ७० टक्के महिलांना सांधेदुखी...\nसहा मैलापाणी प्रकल्पांना मंजुरी\nपुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये...\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nएसटीची भाडेवाढ अटळ - दिवाकर रावते\nऔरंगाबाद - डिझेलची सतत दरवाढ होत असून, रोज भाववाढ होत असल्याने हिशेबाचे आकडे जुळविताना एसटी प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे एसटीची भाडेवाढ...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRBG/MRBG088.HTM", "date_download": "2018-05-27T04:03:37Z", "digest": "sha1:JAE3WSNITFBUUCB5FJ7AJXZ34FKPZMAP", "length": 8067, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - बल्गेरीयन नवशिक्यांसाठी | प्रश्न – भूतकाळ २ = Въпроси – Минало време 2 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > बल्गेरीयन > अनुक्रमणिका\nप्रश्न – भूतकाळ २\nतू कोणता टाय बांधला\nतू कोणती कार खरेदी केली\nतू कोणत्या वृत्तपत्राचा वर्गणीदार झालास\nआपण कधी सुरू केले\nआपण शिक्षक का झालात\nआपण टॅक्सी का घेतली\nआपण कुठे गेला होता\nआपण कोणाला मदत केली\nआपण कोणाला उत्तर दिले\nदोन भाषा बोलणार्‍या लोकांना चांगले ऐकू येते. ते अधिक अचूकपणे विविध आवाजातील फरक ओळखू शकतात. एक अमेरिकेचे संशोधन या निष्कर्षाप्रत पोहोचले आहे. संशोधकांनी अनेक तरुणांची चाचणी घेतली. चाचणीचा काही भाग हा द्विभाषिक होता. हे तरुण इंग्रजी आणि स्पॅनिश बोलत होते. इतर तरुण फक्त इंग्रजीच बोलत होते. तरुण लोकांना विशिष्ट शब्दावयव (अक्षर) ऐकवायचे होते. ते अक्षर दा होते. ते अक्षर अथवा शब्द दोन्हीही भाषेशी संबंधित नव्हता. हेडफोनचा वापर करून शब्द किंवा अक्षर ऐकविण्यात आले. त्याचवेळी त्यांच्या मेंदूचे कार्य इलेक्ट्रोडने मोजले गेले. या चाचणी नंतर त्या युवकांना ते शब्द पुन्हा ऐकविण्यात आले. यावेळी त्यांना अनेक विदारी आवाज देखील ऐकू आले. त्याच वेळी विविध आवाज देखील अर्थहीन वाक्ये बोलत होती. द्विभाषिक लोकांनी या शब्दांप्रती जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या मेंदूने अनेक क्रिया दर्शविल्या. मेंदू विदारी आवाज असताना आणि नसताना देखील शब्द अचूक ओळखत होता. एकभाषी लोक यामध्ये यशस्वी झाले नाहीत. त्यांचे ऐकणे द्विभाषी लोकांएवढे चांगले नव्हते. या प्रयोगाच्या निकालाने संशोधक आश्चर्यचकित झाले. तोपर्यंत फक्त संगीतकारच चांगले ऐकू शकतात असे प्रचलित होते. परंतु असे दिसते की द्विभाषीकांनी देखील त्यांच्या कानांना प्रशिक्षण दिले आहे. जे लोक द्विभाषीक आहेत ते सतत विविध आवाजांशी मुकाबला करत असतात. म्हणून, त्याच्या मेंदूने नवीन क्षमता विकसित करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा मेंदू वेगवेगळ्या भाषांमध्ये फरक कसे करावे हे शिकतो. संशोधक आता भाषा कौशल्ये ही मेंदूवर कशी परिणाम करतात याची चाचणी घेत आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती नंतरच्या आयुष्यात भाषा शिकेल तेव्हा कदाचित ऐकणे त्यास लाभदायक ठरेल...\nContact book2 मराठी - बल्गेरीयन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRNL/MRNL055.HTM", "date_download": "2018-05-27T04:03:41Z", "digest": "sha1:DOH5RWUNSKXQS56O74JZHRGL7VVX6V47", "length": 8709, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - डच नवशिक्यांसाठी | दुकाने = Winkels |", "raw_content": "\nआम्ही एक क्रीडासाहित्याचे दुकान शोधत आहोत.\nआम्ही एक खाटीकखाना शोधत आहोत.\nआम्ही एक औषधालय शोधत आहोत.\nआम्हांला एक फुटबॉल खरेदी करायचा आहे.\nआम्हांला सलामी नावाचा सॉसेजचा प्रकार खरेदी करायचा आहे.\nआम्हांला औषध खरेदी करायचे आहे.\nआम्ही एक फुटबॉल खरेदी करण्यासाठी क्रीडासाहित्याचे दुकान शोधत आहोत.\nआम्ही सलामी खरेदी करण्यासाठी खाटीकखाना शोधत आहोत.\nआम्ही औषध खरेदी करण्यासाठी औषधालय शोधत आहोत.\nमी एक जवाहि – या शोधत आहे.\nमी एक छायाचित्र उपकरणांचे दुकान शोधत आहे.\nमी एक केकचे दुकान शोधत आहे.\nमाझा एक अंगठी खरेदी करायचा विचार आहे.\nमाझा एक फिल्म रोल खरेदी करायचा विचार आहे.\nमाझा एक केक खरेदी करायचा विचार आहे.\nमी एक अंगठी खरेदी करण्यासाठी जवाहि – या शोधत आहे.\nमी एक फिल्म रोल खरेदी करण्यासाठी छायाचित्र उपकरणांचे दुकान शोधत आहे.\nमी एक केक खरेदी करण्यासाठी केकचे दुकान शोधत आहे.\nबदलती भाषा = बदलते व्यक्तिमत्व\nआमच्या भाषा आमच्या स्वाधीन आहेत. ते आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे. परंतु, अनेक लोक अनेक भाषा बोलतात. याचा अर्थ त्यांची वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे आहेत असा होतो संशोधक म्हणतात होय जेव्हा आपण भाषा बदलतो तेव्हा आपण आपले व्यक्तिमत्व देखील बदलतो. असे म्हणता येईल की, आपण वेगळ्या पद्धतीने वागतो. अमेरिकेचे शास्त्रज्ञ या निष्कर्षाप्रत पोहोचले आहेत. त्यांनी द्विभाषीय महिलांच्या वर्तनाचा अभ्यास केला आहे. त्या महिला इंग्रजी आणि स्पॅनिश वापरत मोठ्या झाल्या आहेत. त्या दोन्हीही भाषा आणि संस्कृतीशी सारख्याच परिचित होत्या. असे असूनही त्यांचे वर्तन भाषेवर अवलंबून होते. जेव्हा त्या स्पॅनिश बोलायच्या तेव्हा त्यांचा आत्मविश्वास अधिक होता. जेव्हा त्यांच्या आजूबाजूचे लोक स्पॅनिश बोलायचे तेव्हा तेव्हा देखील त्यांना ते सोईस्कर जायचे. जेव्हा त्या इंग्रजी बोलायच्या तेव्हा त्यांचे वर्तन बदलायचे. तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कमी होता आणि त्या स्वतः बदल अनिश्चित असायच्या. संशोधकांना आढळून आले की महिला या एकाकी होत्या. म्हणून जी भाषा आपण बोलतो त्या भाषेचा आपल्या वर्तनावर परिणाम होतो. असे का ते संशोधकांना अद्याप माहिती नाही. कदाचित असे आपल्या संस्कृतीच्या परंपरेमुळे असेल. जेव्हा आपण बोलतो, तेव्हा ज्या संकृतीमधून ती भाषा आली आहे त्या बद्दल आपण विचार करतो. हे आपोआपच घडते. त्यामुळे आपण संस्कृतीक परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. आपण त्या संस्कृतीच्या पारंपारिक रुढीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. चायनीज भाषिक या प्रयोगामध्ये अतिशय आरक्षित होते. जेव्हा ते इंग्रजी बोलत होते तेव्हा ते अतिशय मोकळे होते. कदाचित अतिशय चांगल्या पद्धतीने एकरूप होण्यासाठी आपण आपले वर्तन बदलतो. ज्याच्या बरोबर आपल्याला बोलायचे आहे त्याच्या प्रमाणे आपल्याला होणे आवडते.\nContact book2 मराठी - डच नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-electricity-loadshading-72203", "date_download": "2018-05-27T03:30:19Z", "digest": "sha1:XLAVASXMDE6WM22MSOEKXDV4VIGIU4E5", "length": 16010, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news electricity loadshading महानिर्मिती कंपनीकडे कोळसा चारच दिवसांचा! | eSakal", "raw_content": "\nमहानिर्मिती कंपनीकडे कोळसा चारच दिवसांचा\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nऔरंगाबाद - राज्यात वीजटंचाईने भारनियमनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महानिर्मिती कंपनीकडे केवळ चार दिवसांचा कोळसा असून, अजून कोळसा उपलब्ध झाला नाही, तर भारनियमनाचे चटके अधिक तीव्र होण्याची शक्‍यता आहे. औरंगाबाद शहरात चौथ्या दिवशी कमी गळती असलेल्या सी वर्गाच्या फिडरवरही लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे.\nऔरंगाबाद - राज्यात वीजटंचाईने भारनियमनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महानिर्मिती कंपनीकडे केवळ चार दिवसांचा कोळसा असून, अजून कोळसा उपलब्ध झाला नाही, तर भारनियमनाचे चटके अधिक तीव्र होण्याची शक्‍यता आहे. औरंगाबाद शहरात चौथ्या दिवशी कमी गळती असलेल्या सी वर्गाच्या फिडरवरही लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे.\nराज्यात कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने वीजटंचाईचे संकट कोसळले आहे. राज्यभर भारनियमन करून विजेची तूट भरून काढावी लागत आहे. अचानक उद्‌भवलेल्या या परिस्थितीने जनसामान्य नागरिक त्रस्त झालेत. रविवारपासून (ता. दहा) लोडशेडिंग सुरू करण्यात आलेले असून, तीन-चार दिवस हीच परिस्थिती राहील अशी अपेक्षा होती; मात्र चौथ्या दिवशीपर्यंत कोळशाची पुरेशी उपलब्धता झाली नाही. सध्या येत्या चार दिवस पुरेल इतकाच कोळसा असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. या काळात पुरेसा कोळसा उपलब्ध झाला नाही, तर वीजटंचाईने संपूर्ण राज्य काळोखात बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहेत.\nमहावितरणच्या औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद व जालना या दोन्ही शहरात वीज गळतीचे प्रमाण तीस ते चाळीस टक्के आहे. या भागात आकडे टाकून विजेचा वापर करणे, मीटरमध्ये फेरफार करणे, रिमोट कंट्रोलचा वापर करणे अशा विविध प्रकारांनी वीज चोरी होत आहे. या वीज चोरीने दोन्ही जिल्ह्यात ५० कोटींपेक्षा अधिक तोटा होत आहे. औरंगाबाद शहरात हा तोटा चाळीस कोटींच्या घरात आहे. महावितरणचा मराठवाड्याचा संचित तोटा तीन हजार कोटींच्या जवळपास आहे. हा तोटा असतानाच कोळशाच्या तुटवड्याने वीजटंचाई निर्माण झाल्याने वीज गळतीच्या फिडरवर लोडशेडिंग करण्यात येत आहे.\nअचानक सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे शहरात पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत लोडशेडिंगच्या वेळा असल्याने या काळात पाणी येणाऱ्या नागरिकांना मोटारीअभावी पाणी भरता येत नाही. त्यामुळे लोडशेडिंगच्या वेळा बदलण्याची मागणी महापालिकेने केली होती; मात्र विजेच्या मागणी असलेल्या काळातच लोडशेडिंग करावे लागते. त्यामुळे महापालिकेने लोडशेडिंगच्या वेळा वगळून अन्य वेळेत पाणी सोडण्याचे नियोजन करावे, असे पत्र महापालिकेला दिल्याचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले.\nमहावितरणने शहरात वीजगळतीनुसार फिडरची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार वर्ग ए - ० ते १८ टक्के वीजगळती (लोडशेडिंग सव्वातीन तास), वर्ग- ब- १८ ते २८ टक्के गळती (लोडशेडिंग चार तास), वर्ग - सी- २० ते ३५ टक्‍के गळती (लोडशेडिंग पावणेपाच तास), वर्ग ड- ३४ ते ४२ टक्के गळती (लोडशेडिंग साडेपाच तास), वर्ग ई- ४२ ते ५०) टक्के गळती (लोडशेडिंग सव्वासहा तास), वर्ग एफ- ५० ते ५८ टक्के गळती (लोडशेडिंग सात तास), वर्ग जी-१- ५८ ते ६६ टक्के (लोडशेडिंग पावणेआठ तास), वर्ग जी-२- ६६ ते ७४ टक्के (लोडशेडिंग साडेआठ तास), वर्ग जी-३- ७४ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक (लोडशेडिंग साडेआठ तासापेक्षा अधिक) गेल्या चार दिवसांपासून, एबीसी या तीन वर्गात लोडशेडिंग नव्हते. मात्र, गुरुवारपासून (ता. १४) सी वर्गातही लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे.\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nझगडेवाडीत पाझर तलावाचे खोलीकरण पूर्ण\nनिमगाव केतकी : सकाळ रिलीफ फंडातून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावाचे खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सुमारे 15 हजार 634 घनमीटर एवढा गाळ...\nव्यवहार चलन पद्धतीने व्हावेत : इलेक्‍ट्रिक व्यापाऱ्यांची मागणी\nपुणे : 'पन्नास हजार रुपयांवरील व्यवहारांसाठी करण्यात आलेल्या ई-वे बिलाच्या सक्तीने व्यापाऱ्यांना त्रास होत असून, किमान एका शहरातील दोन...\nपुरंदरमधील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना घरघर\nपरिंचे : पुरंदर तालुक्‍यातील दहा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांपैकी सहा योजना बंद आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था असून, या...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://umatlemani.blogspot.com/2017/09/blog-post_8.html", "date_download": "2018-05-27T03:18:46Z", "digest": "sha1:KEHWMCTP3AYAJXM5UIJN7MTSFT57YOIX", "length": 6722, "nlines": 119, "source_domain": "umatlemani.blogspot.com", "title": "उमटले मनी … : मी लिहिते...", "raw_content": "\nपाहुनि या लोचनी ऐकुनि नाना ध्वनी, तरंग उठले अंगावरी त्या मुग्ध स्पर्शातुनी, गंधित होते सारे फुलता ती रातराणी, चांदण्या राती भेटता दो मधूर एका क्षणी, कधी ओठांवरी हासू कधी नयनी पाणी, स्मरता अताशा पुनर्जन्मल्या आठवणी, कधी रेखाटल्या रेषा कधी शब्दरुपातुनी, साकारले चित्र जे अनुभवले या कवीमनी, जे न देखिले कधी स्वप्नी, ते भाव सारे आज उमटले मनी …\nत्या भावनांत लपलेलं माझं अंतर्मन,\nकधी भूत कधी भविष्य-वर्तमान\nआणि यांत दरवळणारे अनेक क्षण ,\nहकीकत आणि कल्पनांचे नाना गंध,\nया जीवनमालेत माळलेले आठवांचे तुरे ,\nगोड-कडू , चढउतारांचे सूरच सारे.\nकारण खूप काही सांगावेसे वाटते\nमन मोकळे करून बोलावेसे वाटते\nगुपित मनीचे समोर कुणाच्या तरी उलगडावेसे वाटते\nपण अनेकदा ऐकायला सोबत कुणीच नसते\nकुणा सांगू कुणा नको हेच कित्येकदा कळेनासे होते\nमग उगाचच ती अस्वस्थतेची इंगळी जन्म घेते\nपण मग मी शब्दांचे मोती भावनांच्या धाग्यात\nआणि मग त्या माळेतून मी स्वतःच हळूहळू व्यक्त होत जाते\nस्वतःच्या भावनांना व्यक्त करण्यासाठी\nमनात झालेला गुंता सोडवण्यासाठी\nमनाचे मनाशीच असलेले नाते जपण्यासाठी\nकधी कुणा अनामिकाला त्या भावना भावतात\nशब्दांचे हे तारांगण हवेहवेसे वाटू लागते\nआणि तिथेच माझ्या लिहिण्याला\nएक नवा अर्थ प्राप्त होतो .\nमी रुपाली संदीप ठोंबरे...मुंबईची मुलगी . अक्षरे ,कल्पना ,शब्द ,रंग यांच्या सहवासात सतत रममाण होणारी...जीवन खूप सुंदर आहे असे मनोमन मानणारी ... आणि म्हणूनच या जीवनाचा प्रत्येक क्षण यथेच्छ अनुभवा , आनंदाने जगा असे प्रत्येकालाच अगदी आवर्जून सांगणारी...एक तुमचीच मैत्रीण अक्षरकल्पनांची.\nआज शोभतेया दारी लावून पिवळी हळदी ...\n\"आठवण\".....हरवते मी तुझ्या सहवासात \nमीही बाबा आहे माझे राणी ….\nमाझे प्रथम चित्रप्रदर्शन... एक अविस्मरणीय अनुभव\nतो आणि....ती (भाग १)\nतो आणि....ती (भाग २)\nआजची पहाट एक नवीनच आणि एक सुंदर अनुभव घेऊन माझ्या जीवनात आली. कारण आज पहाटे ४ वाजताच मला उगवत्या सूर्याचे दर्शन घडले आणि तेही अगदी जवळून......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-marathi-websites-teachers-day-kolhapur-news-70486", "date_download": "2018-05-27T03:36:58Z", "digest": "sha1:SMQ3YDUQWAFFQIDGJXY2MUGNPHE2WVWZ", "length": 15195, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Teachers Day Kolhapur News मुलांतून लिडर घडविण्यासाठी सरसावल्या शिक्षिका | eSakal", "raw_content": "\nमुलांतून लिडर घडविण्यासाठी सरसावल्या शिक्षिका\nमंगळवार, 5 सप्टेंबर 2017\nकोल्हापूर : 'बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सिखो मजबुरियों को मत कोसो, हर हाल मे चलना सिखो', ही केवळ शायरी नसून आयुष्य बदलण्यासाठीचा एक मंत्र आहे. या शायरीच्या अर्थानुसार बदल झाला नाही. तर संकटांचा डोंगर कधीच दूर होणार नाही. प्रत्येकाच्या मनातील 'निगेटिव्हीटी' दूर केली, तरच तो दूर होणे शक्‍य आहे. पुस्तकी शिक्षणासह 'पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट'चे धडे देऊन बदल घडविणे सोपे आहे, असा विचार करत विद्यार्थ्यांत 'लीडरशीप' घडविण्याचे काम कोल्हापुरातील चार महिला शिक्षिकांकडून सुरू झाले आहे.\nकोल्हापूर : 'बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सिखो मजबुरियों को मत कोसो, हर हाल मे चलना सिखो', ही केवळ शायरी नसून आयुष्य बदलण्यासाठीचा एक मंत्र आहे. या शायरीच्या अर्थानुसार बदल झाला नाही. तर संकटांचा डोंगर कधीच दूर होणार नाही. प्रत्येकाच्या मनातील 'निगेटिव्हीटी' दूर केली, तरच तो दूर होणे शक्‍य आहे. पुस्तकी शिक्षणासह 'पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट'चे धडे देऊन बदल घडविणे सोपे आहे, असा विचार करत विद्यार्थ्यांत 'लीडरशीप' घडविण्याचे काम कोल्हापुरातील चार महिला शिक्षिकांकडून सुरू झाले आहे.\nहे शिक्षण शुल्क आकारून नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून केले जात असून ते विद्यार्थ्यांना दिले जात आहे.\nटाइम मॅनेजमेंट कसे करायचे कळत नाही हस्ताक्षर खराब आहे नेतृत्त्व कसे करायचे कळत नाही असे एक नव्हे अनेक प्रश्‍न विद्यार्थ्यांच्या मनात घिरट्या घालत असतात. दहाव्या वर्षानंतर शारीरिक बदलांमुळे विद्यार्थ्यांना नक्की काय करावे, हेही त्यांना नीटसे कळत नाही. कम्युनिकेशन, स्टडी याचा भावी आयुष्याच्या पातळीवर विचार केला जात नाही. त्यामुळे 'पर्सनॅलिटी डेव्लपमेंट' हा भाग दूरच राहतो. दहा ते तेरा वयोगटातील विद्यार्थ्यांतील शारीरिक बदल लक्षात घेत इंडियन डेव्हलपमेंट फाऊंडेशनतर्फे 'स्टुडंट्‌स लीडरशीप प्रोग्रॅम' सुरू केला आहे. मुंबई व पुणे येथे तो सुरू असून, आता कोल्हापुरातही त्याचे शिक्षण सुरू झाले आहे.\nबिंदी देढिया, दिपा छेडा, लीना गाला, डिंपी मामानिया या फाऊंडेशनच्या कोल्हापुरातील सदस्य आहेत. त्यांनी विद्यार्थी व पालक यांच्यातील हरवत चाललेला संवाद लक्षात घेतला. विद्यार्थ्यांनी अबोल न राहता स्वत:ला व्यक्‍त्त करायला शिकले पाहिजे, यासाठी त्या कार्यरत झाल्या आहेत. सध्या छत्रपती शाहू विद्यालयातील नववीतील विद्यार्थ्यांना 'लीडरशीप'चे धडे त्यांच्याकडून दिले जात आहेत. आठवड्यातून दोन वेळा त्या विद्यार्थ्यांना लेक्‍चर्स देतात. या लेक्‍चर्स अंतर्गत एखादी समस्या कशी सोडवायची, यासाठी एक प्रोजेक्‍ट दिला जातो. विद्यार्थ्यांना भविष्यातील अशा समस्या स्वत:हून सोडविणे शक्‍य व्हावे, हा मागील उद्देश आहे.\nलीना गाला म्हणाल्या, ''आमचा अभ्यासक्रम इंग्रजीत असून, तो मराठीत केला जात आहे. एका शाळेत साधारणपणे बारा व्याख्याने घेणार आहोत. विद्यार्थ्यांत नेतृत्त्व विकास घडविण्यासाठीचा हा आमचा एक प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांतील न्यूनगंड दूर केला तरच त्याचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. मराठी शाळांमध्येसुद्धा आमची लेक्‍चर्स घेणार आहोत.''\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-suraj-kotnake-police-custody-72491", "date_download": "2018-05-27T03:39:23Z", "digest": "sha1:OYXCRACJ4IWP2TPFR57NQREYZB3AEKYY", "length": 13978, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news suraj kotnake police custody सूरज कोटनाकेला २५ पर्यंत पोलिस कोठडी | eSakal", "raw_content": "\nसूरज कोटनाकेला २५ पर्यंत पोलिस कोठडी\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nनागपूर - नागपुरातील बहुचर्चित कुश कटारिया हत्याकांडात तिहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आयुष पुगलियाच्या हत्याकांडातील आरोपी सूरज कोटनाके याला आज शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आयुषचा खून करण्यासाठी सूरजला कुणीतरी अप्रत्यक्षरित्या मदत केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आयुष हत्याकांडात आणखी एका कैद्याला अटक होण्याची शक्‍यता पोलिस सूत्रांनी वर्तवली.\nनागपूर - नागपुरातील बहुचर्चित कुश कटारिया हत्याकांडात तिहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आयुष पुगलियाच्या हत्याकांडातील आरोपी सूरज कोटनाके याला आज शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आयुषचा खून करण्यासाठी सूरजला कुणीतरी अप्रत्यक्षरित्या मदत केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आयुष हत्याकांडात आणखी एका कैद्याला अटक होण्याची शक्‍यता पोलिस सूत्रांनी वर्तवली.\nमध्यवर्ती कारागृहात ११ सप्टेंबरला आयुष पुगलियाचा बरॅक क्र. पाचमध्ये सूरज कोटनाके (रा. चंद्रपूर) याने फरशी आणि कटनीने गळा चिरून खून केला होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी धंतोली पोलिस धडपड करीत होते.\nशेवटी शुक्रवारी दुपारी गृहमंत्रालयाने कैदी कोटनाकेला ताब्यात घेण्याची परवानगी दिली. धंतोली पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी कारागृहातून आरोपी ताब्यात घेतला. त्याला आज शनिवारी दुपारी न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. सूरज आणि आयुषचा गेल्या काही दिवसांपूर्वी वाद होता. त्यांचे दोघांची पटत नव्हते. यापूर्वी दोघांत हाणामारी झाल्याचा बनाव मध्यवर्ती कारागृह प्रशासन करीत आहे. मात्र, धंतोली पोलिसांनी घेतलेल्या अन्य कैद्याच्या बयाणात अशा घटनांचा इंकार करण्यात आला. त्यामुळे कारागृह प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. सूरजला आणखी एका कैद्याने अप्रत्यक्षरित्या मदत केली आहे. आयुषचा खून करण्यात येणार असल्याची माहिती ‘त्या’ कैद्याला होती. तो कैदी अप्रत्यक्षरित्या या हत्याकांडात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे त्या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत.\nबेकरीत काम करायचा सूरज\nसूरज कोटनाकेच्या घरची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. त्यामुळे सूरज कारागृहात खर्च-पाण्यासाठी मध्यवर्ती कारागृहातील बेकरीमध्ये काम करीत होता. जेमतेम पैशातून तो भागवत होता. सूरजला कुणी काही खायला दिल्यास किंवा बिडी दिल्यास त्याचे छोटेमोठे काम करीत होता. पैसे कमविण्यासाठी तो कोणत्याही स्थराला जाण्याची शक्‍यता पोलिसांना आहे.\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nपुण्यात विद्यालयाच्या कर्मचाऱ्यास मुलांकडून बेदम मारहाण\nपुणे : येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानातून महाविद्यालयीन कर्मचाऱ्याची दुचाकी ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRUK/MRUK059.HTM", "date_download": "2018-05-27T04:04:16Z", "digest": "sha1:6X77K4GIBXZ3MPINB46DLM6CYN4BUGDY", "length": 9012, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - युक्रेनियन नवशिक्यांसाठी | डॉक्टरकडे = У лікаря |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > युक्रेनियन > अनुक्रमणिका\nमाझी डॉक्टरकडे अपॉईंटमेंट आहे.\nमाझी भेट १० वाजता आहे.\nआपले नाव काय आहे\nआपल्याकडे कोणत्या विमा कंपनीची पॉलिसी आहे\nमी आपल्यासाठी काय करू शकतो\nआपल्याला काही त्रास होत आहे का\nमला नेहमी पाठीत दुखते.\nमाझे नेहमी डोके दुखते.\nकधी कधी माझ्या पोटात दुखते.\nआपला रक्तदाब ठीक आहे.\nमी आपल्याला एक इंजेक्शन देतो. / देते.\nमी आपल्याला थोड्या गोळ्या देतो. / देते.\nमी आपल्याला औषधे लिहून देतो. / देते.\nदीर्घ शब्द, अल्प शब्द\nमाहितीपूर्ण मजकूरावर शब्दाची लांबी अवलंबून असते. हे अमेरिकन अभ्यासाने दाखवून दिले आहे. दहा युरोपियन भाषांमधून संशोधकानी शब्द पारखले आहेत. हे संगणकाच्या साह्याने प्राप्त झाले आहे. कार्यसंचाच्या साह्याने संगणकाने विविध शब्दांची छाननी केली. या पद्धतीमध्ये, माहितीपूर्ण मजकूर काढण्यासाठी ते सूत्रांचा उपयोग करत असत. परिणाम स्पष्ट असत. अल्प/लहान शब्द म्हणजे जे कमी माहिती व्यक्त करतात. मजेशीर गोष्ट म्हणजे आपण फार वेळा दीर्घ शब्दाऐवजी अल्प शब्दच वापरतो. त्यामागचे कारण भाषणातील कार्यक्षमता याठिकाणी आढळून येते. जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस अतिशय महत्वाच्या गोष्टीवर आपण आपले लक्ष केंद्रित करतो. म्हणून अधिक माहिती नसलेले शब्द सहसा दीर्घ शब्द नसावेत. यामुळे आपल्याला खात्री पटते कि, आपण महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर जास्त वेळ घालवत नाही. लांबी आणि मजकूर यातील परस्परसंबंधाचा दुसरा एक फायदा आहे. माहितीपूर्ण मजकूर नेहमीच समान राहील याची हमी ते देते. असे म्हणायचे आहे, एका निश्चित कालावधीत आपण नेहमी समान राशी उच्चारतो. उदाहरणार्थ, आपण काही दीर्घ शब्द वापरू शकतो. पण आपण अनेक लहान-लहान शब्दसुद्धा वापरू शकतो. आपण काय ठरवतो यामुळे काहीही फरक पडत नाही: माहितीपूर्ण मजकूर नेहमीच समान राहतो. याचा परिणाम म्हणून, आपल्या उच्चारांमध्ये सातत्यपूर्ण तालबद्धता आहे. श्रोत्यांना आपले अनुसरण करण्यासाठी हे सोपे बनवते. जर माहितीची राशी जर नेहमीच वेगवेगळी असेल तर ते अवघड होते. आपले श्रोते आपले भाषण व्यवस्थितपणे समजू शकत नाहीत. म्हणून आकलन त्यामुळे कठीण केले जाईल. ज्याला कुणाला दुसर्‍यांना समजून सांगायचे आहे त्यासाठी त्याने लहान शब्दवापरावेत. कारण, मोठ्या शब्दांपेक्षा लहान शब्दांचे आकलन लगेच होते. म्हणून, नियम असा होतो : ते साधे आणि सोपे ठेवा \nContact book2 मराठी - युक्रेनियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/chhota-rajan-mumbai-against-cbi-investigate-crimes-27382", "date_download": "2018-05-27T03:55:37Z", "digest": "sha1:F62XA4RTRRHJWKOVHNLZGWE2XTVAEDVH", "length": 12412, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chhota Rajan in Mumbai against the CBI to investigate crimes छोटा राजनविरुद्धच्या मुंबईतील गुन्ह्यांचा तपासही सीबीआयकडे | eSakal", "raw_content": "\nछोटा राजनविरुद्धच्या मुंबईतील गुन्ह्यांचा तपासही सीबीआयकडे\nमंगळवार, 24 जानेवारी 2017\nमुंबई - सीबीआयच्या कोठडीत असलेल्या कुख्यात गुंड छोटा राजनविरुद्ध मुंबईत दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांचा तपास सीबीआय करणार आहे. तशी विनंती राज्य सरकारनेच सीबीआयला केली होती.\nमुंबई - सीबीआयच्या कोठडीत असलेल्या कुख्यात गुंड छोटा राजनविरुद्ध मुंबईत दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांचा तपास सीबीआय करणार आहे. तशी विनंती राज्य सरकारनेच सीबीआयला केली होती.\nछोटा राजनविरोधात मुंबईतील निर्मलनगर, नवघर आणि टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1999 मध्ये एका व्यावसायिकाला 25 लाखांच्या खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी राजनविरोधात निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्या टोळीतील रोहित, जॉन, अशोक या गुंडांविरोधातही मोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजनविरुद्ध दुसरा गुन्हा टिळकनगर पोलिस ठाण्यात सप्टेंबर 1998 मध्ये शस्त्रास्त्र कायद्याखाली दाखल करण्यात आला होता. बाला कोटियन हा गुंड त्याच्या मित्रासह नवग्रह हॉटेलमध्ये बसला असताना दोन अनोळखी गुन्हेगारांनी त्याच्यावर गोळीबार करून पळ काढला होता. या हल्ल्यात बालाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र जखमी झाला होता. राजनवरील तिसरा गुन्हा 2004 मध्ये नवघर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. तोही शस्त्रास्त्र कायद्याखाली. त्याच्या टोळीतील आरोपी 31 जुलै 2004 ला तक्रारदाराच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून पैशांची मागणी केली होती.\nइंटरपोलने राजनच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढल्यानंतर त्याला ऑक्‍टोबर 2015 मध्ये सीबीआयने इंडोनेशियातील बाली बेटावर अटक केली. राजनचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रयत्न केले होते. मात्र सीबीआयने त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिला होता.\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nजुन्नरमधील शेतकऱ्यांचा संपास विरोध\nनारायणगाव छ शेतकरी संघटनेच्या वतीने 1 ते 10 जूनदरम्यान पुकारलेल्या शेतकरी संपाला जुन्नर तालुक्‍यातील टोमॅटो व भाजीपाला उत्पादकांनी विरोध दर्शविला आहे...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-holi-environment-mumbai-dhulwad-100845", "date_download": "2018-05-27T03:55:24Z", "digest": "sha1:LSXLC5TOSXP4QIM5Z3MF5XQMYWFW6FW2", "length": 16051, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news holi environment mumbai dhulwad मुंबईकरांनी साजरी केली पर्यावरणपूरक होळी | eSakal", "raw_content": "\nमुंबईकरांनी साजरी केली पर्यावरणपूरक होळी\nशनिवार, 3 मार्च 2018\nमुंबई - विविध संस्था-संघटनांनी केलेल्या पर्यावरपूरक होळीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईत शुक्रवारी (ता. २) रंगांची मनसोक्त उधळण करण्यात आली. ‘होळी रे होळी’चा नारा देत गुरुवारी रात्री अनेक ठिकाणी होलिकोत्सव साजरा करण्यात आला. शुक्रवारी चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच एकत्र येत रंगपंचमीचा आनंद लुटला. पर्यावरणविषयक जागृतीमुळे जवळजवळ सर्वच ठिकाणी फक्त रंगांनी अर्थातच कोरडी धुळवड साजरी केली. काही ठिकाणी मात्र सर्रास मद्याच्या पार्ट्या रंगलेल्या दिसत होत्या. मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविण्याचे प्रकारही दिसून आले.\nमुंबई - विविध संस्था-संघटनांनी केलेल्या पर्यावरपूरक होळीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईत शुक्रवारी (ता. २) रंगांची मनसोक्त उधळण करण्यात आली. ‘होळी रे होळी’चा नारा देत गुरुवारी रात्री अनेक ठिकाणी होलिकोत्सव साजरा करण्यात आला. शुक्रवारी चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच एकत्र येत रंगपंचमीचा आनंद लुटला. पर्यावरणविषयक जागृतीमुळे जवळजवळ सर्वच ठिकाणी फक्त रंगांनी अर्थातच कोरडी धुळवड साजरी केली. काही ठिकाणी मात्र सर्रास मद्याच्या पार्ट्या रंगलेल्या दिसत होत्या. मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविण्याचे प्रकारही दिसून आले.\nवरळी, वेसावे, सायन आदी कोळीवाड्यांमध्ये बुधवारपासूनच (ता. २८) होळीची झिंग चढली होती. कोळीवाड्यांत बुधवारी कुमार होळी करण्यात आली. गुरुवारी पाटलांची मोठी होळी पेटविण्यात आली. वेसावे कोळीवाड्यात रस्तोरस्ती होळ्या करण्यात आल्या. वरळी कोळीवाड्यात तर गाण्यांचे लेझर शो आयोजित करून त्या तालावर तरुण-तरुणींनी ठेकाही धरला होता. पारंपरिक वेशभूषा परिधान करून कोळीबांधवांनी मनोभावे होलिकामातेची पूजा केली. पारंपरिक कोळी नृत्यांवर महिलांनी ठेका धरला.\nपर्यावरणपूर्वक रंगपंचमीबाबत सातत्याने होत असलेल्या जनजागृतीचे काही वर्षांपासून सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. यंदाही अनेकांचा कोरड्या रंगांवर भर होता. रासायनिक रंग आणि पाण्याच्या अतिवापरासंदर्भात दर वर्षी होत असलेल्या जनजागृतीला यश येत आहे. कोरडी रंगपंचमी खेळून, मिष्टान्नापासून सामिष भोजनावर ताव मारत अनेकांनी रंगांची उधळण केली. आपल्या मित्र-मैत्रिणींना रंगवून त्याचे ‘सेल्फी’ काढून ते सोशल मीडियावर अपलोड करण्याची चढाओढ मुंबईकरांमध्ये दिसून आली.\nडीजे, सेल्फी अन्‌ मटणावर ताव\nशुक्रवार सकाळपासूनच धुळवडीचा जल्लोष सुरू झाला. ठिकठिकाणी रंगांची मनसोक्त उधळण सुरू होती. होळीच्या गाण्यांमध्ये मुंबईकर रंगून गेले होते. काही ठिकाणी डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. नैसर्गिक रंगांची एकमेकांवर उधळण करत मित्र-मैत्रिणी आणि आप्तांसोबत कुठे इमारतींच्या गच्चीवर, सोसायट्यांचा परिसर आणि गल्लीबोळात रंगपंचमी खेळण्यासाठी एकच चुरस लागली होती. विलेपार्ले, जुहू, मलबार हिल, महालक्ष्मी आदी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात फोम डान्स सुरू होते. रंगपंचमी शुक्रवारी आल्याने चिकन आणि मटन शॉप्सच्या दुकानांबाहेर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. रंगपंचमी खेळल्यानंतर अनेकांनी सामिषावर आडवा हात मारला. रंगांची उधळण सुरू असतानाही अनेक जण सेल्फी काढण्यात रंगले होते. रंगीबेरंगी चेहरे व्हॉट्‌सॲप आणि फेसबुकवर अपलोड करण्यासाठी तरुणाईमध्ये चढाओढ पाहायला मिळत होती.\nनैसर्गिक रंगांचा वापर यंदा मोठ्या प्रमाणावर झाला असला, तरीही काही ठिकाणी त्याला गालबोट लागले. रासायनिक रंगांचा वापर झाल्याने अनेक जण अत्यवस्थ झाले. त्वचेची जळजळ, चक्कर येणे आदी तक्रारी घेऊन अनेक जण रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते.\n‘स्वच्छता दूत’ व्याधींनी ग्रस्त\nपुणे - ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या शहरातील तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांच्या आरोग्यावर धोक्‍याची घंटा वाजत आहे. ७० टक्के महिलांना सांधेदुखी...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-action-fraud-case-kolhapur-pattern-114522", "date_download": "2018-05-27T03:56:15Z", "digest": "sha1:ATCP23EHIZ2X7VBDRZIZ5NDZSKWPTYKJ", "length": 13844, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News action on fraud case Kolhapur Pattern घोटाळ्यावर कारवाईसाठी ‘कोल्हापूर पॅटर्न’ हवा | eSakal", "raw_content": "\nघोटाळ्यावर कारवाईसाठी ‘कोल्हापूर पॅटर्न’ हवा\nसोमवार, 7 मे 2018\nसांगली - शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात घोटवडे (ता. पन्हाळा) एलईडी बल्ब घोटाळ्याप्रकरणी ग्रामसेवकाच्या पगारातून रक्कम वसूल करण्यात आली; तर सरपंचांकडून रक्कम वसुलीचे आदेश दिले गेले. परंतु, जिल्ह्यात तब्बल १२० ग्रामपंचायतींमध्ये घोटाळा होऊनही अद्याप वसुलीबाबत कारवाई झाली नाही.\nसांगली - शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात घोटवडे (ता. पन्हाळा) एलईडी बल्ब घोटाळ्याप्रकरणी ग्रामसेवकाच्या पगारातून रक्कम वसूल करण्यात आली; तर सरपंचांकडून रक्कम वसुलीचे आदेश दिले गेले. परंतु, जिल्ह्यात तब्बल १२० ग्रामपंचायतींमध्ये घोटाळा होऊनही अद्याप वसुलीबाबत कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींमधील सरपंच व ग्रामसेवकांवर जबाबदारी निश्‍चित करून कारवाईचा ‘कोल्हापूर पॅटर्न’ मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी वापरण्याची गरज आहे.\nकुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या ‘एलईडी बल्ब’ खरेदीत घोटाळा झाल्याची तक्रार माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी जिल्हा परिषदेकडे केली. ‘सकाळ’ने सर्वप्रथम या घोटाळ्यावर प्रकाशझोत टाकला. त्यानंतर विविध ग्रामपंचायतींमध्ये घोटाळा झाल्याची मालिकाच पुढे आली. कुंडलापूरच्या ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले. त्याच्यासह ग्रामपंचायत सदस्यांना रक्कम वसूल का करू नये, याची नोटीस देण्यात आली.\nया घोटाळ्याबाबत जिल्हा परिषद स्थायी समिती, अर्थ समिती आणि सर्वसाधारण सभेतही जोरदार चर्चा झाली. जिल्ह्यात १२० ग्रामपंचायतींनी केवळ १४ व्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या बल्बमध्ये दोन कोटींचा घोटाळा आहे. पाच महिन्यांपूर्वी प्राथमिक अहवालात ही माहिती स्पष्ट झाली. एप्रिलमध्ये अंतिम अहवाल येईल, असे सांगण्यात आले. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून ठोस कारवाई होण्याची आवश्‍यकता आहे.\nबल्बची किंमत दोन हजार\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘मेढा’ने बल्बची किंमत दोन हजार १८ रुपये निश्‍चित केली आहे. सांगली जिल्ह्यात बाजारात मिळणाऱ्या हजार ते बाराशे रुपयांच्या बल्बची किंमत ३५०० पासून ५५०० रुपयांपर्यंत लावली आहे.\nमिरज तालुक्‍यात २४ गावे\nएलईडी बल्ब घोटाळ्यावरून मिरज पंचायत समितीच्या मासिक सभा फारच गाजल्या. तालुक्‍यात २४ गावांत घोटाळा झाल्याची माहिती पुढे आली आहे.\nबल्बची किंमत ग्रामपंचायती रक्कम\n5500 रुपयांपासून पुढे 30 74 लाख रुपये\n4500 ते 5500 रुपये 46 68 लाख रुपये\n3500 ते 4500 रुपये 44 54 लाख रुपये\nऋतुराज पाटलांना सत्ताधाऱ्यांची थेट ‘ऑफर’\nकोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांना सत्ताधारी पक्षाने थेट ‘ऑफर’ दिल्याचे समजते. भाजपच्या सर्व्हेत ऋतुराज यांचे नाव वरच्या क्रमांकावर...\nकोल्हापूरात ३६ हेक्टरवर ऑक्‍सिजन पार्क\nकोल्हापूर - येथील शेंडा पार्क परिसरात नव्याने ऑक्‍सिजन पार्कची निर्मिती होणार आहे. ३६ हेक्‍टर जमिनीवर ४० हजार फुले, फळे, औषधी वनस्पती आदी २८...\nसकाळ सुपरस्टार कपमध्ये व्हा सहभागी\nपुणे - बॉलिवूड स्टार्स आणि शहरातील फुटबॉल खेळाडूंमध्ये होणाऱ्या सामन्यात शहरातील गृहनिर्माण संस्थांनाही सहभागी होण्याची संधी आहे. सिनेअभिनेते अभिषेक...\nनांदेड शहर, जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा\nनांदेड : नांदेड शहर व परिसराला शनिवारी रात्री आठ ते साडे अकरा या कालावधीत वादळी वारा व पावसाने झोडपले. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडला. अनेक...\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/walchandnagar-panpoi-was-started-115174", "date_download": "2018-05-27T03:51:12Z", "digest": "sha1:2752MORR4FRBLGVZD6LUNBMPODOE3KK7", "length": 10314, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "In walchandnagar panpoi was started वालचंदनगरमध्ये मनसेच्या वतीने पाणपोई सुरु | eSakal", "raw_content": "\nवालचंदनगरमध्ये मनसेच्या वतीने पाणपोई सुरु\nबुधवार, 9 मे 2018\nउन्हाळ्यामध्ये ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होवू नये यामुळे मनसेच्या वतीने पाणपोई सुरु केली आहे.\nवालचंदनगर (ता.इंदापूर) - येथिल बाजारपेठमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नागरिकांसाठी मोफत पाणपोई सुरु केली आहे. बाजारपेठमध्ये इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील रणगाव, कळंब, निमसाखर, चिखली, जंक्शन, लालपुरी परीसरातील नागरिक खरेदीसाठी येत असतात. तसेच स्थानिकांची ही नेहमी गर्दी असते.\nउन्हाळ्यामध्ये ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होवू नये यामुळे मनसेच्या वतीने पाणपोई सुरु केली आहे. पाणपोईचे उद्घाटन सरकारी वकील अॅड. पांडुरंग गायकवाड पाटील, महावितरणचे अभियंता अशोक खामगळ, विकास दोशी यांच्या हस्ते करण्यात आले.\nमनसे तालुकाध्यक्ष संतोष भिसे, उपाध्यक्ष प्रदीप रकटे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्रीनिवास चव्हाण, शैलेश पाटील, गौरव थोरात, विशाल चव्हाण, जुबेर मुलाणी, वैभव चव्हाण यावेळी उपस्थित होते.\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nजुन्नरमधील शेतकऱ्यांचा संपास विरोध\nनारायणगाव छ शेतकरी संघटनेच्या वतीने 1 ते 10 जूनदरम्यान पुकारलेल्या शेतकरी संपाला जुन्नर तालुक्‍यातील टोमॅटो व भाजीपाला उत्पादकांनी विरोध दर्शविला आहे...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-sirpanch-mahaparishad-alandi-pune-5804", "date_download": "2018-05-27T03:02:21Z", "digest": "sha1:ZZYMKUPJGSN7DOYM5R5ZREY57CVEUVQB", "length": 18566, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, AGROWON Sirpanch Mahaparishad, Alandi, Pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजलयुक्त शिवार, परिवर्तनकारी गावांवर आज चर्चा\nजलयुक्त शिवार, परिवर्तनकारी गावांवर आज चर्चा\nशुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018\nपुणे : आळंदीत सुरू असलेल्या ‘सकाळ अॅग्रोवन’च्या सातव्या सरपंच महापरिषदेचा समारोप आज (ता.१६) राज्याचे मृद्‌ व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत होत आहे. परिषदेत पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घडून आलेल्या ग्रामविकासाच्या मंथनामुळे गावाच्या विकासासाठी प्रोत्साहन आणि दिशा मिळाल्याची भावना सरपंचांमध्ये आहे.\nपुणे : आळंदीत सुरू असलेल्या ‘सकाळ अॅग्रोवन’च्या सातव्या सरपंच महापरिषदेचा समारोप आज (ता.१६) राज्याचे मृद्‌ व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत होत आहे. परिषदेत पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घडून आलेल्या ग्रामविकासाच्या मंथनामुळे गावाच्या विकासासाठी प्रोत्साहन आणि दिशा मिळाल्याची भावना सरपंचांमध्ये आहे.\nमहापरिषदेचे मुख्य प्रायोजक “फोर्स मोटर्स” हे असून स्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लिमिटेड, विक्रम चहा हे प्रायोजक आहेत. या उपक्रमासाठी राज्य शासनचा जलसंधारण विभाग, रोजगार हमी विभाग, पशुसंवर्धन विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान यांचाही सहयोग मिळाला आहे.\nसरपंच महापरिषदेच्या दुसया दिवशाची सुरवात आज सकाळी पुण्याचे महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाने होईल. आयएएस अधिकारी असलेले श्री. दळवी हे मूळचे साताऱ्याच्या खटाव भागातील निढळ गावचे भूमिपुत्र असून मोठे पद मिळवूनही गावाला न विसरणारा अधिकारी गावशिवारासाठी किती झपाटल्यासारखे काम करतो याची माहिती श्री. दळवी यांच्याकडून निढळ गावाची यशोगाथा ऐकताना मिळणार आहे.\nजलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांचे नाव प्रत्येक ग्रामपंचायतीत पोचले आहे. या अभियानाची पुढील वाटचाल आणि गावाची भूमिका कशी असेल याविषयी प्रा. शिंदे काय बोलतात याकडेही सरपंच मंडळींचे लक्ष लागून आहे. प्रा. शिंदे यांच्याकडून सरपंचांशी या वेळी थेट संवाद साधला जाणार आहे.\nपाण्याच्या वापरासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतीच्या प्रत्येक पाइपलाइनला वॉटर मीटर बसविणारी जुनोनी गाव राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे. इस्राईलच्या धर्तीवर शेतीच्या प्रत्येक पाइपलाइनला वॉटर मीटर बसविण्याची किमया सोलापूरच्या सांगोला भागातील जुनोनी गावाने कशी साधली याची माहितीदेखील सरपंचांना मिळणार आहे. जुनोनी गावाचा हा प्रयोग सांगण्यासाठी प्रा. डॉ. भुपाल पाटील, संजय कांबळे, लक्ष्मण केंगार, भारत व्हनमाने आज सरपंच मंडळींशी खास संवाद साधणार आहेत.\nकृषिविकास आणि ग्रामसमृद्धी कसे परस्परपूरक आहेत, कृषिकेंद्रित गाव घडविण्यासाठी कसे नियोजन करावे लागते याविषयी आज दुपारच्या सत्रात चंदू पाटील, अॅडव्होकेट विकास जाधव, सौ. शीतल गावडे या मान्यवर सरपंचांकडून आपले अनुभव सांगितले जाणार आहेत.\nगावाचा विकास हा शेतीवर अवलंबून असून शेतीचे भवितव्य मातीच्या गुणवत्तेवर आहे. मातीचे महत्त्व राज्यभरात समजावून सांगण्यासाठी अॅग्रोवनकडून चालू वर्ष हे जमीन सुपिकता वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. गाव, ग्रामपंचायत आणि सरपंच यांची भूमिका जमीन सुपिकतेसाठी महत्त्वाची असल्यामुळे आज सरपंच महापरिषदेत जमीन सुपिकतेवरही चर्चा होणार आहे.\nगाव आणि जमीन सुपिकता या विषयावरील खास परिसंवादात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, स्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लिमिटेडचे उपसरव्यवस्थापक संजय जगताप, कृषी आयुक्तालयातील मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते सहभागी होत आहे.\nसकाळ अॅग्रोवन agrowon agrowon सरपंच जलसंधारण राम शिंदे ग्रामविकास rural development जलयुक्त शिवार विषय topics शेती भारत विकास जाधव ग्रामपंचायत महाराष्ट्र कृषी शिक्षण education शिक्षण कृषी आयुक्त agriculture commissioner\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vinayaki.blogspot.com/2011/05/blog-post_24.html", "date_download": "2018-05-27T03:33:23Z", "digest": "sha1:73TGYRQAXWN25VQCVUMN5F5EIMLPPJOF", "length": 5328, "nlines": 109, "source_domain": "vinayaki.blogspot.com", "title": "विनायकी ....: तू भेटत रहा ...!", "raw_content": "\nकवितेला असं लागतच काय हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..\nकवितेला असं लागतच काय थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..\nकवितेला असं लागतच काय फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..\nकवितेला असं लागतच काय भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..\nतू भेटत रहा ...\nतू भेटत रहा ,\nकधी शांत गार वा-यातून .\nकधी चांदण्यांच्या पसा-यातून ..\nतू भेटत रहा ,\nकधी पावसाच्या पहिल्या भिजेतुन..\nतू भेटत रहा ,\nकधी नववधुच्या लज्जेतुन ..\nतू भेटत रहा ,\nकधी विरहाच्या अंगारातून ..\nकधी मिलानाच्या श्रुंगारातून ..\nतू भेटत रहा ,\nतू भेटत रहा ,\nकधी तिच्या मात्रुत्वाच्या सोहळयातून..\nतू भेटत रहा ,\nतू भेटत रहा ,\nतू भेटत रहा ,\nअर्जुन झालो.. तर कृष्णसखा बनुन..\nझालोच दुर्योधन... तर कर्ण पाठीराखा बनुन ..\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nआधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची.. तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची.. आधी कविता मानेला हिसका देउन मस्त ...\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nगोष्ट असेल छोटीशी ..\nगोष्ट असेल छोटीशी .. पण त्याचीही कथा करतील.. तु सुस्कारे सोडशील साधे.. लोक त्याचीही गाथा करतील ..१ शिस्तभंगाचे कलम लागेल तुझ्या बटांना ......\nतू भेटत रहा ...\nचंद्र , ती आणि मी ...\n|| पत्र कविता ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://chitos313.blogspot.com/2011/12/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:00:04Z", "digest": "sha1:TLBMGEB7ZZGQ2CX2Y5RV6LX424FYVLR3", "length": 22699, "nlines": 104, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: वा..क्या चोरी हय...", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\nअमेरिकेत राहायला आल्यापासून 'लाईफस्टाइल' मध्ये वाढलेली एक गोष्ट म्हणजे इंग्लिश मालिका आणि चित्रपट पाहणे चित्रपट असो किंवा मालिका- या मंडळींनी कथा, संवाद, निर्मितीमूल्य यांचा इतका जास्त विचार केलेला असतो की भारतीय चित्रपट खूपच खुजे वाटायला लागतात. हिंदी-मराठी सास-बहु मालिकांचा इथे उल्लेख करणं म्हणजे मला अमेरिकन कार्यक्रमांचा अपमान वाटतो. असो. बरेच चित्रपट पाहताना सहज जाणवलं की ‘अरेच्या अमुक अमुक हिंदी चित्रपट याच सिनेमावरून ढापला होता की..’ आता हिंदी चित्रपट सृष्टीने संगीत, कथा चोरून चित्रपट बनवणं काही आपल्याला नवीन नाही, पण हा ब्लॉग लिहायचं कारण होतं काही चांगल्या चोऱ्यांबद्दल लिहिणं..हो..असेही काही हिंदी चित्रपट आहेत जे पाहून त्यांच्या उचलेगिरीला दाद द्यायची इच्छा झाली.\nसगळ्यात पहिला उल्लेख करेन तो चेंजिंग लेन्स (Chaging Lanes) आणि टॅक्सी नं. ९२११चा. बेन अफ्लेक आणि सॅम्युअल जॅक्सन यांची एका दिवसाची जुगलबंदी ही Chaging Lanesया चित्रपटाची कथा. आपल्यातल्या बऱ्याच जणांना हा चित्रपट फारसा माहीत नाही. पण सॅम्युअल जॅक्सनची फॅन असणारी काही मंडळी आहेत त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा. हिंदी चित्रपटाची कथा मुंबईच्या पार्श्वभूमीवर दाखवून लेखक-दिग्दर्शक मंडळींनी त्याला करेक्ट 'देसी' टच दिला आहे. सगळ्याच चांगल्या गाण्यांमध्ये विशेष उल्लेख 'शोला है या है बिजुरिया...' या गाण्याचा. अनेक वर्षांनी बप्पीदाच्या आवाजात उडतं गाणं ऐकताना मजा येते. जॉन अब्राहमने साकारलेला बड्या बापाचा बिघडलेला पोरगा आणि नाना पाटेकरचा छक्के-पंजे करणारा टॅक्सीचालक ही पात्रं मुळ चित्रपटापेक्षा खूप वेगळी आहेत आणि ती दोघांनी मस्त साकारली आहेत दोन्ही प्रमुख पात्रांचा एकाच दिवशी वाढदिवस असणं, नाना पाटेकरला भेटलेला लॉकर ऑफिसमधला मठ्ठ अधिकारी अशा काही निव्वळ फिल्मी गोष्टी वगळता बाकी नावं ठेवण्यासारखं मला काही वाटलं नाही. दोन्ही चित्रपट जरूर पहा दोन्ही प्रमुख पात्रांचा एकाच दिवशी वाढदिवस असणं, नाना पाटेकरला भेटलेला लॉकर ऑफिसमधला मठ्ठ अधिकारी अशा काही निव्वळ फिल्मी गोष्टी वगळता बाकी नावं ठेवण्यासारखं मला काही वाटलं नाही. दोन्ही चित्रपट जरूर पहा कथावस्तू जरी सारखी असली तरी दोन चांगले सिनेमे पाहिल्याचं समाधान नक्की मिळेल.\nअजून असाच एक उत्तम इंग्रजी चित्रपट आणि त्याचं चांगलं हिंदी व्हर्जन म्हणजे 'सेव्हेन' आणि 'समय'. शहरात अनाकलनीय खून व्हायला लागतात आणि त्याचा तपास करायला नवीन अधिकारी येतो. एक जुना अधिकारी तेव्हाच निवृत्त होणार असतो. दोघांचे वेगवेगळे स्वभाव, खुनांचा सात प्रकारच्या 'पापां'शी (Seven Deadly Sins) लागणारा संदर्भ आणि सुरु होणारा तपास अशी इंग्रजी चित्रपटाची साधारण कथा. ब्रॅड पीट आणि मॉर्गन फ्रिमन या सशक्त अभिनेत्यांनी दोन मुख्य भूमिका साकारल्या आहेत चित्रपटाचा भर खुनाच्या तपासापेक्षा जास्त व्यक्तिरेखांच्या परस्परसंबंध आणि स्वभावविशेषांवर आहे. उत्तरार्धात केविन स्पेसी सारखा अजून एक तगडा अभिनेता या गोष्टी अधोरेखित करण्यात भरच घालतो. हिंदी चित्रपटात तपास करणाऱ्या दोन पोलिसांऐवजी एकच स्त्री व्यक्तिरेखा दाखवली गेली आहे चित्रपटाचा भर खुनाच्या तपासापेक्षा जास्त व्यक्तिरेखांच्या परस्परसंबंध आणि स्वभावविशेषांवर आहे. उत्तरार्धात केविन स्पेसी सारखा अजून एक तगडा अभिनेता या गोष्टी अधोरेखित करण्यात भरच घालतो. हिंदी चित्रपटात तपास करणाऱ्या दोन पोलिसांऐवजी एकच स्त्री व्यक्तिरेखा दाखवली गेली आहे सुश्मिता सेन हिने जसं सौदर्य स्पर्धांमध्ये तिच्या समकालीन प्रतिस्पर्धी मंडळींना मागे टाकत बाजी मारली होती तशीच बाजी तिने अभिनयाच्या बाबतीत मारली. भले ऐश्वर्या रायसारखी प्रसिद्धी तिच्या वाट्याला आली नसेल, पण तिने 'समय' सारख्या भूमिकेचं सोनं केलं असं मला वाटतं. सेव्हेन डेडली सिन्स ऐवजी हिंदी चित्रपटात घड्याळ या संकल्पनेचा आधार घेतला गेला. शहरात होणाऱ्या खुनांमध्ये मृतदेहांच्या हातांची स्थिती घड्याळाच्या काट्यांकडे निर्देश करते. पहिल्या हत्येचं तर मर्डर वेपन पण सापडत नसतं. चित्रपटाचा बहुतांश भाग तपासावर भर असणारा आहे. ज्यांनी हा चित्रपट पहिला नाहीये त्यांना शेवट सांगून त्यांचा रसभंग करण्याची माझी इच्छा नाही, परंतु इतकं जरूर सांगेन की इंग्रजी सेव्हेनच्या तोडीस तोड शेवट हिंदी चित्रपटात आहे. सुश्मिताची व्यक्तिरेखा हाच या चित्रपटाचा मुळ गाभा आहे आणि तिने संपूर्ण चित्रपट उत्तम पेलला आहे यात शंका नाही\nकाही हॉलीवूडचे सिनेमे हे माझ्या मते 'वेडझ*पणा' या प्रकारात मोडतात. 'फोनबूथ' हा त्यातलाच एक प्रकार निव्वळ एका फोनबुथमध्ये दीड-पावणे दोन तासाचा चित्रपट बनवणं सोप्पी गोष्ट नव्हे निव्वळ एका फोनबुथमध्ये दीड-पावणे दोन तासाचा चित्रपट बनवणं सोप्पी गोष्ट नव्हे एक लुच्चेगिरी करत राहणारा, बायकोला फसवून बाहेर लफडी करणारा एक माणूस. तो एका फोनबुथमध्ये फोन करायला उभा असताना फोन वाजतो आणि समोरच्याने त्याच्यावर बंदुकीचा नेम धरल्याचं समजतं. पुढच्या जवळपास दोन तासाच्या काळात फोन करणारा मनुष्य या माणसाकडून जगापुढे तो करत असणाऱ्या सगळ्या लांड्या-लबाड्यांची कबुली घेतो आणि त्याला प्रामाणिक आयुष्य जगण्याची संधी देतो अशी साधारण गोष्ट. किफर सदरलॅंडचा फोनवरचा खोल, घाबरवणारा आवाज आणि आधी वैतागलेला आणि नंतर प्रचंड घाबरलेला 'स्टु' कॉलीन फेरेल एक लुच्चेगिरी करत राहणारा, बायकोला फसवून बाहेर लफडी करणारा एक माणूस. तो एका फोनबुथमध्ये फोन करायला उभा असताना फोन वाजतो आणि समोरच्याने त्याच्यावर बंदुकीचा नेम धरल्याचं समजतं. पुढच्या जवळपास दोन तासाच्या काळात फोन करणारा मनुष्य या माणसाकडून जगापुढे तो करत असणाऱ्या सगळ्या लांड्या-लबाड्यांची कबुली घेतो आणि त्याला प्रामाणिक आयुष्य जगण्याची संधी देतो अशी साधारण गोष्ट. किफर सदरलॅंडचा फोनवरचा खोल, घाबरवणारा आवाज आणि आधी वैतागलेला आणि नंतर प्रचंड घाबरलेला 'स्टु' कॉलीन फेरेल सारासार विचार करता हा सिनेमा फक्त वैयक्तिक नितीमुल्य, प्रामाणिकपणा, उद्धार अशा गोष्टी अधोरेखित करतो. याच चित्रपटाचं देसी वर्जन म्हणजे 'नॉक आउट'. फोन करणाऱ्याची भूमिका साकारली होती संजय दत्तने तर फोन उचलणाऱ्या लुच्च्या माणसाच्या भूमिकेत इरफान खान. हा सिनेमा सुरुवातीला जरी नितीमुल्य, प्रामाणिकपणा अशा गोष्टीवर सुरु झाला तरी तो हळूहळू भ्रष्टाचार, नेत्यांचा काळा पैसा असा सामान्य माणसाला फार महत्वाच्या वाटणाऱ्या प्रश्नांकडे वळतो आणि 'भारतीय' होतो. मग कंगना राणावत, सुशांत सिंग, गुलशन ग्रोव्हर अशा अनेक व्यक्तिरेखा त्या अनुषंगाने येतात. १६ डिसेंबर, टॅंगो चार्लीसारखे सिनेमे बनवणाऱ्या मणी शंकर या दिग्दर्शकाने त्याच्या लौकिकाला साजेसा चित्रपट केला. फोनबूथ सारख्या चित्रपटाची संकल्पना घेऊन स्वतःच्या तऱ्हेचा सिनेमा बनवणं हे त्याला जमलं म्हणून त्याचं कौतुक. अभिनय म्हणून उल्लेख करायचा तर अर्थात इरफान खानचा. ती व्यक्तिरेखा दुसऱ्या कुणाला शोभणार नाही इतकी सुरेख त्याने पडद्यावर उतरवली आहे.\n'अ फ्यु गुड मेन' नावाचा इंग्रजी सिनेमा आणि 'शौर्य' नावाचा हिंदी सिनेमा. दोन्ही चित्रपट सैन्यविषयक असले तरी 'ड्रामा' प्रकारात येतात. सैन्यातील एका अधिकाऱ्याची दुसऱ्या अधिकाऱ्याकडून/अधिकाऱ्यांकडून होणारी हत्या, मारेकऱ्याला/मारेकऱ्यांना झालेली अटक आणि त्यांच्यावर चालणारा खटला हा या चित्रपटांचा मुळ विषय. दोन्ही चित्रपट सैन्याची शिस्त, नियमांचं पालन, उल्लंघन, निष्ठा अशा मुद्द्यांवर खल करतात. इंग्रजी चित्रपट हिंदी होताना त्यात हिंदू-मुसलमान, भारत-पाकिस्तान, दहशतवाद असे मुद्दे येतात जे चित्रपटाचं इंग्रजीतून हिंदीत झालेलं रुपांतर सहज स्वीकारायला लावतात. टॉम क्रुझ आणि राहुल बोस हे दोघेही आपापल्या चित्रपटसृष्टीतले 'अंडरयुस्ड' अभिनेते आहेत असं मला वाटतं. त्यांना 'अभिनय' करताना पाहणं हा एक सुखद अनुभव. दोन्ही चित्रपटांना लौकिकार्थाने व्हिलन नाही. हॉलीवूडमध्ये काही फार आदरणीय अभिनेते आहेत. जॅक निकलसन हे त्यातलच एक नाव त्यांनी '..गुड मेन' मध्ये मोजक्याच परंतु अत्यंत महत्वाच्या प्रसंगांमध्ये केलेली नकारात्मक भूमिका पाहणं हा त्यांच्या अभिनयक्षमतेचा आदर करणाऱ्या लोकांसाठी पर्वणी होती. हिंदीत हीच भूमिका के के मेननने केली. हनिमून ट्रॅवल्स, सरकारसारख्या भूमिकानंतर त्याने साकारलेली शौर्यमधली व्यक्तिरेखा त्याच्याकडच्या अपेक्षा वाढवते. आपलं दुर्दैव हेच आहे राहुल बोस किंवा के के सारख्या अभिनेत्यांच्या अभिनयक्षमता समोर येतील असे चित्रपट आपल्याकडे निघतच नाहीत त्यांनी '..गुड मेन' मध्ये मोजक्याच परंतु अत्यंत महत्वाच्या प्रसंगांमध्ये केलेली नकारात्मक भूमिका पाहणं हा त्यांच्या अभिनयक्षमतेचा आदर करणाऱ्या लोकांसाठी पर्वणी होती. हिंदीत हीच भूमिका के के मेननने केली. हनिमून ट्रॅवल्स, सरकारसारख्या भूमिकानंतर त्याने साकारलेली शौर्यमधली व्यक्तिरेखा त्याच्याकडच्या अपेक्षा वाढवते. आपलं दुर्दैव हेच आहे राहुल बोस किंवा के के सारख्या अभिनेत्यांच्या अभिनयक्षमता समोर येतील असे चित्रपट आपल्याकडे निघतच नाहीत शौर्यमधला के के काही लोकांना निकल्सनपेक्षा उजवा वाटला. मला इंग्रजी सिनेमा जास्त आवडण्याची कारणं दोन- राहुल बोस आणि के के हे दोघे साधारण एका वयाचे आणि एका तोडीचे अभिनेते आहेत तर इंग्लिश सिनेमात निकल्सनसमोर टॉम क्रुझला पाहण्यात मला जास्त मजा आली, आणि दुसरं कारण- 'शौर्य' चा शेवट काहीसा वैयक्तिक सुडाकडे झुकणारा आहे जे '...गुड मेन' मध्ये होत नाही.\nआजपर्यंत हिंदीत अनेक सिनेमे चोरून बनले, हिंदी निर्माते त्यांना चोरी नव्हे तर प्रेरणा घेणं म्हणतात. या सिनेमांची यादी खूप मोठी आहे आणि त्यांची नुसती यादी करणंसुद्धा या ब्लॉगच्या आवाक्याबाहेरच आहे. थांबता थांबता काही चांगल्या/बऱ्या उचलेगिरीचा उल्लेख- 'स्कारफेस' ते 'अग्निपथ', 'गॉड्फादर' ते 'सरकार', 'हीच' ते 'पार्टनर' वगैरे. राहवत नाहीये म्हणून काही अत्यंत बंडल चोऱ्यांची नोंद करतोय- 'ब्रूस ऑलमाइटी' ते 'गॉड् तुस्सी ग्रेट हो', 'रेनमन' ते 'युवराज', 'एन अफेअर तो रिमेम्बर' ते 'मन' वगैरे वगैरे..अलीकडेच 'पर्स्यूट ऑफ हॅप्पिनेस'चं अत्यंत टाकाऊ असं 'अंकगणित आनंदाचं' नावाचं मराठीकरण बघितलं आणि कीव आली. सांगायचं इतकंच आहे की चोरी करायचीच आहे तर ती अभिमान वाटावा अशी तरी करा..शेवटी पिकासो म्हणूनच गेलाय- “Good artists copy; great artists steal”\nscene to scene जरी copy केले तरी hollywood वाले credit द्यायला विसरत नाहीत, ते जुन्या निर्मात्याची रीतसर परवानगी घेवून copy करतात.\nआपल्याकडचे निर्माते-दिग्दर्शक कॉपी केलीय हे मान्यच करत नाहीत..मग परवानगी घेण्याचा आणि क्रेडीट देण्याचा प्रश्न येतोच कुठेतरी गेल्या वर्षी 'इटालियन जॉब'वरून ऑफिशियल रिमेक 'प्लेयर्स' बनवला\n अशीच भेट देत राहा\nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smitam.blogspot.com/2011/", "date_download": "2018-05-27T03:17:47Z", "digest": "sha1:LLCGYBAKZXZQGKZBKUIDHM77LA7MMK4J", "length": 30709, "nlines": 75, "source_domain": "smitam.blogspot.com", "title": "आठवणी माझ्या प्रवसाच्या............!: 2011", "raw_content": "\nMSW करत असल्यापासून जिवनाच्या प्रवासात एका नव्या वाटेचा समावेश झाला ती वाट सर्वसामान्य जिवनापेक्षा थोडी वेगळी नक्कीच आहे. अशाच काही आठवणी माझ्या प्रवसाच्या............\n“ती अशी का वागली असावी..........\n“ती अशी का वागली असावी..........\nरोजच्या प्रमणेच आज ही सकाळी लवकर 7 ते 7.15 च्या दरम्यान शेलटर उघडत होते. मी दररोज लवकर येई म्ह्णून शेलटरची चावी माझ्या जवळच दिली होती. शिवजीनगर गावठाना मध्येच आम्ही एक वाडा भाडोत्तरी तत्वावर घेतला होता.\nसकाळी 7.30 ते सांयकाळी 5.00 वाजेपर्यँत येथे रस्त्यावरच्या मुलां करीता अनौपचरीक शाळा चालवण्यात येत असे.\nया शाळेचा उद्देश हा – रस्त्यावर राहणा-या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणने.\n‌- मुलांच्या हक्कांचा प्रचार- प्रसार तसेच संरक्षण करणे .\nअनेकदा शहरतील शाळां मध्ये प्रवेश घेणारी मुले म्हंटल की निटनेटकी, गणवेश, ड्ब्बा, बुट- मोजे, दप्तर वगैरे अशीच डोळ्यां समोर पटकन येतात ; परंतु आमच्या शाळेत प्रवेश घेणारी मुले ही मानभर केस वाढ्लेली, त्यातच इकडून तिकडुन पडणा‌‌-या उवा - लिका, कपड्यांवर करकचटून बसलेली धूळ-माती आणि आंगभर माखलेला मळ \nया मुलांच्या दिवसाची सुरुवात ही साधारण ९.०० - १०.०० कधी १२.०० वाजताही होत असे. रस्त्यावर गाड्यांची रेलचेल वाढली की त्याच्या घंटा - गजराने आणि सुर्याच्या गरमागरम चटक्यांनी त्यांना त्यांचा फुट्पाथचा पलंग ईच्‍छा नसताना सुदधा सोडवा लागे.\n‘बेडची टी’ व्यवस्था तर उठ्ल्या उठ्ल्या अगदी शेजारच्याच गाड्यांवर गरमा- गरम चह –पाव, बिस्कीट, बटर- क्रिमगोल, वड-पाव यांपैकी जी फरमाईश असेल ते मुले व त्यांचे आई- बाप असे सगळेच घेत.\nदात घासणे हे कंटाळवाणे काम मनात आले तर करने नाही तर............ पाण्याची तशी काही कमतरता नव्ह्ती – शेजारीच मुळा- मुठा वाहते शौचा पासुन सामुहीक स्नानापर्यँत सगळ्या प्रात:विधी हिच्यातच होतात. त्यानंतर पटरीवर (फुट्पाथ) हुंदड्या घालने, गुटका, दारु, चरस, भंग, अफ्फु-गांजा, व्हइटनर चे सुट्टे घेणे, सिनेमे पाहणे, भंगार वेचणे, जुवा खेळणे, डेपो वरच्या बस मध्ये चूकुन पडलेली चील्लर शोधणे यामध्ये त्यांची सायंकाळ होत ना होत तर इकडे ४.०० वाजले रे वाजले की सगळे घरदार रात्रीच्या धंद्याच्या तयारीला लागे. कोणी फुगे फुगवणे- तर कोणी खेळ्णी घेवून आप-आपसाथ वाटून घेतलेल्या इलाख्यात माल विक्री साठी निघुन जात.\nरात्री अनेक जोडप्यांनी, प्रेम युगुलांनी,कॉलेजच्या पोरांनी गच्च भरलेला डेक्कन , फर्ग्युसन रोड ; तर आपल्या लहानग्यां सोबत आलेल्या आई- बाबा, आजी- आजोबांची सारसबागेत आणि मॅगडोनलस च्या गर्दीमध्ये हरवलेल्या पुण्याला रस्त्यावरची ही मुले फुगे-खेळणी विकतात तर काही भीक मांगतात. त्यांचा अवतार बघुन ही गर्दी कधी त्यांना द्या तर कधी छुट्कारा म्ह्णुन, कोणी आपल्या प्रियसीला प्रभावित करण्यासाठी तर कोणी पुण्य कर्म म्ह्णुन या मुलांना भिक देतात , त्यांच्या वस्तु विकत घेतात.\nअशाच परस्थितीत या मुलांना आमच्या शाळेत बोलावणे, अनौपचारीक शिक्षण पदधतीतून व्यवहार अभ्यास, वाचन- लिखान, त्यांच्या स्व-संरक्षणासाठी शोषण व त्यांचे हक्क यांची माहीती करुन देणे, आरोग्य शिक्षण देणे, आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांना मुलांच्या विकासासाठी- उत्तम पालनपोषणासाठी जागृत करणे, छोट्या कुंटूंबाचे महत्त्व सांगणे असे अनेक उपक्रम राबवणे हे आमचे काम त्यासाठी संस्था आम्हला महीन्याचा मोबद्द्ला मोजत होती हे सांगणे मह्त्त्वाचे त्यासाठी संस्था आम्हला महीन्याचा मोबद्द्ला मोजत होती हे सांगणे मह्त्त्वाचे कारण आम्ही सर्वजण ही कामे मोफत करत नसून आमच्या उदरर्निव्हसाठी आम्हाला यातुन पैसा मिळ्तो हे या मुलांना व त्यांच्या पालकांना आम्ही स्पष्ट केले होते.\nया मुलांचा त्यांच्या पालकांना पैसा कमवण्यासाठी फार मोठा फायदा होतो. किती विरोधाभास आहे बघा-\nएखादे मुल त्या पती- पत्नी च्या प्रेमाचे प्रतीक ,त्यांच्यासोबत जिवनाला जोड्ली जाणारी एक अशी मजब्बुत कडी जिचा संपूर्ण विकास करण्यासाठी ते कुंटुंब प्रेम-मायेने, योग्य ते संस्कार देत मुलाला घडवते.\nपण आजकाल रोज सकाळी मला मुल हे उद्योगाचे साधन आणि चलते फिरते ATM (All Time Money Machine) म्ह्णुनच बघायला भेटत होते.\nया मुलांना सहा- सहा - दहा भावंडे असतात. बहुपत्नीत्व, बहुपतीत्व असे सगळे काही नियम येथे मान्यता प्राप्त असावेत कदाचीत. मुलांना कळायला लागताच त्यांचे शारिरीक संबंध येत असे. १४ व्या १५ व्या वर्षीच ही मुले आपला संसार त्याच पटरी वर थाटत आणि परत तेच चक्र .. मुलांना कळायला लागताच त्यांचे शारिरीक संबंध येत असे. १४ व्या १५ व्या वर्षीच ही मुले आपला संसार त्याच पटरी वर थाटत आणि परत तेच चक्र ..कॉग्रेस भवनच्या त्या फुट्पाथवर आणखी एक झोपड्डी ...........\nकधी कधीतर मुलगी/ सुन , आई/ सासु सोबतच बाळांतीन होत. इथे जोपर्यँत एक स्त्री मुलांना जन्माला देवू शकते तोपर्यँत ती ते देत. “ मशीन जब तक production देना बंद कर दे तभी तो ये cycale कही तो जाके रुकती \nशेलटर मध्ये तशी आंघोळीची , दूध – जेवण, कपडे अशा प्राथमिक गरजा येथे उपलब्द होत्या म्हणुनच या मुलांनी सकाळी लवकर उठून इथे ५.०० वाजेपर्यंत थांबावे आम्ही जे काही शिकवू ते शिकावे अशी आमची अपेक्षा...... हे सर्व त्यांच्यासाठी अगदी मोफत होते परंतु त्यांना याची थोडीही गरज नाही असे त्यांच्या पालकांना वाटे “ उलट शाळेमुळे मुलांचे धंद्यावर लक्ष लागत नाही, ते स्वच्‍छ राहिले की कोणी त्यांना भिक ही घालत नाही, हमे हमारे बच्चे पढा लिखाके बॅरिस्टर नही बना ने है हे सर्व त्यांच्यासाठी अगदी मोफत होते परंतु त्यांना याची थोडीही गरज नाही असे त्यांच्या पालकांना वाटे “ उलट शाळेमुळे मुलांचे धंद्यावर लक्ष लागत नाही, ते स्वच्‍छ राहिले की कोणी त्यांना भिक ही घालत नाही, हमे हमारे बच्चे पढा लिखाके बॅरिस्टर नही बना ने है हम जेसे है वेसेही ठीक है” असे ते नेह्मी म्ह्णत, म्हणुन तर नव्हे....... पण रात्री मुलगा दारु पिऊन झोपला काय की मुलगी रात्र भर एखाद्या परपुरुषा सोबत फिरली काय त्यांना त्याची भ्रंता नव्ह्ती हम जेसे है वेसेही ठीक है” असे ते नेह्मी म्ह्णत, म्हणुन तर नव्हे....... पण रात्री मुलगा दारु पिऊन झोपला काय की मुलगी रात्र भर एखाद्या परपुरुषा सोबत फिरली काय त्यांना त्याची भ्रंता नव्ह्ती पण हेच आई-बाप ही मुले शाळेत येऊ नये याची काळ्जी घेत.\nशेलटर खोलतानाच एवढे सगळे विचार मनात येवून जातातोच outreach ला जाण्याची वेळ झली. खुप दिवस झाले सुरज शेलटरला येत नसल्याने मी फुटपातवर त्याच्या चौकशीसाठी गेले. तो झोपलेलाच होता मी त्याला हलवून उठवले . तो बेहोश झोपला होता रात्री बहुतेक व्हाईटनर घेतले असावे . २-३ वेळेस हलवल्यावर सुरज उठला, पटरीवरची इतर मुले ही सोबत होती. \" सुरज आज कल तु शेलटर क्युँ नही आ रहे हो बेटा\" मी असे विचारताच तो त्याच्या मळ्क्या – फाटक्या गोधड्डीतून तोंड लपवत उठ्ला नी बोलू लागला.....\"दिदी घर में काम है और दादी भी नही भेजती है\" मी असे विचारताच तो त्याच्या मळ्क्या – फाटक्या गोधड्डीतून तोंड लपवत उठ्ला नी बोलू लागला.....\"दिदी घर में काम है और दादी भी नही भेजती है \" \"क्युँ \" मी विचारले \" काम कर बोली है , स्कुल जाके कुछ फायदा नही है वो लोग खुद के फायदे के लिए तुम्हे बेह्कते है \nसुरज शेलटरचा फारच हुशार मुलगा होता, आभ्यास करायला तर त्याला फार आवडे. इंग्रजी तर शिकण्यासाठी पाठ सोड्त नसे, कधी शिक्षक कामात असत तर स्वतः चा अभ्यास स्वतः च शोधुन काढत असे. म्ह्णुंच सुरज आज जे बोलत होता ते येकून थोडे वाइट तर नाक्कीच वाटत होते. मी त्याला समजावनार तेच तिकडुन त्याची दादी आली. मला बघुन तिचा राग अनावर झाला आणि त्याच क्षणी कॉर्पेशनच्या त्या फुटपाथवर शिव्यांचा वर्षावच माझ्यावर झाला.\nमुलांसमोर स्वतः ला आवरण्याचा फारसा प्रर्यत्न केला तरी अश्रुनीं मात्र साथ सोड्ली मी पट्कन मुठेच्या पाण्याकडे धाव घेत आपली असाह्यता लपवण्याचा निष्फळ प्रर्यत्न केला कारण माझ्या चिमुरड्यांना मी फसवू शकले नाही. ते माझ्या पाठी आले माझी समजुत काढु लागले ...\" दीदी वो बुढ्ढी पागल है उसपे ध्यान मत दो..... \" सुरज ही दादी वर चिडला होता .........\"तु दीदी को क्युँ बोलती है .....मै नही जा रहा स्कूल .....यही हुँ कमाउंगा तेरे लिए.\" \" वो पैसे के लिए नही पढाती है हमे\"\nदादी ला या पुढे काही समजावने मला जरी शक्य होते तरी ती काही समजावून घेण्याच्या मनस्थितीत नव्ह्ती म्ह्णूंनच मी आणि मुले शेलटरला आलो . झाला किस्सा विसरण्याचे नाटक करुन मी मुलांना त्यांच्या रोजच्या कार्यक्रमात गुंतवले खरे पण मी ती गोष्ट मात्र विसरु शकले नाही.\n५-६ वर्षांचा असतानाच त्याच्या आईचा आजारपणा मुळे म्रुत्यु झाला होता. त्याच्या दारुड्या बापाने दुसरे लग्न केले होते; तेव्हा पासुनच सुरज आपल्या दादी सोबत राह्त होत. फुट्पाथवरच आयुष्य गेलेल्या दादीला आणखी दोन मुले-सुना- नातवांडे होती. तीची तिन्ही मुले नशेतच गुंग पडलेली असायची, सुरज ने कमावलेला पैसा या कुंटुंबाचा आधार होता. तो हुशार असल्याने धंदा ही चांगला करे तर मंग रोजचा २००-२५० रुपये कमावना-या सुरज ने पैसे कमावने थांबवले आणि आभ्यासाला लागला तर आपले कसे भागनार असा प्रश्न तिला पडला असावा....\nपण मंग या मुलांना त्यांच्या पालकांकडून या पद्धतीचे संस्कार मिळत असतील त्यांच्या वर्तमाना बरोबरच त्यांचा भुतकाळालाही ज्वालामुखीचा दाह सह्न करावा लागत असेल आणि एवढे असूनही समाजाचाही या मुलांकडे पाहण्याचा द्रुष्टीकोन असाच राहिला तर.....................\nकमळ जरी चिखलात उगवले तरी त्याचा चिखल साफ करुंनाच ते आपण देवाला अर्पन करतो ना असे असताना हा मळ साफ करण्याची तेवढी सामाजीक बांधीलकी आहे का आपल्यामध्ये\n“इतरांना प्रवाहासोबत घेवून जाणे तेवढेच कठीन आहे जेवढे प्रवाहाच्या विरोधात वाहणे”\nमुलांच्या हक्कांसाठी अनेक कायदे आहेत, बालनिरीक्षन ग्रुहे आहेत , परंतु प्रत्येक वेळी मुलांचे संस्थांनीकरन करने शक्य नाही कारण मुलांची वाढ व विकास हा कुंटुंबात होणे तेवढेच गरजेचे आहे.\nयासाठी आपल्या कायद्यान मध्ये फेरबदल व सक्तीचे अनुशाषन करने गरजेचे आहे जसे की-\nएका जोडप्यास कमाल 2 आपत्येच जन्माला देण्याचा आधीकार देणे. व त्या प्रत्येक आपत्यास शिक्षन घेणे या पदधतीची तरंतूद होने गरजेचे आहे.\nखुप दिवसांन पासून माझ्या काही जवळच्या मित्रांना मी माझे विचार लिहावेत अस वाटत होत ............इथे या लेखात माझा हा छोटासा प्रयत्न \nमंग माझा दोष काय.........\nमी सफिक सलिम शेख, वय असावे आसपास 5 वर्ष; ते ही संस्थेतल्या ताईच्या सांगण्यावरुन, कारण मला माहितच नाही की माझा जन्म कधी, कुठे आणि कुठल्या परिस्थितीत झाला. आब्बा (सलिम शेख ) सांगतो की मी आणि मेह्बूब (माझा मोठा भाऊ) त्याची पोरं आहोत म्ह्णून तो आमचा बाप और ह्मारी माँ ...............पता नही मर गई है शायद कारण पैदा होने के बाद कभी देखी ही नही\nगंगेवर (नशिक चा गंगा घाट ) मी ,आब्बा आणि मेह्बूब एका खोपटीत रात्री झोपायला जातो. असा मी एकटा नाही जिस के पास घ्रर नही का त्याच्या आई – बापाचा ठाव ठीकाणा नाही त्ये सगळे या घाटावर राहतात आशा खोपट्या करुन.\nइथ लय मोठी माणंस रोजच्याला येतात , घाटावर मेलेल्या लोकांची शांती करतात ना ही लोक पुजा झाल्यावर गंगेत पैसे टाकतात आणि आम्ही सगळी पोर दिवस भर गंगेत उड्या मारुन त्ये पैसे गोळा करतो, दिलच तर इथल्या दुकानदारांच्या दुकानात, हॉटेलात, भेळीच्या ठेल्यावर नाहीतर चायनीज च्या गाड्यां वर् काम करतो. खाऊण-पिऊण २०-३० रुपये भेटतात. याच पैशाने बुधवारच्या बाजारातुन पोर आपल्या साठी कपडे, बुट आणि खायल घेतात.\nमी छोटा होतो म्ह्णुन सविता (गंगेवरची एक मुलगी ) ने मला संध्याकाळी भेळीच्या ठेल्यावर कामाला लावल. आलेल्या लोकांना भेल की प्लेट देणा, उंनकी झूटी प्लेट उठा के दुसरे लडके के पास धोने देने का काम था. ठेल्याचा मालक भोह्त कमीना था काम करके भी 5 या 10 रुपये ही देता था . भेल तो कभी खाने को देता ही नही था , ९.३० बजे तक रुका तो ही थोडी भेल मिलती थी , मे रुकता था क्योंकी खोपटीत पण माझी वाट बघणार कोणीच नव्हत ना आब्बा दारु पिऊण पडलेला असायचा आणि मेह्ब्बुब गाडगे बाबांच्या मठातुन आम्हाला जेवायला आणायला जायचा.\nखोपटीत आल्यावर आब्बाला उठुन आम्ही त्याला जेवायला घालत , पिलेला असताना तो नेहमी म्ह्णत “ मी तुमच्यासाठी दुसरं लग्न केल नाही, में ही तुम्हारी माँ और बाप हूँ. ” इस लिए ह्मउसे कभी कुछ नही बोला करते थे , क्योंकी सुभे वोही आब्बा ह्म दोनो को चाय पिला ता, मंदिर ले जाता वहा ह्म दोनो को दिन के खर्चे के लिये 2-2 रुपये देके छोड के चला जाता.\nएक दिन अचानक आम्हाला संस्थेच्या ताई ने गंगेवर फिरताना पाहीले. तीने आमची पुच्छ्ताज केली, गंगेवरल्या काही पोरं बोलली की ......संस्थेत जेवायला पण देतत .. तो फिर में और मेह्ब्बुब दोनो संस्था में जाने के लिए तयार हुए.\nअब अब्बा ह्मे सुभे ७.३० बजे संस्था में छोड के जाया करते थे, मला पण आवडयच तिकड जायला कारण शाम में ५.०० बजे छोड देते थे वो लोग उपरसे खाना मिलता था, ताई- दादा पढाते थे ह्में. सुभे जाके तिथच आंघोळ करायचो, एक ग्लास दुध मिलता था ओर एक प्लेट नाष्टा. खिलोने भि थे वहा खेलने के लिए .........जो कुछ मुझे अपने पैदा होनेपर कभी नही मिला वो सब वहा था .\nसंस्थेत सगळ्यात छोटा मीच असल्याने माझा सगळे खुप लाड करत ........लाड , प्यार क्या होता है उसका मत्लब भी वही जाके पता चला.\nसंस्था में हर रोज जा रहा था, ताई ने मुझे जिंदगी से प्यार करणा सिखाया था ....तभी अचानक एक दिन ...............पता चला की आब्बा घाटवरच्या संडसा समोर मरुन पडलाय.\nसब खतम हो जायेगा ये कभी सोचा नही था . आब्बा के जाने के बाद संस्था मे ह्मारे बारे मे बात शुरु हुई थी क्योंकी अब्बा के जाते ही घाट के मुस्लिम जात के कुछ लोग हम पे ह्क दिखा रहे थे. दुसरे ही दिन हमे ताई- दादा रिमांड होम लेके आये मुझे समज मे आया की आम्हला आता ताई- दादा इथंच सोडुन जानार ते . दादा पेपर वर काही लिहुन देत होता आणि मी आणि मेहब्बुब ताई जवळ उभे होतो. ताई सांगत होती की ही आपल्या सारखीच बल्की उसे भी बडी संस्था है, यहा बोहोत सारे बच्चे है, मे यहा भी पढ सकता हुँ. बुरा तो लग रहा था की मी माझ्या गंगा घाटाला सोडुन , ताई- दादांना सोडुन इथ राहनार मी खुप रडु लागलो .......ताई को बोला मी आपल्याच संस्थेत राह्तो, आभ्यास पण तिथंच करिल ............पण ताई- दादा बोले की रात को वहा रेहने के लिए जगे नही ओर तब से हम वही रेहने लगे .\nबाद में पता चला की जिन किसी बच्चे के माँ – बाप नही वो सब बच्चे येसे ही संस्था में रेहते है. यहा पे भी खाना मिलता है , आंघोळ मिळती, इधर भी मास्तर है, बडी मॅडम भी है पर …………………………………………… में जब भी किताब में से वो कहानी पढता - जिसमें माँ रात मे उसके बच्चे को लोरी गा के सुलाती है, आब्बा मिठायॉ लाते ...........तो सोचता हुँ .... मंग माझा दोष काय.........\n“ती अशी का वागली असावी..........\nखुप दिवसांन पासून माझ्या काही जवळच्या मित्रांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vinayaki.blogspot.com/2017/06/blog-post_40.html", "date_download": "2018-05-27T03:32:27Z", "digest": "sha1:OMUMDKLPCPT2VAGLF2VFO5WNAFJBS6FZ", "length": 5502, "nlines": 107, "source_domain": "vinayaki.blogspot.com", "title": "विनायकी ....: आत्मशोध ३", "raw_content": "\nकवितेला असं लागतच काय हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..\nकवितेला असं लागतच काय थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..\nकवितेला असं लागतच काय फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..\nकवितेला असं लागतच काय भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..\nपुरुषत्वाची जाणीव नक्की कधी झाली \nबाई सारखा काय रडतो विचारल्यावर \nकि तिच्या कटाक्षाने अंगावर काटा आल्यावर \nकि स्पर्शाने, अवयव भान आल्यावर ..\nकि सारे अवयव बेभान झाल्यावर \nकि बेभान पणाला आवर घातल्यावर \nकुत्रा असल्याची जाणीव नक्की कधी झाली \nकुणी कुत्रा म्हटलं म्हणून राग आल्यावर \nकि माणसापेक्षा लाडाने पाळल्यावर\nकि पोट भरण्यासाठी कुत्तर-ओढ झाल्यावर \nकि कुणाला कुत्र्या सारखं वागवल्यावर ..\nकि शेपूट घालून गप्प बसल्यावर \nमी पणाची जाणीव नक्की कधी झाली\nकुणी त्याच्यासारखं वाग म्हटल्यावर \nकि त्याच्या सारखं जगत राहिल्यावर ..\nकि त्याच्यासारखं जमलं नाही तेव्हा \nकि जगण्यात 'तो'च 'तो'च पणा आल्यावर ..\nकि सारं मीपण संपून गेल्यावर \nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nआधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची.. तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची.. आधी कविता मानेला हिसका देउन मस्त ...\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nगोष्ट असेल छोटीशी ..\nगोष्ट असेल छोटीशी .. पण त्याचीही कथा करतील.. तु सुस्कारे सोडशील साधे.. लोक त्याचीही गाथा करतील ..१ शिस्तभंगाचे कलम लागेल तुझ्या बटांना ......\nस्वप्नी दूर दिसावी कविता..\nराधेस ..अन कृष्णेस ..ही ..\nमाझ्या मुला , तु राजकुमार नको बनुस ..\nमाझिया गल्बता तू खलाशी \nआमची 'ती'.....माझी 'हि'.....आणि 'मी'......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.infobulb.org/2015/11/robin-sharma-11-thoughts.html", "date_download": "2018-05-27T03:36:13Z", "digest": "sha1:GT2L2GI5I6RSEKVJ6LVUDSBYAMFE6LXJ", "length": 13033, "nlines": 104, "source_domain": "www.infobulb.org", "title": "रॉबिन शर्मा यांचे ११ प्रभावशाली विचार | Infobulb रॉबिन शर्मा यांचे ११ प्रभावशाली विचार | Infobulb : Knowledge Is Supreme", "raw_content": "\nरॉबिन शर्मा यांचे ११ प्रभावशाली विचार\nरॉबिन शर्मा म्हणजे नेतृत्व गुणांबद्दल बद्दल (Leadership) आणी व्यक्तिमत्व विकासाबद्दल प्रसिद्ध असलेले नाव. त्यांचे याच विषयाशी निगडीत काही प्रसिद्ध विचार..\nभारतीय वंशाचे (Robin Sharma) रॉबिन शर्मा म्हणजे नेतृत्व गुणांबद्दल बद्दल (Leadership) आणी व्यक्तिमत्व विकासाबद्दल प्रसिद्ध असलेले नाव. जगातील सर्वात जास्त खप असणाऱ्या पुस्तकांमध्ये रॉबिन यांच्या १५ पुस्तकांचा समावेश आहे. रॉबिन यांचा समावेश “टॉप टेन इंटरनॅशनल लीडरशिप गुरुज् इन द वर्ल्ड ” मध्येही झाला आहे. रॉबिन या विषयाशी निगडीत अनेक व्याख्याने देतात, त्यांचे खालील विचार देखील प्रसिद्ध आहेत.\n# १ नेतृत्व म्हणजे उपाधी किंवा हुद्दा नव्हे तर प्रभाव आणी प्रेरणा आहे. प्रभाव म्हणजे निकालातील परिणाम आणी प्रेरणा म्हणजे तुमचे तुमच्या कामाबद्दलची आवड ज्यायोगे तुम्ही तुमच्या सहकारी व गिऱ्हाईकांना प्रेरित करणे अपेक्षित असते.\n# २ नेतृत्व गुण दर्शविणे म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रशासकीय कामात पुढाकार घेणे नव्हे, त्याने अनागोंदी माजेल. व्यावसायिक संस्थांनी एक उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन त्यादिशेने सांघिक वाटचाल करावी.\n# ३ नेतृत्व म्हणजे प्रसिद्धी स्पर्धा नाही, तर अहंकार बाजूला ठेवणे आहे, कारण या खेळाचे नावच मुळी नाव नसलेले नेतृत्व हे आहे.\n# ४ स्वतःचा शोध, स्वतःच्या आवडी, स्वतःची कौशल्य स्वतःची ध्येय जाणून घेण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःशी एकरूप होणे यासाठी एकांतात वेळ व्यतीत करा, रोजीनिशी लिहा किंवा भटकंती करा.\n# ५ यश म्हणजे तुमच्या नावाचा, हुद्द्याचा मोठेपणा नाही तर तुमच्या योगदानाचे फलित आहे.\n# ६ नेतृत्व संस्कृती म्हणजे जिथे प्रत्येक जण मालकाप्रमाणे विचार करतो, जिथे प्रत्येक जण स्वयंस्फूर्त आणी उद्योगक्षम आहे.\n# ७ या ना त्या प्रकारे प्रत्येक व्यक्ती आपल्या आसपासच्या इतर व्यक्तींना प्रभावित करत असते.\n# ८ नाव किंवा हुद्याशिवाय नेतृत्व करणे म्हणजे स्वतःचे नाव किंवा हुद्दा वापरणे नव्हे तर आपली संघटना, आपली पात्रता, आपला प्रभाव, आपले संबंध, आपली उत्कृष्टता, आपली नाविन्यपूर्णता आणी आचारसहिंता या सर्वांमधून शक्ती जमवणे.\n# ९ आपण आपला दृष्टीकोन, आपली कामगिरी आणी आपले यश यांना आपल्यापेक्षा जास्त चांगल्या व्यक्तींबरोबर / समूहांबरोबर वेळ घालवून गती देऊ शकतो असा माझा विश्वास आहे.\n# १० आपण एरवी सामान्य असतो पण जेव्हा आपण काही काळ आपल्या सामान्य गोष्टींच्या बाहेर येतो तेव्हा कधीकाळी अनोळखी आणी भीतीदायक वाटणाऱ्या गोष्टी देखील आपल्याला सामान्य वाटायला लागतात.\n# ११ व्यवस्थापक संघटना घडवतात तर नेतृत्व व्यक्ती घडवतात.\nरॉबिन शर्मांचे अधिकृत संकेतस्थळ - www.robinsharma.com\n२१ बहुउपयोगी संकेतस्थळे - V 3.0\nQuote's Corner$quote=समर्थ रामदास स्वामी\nजे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे शहाणे करुन सोडावे, सकळजन..\nभले तरी देवू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी..\nगुगल आणी १० अफलातुन करामती\nBitcoin – इंटरनेटवर वापरण्यासाठी नवे आभासी चलन\nBitcoin आणी काही तांत्रिक पैलू\nविद्यार्थीदशेत स्वतःचा व्यवसाय कसा सुरु कराल \nफ्रि-चार्ज : रिचार्जसाठी एक उत्तम पर्याय\nआता तांत्रिक ज्ञानाशिवाय स्वतःच तयार करा स्वतःची वेबसाईट\nSoft Key Revealer - सॉफ्ट कि रीव्हेलर\nQuote's Corner$quote=समर्थ रामदास स्वामी\nगणाधीश जो ईश सर्वां गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥\nबड़ा सोचो , जल्दी सोचो और आगेकी सोचो क्योंकी विचारों पर किसी का एकाधिकार नहीं है..\nInfobulb : Knowledge Is Supreme: रॉबिन शर्मा यांचे ११ प्रभावशाली विचार\nरॉबिन शर्मा यांचे ११ प्रभावशाली विचार\nरॉबिन शर्मा म्हणजे नेतृत्व गुणांबद्दल बद्दल (Leadership) आणी व्यक्तिमत्व विकासाबद्दल प्रसिद्ध असलेले नाव. त्यांचे याच विषयाशी निगडीत काही प्रसिद्ध विचार..\n तुम्ही काय शोधत आहात ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.slidesearchengine.com/slide/2434855961", "date_download": "2018-05-27T03:24:55Z", "digest": "sha1:4CVE6ORB6Q2EM73CLP2IH2JOPH4SRTI7", "length": 13151, "nlines": 83, "source_domain": "www.slidesearchengine.com", "title": "वनस्पतींचे अवयव आणि रचना, SlideSearchEngine.com", "raw_content": "\nवनस्पतींचे अवयव आणि रचना\nInformation about वनस्पतींचे अवयव आणि रचना\nणिरव्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. यासाठी तयाांची मुळे जणमनीतून क्षार व पािी शोषून घेतात. पाने सूययप्रकाशापासून उजाय णमळवतात. तसेच ती श्वसनिी करतात. खोड झाडाला आधार देण्याचे आणि अन्न पािी वाहून नेण्याचे काम करते. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 2\nतयार झालेले अन्न फळात ककां वा वनस्पतींच्या इतर भागात साठवले जाते. फु ले कीटकाांना आकषूयन घेतात. ती प्रजननाच्या कायायत मदत करतात. मूळ, खोड, पान, फु ल, फळ िे वनस्पतींचे अवयव णनरणनराळी कामे करतात. वेगवेगळी कामे करण्यासाठी तयाांची णवणशष्ट रचना असते. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 3\nमूळ - वनस्पतींच्या बी मध्ये आदी मूळ आणि अांकुर असे भाग असतात. जणमनीत बी रुजते तेव्िा आददमुळापासून मुळाांची वाढ िोते. मुळे जणमनीखाली वाढतात. जणमनीलगत ती जाड असतात. जशी तयाांची वाढ िोते, तशी ती णनमुळती, टोकदार िोत जातात. पुढे तयाांना उपमुळे फु टतात. ती णतरपी वाढतात. दूरवर पसरतात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 4\nमुळाांच्या टोकदार भागावर के सासारखे धागे असतात तयाांना मुलरोय म्िितात. मुळाांच्या णनमुळतया टोकाकडील भाग नाजूक असतो. तो सुरणक्षत रािावा यासाठी तयावर एक टोणपसारखे आवरि असते. तयाला मुलटोपी म्िितात. मुलटोपीमुळे मुळाांचे सांरक्षि िोते. एखादे लिानसे रोप मातीतून िळु वार काढू न काचेच्या बाटलीत पाण्यात घालून ठे वले तर मुलटोपी बघता येते. परीक्षानळीत पािी घेऊन तयात रोपाांची मुळे बुडवून कािी वेळाने णनरीक्षि के ल्यास परीक्षानळीतील पाण्याची पातळी कमी झालेली ददसते. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 5\nखोड - बी मधील ‘अांकुर’ या भागापासून खोडाची वाढ िोते. ती जणमनीच्या वर िोते. अांकुर वाढतो तशी खोडाची उां ची वाढते. खोडावर पेरे असतात. ज्या ठठकािी खोडावर पेरे असतात तेथे पाने फु टतात. खोडावरील दोन पेराांमधील अांतराला काांडे म्िितात. ऊसामध्ये पेर, काांडे ठळकपिे ददसतात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 6\nपेराजवळ जेथे पान फु टते तया जागेला ( पेर व पानाचे देठ याांच्यामधील जागेला ) कक्षा म्िितात. कक्षेत कोंबासारखा भाग ददसतो. तयाला मुलुख म्िितात. कक्षेतील मुलुकापासून फाांद्या वाढतात. टोकाजवळील मुलुकामुळे खोडाची उां ची वाढते. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 7\nपान - खोडावरील पेराांजवळ पाने फु टतात. वनस्पतींची पाने साधारिपिे णिरवट रां गाची असतात. पानाच्या पसरट भागाला पियपत्र म्िितात. पियपत्राच्या कडेला पियधारा म्िितात. पियपत्राच्या पुढच्या टोकाला पिायग्र म्िितात. पेराजवळ पान फु टते तेथे पानाचा देठ असतो. कािी पानाांना देठ नसतात. देठाचा जो भाग खोडाशी जोडलेला असतो तयाला पियतल म्िितात. कािी पानाच्या पियतलापाशी छोट्या पानासारखा भाग असतो तयाला उपपिय म्िितात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 8\nपियपत्राची रचना - पियपत्राच्या मधोमध जाड रे घ ददसते. णतला शीर म्िितात. णशरे मुळे पियपत्राचे दोन भाग झालेले ददसतात. मधल्या णशरे ला मुख्यशीर म्िितात. णतला उपणशरा फु टलेल्या असतात. उपशीराांचे जाळे तयार िोते. णशराांमुळे पानाला आधार णमळतो. णशराांमधून पाण्याचे आणि अन्नाचे विन िोते. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 9\nपपांपळाचे वाळलेले पान विीमध्ये घालून कािी ददवसाांनी तयाला जाळी पडते. आपल्याला वेगवेगळ्या झाडाांना वेगवेगळ्या प्रकारची पाने बघायला णमळतात. तयाांचा आकार, रां ग, रचना, पियपत्रावरील णशराांची रचना याांतिी फरक असतो. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 10\nकािी झाडाांना रां गीत ककां वा पाांढरी फु ले येतात. फु ले झाडाला देठाच्या मदतीने जोडलेली असतात. देठाला फु ल येते तो भाग सामान्यतः पसरट, फु गीर असतो. तयाला पुष्पाधार म्िितात. पुष्पाधारावर फु लाांच्या पाकळ्या व इतर भाग असतात. फु लाला णनदलपुांज, दलपुांज, पुमांग आणि जायाांग असे भाग असतात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 11\nणनदलपुज म्ििजे फु लाचा सवायत बािेरचा देठाजवळचा भाग. तो ां णिरव्या रां गाच्या दलाचा भाग असतो. फु लाच्या पाकळ्या म्ििजे दलपुज. तया रां गीत ककां वा पाांढऱ्या, णनरणनराळ्या आकाराच्या व ां वासाच्या असतात. पाकळ्याांच्या आत मध्यभागी एक तुऱ्यासारखा भाग असतो. तयाच्या भोवती कािी इतर तुरे असतात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 12\nमधल्या तुऱ्याला जायाांग म्िितात. कडेच्या तु-याांना पुमाांग म्िितात. जायाांग स्त्रीके सराचा बनलेला असतो. पुमाांग पुांकेसराचा बनलेला असतो. पुमाांग व जायाांग याांच्यामुळे फलधारिा िोते. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 13\nम्ििजेच फु लात सवायत बािेर णनदलपुज, तयाच्या आत दलपुांज तयाच्या ां आत पुमाांग आणि सवायत आत जायाांग िे भाग असतात. © Jnana Prabodhini Educational Resource Centre 14\nफळ - वनस्पतींनी तयार के लेले अन्न मुख्यतः फळात साठवले जाते. फळामध्ये बीज म्ििजे बी असते. कािी फळाांत एक बी असते. उदा:- आांबा, बोर, जाांभूळ, इ. कािी फळात एकापेक्षा जास्त णबया असतात. उदा:- सीताफळ, कपलांगड, सांत्र, इ. े © Jnana Prabodhini Educational Resource Centre 15\nवनस्पतींचे अवयव आणि रचना\nवनस्पतींचे अवयव आणि रचना. 1 likes. Related. वनस्पतींचे लैंगिक प्रजनन .\nभित्तीपत्रक आणि ... वनस्पतींचे ... वनस्पतींचे अवयव आणि रचना.\nवनस्पतींचे अवयव आणि रचना : ४. मापन : ५. मापनाचा अंदाज : ६. बल : ७.\nशास्त्रीयदॄष्ट्या फूल म्हणजे वनस्पतींचे ... रचना काही ... आणि ...\nTOPScorer | सामान्य विज्ञान\nChapter 1 विभाज्यता. प्रस्तावना | उजळणी | 4, 6, 9, 11 यांच्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://chitos313.blogspot.com/2012/10/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:02:39Z", "digest": "sha1:LBIRGUUA4GQ5HAN5Z6FABP2GSA2YIPC3", "length": 36209, "nlines": 215, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: जस्ट लाईक दॅट १२", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\nजस्ट लाईक दॅट १२\nभाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११\nअमेरिकेत गेल्यावर काही गोष्टी काळाच्या ओघात अंगवळणी पडून जातात. रस्ता क्रॉस करताना आधी डावीकडे मग उजवीकडे बघणं, तारीख लिहिताना आधी महिना मग तारीख लिहिणं, दोन ठिकाणांमधलं अंतर मैलात सांगणं, घड्याळ बघून भारतात किती वाजलेत ते अचूक सांगणं आणि त्याच्यावरून तिथे कुणाला फोन करायचा की नाही ते ठरवणं. भारतात कुणाला वाढदिवसाला रात्री १२ वाजता विश करायला फोन करायचा तर आदल्या दिवशीच्या दुपारी फोन लावणं हा त्यातलाच एक भाग\nशुक्रवारची दुपार. आदित्यने बराच वेळ विचार करून फोन लावला. अमृताला गेल्या तीन महिन्यात तो पहिल्यांदाच फोन करत होता. त्याने आत्तापर्यंत एक-दोन मेल्स केल्या होत्या पण तिने रिप्लाय केला नव्हता. आज तिचा वाढदिवस होता सो इगो बाजूला ठेवून तिच्याशी आजच्या दिवशी बोलायला हवं असा विचार आदित्यने केला. तिचा फोन वेटिंगवर होता.\n'मला तिला सगळ्यात पहिलं विश करायचं होतं...पण सहाजिक आहे..खूप लोक फोन करत असतील तिला आत्ता अजून थोड्या वेळाने करतो..पहिलं विश केलं काय आणि शेवटचं केलं काय अजून थोड्या वेळाने करतो..पहिलं विश केलं काय आणि शेवटचं केलं कायविश करण्याला महत्व आहेविश करण्याला महत्व आहे माझ्या कॉलने तिला झोपेतून उठायला लागलं तरी तिला राग येणार नाही'\nअर्धा-पाउण तास वाट बघून त्याने पुन्हा फोन लावला. अजूनही तिचा फोन वेटिंगवर होता. 'ही इतक्या वेळ कुणाशी बोलते आहे\nत्याला पुण्यातले दिवस आठवले. तोसुद्धा कित्येकदा तिच्याशी रात्री तासनतास बोलला होता. काळाच्या ओघात गप्पा मारायचे विषयच संपून गेले. ती तिच्या जॉबमध्ये, तो त्याच्या रुटीनमध्ये बिझी झाला. 'कदाचित आपण आज एकत्र नाही याचं हेही एक कारण असू शकेल'. साधारण अजून पाउण तासाने फोन लागला. तिने बराच वेळ रिंग वाजल्यावर उचलला.\n\"ओह...बोल\" तिचा पेंगुळलेला आवाज आला.\n\"हो..आत्ताच झोप लागली होती...\"\n\"सॉरी..मी आधीपण दोन वेळा फोन ट्राय केला..\"\n\"हं...फोन चालू असेल तेव्हा माझा...\"\n\"बरीये...\" अमु जेवढ्यास तेवढी उत्तरं देत होती आणि आदित्य डिस्टर्ब होत होता.\n\"तुला मी मेल्स पण केलेल्या एक-दोन..तुझा रिप्लाय आला नाही\"\n\"मी बरेच दिवस मेल्स चेक केल्या नाहीयेत\" 'बरेच दिवसमहिने झाले...' त्याला काहीतरी चुकतंय असं वाटायला लागलं होतं.\n\"सॉरी..मी तुला झोपेतून उठवलं..\"\n\"तुला नंतर फोन करू का\" त्याने विचार केलेला त्यापेक्षा हे जास्त अवघड होत चाललं होतं.\n\"नाही...बोल आत्ताच...मी जागी झालीय...\"\n\"हं..\" मग काही सेकंद एक विचित्र शांतता फोनवर होती.\nतो अमृताला खूप पूर्वी म्हणाला होता \"अमु, पुढे-मागे जर का आपण काही महिने, वर्षं जरी एकमेकांना भेटू शकलो नाही तरी आपण जेव्हा पुन्हा भेटू-बोलू तेव्हा आपल्याला विषय कमी पडायचे नाहीत...वि कनेक्ट वेल यु नो..\" तिने त्याच्यावर हसून मान डोलावली होती. पुढे मैत्री नुसती मैत्री राहिली नाही आणि आता बहुतेक काहीच उरलं नव्हतं.\n\"आदित्य, तुला बोलायचं होतं..\"\n\"अ..हो...विशेष काही नाही..हेच...उद्या दिवसभराचा प्लान कायपार्टी कुठे आणि कुणाबरोबरपार्टी कुठे आणि कुणाबरोबर ऑफिसमधल्या फ्रेंड्सबरोबर की सोसायटीमधल्या मैत्रिणी ऑफिसमधल्या फ्रेंड्सबरोबर की सोसायटीमधल्या मैत्रिणी\n\"ओह..म्हणजे घरीच जंगी मेनू दिसतोय...पप्पांनी चिकन आणलं असेल आणि मम्मी करणार असेल...\"\n\"आदित्य...माझं लग्न ठरतंय\" ती एका दमात म्हणाली. आदित्य सुन्न झाला होता. तो काहीच बोलला नाही.\n\"आदित्य, मला हे सांगायला खूप ऑक्वर्ड वाटतंय...पण सॉरी..मला तुला मेल करून हे कळवायची हिम्मत होत नव्हती\"\n\"हे सगळं कधी झालं\n\"मी गेल्यावर दोन-तीन महिन्यात तुझं लग्न ठरलं\n\"ठरलं नाहीये पण ठरेल...तो भेटणारे माझ्या घरच्यांना या महिन्यात..आदित्य...अ..आपण नको बोलायला हा विषय...मला खूप अवघड जाईल..सगळं सांगायला...\"\n\"नाही अमृता..माझ्या मते मला एवढं जाणून घेण्याचा हक्क आहे...\"\n\"ठीके..तुझी मर्जी..मी त्याला एका लग्नात भेटले..मग ऑनलाईन भेटले...तुझी तेव्हा अमेरिकेला जायची धावपळ सुरु झालेली...आपण पुढे जाण्यात आधीच प्रॉब्लेम्स कमी नव्हते..त्यात तू अमेरिकेला जायला निघालास..तेव्हा मला जाणवलं होतं की आपण एकमेकांसाठी थांबून राहणं वेडेपणा होईल..तू नेहमी प्रत्येक गोष्टीत विचारतोस तसंच 'अमेरिकेला जाऊ ना' असंसुद्धा विचारलं होतंस..मी 'हो' म्हटलं. मी तुला अडवून ठेवू शकत नव्हते. त्याच दरम्यान मला त्याने लग्नासाठी विचारलं. त्याची नोकरी इथेच पुण्यात आहे. आमची कास्ट सेम आहे. घरी पण चाल-\"\n\"बास..अमृता..कळलं मला...विश यु अ व्हेरी हॅप्पी बर्थडे अगेन..ठेवतो मी आता...\"\n\"आदि..एक मिनिट...\" अमृताला त्याने एकदम निरोपाचं बोलणं अपेक्षित नव्हतं.\n\"अजून काही सांगायचं राहिलंय\n\"हो...तुला मी फसवलं असं वाटत असेल या क्षणाला. मला माहितीय...पण मी मुद्दाम नाही वागले असं..मी सिरीअसली तुझा विचार करत होते...तुला खोटं वाटेल पण मी त्याला सुरुवातीला भेटले तेव्हा तुझी खूप आठवण झालेली मला..\"\n\"इझ दॅट आईसिंग ऑन द केक\" आदित्यने वैतागून विचारलं.\n\"तू बदलला आहेस आदि..तुझ्याकडून मला अशी कमेंट अपेक्षित नव्हती..\" ती नाराज होत म्हणाली.\n\"सॉरी..यापेक्षा बेटर काही सुचलं नाही..अमृता, मला कधीच खरंच वाटलं नव्हतं की आपलं नातं असं संपेल..इझ देर एनी वे..आपण परत सगळं नीट करू शकतो\" त्याने हेल्पलेस होत विचारलं.\n\"आता तू परत पहिल्यासारखं बोलायला लागला आहेस..आदि, मी तुला फसवलं नाही...तू जायच्या आधी आपण शेवटचं भेटलो तेव्हासुद्धा मी तुला स्पष्ट कल्पना दिली होती की आपण लाँग-डिस्टंस रिलेशनमध्ये नाही राहू शकत...\"\n\"म्हणजे तेव्हा तू ऑलरेडी दुसऱ्या कुणालातरी हो म्हणून झालं होतं..\"\n\"नाही आदित्य..या सगळ्या आत्ताच्या गोष्टी आहेत...तुला वाटतंय की मी यातून खूप सहजपणे बाहेर पडले..पण तसं नाहीये..तुझं नसणं मला खूप अवघड गेलंय. तू या क्षणाला ते अजून अजून अवघड करतो आहेस\n\"तू मगाशी म्हणालीस ना अमृता...की मी बदललो आहे..खरंय ते...मी प्रयत्न करतो आहे बदलायचा..पण तुझ्याकडून हे सगळं ऐकलं आणि मला नेहमीसारखं काय बोलायचं हेच कळत नाहीये.. मी पुन्हा एकदा कन्फ्युस झालोय...मला हे सगळं असं संपवायचंसुद्धा नाहीये आणि मला 'जुना मी' अजिबात आवडत नाहीये..\"\n\"मला माहितीय..पण जमेल तुला...ठेवू का मी फोनखूप उशीर झालाय...\" तिने विचारलं. ती त्याच्या उत्तराची वाट पाहायला लागली. तेवढ्यात आदित्यसमोर दार उघडून रमा आत आली.\nतुला डेव्हिसनकडे मिटींगला जायचं होतं ना\" तिने विचारलं आणि त्याच्या हातातला फोन पहिला. \"घरी बोलतो आहेस का\" तिने विचारलं आणि त्याच्या हातातला फोन पहिला. \"घरी बोलतो आहेस का\" तिने हळू आवाजात जीभ चावत विचारलं. त्याने नकारार्थी मान डोलावली. ती त्याचा गंभीर चेहरा पाहून काही न बोलता तिच्या रूममध्ये गेली.\n\"आदित्य..ठेवू का मी फोन तू कुणाशी बोलतो आहेस का तू कुणाशी बोलतो आहेस का\nत्या क्षणाला रमा घरात आहे या फिलिंगनेसुद्धा आदित्यला खूप बरं वाटलं होतं. तो अमृताने दिलेल्या धक्क्यातून सावरला होता. 'मीसुद्धा तिला एक धक्का देऊन टाकतो..'\n\"अ हो..सॉरी बरं का..माझी रूम पार्टनर आली घरी...\"\n\"अ हो..मी तुला सांगणारच होतो...मी इथे एका मुंबईच्या मुलीबरोबर अपार्टमेंट शेअर करतो..आम्ही दोन-तीन महिने एकत्र राहतोय..ती पण पी.एचडी करतेय..गेस व्हॉट..आमचीपण कास्ट सेम आहे पण मी हा निर्णय 'मूव्ह ऑन' म्हणून नाही तर निव्वळ तडजोड म्हणून घेतला...काहीसे अवघडूनच आम्ही निव्वळ रूम-मेट्स म्हणून राहतोय..मलासुद्धा तुला यातलं काही मेलवर सांगायचं नव्हतं...अ..आपण नको बोलायला हा विषय..मला समजावणं खूप अवघड जाईल..खूप उशीर झालाय..ठेवतो मी..बाय..गुड नाईट\"\nत्याने फोन ठेवला. देव, विधाता किंवा जग चालवणारी जी कुठली अदृश्य शक्ती आहे तिला एक गोष्ट अचूक जमते..समतोल बॅलंस आपल्या आयुष्यात खूप सुरळीत सगळं चालू आहे असं जेव्हा वाटायला लागेल तेव्हा थोडं थांबायला हवं..कारण जेव्हा काहीतरी चांगलं घडतं तेव्हा काहीतरी वाईट घडणार आहे याची खात्री बाळगली पाहिजे.तुम्ही जगाशी चांगलं वागा, जग तुमच्याशी चांगलं वागेल..तुम्ही कुणालातरी फसवा, कुणीतरी तुम्हाला फसवेल...रमाबरोबर राहत असल्याचं अमुला न सांगून आपण तिला फसवतो आहोत असं फिलिंग आदित्यला कित्येक वेळा आलं होतं. आपण जेव्हा तिच्याशी बोलू तेव्हा तिला सगळं खरं सांगून टाकायचं आणि मोकळं व्हायचं त्याने ठरवलं होतं. पण जेव्हा त्याने तिला सगळं खरं सांगितलं तेव्हा मोकळं व्हायच्या ऐवजी सगळ्याचा अजूनच गुंता झाला होता. गिल्टी वाटून घ्यायला अमृता त्याच्या 'बरोबर' राहिलीच नव्हती. नेमकं चुकलं कोण हेच त्याला ठरवता येत नव्हतं. तो विचार करतच दिवसभराच्या कामात बिझी झाला.\nसंध्याकाळी तो घरी आला तेव्हा रमा बसून अभ्यास करत होती.\n\"ग्रेट..आलास तू...खूप दमला नसशील तर हॉल आवरुया का प्लीज..\" आदित्यने आजूबाजूला पाहिलं. शेल्फमधली एक-दोन पुस्तकं एकमेकांवर तिरकी पडली होती. फोनच्या चार्जरची वायर जमिनीवर पडली होती. मागे त्याचे स्लीपर्स दोन दिशांना गेले होते आणि एक स्लीपर उलटी झाली होती.\n\" त्याने वैतागून विचारलं. एरवी त्याने हा प्रश्न हसत विचारला असता पण आज त्याचा काहीच करण्याचा मूड नव्हता. रमाला त्याच्या वैतागण्याचं कारण माहित नव्हतं. ती काही न बोलता त्याच्याकडे पाहत राहिली. आदित्यने सुस्कारा सोडला.\nत्याने खांद्यावरची बॅग सोफ्यावर टाकली. शेल्फमधली पुस्तकं नीट केली. चार्जर उचलून त्याची वायर गुंडाळून आत नेऊन ठेवला. त्याचे स्लीपर्स गोळा करून दाराशी नीट ठेवले. रमा तो हे सगळं करत असताना त्याच्याकडे पाहत होती. स्लीपर्स जागेवर ठेवून त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने मानेनेच खूण करून त्याला सोफ्यावर पडलेली त्याची बॅग दाखवली. त्याने निर्विकार चेहऱ्याने बॅग उचलून त्याच्या खोलीत ठेवली आणि तो बराच वेळ बाहेर आलाच नाही. थोड्या वेळाने रमाने त्याला हाक मारली.\n\"आदि...अरे बरं वगैरे नाहीये का तुला जरा बाहेर जायचं होतं..ग्रोसरी घ्यायला...\" तो बाहेर आला.\n\"ग्रोसरी...गेल्या आठवड्यात तर गेलेलो आपण संपलं सगळं\n\"अरे नाही...तसं सगळं आहे पण उद्या काहीतरी स्पेशल करायचं आहे सो..थोडी स्पेशल खरेदी..\" त्याला त्या आधी आठवड्यात तिच्याशी झालेलं संभाषण आठवलं.\n\"तू मला सांगणार होतीस की ६ ऑक्टोबरला काये\" आदित्यने अस्वस्थपणे विचारलं. 'उद्या माझा वाढदिवस आहे' हे उत्तर सोडून इतर काहीही त्याला चाललं असतं.\n'एक मिनिट...तुझा उद्या वाढदिवस आहे\" त्याने तिला वाक्य पूर्ण करूच दिलं नाही.\n\"अरे..माझा नाही..दर्शुचा..मेघा आणि मी आपल्याकडे सेलिब्रेट करायचं ठरवलं आहे..जीत गाडी घेऊन येतोय..आपण जाऊया सामान घ्यायला..\" त्याने कुठल्यातरी महान संकटातून सुटका झाल्याच्या अविर्भावात निःश्वास टाकला. दिवसभरात 'उद्या रमाचा वाढदिवस नाही' हीच त्यातल्या त्यात दिलासादायक बातमी होती.\n\"तू कुठल्यातरी धर्मसंकटातून सुटका झाल्यासारखा सुस्कारा का टाकलास\n\"काही नाही...असंच...रमा, तुला माहितीय की पेपरात येणारा साप्ताहिक किंवा दैनिक भविष्य प्रकार श्रद्धेने वाचणारा एक मोठा वाचक वर्ग आहे.\"\n\"असेल..पण त्या वर्गाचा आत्ता काय संबंध\n\"तर असं होतं..आपण कधीतरी पेपरमध्ये आपल्या राशीला दिलेलं भविष्य गम्मत म्हणून वाचतो..खरंतर लिहिणाऱ्याने जनरल ठोकताळे लिहिलेले असतात...पण नेमकं त्या दिवशी आपल्या राशीसाठी लिहिलेल्या सगळ्या गोष्टी अचूक खऱ्या होतात आणि मग एका दिवसाच्या भल्या-बुऱ्या अनुभवावरून आपला त्या सदरातल्या भविष्यावर विश्वास बसतो...जस्ट लाईक दॅट माझ्या राशीचं भविष्य मी सकाळी गम्मत म्हणून वाचलं होतं. 'आश्चर्यजनक बातम्या समजतील' असं लिहिलं होतं.माझा त्याच्यावर विश्वास बसला असता जर तुझा उद्या वाढदिवस असल्याचं कळलं असतं तर\"\n\"तू काय बडबडतो आहेस\" तिने गोंधळून विचारलं.\n\"मलाच नाही माहित...चहा पिउयात...डोकं चालेल माझं थोडं..\" त्याने विषय बदलला.\nदुसऱ्या दिवशी दर्शुच्या वाढदिवसाचा केक कापायचा कार्यक्रम रमा आणि आदिच्या अपार्टमेंटवरच होता. आदित्यचं अजिबात कुठल्याच कार्यक्रमात विशेष लक्ष नव्हतं. केक-कटिंग वगैरे झाल्यावर रमाला दर्शुने बाजूला ओढलं.\n\"आदित्यला आवडला नाहीये का माझा बर्थडे इथे केलेला\n\"नाही गं...असं काही नाही...तुला असं का वाटलं\n\"नाही मला त्याचं विशेष लक्ष होतं असं वाटलं नाही\"\n\"चल गं काहीतरीच\" रमाला जाणवलं की आदित्य कालपासूनच थोडा विचित्र वागतोय. दर्शुला अर्ध्या तासात ते जाणवावं आणि आपल्याला हा प्रश्न पडू नये याबद्दल तिला स्वतःचाच थोडा राग आला.\n मी विचारू का त्याला\n\"नको..मी बोलते त्याच्याशी नंतर..\"\nरात्री सगळे गेल्यावर रमा आणि आदित्य आवराआवर करायला लागले.\n\"तुझं काही बिनसलंय का\" रमाने विचारलं. त्याने काहीच उत्तर दिलं नाही.\n\"आदि. मी तुझ्याशी बोलतेय...मी तुला न विचारता मेघाशी बोलून दर्शुचा बर्थडे इथे केला म्हणून तू चिडला आहेस का\n\"नाही गं...असं कोण बोललं तुला\n\"हे मला नाही..दर्शुला वाटलं...तिचा बर्थडे होता आणि तुझ्या मूड-ऑफ चेहऱ्याने तिच्या वाढदिवशी तिचा मूड-ऑफ झाला\n\"खरंच सॉरी रमा, मला खरंच काही प्रॉब्लेम नव्हता तिच्या बर्थडेबद्दल...मी उद्या तिला भेटून सॉरी म्हणेन\" आदित्यला जाणवलं की त्याने मूड-ऑफ तर अमुचाही तिच्या वाढदिवसालाच केला होता. त्याला अजूनच वाईट वाटायला लागलं.\n\"त्याची गरज नाहीये आदि...पण तिच्या बर्थडेबद्दल प्रॉब्लेम नव्हता तर प्रॉब्लेम काय होता नेमका\n\"मला नाही सांगता येणार...\"\nत्या क्षणाला आपण एकमेकांशी 'या' विषयावर बोलायचं नाही हे ठरवलेलं विसरून रमाला सगळं सांगायची त्याला इच्छा झाली. तो सांगायला सुरुवात करणार इतक्यात तिचा फोन वाजला. तिने फोनकडे पाहिलं.\n\"घरून कॉल आहे...आलेच मी थोड्या वेळात' म्हणत ती तिच्या रूममध्ये गेली.\n\"रमा, श्री घरी येऊन गेला काल रात्री...\"\n\"बरं...सहजच आला होता का\n\"तो आला तेव्हा तुझी आई मावशीकडे गेलेली...मग माझ्याशी सगळं बोलला तो...तू त्याला आदित्य परचुरेबद्दल सांगितलस म्हणे..\"\n\"हो बाबा...मला त्याच्यापासून काही लपवायचं नव्हतं\"\n\"आणि म्हणून तू त्याला आदित्यचं नावसुद्धा सांगितलं नाहीस..\"\n\"नावाने काही फरक पडत नव्हता बाबा...\"\n\"ठीके रमा, मी काही म्हणत नाहीये...त्याने तुझ्या पत्रिकेबद्दलपण विचारलं\"\n मी त्याला सांगितलं होतं की सध्या माझ्या घरी जाऊन पत्रिका वगैरे विषय काढू नकोस..\" ती वैतागली.\n\"शांत हो..इतकं काही झालेलं नाहीये...हे पत्रिका वगैरे आपण लांबवू शकतो बेटा पण थांबवू शकत नाही\"\n\"पण बाबा हे सगळं कशासाठी...\n\"तुला उत्तर माहितीय रमा. आणि एकीकडे तूच त्याच्याशी खोटं बोलायचं नाही म्हणून त्याला आदित्यबद्दल सांगितलंस आणि आता तो तुझी पत्रिका मागतोय तर तेसुद्धा तुला नकोय..\"\n\"मला इतक्यात लग्न करायचं नाही बाबा...श्रीला मी सगळं खरं सांगितलं कारण तो त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करतो..त्याचा त्याने माझी पत्रिका मागण्याशी काही संबंध नाही\"\n\"बरं...आणि आदित्यचं लग्न ठरलंय का किंवा झालंय का याबद्दल तुला काहीच माहित नाही\n\"श्रीने बहुतेक तुम्हाला खूपच डिटेलिंग केलं...हो, मला माहित नाही की आदिचं लग्न ठरलंय..झालंय..होणारे..त्याला करायचं आहे की नाहीये...\"\n\"रमा, तू झोप आत्ता...बराच उशीर झालाय...आपण नंतर बोलू...तुला इच्छा नसेल पण मला आदित्य परचुरेबद्दल जाणून घेण्यात रस आहे...सो त्याच्याशी मी पुन्हा बोलू शकतो किंवा तू बोल आणि मला सांग...चालेल\nLabels: जस्ट लाईक दॅट\nजस्ट लाईक दॅट १४\nजस्ट लाईक दॅट १३\nजस्ट लाईक दॅट १२\nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-social-exclusion-crime-72051", "date_download": "2018-05-27T03:40:13Z", "digest": "sha1:RKU6M5CZSRVEF6GEPEZWR7D3HKO7PFJA", "length": 13605, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news Social exclusion Crime सामाजिक बहिष्कार हा दंडनीय गुन्हा | eSakal", "raw_content": "\nसामाजिक बहिष्कार हा दंडनीय गुन्हा\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nमुंबई - जातपंचायतींकडून टाकला जाणारा सामाजिक बहिष्कार आता दंडनीय गुन्हा ठरणार आहे. अशा गुन्हेगारांना तीन वर्षे तुरुंगवास आणि एक लाखापर्यंत दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या कायद्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना जारी केली आहे.\nमुंबई - जातपंचायतींकडून टाकला जाणारा सामाजिक बहिष्कार आता दंडनीय गुन्हा ठरणार आहे. अशा गुन्हेगारांना तीन वर्षे तुरुंगवास आणि एक लाखापर्यंत दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या कायद्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना जारी केली आहे.\n\"महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा 2015' विधिमंडळात 13 एप्रिल 2016 ला सर्वानुमते मंजूर झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला होता. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांत खटल्याचा निकाल लावण्याची तरतूदही या कायद्यात आहे. अनेक वर्षांपासून खोट्या प्रतिष्ठेसाठी बळी देण्याच्या प्रकारांमुळे राज्यभरातील जातपंचायतींच्या भयावह कारभाराचे दाहक वास्तव उघड झाले होते. जातपंचायतीने बहिष्कृत केलेली शेकडो कुटुंबे न्याय मिळविण्यासाठी नंतर पुढे आली. पोलिस ठाण्यांत तक्रारीही दाखल झाल्या.\nनाशिकमध्ये एका पित्याने आपल्या गर्भवती मुलीची गळा दाबून हत्या केली. याविषयी तपास करताना जातपंचायतीचे भीषण वास्तव उघड झाले. यानंतर जातपंचायतीने दिलेल्या शिक्षा, त्यातून उद्‌ध्वस्त झालेले संसार, महिलांच्या चारित्र्याविषयी घेण्यात येणारी परीक्षा असे अनेक गंभीर प्रकार समोर आले. त्यात होरपळलेल्या कुटुंबांनी न्यायासाठी पोलिस आणि न्यायालयाचे दार ठोठावले.\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रबोधन आणि पोलिसांचा वचक यामुळे राज्यातील भटके जोशी, स्मशान जोगी, आदिवासी गोंड, वैदू, नागपंथी डबरी गोसावी, गोपाळ, मढी यांसह जातपंचायती बरखास्त करण्यात यश मिळाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने \"जातपंचायत मूठमाती मोहीम' राबवून पंचायतींच्या अघोरी शिक्षांनी त्रस्त झालेल्यांना संघटित करून हा विषय सरकारसमोर मांडला.\nकोणत्याही संस्थेने जातीच्या आधारावर न्यायनिवाडा केला किंवा फतवा काढला, तर तो या कायद्यानुसार गुन्हा ठरेल. जातपंचायतीने संबंधित व्यक्ती किंवा कुटुंबाला दंड ठोठावल्यास त्यांना त्याची नुकसानभरपाईही या कायद्यामुळे मिळू शकेल.\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.fitnessrebates.com/black-friday-2015-horizon-fitness-sale/", "date_download": "2018-05-27T03:31:22Z", "digest": "sha1:ADANEG6VEKQCBD2KI7E56VKNQT3MGVJQ", "length": 19261, "nlines": 65, "source_domain": "mr.fitnessrebates.com", "title": "ब्लॅक शुक्रवारी 2015 होरायझन फिटनेस विक्री", "raw_content": "\nकूपन सौदे प्रोमो कोड Workout कपड्यांचे\nघर » काळा शुक्रवार » ब्लॅक शुक्रवारी 2015 होरायझन फिटनेस विक्री\nब्लॅक शुक्रवारी 2015 होरायझन फिटनेस विक्री\nक्षितिज फिटनेस ब्लॅक शुक्रवारी विक्री 2015\nहोरायझन आणि व्हिजन फिटनेसने त्यांच्या एक्सएक्सएक्स ब्लॅक शुक्रवारीची विक्री लवकर सुरु केली आहे हंगामातील त्यांचे सर्वात कमी भाव आता सुरू होतात हंगामातील त्यांचे सर्वात कमी भाव आता सुरू होतात कूपन कोड वापरून काळा शुक्रवार चेकआउटवर, आपण जवळजवळ प्रत्येक ट्रेडमिल, लंबवर्तूळकार, व्यायाम बाईक आणि रोइंग मशीनसह त्यांच्या वेबसाइटवर मोफत फिटनेस चटई मिळवू शकता\nहोरायझन आणि व्हिजन फिटनेसवर ब्लॅक शुक्रवारी बोनान्झा वर्षभरातील सर्वात कमी किंमती, तसेच कार्डएव्हर मशीनवरील मोफत आरोग्य चटई BLACKFRIDAY कोडसह वर्षभरातील सर्वात कमी किंमती, तसेच कार्डएव्हर मशीनवरील मोफत आरोग्य चटई BLACKFRIDAY कोडसह\nहोरायझन फिटनेस ब्लॅक शुक्रवारी 2015 च्या काही सौद्यांना:\n- केवळ $ 101 साठी होरायझन फिटनेस T649.99 ट्रेडमिल\nहोरायझन फिटनेस T101 ट्रेडमिल - आता केवळ $ 649.99, अधिक खरेदीसह मोफत फिटनेस चटणी मिळविण्यासाठी कूपन कोड BLACKFRIDAY वापरा\n- $ 350 होरायझन फिटनेस EX-59 लंबित\n $ 350 बंद करा होरायझन फिटनेस EX-59 इलिप्टिक, तसेच खरेदीसह मोफत फिटनेस चटणी मिळवण्यासाठी कूपन कोड BLACKFRIDAY बंद करा\n होरायझन फिटनेसवर FOLDABLE ऑक्सफर्ड रुअरवर $ 600 जतन करा विनामूल्य नौवहन आणि 30 संतोषांची हमी\nहोरायझन आणि व्हिजन फिटनेसमुळे सहजपणे मासिक अर्थसहाय्य मिळते त्यांच्या विशेष आर्थिक दरांसह, दरमहा कमीतकमी $ 57 साठी आपण होरायझन ट्रायडमिल किंवा लंबवर्तुळ खरेदी करू शकता. जेव्हा आपण हॉरिजन फिटनेसपासून एक व्यायाम मशीन विकत घेता तेव्हा प्रत्येक ऑर्डरवर एक एक्सएक्सएक्सएक्सची हमी आणि मोफत शिपिंग असते.\nहे ब्लॅक शुक्रवार 2015 होरायझन फिटनेस विक्री हे रविवार 11 / 29 / 15 द्वारे वैध आहे\nनोव्हेंबर 25, 2015 प्रशासन काळा शुक्रवार, होरायझन फिटनेस टिप्पणी नाही\nहिवाळी 2015 TC200 कूपन: $ 350 बंद प्लस विनामूल्य शिपिंग मिळवा\nबीबीबीएक्स 2015 काळा शुक्रवारी विक्री\nप्रत्युत्तर द्या\tउत्तर रद्द\nफॅट बर्न करा, स्नायू तयार करा आणि दैनिक फिटनेस डीलसह पैसे वाचवा फिटनेस रिबेट्स.\nआम्ही शीर्ष शरीर सौम्य पूरक आणि व्यायाम उपकरणे वर पैसे वाचविण्यात मदत करण्यासाठी येथे आहोत. आम्ही इंटरनेट वर सर्वोत्कृष्ट फिटनेस कूपन आणि सौदे शोधतो. आपण पूरक आहार, ट्रेडमिल्स, एल्लिप्टिकल, होम जिम, व्यायाम बाईक, जिम सभासदत्व, वर्कआउट डीव्हीडी, आणि बरेच काही वाचवू शकाल. फिटनेस रिबेटसह सामाजिक रहा फेसबुक & ट्विटर. नवीनतम आरोग्य लेखांसाठी आमचे ब्लॉग विभाग पहा. परवडणारे फिटनेस रिबेट्स आमचे जिम शर्ट कमीत कमी $ 1.99 अधिक शिपिंगसाठी उपलब्ध आहेत\nफिटनेस रिबेट अलीकडील पोस्ट\n5 वर्कआउट वेअर आइडियाज\nमोफत मार्गदर्शक: बिग फॅट खाद्यपदार्थ युरी Elkaim द्वारे lies\nचरबी गळणे सत्य मोफत ईपुस्तकाची डाउनलोड\nनानप्रमाणे तेल मोफत ईपुस्तक साठी 10 कमाल वापर\nआपल्या मोफत स्पायरल भाजी कचरा दावा फक्त एस आणि एच द्या\n1 विकत घ्या मोफत 3 हळद बाटल्या मिळवा\nबायोपेरिनेसह हळदीची विनामूल्य बाटली घ्या\nमोफत मधुमेह जागृती Wristband\nआपण हट्टी बेबी चरबी आणि कार्यक्षम मार्गांनी ते मुक्त होण्यासाठी का प्राप्त का हे शोधा\nमोफत ईपुस्तक: वजन कमी करण्यासाठी आळशी मनुष्यांचे मार्गदर्शक\nआपल्या मोफत खारवून वाळवलेले डुकराचे मांस दावा & Butter केटो कुकबुक\nमोफत ई-पुस्तक: नखे म्हणून 5 कठीण बनण्यासाठी मार्ग\nश्रेणी श्रेणी निवडा 2 आठवडा आहार (1) 24 तास फिटनेस (3) A1Supplements (5) अॅक्सेसरीज (4) अॅडिडास (2) समायोज्य डंबल (3) आश्चर्यकारक ईपुस्तक स्टोअर (3) अॅमेझॉन (एक्सएक्सएक्स) अमृती (एक्सएक्सएक्स) कधीही फिटनेस (1) बीचसाहित्य (11) ब्लॅक शुक्रवार (एक्सएक्सएक्स) ब्लॉग (14) पुनरावलोकने (1) बॉडीबिल्डिंग.कॉम (2) बॉडीबिल्डिंग.कॉम युके (एक्सएक्सएक्स) पुस्तक (4) बोटॅनिक चॉइस (एक्सएक्सएक्स) Bowflex (46) कॅनडा (5) ट्रेडवेलंबर (17) बीपीआय स्पोर्ट्स (2) BulkSupplements.com (2) CB-1 वजन गेनर (2) शतक एमएमए (1) चतुर प्रशिक्षण (4) कपडे (14) फिटनेस रिबेट (10) हुडी (4) टी-शर्ट (6) गोल्ड'ज जिम (एक्सएक्सएक्स) कॉसमोडी (1) क्रिएटिन (2) सायबर सोमवार (1) दैनिक बर्न (1) आहार थेट (1) आहार-पासून-जा (2) औषधस्टोअर.कॉम (3) डकन आहार (1) डीव्हीडी (एक्सएक्सएक्स) eBay (4) ईपुस्तक (13) एल्लिप्टिकल्स (8) फ्रीमेशन (1) प्रॉफॉर्म (4) गुळगुळीत (2) Yowza (1) eSports ऑनलाइन (1) व्यायाम बाईक (5) प्रॉफॉर्म (4) श्विन (एक्सएक्सएक्स) फिरणारे (2) सरळ (1) फेसबुक (1) टी-शर्ट सकाळ (1) चरबी बर्नर (6) फादर्स डे (एक्सएक्सएक्स) समाप्त ओळ (3) योग्यता गणराज्य (1) पाऊल क्रिया (3) फुटलॉकर (3) फ्री की (19) गायाम (एक्सएक्सएक्स) गँडर माउंटन (एक्सएक्सएक्स) गार्सिनिया एकूण (1) Giveaways (17) ग्रुपॉन (एक्सएक्सएक्स) जिम गेस्ट पास (2) शुभेच्छा इस्टर (3) एचसीजी आहार (1) हार्ट रेट मॉनिटर्स (6) गार्मिन (एक्सएक्सएक्स) ध्रुवीय (1) टाइमएक्स (2) वायरलेस चेस्ट कातडयाचा (1) घरगुन्हे (2) होरायझन फिटनेस (4) घरगुती पोषण (1) आयव्हीएल (एक्सएक्सएक्स) ऊर्जा ग्रीन्स (3) जो न्यू बॅलन्स आउटलेट (एक्सएक्सएक्स) के-मार्ट (1) केली चे रनिंग वेअरहाउस (2) कामगार दिन (1) लाइफ फिटनेस (1) मासिके (1) मेमोरियल डे (4) मिसफिट (3) एमएमए वेअरहाउस (एक्सएक्सएक्स) मॉडेल (एक्सएक्सएक्स) मातृदिन (1) स्नायू आणि मजबुती (4) NASM (1) नवीन शिल्लक (3) नवीन जिवन (1) नायकी स्टोअर (1) पोषण Supps (1) पालेओ प्लॅन (एक्सएक्सएक्स) Pedometer (1) Fitbit (1) पर्सोलाॅब्स (1) पूर्व-कार्यवाही (12) राष्ट्रपती दिन (1) प्रिंट करण्यायोग्य कुपन (3) Proform.com (7) प्रोहेल्थ (एक्सएक्सएक्स) प्ररोमोन (1) प्रॉसर (5) प्रथिने (9) स्नायू दुध (3) प्युरिटनचा प्राइड (1) गुणवत्ता आरोग्य (4) रीबॉक (7) रोईंग मशीन (2) Sears (2) शेखर कप (1) FitnessRebates.com (1) शूज (एक्सएक्सएक्स) Shoes.com (1) स्लंडर्टोन (1) गुळगुळीत स्वास्थ्य (8) एकमेव स्वास्थ्य (1) दक्षिण बीच आहार वितरण (1) स्पाफिंडर (1) स्पार्टन रेस (5) क्रीडा प्राधिकरण (1) मजबूत लिफ्ट परिधान (1) मजबूत पुरवणी दुकान (1) सुपर सप्लामेंट्स (एक्सएक्सएक्स) पूरक (28) पूरक जा (4) सुझाने सोमरर्स (एक्सएक्सएक्स) स्वीपस्टेक (1) एकूण जिम (2) ट्रेडमिल (16) क्षितिज (1) गुणवत्ता (1) फिनिक्स (1) प्रीकोर (1) प्रॉफॉर्म (6) रीबॉक (1) गुळगुळीत (2) सोल (1) वेस्लो (2) ट्विटर (4) डफल बॅग वेवरी (1) टी-शर्ट सकाळ (3) कंपन प्लॅटफॉर्म मशीन (1) व्हिडिओ गेम (1) व्हॅटिशुस (1) VitalMax (1) व्हिटॅमिन शॉप (3) व्हिटॅमिन वर्ल्ड (3) वीडर (एक्सएक्सएक्स) वर्कआउट्स (1) Workoutz.com (1) योग अॅक्सेसरीज (4) योगादिरे (1) Yowza फिटनेस (1) झुम्बा (5)\n आमच्या साइट समर्थन मदत\nसंग्रहण महिना निवडा एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 2017 शकते एप्रिल 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 जुलै 2016 जून 2016 2016 शकते एप्रिल 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 डिसेंबर 2015 नोव्हेंबर 2015 ऑक्टोबर 2015 सप्टेंबर 2015 ऑगस्ट 2015 जुलै 2015 जून 2015 2015 शकते एप्रिल 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 ऑगस्ट 2014 जुलै 2014 जून 2014 2014 शकते एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 2013 शकते एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013\nनोंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nफिटनेस रिबेट्स कॉपीराइट © 2018 | विषय: मासिक शैली द्वारा समर्थित वर्डप्रेस ↑\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nपोस्ट पाठवले नाही - आपला ईमेल पत्ते तपासा\nअयशस्वी तपासू ईमेल करा, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\nगोपनीयता धोरण / संबद्ध प्रकटीकरण: ही वेबसाइट संदर्भ दुवे केले खरेदीसाठी भरपाई प्राप्त करू शकते. फिटनेस रिबेट्स ऍमेझॉन सर्व्हिसेस एलएलसी एसोसिएट्स प्रोग्राममध्ये सहभागी आहे, अॅम्नॅझॅक्स अॅडव्हर्टायझिंग प्रोग्रॅम तयार केला जातो ज्यायोगे साइट्स ऍमेझॉन डॉट कॉम वर जाहिरात करून आणि लिंक करून जाहिरात फी प्राप्त करू शकतात. आमच्या पहा \"गोपनीयता धोरण\"अधिक माहितीसाठी पृष्ठ Google, इंक. आणि संलग्न कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही जाहिराती कुकीज वापरून नियंत्रित केल्या जाऊ शकतात.या कुकीज Google ला या साइट्स आणि Google जाहिरात सेवांचा वापर करणार्या अन्य साइटवरील आपल्या भेटींवर आधारित जाहिराती प्रदर्शित करण्यास अनुमती देतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://niranjan-vichar.blogspot.in/2011/11/blog-post_12.html", "date_download": "2018-05-27T03:33:24Z", "digest": "sha1:EA72UVIY2LUI2KGTPIKMOWPXO2F3LOTY", "length": 47158, "nlines": 220, "source_domain": "niranjan-vichar.blogspot.in", "title": "Reflection of thoughts . . .: लदाखची भ्रमणगाथा: भाग ९", "raw_content": "\nहिन्दी लेख और अनुभव\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ९\nदिस्कितच्या शाळेतला स्वातंत्र्य सोहळा\nजम्मु- काश्मीरमध्ये सेनादलांना असलेला विशेष अधिकार कायदा मागे घेण्यावरून चर्चा होत असताना व नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानने अधिक शस्त्र गोळा करून ठेवलेली असताना भ्रमणगाथेतला पुढचा भाग लिहितोय. मनात राहून राहून विचार येतो, की आम्ही पाहिलेल्या काश्मीरमध्ये आत्ता नक्की कशी परिस्थिती असेल ते वातावरण, तिथली दाहकता ह्यांचा आम्हांला अनुभव असा आलाच नाही. तसंच तिथली थंडी. आता तर काश्मीरमध्ये फार मोठ्या परिसरात बर्फ पडतोय व ब-याच भागांमधलं दळणवळण ठप्प पडलं आहे.........\nचौदा ऑगस्टच्या संध्याकाळी हुंदरमध्ये एकाच वेळी वाळवंट, समुद्र, पहाड, नदी, बर्फ इत्यादि अविष्कारांचा अनुभव घेऊन हॉटेलमध्ये गेलो. हुंदर हे गाव लहानसं असलं तरी पर्यटनामुळे व सेनेमुळेसुद्धा टापटीप दिसत होती. विदेशी पर्यटकांचा ओघ सतत सुरू असल्यामुळे रस्ते, वसाहती, हॉटेल व्यवस्थित होते. हा परिसरच फार आल्हाददायक होता. एकदा खार्दुंगला ओलांडून नुब्रा खो-यात आल्यानंतर सर्व कमी उंचीचा पठारसदृश भाग आहे. इथली उंची ३१४४ मीटर्स म्हणजे लेहपेक्षासुद्धा कमी आहे. इतक्या पर्वतमाथ्यांवरून गेल्यानंतर उंची काहीच वाटत नव्हती.\nआम्हांला पंधरा ऑगस्ट सेनेच्या कार्यक्रमामध्ये साजरा करायचा होता. पनामिकला जाताना भेटलेल्या सेनेच्या जवानांकडे चौकशी केली होती. तेव्हा ते बोलले होते, की हुंदरमध्ये सेनेच्या कँपवर आम्ही पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतो. आमचे ड्रायव्हर हैदरभाईंनी त्याची चौकशी केली व आणखी माहिती मिळवली. तिथे त्यांना कळालं, की इथे आर्मीचे युनिटस तर आहेत; पण ते त्यांची परेड प्रत्येकाच्या युनिटमध्ये आतच करतात व ती सार्वजनिक नसते. त्यामुळे आम्ही त्यामध्ये सहभागी होऊ शकत नव्हतो. म्हणून मग पंधरा ऑगस्टला दिस्कित गावातल्या एका प्रमुख सरकारी शाळेमधल्या कार्यक्रमामध्ये जायचं ठरलं.\nहुंदरमधली रात्र...... थंडी तर होतीच..... पण शांतता आणि प्रसन्नता..... एका आगळ्यावेगळ्या ठिकाणी असल्याचा अनुभव व भारताच्या उत्तर सीमेच्या जवळ असल्याचा अनुभव.......... १४ ऑगस्टला श्रीनगरमध्ये काय परिस्थिती असेल, ह्याचा विचार मनात येत होता. १५ ऑगस्टपेक्षा श्रीनगर व काश्मीर खो-यातल्या लोकांना १४ ऑगस्टचंच महत्त्व अधिक.......\nदुस-या दिवशी सकाळी ९ वाजता दिस्कितमधल्या शाळेत पोचायचं होतं. रात्री थंडी होती; पण शांत झोप लागली. सकाळी लवकर उठून आसपासचा परिसर बघितला... सर्वत्र डोंगर आणि मध्ये मध्ये बर्फ..... अद्भुत नजारा होता. जरी हा काहीसा सपाट भाग असला; तरीही पहाड लागूनच होते. अद्भुत नजारा......\nआमचं हॉटेल आणि मागे दिसणारी उंच झाडं आणि पर्वत\nहुंदरपासून दिस्कित जवळच; त्यामुळे आरामात निघालो. इथले हॉटेलवालेही खूप चांगले होते. सर्व सेवा उत्तम होती. तिथे विदेशी पर्यटकही दिसत होते. हवामान किंचित ढगाळ होतं. रस्त्यावर सगळीकडे शाळेत जायला निघालेले मुलं दिसत होते. त्यातले बरेच जण लिफ्टही मागत होते. पुढे काही विद्यार्थ्यांना हैदरभाईंनी गाडीत घेतलं. त्यांची बोलीभाषा वेगळीच होती; पण त्यांना हिंदीसुद्धा नीट समजत होती. ध्वजारोहण कार्यक्रमाची जागा हैदरभाईंनी त्यांना विचारून घेतली. लवकरच त्या ठिकाणी पोचलो. रस्त्यावर सर्वत्र विद्यार्थ्यांची वर्दळ दिसत होती.\nकार्यक्रमासाठीची जागा मोठी होती; जिल्हा पातळीवरील सरकारी शाळा असल्यामुळे ब-यापैकी पटांगण व इमारत होती. आम्ही पोचलो तेव्हाच तिथे बरेच लोक जमले होते; विद्यार्थी येऊन बसत होते व बरेचसे सादरीकरणाची तयारी करत होते. एका शिक्षकांच्या सांगण्यावरून आम्ही स्टेजच्या जवळच्या खुर्च्यांमध्ये बसलो. मनात उगीचच भिती वाटली, की आम्हांला स्टेजवर बोलावतील की काय.\nकार्यक्रम सुरू होण्यास बराच वेळ होता. हळुहळु लोक जमत होते. इतर शाळांमधले विद्यार्थी येत होते. गर्दी वाढतच होती. मग हळुहळु कार्यक्रमाआधी देशभक्तीची गाणी सुरू झाली; मधून मधून निवेदन.... देशामध्ये इतर ठिकाणी जसा होत सोहळा असेल, तसाच इथेही होत होता. काहीच फरक नाही. उलट इथे तर लोकांचा, विद्यार्थ्यांचा उत्साह कितीतरी जास्त दिसत होता. ह्याचं एक कारण हे असावं, की इथे इतर फारसे सार्वजनिक कार्यक्रम होत नसावेत. त्यामुळे हा कार्यक्रम लोकांसाठी विशेष होता.\nकार्यक्रमाची पूर्वतयारी चालू असलेली दिसते\nप्रमुख पाहुणे, जिल्ह्यातील प्रमुख सरकारी अधिकारी, सेनेतील अधिकारी हे आल्यावर कार्यक्रम सुरू झाला. एनसीसीच्या कॅडेटस व अधिका-यांनी सफाईदार आणि सैनिकी आवाजात सूचना दिल्यानंतर परेड व राष्ट्रगीत सुरू झालं. सर्व लोक उभे राहिले. कार्यक्रम बघण्यास पोलंडच्या पर्यटकांचा एक मोठा समूह आला होता; तेसुद्धा राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहिल्याचं बघून बरं वाटलं. बरेचसे जण म्हणतही होते. राष्ट्रगीतानंतर मानवंदना देण्याचा कार्यक्रम झाला. सर्व एनसीसी व इतर विद्यार्थी कोअर्सनी परेड दिली. त्यानंतर मग दोन- तीन भाषणं झाली. निवेदनाची भाषा लदाखी, उर्दू आणि हिंदी होती. भाषण करणारे केंद्रीय प्रशासन सेवेतील अधिकारी असल्यामुळे त्यांचं हिंदी चांगलं होतं.\nएकसाथ परेड शुरू करेंगे शुरू कर......\nभाषणं चालू असतानाच आमच्या शेजारी बसलेल्या एका वृद्ध लदाखी गृहस्थांनी आम्हांला एक माहिती दिली, की कुठेतरी मोठा अपघात (हादसा) होऊन कित्येक लोक ठार झाले व त्यामुळे हा कार्यक्रम खूप कमी प्रमाणावर साजरा केला जाणार आहे. त्यांना हिंदीत नीट सांगता येत नव्हतं. कार्यक्रमामध्येही ह्याची घोषणा लदाखीमध्ये केली गेली होती; पण ती समजू शकली नाही. कुठे तरी मोठा अपघात/ दुर्घटना झाली, इतकंच आम्हांला समजू शकलं.\nभाषणामध्ये नेहमी असतात त्याच गोष्टी होत्या. काश्मीरमुळे वेगळं काही असेल, असं वाटलं होतं, पण तसं नव्हतं लदाखमध्ये खरोखर फुटिरता कुठेच आढळली नाही. देश कसा स्वतंत्र झाला, आज देश व आपण स्वातंत्र्यामध्ये कसे प्रगती करत आहोत, सेना देशाचं व आपलं रक्षण कसं करते आहे, आपल्याला पुढे जायचं आहे, अशा दिशेची भाषणं झाली.\n“दूध मांगेंगे तो खीर देंगे; कश्मीर मांगेंगे तो चीर देंगे...”\nहा उल्लेख भाषणात ऐकून बरं वाटलं. तरी मनामध्ये नकळत श्रीनगरमधल्या अशा कार्यक्रमांबद्दल वाचलेलं व ऐकलेलं आठवत होतं.\nपुढे विद्यार्थांच्या सादरीकरणास सुरुवात झाली. अत्यंत सुंदर व आकर्षक परफॉर्मन्स होते ते विशेष म्हणजे जे जे परफॉर्मन्स झाले; त्यामध्ये असलेले सर्व गट तिरंगी राष्ट्रध्वज आपल्या पोशाखामध्ये व सादरीकरणामधून दर्शवत होते विशेष म्हणजे जे जे परफॉर्मन्स झाले; त्यामध्ये असलेले सर्व गट तिरंगी राष्ट्रध्वज आपल्या पोशाखामध्ये व सादरीकरणामधून दर्शवत होते सादरीकरणामध्ये देशभक्तीच्या गीतांवर नृत्य, गांधीजींचा प्रसंग, लोककला व लोकनृत्य इत्यादि प्रमुख होते. सादरीकरण करणा-यांमध्ये बहुतांश मुलीच होत्या. मुलांचा समावेश असलेलं सादरीकरण ब-याच उशीरा करण्यात आलं.\nतोपर्यंत जवळजवळ तीनशेपेक्षा जास्त लोक तिथे जमले होते. शाळेच्या प्रवेशदाराच्या बाहेरही कित्येक लोक उभे राहून बघत होते. सर्वत्र जल्लोष आणि उत्स्फूर्त उत्साहाचं वातावरण होतं. ‘छोडो कल की बाते’ ह्या गाण्यावर केलेलं सादरीकरण विशेष लक्षात राहिलं. ह्या गाण्याचे तीन कडवे माहीत होते; पण तिथे अजून दोन कडवे असलेलं गाणं आकर्षक प्रकारे सादर केलं. मुलांमध्ये कमालीचा उत्साह होता. हे ह्या काही क्षणचित्रांवरून कळून येईल.\nइतके सुंदर परफॉर्मन्स चालू होते व वातावरण इतकं उत्साही होतं, की जावंसं वाटतच नव्हतं. सतत लोक येत होते व कार्यक्रम बघत होते. आपल्याइथल्या पद्धतीच्या विपरित इथे प्रमुख पाहुण्यांव्यतिरिक्त जवळजवळ प्रत्येकाला चहा व नाश्ता देण्यात आला. पोलिश पर्यटकही थांबून कार्यक्रम बघत होते.\nकार्यक्रमाच्या ठिकाणाहून दिसणारे पर्वत............... शब्दातीत......\nगांधीजींचा प्रसंग साकारताना विद्यार्थी\nबराच वेळ कार्यक्रम बघितल्यावर उशीर होईल, असे वाटल्याने इच्छेविरुद्ध उठावं लागलो. गेटजवळ आल्यावर हैदरभाई भेटले; ते आमचीच वाट पाहत होते. अखेरीस तो सोहळा अर्धाच सोडून आम्ही दिस्कितमधून निघालो..........\nप्रवास आधी आलो होतो; त्याच मार्गाने होता. दिस्कितहून विराट बुद्धमूर्तीच्या जवळून श्योक नदी- पात्रालगत जाणा-या रस्त्याने खालसरच्या दिशेने निघालो. अफाट परिसर होता तो. जणू ख-या विश्वापासून लांब आम्ही एका वेगळ्याच विश्वामध्ये संचार करत होतो. वाटेत एका ठिकाणी वाहनं किंचित अडकली होती. तिथे इतर ड्रायव्हर्सना हैदरभाईंनी हवामानाबद्दल विचारलं. हवामान फारसं ठीक नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच लेह- मनाली रस्त्यावर हिमाचल प्रदेशमध्ये एका ठिकाणी एका मिनी बसला अपघात होऊन तिथल्या १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी जात असलेले लदाखचे २१ कलाकार मृत्यूमुखी पडले, ही माहितीही मिळाली. ह्यामुळेच स्वातंत्र्य सोहळ्यानंतरचा कार्यक्रम मर्यादित ठेवण्यात आला आणि हेही कळालं, की लेहमध्ये तर स्वातंत्र्य सोहळा फारच मर्यादित प्रमाणात झाला.\nखार्दुंगला ओलांडण्यासाठी घाई केली पाहिजे, असं हैदरभाईंनी सांगितलं व आम्ही पुढे निघालो. नदीच्या पात्रातून व वाळवंटातून जाणा-या रस्त्याने खालसरपर्यंत आलो व तिथून परत खार्दुंगच्या दिशेने निघालो. वाटेत एका ठिकाणी जेवण करून घेतलं. आलू पराठा उत्तम मिळाला. आता सरळ सत्तर किमी घाटाचा व चढाचा रस्ता होता. वाहनं फारशी लागत नव्हती. नुब्रा खोरं आणि श्योक नदी मागे व खाली लांब राहिली. हळुहळु आमची उंची परत वाढत चालली. खार्दुंग आलं. पुढे नॉर्थ पुल्लूला तपासणीसाठी थांबलो. बर्फाळ हवा व थंड वा-यामध्ये रस्त्यावर थोडं फिरत होतो. एक जण बुलेटवरून खार्दुंगला ओलांडून नॉर्थ पुल्लूमध्ये आला. तपासणीसाठी त्याने गाडी स्टँडवर लावली आणि तो सरळ कोसळला लगेचच आसपासचे लोक तिथे धावले व त्याला उचलून घेतलं. हवामान खराब होतं व त्यामुळे त्याला आणखीनच त्रास झाला. शिवाय ऑक्सीजन कमी असल्यामुळेसुद्धा चक्कर आली.\nत्यावेळी आम्हांला कळालं; की बाईकवरून लदाखच्या अतिदुर्गम भागात जाण्याची आमची योजना किती अशक्यप्राय होती. ज्याप्रमाणे हिमालयामध्ये मध्यम उंचीच्या शिखरांवर मोहीम करताना स्थानिक शेर्पा, गुरखा लोकांची किंवा खेचरांची, तट्टांची मदत घ्यावी लागते; त्याप्रमाणे बाईकवर इथे यायचं असेल, तर स्थानिक लोकांना सोबत घेऊनच यायला हवं हे जाणवलं. कारण त्याशिवाय कोणत्याच प्रकारे टिकाव लागणं शक्य नाही, हे दिसत होतं. म्हणजे रस्ता अतिदुर्गम होता, असं नाही. रस्ता त्या मानाने कितीतरी चांगला होता. शक्य त्या सर्व ठिकाणी उत्तम स्थितीत होता. रस्त्यापेक्षाही सर्वसाधारण परिस्थिती, ऑक्सीजनची कमतरता; सततच्या प्रवासाचा व भौगोलिक फरकाचा ताण, बर्फामुळे व उंचीमुळे होणारा परिणाम, वाटेमध्ये मॅकेनिक किंवा दुरुस्ती करणा-यांची अनुपलब्धता हा विचार केला तर बाईकवर यायचं असेल, तर आठ- दहा जणांचा गट तर असलाच पाहिजे व त्यामध्ये किमान दोन जण स्थानिक मार्गदर्शक असलेच पाहिजेत, असं प्रकर्षाने जाणवलं.............\n थोडा वेळ थांबलो. सर्वत्र बर्फ होता........ बर्फाचं राज्य.......... काही क्षण तो अनुभव मनामध्ये साठवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि मग निघालो..... जाताना सेनेचे ट्रक्स दिसतच होते. उतरताना एक गोरा विदेशी पर्यटक सायकलवर जाताना दिसला. अंगठ्यानेच त्याला ‘बेस्ट लक’ची खूण केली. त्याने हसून उत्तर दिलं. वाटेत हवामानाचा त्रास न होता खार्दुंगलावरूनचा प्रवास ‘चांगला’ झाला.\nखार्दुंगला: एका विशेष जगाचं प्रवेशद्वार.....\nसाउथ पुल्लूवर थोडावेळ थांबलो. थंडी व बर्फ अजूनही होता. पण ह्यावेळी फार त्रास झाला नाही. आरामातच प्रवास पार पडला. लवकरच लेहच्या जवळ आलो. संध्याकाळी पाचच्या आसपास लेहमध्ये प्रवेश केला. इथेही एक गंमत झाली. लवकर जाण्यासाठी हैदरभाईंनी एका नो एन्ट्री असलेल्या रस्त्याने गाडी नेली. पण पोलिसाने पकडून सरळ चावी घेतली. शेवटी करगिलहून आलो आहोत असं सांगून दादा बाबा करत कशी तरी किल्ली परत घेतली व निघालो.\nहॉटेलवर जाऊन थोडा आराम केला; इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन आलो. देशभरातल्या पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमांच्या बातम्या पाहिल्या. त्याचवेळी आधी ऐकलेल्या लेह- मनाली रस्त्यावर केलाँगजवळ झालेल्या अपघाताची बातमी बघायला मिळाली.\nहॉटेलवर गेलो तेव्हा तिथे हसनजी आले होते. त्यांनी आम्हांला बरीच माहिती दिली. मनाली रस्त्यावरचा तो अपघात बराच मोठा होता. लदाखहून कलाकारांचं एक पथक हिमाचल प्रदेशामध्ये स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होतं. त्यांच्या गाडीला केलाँगजवळ अपघात झाला आणि २१ कलावंत मृत्युमुखी पडले होते. लदाखच्या युवा कलाकारांपैकी ते होते; त्यामुळे सर्वत्र हळहळ वाटत होती.\nहसनजी पुढे म्हणाले, की ह्या अपघातानंतर लेह- मनाली रस्ता धोकादायक झाल्यामुळे तिथली वाहतूक थांबवली आहे. त्यामुळे लेह- मनाली रस्ता बंद झाला आहे. आमचा परत जाण्याचा हाच रस्ता होता अर्थात परत जाण्यासाठी अजून एक दिवस होता. आमचा पुढच्या दिवशीचा कार्यक्रम पेंगाँग त्सो सारख्याच त्सो- मोरिरीला जाणे हा होता. आणि तिथला रस्ता अजून तरी चांगला होता. तिथून परत आल्यावर आमचा परतीचा लेह- मनाली रस्ता व हवामान कसं असेल, ह्याची माहिती घेऊन आमचा परतीचा प्रवास ठरणार होता. आम्ही त्सो मोरिरीला जाऊन येईपर्यंत सर्व माहिती व अपडेट घेऊ आणि मग तेव्हाची परिस्थिती बघून आमचा परतीचा प्रवास ठरवू, असं हसनजी म्हणाले.\nलेहमध्ये थोडंसं फिरलो आणि दुस-या दिवशी त्सो मोरिरीला जाण्याच्या विचारात झोपलो. मनामध्ये अर्थातच आगळ्या वेगळ्या स्वातंत्र्यदिनाच्या आठवणी होत्या. देशाच्या इतक्या टोकाच्या भागामधल्या लोकांची देशभक्ती बघून धन्य धन्य वाटत होतं.... अर्थात, लदाखच्या कलाकारांचा अपघात, बिघडलेलं हवामान आणि बंद झालेला रस्ता ह्यामुळे “लदाख” किती खडतर आहे, हेही जाणवत होतं. लोकांचं राहणीमान किती खडतर किंबहुना असुरक्षित आहे, बिकट आहे, हे जाणवत होतं. लेह- मनाली रस्ता बंद झाला असता; तर आम्हांला लेह- श्रीनगर रस्त्याने; म्हणजे आलो तसंच परत जावं लागलं असतं.\nलदाख...... आता चलो त्सो मोरिरी.......\nपुढील भाग: त्सो मोरिरीच्या आसमंतात.....\nलिखानाच्या शैलीवर मतभेद असतील..पण लेखकाची निरीक्षण शक्ती आणि स्मरणशक्तीही दांडगी आहे. त्यामुळेच अशा प्रकारची सविस्तर भागांची महामालिका लिहणे शक्य झाले.\nआपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है\nएक ऐसा भी प्रेम- पत्र\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nईमेल द्वारा ब्लॉग को फालो कीजिए:\nक्या आप इस ब्लॉग की प्रक्रिया में सहभाग देना चाहेंगे ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है यदि हाँ, तो कृपया यहाँ आईए\nएटलस साईकिल पर योग- यात्रा: भाग २: परभणी- जिंतूर नेमगिरी\n२: परभणी- जिंतूर नेमगिरी ११ मई को सुबह ठीक साढेपाँच बजे परभणी से निकला| कई लोग विदा देने आए, जिससे उत्साह बढा है| बहोत से लोगों ने शुभकामन...\nएटलास साईकिल पर योग- यात्रा: भाग १ प्रस्तावना\n हाल ही में मैने और एक साईकिल यात्रा पूरी की| यह योग प्रसार हेतु साईकिल यात्रा थी जिसमें लगभग ५९५ किलोमीटर तक साईकि...\nयोग प्रसार हेतु साईकिल यात्रा\nमहाराष्ट्र में परभणी- जालना- औरंगाबाद- बुलढाणा जिले के गाँवों में ६०० किलोमीटर साईकिलिंग नमस्ते एक नई सोलो साईकिल यात्रा करने जा रहा हू...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू\n०. साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना ३० मई की सुबह करगिल में नीन्द जल्दी खुली | जल्दी से तैयार हुआ | आज मेरी पहली परीक्षा है | आज ...\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा ९ (अन्तिम): अजिंक्यतारा किला और वापसी\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा १: असफलता से मिली सीख योग ध्यान के लिए साईकिल यात्रा २: पहला दिन- चाकण से धायरी (पुणे) योग ध्यान के लिए ...\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा ८: सातारा- कास पठार- सातारा\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा १: असफलता से मिली सीख योग ध्यान के लिए साईकिल यात्रा २: पहला दिन- चाकण से धायरी (पुणे) योग ध्यान के लिए ...\n“मेरे प्रिय आत्मन् . . .\"\nओशो . . . . जुलाई २०१२ में ओशो मिले . . संयोग से पहले ही कुछ प्रवचनों में ध्यान सूत्र प्रवचन माला मिली | वहाँ से ...\nचेतावनी प्रकृति की: १०\n. . . जुलाई और अगस्त के कुछ चंद दिनों के बारे में बात करते करते अक्तूबर आ गया है | दो महिने बितने पर भी सब बातें अब भी ताज़ा हैं ....\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nसियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत..... काश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रवासवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग १०: त्सो मोरिरीच्या आसमंतात\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ९\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nसियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत..... काश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रवासवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना\n भारत का वह रमणीय क्षेत्र वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है लदाख़ वह दुनिया है जिसमें बर्फाच्छादित पर्वत, ...\nहमारी समस्याओं के लिए विपश्यना का मार्ग: विपश्यना का मतलब विशेष प्रकारे से देखना. यह एक खुद को समझने की, खुद को बदलने की प्रक्रिया है. प्रस...\nप्रकृति, पर्यावरण और हम ४: शाश्वत विकास के कुछ कदम\nप्रकृति, पर्यावरण और हम १: प्रस्तावना प्रकृति, पर्यावरण और हम २: प्राकृतिक असन्तुलन में इन्सान की भुमिका प्रकृति, पर्यावरण और हम ३: आर्थ...\n“मेरे प्रिय आत्मन् . . .\"\nओशो . . . . जुलाई २०१२ में ओशो मिले . . संयोग से पहले ही कुछ प्रवचनों में ध्यान सूत्र प्रवचन माला मिली | वहाँ से ...\nजन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १\nआपदा प्रभावित क्षेत्र में आगमन जम्मू- कश्मीर में सितम्बर माह के पहले सप्ताह में‌ भीषण बाढ़ और तबाही आई| वहाँ मिलिटरी, एनडीआरएफ, अन्य बल और...\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन यह नाम सुनके लग सकता है कि यह कोई जटिल समुपदेशन प...\nदोस्ती साईकिल से २: पहला शतक\nदोस्ती साईकिल से १: पहला अर्धशतक पहला शतक साईकिल पर पहला अर्धशतक पूरा करने के बाद शतक का इन्तजार कुछ ज्यादा लम्बा हुआ| आरम्भिक...\nएटलस साईकिल पर योग- यात्रा: भाग २: परभणी- जिंतूर नेमगिरी - *२: परभणी- जिंतूर नेमगिरी* ११ मई को सुबह ठीक साढेपाँच बजे परभणी से निकला| कई लोग विदा देने आए, जिससे उत्साह बढा है| बहोत से लोगों ने शुभकामनाओं के मॅसेजेस भ...\nजंजैहली से छतरी, जलोड़ी जोत और सेरोलसर झील - इस यात्रा वृत्तांत को आरंभ से पढ़ने के लिए यहाँ क्लिक करें पिछली पोस्ट ‘शिकारी देवी यात्रा’ में मित्र आलोक कुमार ने टिप्पणी की थी - “एक शानदार यात्रा वृतांत...\nकठुआ : बलात्काराच्या तिरडीवर सत्तेची मलई - मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या मॅचसाठीची माझी फॅंटसी टीम पाहून माझा मित्र मला म्हणाला, '' ओंकार मी तर तुला क्रिकेटमधील कळतं असे समजत होत...\nस्वागतम् . . . .\nज्ञान महर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्: कुछ संस्मरण - ज्ञान महर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्: कुछ संस्मरण भारत के पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् भारत की ऋषी परंपरा की एक आधुनिक कडी थे. उनक...\nसलिल - सलिल (नाव बदललंय) सोबत मी पहिल्यांदा बोललो ते फेब्रुवारी मधे. आमच्या वेगवेगळ्या ब्रॅंचेस मधे काम करणाऱ्या ज्या सुमारे पन्नास सहकाऱ्यांशी फोनवर अधून-मधून ब...\nमनीच्या कथा ७ - एखाद्यानं वागण्या-बोलण्यातून कधी दुखावलं असेल आपलं मन तर आपण कायम नंतर त्याच्या प्रत्येक कृतीत ती इतरांना दुखावणारी वृत्तीच शोधत बसतो. कुणी खोटं बोललं असं ...\nभारतीय संस्कृती व आयुर्वेद - भारतीय संस्कृती व आयुर्वेद स्त्रीवैद्य अभ्यासवर्ग पुणे 11.2.2001 सत्राचा विषय पाहून असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की स्त्रीवैद्यांच्या अभ्यासवर्गात या विष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t4379/", "date_download": "2018-05-27T03:30:50Z", "digest": "sha1:ORPI47GS6PP3OYWFHGCB3LWQVHYZP5ZP", "length": 7025, "nlines": 114, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-प्रेमासाठी ......", "raw_content": "\nजगा आणि जगू द्या...\nअमूल्य सुंदर जन्म देता.\nसुख - दु:खाना अतूट साथ -संग देता.\nभावी सुख स्वप्नात तुम्ही दंग होता.\nअचानक प्रेम स्वरूप समोर येते ,\nमग आमच्या स्वप्नांना सत्य रूप येते.\nप्रेमाचा अंकुर मोहरतो ,\nमग एक दुसऱ्या वाचून न जगण्याच्या,\nना जातीला स्थान असतं ,\nना धर्माचं भान असतं .\nप्रेमाच्या अमूल्य क्षणासाठी ,\nआमच जीवन सार गहाण असतं.\nतुमच्या अन गणगोतांच्या विरोधाला,\nविलग न होण्याचे धैर्य,\nसर्व कक्षांच्या पार असते.\nनकळत पुढच पाऊल टाकून बसतो ,\nपरतीचा मार्ग सर्व बाजूने खचतो.\nतेंव्हा गरज असते तुमच्या खंभीर साथीची,\nसाथ हवी असते सार्थ विश्वासाची.\nतेंव्हाच तुम्ही पाठ फिरवता ,\nनात्याची घट्ट गाठ निरवता.\nसमाजाच्या निरर्थक भीतीपोटी ,\nजपलेल्या अतूट नात्याला क्षणात पूर्ण विराम देता.\nअसे किती दिवस चालत राहावे.\nपोटच्या गोळ्यांना जितेपणी मारत राहावे.\nमागच्यानी केले तेच परत करत रहावे.\nसंकुचित वर्तुळात फिरत रहावे.\nम्हणून जाती -धर्म भेद दूर सारा,\nगढूळ मनांना शुद्ध प्रेमाने भरा.\nमाणुसकी हाच मुळ धर्म आपला ,\nज्याने समानता सद्गुण जपला.\nकवी : बाळासाहेब तानवडे\n© बाळासाहेब तानवडे २३/१०/२०१०\nटीप : ही मुलीची कैफियत आहे. पालकांची कैफियत माझ्या \" वादळ\" या कवितेत मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे . वादळ कवितेची लिंक खाली देलेली आहे.\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nदोन्ही कविता आवडल्या तुमच्या ...... आई-बाप आणि मुलगी दोघांच्याही मनातील कैफियत योग्य रीतीने मंडळी आहे तुम्ही दोन्ही कवितां मध्ये ............... दोघे हि आप-आपल्या ठिकाणी योग्य असतात ........... समाज नावाचा व्हिलन दोघांच्या हि आयुष्याची माती मोल करून टाकतो ........... जमलं तर ह्या कवितेखाली तुमच्या वादळ कवितेची लिंक दया ....... आणि वादळ कवितेखाली ह्या कवितेची लिंक ........ म्हणजे वाचकाच्या वाचण्यात दोन्ही कविता एकाच वेळी येतील ............. लिखाण छान आहे तुमचे ........ असेच लिहित रहा आणि पोस्ट करत रहा ........\nजगा आणि जगू द्या...\nतुमच्या अभिप्रायाबद्दल अत्यंत आभारी आहे. तुमच्या बहुमुल्य सुचानांच पालन करेन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-solapur-municipal-corporation-103852", "date_download": "2018-05-27T03:56:41Z", "digest": "sha1:MNZ7JX4CJWZBBWEP2MXOSJKZ6RBUE6A2", "length": 15014, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solapur news Solapur Municipal corporation सोलापूर महानगरपालिकेत चाललंय तरी काय? | eSakal", "raw_content": "\nसोलापूर महानगरपालिकेत चाललंय तरी काय\nसोमवार, 19 मार्च 2018\nसोलापूर शहरास पूर्वी एकेकाळी 24 तास पाणीपुरवठा होत होता. तेव्हा वर्षाला पाणीपट्टीची आकारणी होत होती 215 रुपये. नंतर दिवसातून दोनवेळा म्हणजे सकाळ-संध्याकाळ पुरवठा होणाऱ्या पाण्यासाठी आकारणी केली जात होती... 700 रुपये पाणीपुरवठ्यावर हळूहळू संक्रांत येऊ लागली.\nनिम्म्याहून अधिक सोलापूरला पाणीपुरवठा करणारा उजनी जलाशय शंभर टक्के भरला तरी शहरवासीयांना आठवड्यात एकदा पाणी मिळतेय एकीकडे असा प्रकार असला तरी दुसरीकडे पाणीपट्टीची वसुली मात्र पूर्ण केली जातेय. आजपर्यंतचे हे ठीक होतं. सहनशील सोलापूरकर महापालिकेच्या नियोजनाअभावी होणारा हा प्रकार निमूटपणे सहन करीत होते. परंतु महापालिकेने आता नवाच फंडा काढत नळ (पाणी) चोरांसाठी केवळ 10 हजारांच्या दंडावर भागवून (ऍडजेस्टमेंट) त्यांना पाठीशी घालण्याचा नियोजित कटच आखत असल्याचा संशय येत आहे.\nमहापालिकेकडून शहरवासीयांना पाणीपुरवठ्याची सेवा दिली जाते. परंतु या अत्यंत महत्त्वाच्या सेवेबाबत महापालिका सक्षमच नाही असे म्हणावे लागेल. उजनी जलाशय दरवर्षी शंभर टक्के भरतो. त्यातील पाण्याच्या नियोजनाची बाब तर फारच चिंतनाचा विषय आहे. सोलापूरकरांसाठी मिळणाऱ्या पाण्याचे नियोजनच दरवर्षी चुकते की चुकविले जाते, याबाबत साशंकताच आहे. मातब्बर व महाबली नगरसेवकांच्या प्रभागात पाण्याचा सुकाळ दिसतो. परंतु ज्या भागातील नेतृत्व कुचकामी आहे, तेथे मिळणाऱ्या पाण्याचा दाबही कमीच असा प्रकार नेहमीच पाहायला मिळतो. अनेक जलकुंभाअभावी नियोजनाचे गणित चुकत असल्याची कबुली प्रशासन देते.\nएकीकडे हे सारे होत असताना दुसरीकडे मात्र महापालिकेने आता नवीनच फंडा काढला आहे. पाणीचोर अथवा नळचोरांविरुद्ध कडक मोहीम हाती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना केवळ 10 हजारांच्या दंडावर भागवून नळ कनेक्‍शन सुरळीत (ऍडजेस्टमेंट) करून देण्याचा ठराव गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला आहे. चोरांना पाठीशी घालण्याचे अनेक प्रकार महापालिकेत होत असलेले पाहतो. आता त्यावर हा एक कळसच म्हणावा लागेल. एक तर कारवाई नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होण्याची गरज आहे. नाही तर काळ सोकावेल...\nसोलापूर शहरास पूर्वी एकेकाळी 24 तास पाणीपुरवठा होत होता. तेव्हा वर्षाला पाणीपट्टीची आकारणी होत होती 215 रुपये. नंतर दिवसातून दोनवेळा म्हणजे सकाळ-संध्याकाळ पुरवठा होणाऱ्या पाण्यासाठी आकारणी केली जात होती... 700 रुपये पाणीपुरवठ्यावर हळूहळू संक्रांत येऊ लागली. दिवसभरात एकदाच सकाळी येणाऱ्या पाण्यासाठी महापालिकेने प्रतिवर्ष 1225 रुपयांची आकारणी सुरू केली. नंतर दोन दिवसांतून एकवेळ येणाऱ्या पाण्यासाठी 1800 रुपये... चार दिवसांतून एकवेळ येणाऱ्या पाण्यासाठी 2400 रुपये.. पाणीपुरवठ्यावर हळूहळू संक्रांत येऊ लागली. दिवसभरात एकदाच सकाळी येणाऱ्या पाण्यासाठी महापालिकेने प्रतिवर्ष 1225 रुपयांची आकारणी सुरू केली. नंतर दोन दिवसांतून एकवेळ येणाऱ्या पाण्यासाठी 1800 रुपये... चार दिवसांतून एकवेळ येणाऱ्या पाण्यासाठी 2400 रुपये.. आता आठवड्यातून एकवेळ (महापालिकेचा दावा चार दिवसांतून एकवेळ) येणाऱ्या पाण्यासाठी 2756 रुपयांची आकारणी केली जात आहे. अलीकडील काळात नेमके पाणी किती आणि नेमकी पाणीपट्टी किती आता आठवड्यातून एकवेळ (महापालिकेचा दावा चार दिवसांतून एकवेळ) येणाऱ्या पाण्यासाठी 2756 रुपयांची आकारणी केली जात आहे. अलीकडील काळात नेमके पाणी किती आणि नेमकी पाणीपट्टी किती असाच सवाल निर्माण होऊ लागला आहे.\nसहा मैलापाणी प्रकल्पांना मंजुरी\nपुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये...\nएसटीची भाडेवाढ अटळ - दिवाकर रावते\nऔरंगाबाद - डिझेलची सतत दरवाढ होत असून, रोज भाववाढ होत असल्याने हिशेबाचे आकडे जुळविताना एसटी प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे एसटीची भाडेवाढ...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nगाडीचालकच निघाला एटीएम कार्डचा चोर\nतळेगाव दाभाडे : ओळखीचा फायदा घेत वृद्ध निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे एटीएम चोरी झाली. त्यावरुन रोकड आणि सोने खरेदी मिळूण 3 लाख 70 हजारांची चोरी करणाऱ्या...\nपालिकेच्या मुख्याध्यापक, शिक्षकांची विभागिय चौकशी\nनाशिक : महापालिकेच्या शाळांमधील निलंबित करण्यात आलेल्या आठ मुख्याध्यापक व शिक्षकांच्या विभागिय चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/02/blog-post_19.html", "date_download": "2018-05-27T03:35:45Z", "digest": "sha1:TM6MMKVXKO7J766W76R5NLZUNBVRXHFM", "length": 15830, "nlines": 134, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): अंकशास्त्राचे आश्चर्यकारक उदाहरण", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nअंकशास्त्रामध्ये 22 हा नंबर ‘मास्टर बिल्डर’ म्हणून ओळखला जातो. ज्यांचा जन्मांक किंवा भाग्यांक 22 आहे त्यांच्याकडे कांहीतरी अविश्वसनीय, भव्य-दिव्य करून दाखवण्याची ताकत असते. पण बहुतेक वेळा हा नंबर मिळालेले लोक त्या शक्तिचा उपयोग करून घेत नाहीत. जे लोक असा उपयोग करून घेतात, त्यांच्याकडून आश्चर्यकारक काम घडते.\nइथे मी कांही उदाहरणे देत आहे. मेवाडचे महाराजा उदयसिंग (दुसरे), त्यांचा मुलगा महाराणा प्रताप सिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी, त्यांच्या लढाऊ जीवनाविषयी बहुतेकांना माहीत असतेच. त्यांच्या जन्मतारखा आणि संपूर्ण जन्मतारखेची बेरीज पहा:\nकांही लोक याला केवळ योगायोग मानतील. पण अंकशास्त्रात अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्याच्यामुळे या गोष्टी केवळ योगायोग नसून नंबर्सचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो हे दाखवून देतात.\nवर दिलेल्या उदाहरणातील तीनही व्यक्तिंचा भाग्यांक 22 हा आहे. त्याचप्रमाणे ज्यांचा जन्मांक 22 आहे, अशा अनेक लोकांनी असेच कांही भव्यदिव्य करून दाखवले आहे. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे त्याचे एक उदाहरण. अमेरिकेच्या सशस्त्र स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांची जन्म तारीख 22 होती.\n22 जन्मतारीख असणारे लोक कांहीतरी भव्य-दिव्य करून दाखवतात याची आणखी कांही उदाहरणे म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील आणि राजाराम मोहन रॉय.\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील घटना आणि त्यांच्याशी अंकांचा असलेला संबंध याविषयीचा माझा लेख येथे वाचा: छत्रपती शिवाजी महाराज अंकशास्त्राच्या नजरेतून\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nLabels: उदयसिंह, छत्रपती शिवाजी महाराज, भाग्यांक 22, राणा प्रताप\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pcmcsoc.org/", "date_download": "2018-05-27T03:24:46Z", "digest": "sha1:TPURP3EIZDMJ7WNH4FSQEKI3EYGZEKHP", "length": 5740, "nlines": 44, "source_domain": "pcmcsoc.org", "title": " :: पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकाची सहकारी पतसंस्था मर्यादित.", "raw_content": "\nआपल्या संस्थेच्या स्थापनेला या वर्षी ४७ वर्ष पूर्ण झाली असून दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी ४७ वा वार्षिक अहवाल आपणापुढे सादर करताना आनंद होत आहे.\nआपल्या संस्थेच्या स्थापनेला या वर्षी ४७ वर्षी पूर्ण झाली असून दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील वार्षिक सर्वसाधारण सभेपुर्वी ४७ वा वार्षिक अहवाल आपणापुढे सादर करताना आनंद होत आहे. आजकाल कोणतही संघटना, संस्था, राजकीय पक्ष चालविताना खंबीर नेतृत्वाची गरज असते. गरजेनुसार नेतृत्व उदयास येते. त्याच नेतृत्वाच्या बळावर त्या संस्था संघटनाचे भवितव्य अवलंबून असते.\nबदल हा सृष्टीचा नियम आहे. काळ बदलला की आपणालाही बदलाव लागते. शासनाच्या सहकार खात्याने ९७ व्या घटना दुरुस्तीचे अनुषंगाने सहकारी संस्थाकरिता काही विशिष्ट नियमामध्ये चांगले बदल केले असून सदरचे नियम सहकारी संस्थाना बंधनकारक केल्याने दि. २८/०५/२०१६ रोजी आपल्या संस्थेने विशेष सर्वसाधारण सभा बोलावून सदर बदल झालेल्या नियमांची माहिती प्रत्यक्ष सभासदांसमोर वाचून दाखवून ठरावा द्वारे बहुमताने मंजूर करून घेतले आहेत.\nअखेरचे नफा तोटा पत्रक\nकर्जदारास जामिन होणार्‍या सभासदांसाठी सुचना\n१. ज्या कर्जदारास जामिन होणार आहात अशा कर्जदाराबाबतची संपुर्ण माहिती आपण संस्थेकडून उपलब्ध करुन घ्यावी.\n२. कर्जदार नियमितपणे कामावर येत आहे किंवा नाही याची खात्री करुन घेणे.\n३. संस्थेच्या थकबाकीदार सभासदास कर्जासाठी जामीन होता येणार नाही.\n४. कर्जदाराच्या खात्याची माहिती संस्थेच्या अधिकृत कर्मचार्‍याकडून घेवुन जामीनदार होणे या बाबतचा निर्णय घ्यावा .\n५. एका व्यकतीस फकत दोन कर्जदारांस जामिन राहता येईल.\n६. कसल्याही अमिषापोटी व दबावापोटी जामीन होउु नये.\n७. कर्ज रककम मोठी असल्याने त्याची परतफेड करणे जामिनदारासाठी जिकरीचे होउु शकते. योग्य कर्जदारास जामिनकी म्हणजे कर्ज परतफेडीची हमी व पतसंस्थेच्या प्रगतीस हातभार.\nसेवकांची सहकारी पतसंस्था मर्या.\nशुभम गॅलेरीया,गाळा क्र.१०१,पहिला मजला,क्रोमा शोरूमचे वर,पिंपरी स्टेशन,पुणे-१८ .\nफोन नं. ०२०- २७४६००४४/४५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/thane-news-fifa-football-72078", "date_download": "2018-05-27T03:33:48Z", "digest": "sha1:YJAQP3UEMSPYCUW7BHFRFTCEFEWNLSGR", "length": 13870, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news fifa Football फिफाच्या निमित्ताने जिल्ह्यात १०० फुटबॉल मैदाने सज्ज | eSakal", "raw_content": "\nफिफाच्या निमित्ताने जिल्ह्यात १०० फुटबॉल मैदाने सज्ज\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nठाणे - नवी मुंबई येथे होणाऱ्या फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरणनिर्मितीसाठी ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, तसेच आदिवासी पाड्यांवर शुक्रवारी फुटबॉल किक ऑफ रंगणार आहे. या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये फुटबॉल स्पर्धा घेण्यात येत आहे. शुक्रवारी हे सामने सर्वत्र रंगणार असून, त्यानिमित्त ठाणे जिल्ह्यात १०० फुटबॉल मैदाने तयार करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.\nठाणे - नवी मुंबई येथे होणाऱ्या फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरणनिर्मितीसाठी ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, तसेच आदिवासी पाड्यांवर शुक्रवारी फुटबॉल किक ऑफ रंगणार आहे. या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये फुटबॉल स्पर्धा घेण्यात येत आहे. शुक्रवारी हे सामने सर्वत्र रंगणार असून, त्यानिमित्त ठाणे जिल्ह्यात १०० फुटबॉल मैदाने तयार करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.\nविश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेतील संघांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरात या स्पर्धा घेण्यात येत आहेत. महाराष्ट्र मिशन १ मिलियन योजनेंतर्गत राज्यभरातील सुमारे ३० हजार शाळांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे एक लाख फुटबॉलचे वाटप केले जात आहे. त्यानुसार गुरुवारी नियोजन भवन येथे विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील व जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फुटबॉलचे वाटप करून या स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाड, जिल्हा शिक्षणाधिकारी मीना यादव व उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी हेही उपस्थित होते.\nगुरुवारपर्यंत जिल्ह्यातल्या ८५० शाळांमधील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली. स्पर्धेसाठी अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, कल्याण, भिवंडी, ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या विविध शाळांमध्ये मिळून १०० फुटबॉल मैदाने महाराष्ट्र मिशन १ मिलियनमधील स्पर्धांसाठी तयार करण्यात आली.\nजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे शुक्रवारी (ता. १७) १७ वर्षांखालील मुलांसाठी फुटबॉल स्पर्धा घेण्यात येत आहे. विजयी संघास एक लाख; तर उपविजेत्या संघांना ७५ हजार व ५० हजार रुपये याप्रमाणे बक्षिसे देण्यात येणार आहेत. शिवाय संघांना चषकही दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अमृतवाड यांनी दिली.\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-python-trambakeshwar-road-72510", "date_download": "2018-05-27T03:26:15Z", "digest": "sha1:GZ6TP7PIL6IXU3IYG25XAYMAKBDH6EXD", "length": 16061, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news python on trambakeshwar road त्र्यंबक रस्त्यावर अजगराचे दर्शन | eSakal", "raw_content": "\nत्र्यंबक रस्त्यावर अजगराचे दर्शन\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nनाशिक - अजगर... शहरात न आढळणारा एक बिनविषारी साप. हा साप जिल्ह्याच्या टोकांच्या गावांजवळ आढळून आला आहे; पण आता तो शहराकडे येऊ लागल्याने पर्यावरणातील बदलाचे संकेतच जणू तो देऊ लागला आहे. जंगलतोड, सिमेंटच्या जंगलांमुळे त्याचे स्थलांतर होत असल्याचे सर्प अभ्यासकांचे म्हणणे असून, वन विभागाने सर्वेक्षण करून या अजगरांची माहिती घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.\nनाशिक - अजगर... शहरात न आढळणारा एक बिनविषारी साप. हा साप जिल्ह्याच्या टोकांच्या गावांजवळ आढळून आला आहे; पण आता तो शहराकडे येऊ लागल्याने पर्यावरणातील बदलाचे संकेतच जणू तो देऊ लागला आहे. जंगलतोड, सिमेंटच्या जंगलांमुळे त्याचे स्थलांतर होत असल्याचे सर्प अभ्यासकांचे म्हणणे असून, वन विभागाने सर्वेक्षण करून या अजगरांची माहिती घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.\nया सापाचे वजन ८० ते १०० किलो आणि लांबी १४ ते १६ फूटही असू शकते, असा हा साप पश्‍चिम घाटात प्रामुख्याने आढळतो. पण तीन वर्षांत तो नाशिकमध्ये दिसू लागल्याने अजगराविषयी अनेक प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. वन विभागाच्या नोंदवहीत नाशिकमध्ये तीन ठिकाणी अजगर आढळून आल्याची नोंद आहे. या अजगराच्या अशा स्थलांतराने अनेक प्रश्न उभे राहत आहेत. नाशिकपासून चाळीस किलोमीटरवर तो आढळून आला आहे. तीन वर्षांपूर्वी इगतपुरीमध्ये एक जखमी आठ फुटी अजगर आढळला होता, तर दुसरा इको-एको फाउंडेशनच्या अभिजित महाले यांना तळवाडे येथील विहिरीत आढळला होता. तिसरा अजगर सर्पमित्र प्रेमकुमार ठाकूर यांनी सात वर्षांपूर्वी पकडल्याची नोंद आहे. हे तिन्ही अजगर ताब्यात (रेस्क्‍यू) घेण्यात आले होते.\nनाशिक- त्र्यंबक रस्त्यावरील वासाळी फाट्याजवळ सोमवारी रात्री रस्ता ओलांडताना आठ फुटी अजगर नाशिककरांनी बघितला. त्या अजगराचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्‍वर व ओझरमध्ये अजगर दिसत असल्याचे सर्पमित्र सांगतात. ही एक बाजू असली तरी दुसरी बाजूदेखील तपासणे आवश्‍यक आहे. नाशिकमध्ये प्रामाणिक सर्पमित्र काम करत असताना काही स्वयंघोषित सर्पमित्र फेसबुक, व्हॉट्‌सॲपवर कमेंट लाईकसाठी चक्क वसई, ठाणेमधून अजगर आणून घरात ठेवतात आणि त्यांचा खेळ करतात. नंतर वन विभागाच्या भीतीने जवळच्या जंगलात सोडून देतात, तर अजगरांची तस्करीही करत असल्याने त्यांच्या संवर्धनाचा प्रश्‍न निर्माण होत आहे. यासाठी वन विभागाने योग्य पावले उचलण्याची आवश्‍यकता आहे. नाशिकमध्ये कोण खरा सर्पमित्र आणि कोण स्वयंघोषित सर्पमित्र, हे नाशिककरांना कळत नाही. त्यामुळे पकडलेला साप पुन्हा जंगलात जाईल की नाही, असा सवाल त्यांना पडतो.\nनाशिकच्या बाजूला इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, ओझर परिसरात अजगर मिळाल्याची नोंद आहे. आम्हाला दोन महिन्यांपूर्वी नळवाडे गावातील विहिरीत आठ फुटांचा अजगर मिळाला होता, त्याची नोंद आम्ही वन विभागात केली आहे. प्रचंड वृक्षतोड आणि जंगलांवरील अतिक्रमणामुळे ते शहराकडे येत असावेत, असे मला वाटते.\n- अभिजित महाले, अध्यक्ष, इको एको फाउंडेशन, नाशिक\nनाशिक शहराजवळ अजगर येण्याच्या घटना घडत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या भागात सर्वेक्षण करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. गेल्या वर्षी ज्या स्वयंघोषित सर्पमित्रांनी फेसबुकवर गळ्यात साप ठेवून प्रदर्शन केले, त्यांना आम्ही कार्यालयात बोलावून समन्स देऊन बॉन्ड लिहून घेतले, असे प्रदर्शन किवा तस्करी करणाऱ्यांची नावे वन विभागाला कळवली तर त्यांच्यावर कारवाई करू.\n- प्रशांत खैरनार, वनक्षेत्रपाल, नाशिक\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.rameshthombre.com/2013/08/blog-post_5743.html", "date_download": "2018-05-27T02:59:34Z", "digest": "sha1:SUOCVFQ5NMVUW2FXK5O6YE7NCX5JWZVA", "length": 7017, "nlines": 220, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: ..........", "raw_content": "\nदेता येईल, एक स्वप्न दे, पहाटलेले\nनकोत मजला सन्मानाचे उधार शेले\nदु:खाला मी वाट मोकळी करून देता\nसुखही थोडे त्याच्या सोबत निघून गेले.\nविसरलीस तू, आणा-भाका, सगळे सगळे\nआठवते मज, अंग जरासे, शहारलेले\nजरी सांगतो 'भरले गोकुळ दौलत असते,'\nखुणावती मज आठवणींचे रितेच पेले \nम्हणालीस तू 'जगात नाही माझे कोणी'\nतू गेलीस अन दुनियेने बघ मुंडन केले\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 5:45 AM\nमी इकडे हि भेटेल .............\nमाझे प्रकाशित ई-पुस्तक 'प्रियेचे अभंग' येथे हि वाचू शकता ....\nमाझी लेखणी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता प्रेमी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता समुह - मी इकडे संचालक आहे\nकवी कट्टा - माझा स्वताच्या कवितांचा ओर्कुट समुह\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (61)\nजिथं फाटलं आभाळ (31)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\n|| आज राखीचा ग सन ||\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-05-27T02:58:34Z", "digest": "sha1:WFI3PRZMS7BFDCVYKU6GSHONJLIWMJQ2", "length": 51264, "nlines": 296, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अहिल्याबाई होळकर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअहिल्याबाई होळकर यांचा पुतळा, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली.\nअधिकारकाळ डिसेंबर ११, इ.स. १७६७ - ऑगस्ट १३, इ.स. १७९५\nराज्याभिषेक डिसेंबर ११, इ.स. १७६७\nपूर्ण नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई खंडेराव होळकर\nजन्म मे ३१ , इ.स. १७२५\nचौंडीगाव , जामखेडतालुका , अहमदनगर , महाराष्ट्र , भारत\nमृत्यू ऑगस्ट १३, इ.स. १७९५\nअहिल्याबाई खंडेराव होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या उपाधीने संबोधले जाते.\nअहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते.\nबाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.\nमल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. अहिल्याबाईंनी आपल्या राज्याला तुंगांपासून वाचवले. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.\nएका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या \"कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट\" म्हटले आहे.इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन , इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. (इ.स. १७२५ - इ.स. १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) ही भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेससलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.\nअहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.\nराणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात बाई ना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्यास आवड होती\nपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे चित्र\nइ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते.\n\"चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा.....कूच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा.\"\nपूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.\nपेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्याबाईंनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली., माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.\nभारतीय संस्कृती कोशात अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.\nअहिल्याबाईंनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी प्केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्याबाईच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्याबाईंनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.\nत्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास अहिल्याबाई होळकर असे नाव दिलेले आहे.\nभिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) 'माल्कम' यांच्यानुसार, अहिल्याबाईंनी 'त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.\nमहेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.\nएकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही.\nअहिल्याबाई होळकर यांचा किल्ला\n\"अहिल्याबाई एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला.\"[१]\n\"ज्याप्रमाणे अकबर हा पुरुषांमधला उत्तम राजा तसेच अहिल्याबाई ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. जिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्याबाई ही एक महान स्त्री होती.\" [२] \"आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्याबाईंनी रयतेचे मन जिंकले. नाना फडणवीसांसकट अनेक उच्च धुरीण आणि माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती. ती आजतागायतची सर्वांत शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती.[३] अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्याबाईंना 'तत्त्वज्ञानी राणी' असे संबोधतात. याचा संदर्भ बहुतेक 'तत्त्वज्ञानी राजा' भोज याच्याशी असावा.[४]\nअहिल्याबाई होळकर ह्या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन १७७२ मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हातमिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे त्यांनी नोंदले आहे :\" वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती वा युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहर्‍यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता, त्यांच्यावर मात करणे कठीण आहे.[५]\n\"या इंदूरमधील शासकांनी, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्वांस चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले. व्यापाऱ्यांनी चांगल्या कपड्यांचे उत्पादन केले, व्यापार वाढला, शेतकरी हे शांततेत व दबावरहित होते. कोणतेही प्रकरण राणीच्या निदर्शनास आले की ते कडकपणे हाताळले जाई. अहिल्याबाईंना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. तसेच ती प्रजा राजा हिसकावून घेईल म्हणून आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. दूरदूरपर्यंत, रस्त्यांच्या कडेला, दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते, विहिरी केल्या होत्या, पथिकांसाठी विश्रांतीगृहे. गरीब ,घर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरीनुसार, सर्व मिळत होते. बहुत काळापासून, भिल्ल लोक पहाडांतून सामानाची नेआण करत असतांना लूटमार करीत असत. अहिल्याबाईंनी त्यांना त्यातून मुक्ती मिळवून दिली व प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी त्यांना देऊ केली. सर्व समाजाला अहिल्याबाई आवडत असत आणि तो त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करी. त्यांच्या कन्येने तिचा पती, यशवंतराव फानसे यांच्या मृत्यूनंतर सती जाणे हे अहिल्याबाईंच्या आयुष्यातले शेवटचे सर्वात मोठे दुःख होते.[६]\nवयाच्या ७०व्या वर्षी अहिल्याबाई होळकरांची प्राणज्योत निमाली.\nभारत स्वतंत्र झाल्यावरही पुढील अनेक वर्षे शेजारील भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतीशील राहिले. याच्या मागे अहिल्याबाईंची दूरदृष्टी होती.\nअहिल्याबाई होळकर यांनी गंगेवर बांधलेला घाट\nअहिल्याबाईंच्या सन्मान व स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने ऑगस्ट २५ , इ.स. १९९६ या दिवशी एक डाक तिकिट जारी केले.[१]\nया अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव \"देवी अहिल्याबाई विमानतळ\" असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास \"देवी अहिल्या विश्वविद्यालय\" असे नाव देण्यात आले आहे\".\nअकोले तालुका- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, वीरगाव, औरंगपूर.\nअंबा गाव – दिवे.\nअमरकंटक (मप्र)- श्री विघ्नेश्वर, कोटितीर्थ, गोमुखी, धर्मशाळा व वंश कुंड\nअलमपूर (मप्र) – हरीहरेश्वर, बटुक, मल्हारीमार्तंड, सूर्य, रेणुका,राम, हनुमानाची मंदिरे, लक्ष्मीनारायणाचे,मारुतीचे व नरसिंहाचे मंदिर, खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे स्मारक\nआनंद कानन – श्री विघ्नेश्वर मंदिर.\nअयोध्या (उ.प्र.)– श्रीरामाचे मंदिर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिद्धार्थ मंदिरे, शरयू घाट, विहिरी, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.\nआमलेश्वर, त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार\nउज्जैन (म.प्र.)– चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ,गोपाल,चिटणीस,बालाजी,अंकपाल,शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट,विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.\nओझर (अहमदनगर) (महाराष्ट्र) – २ विहिरी व कुंड.\nइंदूर – अनेक मंदिरे व घाट\nओंकारेश्वर (मप्र) – मामलेश्वर महादेव,\nकर्मनाशिनी नदी – पूल\nकाशी (बनारस) – काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी, अहिल्या द्वारकेश्वर, गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे, मंदिरांचे घाट, मनकर्णिका, दशास्वमेघ, जनाना, अहिल्या घाट, उत्तरकाशी, रामेश्वर पंचक्रोशी, कपिलधारा धर्मशाळा, शीतल घाट.\nकेदारनाथ – धर्मशाळा व कुंड\nकोल्हापूर(महाराष्ट्र) – मंदिर-पूजेसाठी साहाय्य.\nकुम्हेर – विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.\nकुरुक्षेत्र (हरयाणा) - शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.\nगंगोत्री –विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरे, अनेक धर्मशाळा.\nगया (बिहार) – विष्णुपद मंदिर.\nगोकर्ण – रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.\nघृष्णेश्वर (वेरूळ) (महाराष्ट्र) – शिवालय तीर्थ.\nचांदवड वाफेगाव(महाराष्ट्र) – विष्णु व रेणुकेचे मंदिर.\nचित्रकूट (उ.प्र.) - श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nचौंडी – चौडेश्वरीदेवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, धर्मशाळा व घाट\nजगन्नाथपुरी (ओरिसा) – श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा\nजळगांव(महाराष्ट्र) - राम मंदिर\nजांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान\nजेजुरी(महाराष्ट्र) – मल्हारगौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव.\nटेहरी (बुंदेलखंड) – धर्मशाळा.\n – तिलभांडेश्वर शिव मंदिर, खेडपती, श्रीराम मंदिर, महाकाली मंदिर.\nत्र्यंबकेश्वर (नाशिक) (महाराष्ट्र)– कुशावर्त घाटावर पूल.\nद्वारका(गुजरात) – मोहताजखाना, पूजागृह व पुजार्‍यांना काही गावे दान.\nश्री नागनाथ (दारुकावन) – १७८४मध्ये पूजा सुरू केली.\nनाथद्वार – अहिल्या कुंड, मंदिर, विहीर.\nनिमगाव (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.\nनीलकंठ महादेव – शिवालय व गोमुख.\nनैमिषारण्य (उ.प्र.) – महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतीर्थ कुंड.\nनैम्बार (मप्र) – मंदिर\nपंचवटी (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.\nपंढरपूर(महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभा मंडप ,धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली.\nपिंपलास (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.\nपुणतांबे(महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.\nपुणे (महाराष्ट्र) – घाट.\nपुष्कर – गणपती मंदिर,मंदिरे,धर्मशाळा व बगीचा.\nप्रयाग (अलाहाबाद,उ.प्र.) - विष्णु मंदिर, घाट व धर्मशाळा, बगीचा, राजवाडा.\nबद्रीनारायण (उ.प्र.) –श्री केदारेश्वर मंदिर, हरिमंदिर, अनेक धर्मशाळा (रंगदचाटी, बिदरचाटी, व्यासंग, तंगनाथ, पावली) मनु कुंड (गौरकुंड व कुंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठी कुरणे.\nबर्‍हाणपूर (मप्र) – घाट व कुंड.\nबीड (महाराष्ट्र)– घाटाचा जीर्णोद्धार.\nबेल्लूर (कर्नाटक) – गणपती, पांडुरंग, जलेश्वर, खंडोबा, तीर्थराज व अग्नि मंदिरे, कुंड\n' भरतपूर' – मंदिर, धर्म शाळा व कुंड.\nभानपुरा – नऊ मंदिरे व धर्मशाळा.\nभीमाशंकर (महाराष्ट्र) – गरीबखाना\nभुसावळ (महाराष्ट्र) - चांगदेव मंदिर\nमंडलेश्वर – शिवमंदिर घाट\nमनसा – सात मंदिरे.\nमहेश्वर - शंभरावर मंदिरे,घाट व धर्मशाळा व घरे.\nमामलेश्वर महादेव – दिवे.\nमिरी (अहमदनगर) (महाराष्ट्र) – सन १७८० मध्ये भैरव मंदिर\nरामपुरा – चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.\nरामेश्वर (तामिळनाडु) – हनुमान, श्री राधाकृष्णमंदिरे, धर्मशाळा ,विहिर, बगीचा इत्यादी.\nरावेर (महाराष्ट्र)– केशव कुंड\nवाफेगाव (नाशिक)(महाराष्ट्र) – होळकर वाडा व विहीर.\nश्री विघ्नेश्वर – दिवे\nवृंदावन (मथुरा) – चैनबिहारी मंदिर, कालियादेह घाट, चिरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.\nवेरूळ(महाराष्ट्र) – लाल दगडांचे मंदिर.\nश्री वैजनाथ (परळी,) (महाराष्ट्र)– सन १७८४ मध्ये वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार.\nश्री शंभु महादेव पर्वत, शिंगणापूर (महाराष्ट्र) – विहीर.\nश्रीशैल मल्लिकार्जुन (कुर्नुल, आंध्रप्रदेश) – शिवाचे मंदिर\nसंगमनेर (महाराष्ट्र)– राम मंदिर.\n (संबळ) – लक्ष्मीनारायण मंदिर व २ विहिरी.\nसरढाणा मीरत – चंडी देवीचे मंदिर.\nसिंहपूर – शिव मंदिर व घाट\nसुलतानपूर (खानदेश) (महाराष्ट्र)– मंदिर\nसुलपेश्वर – महादेव मंदिर व अन्नछत्र\nसोमनाथ मंदिर, धर्मशाळा, विहिरी.\nसौराष्ट्र (गुजरात) – सन १७८५ मध्ये सोमनाथ मंदिर, जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा.\nहरिद्वार (उ.प्र.) – कुशावर्त घाट व मोठी धर्मशाळा.\nहांडिया – सिद्धनाथ मंदिरे,घाट व धर्मशाळा\nहृषीकेश – अनेक मंदिरे, श्रीनाथजी व गोवर्धन राम मंदिर\n'अहिल्याबाई' : लेखक - श्री. हिरालाल शर्मा\n'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. पुरुषोत्तम\n'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. मुकुंद वामन बर्वे\nअहिल्याबाई होळकर - वैचारिक राणी (लेखक : म.ब. कामत व व्ही.बी. खेर)\nअहिल्याबाई होळकर : लेखक - म.श्री. दीक्षित\nअहिल्याबाई होळकर (चरित्र), लेखक : खडपेकर\n'कर्मयोगिनी' : लेखिका - विजया जहागीरदार\nमहाराष्‍ट्राचे शिल्‍पकार - तेजस्विनी अहिल्‍याबाई होळकर (लेखिका : विजया जहागीरदार; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)\nशिवयोगिनी (कादंबरी, लेखिका - नीलांबरी गानू)\n'ज्ञात- अज्ञात अहिल्याबाई होळकर' लेखक - विनया खडपेकर\nदेवी अहिल्याबाई या नावाचा एक चित्रपट सन २००२ मध्ये आला होता. त्यात शबाना आझमी हिने हरकूबाईची-(खांडा राणी, मल्हारराव होळकरांची एक पत्‍नी) भूमिका केली होती. चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांची मल्हारराव होळकर (अहिल्याबाईचे सासरे) म्हणून भूमिका होती. [२]\nअहिल्याबाईच्या जीवनावर, इंदूरच्या Educational Multimedia Research Centerने एक २० मिनिटांचा माहितीपट बनवला होता.\n↑ जवाहरलाल नेहरू : डिस्कव्हरी ऑफ इंडिया, २००४, पान -३०४\n↑ खडपेकर यांच्या \"अहिल्याबाई होळकर\" या पुस्तकात दिलेले एका इंग्रजी लेखकाचे व्यक्तव्य\n↑ माल्कम जे . अ मेमॉयर ऑफ सेन्ट्रल इंडिया, तसेच म.ब. कामत व व्ही.बी. खेर यांच्या \"अहिल्याबाई होळकर : वैचारिक राणी , पान ८५, आणि जॉन केय यांच्या इंडिया: अ हिस्टोरी, पान ४०७\n↑ जॉन किय, इंडिया: अ हिस्टोरी , पान ४०७ , गोर्डन एस , दि मराठाज पान १६२\n↑ जॉन किय, इंडिया: अ हिस्टोरी , पान ४२५, सरदेसाई जी.एस., रियासत , मुंबई १९२५, एम.बी. कामत , व्ही.बी. खेर : अहिल्याबाई होळकर : एक वैचारिक राणी पान १२६\n↑ डॉ. अनी बेजंट, अहिल्यादेवी - अ ग्रेट रूलर, चिल्ड्रेन ऑफ मदरलॅन्ड , पान २९० - २९१ .\nमहाराणी अहिल्याबाई होळकर : सर्वजन कल्याणकारी पहिल्या भारतीय महिला राज्यकर्त्या - महादेव जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष - राष्ट्रीय समाज पक्ष\nअहिल्यादेवी होळकरः भव्य साम्राज्यकर्ती, संतरूपी प्रशासकHolkar shivshank\nशिवाजी महाराज · संभाजीराजे · राजारामराजे १ ले · ताराबाई · शाहूराजे १ ले\nमोरोपंत त्र्यंबक पिंगळे · बाळाजी विश्वनाथ · थोरले बाजीराव · नानासाहेब · माधवराव · नारायणराव · रघुनाथराव · सवाई माधवराव · दुसरा बाजीराव · नानासाहेब\nशिवकालीन अष्टप्रधानमंडळ · रामचंद्रपंत अमात्य · रामशास्त्री प्रभुणे\nजिजाबाई राजे · सईबाई · सोयराबाई · येसूबाई · ताराबाई · अहिल्याबाई होळकर · मस्तानी\nमाणकोजी दहातोंडे · नेताजी पालकर · हंबीरराव मोहिते · प्रतापराव गुजर · संताजी घोरपडे · धनाजी जाधव · चंद्रसेन जाधव · कान्होजी आंग्रे\nदादोजी कोंडदेव · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · बाजी प्रभू देशपांडे · मल्हारराव_होळकर ·महादजी शिंदे\nमुरारबाजी देशपांडे · मानाजी पायगुडे · मायनाक भंडारी · बाजी पासलकर · जिवा महाला\nआष्टीची लढाई · कोल्हापूरची लढाई · पानिपतची तिसरी लढाई · पावनखिंडीतील लढाई · प्रतापगडाची लढाई · राक्षसभुवनची लढाई · वडगावची लढाई · वसईची लढाई · सिंहगडाची लढाई · खर्ड्याची लढाई ·हडपसरची लढाई ·पालखेडची लढाई · पहिले इंग्रज-मराठा युद्ध ·दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध · मराठे-दुराणी युद्ध\nपुरंदराचा तह · सालबाईचा तह · वसईचा तह\nआदिलशाही · मोगल साम्राज्य · दुराणी साम्राज्य · ब्रिटिश साम्राज्य · पोर्तुगीज साम्राज्य · हैदराबाद संस्थान · म्हैसूरचे राजतंत्र\nऔरंगजेब ·मिर्झाराजे जयसिंह ·अफझलखान ·शाहिस्तेखान ·सिद्दी जौहर ·खवासखान\nरायरेश्वर · पन्हाळा · अजिंक्यतारा · तोरणा · पुरंदर किल्ला · प्रतापगड · राजगड · लोहगड · विजयदुर्ग · विशाळगड · शिवनेरी · सज्जनगड · सिंहगड · हरिश्चंद्रगड · रायगड\nशिवराज्याभिषेक ·मराठे गारदी · हुजूर दफ्तर · जेम्स वेल्स (चित्रकार) · तंजावरचे मराठा राज्य · कालरेषा\nइ.स. १७२५ मधील जन्म\nइ.स. १७९५ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\n१८ व्या शतकातील योद्धा स्त्री\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ एप्रिल २०१८ रोजी १४:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/international/tv-producer-died-e-cigarette-s-explosion-945947.html", "date_download": "2018-05-27T03:17:43Z", "digest": "sha1:C2GISYS2DFPFFX424AOXBD6RCSKHXFGI", "length": 6228, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "इ-सिगारेटच्या स्फोटात टीव्ही प्रोड्युसरचा मृत्यू | 60SecondsNow", "raw_content": "\nइ-सिगारेटच्या स्फोटात टीव्ही प्रोड्युसरचा मृत्यू\nइ-सिगारेटचा वापर करुन सिगारेट ओढण्याचा फिल अनेकजण घेतात. मात्र फ्लोरिडातील एका टीव्ही प्रोड्युसरला ही इ-सिगारेट ओढणे चांगलेच महागात पडले आहे. इ-सिगारेट ओढण्याची सवय असलेल्या या टीव्ही प्रोड्युसरचा मृत्यू या सिगारेटच्या स्फोटात झाला आहे. टलमाडगे वेकमन डी एलिया असे टीव्ही प्रोड्युसरचे नाव आहे. त्याच्याकडे असलेल्या इ सिगारेटचा स्फोट झाला. त्यात तो 80 टक्के भाजला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.\nआयर्लंडमध्ये ६० टक्के लोकांनी अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन केले\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत ६० टक्के लोकांनी अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन केले आहे. आयर्लंड येथिल नियमानुसार अबॉर्शन हे काही विषम परिस्थितीमध्येच केले जाते. या ठिकाणी अबॉर्शनचे नियम खुप जाचक आहेत. 2013 मध्ये सविता हलप्पनवार नावाच्या भारतीय महिलाचा या कारणामुळे मृत्यू झाला होता.\n ३० मेपर्यंत मान्सून सक्रिय होणार\nतापमानाचा पारा मे महिन्यात ४५ डिग्रीच्यावर पोहोचलाय. उकाड्याने हैराण झालेल्यांसाठी एक चांगली बातमी. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याआधीच पावसाला सुरुवात झालेय. तसेच याशिवाय बंगालच्या खाडीत, दक्षिण अंदमान आणि निकोबार महाद्वीपच्या काही भागात मान्सून पूर्व पाऊस सुरु झालाय. केरळ, मेघालय या भागातही पाऊस सुरु झालाय. या पावसाच्या हालचालीमुळे ४ दिवसात केरळमध्ये पाऊस पोहोचेल असा अंदाज वर्तविण्यात आलाय.\nकरिना कपूरचा ड्रेस पाहून भडकला सैफ अली खान \nकरिना कपूरने नुकतेच 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान घडलेला एक खास किस्सा सांगितला. करिना काळ्या रंगाच्या रिप्ड ड्रेसमध्ये आली होती. अशा ड्रेसमध्ये पाहून सैफ करिनावर भडकला आणि ताबडतोब कपडे बदलून ये असं म्हणाला. करिना कपूरने इव्हेंटमध्ये सार्‍यांनी कौतुक केलं तुलाही हा ड्रेस आवडेल असे सांगत जेव्हा फोटोमध्ये हा ड्रेस दाखवला तेव्हा त्याने या ड्रेसचं कौतुक केल्याचेही सांगितले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-miraj-riot-whatsapp-admin-arrested-70593", "date_download": "2018-05-27T03:29:34Z", "digest": "sha1:QDYD4F6RDP2SGLVFOE6P6BF4WF3QQHFR", "length": 13044, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Miraj riot Whatsapp admin arrested मिरज दंगलीचे जुने व्हिडिओ व्हायरल : व्हॉटस्अॅप ग्रुप अॅडमिन अटकेत | eSakal", "raw_content": "\nमिरज दंगलीचे जुने व्हिडिओ व्हायरल : व्हॉटस्अॅप ग्रुप अॅडमिन अटकेत\nबुधवार, 6 सप्टेंबर 2017\nमिरजेत 2009 मध्ये झालेल्या दंगलीचे व्हिडिओ व्हॉट्‌स अॅप ग्रुपवर व्हायरल करुन धार्मिक तेढ, जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न यंदाच्या गणेशोत्सवात झाला. त्याची दखल घेत पोलिसांनी चार दिवसात दंगलीच्या व्हिडिओ क्‍लीप व्हायरल करणारे आणि व्हॉट्‌स अॅप ग्रुपचे अॅडमीन यांच्यावर कारवाई करण्याची मोहिमच उघडली आहे.\nसांगली : गणेशोत्सव काळात झालेल्या मिरज दंगलीचे आठ वर्षांपूर्वीचे व्हिडिओ व्हॉट्‌स अॅप ग्रुपवर व्हायरल करुन तणाव निर्माण केल्या प्रकरणी मिरजेतील एका ग्रुप अॅडमीनला अटक करण्यात आली. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तासगाव येथील एकाला या क्‍लीप शेअर केल्याबद्दल अटक करण्यात आली. आजवर अटक केलेल्यांची संख्या दहा झाली.\nमिरजेत 2009 मध्ये झालेल्या दंगलीचे व्हिडिओ व्हॉट्‌स अॅप ग्रुपवर व्हायरल करुन धार्मिक तेढ, जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न यंदाच्या गणेशोत्सवात झाला. त्याची दखल घेत पोलिसांनी चार दिवसात दंगलीच्या व्हिडिओ क्‍लीप व्हायरल करणारे आणि व्हॉट्‌स अॅप ग्रुपचे अॅडमीन यांच्यावर कारवाई करण्याची मोहिमच उघडली आहे.\nकोल्हापूरमधील चार ग्रुप अॅडमीन आणि व्हिडिओ पसरवणारे चौघे अशा आठजणांना अटक करुन कारवाई करण्यात आली. मिरजेतील संदिप दिंडे ग्रुपवरुन असे व्हिडिओ व्हायरल झाल्याने या ग्रुपचा अॅडमीन संदिप दिंडेला अनंत चतुर्दशीची मिरवणूक सुरु असतानाच अटक करण्यात आली. आज तासगाव येथील एकाला व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या\nकलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत\nमंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ\nबीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू\nनाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप\nबाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर\nरस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी\nमाहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'\n'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले\nनागरिक बनले पोलिस अधिकारी\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chitos313.blogspot.com/2012/08/blog-post_11.html", "date_download": "2018-05-27T03:09:08Z", "digest": "sha1:H23DW2NXKFX32Y3J5FDOLKG4FWU4IEUH", "length": 24884, "nlines": 157, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: जस्ट लाईक दॅट ७", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\nजस्ट लाईक दॅट ७\nभाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६\nजवळपास महिना उलटून गेला. आदित्य आणि रमाचा घरात आणि कॉलेजमध्ये बऱ्यापैकी जम बसला होता. शिक्षणात आणि एकूणच आयुष्यात असणारी फ्लेक्झीबिलीटी रमाला खूप आवडली होती. अमेरिकेत पाउल टाकण्यापूर्वी रमाचं विषय कुठले घ्यायचे इथपासून ते कुठल्या प्रोफेसरकडे काम करायचं सगळं नक्की होतं आणि आदित्यबरोबर राहणं ही एकमेव प्लान न करता केलेली गोष्ट सोडून ती सगळं ठरवल्याप्रमाणे करतसुद्धा होती. आदित्यचा नेमका उलटा प्रॉब्लेम झाला होता. त्याने आजपर्यंत कुठलेही निर्णय स्वतःचे स्वतः न घेतल्याने त्याला सेमेस्टरला विषय निवडण्यापासून फोन घेईपर्यंत सगळ्या गोष्टींसाठी जीत-राज-रमा आणि बाकी सगळ्यांवर विसंबून राहावं लागत होतं.\n\"आदित्य, तू त्या डॉक्टर मरेला भेटणार होतास ना\" रमाने सकाळी चहा घेताना विचारलं.\n\"हो..मी मेल केली आहे..येईल त्यांचा रिप्लाय..मग बघू\"\n तुला त्यांचं काम आवडलं म्हणालास ना मग पुढच्या रोटेशनला त्यांच्याकडे काम कर\"\n\"तसं मला डेव्हिसनचं कामसुद्धा आवडलं आहे..\"\n\"मग त्यांना भेट..आणि ठरव लौकर\"\n\"रमा, मला असं पटकन नाही जमत...खरंतर हा पटकनवाला प्रश्न नाहीये..मला जनरलच डिसीजनस नाही घेता येत..\"\n\"यात कौतुकाने सांगण्यासारखं काही नाहीये...\"\n\"कौतुक नाही करते मी..\" आदित्य थोडसं चिडून म्हणाला. रमा गप्प बसली.\n\" तिने काहीच उत्तर दिलं नाही.\n हे बघ, मला अर्थार्थी तुला काही बोलायचा अधिकार नाही..आपण एक घर शेअर करतो..सो म्हणून मी तुला सहज प्रश्न विचारला..तुला नाही जमत डिसिजन घ्यायला..ओके...मी त्यात बदल नाही करू शकत..\"\n\"बदल नको करू..पण मला मदत कर ना..तुला काय वाटतं मरे की डेव्हिसन\n\"काम मला करायचं आहे की तुलाहे बघ, यु आर अ पी.एचडी स्टुडंट..बिहेव लाईक वन...तुला तुझे निर्णय घेता आले पाहिजेत..त्या निर्णयाच्या परिणामाची जबाबदारी घेता आली पाहिजे...\" एवढं बोलून ती उठुन गेली. आदित्यला अमृताशी झालेली शेवटची भेट आठवायला लागली.\n\"दुपारी बाहेरच खाऊ काहीतरी..मी फोन करते तुला..ठरव कुठे खायचं ते\" रमा घरातून बाहेर पडताना म्हणाली. तो तसाच बसून राहिला होता.\n\"अ..चालेल..तूच ठरव कुठे जायचं ते..किंवा दुपारी ठरवू तेव्हाचं तेव्हा\" तो फोनशी चाळा करत म्हणाला.\n\"आदित्य..यु आर इम्पोसिबल\" ती थोडीशी चिडूनच बाहेर पडली.\n'आता ही का चिडली' तो विचार करायला लागला.\nवेटर प्लेट्स उचलायला आला. त्याने टेबलवरच्या दोघांकडे नजर टाकली. दोघांचही एकमेकांकडे लक्ष नव्हतं. तो बील ठेवून निघून गेला.\n\"तू इतका उतावीळ का झाला आहेस\" तिने पर्स उचलत विचारलं. तो टीप म्हणून सुट्टे पैसे टाकत तिच्या मागे बाहेर आला.\n\"रमा मी गेली ३ वर्षं वाटच बघतोय..आणि आता तू अमेरिकेला निघाली आहेस..आणि आत्ताही तुला मी उतावीळ झालोय असंच का वाटतंय\n\"श्री, मी रिलेशनमध्ये पडणं ही गोष्ट कधीही कंसीडर केली नव्हती आणि आता तू मला एकदम विचारल्यावर मी काय उत्तर देऊ\n रमा..आपण एकमेकांना जवळपास गेली ६ वर्षं ओळखतो...तू माझ्या घरी येऊन गेली आहेस..मी तुझ्या घरी नेहमी येतो..माझे आई-वडील तुला त्यांची होणारी सून म्हणून गृहीत धरतात..कॉलेजमध्ये सगळ्यांना असंच वाटतं की पीजी झालं की आपण लग्न करू...माझं मास्टर्स संपेल सहा महिन्यात..मग मुंबईत चांगला जॉब मिळाला की तुला लग्नाचं विचारायचं ठरवलं होतं मी..पण तू हा अमेरिका विषय काढलास म्हणून मला आज अचानक तुला लग्नाचं विचारावं लागलं\"\n\"मला मान्य आहे की तू हे सगळं गृहीत धरलंस त्यात माझी चूक आहे..मला कल्पना असताना मी तुला अडवलं नाही..पण आता नाबर सर मागे लागले आहेत..यु.एसला अप्लाय कर म्हणून..श्री..मला ही संधी मिळते का ते पहायचं आहे...मी अमेरिकेला जाऊ शकले नाही तर अर्थात मला माझं प्लानिंग बदलावं लागेल आणि तेव्हा मी नक्की लग्न, अफेअर या गोष्टींचा विचार करेन..\"\n\"अच्छा..म्हणजे तुझ्या तूर्तास असणाऱ्या अंदाजपत्रकात माझा नंबर नाही\" श्रीने चिडून विचारलं.\n\"मला माहित होतं..की तू हे वाक्य बोलणार श्री...पण हेच विधान तुझ्या 'अंदाजपत्रकाला' लागू होत नाही का तू पीजी होणार, मग तू मुंबईत नोकरी मिळवणार आणि मग तुला माझ्याशी लग्न करायचंय..श्री, तुझ्या या प्लानिंगमध्ये तरी मी कुठेय तू पीजी होणार, मग तू मुंबईत नोकरी मिळवणार आणि मग तुला माझ्याशी लग्न करायचंय..श्री, तुझ्या या प्लानिंगमध्ये तरी मी कुठेय तुला हे सगळं करायचं आहे...आणि तू माझा विचार केलास असं विधान करू नकोस..मी करीअरीस्टिक मुलगी आहे याची तुला कल्पना आहे\"\n\"अच्छा, म्हणजे जे चुकलंय ते माझंच चुकलंय...\"\n\"असं नाही म्हटलं मी..पण श्री, आपण आपलं नातं सोशियली डिफाईन केलंसुद्धा नाही आणि एकमेकांना गृहीत धरायला सुरुवात केली..आपण दोघेही चुकतोय बहुतेक...\"\n\"मग सध्या तुझा प्लान काय\n\"आत्ता वर्षभरात एम.एस्सी संपवणं..मग यु.एसला चार वर्ष पी.एचडी..मग नोकरी आणि मग लग्न वगैरे..\"\n\"बरं..म्हणजे जवळपास ६-७ वर्षांचं प्लानिंग तयार आहे\"\n\"हो..मला शक्य असतं ना..तर मी २० वर्षांचं प्लानिंग करून ठेवलं असतं...\" रमा घड्याळ बघत म्हणाली.\n\"दोन गोष्टी लक्षात ठेव रमा- पहिली गोष्ट मला अनुभवाने शिकवली आणि दुसरी इतिहासाने\" त्याने पॉझ घेतला. ती आपल्याकडे बघते आहे याची खात्री झाल्यावर तो पुन्हा बोलायला लागला.\n\"पहिली गोष्ट- फार लांबचं प्लानिंग करू नये..कारण ते आपण आपल्या दृष्टीकोनातून करतो..आपले दृष्टीकोण बदलतात..आजूबाजूची माणसं, परिस्थिती सगळंच बदलतं आणि मग नकळत प्लानिंग बदलतं...\"\n\"टोमणा कळला मला..इतिहासाने तुला काय शिकवलं\" तिनेसुद्धा टोमणा मारायच्या स्वरात विचारलं.\n\"दूरदृष्टीने रचलेले सामाजिक कल्याणाचे मनसुबे पूर्ण होतात..पण 'वैयक्तिक' कल्याणाचे होत नाहीत..\"\nदुपारी आदित्य भेटला. ती सकाळी त्याच्यावर चिडून बाहेर पडली होती. एकीकडे तिला गृहीत न धरता आयुष्याचे प्लान करणारा श्री आणि दुसरीकडे 'खायला कुठे जायचं' हेसुद्धा ठरवायला तयार नसणारा आदित्य. आदित्य सकाळी ती गेल्यापासून मनातल्या मनात तिची आणि अमृताची तुलना करत होता. तसं तर तो हे रमाला भेटल्या दिवसापासून करत होता म्हणा पण सकाळच्या संभाषणानंतर जरा जास्तच..'आजकाल सगळ्या मुली सारख्याच असतात बहुतेक..निर्णय घ्या..जबाबदाऱ्या घ्या..असं थोडीच असतं माझ्या घरात कित्येक निर्णय आई घेते..बाबांचे कपडे आणण्यापासून ते बटाट्याची रस्साभाजी करायची की सुक्की भाजी करायची ते ठरवेपर्यंत सगळे..वरून म्हणतेसुद्धा..'तुझे बाबा सरकारी नोकर..त्यांना कुणीतरी दुसऱ्याने सांगितल्यावर कामं करायची सवय आहे'.. बाबांनी कधी आक्षेप घेतल्याचं आठवत नाही..पण आता बघितलं तर अमृता..रमा..त्यांना निर्णय घेणारी मुलं पाहिजेत..अवघड आहे माझ्या घरात कित्येक निर्णय आई घेते..बाबांचे कपडे आणण्यापासून ते बटाट्याची रस्साभाजी करायची की सुक्की भाजी करायची ते ठरवेपर्यंत सगळे..वरून म्हणतेसुद्धा..'तुझे बाबा सरकारी नोकर..त्यांना कुणीतरी दुसऱ्याने सांगितल्यावर कामं करायची सवय आहे'.. बाबांनी कधी आक्षेप घेतल्याचं आठवत नाही..पण आता बघितलं तर अमृता..रमा..त्यांना निर्णय घेणारी मुलं पाहिजेत..अवघड आहे\n\"हाय..तू काही बोलायच्या आत सांगतो की मी मरेला भेटून आलो..तो मला त्याच्याकडे काम करायला देणार आहे आपण कुठे जायचं ते मी ठरवलं आहे..तिथे मी काय खाणारे ते पण मी आत्ताच ठरवलं आहे..नाहीतर तिथे गेल्यावर मी मेनू पाहत बसलो तर तू संतापशील...तू काय खायचं ते मात्र मी ठरवलेलं नाही...मी तुला सजेस्ट करू शकतो...पण तुझ्यावर मी काही लादत नाहीये..कारण ते माझ्या स्वभावातच नाही..आणि तसं लादण्याचा मला अर्थार्थी अधिकारपण नाही\"\n\"हो..हो..ठीके...सॉरी..मी थोडी चिडचीड केली..पण आदित्य..तुम्ही मुलं खूप टोकाची असता..सकाळी तू कुठलाच निर्णय घ्यायला तयार नव्हतास..आणि आत्ता तू सगळं ठरवलं आहेस..आर यु शुअर\n\"रमा, मी शांत विचार केला..मला जाणवलं की आयुष्यातले बरेचसे प्रश्न ओब्जेक्टीव टाईप असतात...तुमच्याकडे उत्तर निवडायला बरोबर वाटणारे एकापेक्षा जास्त पर्याय असतात आणि त्यातला योग्य पर्याय निवडायचा..तोच पर्याय का निवडला याची स्पष्टीकरणं द्यायला लागली की गडबड होते...उत्तर बरोबर असेल तर कुणी स्पष्टीकरण वाचतही नाही पण चुकलं तर हमखास वाचतात..\"\n\" रमाने हसत विचारलं.\n\"छे..छे..हे पुस्तकातलं नाही..हे सेल्फ क्वोटेड आहे\" त्याने उत्तर दिलं.\n\"बरं..आदित्य आत्ता जेवायला जायचं ठीके..पण मरे की डेव्हिसन हा निर्णय खरंच नीट विचार करून घे\"\n\"तुम्ही मुली अशा का असता म्हणजे निर्णय नाही घेत म्हणून आरडा-ओरडा आणि आता घेतला तर नीट विचार कर..आय जस्ट डोंट गेट इट..मला स्वतःला काही ठरवायची सवय नाहीये तेच बरं आहे..निदान असं तरी होत नाही..\"\nअसा किती मुलींचा अनुभव आहे तुला\" आयुष्यात पहिल्यांदा तिची इतर मुलींशी समान पातळीवर तुलना झाली होती. जेव्हा ते व्हायला हवं होतं तेव्हा ती कायम गर्दीतून उठुन दिसायची आणि आदित्यने इतर मुलींशी तिची तुलना केल्यावर तिला अजिबात आवडलं नव्हतं.\n\"हा प्रश्न मी तुला विचारू शकतो..तू पण 'तुम्ही मुलं' असं म्हणालीस मगाशी बोलताना..पण आपण हा विषय बोलायचा नाही म्हणून हा प्रश्न मी टाळला.तसंच तुही टाळावा असं मला वाटतं..\"\n\"माझा प्रश्न फ्रेस करताना चुकलंय...माझा आक्षेप तू माझी तुलना इतर मुलींशी केल्याबद्दल होता..तू माझी कुणाशी तुलना केलीस हे मला अजिबात विचारायचं नाहीये..\"\n\"बरं...सॉरी अबाउट इट\" बोलून आदित्य पुढे चालायला लागला.\nतिच्या डोक्यात खरंतर काहीच नव्हतं पण आदित्यने उल्लेख केल्यावर तिला मनोमन उत्सुकता वाटायला लागली.\n तो एक वेळ सांगेल..मग मलाही सांगायला लागेल..मग तो श्रीची बाजू घेईल..नकोच..हा विषय टाळलेला बरा..' तिने विचार झटकला.\nवाटेत राज आणि मनीषा भेटले.\n\"अरे..काय दोघे कुठे भटकताय\n\"बर्गर खायला..\" आदित्यने उत्तर दिलं.\n\"अगं, आम्ही पिझ्झा खायला जातोय..तुम्ही जॉईन होता का\" मनीषाने रमाला विचारलं. तिने आदित्यकडे पाहिलं. तो खाली बघत जागच्या जागी बूट आपटत रमा प्रतिक्रिया द्यायची वाट बघत होता. तिला पिझ्झा आवडतो हे त्याला माहित होतं. रमाने चांगलाच पॉझ घेतला. राजला वातावरणातला तणाव जाणवला.\n\"अरे जाऊ देत..तुम्ही जा बर्गर खायला...आपण जाऊ परत कधीतरी..\" तो खाली पाहणाऱ्या आदित्यकडे पाहत म्हणाला. आदित्यने वर पाहिलं. रमाला थोडं हायसं वाटलं.\n\"अरे नाहीरे..तुमची हरकत नसेल तर आम्ही येतो तुमच्याबरोबर..हिला पिझ्झा आवडतो..\" तो हसत म्हणाला.\n\"ओके..मग चला...\" मनीषा रमाला पुढे घेऊन चालायला लागली. रमाने हळूच मागे वळून आदित्यकडे बघितलं. दोघांची नजरानजर झाली. त्याने हलकं हसत मान डोलावली.\nरमा स्वतःशीच हसत पुढे चालायला लागली.\nभाग ८ इथे वाचा\nLabels: जस्ट लाईक दॅट\n\"दूरदृष्टीने रचलेले सामाजिक कल्याणाचे मनसुबे पूर्ण होतात..पण 'वैयक्तिक' कल्याणाचे होत नाहीत..\" आवडलं\nजस्ट लाईक दॅट ८\nदोन बायका असणारा नवरा\nजस्ट लाईक दॅट ७\nजस्ट लाईक दॅट ६\nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2016/04/blog-post_22.html", "date_download": "2018-05-27T03:33:24Z", "digest": "sha1:BFMFMXJXRDDITZBJZEHCKQ4HVPQQPJNH", "length": 15899, "nlines": 136, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nयशवंतराव चव्हाण आणि शरद पवार\nयशवंतराव चव्हाण आणि शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातली दोन मोठी नावे. शरद पवार हे यशवंतरावांचे मानसपुत्र म्हणून प्रसिद्ध आहेत. या दोघांच्यात आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते होते. विशेष म्हणजे या दोघांचेही जन्मांक आणि भाग्यांक सारखेच आहेत इतकेच नाही तर दोघांचाही वर्षांक आणि मासांक (Month Number) देखील सारखाच आहे\nमासांक: डिसेंबर = 12=1+2=3\nएवढे अंकशास्त्रीय साम्य असल्यावर दोघांच्या जीवनात आणि कार्यात देखील समान धागे असायला पाहिजेत. दोघांचीही चरित्रे वाचली तर असे साम्य दिसून येते. इथे मी एका मोठ्या साम्याचा उल्लेख करतो. ते म्हणजे हे दोघेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. विशेष म्हणजे हे दोघेही ज्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्या तारखेताही साम्य आहे. यशवंतराव चव्हाण 1960 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर शरद पवार 1978 रोजी मुख्यमंत्री झाले. या दोन्ही वर्षातील अंकाची एक अंकी बेरीज 7 येते. पुढे त्यांनी केंद्रात प्रवेश केला, या दोघांनीही भारताचे संरक्षण मंत्री म्हणून काम केले. केंद्रातली इतरही अनेक महत्वाची मंत्रीपदे भूषवली. पण ते दोघेही इच्छा असूनही पंतप्रधानपद मिळवू शकले नाहीत. या दोघांचेही सर्वोच्च नेत्यांशी वितुष्ट आले आणि त्यांना पक्ष सोडावा लागला. दोघांनीही अनेकदा पक्षांतर केले. अशी अनेक इतर साम्ये शोधता येतील. या साम्याचे मूळ त्यांचे अंक समान असणे हे आहे. तसेच त्यांच्या बाबतीत जे घडले त्याचे कारण त्यांच्या अंकांचे गुणदोष हेच आहे.\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nLabels: Numerology in Marathi, अंकशास्त्र, यशवंतराव चव्हाण, शरद पवार\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/maharastra/mns-leader-shisheer-shinde-will-join-shivsena-944977.html", "date_download": "2018-05-27T03:07:14Z", "digest": "sha1:T53EFQNP7234JT7H42FZM3OUJTZUH4LH", "length": 6123, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "राज ठाकरेंना धक्का, शिशीर शिंदे शिवसेनेत जाणार ? | 60SecondsNow", "raw_content": "\nराज ठाकरेंना धक्का, शिशीर शिंदे शिवसेनेत जाणार \nमहाराष्ट्र - 9 days ago\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक शिशीर शिंदे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिशीर शिंदेंनी गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, पुढील राजकीय वाटचालीबाबत प्रदीर्घ चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीवेळी रणनीतींपासून दूर ठेवल्याने शिशीर शिंदे पक्षावर नाराज होते.\nआयर्लंडमध्ये ६० टक्के लोकांनी अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन केले\nआयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत ६० टक्के लोकांनी अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन केले आहे. आयर्लंड येथिल नियमानुसार अबॉर्शन हे काही विषम परिस्थितीमध्येच केले जाते. या ठिकाणी अबॉर्शनचे नियम खुप जाचक आहेत. 2013 मध्ये सविता हलप्पनवार नावाच्या भारतीय महिलाचा या कारणामुळे मृत्यू झाला होता.\n ३० मेपर्यंत मान्सून सक्रिय होणार\nतापमानाचा पारा मे महिन्यात ४५ डिग्रीच्यावर पोहोचलाय. उकाड्याने हैराण झालेल्यांसाठी एक चांगली बातमी. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याआधीच पावसाला सुरुवात झालेय. तसेच याशिवाय बंगालच्या खाडीत, दक्षिण अंदमान आणि निकोबार महाद्वीपच्या काही भागात मान्सून पूर्व पाऊस सुरु झालाय. केरळ, मेघालय या भागातही पाऊस सुरु झालाय. या पावसाच्या हालचालीमुळे ४ दिवसात केरळमध्ये पाऊस पोहोचेल असा अंदाज वर्तविण्यात आलाय.\nकरिना कपूरचा ड्रेस पाहून भडकला सैफ अली खान \nकरिना कपूरने नुकतेच 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान घडलेला एक खास किस्सा सांगितला. करिना काळ्या रंगाच्या रिप्ड ड्रेसमध्ये आली होती. अशा ड्रेसमध्ये पाहून सैफ करिनावर भडकला आणि ताबडतोब कपडे बदलून ये असं म्हणाला. करिना कपूरने इव्हेंटमध्ये सार्‍यांनी कौतुक केलं तुलाही हा ड्रेस आवडेल असे सांगत जेव्हा फोटोमध्ये हा ड्रेस दाखवला तेव्हा त्याने या ड्रेसचं कौतुक केल्याचेही सांगितले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://chitos313.blogspot.com/2012/09/blog-post_21.html", "date_download": "2018-05-27T02:53:59Z", "digest": "sha1:KM7ABWVCWHMP6N2JAZCNFP7JSQPDJQ2T", "length": 19528, "nlines": 99, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: तू खपवून घेतोस!", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\nलहानपणी मी झोपलो नाही की आजी 'चिंतामणीचा चित्तपंगती' असं काहीतरी गाणं म्हणून मला झोपवायची. गणपती बाप्पाशी झालेली ओळख तेव्हापासूनची मला खात्री आहे की आपल्यातल्या प्रत्येकाची गणपतीशी ओळख अशीच कळायला लागायच्या आधीच झाली असेल..'मोरया मोरया मी बाळ तान्हे' आजपर्यंत किती वेळा मनात, परवच्यात, प्रार्थनेत म्हटलं असेल याचा काउंट नाही मला खात्री आहे की आपल्यातल्या प्रत्येकाची गणपतीशी ओळख अशीच कळायला लागायच्या आधीच झाली असेल..'मोरया मोरया मी बाळ तान्हे' आजपर्यंत किती वेळा मनात, परवच्यात, प्रार्थनेत म्हटलं असेल याचा काउंट नाही यंदा मी फेसबुक गणेशोत्सव साजरा करतोय...प्रत्येकाने टाकलेले गणपतीचे फोटोस आनंदाने आणि असूयेने पाहतोय यंदा मी फेसबुक गणेशोत्सव साजरा करतोय...प्रत्येकाने टाकलेले गणपतीचे फोटोस आनंदाने आणि असूयेने पाहतोय आता सण साजरे करायला न मिळणं हे काही नवीन राहिलेलं नाही...पण यंदा लोक बहुतेक जास्त उत्साहात आहेत आणि गेले कित्येक दिवस फालतू राजकीय सटायर फोटोसनी भरलेलं, रटाळ झालेलं फेसबुक कलरफुल, ग्रेसफुल झालंय. गेल्या शंभर वर्षात तंत्रज्ञानाने केलेली प्रगती अचाट, अफाट आहे पण या सगळ्यात श्रद्धा, भक्ती या गोष्टी आजही टिकाव धरून आहेत. त्यांचं स्वरूप बदललेलं असलं तरी सुद्धा आता सण साजरे करायला न मिळणं हे काही नवीन राहिलेलं नाही...पण यंदा लोक बहुतेक जास्त उत्साहात आहेत आणि गेले कित्येक दिवस फालतू राजकीय सटायर फोटोसनी भरलेलं, रटाळ झालेलं फेसबुक कलरफुल, ग्रेसफुल झालंय. गेल्या शंभर वर्षात तंत्रज्ञानाने केलेली प्रगती अचाट, अफाट आहे पण या सगळ्यात श्रद्धा, भक्ती या गोष्टी आजही टिकाव धरून आहेत. त्यांचं स्वरूप बदललेलं असलं तरी सुद्धा मला एका अमेरिकनने एकदा विचारलं होतं..'भारत कसा देश आहे थोडक्यात सांगशील का मला एका अमेरिकनने एकदा विचारलं होतं..'भारत कसा देश आहे थोडक्यात सांगशील का' मी म्हटलं की 'थोडक्यात सांगणं खूप कठीण होईल पण एवढं नक्की सांगू शकतो की वि लव अवर फेस्टिवल्स...वी लव सेलेब्रेशन्स' हो, दिवाळी, दसरा ते नागपंचमी, बैलपोळ्यापर्यंत भारतात सगळं दणक्यात साजरं होतं. गणेशोत्सव हा तर सार्वजनिक सेलिब्रेशनचा कळस..सार्वजनिक गणेशोत्सव सुरु होऊन शंभरेक वर्षं उलटून गेली,' मी म्हटलं की 'थोडक्यात सांगणं खूप कठीण होईल पण एवढं नक्की सांगू शकतो की वि लव अवर फेस्टिवल्स...वी लव सेलेब्रेशन्स' हो, दिवाळी, दसरा ते नागपंचमी, बैलपोळ्यापर्यंत भारतात सगळं दणक्यात साजरं होतं. गणेशोत्सव हा तर सार्वजनिक सेलिब्रेशनचा कळस..सार्वजनिक गणेशोत्सव सुरु होऊन शंभरेक वर्षं उलटून गेली, स्पर्धा आल्या, करमणूक आली, सजावट आली...या सगळ्याचं स्वरूपसुद्धा कितीतरी बदललं (सॉरी लोकमान्य..मला माहितीय की तुम्हाला हे असलं काही चाललं नसतं) पण या सगळ्यामुळे गणपती निव्वळ देव राहिला नाहीये तर तो आस्तिक-नास्तिक, राजा-रंक प्रत्येक आणि प्रत्येक भारतीयाच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनलाय. म्हणूनच 'जग कितीही पुढारलं तरी गणपतीला पर्याय असूच शकणार नाही' हे विधान मला मुळीच अंडरस्टेटमेंट वाटत नाही\nगणपती आपल्या नसानसांमध्ये इतका भिनलाय की दगडात, झाडाच्या खोडात, ढगात कुठेही आपल्याला जरा सोंडेचा आकार दिसला की आपल्याला गणपतीचा भास होतो..हत्तीचा नाही गणपतीचं एकही चित्र कधीच काढलं नाही असा एकही जण माझ्या माहितीत नाही...लांब सोंड, 'U' आकाराचं गंध, सुळे, पोट, चार हात त्यातही एका हातात ऑलमोस्ट त्रिकोणी आकाराचा मोदक आणि त्याच आकाराचा मोठा मुकुट आणि पायाशी काढलेला चार पायांचा उंदीर गणपतीचं एकही चित्र कधीच काढलं नाही असा एकही जण माझ्या माहितीत नाही...लांब सोंड, 'U' आकाराचं गंध, सुळे, पोट, चार हात त्यातही एका हातात ऑलमोस्ट त्रिकोणी आकाराचा मोदक आणि त्याच आकाराचा मोठा मुकुट आणि पायाशी काढलेला चार पायांचा उंदीर पाय चार म्हणून उंदीर समजायचा नाहीतर बाकी त्यात उंदीर वाटण्यासारखं काहीच नाही असं चित्र प्रत्येकाने काढलेलं असतं आणि ते भारीच असतं..मला 'सर्वोकृष्ट गणेश मूर्ती किंवा गणेश चित्र' स्पर्धा ही संकल्पनासुद्धा मंद वाटते. गणपती कसाही असो..तो भारीच असतो...त्याची कसली स्पर्धा घ्यायची आणि घेतलीच तर विनर ठरवायचा हक्क कुणाला पाय चार म्हणून उंदीर समजायचा नाहीतर बाकी त्यात उंदीर वाटण्यासारखं काहीच नाही असं चित्र प्रत्येकाने काढलेलं असतं आणि ते भारीच असतं..मला 'सर्वोकृष्ट गणेश मूर्ती किंवा गणेश चित्र' स्पर्धा ही संकल्पनासुद्धा मंद वाटते. गणपती कसाही असो..तो भारीच असतो...त्याची कसली स्पर्धा घ्यायची आणि घेतलीच तर विनर ठरवायचा हक्क कुणाला ऑन अ सेकंड थॉट, दसऱ्याला ती 'कॉम्प्लीकेटेड सरस्वती' काढण्याऐवजी असा सोप्पा गणपती काढला तर काय हरकते ऑन अ सेकंड थॉट, दसऱ्याला ती 'कॉम्प्लीकेटेड सरस्वती' काढण्याऐवजी असा सोप्पा गणपती काढला तर काय हरकते शेवटी अभ्यासाची सुरुवात 'श्री गणेशाय नमः' म्हणून तर करायची असते. गणपतीची ही पण एक गम्मतच आहे राव...म्हणजे एकीकडे कुणी म्हणजे कुणीही माझ्यासारखा सोम्या-गोम्या सुद्धा गणपतीची चित्रं काढतो तर काही फार महान चित्रकार स्पेसिफिकली गणपतीची वेगवेगळ्या रूपातली, शैलीतली चित्रं काढतात. कन्क्लूजन- गणपती बाप्पाचा शोध अविरत सुरु आहे..\nआपलं आयुष्य आज गणपतीवर किती अवलंबून आहे याची थोडीशी उदाहरणं...गणपती आजघडीला कित्येक लोकांच्या पोटापाण्याचा एकमेव सोर्स आहे..ते भाग्य आपण इतर देवांना लाभू दिलेलं नाही...(बंगालमध्ये ते डिपार्टमेंट देवी दुर्गेने घेतलंय पण आय गेस तेवढा एकच अपवाद)...ओकेजनल सत्यनारायण आणि वास्तुशांती सोडल्या तर गणपती हा कित्येक भटा-बामणांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करतो. बाय फार, गणेशोत्सव सर्वाधिक रेवेन्यु जनरेटिंग फेस्टिवल आहे. होतकरू गायक, कलाकार, नकलाकार, लावणीवती सॉरी 'लावण्यवती' नृत्यांगना यांना हक्काचं व्यासपीठ गणपती उपलब्ध करून देतोय. देशातील सगळ्यात जास्त देवस्थानं बाप्पाची आहेत (पुरावा: महाराष्ट्र टाईम्स मला आठवतंय तेव्हापासून 'आजचा गणपती' टाकतायत..) समर्थ रामदासांपासून ते जावेद अख्तरपर्यंत सगळ्यांनी गणपतीवर 'गेय' (गाणं, आरती, कविता) लिहायची कामगिरी पार पाडलीय..तर अजय-अतुल ते शंकर-एहसान-लॉयपर्यंत सगळ्यांनी गणपतीवर गाणं करायची हौस पुरवून घेतलीय..महागुरुनी पिळगावकरांनी (क्या बाथ वाले महागुरू वेगळे) ऑलरेडी गणपतीच्या जीवावर दोन सिनेमे बनवले आहेत. सिद्धिविनायक ट्रस्टने मुंबईतला एक महत्वाचा रस्ता ऑलमोस्ट टेकओव्हर केलाय आणि या घडीला ते देशातल्या सगळ्यात श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. अष्टविनायक यात्रा, अष्ट-गणेश यात्रा या सारख्या यात्रानी अनेक लोकांना धंदा सुरु करायचं एक नवं क्षेत्र खुलं करून दिलंय...सारी सारी त्या गजाननाची कृपा पण सगळ्यात महत्वाचं- गणपतीने आपल्याला आधार दिलाय, आनंद दिलाय..वर्षभराच्या राम-रगाड्यात थोडीशी उसंत घेऊन त्याच्या नावावर सुट्टी घेण्याची, त्याला आणताना- विसर्जन करताना नाचण्याची, ढोल ताशे वाजवायची, आरडाओरडा करण्याची ते पार रडण्याची मुक्त सोय करून दिलीय...आणि हेच आम्हाला हवंय...आम्ही पुढारलेपणाचा कितीही आव आणला, गणपतीच्या नावावर होणाऱ्या श्रद्धेच्या बाजाराला कितीही नावं ठेवली तरी आम्ही मखरात बसवलेला, पानाफुलांनी मढवलेला, नटवलेला, सुखकर्ता, दुखहर्ता आमची भावनिक गरज आहे.\nगणपतीला काही प्रार्थना करायची तर इतकंच म्हणेन की 'तू खपवून घेतोस येस...वर्षानुवर्षं चालत आलेल्या प्रथा-परंपरा, धिंगाणे-तमाशे पाहिले की जाणवतं ते हेच की तू खपवून घेतोस येस...वर्षानुवर्षं चालत आलेल्या प्रथा-परंपरा, धिंगाणे-तमाशे पाहिले की जाणवतं ते हेच की तू खपवून घेतोस आम्ही 'अन्याय माझे कोट्यानुकोटी' म्हणतो आणि तुझं ते भलं मोठ्ठ पोट आमची पापं भरून घ्यायला अजून समर्थ आहे...आणि हेच दुःख आहे बाप्पा..वी नीड अ पंच इन द फेस. तुला वाटत असेल की मी माझ्या देशाची, जगाची वाताहत चाललीय आणि तू शांत पाहतो आहेस म्हणून काहीतरी म्हणेन...पण नाही ते आमचं नशीब झालं..पण तुझा प्रश्न येतो तेव्हासुद्धा तू शांतच असतोस..आम्ही तुला विनाकारण दुध पाजलं आणि तू खपवून घेतलंस, दिवेआगरमधला तुझा सुरेख सोन्याचा मुखवटा कुठल्यातरी कर्मदळीद्री लोकांनी चोरला आणि चार पैशांसाठी वितळवला आम्ही 'अन्याय माझे कोट्यानुकोटी' म्हणतो आणि तुझं ते भलं मोठ्ठ पोट आमची पापं भरून घ्यायला अजून समर्थ आहे...आणि हेच दुःख आहे बाप्पा..वी नीड अ पंच इन द फेस. तुला वाटत असेल की मी माझ्या देशाची, जगाची वाताहत चाललीय आणि तू शांत पाहतो आहेस म्हणून काहीतरी म्हणेन...पण नाही ते आमचं नशीब झालं..पण तुझा प्रश्न येतो तेव्हासुद्धा तू शांतच असतोस..आम्ही तुला विनाकारण दुध पाजलं आणि तू खपवून घेतलंस, दिवेआगरमधला तुझा सुरेख सोन्याचा मुखवटा कुठल्यातरी कर्मदळीद्री लोकांनी चोरला आणि चार पैशांसाठी वितळवलाआणि तू तेसुद्धा खपवून घेतलंस...देव, देश, धर्म या तीन गोष्टींची नेमकी ऑर्डर टू फोलो काये तेही मला तुला विचारायचं आहे..सांगशीलआणि तू तेसुद्धा खपवून घेतलंस...देव, देश, धर्म या तीन गोष्टींची नेमकी ऑर्डर टू फोलो काये तेही मला तुला विचारायचं आहे..सांगशील म्हणजे असं बघ की आम्ही मखर सजवतो, मग आरास करतो...कुणी शिवाजीने औरंगजेबाला मारल्याचा देखावा करतं तेव्हा जातीय दंगे उसळतात...आणि तू तेसुद्धा खपवून घेतोस म्हणजे असं बघ की आम्ही मखर सजवतो, मग आरास करतो...कुणी शिवाजीने औरंगजेबाला मारल्याचा देखावा करतं तेव्हा जातीय दंगे उसळतात...आणि तू तेसुद्धा खपवून घेतोस तुझ्या विसर्जनाला पोलीस सिक्युरिटी...म्हणजे दहा दिवस आम्ही तुला आम्हाला सुखी ठेव आणि आमचं रक्षण कर म्हणायचं आणि बाराव्या दिवशी तुला संरक्षणाला पोलीस...तू देव..तुला खरंतर कुणी डिफेंड करायची गरज नाही, तुला आम्ही आणतो तेसुद्धा मी वर लिहिलं तसं आमच्या मानसिक समाधानासाठी...मग हे सगळं तू कसं काय खपवून घेतोस तुझ्या विसर्जनाला पोलीस सिक्युरिटी...म्हणजे दहा दिवस आम्ही तुला आम्हाला सुखी ठेव आणि आमचं रक्षण कर म्हणायचं आणि बाराव्या दिवशी तुला संरक्षणाला पोलीस...तू देव..तुला खरंतर कुणी डिफेंड करायची गरज नाही, तुला आम्ही आणतो तेसुद्धा मी वर लिहिलं तसं आमच्या मानसिक समाधानासाठी...मग हे सगळं तू कसं काय खपवून घेतोस मी हिंदी सिनेमे बघत मोठा झालोय...आमच्या बऱ्याचशा सिनेमात एन्डला हीरोला मोरल साक्षात्कार वगैरे होतात...तसे तुझ्या बाबतीतले साक्षात्कार आम्हाला कधी होणारेत मी हिंदी सिनेमे बघत मोठा झालोय...आमच्या बऱ्याचशा सिनेमात एन्डला हीरोला मोरल साक्षात्कार वगैरे होतात...तसे तुझ्या बाबतीतले साक्षात्कार आम्हाला कधी होणारेत तुझा शोध अविरत चाललाय खरा पण आम्ही रिसर्चमध्ये म्हणतो तसं- एखादा मेजर ब्रेकथ्रू तरी हवा ना तुझा शोध अविरत चाललाय खरा पण आम्ही रिसर्चमध्ये म्हणतो तसं- एखादा मेजर ब्रेकथ्रू तरी हवा ना मिळेल का तो\nता.क.: 'राधेय' मध्ये पुस्तकाच्या सुरुवातीला एक सुरेख वाक्य आहे..'प्रत्येकाच्या मनामनात एक कर्ण असतो..हा माझ्या मनातला...' तसाच प्रत्येकाच्या मनामनात दरघडीला, दरवर्षी उलगडत जाणारा, घुटमळत राहणारा, मार्ग दाखवणारा एक गणपतीसुद्धा असतो..हा या क्षणाला माझ्या मनात असणारा गणपती बाप्पा\nता. फो. गेल्या वर्षी आम्ही अमेरिकेत गणेश चतुर्थी साजरी केली होती..पार उकडीचे मोदक..मोठमोठ्याने आरत्या वगैरे करून. तेव्हाचा एक फोटो. छायाचित्र सौजन्य: हर्षवर्धन देशमुख\nLabels: धर्म, फोकट का ग्यान, विचार, सोशल नेटवर्क\nजस्ट लाईक दॅट ११\nजस्ट लाईक दॅट १०\nजस्ट लाईक दॅट ९\nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.coinfalls.com/mr/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-leprechaun/", "date_download": "2018-05-27T03:42:34Z", "digest": "sha1:R3LGDUSCKVKXX7NUP4YNHFDU7X4VYD6Z", "length": 11797, "nlines": 88, "source_domain": "www.coinfalls.com", "title": "भाग्यवान Leprechaun | Free Spins Casino | CoinFalls ऑनलाइन कॅसिनो", "raw_content": "£ 5 मोफत बोनस खेळणारा\nकेवळ नवीन खेळाडू. 30नाम Wagering आवश्यकता, कमाल रूपांतरण x4 लागू. £ 10 किमान. ठेव. फक्त स्लॉट खेळ. टी & सी च्या लागू करा.$€ £ 5 मुक्त बोनस फक्त Shamrock एन रोल वर प्ले करण्यायोग्य आहे, माया चमत्कार आणि कँडी स्वॅप स्लॉट, नोंदणी आणि ते प्राप्त करण्यासाठी आपला मोबाइल नंबर सत्यापित करा.\nपर्यंत यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ 35:1 पे-आउट | वेगवान रोख ठेवा | $£ € 500 मध्ये आपले स्वागत आहे संकुल\nजुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ लाइव्ह\nआमच्या थेट कॅसिनो मध्ये आपले स्वागत आहे\nभाग्यवान Leprechaun एक विनोदी आयरिश थीम वर आधारित आहे. Leprechaun हिरवा खटला आणि एक हॅट वापरतो एक आयरिश काल्पनिक कथा आहे, एक आले आणि दाढी buckled शूज आणि पट्टेरी सॉक्स दूर चालतो. वन्य प्रतीक अशा प्रकारे यथायोग्य म्हणतात भाग्यवान Leprechaun या मुक्त स्पीन गायन खेळ. हे Microgaming खेळ गायन बाजारात येत अॅरे एक अतिशय उल्लेखनीय व्यतिरिक्त नाही आहे पण तो एक स्पष्ट साधे आणि एक आनंददायक म्हणून प्रसिद्ध मुक्त स्पीन गायन खेळ एक भाग असल्याचे.\nMicrogaming सॉफ्टवेअर सिस्टिम लि. आईल ऑफ मॅन आधारित आहे. हे वर्षी गायन खेळ सॉफ्टवेअर विकसित सुरु 1994. खेळाडू प्रतिसाद पाहून, Microgaming डेव्हलपर नेहमी विविध दिसते आणि वातावरणानुसार गायन खेळ विविध प्रकारच्या आपले हात प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत. Microgaming has also supplied brilliant poker and bingo game software to worldwide gaming brands.\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मुक्त स्पीन गायन स्लॉट खेळ पार्श्वभूमी रंग हिरवा आहे, reels रंग अॅरे, दात काढून हसणे Leprechaun reels डावीकडे उंच उभा, खेळ विनोदी स्पर्श जोडून. खेळत असताना आपण अनेकदा एक जादूचा भावना दूर देत पार्श्वभूमी लाकडी पिआनो आवाज ऐकू शकता.\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मुक्त स्पीन गायन स्लॉट पाच reels आणि तीस paylines आहे. एक खेळाडू कमी paylines खेळायला निवडण्यासाठी पर्याय आहे. पर्याय एकतर खेळत आहेत 1, 5, 10, 15, 20, 25 किंवा सर्व 30 paylines. खेळ सुरु करण्यासाठी, खेळाडू नाणे मूल्य आणि पण रक्कम निवडा करणे आवश्यक आहे, जे संयोजन प्रत्येक नाटक ओळ एकूण भागभांडवल निर्णय घेतला जाईल. आपण जलद पुरेशी नाहीत व कातीत नाहीत तर एक शीळ घातली आवाज येत ऐकू शकता.\nखेळ वन्य पेक्षा इतर अनेक प्रचंड flaunting चिन्हे आणि बोनस प्रतीक नाही. majorly, सर्व चिन्हे पत्ते खेळत चिन्हे आहेत, 10--ते-निपुण. या पेक्षा इतर, पाईप्स आहेत, गिनीज बुक ऑफ च्या pints, आणि व्हायोलिन प्रतीक.\nजंगली द्वारे दर्शविले गेले आहे भाग्यवान Leprechaun लोगो आणि या इतर सर्व चिन्हांसाठी अदलाबदल करू शकता, सोने भांडी वगळता, चार-पानांची मेथी reels एक विजय मिळवून देणारे संयोजन करण्यासाठी आहे बोनस प्रतीक आणि विखुरलेला प्रतीक आहे. भाग्यवान Leprechaun एक माग ओ 'फॉच्र्युन बोनस आहे. एक सोने बोनस प्रतीक तीन किंवा अधिक भांडी करुन प्राप्त केले जाऊ शकते जे 'फॉच्र्युन बोनस माग ओ वर पण या 1,000x पर्यंत विजय प्राप्त करू शकता\nwilds आणि मुक्त स्पीन पुरस्कार खेळाडूंना सभ्य प्रमाणात पण माग ओ 'फॉच्र्युन खेळ खेळाडू आवडेल संभाव्य मोहक आहे. जसे या सोप्या खेळ भाग्यवान Leprechaun विश्रांती आणि एक मनोरंजक खेळाडू एक चांगला बहुतांश पसंत केले जातात मुक्त स्पीन गायन ते देत असलेल्या गेमिंग अनुभव.\nऑनलाइन, मोबाइल फोन कॅसिनो - संबंधित पोस्ट:\nयूके कॅसिनो पुरस्कार बोनस – Coinfalls ऑनलाईन £ 5…\nसर्वोत्तम फोन स्लॉट नाही ठेव बोनस | £ 5 साइन अप क्रेडिट…\nऑनलाइन कॅसिनो स्लॉट यूके | सर्वोत्तम खेळ खेळा…\nस्लॉट फोन बिल $ € £ 5 मोफत कोणत्याही जमा द्या…\nलाइन कॅसिनो | ऑनलाइन खेळ | Win Over £250,000\nCoinfalls थेट कॅसिनो यूके ऑनलाइन\nCoinfalls – एक शीर्ष थेट कॅसिनो बोनस साइट – आनंद घ्या – आमच्या मुख्य थेट गायन पृष्ठ पहा, £ 500 बोनस, इथे क्लिक करा.\nअटी आणि नियम बोनस लागू – अधिक वरील दुवा पहा.\nअल्पवयीन जुगार एक गुन्हा आहे\n© कॉपीराइट सामग्री 2018 COINFALLS.COM\nCoinfalls.comis Nektan द्वारा समर्थित (जिब्राल्टर) जिब्राल्टर नोंदणीकृत एक कंपनी मर्यादित. Nektan परवाना आणि जुगार आयोगाने नियमित आहे, (क्रमांक 000-039107-आर-319400-013) ग्रेट ब्रिटन ग्राहकांसाठी आणि जिब्राल्टर जुगार आयोगाने जिब्राल्टर सरकारने परवाना आणि नियमन (RGL नाही.054) इतर सर्व ग्राहकांना.\nमोफत एक प्रकारचा जुगाराचा खेळ बोनस\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबोनस अटी आणि नियम\nउत्तम – फोन कॅसिनो\nफोन बिल करून blackjack वेतन – विजय बिग\nफोन बिल करून स्लॉट ठेव – £ 5 मोफत\nसर्वोत्तम फोन स्लॉट नाही ठेव बोनस | £ 5 साइन अप क्रेडिट | मोफत मोबाइल अनुप्रयोग\nस्लॉट शैली फोन बिल $ € £ 5 मोफत कोणतीही अनामत आवश्यक करून द्या\nस्लॉट कोणतीही अनामत आवश्यक – jackpots\nफोन मोबाइल कॅसिनो वेतन – मोफत £ 5\nमोबाइल कॅसिनो यूके बोनस\nफोन बिल करून एक प्रकारचा जुगाराचा खेळ वेतन – एक रत्न\nमोबाइल कॅसिनो कोणतीही अनामत आवश्यक\nसर्वोत्तम कॅसिनो संलग्न कार्यक्रम – Coinfalls सामील व्हा, नफा आता: स्काय च्या मर्यादा\nसर्वोत्तम कॅसिनो संलग्न जुगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-producer-companies-confusion-regarding-procurement-5865", "date_download": "2018-05-27T03:09:47Z", "digest": "sha1:HX2S4LYY7GOBAVHRMVUM2WKPMM46VYVE", "length": 18813, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Farmers producer companies in confusion regarding Procurement | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत राज्यभर संभ्रम\nशेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत राज्यभर संभ्रम\nसोमवार, 19 फेब्रुवारी 2018\nपुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक कंपन्यांना संधी न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर राज्य शासनानेदेखील या कंपन्यांबाबतीत हात आखडता घेतला आहे. अद्याप एकाही कंपनीला धान्य खरेदी सुरू करण्याची परवानगी राज्यात मिळालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nपुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक कंपन्यांना संधी न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर राज्य शासनानेदेखील या कंपन्यांबाबतीत हात आखडता घेतला आहे. अद्याप एकाही कंपनीला धान्य खरेदी सुरू करण्याची परवानगी राज्यात मिळालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nहमीभाव खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाप्रमाणेच अभिकर्ता संस्था (स्टेट लेव्हल एजन्सी) म्हणून शेतकरी कंपन्यांना मान्यता देण्यात आली नसल्याचे सष्ट झाले आहे. त्यामुळे यंदा कंपन्यांना सरकारच्या वतीने खरेदी केंद्रे उघडून स्वतंत्रपणे काम करता येणार नाही, अशी माहिती मराठवाड्यातील कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.\nकेंद्र सरकारच्या अखत्यारित काम करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील छोट्या शेतकऱ्यांच्या व्यापार संघाने (एसएफएसी) गेल्या वर्षी राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदीसाठी केंद्रे उघडण्याची परवानगी दिली होती. यंदादेखील कंपन्या खरेदी केंद्रे सुरू करण्याच्या तयारीत होत्या. एसएफएसीने मात्र यंदा अचानक हात वर केले.\nगेल्या हंगामात सात राज्यांमध्ये एसएफएसीने शेतकरी उत्पादक कंपन्याना धान्य खरेदीत संधी दिली होती. त्यामुळे महाराष्ट्रातदेखील ८२ शेतकरी कंपन्यांनी एसएफएसीच्या वतीने १५१ कोटी रुपयांची धान्य खरेदी करून यात दीड कोटीचा नफा मिळवला होता.\n“राज्य शासनाने सुरू केल्या हमीभाव धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक कंपन्यांना परवानगी देण्याची मुख्य मागणी आमची होती. त्यासाठी नाफेड व एसएफएसीने ना-हरकत पत्र राज्य शासनाला दिले होते. मात्र, कंपन्यांना थेट परवानगी देण्याऐवजी फक्त चाळणी मारून खरेदी केंद्रांवर धान्य विक्रीला आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे कंपन्या संभ्रमात पडल्या आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nसध्या नाफेड व एफसीआय या दोनच संस्था धान्य खरेदी करतात. शेतकरी उत्पादक कंपन्यांना यात आणून शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यासाठी तिसरा पर्याय देण्यासाठी राज्य शासनाने का नकार दिला हे कोडेच आहे. शेतमाल खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, तालुका खरेदी-विक्री संघाची यंत्रणा चालते, मग शेतकरी उत्पादक कंपन्यांचे शासनाला वावडे का आहे, असे सवाल कंपन्यांनी उपस्थित केले आहेत.\nशेतकरी कंपन्यांना संभ्रमात टाकणारे मुद्दे\nराज्यात सध्या सुरू असलेल्या धान्य खरेदीत शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपन्यांना थेट पोर्टलवर नोंदणी का नाकरण्यात आली\nशेतकरी उत्पादक कंपन्यांनी क्लिनिंग, ग्रेडिंग करून खरेदी केंद्रांवर माल आणण्यास राज्य शासनाने सांगितले आहे. मात्र, हा माल वजन करून नाफेडच्या बॅगेत आणायचा की शेतकरी कंपनीच्या बॅगेत हे स्पष्ट नाही.\nशेतकरी कंपन्यांचा माल हा एफएक्यूचा असल्याबाबत प्रमाणपत्र देणारा नाफेडचा ग्रेडर हा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संपर्कातच नाही.\n-क्लिनिंग, ग्रेडिंगचा खर्च, वाहतूक खर्च शेतकऱ्यांच्या एमएसपीतून कपात करण्याच्या सूचना दिल्यामुळे शेतकरी वर्ग या कंपन्यांकडे माल आणण्याच्या तयारी नाही.\nराज्यात पणन महासंघ व विदर्भ पणन महासंघ असून कोणत्या शेतकरी कंपन्यांना कोणत्या महासंघाशी जोडण्यात आले आहे याबाबत संभ्रम आहे.\nशेतकरी उत्पादक कंपन्यांना एजंट व महाएफपीसीला राज्यस्तरीय समन्वय संस्था म्हणून नेमण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शासन सकारात्मक आहे.\n- योगेश थोरात, व्यवस्थापकीय संचालक, महाएफपीसी\nहमीभाव minimum support price महाराष्ट्र व्यापार मात mate विदर्भ\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/ncp-start-campaigning-29406", "date_download": "2018-05-27T03:23:39Z", "digest": "sha1:3RTF2BGFW6PO4JYTCN7P76GZ4TFJEEWN", "length": 15403, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "NCP start campaigning भोसलेंना गद्दार म्हणायलाही लाज वाटते | eSakal", "raw_content": "\nभोसलेंना गद्दार म्हणायलाही लाज वाटते\nमंगळवार, 7 फेब्रुवारी 2017\nपुणे - \"\"आमदार अनिल भोसले यांनी पक्षाबरोबर गद्दारी करायला नको होती. त्यांना एवढे देऊनही त्यांनी हा प्रकार केल्याने त्यांना गद्दार म्हणायलाही लाज वाटते,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदार भोसले यांच्यावर हल्ला चढविला. \"\"महापालिका निवडणुकीत पुण्याची सूत्रे बहुजनांच्या हाती द्या, मूठभरांच्या आणि खंडणीचे गुन्हे असलेल्यांकडे नको,'' असे आवाहन करीत पवार यांनी पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला.\nपुणे - \"\"आमदार अनिल भोसले यांनी पक्षाबरोबर गद्दारी करायला नको होती. त्यांना एवढे देऊनही त्यांनी हा प्रकार केल्याने त्यांना गद्दार म्हणायलाही लाज वाटते,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदार भोसले यांच्यावर हल्ला चढविला. \"\"महापालिका निवडणुकीत पुण्याची सूत्रे बहुजनांच्या हाती द्या, मूठभरांच्या आणि खंडणीचे गुन्हे असलेल्यांकडे नको,'' असे आवाहन करीत पवार यांनी पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला.\nमहापालिका निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सारसबाग परिसरात पवार यांची सभा झाली. महापौर प्रशांत जगताप, पक्षाच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, माजी आमदार कमल ढोले-पाटील, माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते. शहरात गेल्या दहा वर्षांत पक्षाने केलेली कामे, त्यामुळे झालेला शहराचा विकास, भविष्यात नियोजन मांडत महापालिकेत एकाहाती सत्ता देण्याचे आवाहन पवार यांनी पुणेकरांना केले.\nते म्हणाले, \"\"शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेल्या दहा वर्षांत अनेक विकासकामे केली आहेत. ती पुणेकरांना दिसत आहेत. मेट्रो प्रकल्पाला आमच्या काळात मंजुरी देण्यात आली; परंतु केवळ निवडणूक जिंकण्याच्या हेतूने त्याचे उद्‌घाटन भाजपने आटोपले. केंद्र आणि राज्यात सत्ता असतानाही अडीच वर्षांत भाजपच्या नेत्यांना पुण्यासाठी काहीही करता आलेले नाही. गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकाही नगरसेवकावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत.''\nचव्हाण म्हणाल्या, \"\"राज्य सरकारने विकास आराखड्यातील लोकांच्या हिताची सुमारे 390 आरक्षणे काढली आहेत. निवडणुकीची यंत्रणा पक्षाच्या हितासाठी वापरून घेण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे.''\nबिल्डर केवळ पैसे कमावतात : महापौर\n\"बांधकाम व्यावसायिक हा केवळ पैसे कमाविण्याचे काम करतो. या उद्देशाने भारतीय जनता पक्षातील एक बांधकाम व्यावसायिक महापालिकेचा ताबा घेण्यासाठी धडपडत आहे,'' अशा शब्दांत महापौर प्रशांत जगताप यांनी खासदार संजय काकडे यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. \"\"पक्षात गुंडांना आणून त्यांच्या माध्यमातून निवडणुका लढविण्याचे धोरण या बांधकाम व्यावसायिकाने आखले आहे. ते शहराच्या हिताचे नाही,'' असेही महापौर जगताप म्हणाले.\nसारसबाग परिसरात अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सभेमुळे परिसरातील वाहतूक विस्कळित झाली. त्यामुळे वर्दळीच्या वेळी म्हणजे, सायंकाळी सहापासून येथील रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी, आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nजुन्नरमधील शेतकऱ्यांचा संपास विरोध\nनारायणगाव छ शेतकरी संघटनेच्या वतीने 1 ते 10 जूनदरम्यान पुकारलेल्या शेतकरी संपाला जुन्नर तालुक्‍यातील टोमॅटो व भाजीपाला उत्पादकांनी विरोध दर्शविला आहे...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/'-'-7574/", "date_download": "2018-05-27T03:37:38Z", "digest": "sha1:ESBP7FOWOIBOIYSO7UJORDHG57HIML7K", "length": 7818, "nlines": 147, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-\"कवितेचा शेवट दुखःदच झाला\"", "raw_content": "\n\"कवितेचा शेवट दुखःदच झाला\"\n\"कवितेचा शेवट दुखःदच झाला\"\n\"कवितेचा शेवट दुखःदच झाला\"\nजात होतो रस्त्यावरून रोजच्या\nअचानकपणे पैर माझे रुकले\nजेन्वा पहिले दृश्य सामोरले\nपण आज पूर्ण कोसळलेले\nफक्त पायाच दिसत होता\nत्यावरच बसून मालक रडत होता\nविचारातच उत्तरला तो ....\n\" कुठून कोण जाने वादळ प्रेमाचे उठले\nत्यात मेहनतीचे माझे घर तुटले\nतिच्यासाठी बंगला बनवण्याचे स्वप्न पाहिले\nपण आता डोक्यावर छप्पर ही न राहिले\nफुलांचे तर विचारूच नका\nघरच अस्तित्वच मी विसरलो \"\n\"वादळ हे अचानकपणे आले\nपण होते नवते ते सारेच घेऊन गेले\nमागमूस जरी मी न लागू दिला याचा दुसऱ्याले \"\nमनातल्या मनात त्याचे मन\n\" तू घरात माझ्या मैत्रीण म्हणून आलीस\nअल्पावधीतच बेस्ट फ्रेंड झालीस\nअलिप्त एका व्यक्तीला मनुष्यात आणलस\nगोडी मैत्रीची तूच मला चाखवलास\nमैत्री केवळ निखळ मैत्रीच असते\nहे मला माहित नव्हते\nमैत्रीचे रुपांतर प्रेमात होते\nएवढेच माझ्या ज्ञानी होते\nइथेच कुठेतरी आपण भिन्न झालो\nमी मैत्रीला प्रेम समजून बसलो\nअन मैत्री तू प्रेमाला ........... \"\nमला त्याची दुर्दशा कळली\nह्याचे त्याला वाईट वाटले\nपण सुखावला तो , कोणीतरी\nमन मोकळे करायला भेटले\n\" साथ जरी सुटला आमचा\nप्रवास नाही फार लांबचा\nकाय भरवसा आहे मृत्यूचा \nकधीही घेऊन जाईल प्राण .... तुमचा -आमचा .\nपुनःउभारण्यासाठी घर झगडत आहे\nपण आता एकटेच आयुष्य काढायचे\nअसे मन म्हणत आहे\nखूप प्रयत्न करून पाया वाचवला\nतो म्हणजे प्राण आपला\nकरीन आत्मसात कधीही कला\nपण एक खरे ....\nवादळाने माझ्यातला भावनिक मनुष्य मेला \"\nपण वाईट वाटते इतकेच मित्रा\n\" दररोज बागडणारी माझ्या घरात मोकळे\nआज फिरकत सुद्धा नाही इकडे\nवाट पाहणे तसे मीही आहेच सोडले\nघराच्या बांधणीतून सवड नाही मले \"\nसूचकपणे मला म्हणाला ...\n\" जर तुझे प्रेम अयशस्वी झालेना\nवाईट माणू नकोस कधी प्रेमाला\nदोष दे स्वतः च्या चुकांना\nकिंवा गुन्हेगार ठरव प्रेयसीला \"\nपण एक कर ...\nजपून ठेव स्वतः तल्या 'स्व ' ला \"\nएवढे बोलून तो लागला कामाला...\nमी पण लागलो मार्गाला ...\n\"त्याच्या अनुभवाचा मला आजपर्यंत उपयोग झाला\nआतापर्यंत मी सांभाळले माझ्या घराला\nपण असा एक क्षण आला\nत्याच्यासम माझापण स्वप्नमहाल उध्वस्त झाला\nमाझे दुख ऐकण्या कोणी श्रोता न मिळाला\nम्हणूनच ह्या कवितेचा जन्म झाला\nपुन्हा एकदा कवितेचा शेवट दुखःदच झाला .......\nकवितेचा शेवट दुखःदच झाला .................\nकविता वाचण्यासाठी आपला आभारी आहे ... काही सूचना असल्यास कळवावे .. धन्यवाद \n\"कवितेचा शेवट दुखःदच झाला\"\nRe: \"कवितेचा शेवट दुखःदच झाला\"\nRe: \"कवितेचा शेवट दुखःदच झाला\"\n\"कवितेचा शेवट दुखःदच झाला\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.fitnessrebates.com/guide-to-buying-proform-treadmills/", "date_download": "2018-05-27T03:28:04Z", "digest": "sha1:TCQSLV7QNVCN4NQ6AYTC2MCZYIX4BPZ4", "length": 27100, "nlines": 72, "source_domain": "mr.fitnessrebates.com", "title": "ग्रुप टू प्रॉफूम ट्रेडमिलस", "raw_content": "\nकूपन सौदे प्रोमो कोड Workout कपड्यांचे\nघर » ब्लॉग » ग्रुप टू प्रॉफूम ट्रेडमिलस\nग्रुप टू प्रॉफूम ट्रेडमिलस\nप्रिक्रम ट्रेडमिल ब्रँड नेम आयसीएएनएन हेल्थ अँड फिटनेस द्वारा निर्मित आहे ICON स्वास्थ्य आणि योग्यता ही युटामधील एक कंपनी आहे जी व्यायाम निर्मिती उपकरणावर लक्ष केंद्रित करते. ICON Health & Fitness मध्ये नॉर्डिकट्रॅकसह अनेक अतिरिक्त ट्रेडमिल ब्रँडची मालकी आहे,हेल्थरायडर, आणि फ्रीमॉशन आपण लक्षात येईल की आपण प्रत्येक ब्रँडमधील मॉडेलची तुलना केल्यास प्रत्येक ब्रँडमधील ट्रेडमिल युनिट खूपच वेगवान असतात.\nमागील अनेक वर्षांपासून प्रफॉम ब्रँड नावामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. त्यांनी इतके सुधारित केले आहे की प्रोमॉर्म ट्रेडमिल बोस्टन मॅरेथॉनची मान्यताप्राप्त ट्रेडमिल आहे. लक्षात ठेवा की या ब्रँड नावाच्या ट्रेडमिल्सची विशाल श्रेणी आहेत. त्यांची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि भाव भिन्न असतात\nProForm साठी 2016 साठी विविध ट्रेडमिल रेषा आहेत. पॉवर सीरीजमध्ये $ 999 ते $ 1999 ची किंमत असलेल्या ट्रेडमिलची वैशिष्ट्ये आहेत. स्टिचर्स इनक्लेनस प्रो सीरिज आणि बोस्टन मॅरेथॉन सिरीजमध्ये समाविष्ट केले गेले आहेत परंतु या युनिट्सना अधिक खर्च होणार आहे. बोस्टन मॅरेथॉन ट्रेडमिल्स हे प्रोमॉर्मचे सर्वात प्रगत मशीन आहेत. हे ऍथलीटसाठी असतात जे एकावेळी तास चालतात.\nमॅरेथॉन ट्रेडमिलस हे सर्वात महाग प्रोम फर्म आहेत. ते 4 मिनिट मैलाच्या समर्थनासाठी सामर्थ्यवान आणि टिकाऊ आहेत. त्यात शीर्ष अॅथलीट्स व्यतिरिक्त स्टार्टर्ससाठी मॅरेथॉन प्रशिक्षण कार्यक्रम समाविष्ट आहेत. च्या मालक बोस्टन मॅरेथॉन ट्रेडमिल बोझोन रेस कोर्सवर चित्रित केलेल्या हाय डेफिनेशन व्हिडिओ वर्कआउट्समध्ये बदलानुकारी गच्शनिंग, स्वयंचलित आच्छादन आणि कमी होण्याचा अनुभव येऊ शकतो. वर्कआऊट्स एक 10 \"कलर टचस्क्रीन\" वर दर्शविल्या जातात\nबोस्टन मॅरेथॉन ट्रेडमिल 2 आणि बोस्टन मॅरेथॉन ट्रेडमिल 3.0 हे 4.0 प्रकार आहेत. 4.0 मध्ये वेगवान तंत्रज्ञान आहे. स्पीडरिंग एक हात मुक्त गति नियंत्रण आहे जे ब्ल्यूटूथची सेवा टॅप करते.\nप्रॉमफॉर्म अद्वितीय डेस्क treadmills करते. डेस्क ट्रेडमिल मॉडेल आहेत प्रॉफॉर्म थिनलाइन आणि प्रॉफॉर्म Thinline प्रो या समायोज्य एकके आपल्या टॅबलेट किंवा लॅपटॉप संगणकासह वापरल्या जाऊ शकतात.\nसर्वात डेस्क treadmills विपरीत, प्रत्येक प्रोमॉर्म डेस्क ट्रेडमिल एक विस्तृत ट्रॅक आहे आणि incline समावेश / नकार, 30 ते 40 workout अॅप्स, आणि iFit तंत्रज्ञान समाविष्ट आहे.\nप्रॉफॉर्म स्पोर्ट्स सिरीज ट्रेडमिल्स\nProForm Sport Series अधिक स्वस्त व्यायाम उपकरणे शोधत लोक संतुष्ट. बहुतेक डेक \"एक्सएक्सएक्स\" लांब असतात आणि प्रत्येक ट्रीडमिल स्पेसवेअर्स आहेत. मजला जागा वाढविण्यासाठी SpaceSaver ट्रेडमिल अनुलंब जोडले जाऊ शकते. प्रोम स्पोर्ट सीरिज ट्रेडमिल्समध्ये 60% ची मेकूमम इनलाइन आहे आणि आयफिट सक्षम आहे. IFit सदस्यत्व स्वतंत्रपणे विकले जाते. या treadmills च्या मोटर्स 12 ते 2.75 एचपी श्रेणीत.\nप्रोम परफॉर्मेशन सीरिजमध्ये अनेक युनिट्स समाविष्ट आहेत. या युनिट्सवरील मोटर्स 2.0 ते 2.75 सीएचपी पर्यंत आहेत. कार्यप्रदर्शन मालिकेतील एकके यामध्ये 10-12% मधील श्रेणी समाविष्ट करतात.\nया युनिट्सवरील डेक अधिक लहान असतात जे अधिक हाय-एंड प्रॉफॉर्म मॉडेल असतात. कामगिरी मालिका वर डेक बहुतेक 55 \"लांब आहेत या treadmills $ 400- $ 800 पासून असू शकते. साधारणपणे या युनिट्सची वॉरंटी एक वर्ष भाग असते आणि श्रमिकांपैकी एक वर्ष असते.\nप्रणोदक पॉवर मालिका ट्रेडमिल्स फॉरमॅन्स सीरिजपासून एक पाऊल पुढे आहे. Treadmills सारखे दिसत आहेत, परंतु वॉरंटी अधिक लांब आहेत. द पॉवर 1495पॉवर मालिका नेतृत्त्व. त्यात एक झुकत आहे आणि कमी आहे, एक 10 \"टचस्क्रीन, 34 अंगभूत वर्कआउट प्रोग्राम्स आणि वायरलेस हार्ट रेट मॉनिटरिंग. काही वीज treadmills वर भाग 5 वर्षे समाविष्ट आहेत. $ 1500 अंतर्गत किंमत, पॉवर 1495 हे सामान्य होम ट्रेडमिल शॉपर्स साठी सर्वोत्कृष्ट प्रोमॉर्म व्हॅल्यूपैकी एक आहे. वीज श्रृंखला प्रत्येक treadmills एक 3.0 किंवा 3.5 सीपीएच मोटर आहे, एक पूर्ण 20 \"X 60\" ट्रॅक, आणि एक 15 स्वयंचलित आपलणे. प्रत्येक वीज मालिकेत isiFit- तयार आहे.\nप्रोमॉर्म प्रो सीरिज मॅरेथॉन ट्रेडमिल लाइनअपच्या बाहेरच्या प्रोफॉमच्या अग्रगण्य तंत्रज्ञानास वैशिष्ट्यीकृत करते. या मालिकेत 4 treadmills आहेत प्रोमोर प्रो सीरिज श्रेणीतील मोटर्स 3.5 ते 4.25 सीएचपी पर्यंत आहेत. प्रो-सिरीज ट्रेडमिल्समध्ये -15% घसरणी व्यतिरिक्त 3% ची उतार दिसते. या treadmills देखील iFit सुसंगत आहेत. प्रो शर्यतीत सर्वात महाग ट्रेडमिल प्रो 900 ट्रेडमिल आहे प्रो 900 ट्रेडमिल अलिकडेच 2016 साठी अद्ययावत केले गेले आहे आणि एक 10 टचस्क्रीन दर्शवित आहे.\nProform बद्दल छान गोष्ट ते कोणत्याही बजेट फिट treadmills ऑफर आहे. किंमती $ 399 ते $ 3999 पर्यंत आहेत. आपण एक उत्सुक धावणारा असल्यास, आपण एक मूलभूत मॉडेल किंवा अधिक शुद्ध काहीतरी निवडू शकता. सर्वाधिक Proform treadmills गुंडाळणे जाऊ शकते. Proform चे नवीन ट्रेडमिल बेल्ट शॉक ढकलण्यासाठी उत्कृष्ट गटात आहेत. अधिक महाग मॉडेल काही आपण बाह्य प्रशिक्षण आव आणणे करण्यासाठी cushioning अक्षम द्या. Proform सेवा वारंटी एक टन बदलू. मॅरेथॉन ट्रेडमिल 6 वर्षांपर्यंत भाग कव्हर करू शकते. काही बजेट अनुकूल मॉडेल मात्र फक्त 90-day कामगार वॉरंटीसह येतात म्हणून आपण प्रोमॉम ट्रेडमिल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपण आपले गृहपाठ निश्चित करा.\nजानेवारी 18, 2016 फिटनेस रिबेट्स ब्लॉग, Proform, ट्रेडमिल टिप्पणी नाही\nजानेवारी 2016 औषधसे $ 15 $ 75 नवीन ग्राहकांकरिता ऑर्डर 1 / 31 / 16 पर्यंत वैध\nप्रत्युत्तर द्या\tउत्तर रद्द\nफॅट बर्न करा, स्नायू तयार करा आणि दैनिक फिटनेस डीलसह पैसे वाचवा फिटनेस रिबेट्स.\nआम्ही शीर्ष शरीर सौम्य पूरक आणि व्यायाम उपकरणे वर पैसे वाचविण्यात मदत करण्यासाठी येथे आहोत. आम्ही इंटरनेट वर सर्वोत्कृष्ट फिटनेस कूपन आणि सौदे शोधतो. आपण पूरक आहार, ट्रेडमिल्स, एल्लिप्टिकल, होम जिम, व्यायाम बाईक, जिम सभासदत्व, वर्कआउट डीव्हीडी, आणि बरेच काही वाचवू शकाल. फिटनेस रिबेटसह सामाजिक रहा फेसबुक & ट्विटर. नवीनतम आरोग्य लेखांसाठी आमचे ब्लॉग विभाग पहा. परवडणारे फिटनेस रिबेट्स आमचे जिम शर्ट कमीत कमी $ 1.99 अधिक शिपिंगसाठी उपलब्ध आहेत\nफिटनेस रिबेट अलीकडील पोस्ट\n5 वर्कआउट वेअर आइडियाज\nमोफत मार्गदर्शक: बिग फॅट खाद्यपदार्थ युरी Elkaim द्वारे lies\nचरबी गळणे सत्य मोफत ईपुस्तकाची डाउनलोड\nनानप्रमाणे तेल मोफत ईपुस्तक साठी 10 कमाल वापर\nआपल्या मोफत स्पायरल भाजी कचरा दावा फक्त एस आणि एच द्या\n1 विकत घ्या मोफत 3 हळद बाटल्या मिळवा\nबायोपेरिनेसह हळदीची विनामूल्य बाटली घ्या\nमोफत मधुमेह जागृती Wristband\nआपण हट्टी बेबी चरबी आणि कार्यक्षम मार्गांनी ते मुक्त होण्यासाठी का प्राप्त का हे शोधा\nमोफत ईपुस्तक: वजन कमी करण्यासाठी आळशी मनुष्यांचे मार्गदर्शक\nआपल्या मोफत खारवून वाळवलेले डुकराचे मांस दावा & Butter केटो कुकबुक\nमोफत ई-पुस्तक: नखे म्हणून 5 कठीण बनण्यासाठी मार्ग\nश्रेणी श्रेणी निवडा 2 आठवडा आहार (1) 24 तास फिटनेस (3) A1Supplements (5) अॅक्सेसरीज (4) अॅडिडास (2) समायोज्य डंबल (3) आश्चर्यकारक ईपुस्तक स्टोअर (3) अॅमेझॉन (एक्सएक्सएक्स) अमृती (एक्सएक्सएक्स) कधीही फिटनेस (1) बीचसाहित्य (11) ब्लॅक शुक्रवार (एक्सएक्सएक्स) ब्लॉग (14) पुनरावलोकने (1) बॉडीबिल्डिंग.कॉम (2) बॉडीबिल्डिंग.कॉम युके (एक्सएक्सएक्स) पुस्तक (4) बोटॅनिक चॉइस (एक्सएक्सएक्स) Bowflex (46) कॅनडा (5) ट्रेडवेलंबर (17) बीपीआय स्पोर्ट्स (2) BulkSupplements.com (2) CB-1 वजन गेनर (2) शतक एमएमए (1) चतुर प्रशिक्षण (4) कपडे (14) फिटनेस रिबेट (10) हुडी (4) टी-शर्ट (6) गोल्ड'ज जिम (एक्सएक्सएक्स) कॉसमोडी (1) क्रिएटिन (2) सायबर सोमवार (1) दैनिक बर्न (1) आहार थेट (1) आहार-पासून-जा (2) औषधस्टोअर.कॉम (3) डकन आहार (1) डीव्हीडी (एक्सएक्सएक्स) eBay (4) ईपुस्तक (13) एल्लिप्टिकल्स (8) फ्रीमेशन (1) प्रॉफॉर्म (4) गुळगुळीत (2) Yowza (1) eSports ऑनलाइन (1) व्यायाम बाईक (5) प्रॉफॉर्म (4) श्विन (एक्सएक्सएक्स) फिरणारे (2) सरळ (1) फेसबुक (1) टी-शर्ट सकाळ (1) चरबी बर्नर (6) फादर्स डे (एक्सएक्सएक्स) समाप्त ओळ (3) योग्यता गणराज्य (1) पाऊल क्रिया (3) फुटलॉकर (3) फ्री की (19) गायाम (एक्सएक्सएक्स) गँडर माउंटन (एक्सएक्सएक्स) गार्सिनिया एकूण (1) Giveaways (17) ग्रुपॉन (एक्सएक्सएक्स) जिम गेस्ट पास (2) शुभेच्छा इस्टर (3) एचसीजी आहार (1) हार्ट रेट मॉनिटर्स (6) गार्मिन (एक्सएक्सएक्स) ध्रुवीय (1) टाइमएक्स (2) वायरलेस चेस्ट कातडयाचा (1) घरगुन्हे (2) होरायझन फिटनेस (4) घरगुती पोषण (1) आयव्हीएल (एक्सएक्सएक्स) ऊर्जा ग्रीन्स (3) जो न्यू बॅलन्स आउटलेट (एक्सएक्सएक्स) के-मार्ट (1) केली चे रनिंग वेअरहाउस (2) कामगार दिन (1) लाइफ फिटनेस (1) मासिके (1) मेमोरियल डे (4) मिसफिट (3) एमएमए वेअरहाउस (एक्सएक्सएक्स) मॉडेल (एक्सएक्सएक्स) मातृदिन (1) स्नायू आणि मजबुती (4) NASM (1) नवीन शिल्लक (3) नवीन जिवन (1) नायकी स्टोअर (1) पोषण Supps (1) पालेओ प्लॅन (एक्सएक्सएक्स) Pedometer (1) Fitbit (1) पर्सोलाॅब्स (1) पूर्व-कार्यवाही (12) राष्ट्रपती दिन (1) प्रिंट करण्यायोग्य कुपन (3) Proform.com (7) प्रोहेल्थ (एक्सएक्सएक्स) प्ररोमोन (1) प्रॉसर (5) प्रथिने (9) स्नायू दुध (3) प्युरिटनचा प्राइड (1) गुणवत्ता आरोग्य (4) रीबॉक (7) रोईंग मशीन (2) Sears (2) शेखर कप (1) FitnessRebates.com (1) शूज (एक्सएक्सएक्स) Shoes.com (1) स्लंडर्टोन (1) गुळगुळीत स्वास्थ्य (8) एकमेव स्वास्थ्य (1) दक्षिण बीच आहार वितरण (1) स्पाफिंडर (1) स्पार्टन रेस (5) क्रीडा प्राधिकरण (1) मजबूत लिफ्ट परिधान (1) मजबूत पुरवणी दुकान (1) सुपर सप्लामेंट्स (एक्सएक्सएक्स) पूरक (28) पूरक जा (4) सुझाने सोमरर्स (एक्सएक्सएक्स) स्वीपस्टेक (1) एकूण जिम (2) ट्रेडमिल (16) क्षितिज (1) गुणवत्ता (1) फिनिक्स (1) प्रीकोर (1) प्रॉफॉर्म (6) रीबॉक (1) गुळगुळीत (2) सोल (1) वेस्लो (2) ट्विटर (4) डफल बॅग वेवरी (1) टी-शर्ट सकाळ (3) कंपन प्लॅटफॉर्म मशीन (1) व्हिडिओ गेम (1) व्हॅटिशुस (1) VitalMax (1) व्हिटॅमिन शॉप (3) व्हिटॅमिन वर्ल्ड (3) वीडर (एक्सएक्सएक्स) वर्कआउट्स (1) Workoutz.com (1) योग अॅक्सेसरीज (4) योगादिरे (1) Yowza फिटनेस (1) झुम्बा (5)\n आमच्या साइट समर्थन मदत\nसंग्रहण महिना निवडा एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 2017 शकते एप्रिल 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 जुलै 2016 जून 2016 2016 शकते एप्रिल 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 डिसेंबर 2015 नोव्हेंबर 2015 ऑक्टोबर 2015 सप्टेंबर 2015 ऑगस्ट 2015 जुलै 2015 जून 2015 2015 शकते एप्रिल 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 ऑगस्ट 2014 जुलै 2014 जून 2014 2014 शकते एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 2013 शकते एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013\nनोंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nफिटनेस रिबेट्स कॉपीराइट © 2018 | विषय: मासिक शैली द्वारा समर्थित वर्डप्रेस ↑\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nपोस्ट पाठवले नाही - आपला ईमेल पत्ते तपासा\nअयशस्वी तपासू ईमेल करा, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\nगोपनीयता धोरण / संबद्ध प्रकटीकरण: ही वेबसाइट संदर्भ दुवे केले खरेदीसाठी भरपाई प्राप्त करू शकते. फिटनेस रिबेट्स ऍमेझॉन सर्व्हिसेस एलएलसी एसोसिएट्स प्रोग्राममध्ये सहभागी आहे, अॅम्नॅझॅक्स अॅडव्हर्टायझिंग प्रोग्रॅम तयार केला जातो ज्यायोगे साइट्स ऍमेझॉन डॉट कॉम वर जाहिरात करून आणि लिंक करून जाहिरात फी प्राप्त करू शकतात. आमच्या पहा \"गोपनीयता धोरण\"अधिक माहितीसाठी पृष्ठ Google, इंक. आणि संलग्न कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही जाहिराती कुकीज वापरून नियंत्रित केल्या जाऊ शकतात.या कुकीज Google ला या साइट्स आणि Google जाहिरात सेवांचा वापर करणार्या अन्य साइटवरील आपल्या भेटींवर आधारित जाहिराती प्रदर्शित करण्यास अनुमती देतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-value-addition-farm-prouce-5890", "date_download": "2018-05-27T03:13:21Z", "digest": "sha1:HR5DB5WQ2EJ57SYM77PGYG6XMPWSW2UI", "length": 21844, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in Marathi, value addition of farm prouce | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतीमाल मूल्यसाखळी मजबुतीसाठी ठोस धोरण आवश्यक\nशेतीमाल मूल्यसाखळी मजबुतीसाठी ठोस धोरण आवश्यक\nमंगळवार, 20 फेब्रुवारी 2018\nशेतीमालाचे उत्पादन, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि अन्नप्रक्रिया यांचा एकत्रित विचार करूनच अन्नप्रक्रियेच्या धोरणाकडे पाहण्याची आवश्यकता आहे. जिल्हानिहाय पिकांची क्षमता ओळखून, उत्पादन, मूल्यवर्धन, प्रक्रिया व मार्केटिंग अशी मूल्यसाखळी उभी करणारे धोरण आखले गेले पाहिजे, अशी अपेक्षा कृषी उद्योजक करीत आहेत.\nशेतीमालाचे उत्पादन, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि अन्नप्रक्रिया यांचा एकत्रित विचार करूनच अन्नप्रक्रियेच्या धोरणाकडे पाहण्याची आवश्यकता आहे. जिल्हानिहाय पिकांची क्षमता ओळखून, उत्पादन, मूल्यवर्धन, प्रक्रिया व मार्केटिंग अशी मूल्यसाखळी उभी करणारे धोरण आखले गेले पाहिजे, अशी अपेक्षा कृषी उद्योजक करीत आहेत.\nशेतीमाल उत्पादन, काढणीपश्‍चात हाताळणी, प्रक्रिया, मार्केटिंग या सर्व बाबींचा एकत्रित विचार करत समग्र धोरण निश्‍चित व्हायला हवे. आजवर उत्पादन आणि अन्नप्रक्रियेसाठी वेगळी धोरणे राबवल्यामुळे अडचणी उभ्या राहिल्या आहेत. राज्य सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. साखर उद्योगामध्ये ३० टक्के शेअर्स हे शासनाचे असून, ती गुंतवणूक आजमितीस ५ हजार कोटींच्या आसपास आहे. उसाप्रमाणेच राज्यातील प्रत्येक पिकाकडे राज्य सरकारने उद्योग म्हणून पाहणे गरजेचे आहे. त्यातून शेतीचे चित्र बदलू शकते.\nदहा हजार कोटींची गुंतवणूक हवी\nकेंद्रीय अर्थसंकल्पात अन्नप्रक्रियेसाठी सरकारने ५०० कोटींची तरतूद केली आहे. यात टोमॅटो, बटाटे आणि कांदे या पिकांचा समावेश आहे. त्यातील टोमॅटो आणि कांदा या दोन पिकांचे देशातील एकूण उत्पादनाच्या ४० टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. हे पाहता राज्याने या पिकांकडे भरीव लक्ष देण्याची गरज आहे. अन्नप्रक्रियेतील एकूण गुंतवणूक किमान १० हजार कोटींपर्यंत जाण्याची गरज आहे.\nअन्नप्रक्रिया उद्योगाबाबत सरकार सकारात्मक आहे याबद्दल शंका नाही. देशात हार्टिकल्चर चेन, बांबू पिकाचे क्‍लस्टर उभारण्यावर भर दिला जात आहे. बांबूची मागणी, गरज आणि संधी त्यासाठी केंद्र सरकारने १३०० कोटींची तरतूद केली आहे. राज्य सरकारने याला पूरक धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे.\nराज्य शासनाच्या काही योजना खूपच चांगल्या आहेत. विशेषत: २०१३ च्या धोरणांनुसार भांडवलाच्या प्रमाणात व्हॅट व इतर करांपासून शेतकरी उत्पादक कंपन्यांना पुढील ५ वर्षांपर्यंत सूट दिली आहे. ही सवलत अजून पुढील ५ वर्षांसाठी वाढवल्यास अन्नप्रक्रिया उद्योगाकडे गुंतवणूकदार आकर्षित होतील. त्याचा फायदा प्राथमिक अवस्थेत असलेल्या उद्योगाला होईल. अन्नप्रक्रियेतील प्रत्येक घटकाच्या क्षमतावृद्धीसाठी योग्य धोरणे आखली पाहिजेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची एकेका पिकाची क्षमता लक्षात घेता असे उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडण्यासोबत ग्रामीण भागात रोजगार वाढेल. मागील साठ-सत्तर वर्षांत अन्नप्रक्रिया उद्योगाला फारसे प्राधान्य दिले नाही. शेतीव्यतिरिक्त उभे राहिलेल्या उद्योगांकडे कुटीर उद्योग किंवा पूरक उद्योग म्हणून पाहिले गेले. निश्‍चित धोरणाअभावी ८० टक्के अन्नप्रक्रिया उद्योग बंद झाले, अन्यथा उसाप्रमाणेच ग्रामीण उद्योजकता बहरली असती.\nराज्यामध्ये फळबाग योजना चांगल्या प्रकारे कार्यान्वित झाली. फळांचे उत्पादनही वाढले. मात्र उत्पादनानंतर पुढे काय, यावर फारसे लक्ष दिले गेले नसल्याचे सत्य आहे. फळबाग लागवडीची नेमकी आकडेवारीही उपलब्ध नाही. सांगितल्या जाणाऱ्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्षातील लागवड निम्म्याने कमी भरेल अशी स्थिती आहे. लागवडीप्रमाणेच काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, प्रक्रिया याबाबत धोरण आखत यंत्रणा उभ्या करण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय ही व्यवस्था पुढे जाणार नाही.\nकाढणीपश्‍चात तंत्रज्ञानावर गुंतवणूक आवश्‍यक\nकाढणीपश्‍चात, प्रक्रिया आणि विपणन यातील गुंतवणुकीसाठी पीकनिहाय क्लस्टर किंवा हार्टिकल्चर पार्क उभे राहणे गरजेचे आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाच्या साखळीतील प्रत्येक कडी मजबूत करण्याची गरज आहे. कोणतीही कडी कमकुवत राहिल्यास शेतकरी, उद्योग आणि त्यांना पतपुरवठा करणारी बॅंक हे तिन्ही घटक अडचणीत येतील. यातही राजकीय हितापेक्षा शेतकरी हिताला अधिक प्राधान्य देण्याची गरज आहे. आजवर राजकीय हितासाठी दुष्काळी भागातही साखर कारखाने उभे राहिले. त्यातून खरे पाहता कुणाचेच हीत साधले गेले नाही. जमीन, पाणी, हवामान यांच्या एकत्रित विचारातून पीक आणि त्यावर आधारित उद्योग यासाठी प्रामुख्याने विचार व्हावा, अशी मागणी या क्षेत्रातील जाणकार करतात.\nराज्याचे एकूण उत्पन्न २० लाख कोटी इतके आहे. त्यातील २ लाख कोटी म्हणजे १० टक्के इतका वाटा शेती क्षेत्राचा आहे. शेतीतील उत्पन्नचा हा आकडा २ लाख कोटींवरून ५ लाख कोटींवर न्यायचा असल्यास राज्य सरकारची त्यातील गुंतवणूकही त्या प्रमाणात वाढणे गरजेचे आहे. सद्यःस्थिती पाहता ही गुंतवणूक किमान ५० हजार कोटींपर्यंत वाढणे आवश्‍यक आहे. यातील ४० हजार कोटीची गुंतवणूक खासगी क्षेत्राकडून, तर किमान १० हजार कोटी शासनाकडून व्हावी.\n- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, मोहाडी, नाशिक.\nशेती government साखर गुंतवणूक अर्थसंकल्प union budget महाराष्ट्र गुंतवणूकदार फळबाग horticulture हवामान उत्पन्न\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%A6", "date_download": "2018-05-27T03:17:33Z", "digest": "sha1:ZANYPYEHVP6OSQMU6QAIT5M7ENN4PEVP", "length": 3962, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आंबेहळद - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआंबेहळद (शास्त्रीय नाव: Curcuma Amada, क्युरकुमा अमाडा;) ही दक्षिण आशिया, आग्नेय आशिया या भूप्रदेशांत उगवणारी, हळदीच्या सजातीय प्रजातीतील एक औषधी वनस्पती आहे.\nशरीराच्या एखाद्या भागावर सूज आली असता आंबेहळद उगाळून लावली जाते.\nआंबेहळदीचे औषधी गुणधर्म (इंग्लिश मजकूर)\nछायाचित्रांची आवश्यकता असलेले वनस्पती लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०१७ रोजी १५:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.fitnessrebates.com/steam-rooms-after-a-workout/", "date_download": "2018-05-27T03:22:55Z", "digest": "sha1:65B5OEHJEDSP5LH5UIFL6RR3V7B5P32Q", "length": 26635, "nlines": 60, "source_domain": "mr.fitnessrebates.com", "title": "एक Workout नंतर स्टीम खोल्या", "raw_content": "\nकूपन सौदे प्रोमो कोड Workout कपड्यांचे\nघर » ब्लॉग » वाफेआउट नंतर स्टीम रूम\nवाफेआउट नंतर स्टीम रूम\nव्यायाम आणि काम करणे तंदुरुस्त राहण्यासाठी आणि निरोगी राहण्याच्या महत्त्वाच्या बाबी आहेत. तथापि, नियमित आणि कठोर workouts थकल्यासारखे होऊ शकते, तसेच आपल्याला दुखणे आणि घसा जोडून याचा अर्थ असा की, संपूर्णतया, पुनर्प्राप्ती ही व्यायाम म्हणूनच महत्त्वाची असू शकते; करण्यासाठीजास्तीतजास्त कराआपल्या पुनर्प्राप्तीची कार्यक्षमता, कारवाईची त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. या प्रमाणे, आपण या संदर्भात बरेच वेगवेगळ्या गोष्टी करू शकता जसे पूरक, मसाज, आणि योग्य आहार खाण्याचा वापर करणे, आपण आहोतफोकस करणेपोस्ट-वर्कआउट स्टीम रूम वापराच्या फायद्यांमुळे\nसर्वप्रथम, स्टीम रूमचा उपयोग आपल्या स्नायूंना तणाव आणि थकवा कमी करतो; याबरोबरच, मानसिक थकवा आणि ताण देखील कमी करते. स्टीम रूममध्ये असणे आपल्या शरीराचे तापमान वाढते ज्यामुळे आपली रक्तवाहिन्या रूंदावणे (विस्तृत करणे) होते. आपल्या रक्तातील वाहिन्यांचे परिमाण आपल्या शरीराभोवती सुधारित रक्त प्रवाहात परिणाम करतात. ह्याचा अर्थ, स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषक द्रव्यांची अधिक पुरवठा होते, स्नायू दुरुस्तीला मदत करणे. हे अत्यंत तीव्रपणे काम केलेल्या स्नायूंपासून कचरा उत्पादनास जलदगतीने काढून टाकण्यास तसेच रोगप्रतिकारक प्रतिसाद पेशींना देखील मदत करते. या पांढर्या रक्तपेशींना इतर अपुर्या सेल (आणि त्यांचा कचरा) खाली फोडण्यासाठी आवश्यक आहे परंतु दीर्घ कालावधीसाठी उपलब्ध असल्यास सशर्त पेशींना नुकसान होऊ शकते.\nविषाणूला कमी करणे आणि पुनर्प्राप्ती दर सुधारण्याबरोबरच, स्टीम रूमचा वापर केल्याने आपल्या शरीराची चयापचय वाढते. पुन्हा, हे आपल्या शरीराचे तापमान वाढवण्याची नैसर्गिक बाब आहे. व्यायाम पूर्ण झाल्यावर, पुढील काही तासांसाठी आपल्या शरीराची चयापचय दर वाढलेली आहे. याचाच अर्थ असा की, संपूर्णपणे आपण आपल्या आरामदायी स्थितीपेक्षा उर्जा (कॅलरी) वेगाने बर्न करा. पोस्ट-कसरत स्टीम रूम सत्रात या चयापचय अवस्थेमध्ये वाढ होण्याची वेळ वाढू शकते. हेवाढवतोआपल्या चयापचय वाढीचा प्रभावीपणा आणि विशेषत: आपल्या व्यायामाचे ध्येय आपले वजन कमी करण्याकरिता असल्यास उपयुक्त आहे.\nतुमच्यापैकी ज्यांनी थंड हवामानामध्ये व्यायाम केला आहे, विशेषत: वर्षातील या वेळेस, स्टीम रूमचा वापर करून काही फायदे असू शकतात जे आपण कदाचित विचारात घेतले नाहीत. स्टीम रूम्स कंजेशन कमी करण्यासाठी आणि खोकला कमी करण्यासाठी, व्यायाम न केलेल्या (विशेषतः हिवाळ्यात) नकारार्थी परिणाम कमी करण्यास मदत करतात. घसा चिडून, किंवा 'जळजळ' खळबळ, ही तुलनेने सामान्य गोष्ट आहे. तथापि, लोकप्रिय मान्यतेच्या विरूद्ध हे थंड होण्याच्या परिणामामुळे नाही, हे खरेतर हायड्रेशनच्या खराब पातळीमुळे होते. स्टीम रूमचा वापर केल्यामुळे हे अवांछित आणि अस्वस्थ, साइड इफेक्ट कमी होते. हे स्टीम रूमच्या हवेमध्ये ओलावाच्या पातळीपर्यंत खाली येते आणि घसामध्ये सुजलेल्या सूपयुक्त त्वचेचे निर्जलीकरण. हे हानिकारक लक्षणं असतीलअस्थमामुळे आपल्याशी परिचित असलेल्या, म्हणजे स्टीम रूमच्या पोस्ट-व्यायाम वापरणे अत्यंत शिफारसीय आहे.\nस्टीम रुम्स 'सर्वात मोठ्या प्रमाणावर व्याजाचा लाभ आहे की ते आपल्या शरीराची निर्विघ्न प्रक्रियेत मदत करतात. हे खरे असताना आता, स्टीम रूम वापरणे आपल्या शरीरातील सर्व विषयांचे मुक्त होणार नाही. स्टीम रूम ट्रेस घटकांना दूर करण्यात मदत करेल (कमी1% पेक्षा) आपल्या शरीरातील विषारी द्रव्य. तथापि, स्टीम रूम सत्रात त्वचाला डिटक्झिफिकेशनमध्ये मदत होते आणि त्यातील अशुद्धतेची साफसफाई केली जाते. तजेला, स्वतःच्या शरीरातील विषारी पदार्थांपैकी एक म्हणजे विषारी पदार्थांच्या शुद्धीकरणासाठी, व्यायाम करताना घाम येणे हा शरीराचे थंड होण्याचा मार्ग आहे; जसे विषारी पदार्थ शरीरातून बाहेर फेकले जातात, परंतु ते वाळवंटाप्रमाणे त्वचेवर वाढतात. स्टीम रूमची उष्णता आणि आर्द्रता घाम सुकविण्यासाठी परवानगी देत ​​नाही, प्रभावीपणे आपल्या त्वचेची साफसफाई पूर्ण करतो. ह्यामुळे त्वचेवर पुन्हा निर्जंतुपणा येतो आणि आपल्यास कोणत्याही त्वचेची लक्षणे सुधारण्यास मदत होऊ शकते.\nशेवटी, स्टीम रूम्सचा उपयोग आपल्या शरीराचे तापमान वाढवल्याने हायपरथेरिमिया लावतात. अतिपरिश्मिता कोणत्याही परदेशी संस्था नष्ट करण्याचा प्रभावी मार्ग आहे किंवासजीवतुमच्या शरीरात असावी. कारण ते या उंचीच्या तापमानांवर टिकून राहू शकत नाहीत. उदाहरणार्थ, जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा आपला शरीर संक्रमणाशी लढण्यासाठी त्याचे तापमान वाढवते. आम्ही आधीच व्यायामाद्वारे चालविलेल्या स्वयंसुमित प्रतिसादावर स्पर्श केला आहे, म्हणजे शरीर आधीच शक्य तितके निरोगी होण्यासाठी 'लढाऊ' आहे. त्यामुळे बाहेर पडल्यावर स्टीम रूमचा वापर केल्यास आजारी पडण्याची शक्यता कमी होईल, जरी हे सर्व परदेशी संस्थांचे उपस्थिती दूर करीत नसले तरीही\nहे पोस्ट सॅम सोकोरो द्वारा प्रदान केले होतेकामुक स्पॅ.सॅम हे आरोग्य आणि फिटनेस एन्टरमध्ये एक तज्ज्ञ लेखक आहे आणि 10 वर्षांपेक्षा यासारख्या विषयांचे लेखन व अभ्यास करत आहे.\nफेब्रुवारी 24, 2017 फिटनेस रिबेट्स ब्लॉग टिप्पणी नाही\nPaleo डेझर्ट मोफत कृती पुस्तक\nएक्सएक्सएक्स / एक्सएक्सएक्स / एक्सएक्सएक्सची बोफ्लेक्स एक्सएक्सएक्सएसईएस होम जिम व्हॅलिड वर $ 479 वर सेव्ह करा\nप्रत्युत्तर द्या\tउत्तर रद्द\nफॅट बर्न करा, स्नायू तयार करा आणि दैनिक फिटनेस डीलसह पैसे वाचवा फिटनेस रिबेट्स.\nआम्ही शीर्ष शरीर सौम्य पूरक आणि व्यायाम उपकरणे वर पैसे वाचविण्यात मदत करण्यासाठी येथे आहोत. आम्ही इंटरनेट वर सर्वोत्कृष्ट फिटनेस कूपन आणि सौदे शोधतो. आपण पूरक आहार, ट्रेडमिल्स, एल्लिप्टिकल, होम जिम, व्यायाम बाईक, जिम सभासदत्व, वर्कआउट डीव्हीडी, आणि बरेच काही वाचवू शकाल. फिटनेस रिबेटसह सामाजिक रहा फेसबुक & ट्विटर. नवीनतम आरोग्य लेखांसाठी आमचे ब्लॉग विभाग पहा. परवडणारे फिटनेस रिबेट्स आमचे जिम शर्ट कमीत कमी $ 1.99 अधिक शिपिंगसाठी उपलब्ध आहेत\nफिटनेस रिबेट अलीकडील पोस्ट\n5 वर्कआउट वेअर आइडियाज\nमोफत मार्गदर्शक: बिग फॅट खाद्यपदार्थ युरी Elkaim द्वारे lies\nचरबी गळणे सत्य मोफत ईपुस्तकाची डाउनलोड\nनानप्रमाणे तेल मोफत ईपुस्तक साठी 10 कमाल वापर\nआपल्या मोफत स्पायरल भाजी कचरा दावा फक्त एस आणि एच द्या\n1 विकत घ्या मोफत 3 हळद बाटल्या मिळवा\nबायोपेरिनेसह हळदीची विनामूल्य बाटली घ्या\nमोफत मधुमेह जागृती Wristband\nआपण हट्टी बेबी चरबी आणि कार्यक्षम मार्गांनी ते मुक्त होण्यासाठी का प्राप्त का हे शोधा\nमोफत ईपुस्तक: वजन कमी करण्यासाठी आळशी मनुष्यांचे मार्गदर्शक\nआपल्या मोफत खारवून वाळवलेले डुकराचे मांस दावा & Butter केटो कुकबुक\nमोफत ई-पुस्तक: नखे म्हणून 5 कठीण बनण्यासाठी मार्ग\nश्रेणी श्रेणी निवडा 2 आठवडा आहार (1) 24 तास फिटनेस (3) A1Supplements (5) अॅक्सेसरीज (4) अॅडिडास (2) समायोज्य डंबल (3) आश्चर्यकारक ईपुस्तक स्टोअर (3) अॅमेझॉन (एक्सएक्सएक्स) अमृती (एक्सएक्सएक्स) कधीही फिटनेस (1) बीचसाहित्य (11) ब्लॅक शुक्रवार (एक्सएक्सएक्स) ब्लॉग (14) पुनरावलोकने (1) बॉडीबिल्डिंग.कॉम (2) बॉडीबिल्डिंग.कॉम युके (एक्सएक्सएक्स) पुस्तक (4) बोटॅनिक चॉइस (एक्सएक्सएक्स) Bowflex (46) कॅनडा (5) ट्रेडवेलंबर (17) बीपीआय स्पोर्ट्स (2) BulkSupplements.com (2) CB-1 वजन गेनर (2) शतक एमएमए (1) चतुर प्रशिक्षण (4) कपडे (14) फिटनेस रिबेट (10) हुडी (4) टी-शर्ट (6) गोल्ड'ज जिम (एक्सएक्सएक्स) कॉसमोडी (1) क्रिएटिन (2) सायबर सोमवार (1) दैनिक बर्न (1) आहार थेट (1) आहार-पासून-जा (2) औषधस्टोअर.कॉम (3) डकन आहार (1) डीव्हीडी (एक्सएक्सएक्स) eBay (4) ईपुस्तक (13) एल्लिप्टिकल्स (8) फ्रीमेशन (1) प्रॉफॉर्म (4) गुळगुळीत (2) Yowza (1) eSports ऑनलाइन (1) व्यायाम बाईक (5) प्रॉफॉर्म (4) श्विन (एक्सएक्सएक्स) फिरणारे (2) सरळ (1) फेसबुक (1) टी-शर्ट सकाळ (1) चरबी बर्नर (6) फादर्स डे (एक्सएक्सएक्स) समाप्त ओळ (3) योग्यता गणराज्य (1) पाऊल क्रिया (3) फुटलॉकर (3) फ्री की (19) गायाम (एक्सएक्सएक्स) गँडर माउंटन (एक्सएक्सएक्स) गार्सिनिया एकूण (1) Giveaways (17) ग्रुपॉन (एक्सएक्सएक्स) जिम गेस्ट पास (2) शुभेच्छा इस्टर (3) एचसीजी आहार (1) हार्ट रेट मॉनिटर्स (6) गार्मिन (एक्सएक्सएक्स) ध्रुवीय (1) टाइमएक्स (2) वायरलेस चेस्ट कातडयाचा (1) घरगुन्हे (2) होरायझन फिटनेस (4) घरगुती पोषण (1) आयव्हीएल (एक्सएक्सएक्स) ऊर्जा ग्रीन्स (3) जो न्यू बॅलन्स आउटलेट (एक्सएक्सएक्स) के-मार्ट (1) केली चे रनिंग वेअरहाउस (2) कामगार दिन (1) लाइफ फिटनेस (1) मासिके (1) मेमोरियल डे (4) मिसफिट (3) एमएमए वेअरहाउस (एक्सएक्सएक्स) मॉडेल (एक्सएक्सएक्स) मातृदिन (1) स्नायू आणि मजबुती (4) NASM (1) नवीन शिल्लक (3) नवीन जिवन (1) नायकी स्टोअर (1) पोषण Supps (1) पालेओ प्लॅन (एक्सएक्सएक्स) Pedometer (1) Fitbit (1) पर्सोलाॅब्स (1) पूर्व-कार्यवाही (12) राष्ट्रपती दिन (1) प्रिंट करण्यायोग्य कुपन (3) Proform.com (7) प्रोहेल्थ (एक्सएक्सएक्स) प्ररोमोन (1) प्रॉसर (5) प्रथिने (9) स्नायू दुध (3) प्युरिटनचा प्राइड (1) गुणवत्ता आरोग्य (4) रीबॉक (7) रोईंग मशीन (2) Sears (2) शेखर कप (1) FitnessRebates.com (1) शूज (एक्सएक्सएक्स) Shoes.com (1) स्लंडर्टोन (1) गुळगुळीत स्वास्थ्य (8) एकमेव स्वास्थ्य (1) दक्षिण बीच आहार वितरण (1) स्पाफिंडर (1) स्पार्टन रेस (5) क्रीडा प्राधिकरण (1) मजबूत लिफ्ट परिधान (1) मजबूत पुरवणी दुकान (1) सुपर सप्लामेंट्स (एक्सएक्सएक्स) पूरक (28) पूरक जा (4) सुझाने सोमरर्स (एक्सएक्सएक्स) स्वीपस्टेक (1) एकूण जिम (2) ट्रेडमिल (16) क्षितिज (1) गुणवत्ता (1) फिनिक्स (1) प्रीकोर (1) प्रॉफॉर्म (6) रीबॉक (1) गुळगुळीत (2) सोल (1) वेस्लो (2) ट्विटर (4) डफल बॅग वेवरी (1) टी-शर्ट सकाळ (3) कंपन प्लॅटफॉर्म मशीन (1) व्हिडिओ गेम (1) व्हॅटिशुस (1) VitalMax (1) व्हिटॅमिन शॉप (3) व्हिटॅमिन वर्ल्ड (3) वीडर (एक्सएक्सएक्स) वर्कआउट्स (1) Workoutz.com (1) योग अॅक्सेसरीज (4) योगादिरे (1) Yowza फिटनेस (1) झुम्बा (5)\n आमच्या साइट समर्थन मदत\nसंग्रहण महिना निवडा एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 2017 शकते एप्रिल 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 जुलै 2016 जून 2016 2016 शकते एप्रिल 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 डिसेंबर 2015 नोव्हेंबर 2015 ऑक्टोबर 2015 सप्टेंबर 2015 ऑगस्ट 2015 जुलै 2015 जून 2015 2015 शकते एप्रिल 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 ऑगस्ट 2014 जुलै 2014 जून 2014 2014 शकते एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 2013 शकते एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013\nनोंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nफिटनेस रिबेट्स कॉपीराइट © 2018 | विषय: मासिक शैली द्वारा समर्थित वर्डप्रेस ↑\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nपोस्ट पाठवले नाही - आपला ईमेल पत्ते तपासा\nअयशस्वी तपासू ईमेल करा, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\nगोपनीयता धोरण / संबद्ध प्रकटीकरण: ही वेबसाइट संदर्भ दुवे केले खरेदीसाठी भरपाई प्राप्त करू शकते. फिटनेस रिबेट्स ऍमेझॉन सर्व्हिसेस एलएलसी एसोसिएट्स प्रोग्राममध्ये सहभागी आहे, अॅम्नॅझॅक्स अॅडव्हर्टायझिंग प्रोग्रॅम तयार केला जातो ज्यायोगे साइट्स ऍमेझॉन डॉट कॉम वर जाहिरात करून आणि लिंक करून जाहिरात फी प्राप्त करू शकतात. आमच्या पहा \"गोपनीयता धोरण\"अधिक माहितीसाठी पृष्ठ Google, इंक. आणि संलग्न कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही जाहिराती कुकीज वापरून नियंत्रित केल्या जाऊ शकतात.या कुकीज Google ला या साइट्स आणि Google जाहिरात सेवांचा वापर करणार्या अन्य साइटवरील आपल्या भेटींवर आधारित जाहिराती प्रदर्शित करण्यास अनुमती देतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/dr-shrikant-karlekar-write-article-saptarang-72391", "date_download": "2018-05-27T03:34:28Z", "digest": "sha1:5HREPYD4NG6P6Z5N7TM42BRFQOKIXTMA", "length": 25535, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr shrikant karlekar write article in saptarang लक्षद्वीपची बुडणारी बेटं... (डॉ. श्रीकांत कार्लेकर) | eSakal", "raw_content": "\nलक्षद्वीपची बुडणारी बेटं... (डॉ. श्रीकांत कार्लेकर)\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nलक्षद्वीप द्वीपसमूहातल्या एकूण ३६ बेटांपैकी ‘पाराळी १’ हे प्रवाळबेट नष्ट होण्याच्या व बुडू लागल्याच्या खुणा सन १९६८ ते २००३ या काळातच दिसू लागल्या होत्या. हे बेट आता नकाशावरून नाहीसं झाल्याची बातमी या महिन्याच्या सुरवातीला आली. जागतिक तापमानवृद्धीमुळं वाढणारी समुद्रपातळी हेच या घटनेमागचं एकमेव कारण आहे. बंगाराम या कंकणाकृती प्रवाळबेटांत ‘पाराळी २’, ‘पाराळी ३’ आणि ‘थिंनाकारा’ अशी आणखी तीन बेटं असून, त्यांचीही झीज सुरूच आहे. त्यामुळं यापुढं ‘लक्षद्वीप द्वीपसमूहात एकूण छत्तीस बेटं नसून, एकतीसच बेटं आहेत,’ असं म्हणण्याची वेळ आपल्यावर नजीकच्या काळात येणार आहे.\nलक्षद्वीप द्वीपसमूहातल्या एकूण ३६ बेटांपैकी ‘पाराळी १’ हे प्रवाळबेट नष्ट होण्याच्या व बुडू लागल्याच्या खुणा सन १९६८ ते २००३ या काळातच दिसू लागल्या होत्या. हे बेट आता नकाशावरून नाहीसं झाल्याची बातमी या महिन्याच्या सुरवातीला आली. जागतिक तापमानवृद्धीमुळं वाढणारी समुद्रपातळी हेच या घटनेमागचं एकमेव कारण आहे. बंगाराम या कंकणाकृती प्रवाळबेटांत ‘पाराळी २’, ‘पाराळी ३’ आणि ‘थिंनाकारा’ अशी आणखी तीन बेटं असून, त्यांचीही झीज सुरूच आहे. त्यामुळं यापुढं ‘लक्षद्वीप द्वीपसमूहात एकूण छत्तीस बेटं नसून, एकतीसच बेटं आहेत,’ असं म्हणण्याची वेळ आपल्यावर नजीकच्या काळात येणार आहे.\nल क्षद्वीप द्वीपसमूहातलं ‘पाराळी १’ हे माणसांची वस्ती नसलेलं प्रवाळबेट (Coral Island) समुद्रानं गिळंकृत केल्याची बातमी ही समुद्राच्या वाढणाऱ्या पातळीमुळं येऊ घातलेल्या एका मोठ्या संकटाची नांदी आहे, असं म्हणायला हरकत नाही लक्षद्वीप द्वीपसमूहातल्या बंगाराम या कंकणाकृती प्रवाळबेटाचा (Atoll ) भाग असलेलं हे बेट नकाशावरून नाहीसं झाल्याची बातमी या महिन्याच्या सुरवातीला सात सप्टेंबर रोजी आली आणि या व अशा अनेक द्वीपसमूहातल्या सखल बेटांच्या भवितव्याविषयी आता किती जागरूक राहायला हवं आहे, त्याचाही अंदाज येऊ लागला.\nसन १९६८ पर्यंत ०.०३२ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेलं हे बेट त्यानंतर हळूहळू चारही बाजूंनी होणाऱ्या झिजेमुळं आता पाण्यात पूर्णपणे बुडालं आहे. त्याच्या आजूबाजूची आणखी चार बेटंही झपाट्यानं बुडत असल्याचे संकेत मिळत आहेत. लक्षद्वीप द्वीपसमूहातली बेटं जैवविविधतेनं समृद्ध आहेत; पण अजूनही ती आपल्याला पूर्णपणे कळलेली नाहीत. वाढत्या समुद्रपातळीमुळं होत असलेल्या\nकिनाऱ्यांच्या झिजेमुळं ती वेगानं संकटग्रस्त बनत आहेत. उपग्रह-प्रतिमांच्या अभ्यासातून ही बाब अगदी ठळकपणानं समोर आली आहे.\nडॉ. आर . एम . हिदायतुल्ला हे माणसांची वस्ती नसलेल्या लक्षद्वीप द्वीपसमूहातल्या बेटांचा व त्यांवरच्या जैवविविधतेचा अभ्यास अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या निरीक्षणानुसार, सन १९६८ ते २००३ या काळातच ‘पाराळी १’ हे प्रवाळबेट नष्ट होण्याच्या व बुडू लागल्याच्या खुणा दिसू लागल्या होत्या. जागतिक तापमानवृद्धीमुळं वाढणारी समुद्रपातळी हेच या घटनेमागचं एकमेव कारण आहे. बंगाराम या कंकणाकृती प्रवाळबेटांत ‘पाराळी २’, ‘पाराळी ३’ आणि ‘थिंनाकारा’ अशी आणखी तीन बेटं असून, त्यांचीही झीज सुरूच आहे. त्यामुळं यापुढं ‘लक्षद्वीप द्वीपसमूहात एकूण छत्तीस बेटं नसून, एकतीसच बेटं आहेत,’ असं म्हणण्याची वेळ आपल्यावर नजीकच्या काळात येणार आहे.\nअरबी समुद्रात, भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यापासून ४०० किलोमीटर दूर असलेल्या लक्षद्वीप द्वीपसमूहात एकंदर ३६ प्रवाळबेटांपैकी ११ बेटांवर माणसांची वस्ती आहे.१५ बेटांवर वस्ती नाही. पाच बेटं आधीपासूनच पाण्याखाली आहेत आणि पाच बेटं इतर बेटांशी संलग्न आहेत. या बेटांच्या आजूबाजूच्या समुद्रतळाच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे, की इथं पाण्यात बुडालेल्या प्रवाळभित्ती (Coral reefs) आहेत. एका उथळ तळ्याच्या (Lagoon-लगून) आजूबाजूला असलेली सखल (Low ) बेटांची ही एक साखळीच आहे. ही बेटं ३२ चौरस किलोमीटरच्या परिसरात विखुरलेली आहेत. या प्रवाळबेटांत आढळून येणारी विविधता ही केवळ अचंबित करणारीच आहे. प्रत्येक बेट हे त्यावरील वनस्पती, अवसाद किंवा गाळ, प्रवाळ, मत्स्यजीवन, लगून या सगळ्यांच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. लक्षद्वीप द्वीपसमूहातली ही बेटं त्यांच्या विशिष्ट भूरूपिकीमुळं (Geomorphology ), भूशास्त्रीय रचनेमुळं, जैवविविधतेमुळं आणि त्यांच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळं अद्वितीय अशी निसर्गलेणी बनलेली आहेत. प्रत्येक बेट हे देवदुर्लभ सौंदर्यानं परिपूर्ण आहे. प्रत्येक बेटाचं निसर्गसौंदर्य हे शब्दात वर्णनही करता येणार नाही इतकं विलक्षण आहे. प्रवाळ आणि केवळ प्रवाळ यांनीच बनलेली, सदैव अस्थिर...आणि कल्पेनी बेटासारखी बेटं तर वीस-वीस मीटर उंचीच्या माडांनी झाकून गेलेली या बेटांवरचं पर्यावरण संवेदनशील असून, भरपूर पाऊस पडत असूनही शुद्ध गोड्या पाण्याचा तुटवडा ही एक इथली मोठी समस्या आहे.\nइथली सगळी बेटं कमी उंचीची, समुद्रसपाटीपासून केवळ एक ते दोन मीटर उंच असून, त्यांवर डोंगर, पर्वत अशी भूरूपं नाहीत. काही बेटांवर वाळूच्या उंच टेकड्या आणि थोड्या उंचीवर पुळणी आहेत. या पुळणींवर तुटलेल्या प्रवाळांच्या भरड पदार्थांचं संचयन आढळून येतं. पूर्वेकडून येणारी वादळं आणि मॉन्सूनमध्ये नैॡत्येकडून येणाऱ्या लाटा यांमुळं या बेटांची मोठी नासधूस व झीज होते. त्यामुळं प्रवाळांचे लहान लहान तुकडे वेगवेगळ्या लगूनमध्ये पडून काही लगून गाळानं भरूनही जाऊ लागले आहेत. भरपूर जैवविविधता असलेली ही प्रवाळबेटं सागरी पर्यावरणातल्या बदलांसंदर्भात खूपच संवेदनशील आहेत. समुद्रपातळीतल्या थोड्याशा बदलानंही ती नष्ट होऊ शकतात.\nमिनीकॉय, कल्पेनी, कदमत, किस्तन व चेटलत ही इथली कंकणाकृती प्रवाळबेटं आहेत. बंगाराम बेटांचा समूह लगूनच्या मध्ये तयार झाला आहे. इथल्या सगळ्याच प्रवाळांच्या वाढीत समुद्रपातळीतल्या बदलानुसार अनेक बदल झाल्याचं दिसून आलं आहे. प्रवाळ हे मूलतः उथळ पाण्यात वाढतात; त्यामुळं समुद्रपातळीतल्या थोड्याशा वाढीनंही ते नष्ट होतात. १५ हजार वर्षांपूर्वी या भागात समुद्रपातळी आजच्यापेक्षा १२० मीटरनं खाली होती. सात हजार वर्षांपूर्वी ती २० मीटर इतकीच खाली होती. समुद्रपातळी खाली जाण्याची किंवा वर येण्याची क्रिया खूपच संथ गतीनं झाली असेल. अन्यथा इतक्‍या मोठ्या प्रमाणावर प्रवाळबेटं तयार होऊ शकली नसती किंवा शिल्लक राहू शकली नसती.\nसध्याची प्रवाळ व प्रवाळभित्तींची वाढ गेल्या ५०० वर्षांतच झाली. आता मात्र जागतिक हवामानबदलांमुळं समुद्रपातळी वाढत असून त्याचे परिणाम यानिमित्तानं वेगानं दृश्‍यरूप घेऊ लागले आहेत.\nही सागरी बेटं आज वाढत्या समुद्रपातळीच्या सावटाखाली आपलं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करत आहेत. या बेटांचा जो ऱ्हास सुरू आहे आणि भविष्यात या बेटांना ज्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे, त्याची आज अनेकांना फारच कमी माहिती आहे. समुद्रपातळीत एक मीटरनंही होणारी वाढ या कमी उंचीच्या प्रवाळबेटांना गिळंकृत करणार असल्याचं भाकीत अनेक सागरशास्त्रज्ञांनी व हवामानतज्ज्ञांनी यापूर्वीच केलं आहे.\nभविष्यातल्या संकटाची चाहूल तर आता लागलेलीच आहे. वाढणाऱ्या समुद्रपातळीमुळं अशा बेटांना पुढच्या काळात कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल, हे कळण्यासाठी व हीच बेटं सर्वप्रथम या संकटाला कशी बळी पडणार आहेत, हे समजण्यासाठी लक्षद्वीप द्वीपसमूहातल्या सगळ्याच बेटांचा अभ्यास नव्यानं हाती घेण्याची मोठी गरज आता निर्माण झाली आहे. माणसांची वस्ती असलेल्या बेटांचा विचार तर प्राधान्यानं होणं आवश्‍यक आहे.\nसागरपातळी वाढण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेवर आपलं काही नियंत्रण नाही हे खरं आहे; पण अशा बेटांवर खारफुटीची जंगलं वाढवून भविष्यात होणाऱ्या समुद्राच्या आक्रमणाचा जोर कमी करता येईल. ही बेटं वाचवण्याचा सध्या हाच एक पर्याय आपल्यासमोर आहे.\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-bhairavnath-ushav-vita-109080", "date_download": "2018-05-27T03:58:09Z", "digest": "sha1:YMUO6AFW7VNAN7JTT4MGT5YBP7ENDUJZ", "length": 17026, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Bhairavnath ushav vita विट्यातील जमदाडे - खत्री यांची कुस्ती बरोबरीत | eSakal", "raw_content": "\nविट्यातील जमदाडे - खत्री यांची कुस्ती बरोबरीत\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nविटा - येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवानिमित्त कुस्ती मैदान झाले. यात राष्ट्रीय विजेता माऊली जमदाडे विरूद्ध भारत केसरी मनजीत खत्री यांच्यात काटा लढत झाली. एक लाख इनामाच्या प्रथम क्रमांकाची ही कुस्ती पाऊणतास चालली. अखेर कुस्ती निकाली न झाल्याने बरोबरीत सोडवण्यात आली.\nविटा - येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवानिमित्त कुस्ती मैदान झाले. यात राष्ट्रीय विजेता माऊली जमदाडे विरूद्ध भारत केसरी मनजीत खत्री यांच्यात काटा लढत झाली. एक लाख इनामाच्या प्रथम क्रमांकाची ही कुस्ती पाऊणतास चालली. अखेर कुस्ती निकाली न झाल्याने बरोबरीत सोडवण्यात आली.\nप्रमुख लढतींबरोबरच या मैदानात दीडशेहून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. कुस्त्या पाहण्यासाठी हजारो कुस्तीशौकीन उपस्थित होते.\nयेथील श्री भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवानिमित्त तालुका क्रीडा संकुलाजवळील आखाड्यात कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते झाले. मैदानात पंच म्हणून विजयआप्पा पाटील, प्रा. सुर्यकांत शिंदे, अभिजीत पाटील, आलम तांबोळी, भाऊसाहेब पाटील, विकास पाटील यांनी काम पाहिले.\nव्दितीय क्रमांकाची लढत विलास डोईफोडे विरूध्द विजय धुमाळ यांच्यात झाली. यात विलास डोईफोडे विजयी झाला. तृतीय क्रमांकाची लढत विट्याचा सुपुत्र महाराष्ट्र चॅम्पियन अभिजीत मोरे विरूध्द राष्ट्रीय विजेता अमरजीत बिनिया यांच्यात झालेल्या चटकदार कुस्तीत कलाजंग डावावर अमरजीतला अभिजीतने आस्मान दाखविले.\nया मैदानात माधुरी शिंदे, पूजा लोंढे, प्राजक्ता पाटील, हर्षदा मगदूम, गौरी शिंदे, प्रेरणा गायकवाड या मुलींनी चटकदार व प्रेक्षणीय कुस्त्या करत प्रतिस्पर्धी मुलींना चीतपट केले.\nयावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, विटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र पिसाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनाजी पिसाळ, माजी सभापती अविनाश चोथे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील, विराज केन्स शुगरचे कार्यकारी संचालक विशाल पाटील, नगरसेवक पद्मसिंह पाटील, फिरोज तांबोळी, आप्पा पाटील, पांडुरंग पवार, दत्ता साठे, प्रशांत कांबळे, अमित भोसले, विकास जाधव, मैनुद्दीन पठाण, रवींद्र कदम, कैलास भिंगारदेवे, राहुल रूपनर, साहेबराव होनमाने, संजय पाटील यांच्यासह कुस्तीशौकीन उपस्थित होते. सुत्रसंचालन सुरेश गवळी यांनी केले.\n30 किलो वजन गट : रोहन पाटील, रोहित तामखडे, विराज घार्गे, धीरज तामखडे, राज देशमुख, गौरव माने, अविनाश कारंडे, गौरव जाधव, प्रथमेश मदने.\n40 किलो गट : वैभव शेळके, विकी तामखडे, रोहित तामखडे, अजित पाटील, रोहन पवार, नितीन तामखडे, रणधीर शिंदे, गौरव मदने.\n50 किलो गट : इम्रान मुजावर, रोहित पाटील, राहुल निकम, विश्‍वजीत साळुंखे, रोहित काळे, बापू शिरतोडे, आकाश जाधव.\n60 किलो गट : आकाश निकम, रोहन सुर्यवंशी, निलेश शिंदे, अमोल सातपुते, विवेक पाटील, शशिकांत गावडे, सनीकुमार अवघडे, तुकाराम तामखडे, विजय चन्ने, साहील तामखडे, संग्राम जाधव, आफताब पटेल, विक्रम तामखडे, उदय पवार.\n70 किलो गट : लयलीत गायकवाड, अभिजीत करे, निलेश सुडके, किरण तामखडे, प्रतीक साळुंखे, योगेश तामखडे, अक्षय साळवी, ओंकार सावंत, मयुरेश मरळे, तेजस लोंढे, सौरभ तामखडे, रोहित एडके, स्वराज तामखडे. खुला गट : अक्षय मदने, संग्राम काकडे, खाशाबा मदने, शंभूराज पाटील, ओंकार मदने, कन्हैय्या माने, अनिकेत गावडे, श्रीकांत निकम, विशाल माने, सागर तामखडे, शेखर रासकर\nविट्यात आमलीच्या गाड्यांची मिरवणूक उत्साहात\nविटयाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवानिमित्त आमलीच्या गाड्यांची मिरवणूक उत्साहात झाली. अनेक शेतकऱ्यांनी सजवलेल्या बैलजोड्याची पारंपारिक वाद्यांच्या गजरात, गुलालाची मुक्त उधळण करत \"नाथबाबाच्या नावानं चांगभलं\" च्या जयघोषात आमलीच्या गाड्यांची मिरवणुका काढल्या.\nआमली गाड्यांची मिरवणूक पाहण्यासाठी क्लिक करा\nऋतुराज पाटलांना सत्ताधाऱ्यांची थेट ‘ऑफर’\nकोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांना सत्ताधारी पक्षाने थेट ‘ऑफर’ दिल्याचे समजते. भाजपच्या सर्व्हेत ऋतुराज यांचे नाव वरच्या क्रमांकावर...\nनांदेड शहर, जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा\nनांदेड : नांदेड शहर व परिसराला शनिवारी रात्री आठ ते साडे अकरा या कालावधीत वादळी वारा व पावसाने झोडपले. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडला. अनेक...\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-chandrashekhar-bawankule-says-hailstorm-affected-farmers-will-get-more-5870", "date_download": "2018-05-27T03:14:43Z", "digest": "sha1:TGVYL2KCJ4YKB2JEUXS2V3VKS4TKVT43", "length": 15760, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Chandrashekhar Bawankule says hailstorm affected farmers will get more benefit, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव : चंद्रशेखर बावनकुळे\nगारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव : चंद्रशेखर बावनकुळे\nसोमवार, 19 फेब्रुवारी 2018\nनागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत प्राथमिक असून त्यासंदर्भाने पुनर्विचार करून भरीव मदत केली जाईल, असे आश्‍वासन नागपूरचे पालकमंत्री तसेच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृती समितीला दिले.\nनागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत प्राथमिक असून त्यासंदर्भाने पुनर्विचार करून भरीव मदत केली जाईल, असे आश्‍वासन नागपूरचे पालकमंत्री तसेच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृती समितीला दिले.\nआमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात कृती समितीने सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला त्यांनी रविवारी (ता. १८) भेट दिली, यावेळी ते बोलत होते. गारपीटग्रस्त संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्‍टरी एक लाख रुपयांची भरपाई मिळावी, यासह विविध मागण्यांकरीता आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात काटोल येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी शनिवारी (ता. १७) भेट दिली.\nदरम्यान, आंदोलनाची तीव्रता वाढल्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी सकाळीच काटोल गाठत मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगत धरणे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागातील गारपीटग्रस्त भागाचा दौरा करेपर्यंत आणि आंदोलनस्थळी येऊन मागण्यांची पूर्तता करेपर्यंत ते मागे घेणार नसल्याचा निर्धार यावेळी व्यक्‍त करण्यात आला. कृती समितीचे अध्यक्ष व प्रयोगशील शेतकरी मनोज जवंजाळ यांनी केळीला ४० हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली. त्याच धर्तीवर संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्‍टरी एक लाख मिळावे, अशी मागणी यावेळी केली.\nगारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाल्याने उदरनिर्वाहाची समस्या भेडसावू लागली. परिणामी इसापूर (खु) येथील प्रल्हाद मनोहर धोटे (वय ५५) यांनी शनिवारी (ता. १७) आत्महत्या केली. त्याची दखल घेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धरणे आंदोलनाला दिलेल्या भेटीनंतर इसापूर गाठले. आमदार डॉ. आशिष देशमुख यांना सोबत चालण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. त्यानंतर आमदार देशमुख व बावनकुळे यांनी धोटे कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.\nसरकार चंद्रशेखर बावनकुळे आंदोलन यशवंत सिन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केळी आत्महत्या\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%A8_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-05-27T03:13:07Z", "digest": "sha1:Q44XES5QXHUELUH7YIGSNV55TRGCLOU4", "length": 5100, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उज्जैन (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nउज्जैन लोकसभा मतदारसंघ भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील मतदारसंघ आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उज्जैन (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nमध्य प्रदेशामधील लोकसभा मतदारसंघ\nइंदूर • उज्जैन • खजुराहो • खरगोन • खांडवा • गुणा • ग्वाल्हेर • छिंदवाडा • जबलपूर • टिकमगढ • दामोह • देवास • धर • बालाघाट • बैतुल • भिंड • भोपाळ • मंडला • मंदसौर • मोरेना • रतलाम • राजगढ • रेवा • विदिशा • शाडोल • सतना • सागर • सिधी • होशंगाबाद\nमध्य प्रदेशामधील लोकसभा मतदारसंघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१६ रोजी ०१:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-disease-control-cabbage-class-crops-agrowon-maharashtra-5828", "date_download": "2018-05-27T03:07:52Z", "digest": "sha1:SR72CDPDQNRSH7FFRH34RDJ3NYO4TALI", "length": 16984, "nlines": 187, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, disease control on cabbage class crops , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोबीवर्गीय पिकांवरील रोगांचे नियंत्रण\nकोबीवर्गीय पिकांवरील रोगांचे नियंत्रण\nकोबीवर्गीय पिकांवरील रोगांचे नियंत्रण\nकोबीवर्गीय पिकांवरील रोगांचे नियंत्रण\nचिमाजी बाचकर, सोमनाथ पवार\nशनिवार, 17 फेब्रुवारी 2018\nसद्यःस्थितीत कोबीवर्गीय पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. ढगाळ वातावरण, कमी-जास्त होणारी थंडी अशा वातावरणात मुळावरील गाठी, करपा, केवडा, भुरी आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. रोगाची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.\nमुळावरील गाठी (क्लब रुट) :\nसद्यःस्थितीत कोबीवर्गीय पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. ढगाळ वातावरण, कमी-जास्त होणारी थंडी अशा वातावरणात मुळावरील गाठी, करपा, केवडा, भुरी आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. रोगाची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.\nमुळावरील गाठी (क्लब रुट) :\nप्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून सुकतात. गड्डे लहान आकाराचे येतात.\nमुळावर गाठी आलेल्या दिसतात. मुख्य खोडाचा भाग फुगीर, खुरटा आणि काळसर पडून कुजतो.\nजमिनीचा सामू ७ पेक्षा कमी आहे, अशा जमिनीत रोगाचे प्रमाण जास्त असते.\nरोगट झाडे उपटून त्यांचा नायनाट करावा.\nकार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आळवणी.\nकरपा (ब्लॅक लिफ स्पॉट) :\nरोगाचा प्रादुर्भाव बियाणे व रोगग्रस्त अवशेषांपासून होतो. प्रसार कीटक आणि हवेमार्फत होतो.\nप्रादुर्भावग्रस्त गड्डा, देठ आणि खोडावर गोलाकार किंवा लंबगोल काळसर रंगाचे डाग दिसतात. पानावर एकात एक वलये असलेले तपकिरी काळे ठिपके पडतात.\nढगाळ हवामानात रोगाची तीव्रता वाढून हे डाग एकमेकांत मिसळतात. सर्व भाग काळपट पडून पाने करपल्यासारखी दिसतात.\nकोबी, फ्लॉवरच्या गड्ड्यांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन गड्डे तपकिरी रंगाचे होतात.\nरोगग्रस्त झाडांचा उपटून नायनाट करावा.\nफवारणी (प्रति लिटर पाणी)\nमँकोझेब २.५ ग्रॅम किंवा\nकॉपर आॅक्‍सिक्‍लोराइड २.५ ग्रॅम किंवा\nक्‍लोरथॅलोनील २.५ ग्रॅम अधिक सर्फेक्‍टंट १ मि.लि.\nकेवडा (डाऊनी मिल्ड्यू) :\nरोगाचा प्रादुर्भाव बियाणे आणि जमिनीतून होतो. तसेच रोगग्रस्त झाडाचे अवशेष, पाणी व वाऱ्यामार्फत दुय्यम प्रसार होतो.\nरोगामुळे पानाच्या वरील भागावर पिवळसर रंगाचे तर खालील भागावर जांभळट, तपकिरी रंगाचे डाग दिसून येतात. सदर डागांवर नंतर भुरकट बुरशीची वाढ होते.\nप्रादुर्भाव रोपावस्थेत जास्त प्रमाणात होतो. पोषक वातावरणात संपूर्ण पाने करपून रोपे मरतात.\nपुनर्लागवडीनंतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पाने गळतात. त्यामुळे गड्डे चांगले पोसत नाहीत. गड्ड्यांची काढणी लांबल्यास त्यावर तपकिरी काळपट चट्टे पडतात आणि ते सडू लागतात.\nफुलकोबीचा मुख्य दांडा व आतील भाग काळा पडून सडतो.\nपीक स्वच्छ तणविरहित ठेवावे.\nफवारणी (प्रति लिटर पाणी)\nमेटॅलॅक्‍झिल अधिक मँकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा\nक्‍लोरथॅलोनील २.५ ग्रॅम अधिक सर्फेक्‍टंट २ मि.लि.\nसंपर्क : चिमाजी बाचकर, ९४०४६१२४६१\n(अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)\nकोबीवर्गीय पिकांवरील मुळावरील गाठी व केवडा रोग\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील काजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले...\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र...पुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे...\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले... नंदुरबार ः जिल्ह्यात मागील हंगामाच्या तुलनेत...\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा... नांदेड ः हरभरा, तुरीचे चुकारे अडकले आहेत. पीक...\nनगरमध्ये काँग्रेसचे सरकार विरोधात विश्‍...नगर ः ‘भाजप सरकारने सामान्य लोकांचा विश्‍...\nपदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात...नागपूर : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक...\nदूध दरवाढ आंदोलनासाठी शेतकरी संघर्ष...वैजापूर, जि. औरंगाबाद : दूधदराच्या प्रश्‍...\nशेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे पेरावेत...बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाणदापोली, जि. रत्नागिरी : राज्याचे कृषी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nकृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nवनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...\nशेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...\nशेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...\nएक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87.%E0%A4%86%E0%A4%B0.%E0%A4%86%E0%A4%B0._%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2018-05-27T03:14:57Z", "digest": "sha1:F2ZV6RLZDZORCULKT2AZSEUIZE44ZUWY", "length": 6364, "nlines": 211, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जे.आर.आर. टॉल्कीन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजॉन रोनाल्ड रुएल टॉल्कीन\nइ.स. १९१६ सुमारासचे टॉल्कीन यांचे व्यक्तिचित्र.\nमार्च १, इ.स. १८९२\nफेब्रुवारी ९, इ.स. १९७३\nद लॉर्ड ऑफ द रिंग्स\nजॉन रोनाल्ड रुएल टॉल्कीन (इंग्लिश: John Ronald Reuel Tolkien) अर्थात जे.आर.आर. टॉल्कीन (मार्च १, इ.स. १८९२; ब्लूमफॉँटेन, दक्षिण आफ्रिका - फेब्रुवारी ९, इ.स. १९७३; बोर्नमथ, इंग्लंड) हे प्रसिद्ध ब्रिटिश लेखक होते. द हॉबिट व द लॉर्ड ऑफ द रिंग्स ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत.\nद लॉर्ड ऑफ द रिंग्स (३ भाग)\n\"जे.आर.आर. टॉल्कीन\" (इंग्लिश मजकूर). टॉल्कीन सोसायटी.\nइ.स. १८९२ मधील जन्म\nइ.स. १९७३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://medium.com/rasik/nagrik-2015-f8f734e22a04", "date_download": "2018-05-27T04:23:01Z", "digest": "sha1:YQZGM4RULSDEH6URE7MRG64IFMG35SRL", "length": 11015, "nlines": 43, "source_domain": "medium.com", "title": "Nagrik, 2015 — ★★ – Rasik – Medium", "raw_content": "\nराहवत नाहीये म्हणून थोडं मराठीत लिहितो. बुद्धिबळाच्या हस्तिदंती सोंगट्यांनी सापशिडी खेळायची नसते. सापशिडी, लुडो आणि बरंच काही त्याने सहज खेळता येतं, पण त्या त्या खेळांसाठी बनलेल्या नसतात. स्वतःचं हसं करून घेण्यापलीकडे त्यातून काहीही साध्य होत नाही.\nसुलभा देशपांडे, नीना कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर आणि दस्तुरखुद्द नटसम्राट डॉ श्रीराम लागू अशी कडक माणसं असताना त्यांना वाया घालवणे हा निव्वळ अपराध म्हणून मोजायला हवा. आणि ह्यात मी अजून सचिन खेडेकरला मोजलेलं देखील नाही. गेलाबाजार मिलिंद सोमणने सुद्धा सुंदर काम केलेलं आहे. आता गोंधळ असा झालाय की स्वतः दिग्दर्शकाला ह्या चित्रपटाचा आवाका झेपलेला नाही. आहेत नाहीत त्या सर्व समस्या कढईत ढकलून चांगल्या सिनेमाची पाव भाजी करण्यात काय हशील\nचित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेला पत्रकार आणि राजकारणी हा संघर्ष जरी अजून चांगला रंगवला असता तरी खरच एक चांगलं कथानक उभं राहिलं असतं. पण ह्या संघर्षाला तात्विक बैठक देऊन अधिक सबळ करण्याऐवजी, राजकारण्यांना आहेत नाहीत ती सर्व पापं करायला लावून अगदी काळं कुट्ट केल्यावर कसला आलाय वैचारिक संघर्ष ह्या नंतर उरते ती एक औपचारिकता. भावनिक दृष्ट्या, पाहणारे सगळे, खलनायकाला मनातल्या मनात फाशी देऊन मोकळे झालेले असतात. तसच काहीसं पडद्यावर होताना पाहणं एवढा एकच पर्याय आपल्या समोर ठेवलेला असतो. असे तद्दन सरळसोट चित्रपट बनूच नयेत का ह्या नंतर उरते ती एक औपचारिकता. भावनिक दृष्ट्या, पाहणारे सगळे, खलनायकाला मनातल्या मनात फाशी देऊन मोकळे झालेले असतात. तसच काहीसं पडद्यावर होताना पाहणं एवढा एकच पर्याय आपल्या समोर ठेवलेला असतो. असे तद्दन सरळसोट चित्रपट बनूच नयेत का तर असं नाही. वर म्हणल्याप्रमाणे सापशिडी खेळूच नये का ह्या प्रश्नालाही अर्थ नाही.\nसचिन खेडेकर दोन मुलींचा बाप, बायको कॅन्सरग्रस्त. झकास भावनिक मसाला तयार आहे. ह्या एका अनुभवी पत्रकाराला आयुष्याच्या (आणि नोकरीच्या) उत्तरार्धातच पत्रकारितेबद्दल मूलभूत प्रश्न का पडावे वास्तवातल्या भयाणतेने जीव कासावीस होण्याइतका मानसिकरीत्या कोवळा जर तो असेल तर कारकीर्दीच्या पूर्वार्धात तो काय गोट्या खेळत होता की शाळांच्या वार्षिक समारंभांचं वार्तांकन करत होता वास्तवातल्या भयाणतेने जीव कासावीस होण्याइतका मानसिकरीत्या कोवळा जर तो असेल तर कारकीर्दीच्या पूर्वार्धात तो काय गोट्या खेळत होता की शाळांच्या वार्षिक समारंभांचं वार्तांकन करत होता नोकरी नाही, लवकरच खायची भ्रांत असलेला माणूस खुशाल रिक्षानी फिरतो, महागड्या ठिकाणी सुरापान करतो. त्याच्या मित्रांबद्दल आणि त्या अद्वितीय मैत्रीबद्दल न बोललेलंच बर. एकच सांगणं की प्रेक्षकाला अध्यारूत धरू नका. ‘नवरा माझा नवसाचा’ पाहणारा प्रेक्षक ‘नागरिक’ला येत नाही, एवढी जाणीव असली म्हणजे झालं.\nहा एवढा वैताग किंवा त्रागा कशासाठी तर अपेक्षाभंग. श्रीराम लागू आणि दिलीप प्रभावळकर. नीना कुलकर्णी आणि सुलभा देशपांडे. कथानक ह्यांना एकदाही समोरासमोर आणत नाही. पानभर संवाद आहेत प्रत्येकाच्या वाट्याला. नीना कुलकर्णी अगदी जेंव्हा भावूक होते आणि आवंढा गिळते, तेव्हा कॅमेरा डीफोकस करणे म्हणजे करंटेपण नाहीतर काय तर अपेक्षाभंग. श्रीराम लागू आणि दिलीप प्रभावळकर. नीना कुलकर्णी आणि सुलभा देशपांडे. कथानक ह्यांना एकदाही समोरासमोर आणत नाही. पानभर संवाद आहेत प्रत्येकाच्या वाट्याला. नीना कुलकर्णी अगदी जेंव्हा भावूक होते आणि आवंढा गिळते, तेव्हा कॅमेरा डीफोकस करणे म्हणजे करंटेपण नाहीतर काय सचिन खेडेकर हा एक गुणी अभिनेता असला तरी सगळीकडे ताणून बांधलेल्या नगाऱ्यासारखा वाटतो. मिलिंद सोमण ही एक अनपेक्षित झुळूक एवढ्या पाउस न पडलेल्या जूनच्या उकाड्याला कशी काय मारेल सचिन खेडेकर हा एक गुणी अभिनेता असला तरी सगळीकडे ताणून बांधलेल्या नगाऱ्यासारखा वाटतो. मिलिंद सोमण ही एक अनपेक्षित झुळूक एवढ्या पाउस न पडलेल्या जूनच्या उकाड्याला कशी काय मारेल\nमराठी चित्रपट आता परिपक्व, पोक्त झाला वगैरे म्हणताना असे मिठाचे खडे मधे मधे यायचेच. त्रास अशासाठी की ह्या सर्वांना एकत्र पहाण्याचा योग चुकला. आता परत केंव्हा येईल तेंव्हा येईल. असो… ह्यातून सावरण्यात काही दिवस जातील. तोपर्यंत किल्ला येतोच आहे, त्याला आम्ही असणारच ‘हजर’. नाहीतर संदूक पण पाहीन कदाचित.\nता. क. : देविका दफ्तरदार बाकी झकास. अगदी सहज, नैसर्गिक. आवडली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://vinayaki.blogspot.com/2017/06/blog-post_65.html", "date_download": "2018-05-27T03:33:07Z", "digest": "sha1:YL7TSH5HQ6YYBTTRPK3GVKLXM46MDO7U", "length": 5125, "nlines": 101, "source_domain": "vinayaki.blogspot.com", "title": "विनायकी ....: आत्मशोध १", "raw_content": "\nकवितेला असं लागतच काय हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..\nकवितेला असं लागतच काय थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..\nकवितेला असं लागतच काय फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..\nकवितेला असं लागतच काय भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..\nएकदा बाकीचे प्रश्न सोडून\nएकच प्रश्न डोक्यात घेत..\nतिथे आत्मशोध नावाच्या प्रकरणामध्ये ..\nकाही प्रश्न विचारावेत ...\nनिरागस हसणारा तू कुठे गेलास\nआणि काही उपप्रश्न हि विचारावेत ..\nकि नक्की प्रश्न कशाचा आहे\nआणि मग याचीहि खोटी उत्तरं देत ,\nआत्मशोध संपूर्ण झाला ..\nअसा शेरा मारून ..\nकायमचे मिटवून टाकावे आपल्यापुरते ...\nआणि एका नवी प्रकरणाला सुरुवात करावी..\nकारण इथे खोटेपणा केल्यावर ..\nतिथे कुणीच विचारत नाही खरी उत्तरं..\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nआधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची.. तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची.. आधी कविता मानेला हिसका देउन मस्त ...\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nगोष्ट असेल छोटीशी ..\nगोष्ट असेल छोटीशी .. पण त्याचीही कथा करतील.. तु सुस्कारे सोडशील साधे.. लोक त्याचीही गाथा करतील ..१ शिस्तभंगाचे कलम लागेल तुझ्या बटांना ......\nस्वप्नी दूर दिसावी कविता..\nराधेस ..अन कृष्णेस ..ही ..\nमाझ्या मुला , तु राजकुमार नको बनुस ..\nमाझिया गल्बता तू खलाशी \nआमची 'ती'.....माझी 'हि'.....आणि 'मी'......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/media-43799488", "date_download": "2018-05-27T03:29:07Z", "digest": "sha1:A6YJMIPYCZ5LRX4CBJZ2NCGCIQ3XJHEO", "length": 6898, "nlines": 114, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाहा व्हीडिओ : उत्तर कोरिया सरकार या कामगारांचा पगार का जप्त करतं? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : उत्तर कोरिया सरकार या कामगारांचा पगार का जप्त करतं\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nउत्तर कोरियातले काही नागरिक परदेशात कामगार म्हणून काम करतात. मात्र उत्तर कोरिया सरकार त्यांची रोजंदारी जप्त करतं\nकारण ते सरकारचे अधिकृत गुलाम आहेत. जगभरात असे दीड लाख कामगार असल्याचं मानलं जातं.\nकिम जाँग-उन सरकार या कामगारांकडून अब्जावधी डॉलर्स वर्षाला कमावतं. या कामगारांना मात्र परदेशात हालाखीचं जीवन जगावं लागत आहे. कधीही सुट्या नाही, एवढंच नव्हे तर कामादरम्यान अवकाश नाही.\nआर्थिक निर्बंध असतानाही उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था कशी चालते\nउत्तर कोरियाला कसं थांबवायचं\nजाणून घ्या उत्तर कोरियाला अण्वस्त्र सज्ज का व्हायचं आहे.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ पैशाची गोष्ट : बुडित कर्जाचं पुढे काय होतं\nपैशाची गोष्ट : बुडित कर्जाचं पुढे काय होतं\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : ...तर सुटीच्या दिवशी जास्त झोपा आणि आयुष्य वाढवा\nपाहा व्हीडिओ : ...तर सुटीच्या दिवशी जास्त झोपा आणि आयुष्य वाढवा\nव्हिडिओ IPLच्या चीअरलीडर्संचं आयुष्य कसं असतं\nIPLच्या चीअरलीडर्संचं आयुष्य कसं असतं\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : हे 5 प्राणी अखेरचे पाहून घ्या कारण...\nपाहा व्हीडिओ : हे 5 प्राणी अखेरचे पाहून घ्या कारण...\nव्हिडिओ जेव्हा ड्रोन सिंह बनून हत्तींना पळवून लावतो...\nजेव्हा ड्रोन सिंह बनून हत्तींना पळवून लावतो...\nव्हिडिओ पाहा कुठे आणि कशी उघडली आहे फक्त लहान मुलांसाठीची जिम\nपाहा कुठे आणि कशी उघडली आहे फक्त लहान मुलांसाठीची जिम\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t12321/", "date_download": "2018-05-27T03:39:29Z", "digest": "sha1:IC7KXTI4TLVCOGGGP66UDZO4IURZZFUS", "length": 2151, "nlines": 58, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-दु:ख तर खूप होत मला.....", "raw_content": "\nदु:ख तर खूप होत मला.....\nदु:ख तर खूप होत मला.....\nदु:ख तर खूप होत मला,\nतू माझ्या जवळ नसल्यावर.....\nहळूच ओठावर येते हसू,\nनकळत तुझी आठवण आल्यावर.....\nतू नसलीस कि जग सुने होते माझे,\nखूप बरे वाटते तू जवळ आल्यावर.....\nसर्व काही विसरून जातो मी,\nदु:ख तर खूप होत मला.....\nदु:ख तर खूप होत मला.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://chitos313.blogspot.com/2012/11/blog-post_19.html", "date_download": "2018-05-27T03:10:58Z", "digest": "sha1:SNS7YFZDLGKRA2B2MO4TNPCTWESYNTBH", "length": 31915, "nlines": 210, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: जस्ट लाईक दॅट १७", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\nजस्ट लाईक दॅट १७\nभाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६\nरविवारी सकाळी सकाळी मनिषाचा फोन आल्यावर रमा थोडी चपापलीच. मनिषाशी तिची चांगली ओळख वगैरे असली तरी आत्तापर्यंत तिला मनिषाने असा भल्या सकाळी फोन केला नव्हता. तिने विचार करतच फोन उचलला.\n\"रमा, तुला एक विचारायचं होतं\"\n\"अगं, मला आज शॉपिंगला जायचं होतं..तू येशील का बरोबर\n\"म्हणजे मला तुझा ड्रेसिंग सेन्स आवडतो..तुझी चांगली मदत होईल सिलेक्शनला..मला बरीच खरेदी करायची आहे....दोन आठवडेच राहिले\"\nरमाला आठवलं. मनिषा दोन आठवड्यांनी लग्न करायला घरी जाणार होती. तिच्या लग्नाचं कळलं त्याच दिवशी तर तिने श्रीला फोन करून आदित्यबद्दल सांगितलं होतं.\n\"तुझी शॉपिंग करायची आहे की अजून कुणाची\n\"अगं, मयूरच्या बहिणींसाठी काहीतरी घेऊन जायला लागणारे आणि बाकी पण बरीच खरेदी आहे...वेळ जाईल तसा..तुला चालेल ना\nकोणती मुलगी शॉपिंगला जायला नाही म्हणणारे\n\"हो..चालेल की..तू मेघा, दर्शुला नाही विचारलंस का आणि प्रिया\n\"प्रिया आणि मेघाला काम आहे..दर्शु येईल बहुतेक...\"\n\"ओके...भेटू मग..कळव कधी निघायचं आहे ते\"\nआदित्य झोपेतून उठून बाहेर आला तेव्हा रमा तयार होऊन पुस्तक वाचत बसली होती.\n\"आज रविवार आहे ना\" त्याने झोपेतच कन्फ्युस होत विचारलं.\n\"हं\" तिने मान डोलवली. तो तसाच तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत राहिला.\n\"मग तू अशी तयार होऊन का बसलीयस\n\"ओके..\" तो पुन्हा त्याच्या खोलीकडे वळला.\n\"आदि, तू पुन्हा जाऊन झोपणारेस\n\"अ..नाही..उठलोय मी...\" त्याने जांभई देत उत्तर दिलं.\n\"मी चहा केलाय तुझ्यासाठी...\"\n\"ओके..थॅंक्स...दुपारी बाहेरच खाणार असाल ना काहीतरी\n\"माहित नाही पण बहुतेक खाऊ..तुला काही आणायचं आहे का\n\"मी जातो आवरायला..मी येईपर्यंत तू गेली असशील...बाय..\"\nआदित्य पुन्हा खोलीत जाऊन आडवा पडला आणि त्याला झोप लागली. तासाभराने तो नीट जागा झाला. रमा निघून गेली होती. त्याने आवरून चहा गरम केला आणि सवयीप्रमाणे लॅपटॉप उघडून बसला. मेलबॉक्समधल्या तिसऱ्या मेलकडे त्याचं लक्ष गेलं आणि तो चपापला. त्याने मेल उघडली.\nबिलेटेड हॅप्पी दिवाली. कसा आहेस तुझ्याशी बोलायचं होतं. जमलं तर फोन करशील तुझ्याशी बोलायचं होतं. जमलं तर फोन करशील\nआदित्यला क्षणभर काय करावं तेच सुचेना. जवळपास दीड महिना अस्वस्थपणे घालवल्यावर तो अमृताबाबत घडलेल्या प्रसंगातून बाहेर पडत होता. अमृताने त्याच्याशी गेल्या चार-साडेचार महिन्यात अजिबात संपर्क केला नव्हता आणि आता अचानक तिचा मेल. त्याने फोन करायचा नाही असं मनाशी ठरवलं खरं पण दहा मिनिटांनी त्याने घड्याळ पाहिलं आणि खूप उशीर झाला नाहीये अशी स्वतःचीच समजूत घालत अमृताला फोन लावला. तिने फोन उचलला.\n\"हाय..थॅंक्स कॉल केल्याबद्दल..मी अजिबात शुअर नव्हते की तू फोन करशील..\"\n\"आणि मी शुअर नव्हतो की तुझा फोन लागेल..मला वाटलं होतं की आत्ता तू 'त्याच्याशी' बोलत असशील आणि त्या दिवशीसारखा माझा फोन वेटिंगवर राहून कट होईल..\" तो तुटकपणे म्हणाला.\nती काहीच बोलली नाही.\n\"तुला काहीतरी बोलायचं होतं\" आदित्यने विचारलं.\n\"अ..हो..आदि..माझी एंगेजमेंट ठरलीय...पुढच्या महिन्यात...\"\n\"...ओह..ग्रेट...अभिनंदन..\" त्याने खूप वेळाने उत्तर दिलं. ती पुन्हा काही बोलली नाही.\n\"आदित्य, तुला आता तरी पटतंय ना की मी लाँग डिस्टंस रिलेशनला का नाही म्हणत होते\n\"मला काही पटण्या- न पटण्याचा प्रश्न येतोच कुठे आणि आता आपण ही गोष्ट डिस्कस करून उपयोगसुद्धा नाहीये..\"\n\"मी तुला फसवलं हे ओझं घेऊन मला लग्न नाही करायचं..\"\n\"अमृता, तू मला फसवलंस असं मी कधीच म्हणणार नाही. पण आपण एकमेकांशी खोटं बोललो..आपल्यात चूक कोण हे ठरवण्याची ही वेळ नाही...तू कुठल्या ओझ्याखाली लग्न करावंस अशी माझी अजिबात इच्छा नाही..असं म्हणतात की झालेल्या सगळ्या गोष्टी तशाच का घडल्या याची स्पष्टीकरणं नंतर आपोआप मिळतात आणि देन इट ऑल मेक्स सेन्स..जस्ट लाईक दॅट\"\n\"आदि, जे काही झालं..त्याबद्दल खूप खूप सॉरी\"\n\"तसं असेल तर मीपण सॉरी म्हणतो...अजाणतेपणी मीही तुझ्यापासून काहीतरी लपवून ठेवलंच की..\"\n\"हं...मुंबईची आहे ना ती\n\"नाही...सहज चौकशी केली..आदित्य, मला विचारायचा काहीच हक्क नाहीये...पण तू आणि रमा एका घरात-\"\n\"हो..एका घरात राहतो...वेगवेगळ्या खोलीत..\" त्याने तिचा प्रश्नाचा रोख ओळखून उत्तर दिलं.\n\"मला कधीच वाटलं नव्हतं की तू एखाद्या मुलीबरोबर राहशील..इथे मला कधी घरीसुद्धा घेऊन गेला नाहीस..\"\n\"तुला माझा स्वभाव माहितीय अमृता..मी अजूनही माझ्या घरी तिच्याबद्दल सांगितलं नाहीये...निव्वळ तडजोड म्हणून आम्ही एकत्र राहायला लागलो. तिनेही घरी फक्त तिच्या वडलांना सांगितलंय..सांगायचं इतकंच की मी ठरवून काहीच वागलो नाही\" त्याने पुन्हा टोमणा मारला.\n\"आदि, मीसुद्धा काहीच ठरवलं नव्हतं रे...खरंच..आणि तूच म्हणालास ना आत्ता की झालेल्या सगळ्या गोष्टी तशाच का घडल्या याची स्पष्टीकरणं नंतर आपोआप मिळतात आणि देन इट ऑल मेक्स सेन्स\" तिने उत्तर दिलं. त्याला अजूनही तिचा थोडा राग येत होता.\n\"बाय द वे अमृता, तू नेहमी म्हणायचीस ना की मी निर्णय घेत नाही, जबाबदारी घेत नाही.रमाबरोबर राहून मी निदान तो प्रयत्न करायला शिकलो.ती खूप कंपोस्ड, प्लांड मुलगी आहे.तिचं नेहमी काय वागायचं,बोलायचं हे ठरलेलं असतं. तिच्याबरोबर राहून कळत-नकळत मीसुद्धा बदलतोय थोडा.आयुष्याकडे,करिअरकडे सिरीअसली बघतोय. तू ज्याला ओळखायचीस, जो तुझ्यात गुंतला तो आदित्य मी राहिलेलोच नाही....हां, हे सगळं दोन-तीन वर्षांपूर्वी केलं असतं तर आज आपण दोघे-\" त्याने वाक्य अर्धवट सोडून दिलं. तिला चिडवण्याच्या प्रयत्नात तोच अस्वस्थ झाला.\n\"ठीके आदित्य...माझ्या मनात तुझ्याबद्दल राग नाही...हे सगळं असंच होणार होतं बहुतेक\"\n\"मग आता काय करणारेस पुढे घरी परत कधी येणारेस घरी परत कधी येणारेस\" तिने विषय बदलला.\n\"घरी परत एवद्यात नाही..आत्ता तर आलो मी चार-पाच महिन्यांपूर्वी..आणि पुढे काय करणारे विचारत असशील तर सध्यातरी सिरीअसली पीएचडी करायचं ठरवलंय कारण आता मला काहीच बदल करणं शक्य नाही.याच्यापुढे आणि याच्यापेक्षा जास्त चांगलं शिकताच येत नाही. त्यामुळे कुणी काही नवीन सल्ला द्यायचा प्रश्न नाही. रिसर्चमध्ये इंटरेस्टही डेव्हलप होतोय..काहीतरी चांगलं करायची इच्छा आहे..बघू..बाकी स्वैपाक करायला शिकलोय..\"\n\"अरे वा..मग चिकन करतोस की नाही\" आदित्य घरी न सांगता बाहेर चिकन खायचा त्यावरून अमृता त्याला नेहमी चिडवायची.\n\"रमाच्या राज्यात चिकन नाही होत..पण एक-दोन थाई डिशेस शिकलोय...\"\n\"छान छान..\" ताण बराच निवळला होता आणि दोघे थोड्या नॉर्मलपणे गप्पा मारायला लागले होते.\n\"तुझ्या साखरपुड्याची तारीख काय ठरली\n बराच उशीर झाला असेल ना\n\"गैरसमज करून घेऊ नको..पण...यावेळी रमालातरी जाऊन देऊ नको..\"\n\"मला माहित नाही आदित्य की मी बरोबर विचार करते की चूक म्हणजे आपण लाँग डिस्टंस रिलेशन न ठेवणं योग्य आहे हे जसं मला वाटलं तसंच तू रमाला सोडू नयेस असंही आत्ता वाटतंय...सो मी तुला सांगून टाकलं..मी काहीतरी चुकीचंसुद्धा बोलले असेन...पण..एनीवेज..मी ठेवते आता..बाय\"\nआदित्यने फोन ठेवला आणि खिडकीबाहेर सुन्न होऊन पाहत राहिला.\n'अमृताला फोन ठेवता ठेवता असला सल्ला द्यायची काय गरज होती रमाला सोडू नकोस..मला नाहीये इच्छा तिला सोडायची...पण आपल्या मनाला पाहिजे तसं नाही होऊ शकत जगात..माझा असा विचार करणं मॉरली योग्यसुद्धा नाही..मी आणि रमा निव्वळ रूम मेट्स, चांगले फ्रेंड्स आहोत..बास..'\nतो वैतागला आणि पुन्हा खोलीत जाऊन आडवा पडला.\nमॉलच्या फूडकोर्टमध्ये जागा शोधून तिघी बसल्या.\n\"मनी, तू खूप एक्साइटेड असशील ना सगळी तयारी झाली घरी सगळी तयारी झाली घरी\n\"हो..म्हणजे हे सगळं तसं घाईतच होतंय..पण मयुरसुद्धा सहा महिन्यात यायचा आहे इथे...सो घरच्यांनी घाई करायला लावली\"\n\"भारी..तू किती दिवस आहेस लग्नानंतर तिथे\n दगदग होणारे फक्त...लग्नाच्या आधी दोन आठवडे जातेय मी आणि लग्न झाल्यावर आठवडाभरात परत..\"\n\"पण तो येतोच आहे की सहा महिन्यात...\" आपण काहीच बोलत नाहीये हे जाणवल्यावर रमा एक वाक्य बोलली.\n\"खरंय...आम्ही गेले दोन-अडीच वर्षं एकमेकांपासून लांब राहतोय खरे..पण लग्न झाल्यावर आम्हाला नाही वेगळं राहायचं जास्त दिवस..मुंबईत आम्ही जेमतेम वर्षभर एकत्र राहिलो..त्यातही शेवटचे दोन महिने त्याचा एक मित्र पण होता आमच्याबरोबर राहत...मला एका ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून जागा मिळत होती तेव्हा..पण आम्ही ठरवलं की एकत्र राहायचं..त्याचा मित्र आल्यावर ऑकवर्ड झालं थोडे दिवस पण आम्ही दोघे बरोबर होतो हे महत्वाचं..गेल्या वर्षी तो इथे आला तेव्हा आम्ही ते एकत्र राहणं पुन्हा अनुभवलं..आम्ही एकमेकांना किती चांगले ओळखत होतो,एकमेकात किती गुंतलो होतो हे त्या ७-८ दिवसात जाणवलं आम्हाला..मग त्याने जाऊन घरी सांगितलं..त्याच्या घरच्यांनी पप्पांना फोन करून मला मागणी घातली आणि हिअर वी आर...\"\nदर्शु आणि रमाने माना डोलावल्या. मनिषा तिच्या लग्नाचं,तिच्या नवऱ्याचं कौतुक करण्यात गुंतली होती. रमा आणि दर्शु गुपचूप ऐकून घेण्याचं काम करत होत्या.\n\"आतासुद्धा सहा महिन्यांनी तो इकडे येणारे...तेव्हासुद्धा आम्ही एकत्र राहणार नाही पण महिन्या-दोन महिन्यांनी तरी एकमेकांना भेटू शकू...कधी एकत्र राहिलोच नसतो तर कदाचित आम्हाला काहीच वाटलं नसतं..एवढंच काय तर आमचं लग्नपण झालं नसतं..\"\nरमाच्या डोक्यात पुन्हा सगळा गुंता व्हायला लागला होता. मनीषाच्या गोष्टीशी ती पुन्हा एकदा स्वतःला रिलेट करायला लागली होती. तिने सरळ कॉफी घ्यायला जायचं सांगून तिथून काढता पाय घेतला.\n\"मनी, तू हे सगळं बोलतेयस ठीके...पण मला वाटतंय की तू रमाला उद्देशून बोलते आहेस असं तिला वाटलेलं असू शकतं..\"\n\"ती आणि आदित्य बरोबर राहतायत ना...तिने तिच्या घरी आईला सांगितलेलं नाही..आम्ही तुझं लग्न ठरल्याचं तिला ज्या दिवशी सांगितलं होतं ना तेव्हा ती तेच आठवून अस्वस्थ झाली होती..\"\n\"मला तर नॉर्मल वाटली..पण तिचं आणि आदित्यचं काही\n\"नाही गं...ती किती अबोल आणि रोखठोक आहे ते पाहिलंयस ना...ती आणि आदित्य...नाहीच गं...आदित्य बिनधास्त असतो तसा...पण मला तरी वाटतंय की अनिता येणार असल्याचं कन्फर्म झालं की ती लगेच आदित्यला दुसरं अपार्टमेंट बघायला सांगेल..\"\nरमा कॉफी घेऊन आली आणि विषय बदलला गेला.\n'लक्षात ठेव रमा- फार लांबचं प्लानिंग करू नये..कारण ते आपण आपल्या दृष्टीकोनातून करतो..आपले दृष्टीकोण बदलतात..आजूबाजूची माणसं, परिस्थिती सगळंच बदलतं आणि मग नकळत प्लानिंग बदलतं...' श्री जवळपास वर्षभरापूर्वी म्हणाला होता. तिने तेव्हा त्याचं बोलणं सिरीअसली घेतलं नव्हतं आणि आता सगळी परिस्थिती विचित्र झाली होती. आयुष्यभर जसं करीअर करायचं तिने स्वप्न पाहिलं होतं, प्लानिंग केलं होतं ते खरं होताना दिसत होतं. पण हा भावनिक गुंता तिच्या प्लानिंगमध्ये कधीच नव्हता आणि तो कधी होईल याचा तिने विचारही केला नव्हता. आदित्यबरोबर राहण्याचा निर्णय सुरुवातीला जरी तडजोड-सोय म्हणून घेतलेला असला तरी स्वतःच्या नकळत तिला आदित्यची सवय झाली होती. अजून महिनाभराने ते दोघे एकत्र राहत नसतील हा विचारच तिला पटत नव्हता.\n\"काय विचार करते आहेस\" मनिषाने तिची तंद्री मोडली.\n\"काही विशेष नाही\" तिने उत्तर दिलं.\nदर्शना मेघाने सांगितलेलं काहीतरी घ्यायला गेली होती. मनीषा आणि रमा पार्किंगमध्ये तिची वाट बघत गाडीत थांबल्या होत्या.\n\"मला मगाशी दर्शु सांगत होती की माझ्या लग्नाची गोष्ट ऐकल्यावर तू अस्वस्थ होतेस..तू आदित्यबरोबर राहत असल्याचं तुझ्या आईला बोलली नाहीयेस ते आठवतं तुला वगैरे..\"\n\"तसं मी बोलले होते त्या दिवशी पण एवढं काही नाही गं...\" रमाने उत्तर दिलं.\n\"रमा, मी तुला समजून घेऊ शकते...खरंच..तू शिकायला म्हणून घरच्यांना सोडून इथे आलीस...मग काही तडजोडी करायला लागतातच की...नंतर हे सगळं आठवशील आणि आईपासून सगळं लपवलं होतंस हे आठवून वाईट वाटण्याऐवजी हसायला येईल तुला...\"\n\"हं..\" रमाने मान डोलावली. 'माझीही तीच इच्छा आहे' ती मनात म्हणाली.\n\"आम्ही एकत्र राहायला लागलो तेव्हा मलाही थोडं टेंशन आलं होतं..मी माझ्या पप्पांना काहीच सांगितलं नव्हतं...मला मयूर म्हणाला की थोडं रेबेल असावं माणसाने..मनाला योग्य वाटणाऱ्या सगळ्याच गोष्टी मॉरली, रॅशनली बरोबर नसतात..पण सगळंच सरळमार्गी केलं तर आयुष्यात आठवायला नंतर काही राहणारच नाही...बिसाईडस...जगात कुणीच १००% रॅशनली वागत नाही मग आपण कशाला प्रयत्न करायचा मग आपण कशाला प्रयत्न करायचा\" मनीषा सगळं आठवत म्हणाली मग स्वतःशीच हसली. रमाला तिचं कौतुक आणि हेवा दोन्ही वाटला.\nदर्शना आली आणि मनीषाने गाडी सुरु झाली.\n\"मला असे संडेज आवडतात...शॉपिंग, गप्पा..उद्या पुन्हा रुटीन सुरु...\" मनीषा\n\"उद्या सोमवार नाही का...रमा,त्या अनिताचा विसा इंटरव्यू आहे उद्या...\" दर्शना\n\"फोन केलेला का तिने\n\"ती मेघाशी बोलली काल...खूपच प्रश्न पडले होते तिला..पहिल्या वेळी विसा रिजेक्ट झाल्याचं तिने खूप टेन्शन घेतलंय बहुतेक...मेघा तर गमतीत नंतर म्हणाली पण मला...की या मुलीच्या आवाजातल्या टेंशनमुळे तिचा विसा रिजेक्ट होईल या वेळी..\" दर्शना हसत म्हणाली.\nरमाने तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा खिडकीतून बाहेर बघत विचार करायला लागली.\nसेमेस्टर संपायला महिना उरला होता.\nLabels: जस्ट लाईक दॅट\nजस्ट लाईक दॅट १८\nजस्ट लाईक दॅट १७\nजस्ट लाईक दॅट १६\nजस्ट लाईक दॅट १५\nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://niranjan-vichar.blogspot.in/2011/10/blog-post_27.html", "date_download": "2018-05-27T03:34:18Z", "digest": "sha1:V6FBXB76JMVUGXFM2QIRTNZZ5KLZA5V6", "length": 61855, "nlines": 250, "source_domain": "niranjan-vichar.blogspot.in", "title": "Reflection of thoughts . . .: लदाखची भ्रमणगाथा: भाग ७", "raw_content": "\nहिन्दी लेख और अनुभव\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ७\nबर्फातून चांगलामार्गे पेंगाँग त्सो.....\nकाश्मीरमध्ये भारतीय हेलिकॉप्टर नियंत्रण रेषेपलीकडे उतरून परत आल्यानंतरचे नाट्य घडल्यानंतर व त्यामधील सरकारद्वारे सांगण्यात येत असलेल्या बाजू व प्रत्यक्षातील घटनेच्या शक्यता समोर आल्यानंतर प्रवासवर्णनाचा सातवा भाग लिहितोय.... दिवाळीमध्ये किंचित थंडी पडली असताना आत्तासुद्धा लदाखमधले थंडीचे सर्द करणारे अनुभव जीवंत आठवत आहेत.\n१२ ऑगस्टला लेहदर्शन करून झालं व पुढच्या दिवशी पेंगाँग त्सो बघण्याचं ठरवलं. पेंगाँग त्सो काय चीज आहे, ह्याचा एक पुसटसा अंदाज पुढील फोटोवरून येऊ शकतो.\nपेंगाँग त्सो........ शब्दांची गरजच नाही....\nपेंगाँग त्सो....... लदाखमध्ये आम्हांला ओढून नेणा-या काही प्रमुख गोष्टींपैकी एक. ह्याच्याबद्दल काहीही सांगणं म्हणजे सूर्याचा परिचय मेणबत्तीद्वारे करण्यासारखं आहे........ तरीही एक ओबडधोबड कल्पना यावी, म्हणून प्रयत्न करतो. असं म्हणतात, की जिथे हिमालय निर्माण झाला, तिथे आधी टेथिस नावाचा समुद्र होता. त्या जागी मध्य आशियायी भूपृष्ठाला भारतीय उपखंड दक्षिणेकडूनयेऊन मिळाला व भूपृष्ठाला वळ्या पडून ताण निर्माण झाला व पर्वत निर्माण झाला. अशा प्रकारे हिमालयाची रचना झाली व अजूनही ही ताणण्याची प्रक्रिया सुरू आहे; ज्यामुळे हिमालयाची उंची दरवर्षी किंचित वाढत असते. तर जो मूळ समुद्र होता, तो ह्या भूपृष्ठामध्ये जवळजवळ लुप्त झाला. परंतु संपूर्णपणे नाही लदाख, तिबेट किंवा अगदी पूर्वोत्तर भारताच्या हिमालय प्रदेशात (सिक्किम, अरुणाचल इत्यादि) अनेक कित्येक सरोवरे आढळतात. ह्यापैकी काही सरोवरे खा-या पाण्याची आहेत लदाख, तिबेट किंवा अगदी पूर्वोत्तर भारताच्या हिमालय प्रदेशात (सिक्किम, अरुणाचल इत्यादि) अनेक कित्येक सरोवरे आढळतात. ह्यापैकी काही सरोवरे खा-या पाण्याची आहेत म्हणजेच मूळ समुद्राने काही ठिकाणी त्याचं मूळ स्वरूप टिकवून ठेवलं आहे म्हणजेच मूळ समुद्राने काही ठिकाणी त्याचं मूळ स्वरूप टिकवून ठेवलं आहे अशा विशाल सरोवरांपैकी एक म्हणजे पेंगाँग त्सो अर्थात पेंगाँग सरोवर.....\nपेंगाँग त्सो तिबेटमधला एक विलक्षण त्सो आहे. १२० किमी लांबीचा हा जणू भारतीय भूमध्य समुद्रच आहे त्याच्या लांबीपैकी सुमारे ३५ किमीचा भाग लदाखमध्ये आणि उरलेला भाग तिबेटमध्ये आहे. आता ह्या ३५ किमीपैकीसुद्धा काही भाग चीनने बळकावलेला आहे. म्हणजेच पेंगाँग त्सोमध्येही आधी नियंत्रण रेषा व त्यानंतर मग भारत- तिबेट सीमा आहे (खरं तर तिबेट हा भारताच एक भूषणावह भाग; पण इंग्रजांनी व नंतर चीन आणि क्षुद्र भारतीय राज्यकर्त्यांनी तो तोडला)... ह्यामुळेच पेंगाँग त्सोमध्ये दल सरोवरात आहेत तशा नौका किंवा वाहतूक नाही. फक्त तिथे रात्री सेनेची मोटरबोट फिरते. असो.\nअशा ह्या पेंगाँग त्सोच्या दिशेने जाण्यासाठी आम्ही सकाळी सहा वाजता लेहमधून बाहेर पडलो. आज आमचा तिसरा साथीदार परीक्षित येणार नव्हता. ह्या वेळेपासून हैदरभाई हा नवीन ड्रायव्हर आम्हांला सोबत करणार होता. मूळचा करगिलचा असलेला हैदरभाई लगेचच आमचा मित्र झाला. हसनजी व हुसेनजींच्या टीममधले सर्वच लोक आम्हांला अत्यंत जवळचे वाटले, इतके ते चांगले होते. हॉटेलमधून बाहेर येऊन मुख्य चौकात आलो व कारूच्या दिशेने निघालो. तिथे सेवा भारती लदाख आणि अन्य संस्थांची पाटी दिसते.\nनिघतानाच हैदरभाईने हवा खराब आहे, हे सांगितलं. सगळीकडे ढग आले होते. आधीच्या दिवशी गेलो होतो; त्याच रस्त्याने म्हणजे मनालीला जाणा-या महामार्गावरून बाहेर पडलो. लेहपासून सुरुवातीला हा महामार्ग खरोखर महामार्गासारखा आहे. नंतर दक्षिणेकडे जसा दुर्गम प्रदेश सुरू होतो; तसा तोसुद्धा रंग बदलतो. अर्थात आम्ही त्यावेळी त्या दिशेने जात नव्हतो. लेहमधून निघताना शे पॅलेसच्या आधी आम्हांला हैदरभाईने अमीर खानची शाळा दाखवली. थ्री इडियटसं शूटिंग ह्याच परिसरात झालं आहे व इथे अमीर खानने शाळा काढली आहे. काल आलो होतो; त्या परिसरातूनच पुढे आलो.\nयेताना वाटेमध्ये शिंदे मोड हे एक वळण लागतं. तिथे हैदरभाईने आम्हांला सांगितलं, की शिंदे नावाचा सेनेमध्ये एक अधिकारी होता. त्याच्या गाडीला एक ठिकाणी अपघात होऊन तो मृत्युमुखी पडला होता. तर हा शिंदे नावाचा अधिकारी रात्री १२ नंतर तिथून जाणा-या गाडीमध्ये फक्त एकटा ड्रायव्हर असेल, तर त्याला भेटतो व सिगरेट मागतो हैदरभाई पुढे म्हणाला की, अनेक अनुभवी ड्रायव्हर्सचा ह्यावर विश्वास नव्हता. एकदा त्याच्या ओळखीतला एक ड्रायव्हर हे पडताळून पाहण्यासाठी रात्री बारानंतर लेहमधून एकटाच निघाला. आणि त्याला शिंदे भेटला म्हणे हैदरभाई पुढे म्हणाला की, अनेक अनुभवी ड्रायव्हर्सचा ह्यावर विश्वास नव्हता. एकदा त्याच्या ओळखीतला एक ड्रायव्हर हे पडताळून पाहण्यासाठी रात्री बारानंतर लेहमधून एकटाच निघाला. आणि त्याला शिंदे भेटला म्हणे त्याने त्यावेळपासून मान्य केलं त्याने त्यावेळपासून मान्य केलं कोणताही त्रास न देता फक्त सिगरेट मागून घेणारा असा हा शिंदेचा आत्मा कोणताही त्रास न देता फक्त सिगरेट मागून घेणारा असा हा शिंदेचा आत्मा आश्चर्यच.... त्या शिंदे मोडजवळून आम्ही गेलो. कारूजवळ नाश्ता करून निघालो. कारू लेहपासून सुमारे ३५ किमी दक्षिणेला आहे. कारूपासून आम्ही उत्तर पूर्वेकडे जाणारा मार्ग घेतला.\nकारूपासून पुढे रस्ता वळणावळणाचा होतो. शक्ती किंवा सक्ती हे गाव लागलं व चांगलाचा घाट जवळ आला. अत्यंत वळणावळणाचा रस्ता....... सकाळची वेळ असल्यामुळे व थोडी खराब हवा असल्यामुळे रस्त्यावर वाहनं जवळजवळ दिसतच नव्हते. सर्वत्र पहाड आणि दूरवर दिसणारे बर्फाच्छादित शुभ्र शिखरं “कंधों से मिलते है कंधे” लक्ष्यमधलं गाणं ऐकत आम्ही जात होतो. आमचा प्रवास बराचसा लक्ष्य पार्श्वभूमीतील भूमीतून होत असल्यामुळे ते मॅच होत होतो; आम्हांला वातावरणाचा आणखी फील देत होतं.\nइथे एक गोष्ट जाणवली; की भरपूर उंची असूनसुद्धा रस्त्यावर ढग नव्हते; जे अगदी खंडाळा घाटामध्ये किंवा गगनबावडा घाटामध्येही असतात. त्याचं कारणही लक्षात आलं; सभोवती उंचच उंच पर्वत असल्यामुळे ढग खाली येऊच शकत नाहीत.\nवाटेतच एके ठिकाणी दोन माणसांनी हात दाखवून गाडी थांबवली व आम्ही त्यांना आत घेतलं. ते स्थानिक आरटीओचे कर्मचारी होते. आणखी पुढे गेल्यावर दूरवर व उंचीवर दिसणारा बर्फ आणखी जवळ आला व बघता बघता आमच्या अगदी समोर आला. चांगलाचा घाट सुरू होईपर्यंत आमच्या रस्त्यावर पांढ-या बर्फाचे पुंजके आले होते जणू बर्फाची हलकी सर सगळीकडे पडत होती. हळुहळु तो अधिक मोठा होत होता. एका ठिकाणी थांबलो व थोडं बर्फामध्ये फिरलो.... रस्त्यावर, बाजूला आणि समोर डोंगरावर शुभ्र थर दिसत होता. शब्दातीत अनुभव. शब्द संपले....... आणि पेंगाँग तर अजून किती लांब होता.... नजारा इतका भन्नाट होता; की मलासुद्धा फोटो काढावेसे वाटले..... (:o\nबर्फाचे राज्य झाले सुरू\nथोडं बर्फामध्ये थिजलो आणि चाललो..... भन्नाट हवामान होतं..... नजर जाईल तिथपर्यंत बर्फच होता आणि हा तर काहीच नाही; पुढे खरा बर्फ आहे, असं दिसत होतं. बर्फाचे कण हातात घेतल्याघेतल्या लुप्त होत होते; कारण बर्फाचे ते पुंजके होते. पुढचा बर्फ बघण्यासाठी हैदरभाईंच्या सांगण्यानुसार परत निघालो. पुढे सर्वत्र उंच उंच जाणारा रस्ता आणि बर्फच बर्फ होता. रस्त्याचा चढ व वळणांची तीव्रता वाढली. चांगला जवळ आला होता.\nथोड्याच वेळात चांगलाला पोचलो. हा पेंगाँगकडे जाणा-या रस्त्यातला सर्वोच्च घाटमाथा. उंची सुमारे पाच हजार तीनशे साठ मीटर्स म्हणजे माउंट एव्हरेस्टच्या जवळजवळ दोन तृतीयांश होती........ चांगला हा सैनिकी दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे इथे सगळीकडेच सेनेचं अस्तित्व दर्शवणारे कँपस, युनिटस दिसत होते. चांगलावर येणा-या पर्यटकांसाठी व प्रवाशांसाठी मोफत चहा दिला जातो. सेनेकडून मिळणारा चहा त्या बर्फाळ वातावरणामध्ये भन्नाट लागतो. सर्वत्र थंडगार बर्फ आणि उंच पहाड बर्फ इतका दाट होता; की रस्त्यावरसुद्धा बर्फ होता; परंतु वाहनं जाणा-या जागेवर वाहनांमुळे तो जमला नव्हता. आम्ही जणू एका वेगळ्या विश्वात आलो होतो. नाही, आम्ही खरोखरच एका वेगळ्या विश्वात आलो होतो. लदाखमध्ये असे अनेक विश्व आहेत.......\nलदाखी गायीमध्ये थंड हवामानामुळे झालेले बदल...\nचांगलाला थोडावेळ थांबलो. फोटो काढले व फिरलो. श्वास घेताना किंवा चालताना विशेष त्रास होत नव्हता. बर्फासोबत खेळलो; बर्फ उचलला; फेकला; हातांत घेऊन पाहिला. फिरलो तेव्हा बुटांना बर्फ लागला. डोक्यावरच्या टोपीवर आणि हातमोज्यांवर बर्फ लागला....... पंधरा मिनिटे थांबून निघालो.\nपरमोच्च आनंदाची परिसीमा झाली, असं वाटावं असा नजारा होता.... आणि ख-या लदाख भ्रमणाची ही फक्त सुरुवातच होती..... चांगलाहून पुढे निघाल्यावर हळुहळु बुटामधला व हातमोज्यांमधला बर्फ वितळत चालला आणि तिथे मात्र थंडी चाल करून आली. चांगलापासून पुढे उतारावर लवकरच थंडी आक्राळविक्राळ झाली. चांगलावर फिरताना मजा आली होती; पण इथे थंडीने रंग दाखवण्यास सुरुवात केली. थंडी अक्षरश: अंगात भिनली होती. सर्व शरीर थंडीने कापत होतं. मनाला कितीही मजा वाटत असली; तरी जणू शरीर लाउड अँड क्लीअर आवाजात सांगत होतं, “हे पाहा, हा बर्फ, हा नजारा, हे सर्व ठीक आहे, पण गड्या ही जागा तुझ्यासाठीची नाही..... तुझ्यासाठी आपली जमीनच बरी.....” मनाला बर्फाची, उंचीची ओढ वाटत होती; पण कधी एकदा रस्ता खाली येतो आणि उंचावरचा बर्फ संपतो; असं शरीराला झालं होतं. हातपाय चोळून, हातांवर हात घासून कसं तरी अंग गरम ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. दोन्ही हात खाली ठेवून व मांडी घालून बसलो; तेव्हा किंचित बरं वाटलं. पण थंडीचा विळखा मजबूत होता.......\nप्रवासात किंचित डुलकी येतच होती. बराच वेळ गाडी पुढे पुढे जात होती. हैदरभाई व गिरीश एकदम मजेत होते. थंडीचा त्यांच्यावर काहीही असर झाला नव्हता अखेर बराच वेळाने, चांगलाचा उतार संपूर्ण उतरल्यानंतर हळु हळु बर्फ लांबवर गेला..... आणि मग हळु हळु थंडी कमी झाली...... त्यावेळी पहिल्यांदा समजलं की बाईकवरून लदाखमध्ये फिरण्याची आमची योजना किती कच्ची होती..... रस्त्यांची अशी अडचण नाही. अलीकडच्या काळात रस्ते बरेच चांगले झाले आहेत. परंतु रस्त्यावर लोक कोणीच दिसत नव्हते. हैदरभाईंनी सांगितलं की वाटेत गॅरेज लागत नाहीत; जी काही दुरुस्ती असेल, ती स्वत:लाच करावी लागते. त्यामुळे वाहनं येतात ती सर्व दुरुस्ती साहित्य व ते करणारा माणूस घेऊनच........\nथंडगार वाहतं पाणी आणि रौद्र पहाड... आहा हा....\nपुढे आमच्यासोबत बसलेले कर्मचारी उतरले व तांगत्से ट्रांझिट कँपच्या (टीसीपी) पुढे आम्ही पोचलो. इथे खूप ठिकाणी सेनेचे तात्पुरते शिबिर लागतात. अधिक उंचीच्या ठिकाणी ज्या जवानांना ठेवण्यात येतं; त्यांना आधी अशा शिबिरांमध्ये ठेवतात; ज्यामुळे ते ह्या वातावरणाला जुळवून घेऊ शकतात. अक्लायमटायझेशन हा प्रकार इथे अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्ही जर विमानाने लेहला आलो असतो; तर आम्हांला एक दिवस पूर्ण आराम करून उंचीसोबत जुळवून घ्यावं लागलं असतं. कित्येक लोकांना उंचीचा जास्त त्रास होतो व काही जणांना तर लगेचच कमी उंचीच्या ठिकाणी जावं लागतं....\nतांगत्से ट्रांझिट कँपच्या पुढे आम्हांला समोरून परत जाणारी बरीच वाहनं लागली. त्यामध्ये मुख्यत: आमच्या स्कॉर्पियोसारख्या दणकट गाड्यांचाच समावेश होता. पहाटे लेहमधून निघून ते पेंगाँग त्सो बघून परत जात होते. ह्या प्रवासात आम्हांला बाईकर्स कमीच दिसले. ह्या परिसरात अनेक ठिकाणी रस्ता नाल्यांवरून किंवा पहाडामधून येणा-या प्रवाहांवरून जातो. अशा ठिकाणी आर्मीचे पोलादी पूल असतात. लोखंडी पूल असतात. जरी विपरित हवामानामुळे ते विस्कळीत झाले, तरी परत लगेचच जोडता येतात. पोलादी पूलावरून जाताना त्याच्या लाकडी फळ्या हलतात. त्यामुळे धडधडडड.... असा त्यांचा आवाज होतो..... करगिलपासून पुढे कित्येक वेळेस असा आवाज ऐकला होता; तरी त्यांची अजूनही मजा येत होती........ अद्भुत नजारा सुरूच होता....\nएके ठिकाणी रस्त्याच्या डावीकडे बरेच लोक उतरले होते. हैदरभाईने गाडी थांबवली... तिथे मरमोट हे रानमांजरांसारखे प्राणी होते मरमोट हा लदाखच्या उंचीवरच्या काही भागांमध्ये लदाखी उन्हाळ्यात दिसणारा रानमांजरांसारखा प्राणी मरमोट हा लदाखच्या उंचीवरच्या काही भागांमध्ये लदाखी उन्हाळ्यात दिसणारा रानमांजरांसारखा प्राणी त्याला बिस्किटं दिली की तो खातो. हा प्राणी समूहात व बिळामध्ये राहतो. जेव्हा उन्हाळ्यामध्ये तपमान वाढतं (म्हणजे शून्याच्या वर पंधरा- वीस) तेव्हा ते बिळातून वर येतात..... बाकीचे आठ- नऊ महिने ते बिळामध्ये सुप्तावस्थेत असतात.... बघावं तिकडे सगळं नवलच होतं. काही वेळ मरमोटांशी खेळून पुढे निघालो.....\nबिळातून बाहेर आलेले मरमोट\nमरमोटांना खाऊ घालणारे आमचे हैदरभाई\nआता फक्त पेंगाँगची प्रतीक्षा होती....... आमच्यासोबत जाणारी वाहनं कमी होती व येणारी वाहनंच जास्त होती. कारण बरेच जण खराब हवामानुळे लवकर जाऊन परत येत होते..... पेंगाँग जवळ येत होता. तो बघण्याची उत्कंठा वाढत चालली. हवामान काहीसं सौम्य वाटत होतं. उंची कमी झाली नव्हती; पण आता थोडं ठीक वाटत होतं.\nरस्ता चांगला होता. आता ब-याच ठिकाणी नाल्यांवरही पोलादी पूल झाले आहेत. त्यामुळे सोय झाली आहे. वाटेत एका ठिकाणी एक नाला होता; ज्याला पगला नाला किंवा शैतान नाला म्हणतात. ऑगस्ट २०१०मध्ये लेहमध्ये ढगफूटी आली होती. त्यावेळच्या पावसामध्ये त्या नाल्यावरील पूल व रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता. यामुळे त्याच्या बाजूला नवीन पूल बांधला होता.\nरस्ता आणखी पुढे जात होता..... डावीकडून बरेच नाले व नदीसारखे प्रवाह वाहत होते. हळुहळु त्यांचा आकार वाढला. पेंगाँगला मिळणारा प्रवाह वाटत होता. समोर टक लावून पाहत होतो. शेवटी पेंगाँगची पहिली झलक बघायला मिळाली....... अद्भुत नजारा.......\nआला रे आला.... पेंगाँग त्सो आला..\nकाही क्षण थांबून फोटो काढून निघालो.... अजून पेंगाँग थोडा पुढे होता. अखेर तो क्षण आला..... पेंगाँग त्सो...... लदाखमधला एक अद्भुत मुकुटमणी..... सुमारे सव्वाचार हजार मीटर्स इतक्या उंचीवरचा एक भूमध्य समुद्रच....... वर्णनाची गरजच नाही; फोटोच पुरेसे बोलके आहेत.\nपेंगाँगचं नितळ निळं पाणी (ढग असूनसुद्धा नितळ)\nकाठावरचे लोक दिसत आहेत\nगिरीशलासुद्धा कानटोपी घालावी लागली, इतकं तिथे थंड होतं...\nअत्यंत शुद्ध व पारदर्शक पाणी ....\nअविस्मरणीय पेंगाँग त्सोचा चिमटा काढत अनुभव घेतला.......... किना-यावर दोन- तीन ठिकाणी फिरलो.... पाणी अत्यंत थंड होतं व खारंसुद्धा होतं. अत्यंत नितळ, शुद्ध पाणी. सैनिकीदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे पर्यटकांच्या सर्व हालचाली अत्यंत नियंत्रित आहेत. त्यामुळे कमालीची स्वच्छता होती. सरोवर संपूर्णपणे साफ होतं. पाणी खारं असल्यामुळे त्यात जीवसृष्टी जवळजवळ नाही. लहान लाटा येत होत्या....... निळा समुद्र..........\nदेखता हुं जहाँ तुम ही तुम हो.... और नजारों में क्या नजारा है...\nपेंगाँगच्या किना-याला लागून वाहन जातील अशी एक पायवाट होती. पण त्यामध्ये काही गाड्या अडकत होत्या. आमची स्कॉर्पियोही हैदरभाईने त्यातून नेण्याचा प्रयत्न केला; पण गेली नाही. तिथे एक बुलेट नादुरुस्त झाल्यामुळे सोडून दिलेली दिसत होती. पेंगाँगच्या किंचित वरून एक रस्ता जात होता. तो रस्ता पुढे घाटातून स्पँगमिक गावी जात होता. स्पँगमिक गाव पेंगाँगवर आहे आणि तिथे पर्यटकांची राहण्याची व्यवस्था केली जाते. तंबूमध्ये व्यवस्था होते; परंतु ती महाग असल्यामुळे बरेच जण स्वस्त असा होम स्टे घेतात. आम्हांला परत जायचं होतं; त्यामुळे परत मुख्य किना-यावर आलो.\nकिना-यावर वाळूमध्ये थोडं फिरलो. पाणी अत्यंत थंड होतं; त्यामुळे फार वेळ पाण्यात पाय ठेवता येत नव्हता. पर्यटकांची बरीच गर्दी होती. थंडी परत वाढली. अंगाला अक्षरश: झोंबत होती. थंडी संपूर्ण शरीरामध्ये भिनत होती. थोडावेळ फिरून झाल्यावर जेवणासाठी तंबूतल्या हॉटेलमध्ये आलो. गिरीशवर थंडीचा काहीच परिणाम होत नसल्यामुळे तो मनसोक्त फिरत होता........\nतंबूमध्ये जेवणाचे बरेच पर्याय होते; पण महाग होते. म्हणून मग चहा आणि मॅगी घेतलं. तंबू ब-यापैकी बंदिस्त होता व आतमध्ये बरेच जण होते. त्यामुळे थंडी किंचित कमी जाणवत होती. हॉटेल चालवणारे लोक बरेचसे चिनी चेहरेपट्टीचे दिसत होते. त्या थंडीमध्ये गरम मॅगी आणि कडक चहा..... चहा ह्या द्रवापेक्षा चहाचं बाष्प जास्त चांगलं वाटत होतं.......\nजेवण करून तंबूबाहेर आलो; तर बरेचसे लोक निघण्याच्या गडबडीत होते. आम्हीही निघालो. साधारण दीड तास पेंगाँग त्सोच्या स्वर्गीय परिसरात होतो.......... आता जाताना खराब हवामान आणि चांगला; ह्यांची थोडी चिंता वाटत होती. अर्थात गिरीश आणि हैदरभाई निवांत आणि निश्चिंत होते. ज्या मार्गाने आलो; त्याच मार्गाने परत निघालो. थंडी जास्त होती; त्यामुळे जास्त वेळ मध्ये थांबावसं वाटत नव्हतं. जाताना आम्हांला एक गोव्याची मोठी गाडी दिसली. GA नंबरमुळे लक्षात आली. पेंगाँग सरोवराची गंमत म्हणजे ते हिवाळ्यात गोठत नाही. फक्त अगदी वरती बर्फाचा थर जमा होतो; पण बाकी पाणीच असतं. अजून एक... अलीकडच्या काळात जागतिक तपमानवाढीमुळे हिमालयामध्ये सरोवरांची संख्या वाढत आहे आणि हे धोक्याचं चिन्ह आहे, असं अलीकडच्या एका नेपाळमध्ये झालेल्या अभ्यासातून समोर आलं होतं. अर्थात त्यावेळी मनात फक्त पेंगाँग त्सो हाच एकमेव विचार आणि अनुभव होता....\nयेताना हैदरभाईने आमच्यासोबत छान गप्पा मारल्या. तो बराच अनुभवी ड्रायव्हर होता आणि छान माणूस होता. अनेक गमतीजमती, प्रवासाचे, ड्रायव्हिंगचे अनुभव सांगत होता. पेंगाँगजवळ एकाची अडकलेली गाडी त्याने कशी सोडवली, ते सांगितलं. शिवाय लेहमधली संस्कृती, पर्यटनामुळे होणारे परिणाम ह्याही गोष्टी त्याच्या बोलण्यात आल्या. त्याने सांगितलं, की विदेशी पर्यटकांच्या प्रभावामुळे बरेच स्थानिक तरुण परकीय मुलींशी लग्न करतात व मग ते ख्रिश्चन होतात व त्यातल्या ब-याच जणांचे त्यांच्या कुटुंबियांसोबतचे संबंध तुटतात. ख्रिश्चन लॉबी इथे खूप सक्रिय आहे, असं त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं.\nत्याच्याकडून हेही कळालं की लेह किंवा ब-याच प्रमाणात लदाखमधले मुस्लीम शिया आहेत. तो, हसनजी व हुसेनजी हे सर्व करगिलचे शिया मुस्लीम होते. आणि त्यांची मानसिकता काश्मिरी सुन्नी मुस्लीमांपेक्षा अगदी वेगळी आहे. काश्मिरी लोक ब-याच प्रमाणात भारत विरोधी व पाकिस्तानची बाजू घेणारे आहेत. पण लदाखमध्ये वेगळी परिस्थिती जाणवली. लदाखमध्ये शिया व बौद्ध संस्कृतीमुळे ब-याच प्रमाणात भारतीय वातावरण आहे; फुटिरता जवळजवळ नाहीच. अर्थात त्यामागची कारणंसुद्धा आहे. एक तर इथे काश्मीरप्रमाणे रोज अतिरेकी कारवाया होत नाहीत; रोज गोळीबार, आर्मीची थेट कृती होत नाही. त्यामुळे लोकांना सेनेच्या कारवायांचा त्रास होत नाही. शिवाय लदाख परिसरात नियंत्रण रेषेवरील सेना व त्या सेनेला सहाय्य करणारे पुरवठा विभाग, सीमा सडक संगठन इत्यादि कामामुळे आर्मीद्वारे रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते. दळण-वळण, रस्ते ह्याबाबतीत आर्मीचं योगदान महत्त्वाचं आहे. त्यामुळे सामान्य लदाखी माणूस आर्मीबद्दल विरोधी भावना तर नाहीच; पण एक सौहार्दता व विश्वास बाळगताना दिसतो. पाकिस्तानबद्दल भारतात कुठेही आढळेल इतका विरोध इथेही आढळतो. फक्त पाकिस्तानबद्दल नाही; तर चीनबद्दलही. दिसायला चिनी वंशासारखे दिसत असले; तरी मनाने ते चीनविरोधी वाटले. थोडक्यात लदाख भाग काश्मीरमध्ये असला; तरी भारताच्या कोणत्याही भागाइतकाच भारतीय आहे, असं वाटलं.\nथोड्या कमी उंचीवर अशी कुरणं आहेत.\nकाही ठिकाणी असे फिर्यारोहकांचे/ पर्यटकांचे तंबू मध्ये मध्ये दिसत होते.\nयेताना थंडी तशीच होती. बर्फही मोठ्या प्रमाणात होता. पण किंचित कमी झाला होता. येतानाही चांगलामध्ये थांबलो. मिलिटरीचा चहा घेतला आणि निघालो. थंडीमुळे कधी एकदा बर्फाच्या जाळ्यातून बाहेर व कमी उंचीच्या ठिकाणी येतो, असं शरीराला वाटत होतं. मन अर्थातच पेंगाँग व बर्फाकडे ओढ घेत होतं. चांगला उतरल्यानंतर पुढे बर्फ बराच कमी झालेला होता. दिवसभरात वितळून गेलेला होता. हळुहळु बर्फ लांब मागे दिसेनासा झाला.\nचांगलामध्ये येताना लागलेला बर्फ\nकारूमध्ये चहा घेऊन संध्याकाळी सातच्या सुमारास लेहमध्ये हॉटेलमध्ये पोचलो. पेंगाँगच्या आठवणी मनात होत्या..... हॉटेलवर घरच्यासारखं वातावरण झालं होतं. आमचा मित्र परीक्षित डॉक्टरकडे जाऊन आला होता व तो दुस-या दिवशी आमच्यासोबत येऊ शकणार होता. आम्हांला इतका बर्फ बघायला मिळाला ह्याबद्दल हसनजी व हुसेनजींना आश्चर्य व आनंद वाटत होता. ते म्हणाले की उन्हाळ्यात इतका बर्फ पडत नाही; केवळ आमचं नशीब चांगलं म्हणून आम्हांला इतका बर्फ मिळाला.\nपेंगाँग व चांगलाच्या चांगल्या आठवणी व अनुभव मनामध्ये अनुभवत तेरा ऑगस्टचा दिवस संपला..... लदाख.... पेंगाँग त्सो......... अद्भुत... अफाट........ आता पुढच्या दिवशी नुब्रा खो-यात जायचं होतं आणि १५ ऑगस्टच्या आधी सियाचेन बेस कँपच्या दिशेने पनामिकपर्यंत जाऊन मग दिस्कित आणि हुंदर पाहायचं होतं........... अभूतपूर्व भ्रमणगाथा सुरूच होती.\nअधिक फोटोज इथे बघता येतील.\nपुढील भाग: सियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत.....\nब्लॉग नेहमीसारखा आहे. पण एकाच विषयाचे (काश्मीर सहल) इतके भाग वाचायला आता कंटाळा येतोय. हे सर्व विषय २ ते ३ भागातही संपवता आले असते. प्रत्येक ठिकाण वेगळे आहे त्यामुळे त्याची माहिती वेगळी लिहण्यासाठी वेगळा ब्लॉग लिहणे आवश्यक आहे. हे स्पष्टिकरण येऊ शकेल. ते कदाचित बरोबरही असेल.\nपण वाचकाच्या आनंदची सर्वोच्च पातळी जिथे असेल तिथे तो ब्लॉग संपवा असा प्रयत्न असावा. ती सर्वोच्च पातळी किमान माझ्या बाबतीत तरी या विषयासंबंधी निघून गेली आहे.\nआपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है\nएक ऐसा भी प्रेम- पत्र\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nईमेल द्वारा ब्लॉग को फालो कीजिए:\nक्या आप इस ब्लॉग की प्रक्रिया में सहभाग देना चाहेंगे ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है यदि हाँ, तो कृपया यहाँ आईए\nएटलस साईकिल पर योग- यात्रा: भाग २: परभणी- जिंतूर नेमगिरी\n२: परभणी- जिंतूर नेमगिरी ११ मई को सुबह ठीक साढेपाँच बजे परभणी से निकला| कई लोग विदा देने आए, जिससे उत्साह बढा है| बहोत से लोगों ने शुभकामन...\nएटलास साईकिल पर योग- यात्रा: भाग १ प्रस्तावना\n हाल ही में मैने और एक साईकिल यात्रा पूरी की| यह योग प्रसार हेतु साईकिल यात्रा थी जिसमें लगभग ५९५ किलोमीटर तक साईकि...\nयोग प्रसार हेतु साईकिल यात्रा\nमहाराष्ट्र में परभणी- जालना- औरंगाबाद- बुलढाणा जिले के गाँवों में ६०० किलोमीटर साईकिलिंग नमस्ते एक नई सोलो साईकिल यात्रा करने जा रहा हू...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू\n०. साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना ३० मई की सुबह करगिल में नीन्द जल्दी खुली | जल्दी से तैयार हुआ | आज मेरी पहली परीक्षा है | आज ...\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा ९ (अन्तिम): अजिंक्यतारा किला और वापसी\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा १: असफलता से मिली सीख योग ध्यान के लिए साईकिल यात्रा २: पहला दिन- चाकण से धायरी (पुणे) योग ध्यान के लिए ...\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा ८: सातारा- कास पठार- सातारा\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा १: असफलता से मिली सीख योग ध्यान के लिए साईकिल यात्रा २: पहला दिन- चाकण से धायरी (पुणे) योग ध्यान के लिए ...\n“मेरे प्रिय आत्मन् . . .\"\nओशो . . . . जुलाई २०१२ में ओशो मिले . . संयोग से पहले ही कुछ प्रवचनों में ध्यान सूत्र प्रवचन माला मिली | वहाँ से ...\nचेतावनी प्रकृति की: १०\n. . . जुलाई और अगस्त के कुछ चंद दिनों के बारे में बात करते करते अक्तूबर आ गया है | दो महिने बितने पर भी सब बातें अब भी ताज़ा हैं ....\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nसियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत..... काश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रवासवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ७\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ६\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ५\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nसियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत..... काश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रवासवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना\n भारत का वह रमणीय क्षेत्र वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है लदाख़ वह दुनिया है जिसमें बर्फाच्छादित पर्वत, ...\nहमारी समस्याओं के लिए विपश्यना का मार्ग: विपश्यना का मतलब विशेष प्रकारे से देखना. यह एक खुद को समझने की, खुद को बदलने की प्रक्रिया है. प्रस...\nप्रकृति, पर्यावरण और हम ४: शाश्वत विकास के कुछ कदम\nप्रकृति, पर्यावरण और हम १: प्रस्तावना प्रकृति, पर्यावरण और हम २: प्राकृतिक असन्तुलन में इन्सान की भुमिका प्रकृति, पर्यावरण और हम ३: आर्थ...\n“मेरे प्रिय आत्मन् . . .\"\nओशो . . . . जुलाई २०१२ में ओशो मिले . . संयोग से पहले ही कुछ प्रवचनों में ध्यान सूत्र प्रवचन माला मिली | वहाँ से ...\nजन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १\nआपदा प्रभावित क्षेत्र में आगमन जम्मू- कश्मीर में सितम्बर माह के पहले सप्ताह में‌ भीषण बाढ़ और तबाही आई| वहाँ मिलिटरी, एनडीआरएफ, अन्य बल और...\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन यह नाम सुनके लग सकता है कि यह कोई जटिल समुपदेशन प...\nदोस्ती साईकिल से २: पहला शतक\nदोस्ती साईकिल से १: पहला अर्धशतक पहला शतक साईकिल पर पहला अर्धशतक पूरा करने के बाद शतक का इन्तजार कुछ ज्यादा लम्बा हुआ| आरम्भिक...\nएटलस साईकिल पर योग- यात्रा: भाग २: परभणी- जिंतूर नेमगिरी - *२: परभणी- जिंतूर नेमगिरी* ११ मई को सुबह ठीक साढेपाँच बजे परभणी से निकला| कई लोग विदा देने आए, जिससे उत्साह बढा है| बहोत से लोगों ने शुभकामनाओं के मॅसेजेस भ...\nजंजैहली से छतरी, जलोड़ी जोत और सेरोलसर झील - इस यात्रा वृत्तांत को आरंभ से पढ़ने के लिए यहाँ क्लिक करें पिछली पोस्ट ‘शिकारी देवी यात्रा’ में मित्र आलोक कुमार ने टिप्पणी की थी - “एक शानदार यात्रा वृतांत...\nकठुआ : बलात्काराच्या तिरडीवर सत्तेची मलई - मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या मॅचसाठीची माझी फॅंटसी टीम पाहून माझा मित्र मला म्हणाला, '' ओंकार मी तर तुला क्रिकेटमधील कळतं असे समजत होत...\nस्वागतम् . . . .\nज्ञान महर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्: कुछ संस्मरण - ज्ञान महर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्: कुछ संस्मरण भारत के पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् भारत की ऋषी परंपरा की एक आधुनिक कडी थे. उनक...\nसलिल - सलिल (नाव बदललंय) सोबत मी पहिल्यांदा बोललो ते फेब्रुवारी मधे. आमच्या वेगवेगळ्या ब्रॅंचेस मधे काम करणाऱ्या ज्या सुमारे पन्नास सहकाऱ्यांशी फोनवर अधून-मधून ब...\nमनीच्या कथा ७ - एखाद्यानं वागण्या-बोलण्यातून कधी दुखावलं असेल आपलं मन तर आपण कायम नंतर त्याच्या प्रत्येक कृतीत ती इतरांना दुखावणारी वृत्तीच शोधत बसतो. कुणी खोटं बोललं असं ...\nभारतीय संस्कृती व आयुर्वेद - भारतीय संस्कृती व आयुर्वेद स्त्रीवैद्य अभ्यासवर्ग पुणे 11.2.2001 सत्राचा विषय पाहून असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की स्त्रीवैद्यांच्या अभ्यासवर्गात या विष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-sirpanch-mahaparishad-alandi-pune-5817", "date_download": "2018-05-27T03:06:24Z", "digest": "sha1:YVZQOJHPQBHNXUDXAWQSEOUWB57RMQL4", "length": 17047, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, AGROWON Sirpanch Mahaparishad, Alandi, Pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nग्रामविकासाची शिदोरी घेत सरपंच निघाले गावाकडे\nग्रामविकासाची शिदोरी घेत सरपंच निघाले गावाकडे\nग्रामविकासाची शिदोरी घेत सरपंच निघाले गावाकडे\nशुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018\nआळंदी, पुणे : सकाळ-ॲग्रोवनची सातवी सरपंच परिषद उत्साहात पार पडली. दोन दिवसांच्या या परिषदेतील विविधांगी कार्यक्रमात अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ वक्त्यांमुळे ग्रामविकासाची सखोल चर्चा झाली. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सरपंच कृषिकेंद्रित ग्रामविकासाची शिदोरी घेतच आपल्या गावाकडे परतले.\nआळंदी, पुणे : सकाळ-ॲग्रोवनची सातवी सरपंच परिषद उत्साहात पार पडली. दोन दिवसांच्या या परिषदेतील विविधांगी कार्यक्रमात अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ वक्त्यांमुळे ग्रामविकासाची सखोल चर्चा झाली. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सरपंच कृषिकेंद्रित ग्रामविकासाची शिदोरी घेतच आपल्या गावाकडे परतले.\nसरपंचांच्या माध्यमातून शेती व गावाचा विकास कसा घडवून आणता येईल, याविषयीचे मंथन घडवून आणणारी एक ऐतिहासिक चळवळ म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते. या महापरिषदेचे मुख्य प्रायोजक फोर्स मोटर्स होते. स्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लिमिटेड, विक्रम चहा हे प्रायोजक, तर राज्य शासनचा जलसंधारण विभाग, रोजगार हमी विभाग, पशुसंवर्धन विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान यांचाही सहयोग परिषदेला लाभला.\nगावात मूलभूत सुविधा, तसेच सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी योजना कशा पद्धतीने राबविता येतील, याचे मार्गदर्शन या महापरिषदेत सरपंचांना मिळाले. पंचायतराज व्यवस्थेचा पाया सरपंच असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केल्यामुळे आपले पद छोटे नाही याची जाणीव सरपंचांना झाली. तसेच, गावविकासात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आता स्वतः मुख्यमंत्री आणि राज्य सरकार आपल्या पाठीशी उभे आहे, याचा विश्वास या महापरिषदेत मिळाल्याने सरपंच मंडळी समाधानी चेहऱ्याने गावाकडे परतत होती.\nसरपंच महापरिषदेच्या निमित्ताने अनेक सरपंच एकमेकांचे मित्र बनले. तसेच, पोपटराव पवार, चंदू पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ सरपंचाना भेटण्याची, चंद्रकांत दळवी यांच्यासारख्या आयएएस अधिकाऱ्याशी संपर्क करण्याची सुविधा सरपंचांना मिळाल्यामुळे गावाच्या विकासाला प्रेरक ठरणारे दुवे मिळाल्याचे अनेक सरपंचांनी सांगितले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री व जलसंधारणमंत्र्यांची भूमिका सरपंचांना एकाच व्यासपीठावर ऐकण्यास मिळाल्यामुळे ग्रामविकासाची राज्याची वाटचालदेखील सरपंचांना स्पष्टपणे समजली.\nगावात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य केंद्र, पोषण आहार, महिला व बालकल्याण, डेअरी, विविध कार्यकारी सोसायट्या, जलसंधारण, आदर्श गाव, तसेच विविध सेवा यांची उभारणी कशी करायची, त्यासाठी निधी कसा उभारायचा, याचे धडे दोन दिवस सरपंचांनी गिरवले. आळंदीमधील सातव्या सरपंच महापरिषदेमुळे आतापर्यंत ‘सकाळ अग्रोवन’च्या माध्यमातून कृषिकेंद्रित ग्रामविकासाचे प्रशिक्षण मिळालेल्या सरपंचांची संख्या आता आठ हजार झाली आहे.\nसकाळ सरपंच ग्रामविकास rural development जलसंधारण सकाळचे उपक्रम सरपंच महापरिषद शेती अॅग्रोवन टीम अॅग्रोवन\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-suicides-are-unsightly-fruits-market-oriented-development-says-5841", "date_download": "2018-05-27T03:14:24Z", "digest": "sha1:62W54W6GJVNR5EIQK6CF7I3MGVBJXJ4L", "length": 23071, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers suicides are unsightly fruits of market oriented development says lakshimikant Deshmukh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी आत्महत्या हे बाजारकेंद्रित विकासाचं कुरूप फळ\nशेतकरी आत्महत्या हे बाजारकेंद्रित विकासाचं कुरूप फळ\nरविवार, 18 फेब्रुवारी 2018\nसयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा, गुजरात) : भारत हा खेड्यांचा देश आहे व कृषी संस्कृती हीच या देशाची संस्कृती आहे. देशाचा पोशिंदा बळिराजा शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या ही आपल्या बाजारकेंद्रित विकासाचं कुरूप फळ आहे, असे परखड मत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी येथे व्यक्त केले. श्री. देशमुख म्हणाले, ‘‘मी ललित लेखक असल्यामुळे आकडेवारीतून प्रश्न सांगण्याऐवजी मानवी संवेदनेच्या संदर्भात प्रश्न-दु:ख मांडणं माझी स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आज मला सत्ताधारी पक्ष व शासनाला हा सवाल करायचा आहे, की आपण जागे कधी होणार\nसयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा, गुजरात) : भारत हा खेड्यांचा देश आहे व कृषी संस्कृती हीच या देशाची संस्कृती आहे. देशाचा पोशिंदा बळिराजा शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या ही आपल्या बाजारकेंद्रित विकासाचं कुरूप फळ आहे, असे परखड मत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी येथे व्यक्त केले. श्री. देशमुख म्हणाले, ‘‘मी ललित लेखक असल्यामुळे आकडेवारीतून प्रश्न सांगण्याऐवजी मानवी संवेदनेच्या संदर्भात प्रश्न-दु:ख मांडणं माझी स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आज मला सत्ताधारी पक्ष व शासनाला हा सवाल करायचा आहे, की आपण जागे कधी होणार\nबडोदा येथे ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त गुर्जर साहित्यक रघुवीर चौधरी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.१६) येथे झाले. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, पद्मश्री डॉ. सीतांशू यशचंद्र, बडोदा वाड.मय परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर उपस्थित होते.\nश्री. देशमुख म्हणाले, ‘‘मध्यंतरी एका बातमीने माझे लक्ष वेधले. ‘शेतकरी घरातील स्त्रियांना नवरा हवा आहे. शिपाई पण चालेल, पण शेतकरी नको’ त्या बातमीत दरमहा २० हजार रुपये शेतीतून उत्पन्न कमावणाऱ्या एका शेतकऱ्याची सत्यकथा आली आहे. गेली दहा वर्षे त्याला एकही मुलगी चांगली शेती असूनही पसंत करत नाही. मागच्या वर्षी या संदर्भात काही गावांचं सर्वेक्षण झालं होतं, त्यातून शेती करणाऱ्या तरुणांचं लग्न होणं किती कठीण झालं आहे, हे विदारक चित्र समोरं आलं आहे. त्यामुळे व शेती परवडत नसल्यामुळे मागील काही वर्षात एक कोटीहून जास्त शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे. जे शेती करतात ते नाईलाजानं. त्यांना दुसरा रोजगार मिळाला असता तर त्यांनीही शेती सोडली असती.’’\n‘‘दंडकारण्य भागात आदिवासींवर अन्यायाची परिसीमा झाली, म्हणून त्यातून नक्षलवाद जन्मला. आपल्याला हे शेतकऱ्यांच्या संदर्भात परवडणारं नाही. शेतकरी सोशिक आहे, त्याचं काळ्या आईवर प्रेम आहे व न परवडणारी शेती करीत तो देशाचं पोट भरत आहे. सबब आपण समाज व सरकार त्यांचं जगणं कसं सुखाचं करणार आहोत, हा या घडीचा कळीचा प्रश्न आहे.’’\nआपण कधी जागे होणार\n‘‘जगण्यासाठी शिक्षण-आजारपणासाठी पुरेसं उत्पन्न काबाडकष्ट करूनही मिळत नसेल, आत्महत्येला प्रवृत्त करत असेल, धड लग्नही होत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं एकेक शेतकऱ्याचं जगणं आणि एकेक शेतकरी आत्महत्या इथल्या व्यवस्थेला आव्हान देत आहे की, तुमची धोरणं व विकासनीती आमच्यासाठी कामाची नाही. या साऱ्यांवर अनेक लेखक-कवींनी हृदय पिळवटून टाकणारं लिहिलं आहे, मीही लिहिलं आहे... आज मला सत्ताधारी पक्ष व शासनाला हा सवाल करायचा आहे, की आपण जागे कधी होणार एकेक शेतकऱ्याचं जगणं आणि एकेक शेतकरी आत्महत्या इथल्या व्यवस्थेला आव्हान देत आहे की, तुमची धोरणं व विकासनीती आमच्यासाठी कामाची नाही. या साऱ्यांवर अनेक लेखक-कवींनी हृदय पिळवटून टाकणारं लिहिलं आहे, मीही लिहिलं आहे... आज मला सत्ताधारी पक्ष व शासनाला हा सवाल करायचा आहे, की आपण जागे कधी होणार किती काळ आपण असा अंत पाहणार आहात शेतकऱ्यांचा किती काळ आपण असा अंत पाहणार आहात शेतकऱ्यांचा’’ असा सवाल संमेलनाध्यक्ष श्री. देशमुख यांनी व्यक्त केला आहे.\n‘राजा तू चुकलास, तू सुधारलं पाहिजे’\n‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत असताना सरकार केवळ मूक साक्षीदार का होते,’ असा सवाल करत, ‘राजा तू चुकत आहेस, तू सुधारलं पाहिजेस’, असा थेट सल्ला सरकारला स्पष्टपणे देत साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सरकारवर थेट हल्ला चढविला.\nअभिजात दर्जासाठी पंतप्रधानांना आग्रह\n‘‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी संपूर्ण प्रक्रियाही वेळोवेळी पूर्ण केली. आता लवकरच साहित्यिकांचे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आणि अभिजात दर्जासाठी आग्रह धरणार,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. तसेच पुढील वर्षीपासून साहित्य संमेलनाचे अनुदान २५ लाखांवरून ५० लाख रुपये करण्याचेही त्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी गुजरातमध्ये जाऊन गुजराती भाषेचे, लोकांचे कौतुक केले म्हणून काहींना खटकेलही. त्यावर एखादा ‘रोखठोख’ अग्रलेखही प्रकाशित होऊ शकतो. पण, मला त्याचे काही वाटत नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.\nसयाजीरावांना ‘फॉलो’ न केल्यानेच विकास लांबला\nशंभर वर्षांपूर्वी सयाजीराव गायकवाड यांनी लोककल्याणासाठी केलेल्या कामांना आणि त्यांच्या दूरदृष्टीला नंतरच्या काळात आपण ‘फॉलो’ केले असते, तर फार पूर्वीच विकासाचा मार्ग गवसला असता, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. सयाजीरावांच्या उल्लेखनीय कारकीर्दीतील उदाहरणेही त्यांनी दिली. बडोद्यातील ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रसाधने’ या बारा खंडांचे प्रकाशन करण्यात आले.\nसाहित्य literature गुजरात भारत विकास लेखक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन marathi sahitya sammelan ज्ञानपीठ महाराष्ट्र मुख्यमंत्री विनोद तावडे अक्षयकुमार akshay kumar पद्मश्री शेती उत्पन्न लग्न नक्षलवाद सरकार शिक्षण देवेंद्र फडणवीस devendra fadnavis\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-sirpanch-mahaparishad-alandi-pune-5818", "date_download": "2018-05-27T03:04:28Z", "digest": "sha1:TKOLXLPDCNOUM6EQDD4PI4UKHG237A7K", "length": 21007, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, AGROWON Sirpanch Mahaparishad, Alandi, Pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतीत नवे बदल घडवून गावाला पुढे नेणार : सरपंचांचा निर्धार\nशेतीत नवे बदल घडवून गावाला पुढे नेणार : सरपंचांचा निर्धार\nशेतीत नवे बदल घडवून गावाला पुढे नेणार : सरपंचांचा निर्धार\nशुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018\nआळंदी, जि. पुणे : शेतीतील समस्यांवर सगळेच बोलतात. शेतीत बदल घडायला पाहिजे. हे सगळ्यांना वाटतं. पण तो बदल कुणी करायचा शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर उत्तरे कुणी शोधायची शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर उत्तरे कुणी शोधायची सरपंच म्हणून ही आपली जबाबदारी आहे. याची जाणीव आज झाली आहे. सरपंच महापरिषदेतून आत्मविश्‍वास मिळाला आहे अशी भावना सरपंचांशी झालेल्या संवादातून व्यक्त झाली.\nआळंदी, जि. पुणे : शेतीतील समस्यांवर सगळेच बोलतात. शेतीत बदल घडायला पाहिजे. हे सगळ्यांना वाटतं. पण तो बदल कुणी करायचा शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर उत्तरे कुणी शोधायची शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर उत्तरे कुणी शोधायची सरपंच म्हणून ही आपली जबाबदारी आहे. याची जाणीव आज झाली आहे. सरपंच महापरिषदेतून आत्मविश्‍वास मिळाला आहे अशी भावना सरपंचांशी झालेल्या संवादातून व्यक्त झाली.\nआळंदी येथे भरलेल्या ॲग्रोवन सरपंच महापरिषदेत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. १६) सरपंचांशी साधलेल्या थेट संवादातून त्यांची गाव विकासाची तळमळ स्पष्ट झाली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या आदिवासी तालुक्‍यातील कुऱ्हेगाव येथून आलेले सरपंच संपतराव धोंगडे म्हणाले, की आत्तापर्यंत शेतीतच वाढलो आहे. आमचा भाग भात उत्पादकांचा. पावसाळ्यात भात शेती आणि अन्य काळात शहरात रोजगार यावरच इथल्या आदिवासी शेतकऱ्यांचा चरितार्थ चालतो. एवढं असूनही ग्रामपंचायतीचा अन शेतीचा थेट संबंध आहे हे माहीत नव्हतं. सरपंच महापरिषदेमुळे माहिती, ज्ञानात मोठीच भर पडली आहे. भात उत्पादनापासून मार्केटींग पर्यंत अनेक प्रश्‍न आहेत. चांगले भातवाण आमच्याकडे आहेत. मात्र त्यावर प्रक्रिया, मूल्यवर्धन करण्याची सोय आमच्याकडे नाही. त्यामुळे मध्यस्थ अन व्यापारीच त्याचा फायदा घेतात. यापुढील काळात गावठाणातील लोकांसाठीच्या सुविधांबरोबरच शेतकरी गट जोडणे, त्यांची कंपनी करणे या बाबींना प्राधान्य द्यायचं ठरवलं आहे.''''\nविजेची समस्या दूर केली\nतळेगाव दिंडोरी येथील सरपंच गोकूळ चौधरी यांचं गाव द्राक्ष आणि टोमॅटोच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावालगत असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचा गावातील शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे. पाणीटंचाई ही मुख्य समस्या आहे. या भागातून कालवा नेऊन हा प्रश्‍न मार्गी लागू शकतो. यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. विजेच्या प्रश्‍नांवर त्यांनी मार्ग काढला आहे. गावात व ग्रामपंचायत कार्यालयात सौर ऊर्जा प्रकल्प बसविला आहे. त्यामुळे इतरत्र वीजभारनियमनामुळे शेतकरी त्रस्त असताना तळेगावात ही समस्या राहिलेली नाही. सरपंच झाल्यापासून चौधरी यांनी त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गावात मोठा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून त्यातून लगतच्या औद्योगिक वसाहतीला वीज विक्री करून त्यातून गावाचे उत्पन्न वाढविण्याचे त्यांनी ठरविले आहे. सरपंच महापरिषदेतील चर्चेतून या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.\nरत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्‍यातील कोळथरेच्या सरपंच ज्योती दीपक महाजन यांच्या परिसरातील शेतीला रानडुकरे आणि वानरांचा फार त्रास होत असल्याचे सांगितले. आंबा, काजू, चिकू, नारळ या फळांचा हंगामच रानटी जनावरांमुळे अडचणीत सापडला आहे. येत्या काळात ही समस्या सोडवण्याबरोबरच गट निर्मिती करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. गाव शिवारात महाजन यांच्याच प्रयत्नांनी प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला आहे. ॲग्रोवन सरपंच महापरिषद ही ग्रामीण उद्योजकतेला गती देणारी आहे, यामुळे गावे खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यास मदत होईल असेही त्या म्हणाल्या.\n\"आधी वाटलं ही नेहमीसारखीच एखादी परिषद असेल. मात्र \"कृषिकेंद्रित ग्रामविकास'' हा एकच विषय सर्वच मार्गदर्शकांनी इतका सोपा करून सांगितला, की त्याचा थेट उपयोग आता होणार आहे. ही परिषद किती वेगळी आहे हे प्रत्यक्ष अनुभवल्यावरच समजते. सरपंच झालो आहे, मात्र प्रश्‍नांना अग्रक्रम कसा द्यावा याबाबत गोंधळ होत होता. ही सरपंच महापरिषद आमच्यासारख्या पहिल्यांदाच सरपंच झालेल्यांना हाताला धरून शिकवणाऱ्या शिक्षकांसारखी आहे अशी प्रतिक्रिया मराठवाड्यातील एका तरुण सरपंचांची होती. शेती आणि ग्रामपंचायतींचा संबंध उलगडून दाखविणारी ही परिषद गाव शिवारातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी असल्याचे मत सरपंचांशी झालेल्या थेट\nॲग्रोवन सरपंच महापरिषद म्हणजे शेती, ग्रामीण उद्योजकतेला गती देणारा प्रयोग\nशेतकरी गट, शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून गावाचा चेहरा बदलणार\nप्रश्‍नांना अग्रक्रम देण्यात गोंधळ होता. आता निर्धास्त झालो आहोत.\nसौरऊर्जा प्रकल्पातून गावचे उत्पन्न वाढवण्याचा विचार आहे.\nशेती सरपंच सरपंच महापरिषद आळंदी पाणी ग्रामपंचायत ग्रामविकास rural development सकाळचे उपक्रम अॅग्रोवन टीम अॅग्रोवन\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.fitnessrebates.com/january-2016-shoes-20-percent-off-coupons/", "date_download": "2018-05-27T03:34:13Z", "digest": "sha1:6D6OMLL2GDQPRSPVYSRTQBNP3OPSKN4L", "length": 19012, "nlines": 61, "source_domain": "mr.fitnessrebates.com", "title": "एक्सएनएक्स / एक्सएक्सएक्स / एक्सएन्एक्सएक्स XXX XXX XXX वरून शून्यडे जानेवारी बंद", "raw_content": "\nकूपन सौदे प्रोमो कोड Workout कपड्यांचे\nघर » शूज » एक्सएनएक्स / एक्सएक्सएक्स / एक्सएन्एक्सएक्स XXX XXX XXX वरून शून्यडे जानेवारी बंद\nएक्सएनएक्स / एक्सएक्सएक्स / एक्सएन्एक्सएक्स XXX XXX XXX वरून शून्यडे जानेवारी बंद\nशूज कॉटन कूपन च्या बाहेर जानेवारी 2016 20%\n$ 20 किंवा अधिकच्या 99% ऑफ ऑर्डर घ्या\nShoes.com वर $ 20 + च्या आपल्या ऑर्डर बंद करा. कोड वापरा: FRESHSTART99 वैध 20 / 1-1 / 1 ऑफर करा.\nवैशिष्ट्यीकृत महिला शू: Saucony विजय आयएसओ 2 प्रशिक्षक\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना सॉक्झिन ट्रिंफ आयएसओ XXX एक आयआरआर + ™, एक्सटी- 900 रबर आऊटोल आणि पीडब्लूआरजीआरआयडी + ईवा सीश पॅडेडसह टिकाऊ, लाइटवेट पॅडिंगसह प्रगत लाइटवेट ट्रॅक्शन आहे. मार्गदर्शक 9 वैशिष्ट्ये EVERUN; ताजे बांधकाम आणि भौतिक नवकल्पना मध्ये नवीनतम EVERUN अधिक प्रतिसाद फोम गच्शनिंग आहे जे आपल्या पाऊल आणि चालू पृष्ठभागाच्या चांगल्या संरक्षणासाठी आपल्या पायाच्या जवळ आणते.\nवैशिष्ट्यीकृत पुरुष शू: Asics जीटी- 2000 3\nअद्ययावत करण्याचे हलके बांधकाम ASICS GT-2000 3 चालत जाणारे जू तुम्हाला हवेत चालवत असल्यासारखे वाटू देते निरुपृष्ठीच्या अधिक-भिन्न धावपटूंना समर्थन आणि मार्गदर्शन करण्यासाठी डिझाइन केले आहे, या पुरूषांच्या अॅथलेटिक जोडीत उच्च कार्यक्षमता गुणविशेष, फ्लूइडराईड ™ माईसॉस मधून बाऊन्स आणि गच्चीचे संयोजन आणि डायनॅमिक डुओएक्सएक्ससह सुधारीत स्थिरता आणि समर्थनासाठी एक श्रेणी आहे. . रियर पॉट आणि फॉईफईफ जीईएल ® चालणा-या चक्रात संक्रमण केल्यावर अतिरिक्त गच्शन देते, तर हील क्लचिंग सिस्टीम ™ तंदुरुस्त आणि समर्थन सुधारते. खडबडीत रबरी outsole फुटेलिंग सुरक्षित ठेवण्यास मदत करते, मैल नंतर मील.\nजानेवारी 3, 2016 प्रशासन शूज, Shoes.com टिप्पणी नाही\nनायके स्टोअर कूपन: एक अतिरिक्त 25% क्लियरेंस आयटम घ्या 1 / 4 / 16 पर्यंत वैध\n$ 600 साठी विक्रीवरील प्रोमॉर परफॉर्मन्स 799i ट्रेडमिल\nप्रत्युत्तर द्या\tउत्तर रद्द\nफॅट बर्न करा, स्नायू तयार करा आणि दैनिक फिटनेस डीलसह पैसे वाचवा फिटनेस रिबेट्स.\nआम्ही शीर्ष शरीर सौम्य पूरक आणि व्यायाम उपकरणे वर पैसे वाचविण्यात मदत करण्यासाठी येथे आहोत. आम्ही इंटरनेट वर सर्वोत्कृष्ट फिटनेस कूपन आणि सौदे शोधतो. आपण पूरक आहार, ट्रेडमिल्स, एल्लिप्टिकल, होम जिम, व्यायाम बाईक, जिम सभासदत्व, वर्कआउट डीव्हीडी, आणि बरेच काही वाचवू शकाल. फिटनेस रिबेटसह सामाजिक रहा फेसबुक & ट्विटर. नवीनतम आरोग्य लेखांसाठी आमचे ब्लॉग विभाग पहा. परवडणारे फिटनेस रिबेट्स आमचे जिम शर्ट कमीत कमी $ 1.99 अधिक शिपिंगसाठी उपलब्ध आहेत\nफिटनेस रिबेट अलीकडील पोस्ट\n5 वर्कआउट वेअर आइडियाज\nमोफत मार्गदर्शक: बिग फॅट खाद्यपदार्थ युरी Elkaim द्वारे lies\nचरबी गळणे सत्य मोफत ईपुस्तकाची डाउनलोड\nनानप्रमाणे तेल मोफत ईपुस्तक साठी 10 कमाल वापर\nआपल्या मोफत स्पायरल भाजी कचरा दावा फक्त एस आणि एच द्या\n1 विकत घ्या मोफत 3 हळद बाटल्या मिळवा\nबायोपेरिनेसह हळदीची विनामूल्य बाटली घ्या\nमोफत मधुमेह जागृती Wristband\nआपण हट्टी बेबी चरबी आणि कार्यक्षम मार्गांनी ते मुक्त होण्यासाठी का प्राप्त का हे शोधा\nमोफत ईपुस्तक: वजन कमी करण्यासाठी आळशी मनुष्यांचे मार्गदर्शक\nआपल्या मोफत खारवून वाळवलेले डुकराचे मांस दावा & Butter केटो कुकबुक\nमोफत ई-पुस्तक: नखे म्हणून 5 कठीण बनण्यासाठी मार्ग\nश्रेणी श्रेणी निवडा 2 आठवडा आहार (1) 24 तास फिटनेस (3) A1Supplements (5) अॅक्सेसरीज (4) अॅडिडास (2) समायोज्य डंबल (3) आश्चर्यकारक ईपुस्तक स्टोअर (3) अॅमेझॉन (एक्सएक्सएक्स) अमृती (एक्सएक्सएक्स) कधीही फिटनेस (1) बीचसाहित्य (11) ब्लॅक शुक्रवार (एक्सएक्सएक्स) ब्लॉग (14) पुनरावलोकने (1) बॉडीबिल्डिंग.कॉम (2) बॉडीबिल्डिंग.कॉम युके (एक्सएक्सएक्स) पुस्तक (4) बोटॅनिक चॉइस (एक्सएक्सएक्स) Bowflex (46) कॅनडा (5) ट्रेडवेलंबर (17) बीपीआय स्पोर्ट्स (2) BulkSupplements.com (2) CB-1 वजन गेनर (2) शतक एमएमए (1) चतुर प्रशिक्षण (4) कपडे (14) फिटनेस रिबेट (10) हुडी (4) टी-शर्ट (6) गोल्ड'ज जिम (एक्सएक्सएक्स) कॉसमोडी (1) क्रिएटिन (2) सायबर सोमवार (1) दैनिक बर्न (1) आहार थेट (1) आहार-पासून-जा (2) औषधस्टोअर.कॉम (3) डकन आहार (1) डीव्हीडी (एक्सएक्सएक्स) eBay (4) ईपुस्तक (13) एल्लिप्टिकल्स (8) फ्रीमेशन (1) प्रॉफॉर्म (4) गुळगुळीत (2) Yowza (1) eSports ऑनलाइन (1) व्यायाम बाईक (5) प्रॉफॉर्म (4) श्विन (एक्सएक्सएक्स) फिरणारे (2) सरळ (1) फेसबुक (1) टी-शर्ट सकाळ (1) चरबी बर्नर (6) फादर्स डे (एक्सएक्सएक्स) समाप्त ओळ (3) योग्यता गणराज्य (1) पाऊल क्रिया (3) फुटलॉकर (3) फ्री की (19) गायाम (एक्सएक्सएक्स) गँडर माउंटन (एक्सएक्सएक्स) गार्सिनिया एकूण (1) Giveaways (17) ग्रुपॉन (एक्सएक्सएक्स) जिम गेस्ट पास (2) शुभेच्छा इस्टर (3) एचसीजी आहार (1) हार्ट रेट मॉनिटर्स (6) गार्मिन (एक्सएक्सएक्स) ध्रुवीय (1) टाइमएक्स (2) वायरलेस चेस्ट कातडयाचा (1) घरगुन्हे (2) होरायझन फिटनेस (4) घरगुती पोषण (1) आयव्हीएल (एक्सएक्सएक्स) ऊर्जा ग्रीन्स (3) जो न्यू बॅलन्स आउटलेट (एक्सएक्सएक्स) के-मार्ट (1) केली चे रनिंग वेअरहाउस (2) कामगार दिन (1) लाइफ फिटनेस (1) मासिके (1) मेमोरियल डे (4) मिसफिट (3) एमएमए वेअरहाउस (एक्सएक्सएक्स) मॉडेल (एक्सएक्सएक्स) मातृदिन (1) स्नायू आणि मजबुती (4) NASM (1) नवीन शिल्लक (3) नवीन जिवन (1) नायकी स्टोअर (1) पोषण Supps (1) पालेओ प्लॅन (एक्सएक्सएक्स) Pedometer (1) Fitbit (1) पर्सोलाॅब्स (1) पूर्व-कार्यवाही (12) राष्ट्रपती दिन (1) प्रिंट करण्यायोग्य कुपन (3) Proform.com (7) प्रोहेल्थ (एक्सएक्सएक्स) प्ररोमोन (1) प्रॉसर (5) प्रथिने (9) स्नायू दुध (3) प्युरिटनचा प्राइड (1) गुणवत्ता आरोग्य (4) रीबॉक (7) रोईंग मशीन (2) Sears (2) शेखर कप (1) FitnessRebates.com (1) शूज (एक्सएक्सएक्स) Shoes.com (1) स्लंडर्टोन (1) गुळगुळीत स्वास्थ्य (8) एकमेव स्वास्थ्य (1) दक्षिण बीच आहार वितरण (1) स्पाफिंडर (1) स्पार्टन रेस (5) क्रीडा प्राधिकरण (1) मजबूत लिफ्ट परिधान (1) मजबूत पुरवणी दुकान (1) सुपर सप्लामेंट्स (एक्सएक्सएक्स) पूरक (28) पूरक जा (4) सुझाने सोमरर्स (एक्सएक्सएक्स) स्वीपस्टेक (1) एकूण जिम (2) ट्रेडमिल (16) क्षितिज (1) गुणवत्ता (1) फिनिक्स (1) प्रीकोर (1) प्रॉफॉर्म (6) रीबॉक (1) गुळगुळीत (2) सोल (1) वेस्लो (2) ट्विटर (4) डफल बॅग वेवरी (1) टी-शर्ट सकाळ (3) कंपन प्लॅटफॉर्म मशीन (1) व्हिडिओ गेम (1) व्हॅटिशुस (1) VitalMax (1) व्हिटॅमिन शॉप (3) व्हिटॅमिन वर्ल्ड (3) वीडर (एक्सएक्सएक्स) वर्कआउट्स (1) Workoutz.com (1) योग अॅक्सेसरीज (4) योगादिरे (1) Yowza फिटनेस (1) झुम्बा (5)\n आमच्या साइट समर्थन मदत\nसंग्रहण महिना निवडा एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 2017 शकते एप्रिल 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 जुलै 2016 जून 2016 2016 शकते एप्रिल 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 डिसेंबर 2015 नोव्हेंबर 2015 ऑक्टोबर 2015 सप्टेंबर 2015 ऑगस्ट 2015 जुलै 2015 जून 2015 2015 शकते एप्रिल 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 ऑगस्ट 2014 जुलै 2014 जून 2014 2014 शकते एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 2013 शकते एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013\nनोंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nफिटनेस रिबेट्स कॉपीराइट © 2018 | विषय: मासिक शैली द्वारा समर्थित वर्डप्रेस ↑\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nपोस्ट पाठवले नाही - आपला ईमेल पत्ते तपासा\nअयशस्वी तपासू ईमेल करा, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\nगोपनीयता धोरण / संबद्ध प्रकटीकरण: ही वेबसाइट संदर्भ दुवे केले खरेदीसाठी भरपाई प्राप्त करू शकते. फिटनेस रिबेट्स ऍमेझॉन सर्व्हिसेस एलएलसी एसोसिएट्स प्रोग्राममध्ये सहभागी आहे, अॅम्नॅझॅक्स अॅडव्हर्टायझिंग प्रोग्रॅम तयार केला जातो ज्यायोगे साइट्स ऍमेझॉन डॉट कॉम वर जाहिरात करून आणि लिंक करून जाहिरात फी प्राप्त करू शकतात. आमच्या पहा \"गोपनीयता धोरण\"अधिक माहितीसाठी पृष्ठ Google, इंक. आणि संलग्न कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही जाहिराती कुकीज वापरून नियंत्रित केल्या जाऊ शकतात.या कुकीज Google ला या साइट्स आणि Google जाहिरात सेवांचा वापर करणार्या अन्य साइटवरील आपल्या भेटींवर आधारित जाहिराती प्रदर्शित करण्यास अनुमती देतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2018/05/marathi-success-video.html", "date_download": "2018-05-27T03:32:46Z", "digest": "sha1:JW2C2APZVDUERV4QDBJ4HF2HUCAMXYW3", "length": 6336, "nlines": 63, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "यशस्वी व्हायचं असेल तर या पाच विचारांपासून दूर रहा. - NetBhet नेटभेट", "raw_content": "\n / यशस्वी व्हायचं असेल तर या पाच विचारांपासून दूर रहा.\nयशस्वी व्हायचं असेल तर या पाच विचारांपासून दूर रहा.\n५ गोष्टी ज्या यशस्वी व्यक्ती कधीही बोलत नाही . आपण पुष्कळवेळा पाहतो कि आपल्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींपैकी काहीजण आयुष्यात फार पुढे निघून गेलेले असतात . तर काहीजण आहेतत्या परिस्थितीतच जगत असतात .मग एखादी यशस्वी व्यक्ती आणि अयशस्वी व्यक्ती यामध्ये नेमका काय फरक असतो ............ मित्रांनो, तो फरक आहे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत म्हणजेच (Mindset ) याच एका गोष्टीमुळे यशस्वी व्यक्ती इतरांना अशक्य वाटणार्‍या गोष्टी करु शकतात . या व्हीडीओ मध्ये मी तुम्हाला पाच अशा गोष्टी सांगणार आहे ज्या यशस्वी व्यक्ती कधीहे करत नाही, आणि बोलतसुद्धा नाही. हो तुम्ही या पाच गोष्टी यशस्वी लोकांकडून कधीही ऐकणार नाही कारण त्यांच्या मनातच या गोष्टी कधीही येत नाहीत मित्रांनो, तर मग नीट लक्ष देऊन पहा, मी तुम्हाला या पाच गोष्टी कोणत्या आहेत ते सांगणार आहे\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nयशस्वी व्हायचं असेल तर या पाच विचारांपासून दूर रहा. Reviewed by netbhet on 23:51 Rating: 5\nउद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-special-railway-festival-71704", "date_download": "2018-05-27T03:35:13Z", "digest": "sha1:OCT3ZOFRXPNNUCEFMY3JD2OOOQSICHYT", "length": 12559, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news special railway for festival सणासुदीसाठी विशेष रेल्वे सुरू करा | eSakal", "raw_content": "\nसणासुदीसाठी विशेष रेल्वे सुरू करा\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nऔरंगाबाद - दिवाळी, दसऱ्याच्या काळात जोधपूर-बिकानेरसाठी गाडी सुरू करावी, कोलकाता येथे होणाऱ्या नवरात्र महोत्सवासाठी संत्रागच्छी एक्‍स्प्रेस गाडीचा विस्तार करून ती गाडी औरंगाबाद मार्गे करावी आणि शहरातील संग्रामनगर रेल्वेगेट सुरू करावे, अशी मागणी मराठवाडा रेल्वे विकास समितीने निवेदनाद्वारे रेल्वे प्रवासी सेवा समितीकडे केली.\nऔरंगाबाद - दिवाळी, दसऱ्याच्या काळात जोधपूर-बिकानेरसाठी गाडी सुरू करावी, कोलकाता येथे होणाऱ्या नवरात्र महोत्सवासाठी संत्रागच्छी एक्‍स्प्रेस गाडीचा विस्तार करून ती गाडी औरंगाबाद मार्गे करावी आणि शहरातील संग्रामनगर रेल्वेगेट सुरू करावे, अशी मागणी मराठवाडा रेल्वे विकास समितीने निवेदनाद्वारे रेल्वे प्रवासी सेवा समितीकडे केली.\nनिवेदनात म्हटले आहे, की संग्रामनगर रेल्वेगेट गेल्या काही दिवसांपासून बंद केल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विभागीय आयुक्तांनी भुयारी मार्गासाठी चार महिन्यांत निधी देण्याची हमी दिली. हा निधी मिळेपर्यंत आणि काम सुरू होईपर्यंत हा मार्ग सुरू करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. त्यावर समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा, श्रीराम गोर्डे, डॉ. प्रेम खडकीकर, शिवदास वाडेकर, रामदास जिनवाल यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत. मात्र, समितीने यावर काहीही आश्‍वासन दिले नाही. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडेच पाठपुरावा करा, असे सांगून टाळाटाळ केली.\nचाळीसगावमार्गे रेल्वे सुरू करा\nनगरसेवक शिवाजी दांडगे अनंत बोरकर, प्रल्हाद पारटकर यांनी समितीची भेट घेऊन, कन्नड चाळीसगाव मार्गे रेल्वेमार्ग सुरू करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे शिर्डी संस्थान शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने रोटेगाव (वैजापूर)-कोपरगाव अशा ३५ किलोमीटरच्या मार्गाचे काम पूर्ण करावे, परभणी मनमाड मार्गाचे दुहेरीकरण करावे, चिकलठाणा येथे पिटालाइनचे काम करण्याची मागणीही त्यांनी केली.\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nashik-news-tomato-no-value-production-value-103211", "date_download": "2018-05-27T04:09:30Z", "digest": "sha1:WDRBZOJW3ZLMNBZLME5RNI26GMUSF5AA", "length": 15745, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news nashik news tomato no value production value टोमॅटोला दर नसल्याने तोडणी बंद, उत्पादन खर्चही निघणे झाले मुश्कील | eSakal", "raw_content": "\nटोमॅटोला दर नसल्याने तोडणी बंद, उत्पादन खर्चही निघणे झाले मुश्कील\nगुरुवार, 15 मार्च 2018\nतळवाडे दिगर (नाशिक) : सध्या टोमॅटोला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील शेतकऱ्यांना टोमॅटो तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे. परिसरातील तळवाडे दिगर, किकवारी, दसाणे, केरसाने, मोरकुरे, पठावे, डांगसौंदाणे, जोरण आदी गावातील शेतकऱ्यांनी टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड केली; मात्र सध्या टोमॅटोस अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे.\nतळवाडे दिगर (नाशिक) : सध्या टोमॅटोला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील शेतकऱ्यांना टोमॅटो तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे. परिसरातील तळवाडे दिगर, किकवारी, दसाणे, केरसाने, मोरकुरे, पठावे, डांगसौंदाणे, जोरण आदी गावातील शेतकऱ्यांनी टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड केली; मात्र सध्या टोमॅटोस अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे.\nया बाजारभावात शेतकऱ्यांच्या झालेला खर्चसुद्धा निघत नाही. कारण टोमॅटो पिकला औषध फवारणी, बांधणी, मल्चिंग पेपर, तसेच मांडव व तोडणी असा एकरी एक लाख रुपये खर्च करूनही आज टोमॅटो तीन-चार रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही.त्यामुळे टोमॅटो तोडून बाजारात विक्रीसाठी नेली असता त्याचा खर्चसुद्धा निघत नाही व उलट शेतकऱ्यांना पदरचे पैसे भरावे लागतात. गेली दोन-तीन वर्ष टोमॅटो पिकामध्ये शेतकऱ्यांना फटका बसत आहे. पूर्वी नगदी पिक म्हणून टोमॅटो ओळखला जात होता. परंतु हल्ली कोणत्याही कारणाने टोमॅटो दर मिळत नाही.\nया पिकला खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. तसेच काळजीही घ्यावी लागते. दर न मिळाल्याने मोठे कर्ज शेतकऱ्यांच्या अंगावर येते. टोमॅटो हा नाशवंत पिक असल्यामुळे ते साठवून ठेवता येत नाही तरी देखील परिसरातील बहुतेक शेतकऱ्यांनी आपल्या टोमॅटो शेतात तोडणी बंद केली आहे. त्यामुळे शेतात टोमॅटो खच पडला असून शेत लाल दिसू लागले आहेत. शेतकऱ्यांना पहिल्या आठवड्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला. मात्र गेल्या दोन दिवसात कांद्याचेही बाजारभाव उतरल्याने कांद्याबरोबर टोमॅटोनेही शेतकऱ्यांना रडवले.\nकोणत्याही पिकला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरीवर्ग आणखीच अडचणीत सापडला आहे.आत्ता शेती करायची तरी कशी आणि पिक घ्यावे तरी काय असा गंभीर प्रश्न शेतकरी वर्गापुढे उभा राहिला आहे.\nसद्या तळवाडे दिगर व परिसरातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आपला माल सुरत, नावपूर, नंदूरबार, मालेगाव, बिल्ली मोरा आदी शहरात विक्रीसाठी नेत आहे. मात्र, तिथे प्रती क्रेटस (जाळी) सरासरी ५० ते ६० दर मिळत असून माल नेण्याचे भाडे ४५ ते ५० रुपये त्यात तोलाई,वाराई,हमाली जाते तर शेतकऱ्यांना टोमॅटो तोडणीसाठी १५ रुपये प्रती क्रेटस खर्च येतो म्हणजे टोमॅटो बाजारातपर्यंत नेण्यासाठीची ५० ते ६० रुपये खर्च येतो तेवढाच भाव मिळत असल्यामुळे बाकीचा खर्च घरातून टाकण्याची वेळ आज टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.\nटोमॅटो उत्पादनासाठी साधारणता एकरी खर्च\nजमिनीची मशागत ६ ते ८ हजार रुपये\nमल्चिंग पेपर १० ते १२ हजार रुपये\nठिबक सिंचन ८ ते १० हजार रुपये\nरोप ८ ते १० हजार रुपये\nऔषध फवारणी २० ते २५ हजार रुपये\nखत/ जमिनीतून दिले जाणारे खते २५ ते ३० हजार रुपये\nमंडपासाठी बाबू २० ते २५ हजार रुपये\nतार ६ ते ८ हजार रुपये\nसुतळी ६ ते ८ हजार रुपये\nलागवडी पासून काढणी पर्यंत मंजूर २५ ते ३० हजार रुपये\nकोल्हापूरात ३६ हेक्टरवर ऑक्‍सिजन पार्क\nकोल्हापूर - येथील शेंडा पार्क परिसरात नव्याने ऑक्‍सिजन पार्कची निर्मिती होणार आहे. ३६ हेक्‍टर जमिनीवर ४० हजार फुले, फळे, औषधी वनस्पती आदी २८...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nजुन्नरमधील शेतकऱ्यांचा संपास विरोध\nनारायणगाव छ शेतकरी संघटनेच्या वतीने 1 ते 10 जूनदरम्यान पुकारलेल्या शेतकरी संपाला जुन्नर तालुक्‍यातील टोमॅटो व भाजीपाला उत्पादकांनी विरोध दर्शविला आहे...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/confussion-municipal-election-seat-distribution-28657", "date_download": "2018-05-27T04:11:12Z", "digest": "sha1:LJ76SQUPX6L3E372TF3WXEM73H5K3EXG", "length": 13353, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "confussion in municipal election seat distribution कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 2 फेब्रुवारी 2017\nनागपूर - महापालिकेच्या जागा वाटपावरून काँग्रेसमध्ये मुंबईत दोन दिवसांपासून चांगलेच घमासान सुरू आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ८० टक्के जागेचा वाद निवळला. मात्र, उर्वरित जागांसाठी कोणीच माघार घ्यायला तयार नसल्याने कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.\nनागपूर - महापालिकेच्या जागा वाटपावरून काँग्रेसमध्ये मुंबईत दोन दिवसांपासून चांगलेच घमासान सुरू आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ८० टक्के जागेचा वाद निवळला. मात्र, उर्वरित जागांसाठी कोणीच माघार घ्यायला तयार नसल्याने कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.\nकाँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक दोन दिवसांपासून मुंबई येथे सुरू आहे. विधानसभानिहाय तिकीट वाटप केले जात आहे. याकरिता माजी आमदार तसेच विधानसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जात आहे. असे असले तरी नव्याने केलेल्या रचनेत अनेक प्रभाग एकमेकांच्या विधानसभा मतदारसंघात घुसले आहेत. याशिवाय नेत्यांच्या गटबाजीमुळे काही उमेदवारांच्या जागांवर एकमत झालेले नाही. पश्‍चिम, दक्षिण-पश्‍चिम, उत्तर आणि पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील वाद जवळपास निवळला आहे. मात्र, उत्तर आणि दक्षिणमधील काही उमेदवारांच्या नावावर वाद सुरू आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत आज बैठकीला उपस्थित होते.\nप्रभाग ३८ वरून खडाजंगी\nशहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे आणि प्रदेश महासचिव प्रफुल्ल गुडधे यांची ३८ क्रमांकाच्या एकाच प्रभागावर दावा केल्याने बैठकीत चांगलाच वाद निर्माण झाला. शेवटी दोघांवरच याचा निर्णय सोपविण्यात आल्याचे समजते. या वादात आजवर कोणी पक्षासाठी किती योगदान दिले, किती आंदोलने केली याचीही चर्चा झाल्याचे समजते.\nभाजपची यादी जवळपास निश्‍चित झाली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची हिरवी झेंडी त्यास मिळालेली नाही. दोन्ही नेते रात्री उशिरा बैठकीला उपस्थित राहणार होते. उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यासाठी भाजपच्या नेत्यांमध्ये बुधवारी रात्रभर खलबते सुरू होती. आजच नावे जाहीर केल्यास काही बंडखोरी करण्याची शक्‍यता असल्याने भाजपही शुक्रवारीच नावे जाहीर करणार असल्याचे समजते.\nऋतुराज पाटलांना सत्ताधाऱ्यांची थेट ‘ऑफर’\nकोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांना सत्ताधारी पक्षाने थेट ‘ऑफर’ दिल्याचे समजते. भाजपच्या सर्व्हेत ऋतुराज यांचे नाव वरच्या क्रमांकावर...\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\n'ती' ऑडिओ क्‍लिप माझीच : मुख्यमंत्री\nमुंबई : राजकरणात स्फोट घडवणारी ऑडिओ क्‍लिप माझीच असली ती मोडून तोडून सादर केली. आता ती पूर्ण क्‍लिप निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे, असे मुख्यमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/07/3-5.html", "date_download": "2018-05-27T03:32:50Z", "digest": "sha1:ZOIXT4EMF2UPO5Q5URRLQZKD5BUSIEJM", "length": 17442, "nlines": 162, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): अंक 3 आणि 5: अभिनय, कला आणि मनोरंजनाचे अंक", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nअंक 3 आणि 5: अभिनय, कला आणि मनोरंजनाचे अंक\nअंक 3 आणि 5 हे व्यक्त होण्याशी संबधीत आहेत. त्यामुळे अभिनय, कला, मनोरंजन, लिखाण, मेडिया या क्षेत्रात या दोन अंकांपैकी एखादा अंक ज्यांचा जन्मांक किंवा भाग्यांक आहे, ते लोक मोठ्या प्रमाणात दिसतात. (जन्मांक म्हणजे ज्या दिवशी जन्म झाला त्या तारखेची बेरीज एक अंकी बेरीज, भाग्यांक म्हणजे पूर्ण तारखेची एक अंकी बेरीज (DD+MM+YYYY) बेरीज). इथे मी वानगीदाखल सिनेक्षेत्रातल्या कांही प्रसिद्ध व्यक्तींची नावे आणि जन्मांक/भाग्यांक देत आहे. इथे ही गोष्ट लक्षात घ्यावी की वरील दोन अंकांशिवाय इतर अंक असणाऱ्या व्यक्ति देखील संबधीत क्षेत्रात दिसून येतात, पण त्यांची संख्या वरील दोन अंकांच्या मानाने खूप कमी आहे.\nजन्मांक किंवा भाग्यांक 3 अथवा 5 असणारे काही अभिनेते आणि अभिनेत्र्या:\nपृथ्वीराज कपूर: जन्मांक 3 भाग्यांक 3 (3.11.1906)\nराज कपूर: जन्मांक 5 (14 डिसेंबर)\nदेव आनंद: भाग्यांक 5 (26.9.1923)\nप्राण: जन्मांक 3 (12 फेब्रुवारी)\nजय ललिता: भाग्यांक 3 (24.2.1948)\nप्रेम चोपडा: जन्मांक 5 भाग्यांक 5 (23.9.1935)\nशशी कपूर: भाग्यांक 33 (18.3.1938)\nशम्मी कपूर: जन्मांक 3 (21 ऑक्टोबर)\nराजेश खन्ना: भाग्यांक 3 (29.12.1942)\nहेमा मालिनी: भाग्यांक 3 (16.10.1948)\nरजनीकांत: जन्मांक 3 भाग्यांक 3 (12.12.1950)\nअमजद खान: जन्मांक 3 (12 नोव्हेंबर)\nअनिल कपूर: भाग्यांक 3 (24.12.1956)\nऋशी कपूर: भाग्यांक 3: (4.9.1952)\nNT रामाराव: भाग्यांक 5 (28.5.1923)\nजयललिता: भाग्यांक 3 (24.2.1948)\nरणबीर कपूर: भाग्यांक 3 (28.9.1982)\nआमीर खान: जन्मांक 5 (14 मार्च)\nजेनेलिया डिसोझा: जन्मांक 5 (5 ऑगस्ट)\nकरीना कपूर: जन्मांक 3 (21 सप्टेंबर) भाग्यांक 3 (3.9.1980)\nराणी मुखर्जी: जन्मांक 3 (21 मार्च)\nऐश्वर्या राय: भाग्यांक 5 (1.11.1973)\nअनुष्का शर्मा: भाग्यांक 5 (1.5.1988)\nजॉन अब्राहम: भाग्यांक 3 (17.12.1972)\nअक्षय कुमार: भाग्यांक 5 (9.9.1967)\nनसरुद्दिन शाह: भाग्यांक 5 (20.7.1949)\nसनी देओल: भाग्यांक 5 (19.10.1956)\nअनुपम खेर: भाग्यांक 3 (7.3.1955)\nअभिषेक बच्चन: जन्मांक 5 भाग्यांक 3 (5.2.1976)\nदीपिका पदुकोन: जन्मांक 5 भाग्यांक 3 (5.1.1986)\nहृतिक रोशन: भाग्यांक 5 (10.1.1974)\nमोहनलाल: जन्मांक 3 (21.5.1960)\nममुटी: भाग्यांक 5 (7.9.1951)\nराणा दग्गुबती: जन्मांक 5 भाग्यांक 3 (14.12.1984)\nप्रभास: जन्मांक 5 भाग्यांक 5 (23.10.1979)\nआयुष्मान खुराना: जन्मांक 5 (14.09.1984)\nराधिका आपटे: भाग्यांक 5 (7.9.1985)\nतुमचा जन्मांक किंवा भाग्यांक 3 किंवा 5 यापैकी एक असेल तर आणि तुम्हाला अभिनयाची आवड असेल तर तुम्हाला या क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. जर तुमच्या मुलाचा अथवा मुलीचा जन्मांक अथवा भाग्यांक वरीलपैकी एक असेल तर पालक या नात्याने तुम्ही त्याच्या/तिच्या कलागुणांना वाव द्यायला पाहिजे.\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/youth-get-new-direction-camp-117283", "date_download": "2018-05-27T04:00:44Z", "digest": "sha1:QOFSNLJMH2RO6FZ247ZHPLN5AFA73H52", "length": 13680, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "youth get new direction in camp युवा छावणीत युवकांना सापडली जगण्याची नवी दिशा | eSakal", "raw_content": "\nयुवा छावणीत युवकांना सापडली जगण्याची नवी दिशा\nशुक्रवार, 18 मे 2018\nपाली (रायगड) : माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आयोजित युवा छावणी 2018 या 7 दिवसीय निवासी शिबिराचा नुकताच समारोप झाला. दरवर्षी छावणीतील वेगवेगळ्या थीमसह स्वभान ते समाजभान या प्रवासाची दिशा शोधण्यासाठी शिबिरार्थींना मदत होते. या वर्षीच्या शिबीरात विज्ञान ही थीम होती.\nपाली (रायगड) : माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आयोजित युवा छावणी 2018 या 7 दिवसीय निवासी शिबिराचा नुकताच समारोप झाला. दरवर्षी छावणीतील वेगवेगळ्या थीमसह स्वभान ते समाजभान या प्रवासाची दिशा शोधण्यासाठी शिबिरार्थींना मदत होते. या वर्षीच्या शिबीरात विज्ञान ही थीम होती.\nया शिबीरासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या युवक-युवतींचा उत्स्फुर्त सहभाग होता. कॅ. अमोल यादव यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. शिबीरात विवेक सावंत, अतुल पेठे, संजीव चांदोरकर, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, डॉ.विजय नाईक, डॉ नरेश दधीच अशा मान्यवरांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. अत्यंत द्विधा मनस्थितीत असलेल्या सर्व शिबिरार्थींना हे शिबीर संपूच नये अस वाटत होते. शिबीरात मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन होऊन समाजाचं भान, जगण्याची दिशा सापडल्यासारखं वाटत होत. असे मत छावणीतील युवकांनी व्यक्त केले.\nसमाजाच्या सद्यस्थितीकडे संविधानिक मूल्यांच्या फ्रेममधून पाहायला शिकवणारी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाची युवा छावणी उद्याचे विवेकी, विज्ञाननिष्ठ नागरिक घडवण्याचे काम करीत आहे. तरुणांना मोकळेपणाने व्यक्त होण्याची संधी देते. त्याचबरोबर सामाजिक संदेश देणारी गाणी आणि व्यक्तिमत्व विकास शिकवणारे खेळ या माध्यमातून तरुणांना त्यांच्याच भाषेत संवाद साधता येत आहे. शिबिरार्थींनी रोज २ तास श्रमदान करत स्मारक परिसरात जलसंधारणाचे मोठे काम केले. अत्यंत भारलेल्या व भरभरून मिळाल्याच्या समाधानाने या सर्व तरुणांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक सोबत जोडून राहून समाजासाठी काही करण्याचा निर्धार व्यक्त केला.\nसमारोपाच्या शेवटी माजी अध्यक्ष युवराज मोहिते यांनी हा समारोप नसून बीजारोपण आहे अस सांगून शिबिरार्थींची हि उर्जाच हि छावणी व हे स्मारक पुढे सुरु ठेवेल याची खात्री वाटते अस सांगितलं. समारोप प्रसंगी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे माजी अध्यक्ष युवराज मोहिते, कार्याध्यक्ष प्रमोद निगुडकर, सचिव डॉ संजय मं. गो., सहसचिव दिनकर पाटील, विश्वस्थ राजन इंदुलकर, सतीश शिर्के, स्थानिक समिती सदस्य संदेश कुलकर्णी, युवा कार्यकर्ते विजय, जयश्री व चिंतामणी व शिबीरार्थी उपस्थित होते.\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nझगडेवाडीत पाझर तलावाचे खोलीकरण पूर्ण\nनिमगाव केतकी : सकाळ रिलीफ फंडातून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावाचे खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सुमारे 15 हजार 634 घनमीटर एवढा गाळ...\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/machindra-shirke-tadipar-crime-111516", "date_download": "2018-05-27T04:00:19Z", "digest": "sha1:N7P7B5WAFPRAGZHHQCC4F7QXW7E7IVEH", "length": 9515, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "machindra shirke tadipar crime गोरक्षक शिर्केंची तडीपारी रद्द | eSakal", "raw_content": "\nगोरक्षक शिर्केंची तडीपारी रद्द\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nमालेगाव - सामाजिक कार्यकर्ते व गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांचा जिल्ह्यातून तडीपारीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरविला. शहरात गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर कायदा सुव्यवस्था धोक्‍यात येईल या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या अहवालाआधारे प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना 14 ऑगस्ट 2017 रोजी एक वर्षासाठी नाशिक जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश काढला होता. शिर्के यांनी या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात 24 ऑक्‍टोबर 2017 ला आव्हान दिले होते. याचिकेवर 20 एप्रिलला न्यायमूर्ती आर. एम. सावंत व न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nयेरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला;...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nपुण्यात विद्यालयाच्या कर्मचाऱ्यास मुलांकडून बेदम मारहाण\nपुणे : येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानातून महाविद्यालयीन कर्मचाऱ्याची दुचाकी ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2017/07/pomodoro-technique.html", "date_download": "2018-05-27T03:29:38Z", "digest": "sha1:O5AUZVG2YAAMRGS34XZA56V6DMWHCFBE", "length": 5977, "nlines": 63, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "आपण हाती घेतलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याची कला ! पोमोडोरो टेक्निक - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nआपण हाती घेतलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याची कला \nPomodoro technique-दिवसभरातील कामे पुर्ण करण्यासाठी वापरा.या techniqueमध्ये आपल्याला काय करायचे आहे..तर जे काम आपल्याला करायचे आहे ते आधी ठरवून घ्यायचे त्यानंतर तेच काम आपण २५ मिनिटे focus करुन करणार आहोत.२५ मिनिटे न थांबता काम करुन ५ मिनिटे ब्रेक घ्यायचा आहे.ब्रेकनंतर पुन्हा आपले काम सुरुवात करायचे आहे. Pomodoro technique ही यशस्वी आहे कारण यामध्ये आपण पुर्ण कामाला २५ मिनिटांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विभागत आहोत. Pomodoro technique साठी आपण कोणताही साधा Timer वापरु शकतो.यामुळे आपण जास्तीत जास्त काम वेळेत पुर्ण करु शकतो.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nआपण हाती घेतलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याची कला \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://nilyamhane.blogspot.com/2012/01/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:10:38Z", "digest": "sha1:SGM3OJT3BMBQZU7SGY7HKTK6AIWNKTIB", "length": 69955, "nlines": 230, "source_domain": "nilyamhane.blogspot.com", "title": "निल्या म्हणे !!!: शनिवार पेठ", "raw_content": "\nपुण्याबाहेरुन येवून पुण्यात घर शोधण्याची वाईट वेळ अनेकांवर दैवदुर्विलासाने येते. त्यातलेच आम्ही एक. शिक्षण संपल्यानंतर पुढच्या जीवनक्रमणासाठी पुण्यनगरीत येणे क्रमप्राप्त होते तत्प्रमाणे आम्ही पुण्यात पाऊल टाकले. पण पुण्यात आल्यावर रहायचे कुठे हा मोठा प्रश्न होता. हा प्रश्न तात्पुरता जरी अभियांत्रिकीच्या सिनिअर मित्रांनी सोडवला असला तरी स्वत:ची व्यवस्था करणे भाग होते. काही मित्रांना मूळ पुण्यात रहायचे होते (ज्याचे त्याचे नशिब असते दुसरे काय तत्प्रमाणे आम्ही पुण्यात पाऊल टाकले. पण पुण्यात आल्यावर रहायचे कुठे हा मोठा प्रश्न होता. हा प्रश्न तात्पुरता जरी अभियांत्रिकीच्या सिनिअर मित्रांनी सोडवला असला तरी स्वत:ची व्यवस्था करणे भाग होते. काही मित्रांना मूळ पुण्यात रहायचे होते (ज्याचे त्याचे नशिब असते दुसरे काय). मलाही ज्ञानप्रबोधिनीच्या जवळपास रहायचे होते पण सदाशिवपेठवाले काही पाड लागू देत नव्हते. घर शोधणे हे आमचे प्रथम कर्तव्य बनले होते. सकाळ मधल्या छोट्या जाहिराती धुंडाळणे, ब-या वाटतील तेवढ्या जाहिराती मार्क करणे आणि संध्याकाळी प्रत्यक्ष जागा पहायला जाणे हा आमचा नित्यक्रम बनला. बरेच दिवस मनासारखी जागा मिळत नव्हती. एके दिवशी राव्हल्या एक जाहिरात नाचवत आमच्याकडे आला. एरव्ही घर पहायला जायचं म्हटलं की अजगरासारखा पडून रहाणारा राव्हल्या एवढा इंटरेस्ट घेतोय म्हणजे जागा चांगलीच असणार असं मला वाटलं. पे. कालीन वाड्यात हवेशीर ३०० चौ फुटांची प्रशस्त जागा. विज, पंखा, गरमपाणी यांची उत्तम सोय. फक्त सुशिक्षित व चांगल्या घरातील विद्यार्थ्यांसाठी. शनवार मारुती जवळ शनि. फक्त सं ५ ते ७. नोकरदार, एजंट व वेळ न पाळणा-यांचा अपमान केला जाईल.\nजाहिरात पाहून जरासा चमकलोच. ३०० चौरस फूट आणि प्रशस्त पे. कालीन म्हणजे पेशवेकालीन म्हणजे वाडा तसा जुनाटच असणार. विज पंखा आणि गरम पाणी अशा चैनीच्या वस्तू उपलब्ध करुन दिल्यामुळे वाडामालक/मालकीण अगदीच उदारमतवादी मनोवृत्तीचे वाटले. सुशिक्षित विद्यार्थ्यांसाठी पे. कालीन म्हणजे पेशवेकालीन म्हणजे वाडा तसा जुनाटच असणार. विज पंखा आणि गरम पाणी अशा चैनीच्या वस्तू उपलब्ध करुन दिल्यामुळे वाडामालक/मालकीण अगदीच उदारमतवादी मनोवृत्तीचे वाटले. सुशिक्षित विद्यार्थ्यांसाठी अक्षर ओळख होई तोवर पहिल्या एक दोन इयत्ता जातात. त्या पहिल्या एक दोन इयत्तेचे विद्यार्थी सोडले तर अशिक्षित विद्यार्थी कधी असतो का असा प्रश्न कोणालाही पडेल. पुढे जाहिरातित लिहिलं होतं फक्त चांगल्या घरातील विद्यार्थ्यांसाठी....\nसमजा ही जाहिरात एखाद्या लौकिकार्थाने वाईट घरातील मुलाने वाचली तर तो म्हणणार आहे का, नको बा आपण कशाला फक्त चांगल्या घरच्यांसाठी असं स्पष्टपणे लिहिलेलं असताना आपण कशाला जायच तिकडे फक्त चांगल्या घरच्यांसाठी असं स्पष्टपणे लिहिलेलं असताना आपण कशाला जायच तिकडे अशी जाहिरातिची खिल्ली उडवत उडवत मी जाहिरातिचं जाहिर वाचन सगळ्य़ांसमोर केलं. सगळे फिसकारुन हसत होते. राहुल म्हणाला \"फक्त शनिवारी जा बरं का नाही तर अपमान करेल घरमालक\". जाहिरातीतला शेवटचा शनि वाराचा नसून पेठेचा आहे हे जाहिरात वाचण्यात कम अनुभवी असलेल्या राहुलला मी समजावलं, \"सदा,शनी,भवानी,रास्ता,नारा, नवी, घोर, निगो असले शॉर्ट फॉर्म वापरतात इकडे\". राहुलने अज्ञान दाखवत विचारलं, \"निगो पेठ अशी जाहिरातिची खिल्ली उडवत उडवत मी जाहिरातिचं जाहिर वाचन सगळ्य़ांसमोर केलं. सगळे फिसकारुन हसत होते. राहुल म्हणाला \"फक्त शनिवारी जा बरं का नाही तर अपमान करेल घरमालक\". जाहिरातीतला शेवटचा शनि वाराचा नसून पेठेचा आहे हे जाहिरात वाचण्यात कम अनुभवी असलेल्या राहुलला मी समजावलं, \"सदा,शनी,भवानी,रास्ता,नारा, नवी, घोर, निगो असले शॉर्ट फॉर्म वापरतात इकडे\". राहुलने अज्ञान दाखवत विचारलं, \"निगो पेठ आयला ही कोणती पेठ आहे आयला ही कोणती पेठ आहे\" मी त्याला सांगितलं, \"अरे गाढवा निगो म्हणजे पेठ नाय काय. निगोशिएबल\". शब्द मर्यादा वाढूनही शेवटचं वाक्य छापायला दिलंय म्हणजे घरमालक एकतर शेट माणूस असायला हवा किंवा पूर्वानुभवातून बरीच पीडा सहन करुन कावलेला असावा, असा निष्कर्ष आम्ही काढला. जाहिरातीवरुन घरमालक कसा असेल ही उत्सुकता चाळावल्याने मालक भेटीस उद्याच दिलेल्या वेळेत जायचं ठरलं.\nमी आणि राहुल तयारच होतो. सागर आला की आम्ही वाडामालकांना (वामांना) भेटायला जाणार होतो. साडे चारला सागर आला. इतर कोणी जायच्या आत ५ वाजता बरोबर टपकून घर पाहून घ्यावे असा विचार मनात होता. त्या प्रमाणे लगेचच आम्ही घर शोधायला निघालो. शनवार मारुती लगेचच सापडला. पण यांचा पे. कालीन वाडा काही केल्या सापडेना. घरमालकाने फोन नंबरही दिला नव्हता. मग काय पुण्यात पत्ता विचारण्याचं जोखमीचं काम आमच्यावर ओढवलं. पुण्यात पत्ता विचारला की विचारणारा आपोआपच केविलवाणा व बिचारा होतो. पत्ता ज्याला विचारला जातो तो प्रस्थापित बनतो व आपल्याकडे \"हे कोण परप्रांतीय इथे आलेत\" या अविर्भावात पाहतो. अगदी कोथरुडला राहणा-या माणासाने पेठेत जाऊन पत्ता विचारला तर तो पुणेकरांच्या दृष्टीने पुण्याचा असूनही पुण्याबाहेरचा ठरतो. पत्ता सांगणारे कधी उत्तर न देता तर कधी मुद्दाम चुकीचं उत्तर देऊन निघून जातात. अशाच एका महाभागाने मला लकडीपुलावर दुचाकी चालवायला लावून १०० रुपयांचा चुना लावला होता. लकडी पुलासमोरुन जाताना आजही तो कटु प्रसंग आठवतो.\nपत्ता सांगण्याचा असाच एक सत्य प्रसंग आठवला. मी एकदा पिएमटीने डेक्कन हून वनाज कॉर्नर ला निघालो होतो. बसमध्ये बरीच गर्दी असल्याने व कंडक्टरला विचारणे शक्य नसल्याने मी शेजारी बसलेल्या एका वृद्ध गृहस्थांना वनाज कॉर्नर चा स्टॉप माहित आहे का असं विचारलं. \"काही कल्पना नाही बुवा\" म्हणून म्हातारबुवा खिडकी बाहेर पहायला लागले. थोड्या वेळाने मी इतर दोन तीन लोकांना विचारुन स्टॉपबद्दल माहिती काढली. स्टॉप वर उतरल्यावर पाहतो तर काय...हातात पिशव्या घेऊन ते गृहस्थ त्याच स्टॉप वर उतरले. माझं डोकं गरम झालं, मनात विचार आला वनाज कॉर्नरला उतरता उतरता म्हाता-याची हाडं झिजली असतील पण लोकांना मदत करायची म्हणजे यांची जीभ झिजते. तेवढ्यावर न थांबता मी त्या गृहस्थांना जाऊन जाब विचारला, \"काहो वनाज माहित नाही म्हणालात आणि तिथेच कसे काय बरोबर उतरलात असं विचारलं. \"काही कल्पना नाही बुवा\" म्हणून म्हातारबुवा खिडकी बाहेर पहायला लागले. थोड्या वेळाने मी इतर दोन तीन लोकांना विचारुन स्टॉपबद्दल माहिती काढली. स्टॉप वर उतरल्यावर पाहतो तर काय...हातात पिशव्या घेऊन ते गृहस्थ त्याच स्टॉप वर उतरले. माझं डोकं गरम झालं, मनात विचार आला वनाज कॉर्नरला उतरता उतरता म्हाता-याची हाडं झिजली असतील पण लोकांना मदत करायची म्हणजे यांची जीभ झिजते. तेवढ्यावर न थांबता मी त्या गृहस्थांना जाऊन जाब विचारला, \"काहो वनाज माहित नाही म्हणालात आणि तिथेच कसे काय बरोबर उतरलात\" ते गृहस्थ क्षणभर वरमले पण तेवढ्यात सावरून घेत म्हणाले, \"अच्छा तुम्ही वनाज म्हणालात का मला नीट ऐकू आले नसावे. अरेच्चा माझा मुलगा बोलावतोय वाटतं\" ते गृहस्थ क्षणभर वरमले पण तेवढ्यात सावरून घेत म्हणाले, \"अच्छा तुम्ही वनाज म्हणालात का मला नीट ऐकू आले नसावे. अरेच्चा माझा मुलगा बोलावतोय वाटतं\" असं म्हणून निटसं ऐकू येत नसतानाही न मारलेली हाक ऐकून म्हातरबुवांनी पिशव्या बखोटीला मारुन रस्ता क्रॉस करुन पळ काढला सुद्धा\nपुण्यातल्या पत्ता सांगण्याच्या अशा अनुभवांना व एसटिडी वरच्या \"पत्ता विचारण्याचे पैसे पडतील\" अशा स्वरूपाच्या पाट्यांना मी फारसा भीक घालत नसे. वयोवृद्ध लोक शक्यतो टाळून कोणा तरुणाला पत्ता विचारता येईल का म्हणून मी इकडे तिकडे पहात होतो. शेवटी मनाचा हिय्या करुन एका जवळच्या दुकानात शिरलो. \"काहो इथे शनवार मारुती जवळच्या कुठल्या वाड्यात भाड्याने जागा देतात का\" असा प्रश्न त्यांना विचारला. दुकानातल्या गृहस्थांनी आमच्याकडे पाहिलं आणि विचारलं \"काय हो\" असा प्रश्न त्यांना विचारला. दुकानातल्या गृहस्थांनी आमच्याकडे पाहिलं आणि विचारलं \"काय हो सुशिक्षित आहात ना\" एखादी पाटी वाचायची राहिली काय असा विचार मनात चमकून गेला. मी पाट्या शोधू लागलो. ते पाहून गृहस्थ म्हणाले, \"शनवार मारुती जवळ शेकडो वाडे आहेत. तुम्हाला कुठला हवाय नाव काय आहे मालकांचं नाव काय आहे मालकांचं मी म्हटलं \"काही कल्पना नाही. सकाळला जाहिरात आहे\". गृहस्थ म्हणाले,\" आहो मग त्यांनाच फोन करुन का नाही विचारत मी म्हटलं \"काही कल्पना नाही. सकाळला जाहिरात आहे\". गृहस्थ म्हणाले,\" आहो मग त्यांनाच फोन करुन का नाही विचारत\", मी म्हटलं, \"अहो फोन नंबर नाही दिला जाहिरातीत\". त्यावर ते दुकानदार बडबडले, \"च्यायला ह्यांचा ताप वाचावा म्हणून हे आमच्या सारख्यांच्या मागे ताप लावतात. बघु जाहिरात.\" मी व्हिजा ऑफिसरने डॉक्युमेंट मागितल्यावर ज्या तत्परतेने आपण कागद पत्रं देऊ त्या तत्परतेने आणि अदबीने त्यांच्या कडे जाहिरातीचा पेपर दिला. मी आशाळभूत नजरेनं त्यांच्याकडे पाहू लागलो. \"ही तर बळवंत जोशीबुवांची जाहिरात आहे. जाहिरातीत एखादा शब्द वाढवून ब. जोशी एवढं सुद्धा टाकणार नाही हा *&%$##*\" असं म्हणून त्यांनी बळवंतबुवांच्या वंशातील पूर्वजांचा उद्धार केला. \"हे इथंच पलिकडे आहे, डावी कडे वळा\", असा हात दाखवून दुकानदार कामाला लागले. दुकानदाराने सांगितल्या प्रमाणे आम्ही निघालो पण ते \"हे इथंच पलिकडे\" न सापडल्याने परत त्या दुकानात आलो. सांगून सुद्धा पत्ता न सापडणं म्हणजे सारंच संपलं \", मी म्हटलं, \"अहो फोन नंबर नाही दिला जाहिरातीत\". त्यावर ते दुकानदार बडबडले, \"च्यायला ह्यांचा ताप वाचावा म्हणून हे आमच्या सारख्यांच्या मागे ताप लावतात. बघु जाहिरात.\" मी व्हिजा ऑफिसरने डॉक्युमेंट मागितल्यावर ज्या तत्परतेने आपण कागद पत्रं देऊ त्या तत्परतेने आणि अदबीने त्यांच्या कडे जाहिरातीचा पेपर दिला. मी आशाळभूत नजरेनं त्यांच्याकडे पाहू लागलो. \"ही तर बळवंत जोशीबुवांची जाहिरात आहे. जाहिरातीत एखादा शब्द वाढवून ब. जोशी एवढं सुद्धा टाकणार नाही हा *&%$##*\" असं म्हणून त्यांनी बळवंतबुवांच्या वंशातील पूर्वजांचा उद्धार केला. \"हे इथंच पलिकडे आहे, डावी कडे वळा\", असा हात दाखवून दुकानदार कामाला लागले. दुकानदाराने सांगितल्या प्रमाणे आम्ही निघालो पण ते \"हे इथंच पलिकडे\" न सापडल्याने परत त्या दुकानात आलो. सांगून सुद्धा पत्ता न सापडणं म्हणजे सारंच संपलं हे म्हणजे घोर पातकच अशा नजरेने त्यांनी आमच्याकडे पाहिलं. ’काका एकवेळ मुस्काटात मारा पण ते तसल्या नरजरेनं पाहू नका’, असं सांगाव वाटलं. दुकानदार वैतागून बोलले, \"अहो काय तुम्ही इथेच पलीकडे जो जुन्या संडासासारखा दरवाजा दिसतोय तो जोशांच्या वाड्याचा दरवाजा\". दुकानदाराने संडासाचे दार म्हणून जरी अवहेलना केलेली असली तरी जोशांच्या वाड्याचे द्वार म्हणजे जणु स्वर्गाचे दार असल्यागत आमच्या चेह-यावर हसू पसरले व समाधानाने आम्ही तिकडे निघालो.\nदारावरची लोखंडी कडी वाजवणार इतक्यात राव्हल्याने माझा हात धरला व म्हणाला, \"अबे वेडा बिडा झाला कि काय\". मी एकदम चपापलो. पुन्हा एकदा पाटी वगैरे वाचायची राहिली काय असं वाटलं. मी राहुलला विचारलं काय झालं\". मी एकदम चपापलो. पुन्हा एकदा पाटी वगैरे वाचायची राहिली काय असं वाटलं. मी राहुलला विचारलं काय झालं त्यावर तो म्हणाला, \"अबे, ५ वाजायला ५ मिनिटं कमी आहेत. जोशा उगाच अपमान करायचा\". \"ठीक आहे\" म्हणत शेवटी पाच वाजायची वाट पहात आम्ही तिथेच दाराशी थांबलो. आम्ही दाराशी घुटमळत असलेलं वाड्याच्या खिडकीतून कुणीतरी पाहिलं आणि तो चेहरा अदृष्य झाला. मला वाटलं आता ती व्यक्ति येवून दार उघडेल पण कसचं काय त्यावर तो म्हणाला, \"अबे, ५ वाजायला ५ मिनिटं कमी आहेत. जोशा उगाच अपमान करायचा\". \"ठीक आहे\" म्हणत शेवटी पाच वाजायची वाट पहात आम्ही तिथेच दाराशी थांबलो. आम्ही दाराशी घुटमळत असलेलं वाड्याच्या खिडकीतून कुणीतरी पाहिलं आणि तो चेहरा अदृष्य झाला. मला वाटलं आता ती व्यक्ति येवून दार उघडेल पण कसचं काय काहिच हालचाल दिसेना. शेवटी एकदाचे पाच वाजले व राव्हल्याने पुढे जाऊन दरवाज्यावर ठकठक केली. ठक ठक मधला दुसरा ठक वाजायच्या आतच दरवाज्याच्या वरच्या अंगाची एक खिडकी उघडली गेली व त्यातून एक केस उडालेला, गंध लावलेला चेहरा डोकावला व त्याने तुम्ही पेठेत आहात याची जाणिव करुन देणा-या स्वरात विचारलं \"काय हवंय काहिच हालचाल दिसेना. शेवटी एकदाचे पाच वाजले व राव्हल्याने पुढे जाऊन दरवाज्यावर ठकठक केली. ठक ठक मधला दुसरा ठक वाजायच्या आतच दरवाज्याच्या वरच्या अंगाची एक खिडकी उघडली गेली व त्यातून एक केस उडालेला, गंध लावलेला चेहरा डोकावला व त्याने तुम्ही पेठेत आहात याची जाणिव करुन देणा-या स्वरात विचारलं \"काय हवंय\" घरमालक आतल्याबाजुने बहुधा दारातच उभे होते. राव्हल्याला हे अनपेक्षित होतं. तो तर पहिल्यांदा घाबरुन मागे सरला नंतर सावरून म्हणाला \"रुम हवी आहे\". मालकांनी म्हटलं \"नाव काय तुमचं\". राव्हल्याने लगेच \"राहुल\" असं उत्तर दिलं. \"राहुल काय\" घरमालक आतल्याबाजुने बहुधा दारातच उभे होते. राव्हल्याला हे अनपेक्षित होतं. तो तर पहिल्यांदा घाबरुन मागे सरला नंतर सावरून म्हणाला \"रुम हवी आहे\". मालकांनी म्हटलं \"नाव काय तुमचं\". राव्हल्याने लगेच \"राहुल\" असं उत्तर दिलं. \"राहुल काय द्रविड की गांधी\" म्हाता-याला आडनाव अपेक्षित असावं म्हणून मी त्याचं राहुल जोशी पूर्ण नाव सांगुन टाकलं ते ऐकून मालक वदले \"रुम वगैरे काही नाही. आमच्याकडे एक प्रशस्त जागा आहे भाड्याने देण्यासाठी.\" काही तरी गफलत हो असावी म्हणून मी जाहिरातीचा पेपर पुढे केला. मालक म्हणाले, \"हो आमचीच जाहिरात आहे ती\". मालक दरवाजा न उघडता खिडकितून आमच्याकडे पहात बोलत होते व खिडकीच्या खाली आम्ही, असा हा इंटर्व्हूव्ह सुरु होता. आम्हाला टाचा उंचावून न्याहळत वामा म्हणाले \"कुठुन आलात\" \"एबीसी चौकातून\" राहुल्या वदला.\n\" मी: \"अप्पा बळवंत चौक म्हणायचं असेल त्याला\".\nवामा: \"अरे कुठुन आलात म्हणजे पुण्यात कुठून आलात\" मी: \"काका आम्ही औरंगाबादहून आलो आहोत.\"\n\" मी नोकरी म्हणालो असतो तर वामाने दरवाजा उघडला नसता म्हणून मी \"पुढिल शिक्षणासाठी\" असं सांगितलं.\nवामांनी ठीक आहे. एवढंच म्हणून आमच्याकडे पहिलं. काहीही न बोलता दरवाजा उघडला व कुणिही दोघांनी आत या असं फर्मान सोडलं. च्यामारी आम्ही तिघे आलेलो असताना फक्त दोघांनी आत या म्हणणं म्हणजे कहर होता. तरी पण सागराने समजूतदारपणा दाखवला व तो बाहेर थांबला. मी आणि राहुल आत गेलो. बळवंतराव जोशी यांची देहयष्टी त्यांच्या नावाला पूर्णपणे विसंगत व आडनावाला साजेशी होती. गोरेपान, कपाळी गंध, केस उडालेले, काका कसले आजोबाच शोभावेत असे. खाली मळखाऊन खाऊन स्वरंग, स्वजात विसरलेले धोतर वर एखाद्या पारशीबुवा प्रमाणे अडकवलेली बंडी त्यातून डोकावणारे कळकट जानवे,कानात भिकबाळी सारखे काही तरी घातलेले होते. थंडीचे दिवस नसताना पायात लाल रंगाचे सॉक्स चढवले होते. ही वेषभूषा पाहून आपण पेठेत आलो आहोत याची खात्री पटली.\nदरवाज्यातून आत गेल्यावर एक चौरसाकार मोकळी जागा व लगेचच दिवाणखाणा होता. त्याच चौकोनातून एका कोप-यात एक जिना होता. वाड्याच्या वरच्या मजल्यावर २-३ खोल्या होत्या. त्यातलीच एखादी आम्हाला दाखवतील असे वाटले. दिवाणखाण्यात वामा गेले त्यांच्या मागोमाग आम्हीही निघालो. आम्ही मागेच येत असल्याचे पाहून वामा मागे वळाले व ताडकन म्हणाले, \"वहाणा काढून पाय धुवूनच वर या. मी वाड्यातच आहे तुम्ही बाहेरून आलात तेव्हा पाय हे धुतलेच पाहिजेत\". चौकात एका घंगाळात पाणी भरुन ठेवलं होतं. तिथे जाऊन आम्ही चपला काढून पाय धुतले व दिवणखाण्यात प्रवेशकर्ते झालो. हा आमच वाडा. वामांनी सांगायाला सुरु केलं. दिवाणखाणा अगदी पेशवाई थाटातला होता. वर झुंबर, केळकर संग्राहलयात शोभला असता असा गालिचा, दिवाणखाणाभर आजवर वाड्यावर राज्य करणा-यांच्या तसबिरी, कोणाकोणाच्या पुणेरी पगड्या, भिकबाळ्या मांडून ठेवल्या होत्या. एक जुनाट टिव्ही कोप-यात पडला होता.\nवामांनी त्यांच्या व बहुतांश ज्येष्ठांच्या आवडीचा \"ओळखी काढा\" हा खेळ सुरु केला. मग आडनावे विचारणे, नातेवाईकांची आडनावे विचारणे, कोण नातेवाईक कुठे आहेत याची प्राथमिक चौकशी करुन झाली. कुठुनच ओळख लागत नसल्याचं पाहून वामा थोडे खट्टू झाले. त्यांनी मग स्वकुळाची बख्तरे आमच्यासमोर उलगडायला सुरु केलं. दिवाणखाण्यातील एकेका तसबिरीवर वामांनी भाष्य करायला सुरु केले. बळवंतराव, एकनाथराव, विष्णुपंत, हरिपंत, भिकाजीपंत अशी त्यांची वंशावलि त्यांनी संक्षेप वगैरे संकल्पनांना फाटा देत आम्हाला ऐकवली. त्यानंतर त्यांनी वाड्याचा इतिहास, वाडा बांधणारे पंत, त्यांचे पेशवे दरबारचे वजन व कर्तबगारी कथन केली. हे वर्णन ऐकून आम्ही पेशवे दरबारात विराजमान आहोत असा क्षणभर भास झाला. ही अगाध माहिती ऐकून झाल्यावर राहण्याच्या जागे संबंधी जाणून घेण्यासाठी आमची चुळबुळ सुरु झाली. आम्ही काकुळतीला येऊन म्हणालो थोडं राहण्याच्या जागे विषयी सांगता का\nवामा: \"हो सांगतो की. माझ्याकडे सगळं नियमांनुसार होतं इथे रहाणा-याला नियमांचं पालन हे अत्यावश्यक आहे. अन्यथा गच्छंती अटळ आहे. सर्व नियम तुम्हाला समजावून सांगतो. पण सर्वात महत्त्वाचे सर्वात आधी. तर सांगा आपण घर भाड्याने कशासाठी देतो\nमी: \"सोबत व्हावी, जागा वापरात रहाते वगैरे वगैरे\".\nवामा: \"सोबत वगैरे ते ठिक आहे हो पण मुख्य कारण म्हणजे घरभाडं. त्यासाठी आम्ही घर भाड्याने देतो. तेव्हा तिथे कुचराई मान्य नाही. नियम क्रमांक १: महिन्याच्या ५ तारखेपर्यंत पैसे इथे सदरेवर आणून दिले पाहिजेत\".\nमी: \"हो चालेल ना. काही अडचण नाही\".\nवामा: \"अहो बाकी नियम पुढे आहेत ते सर्व ऐका आणि मग काय ते ठरवा\".\nमी: \"ठिक आहे. सांगा\".\nवामा: \"हां तर मग भाड्यानंतर येते ती वाड्याची शिस्त. वाड्याची शुचिर्भूतता कायम राहील असे वर्तन ठेवावे लागेल\".\nराहुल: (वाड्याकडे नजर फिरवत) \"हो राहिल ना. शुचिर..चिर..शुचिरब्रूता कायम राहिल ना\".\nशुचिर्भूतता उच्चारताना होणारा राव्हल्याचा चेहरा पाहून मला हसू आवरेना. हा शब्द त्याला पहिल्यांदाचा पुस्तकाबाहेर भेटला असावा. मनतल्या मनात मी मला उच्चार करता येतो का ते पाहून घेतले.\nवामा: \"नियम क्रमांक २:जाता येता दिंडी दरवाजा लोटून कडी लावून मगच आत येणे किंवा बाहेर जाणे\".\nकडकट्ट कुजलेल्या व लाथ घातली तर कोसळेल असा तो लाकडाचा सापळा म्हणजे दिंडि दरवाजा हे जरा अतिच होत होतं. हा सापळा जर दिंडी दरवाजा होवू शकतो तर खुद्द वामाही स्वत:ला राघोभरारी समजत असतील असा विचार मनात येवून गेला.\nवामा: \"हा नियम काटेकोरपणे पाळला पाहिजे. इथल्या शेवटल्या भाडेकरुनी या नियमाचं पालन करण्यात कुचराई केली म्हणून त्यांना हा वाडा सोडावा लागला. वेळेवेळी बजावूनही दरवाजा उघडा ठेवायचे व कहर म्हणजे वरुन असत्य बोलायचे. दरवाजा आम्ही उघडा ठेवला नाही म्हणून मलाच दटावून सांगायचे. पाहिले पाहिले आणि दिले एक दिवस घालवून\".\nमी: \"बरोबर आहे. नियम तर पाळायलाच हवेत\".\nवामा: \"आता नियम क्रमांक ३: आमचे कडे पहिल्या प्रहरी सडा संमार्जन होते. त्यामुळे वाडा पवित्र होतो. त्यामुळे सडा संमार्जनानंतर झोपून राहणे नाही\".\nवर खोलीत झोपून राहिलेलं ह्यांना काय कळणार आहे असं मी मनातल्या मनात विचार करत आहे हे ओळखूनच वामांनी पुढचा नियम सांगितला.\nवामा: \"नियम क्रमांक ४: सकाळच्या आरतीला वाड्यात उपस्थित असलेल्या सर्वांनी हजर रहायचे\".\nनियम ऐकून मी जरा चपापलोच\nवामा: \"त्याचं काय आहे हा नियम करावा लागला. अहो व्हायचं काय की आमची आरती सुरु असताना जुने भाडेकरु उठायचे आणि आळसावलेलं तोंड घेऊन दारात तोंड धुण्याकरित उभे रहायचे. अजिबात चालायचं नाही ते. अपवित्र वाटतं\".\nमी: \"अहो, ती मुलं वर रहायची ना मग खाली कशाला येतील तोंड धुवायला\nवामा: \"अहो, ते पुढच्या नियमात कळणारच आहे. गडबड कशाला करता\nवामा: \"हां तुम्ही काढलाच आहात विषय तर सांगतो. नियम क्रमांक ५:\nवर शौच व स्नानाची सोय नाही. वरच्या मुलांनी हे वापरायचे\", असं म्हणून वामांनी दोन कवाडांकडे बोट केले.\nवामा: \"हो मग. त्यात काय वाड्याचे ऐतिहासिक स्वरुप जपून रहावे म्हणून आम्ही वर शौचालय बनवले नाही\".\nमी मनात म्हटलं, ’अहो ऐतिहासिकच रुप जपायचे होते तर हे तरी शौचालय कशास बांधले जायचे होते नदिपात्र रस्त्याच्याकडेला सकाळी सकाळी’. पण काय करणार जायचे होते नदिपात्र रस्त्याच्याकडेला सकाळी सकाळी’. पण काय करणार गरजवंताला अक्कल नसते या उक्ति नुसार मी मुकाट्याने पुढचे नियम ऐकण्यास सज्ज झालो.\nवामा: \"नियम क्रमांक ६: जिने चढताना धावत पळत जिने चढायचे नाहीत. धावत गेल्याने जिन्यांचं आयुष्य कमी होतं. पाय न वाजवता सावकाश जिने चढायचे, कितीही घाईत असाल तरिही\".\nहा नियम ऐकून एखाद्या रात्री हतोडी घेऊन त्या खिळखिळ्या जिवाला एकदाची शांती द्यावी असा विचार मनात येवून गेला. हा विचार जिना व वामा राघोबादादा पेशवे दोघांसाठी येवून गेला होता. पण इरिटेशन फेज संपून आता मला म्हातारा इंटरेस्टिंग वाटु लागला होता. श्रीमंतांनी पुढचे नियम सांगावेत म्हणून आता पर्यंतच्या नियमांना सहमती दर्शवणे भाग होतं. मी मुद्दाम चेहरा आनंदी ठेवला होता. वाडा मस्त असल्याचे मधून मधून मी श्रीमंतांना सांगत होतो.\n\"नियम क्रमांक ७: कमीत कमी ८ महिने रहाण्याचा लिखित करार करावा लागेल. करार मोडल्यास पुढील भाडेकरु येईपर्यंतचा जाहिरात खर्च व भाड्याची रक्कम, करार मोडणा-यास देणे बंधनकारक राहिल. त्याचं काय होतं, आहो भाडं राहिलं एकिकडे. जाहिरात खर्चातच अर्धे भाडे निघून जाते. त्यात वर नुसतीच माहिती घेऊन येतो येतो म्हणणा-या उपटसुंभामुळे वेळ दवडला जातो. रात्री अपरात्री येणारे महाभागही काही कमी नाहित. त्यामुळे भेटायची वेळ छापावी लागते. तो खर्च वाढतो. एवढे करुनही काही हरामखोर अपरात्रीच यायचे. तुम्ही त्यातले वाटत नाही म्हणूनच एवढी सखोल माहिती देतोय\".\nपेशवे आता आम्हाला त्यांच्या गटात ओढू पहात होते.\nराहुल: \"तुम्ही त्याची काही काळजी करु नका. आम्ही एक वर्ष तरी कमीत कमी राहूच\".\nवामांनी राहुलकडे समधानाने व मी रागाने पाहिलं. वामांनी नियमावली चालूच ठेवली होती.\nवामा: \"नियम क्रमांक ८: दिंडि दरवाजा रात्रौ ९ नंतर बंद राहील. एकदा दरवाजा बंद झाला की बंद. गाडी पंक्चर झाली होती, रिक्षा मिळाली नाही, बस वेळेवर आली नाही अशी कारणे चालणार नाहीत. पोचायला उशीर होत आहे असे लक्षात आले तर वाड्यापर्यंत येण्याचे कष्ट घेऊ नका. बाहेरच कुठे तरी सोय बघा व दुस-या दिवशी वाड्यावर या.\nनियम क्रमांक ९: रात्रौ ११:०० नंतर दिवे घालवले पाहिजेत. दिवे न घालवल्यास वरच्या खोल्यांचा फ्य़ूज काढण्यात येईल\nनियम क्रमांक १०: कोणत्याही प्रकारचे मद्यपान धुम्रपान निषिद्ध. सिगारेटची थोटुके लपवण्याचा प्रयत्न करु नये. मी सिगारेट पिणारा मनुष्य एक मैलावरुन ओळखू शकतो\".\nवामासमोर बसलेला राहुल्या एका वेळी पाच बोटात पाच सिगरेटी धरून ओढतो हे वामांना सांगितले असते तर वामा झीट येवून पडले असते. मैलभराहून ओळखण्याची थाप आम्ही वामांचे वय पाहता पचवून घेतली. वामा आता थांबायला तयार नव्हते.\nवामा: \"नियम क्रमांक ११: वाड्यावर मुलींना आणण्यास तीव्र मनाई आहे. मग ती सख्खी बहीण का असेना. मागे एक मुलगा होता रहायचा एकटाच पण इथे येणा-या गोपिका पाहून लोक आमच्या वाड्याची चारचौघात नालस्ती करायला लागले. शनिवाराचा बुधवार केला म्हणू लागले. जेव्हा केव्हा त्याला टोकलं की मामे बहिण आहे, आते बहिण आहे, चुलत बहिण आहे, मावस बहिण आहे असे बहाणे करायचा. एका भल्या पहाटे त्याच्या दारावर थाप मारुन तुझ्या पुण्यातल्या बहिणिचा फोन आला आहे असे सांगितले. झोपेत असल्याने \"पुण्यात कोणी बहिण रहात नाही\" असं तो गाफिलपणे म्हणाला. दिला त्याच दिवशी घालवून त्या नीच माणसाला. तेव्हा आताच सांगतो मुलींना वाड्यात प्रवेश नाही\".\nया अटीमुळे सागराची थोडी पंचाईत होणार होती. पण काही तरी मॅनेज करता आले असते.\nवामा: \"नियम क्रमांक १२: वाहने फक्त रात्री वाड्यात घेण्याची परवानगी आहे. सकाळी सडासंमार्जना आधी वाहने बाहेर काढलीच पाहिजेत. दिवसा दुचाक्या बाहेरच राहतील.\nनियम क्रमांक १३: वाड्यात कसल्याही प्रकारचे अभक्ष्य बाहेरुन आणून खायचे नाही. तसे काही आढळल्यास ते जप्त केले जाईल\".\nअभक्ष्य जप्त करुन बळवंतबुवा त्यावर ताव मारणार की काय अशी शंका मनाला चाटून गेली.\nवामा पुढे वदले, \"नियम क्रमांक १४: वाड्यात स्वयंपाकाचे प्रयत्न करायचे नाहीत. स्वयंपाक करायचा प्रयत्न केल्यास शेगडी व इतर साहित्य जप्त केले जाईल\".\nनियम क्रमांक १५: \"वाड्याचे बाह्य सौंदर्य अबाधित रहावे यासाठी कसल्याही प्रकारची वस्त्रे वा अंतवस्त्रे राहत्या जागेच्या बाहेर वाळत घालू नयेत\".\nया नियमा चा भंग केल्यास वामा जप्तीची धमकी देतात की काय असे वाटून गेले पण त्यांच्या सुदैवाने ते तसं काही बोलले नाहीत. आमच्याकडे पाहुणे येतात व ते खूप वाईट दिसतं एवढंच सांगून त्यांनी नियमाचं महत्त्व विषद केलं.\nवामा: \"नियम क्रमांक १६: मित्रांचा गोतावळा आणून चकाट्या पिटत बसायचे नाही. घरात दोनच्या वर व्यक्ती राहता कामा नयेत. मी अधून मधून याची पडताळणी करत असतो. मागच्या वेळी अशीच पडताळणी केली तेव्हा डझनभर जोडे व बाथरुम मध्ये ५ टूथ ब्रश सापडले. मला फसवू पहात होते लफंगे. दिले घालवून बोडकिच्यांना\".\nआम्हाला तिघांना रहायचे होते. सागराचा टूथ ब्रश पाहून वामा आम्हालाही एकदिवस हाकलणार असे वाटून गेले. पण पकडले न जाण्यासाठीचा उपाय वामाच सुचवून गेले होते.\nवामा: \"नियम क्रमांक १७: खाली आम्ही रहात असल्याने वरती जोरजोरात चालणे आदळ आपट धांगड धिंगा चालणार नाही\".\nनियम क्रमांक १८: \"मोठ्या आवाजात टेप वगैरे लावल्यास फ्य़ुज काढला जाईल. रात्र भर अंधारात बसावे लागेल\".\nनियम क्रमांक १९: \"भाडे करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर इथे राहणा-या प्रत्येक व्यक्तिच्या छायाचित्रांच्या २ प्रती पोलीस चौकीत देण्यासाठी लागतील. शिवाय पुण्यातील ओळखणा-या दोन व्यक्तिंचे कायम स्वरुपी पत्ते दूरध्वनी क्रमांक देणे आवश्यक आहे.\nनियम क्रमांक २०: कच-यासाठी घंटागाडी येते. घरात खिडकीत कुठेही कचरा ठेवू नका. बुद्धिचा वापर करा.\nनियम क्रमांक २१: कुलुप लावून बाहेर जाताना दिवे व पंखा बंद करुन जाणे.\nनियम क्रमांक २२: उन्हाळ्यात फ्रिजमध्ये पाण्याची बाटली ठेवण्यास आग्रह करु नये.\nनियम क्रमांक २३: पाच हजार रुपये डिपॉजिट म्हणून जमा करावे लागतील. जागा सोडताना काही नुकसान झालेले असल्यास त्याची भरपाई डिपॉजिट मधून वसूल केली जाईल.\nनियम क्रमांक २४: शेजा-यांशी काही वाद भांडण झाल्यास तुम्ही एकटे नाही हे ध्यानात ठेवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे सर्व नियम शिरोधैर्य मानत असाल तरच तुम्हास इथे प्रवेश दिला जाईल\".\nहा शेवटला अपवादात्मक नियम सांगून वामा शमले. एवढे नियम सांगत बसण्यापेक्षा वामांनी लिहून ते बाहेर लावावेत असं मला वाटत होतं. वामांचं बोलणं ऐकून वाटलं एवढे नियम लक्षात ठेवायचे असते तर च्यायला चांगला वकील झालो असतो. इंजिनिअर होवून कशाला असे हाल सोसले असते पेशव्यांनी आतापर्यंत आमच्यावर नियमांचे चार राऊंड म्हणजे २४ गोळ्या झाडल्या होत्या. आता तरी पेशव्यांची मॅगझीन रिकामी झाली असेल या विचाराने आम्ही आवराआवरीच्या हालचाली सुरु केल्या. मी पेशव्यांनाच विचारले,\n\"नियम संपले असतील तर आम्ही येतो, आता उशीर होतोय\".\nवामा: \"ठीक आहे. पण शौचालया संबंधी आणखी काही नियम आहेत ते मी तुम्ही रहायला आल्यावर सांगेन\".\n आधी उजवा पाय ठेवा मग डावा, कडी लावा पाणी टाका असले नियम वामा सांगतात की काय वाटायला लागले. जे काय असेल ते सगळे हलाहल आजच पचवून घ्यावे म्हणून मी म्हणालो, \"नको नको जे काय असेल ते आताच सांगा\".\nवामा: \"नियम क्रमांक २५: रात्रीच्या वेळी वाड्यात शांतता असते. रात्री शौचालयाचा वापर करायचा झाल्यास तो उभ्या ने करु नये\".\nमी हा नियम ऐकून मी उभ्या उभ्या उडालो पेशव्यांची इच्छा काही उमजेना.\nवामा: \"स्पष्ट सांगायचे म्हणजे उभ्याने शौचालयाचा वापर केला असता रात्रीच्या शांततेत वाड्यात विचित्र आवाज होतो व घरात लेकी सुना असल्याने ते चांगले वाटत नाही\".\nबळवंतरावांच्या वाड्यात निसर्गाच्या हाकेला मोकळ्या मनाने ओ देण्याची चोरी होती. तिथे पण नियम होते. अशा नियमांच्या दडपशाहीने वाड्यात राज्य करणा-या या पेशव्यास मी गारदी बनून ठार मारण्यास मागे धावतो आहे व वामा दिंडी दरवाजा उघडून धोतर सावरत बाहेर पळ काढत आहेत असे चित्र मनासमोर तरळून गेले.\nएवढे सहज पाळण्याजोगे सामान्य नियम ऐकल्यावर मी काय किंवा कुणीच बुद्दि जाय न झालेली व्यक्ति इथे राहणार नाही हे स्वच्छ होते. पण एवढा वेळ घातला होता असे मधेच उठून जाता येईना. मला हे असे नेहमी होते. जिथे गोष्ट पटत नाही तिथून निघणं जरा अवघड होतं. कपड्यांच्या दुकानात मना सारखे कपडे नाही मिळाले तर सगळे कपडे पाहून काहीच न घेता त्या दुकानातून निघताना जरा अवघडल्या सारखंच होतं तसं मला होत होतं.\n’वाडा आम्हाला तर खूप आवडला आहे. आम्हाला लवकरात लवकर यायचे आहे’, असे असत्य वचन सांगून निघावे व पुढले काही महिने शनिवाराचे नावही काढायचे नाही अशा विचारात मी होतो. राहुल्याचा निघण्याचा काही बेत दिसत नव्हता. पेशव्यांच्या वाड्यावर आतल्या खोलीत त्याला लाल तांबडे काही तरी फडफडताना दिसले. तिकडेच त्याचे लक्ष लागून राहिले होते. लाल तांबड्याचीही राहुलशी नजरानजर झालेली दिसली. असले अघटित पेशवांच्या नजरेखाली चाललेले पाहून मलाच धस्स झाले. ह्या नियमांचे जोखड घेऊन इथे राहण्यासाठी राहुल्या आम्हाला कनव्हिन्स करतो की काय असं वाटून मी हवालदिल झालो. ’आम्ही कळवतो नंतर’ असं म्हणून निघायच्या विचारात असताना राव्हल्याने \"आम्ही रहायला येतोच आहोत ऍडव्हान्स कधी देऊ\" असं विचारुन बॉंबच टाकला. तिथून निघून आम्ही रुमवर परतलो. राहुल आणि लाल तांबडा यांची काही तरी ष्टोरी सुरु होणार असे दिसु लागले होते. राहुल्या तिथे जाण्यासाठी वाटेल ते करायला तयार झाला होता. राव्हल्याचा मूड वेगळाच दिसत होता. माझा लाल तांबडा किंवा कुठल्याही रंगाशी संबंध नसल्याने व अजून बुद्धिभेद झालेला नसल्याने शनिवारातल्या त्या घाशीराम कोतवालाच्या घरात रहायला जाण्याचा अजिबात मानस नव्हता. पुढचे काही दिवस राहुलबाबा कागदपत्रे जमवणे, करार तयार करणे, फोटो काढणे असल्या कामात होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुण्यात त्याला ओळखणा-या (पक्षी ओळख दाखवण्या-या) दोन पुण्यात्म्यांच्या शोधात तो बरेच दिवस होता. शेवटी ज्यांच्या कडे इमाने इतबारे वडे खात होता त्या जोशी वडेवाल्यांनी ह्या राहुल जोश्याला जोशी वाडेवाल्यांकडे राहण्यासाठी मदत केली. राहुल्याचा दुसरा पुण्यात्मा मलाच बनावे लागले होते. शेवटी एकदाचे त्याचे घोडे गंगेत न्हाले.\nएके दुपारी निवांत बसलो असताना एका क्षणभरात आजवर झालेल्या सगळ्या गोष्टी भराभर माझ्या डोळ्या समोरून तरळून गेल्या. थोडा वेळ विचार केला आणि माझं मलाच हसू आलं. आता मला राव्हल्याच्या चेह-यावरचा ओसांडून वाहणारा आनंद, राहुल्यानेच दाखवलेली जाहिरात, राव्हल्या आधीपासूनच तासनतास जिच्याशी गुलुगुलु बोलायचा ती व्यक्ति व जुन्या भाडेकरुंकडून सतत उघडा रहाणारा दिंडी दरवाजा या सगळ्य़ा गोष्टींचा क्षणात उलगडा झाला गेमर राव्हल्या आता भावी सासुरवाडीत ऑफिशिअली रहायला जाणार होता. आम्ही मात्र छोट्या जाहिरातीची कात्रणे काढून त्यावर लाल तांबड्या रेषा मारत भर उन्हात भर पेठांमधून घर शोधत वणवण हिंडत होतो.\nडी के प्रतिक्रिये बद्दल अत्यंत आभारी आहे पहिली प्रतिक्रिया नेहमीच म्हत्त्वाची असते. धन्स.\nशेवटी राव्ह्ल्या गेला कि नाही रहायला\nJokes Apart ..खूपच अप्रतिम लेखन..पुण्यात कधीही न गेलेल्या माणसालासुद्धा पुण्याचे दर्शन घडवण्याचे कसब आहे तुझ्या लेखनात..जोशी (राहुल,वडेवाले,वाडेवाले) सगळेच भावले..\n@Vedant प्रतिक्रियेबद्दल धन्स.शेवटची ओळ खासच. (राव्हल्या गेला म्हणजे जायचंच होतं त्याला तिकडे).\nसुपर्ब लिहले आहेस.मी पाच वर्षे सदाशिवात राहीलो आहे.आमच्या आजी खूप चांगल्या होत्या. त्यामुळे मला काही त्रास झाला नाही. पण असे पुष्कळ नमुने मी पाहिले आहेत.\nतुझ्या या ब्लॉगमुळे पुन्हा एकदा त्या सर्व वाड्यात फिरुन आल्यासारखे वाटले.\nसही. माझे दिवस आठवले,पुण्याला असतांना सदाशिवात कॉट बेसीस वर रहायचो तेंव्हाचे.. जेंव्हा इतर ठिकाणी रुम १०० रुपयात मिळायची तेंव्हा पण १५० रुपये महिना टिच्चून द्यायला लागायचा, कारण घरमालकाची सुबक ठेंगणी\nबाय द वे.. अप्रतीम लेख. जूने दिवस आठवले. काहीव्यक्तीरेखा अगदी नजरेसमोर आल्या. नॉस्टेलजिक वाटायला लागलं.. मस्त लेख\n@onkardanke उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे सदाशिवात चांगले लोक मिळणं म्हणजे ईबी थ्री मधून एक वर्षात ग्रिनकार्ड मिळण्यासारखं आहे सदाशिवात चांगले लोक मिळणं म्हणजे ईबी थ्री मधून एक वर्षात ग्रिनकार्ड मिळण्यासारखं आहे माझे आता पर्यंत ५ घरमालक होते. घरमालकांवर मालिकाच लिहावी का काय असे वाटत आहे.\n १५० रुपये देण्याचं कारण गोड असेल तर द्यायला काही हरकत नसते माणसाची\n खूप दिवसांनी लिहिलंस,पण नेहमीप्रमाणे भन्नाट\nअसे कुत्रे सगळ्यांच्याच नशिबी असतात तर......\nपण एकदम झकास असतात......\nआपले लिखाण एकदम आवडले\n नियम संपू नये अस वाटत होत\nनमस्कार, ’रेषेवरची अक्षरे’साठी (http://reshakshare.blogspot.in/) तुमच्याशी संपर्क साधायचा आहे. तुमचा ईपत्ता मिळेल काय\n’रेषेवरची अक्षरे’ वर तुमचा हा पोस्ट वाचला.\nख त र ना क.. मला कधी या पोस्ट ची लिंक मित्रांना पाठवू असे झालय.\nप्रतिक्रिया लिहिण्यास उशीर झाल्याने मी दिलगीर आहे. सर्वांना प्रतिक्रिया लिहावी असे वाटूनही ब-याच वेळा वेळचे वेळी तसे करणॆ जमत नाही. त्या बद्दल क्षमस्व.\n@Nilesh प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. तुमच्यामुळेच ही कथा लिहिता आली.\n@Nitin नित्या रे एवढ्या मोठ्या उपमा देवू नकोस. तो माणूस फार उच्च कोटीचा होता.\n@Anonymous प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.\n@अचंबित. शेवटचा पॅरा आवड्ल्याचे पाहून छान वाटले. धन्यवाद.\n@नंदन कौतुका बद्दल आभारी आहे मालक.\n हलकेच घ्या कथा. प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.\n@Gauri धन्यवाद गौरी. लेख वाचल्याबद्दल व उन्मुक्त वर शेअर केल्याबद्दल.\n@Abhineha अशा प्रतिक्रियांमुळॆ हुरुप वाढतो.\n@अपर्णा :) प्रतिक्रियेबद्दल धन्स.\n@Trupti प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.\n@संपादक मंडळ रेषेवरची अक्षरे मध्ये हा लेख समाविष्ट केल्याबद्दल आभारी आहे.\n@Ashish अशा प्रतिक्रियांमुळे लिहिण्याचा उत्साह वाढतो. खूप खूप आभारी आहे.\nरात्रीचे १२ वाजून गेले तरी ब्लोग वाचायची इच्चा मेली नाही\n बरेच योग योग आहे. सकाळीच पु ला देशापान्देंचा video पहिला youtube\nवर. आणि तोही पुणे मुंबई आणि नागपूर च्या लोकांबद्दल. त्याचाच भाग वाटून गेला हा लेख.\nदुसरा योग मंजे, मी गेली ७ वर्षे बंगलोर ला ,आणि पुढच्या महिन्यात पुण्याला नवीन नोकरी जॉईन कर्तोय. आणि आज हा अप्रतिम लेख वाचायला मिळाला तुझा योघर शोधायची भीती वाटू लागली आहे तुझा योघर शोधायची भीती वाटू लागली आहे\nyoutube वरची विडंबना पहिली - दमलेल्या बाबांची कहाणी वाली हाहाहा खूप हस्लो. लिहित राहा\nमी एक आजच्या पिढीचा कारकून म्हणजेच सॉफ्टवेअर वाला बाकी डोकावून पाहण्यासारखें काही नाही \nखाऊ की गिळू (3)\nकुण्या गावाचं आलं पाखरू \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nilyamhane.blogspot.com/2009/08/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:19:55Z", "digest": "sha1:LG4NFVTRLRDLDIPQZO76BLLMFDQUI6SK", "length": 21004, "nlines": 120, "source_domain": "nilyamhane.blogspot.com", "title": "निल्या म्हणे !!!: चला दोस्तहो मत्कुणांवर बोलु काही ! (अध्याय १)", "raw_content": "\nचला दोस्तहो मत्कुणांवर बोलु काही \nसकाळच्या पाचाला फोन खणाणला. भारतातले मित्रच ते अवेळी फोन करायचेच त्याचं आता फारसं काही वाटत नव्हतं, पण तरीही सकाळची झोपमोड झाल्यामुळे विशेष कारण नसणा-याने फुलटू शिव्या खाल्ल्या असत्या. फोन उचलला तिकडून रंग्या किंचाळला “अबे अभ्या ऊठ एक न्यूज आहे त्याचं आता फारसं काही वाटत नव्हतं, पण तरीही सकाळची झोपमोड झाल्यामुळे विशेष कारण नसणा-याने फुलटू शिव्या खाल्ल्या असत्या. फोन उचलला तिकडून रंग्या किंचाळला “अबे अभ्या ऊठ एक न्यूज आहे”, आजकाल रंग्याच्या न्यूज मध्ये काही दम राहिला नव्हता म्हणून मी त्याला लाईट घेतलं, तो जेवढा जास्त एक्साईट होतो तेवढी बकवास न्यूज असणार हे माहित होतं. तरी डोळे चोळत बेड मध्ये उठून बसलो आणि पाहतो तर काय, रात्रीची शिफ्ट संपवून घरी परतणारी बिपीओ मधली पोरं जशी बाईक उंडारतात त्याच गतीने “साहेब” घाई घाईत घराकडे निघाले होते. त्यांना पाहून आमची पाचावर धरण बसली. रंग्याला सांगितलं “तुझी न्यूज गेली खड्ड्यात इथे माझ्या पोटात खड्डा पडायचीवेळ आली आहे”, आजकाल रंग्याच्या न्यूज मध्ये काही दम राहिला नव्हता म्हणून मी त्याला लाईट घेतलं, तो जेवढा जास्त एक्साईट होतो तेवढी बकवास न्यूज असणार हे माहित होतं. तरी डोळे चोळत बेड मध्ये उठून बसलो आणि पाहतो तर काय, रात्रीची शिफ्ट संपवून घरी परतणारी बिपीओ मधली पोरं जशी बाईक उंडारतात त्याच गतीने “साहेब” घाई घाईत घराकडे निघाले होते. त्यांना पाहून आमची पाचावर धरण बसली. रंग्याला सांगितलं “तुझी न्यूज गेली खड्ड्यात इथे माझ्या पोटात खड्डा पडायचीवेळ आली आहे नंतर फोन करतो” उत्तराची अपेक्षा न करता फोन बंद केला आणि साहेबां कडे जरा लक्ष दिलं. साहेब जरा ओळखीचे वाटत होते. मागे एकदा फार फार वर्षांपूर्वी गाठ पडली होती. ती कटू आठवण आठवून मनातमी प्रार्थना सुरु केली की हे साहेब ते जुने साहेब नसावेत नंतर फोन करतो” उत्तराची अपेक्षा न करता फोन बंद केला आणि साहेबां कडे जरा लक्ष दिलं. साहेब जरा ओळखीचे वाटत होते. मागे एकदा फार फार वर्षांपूर्वी गाठ पडली होती. ती कटू आठवण आठवून मनातमी प्रार्थना सुरु केली की हे साहेब ते जुने साहेब नसावेत पण दैवदुर्विलासाने आमचे साहेब जुने साहेबच निघाले पण दैवदुर्विलासाने आमचे साहेब जुने साहेबच निघाले किचन मध्ये पळत जाउन एक टिश्यू आणला. साहेबांना त्यात उचललं. गॅलरित नेवून कागद पेटवून अगदीआगतिक मनाने साहेबांचे अंत्यसंस्कार केले. आपण कोणत्या संकटात सापडलो आहोत आणि पुढे काय कायवाढून ठेवले आहे याचा विचार करायला लागलो. एवढ्या सुंदर आपार्ट्मेंट मध्ये हे असे काही घडेल असेल वाटले नव्हते.\nएकूण विषयाचं गांभीर्य अनुभवी वाचकांच्या ध्यानात आलं असेल. आमचे “साहेब” म्हणजे आद्य घड्याळजी नव्हेतर सर्वजनांत अप्रिय कीटक ’रक्त्बीज’ ऊर्फ ’मत्कुण’ ऊर्फ ’खटमल’ ऊर्फ ’ढेकूण’ होत ढेकणावर कोणी कधीलेख लिहितं का ढेकणावर कोणी कधीलेख लिहितं का असं तुम्हाला वाटलं असेल. राईट बंधुंनाही “माणूस कधी उडू शकतो का असं तुम्हाला वाटलं असेल. राईट बंधुंनाही “माणूस कधी उडू शकतो का” असं म्हणून लोकांनी वेड्यात काढलं होतं ” असं म्हणून लोकांनी वेड्यात काढलं होतं म्हणून संकुचित मनोवृत्तीच्या लोकांकडे दुलर्क्ष करीत आम्ही जिद्दीने हा विषय येथे मांडणार आहोत. लोक कुत्र्यावर, मांजरावर, पोपटावर, हॅमस्टरवर, उंदरावर अगदी कहर म्हणजे बायकोवरही लिहितात मग ढेकणाने कोणाचे घोडे मारले आहे म्हणून संकुचित मनोवृत्तीच्या लोकांकडे दुलर्क्ष करीत आम्ही जिद्दीने हा विषय येथे मांडणार आहोत. लोक कुत्र्यावर, मांजरावर, पोपटावर, हॅमस्टरवर, उंदरावर अगदी कहर म्हणजे बायकोवरही लिहितात मग ढेकणाने कोणाचे घोडे मारले आहे शिवाय हा आंतरराष्ट्रीय प्रश्न असल्याने यावर सखोल विवेचन होणे आवश्यक आहे असे आमचे मत आहे. ज्यांना “शीssss इय्यूsss याकssss शिवाय हा आंतरराष्ट्रीय प्रश्न असल्याने यावर सखोल विवेचन होणे आवश्यक आहे असे आमचे मत आहे. ज्यांना “शीssss इय्यूsss याकssss ” या पैकी काही वाटत असेल त्यांनी आल्या मार्गी बॅक बटन दाबुन परत जावे\nप्रश्न गंभीर होता पण उपाययोजना करणे तेवढेच आवश्यक होते. प्राथमिक धक्क्यातून बाहेर आलो. बेड रुम मध्ये शिरलो एकेका गनिमाला शोधायचे ठरवले. आता आमच्या अंगी बुश संचारला होता. लादेनसाठी बुशने अफगाणिस्तानाला कसा त्राही त्राही करुन सोडला होता तसा आम्ही आमच्या बेडरुमचा अफगाणिस्तान करुन सोडला होता. अचानक छापा टाकाण्याचं च तंत्र सुरुवातीला चांगलंच यशस्वी झालं चार पाच निद्रिस्त गाफिल गनिम एकाच ठिकाणी गावले. विलास (राव नव्हे एकेका गनिमाला शोधायचे ठरवले. आता आमच्या अंगी बुश संचारला होता. लादेनसाठी बुशने अफगाणिस्तानाला कसा त्राही त्राही करुन सोडला होता तसा आम्ही आमच्या बेडरुमचा अफगाणिस्तान करुन सोडला होता. अचानक छापा टाकाण्याचं च तंत्र सुरुवातीला चांगलंच यशस्वी झालं चार पाच निद्रिस्त गाफिल गनिम एकाच ठिकाणी गावले. विलास (राव नव्हे ) हे विनाशाचे कारण आहे याची प्रचीती आली. त्या प्रणयी मत्कुणांना तशी प्रचीती येण्याच्या अवस्थेत ते नव्हते. ६० च्या दशाकात अमेरिकेत मनुष्य जातीत अशी स्नेहसम्मेलने होत असत. (शहाण्यांना त वरुन ताकभात लक्षात आला असेलच) हे विनाशाचे कारण आहे याची प्रचीती आली. त्या प्रणयी मत्कुणांना तशी प्रचीती येण्याच्या अवस्थेत ते नव्हते. ६० च्या दशाकात अमेरिकेत मनुष्य जातीत अशी स्नेहसम्मेलने होत असत. (शहाण्यांना त वरुन ताकभात लक्षात आला असेलच\nआमच्यावर हल्ला झाला आमच्यावर हलला झाला अशी बोंब ठोकत बुश जगभर सुटला तसे आम्ही गुगलवर बोंबलत सुटलो. एवढे गुगल केले तरीही ढेकणांना आवरावे कसे हे बिंग काही फुटले नाही (बिल महाराष्ट्रात जन्मला असता तर लोकांची बिंगे फोडणारी प्रॉडक्ट्स बाजारत आणतो म्हणून त्याला मराठी मिडियाने चावट ठरवला असता (बिल महाराष्ट्रात जन्मला असता तर लोकांची बिंगे फोडणारी प्रॉडक्ट्स बाजारत आणतो म्हणून त्याला मराठी मिडियाने चावट ठरवला असता असो.) मी नेट्वर मिळतील ते रिसर्च पेपर्स आर्टिकल्स वाचत सुटलो.\nडिटीपी ने १९६० च्या काळात अमेरिकेत मत्कुण मरायचे हे कळाल्या नंतर ६०च्या दशकात अमेरिकेत नसल्याचा खेद वाटायला लावणारे अजुन एक कारण वाढले डिटीपी पचवायला शिकुन हे जीव अमेरिकेत आंध्रजनांप्रमाणेहळूहळू सर्वदूर पसरले. अगदी क्वचितच अगदी कळकट ठिकाणी वाढणारे हे अगदी पॉश पॉश घरात पण वाढु लागले. थोडक्यात काय तर त्यांचे रहणीमान सुधारले. त्यांची एवढी प्रगती झाली असेल असे वाटले नव्हते. गुगलायन केल्याने ब-याच गोष्टी कळाल्या, एक वर्ष खायला नाही मिळाले तरी हे व्यवस्थित जगु शकतात. आमच्या राजकारण्यांना सांगा कुणी तरी हे जरा \nअब बस एक ही बात, संपूर्ण स्वराज:\nम.मो.क. गांधीं प्रमाणे आम्ही एकच ध्येय घेउन कामाला लागलो. (आज काल नुसतं गांधी म्हणून भागत नाही.कोणते गांधी ते सांगावं लागतं.नाही तर बीजेपी व कॉंग्रेस दोघांनाही वाटायचं की त्यांच्याकडे बोट दाखवतोय.) मो.कंच फक्त ब्रीदच तेवढं घेतलं. \"अहिंसा\" हे तत्त्व घेतलं नाही ते बरं. मला चावून चावून एक दिवस आत्मसाक्षात्कार होवून ढेकूण स्वत:हून घर सोडून निघून गेले असते अशी सुतराम शक्यता नव्हती त्यामुळे हिंसा अपरिहार्य होती. भारताने रशियाकडून शस्त्रास्त्रे मागवावीत त्या प्रमाणे आम्ही कम्युनिटी (एक संघ पणा कमी असल्याने, कम+युनिटी असा या शब्दाचा संधिविग्रह असु शकतो त्यामुळे हिंसा अपरिहार्य होती. भारताने रशियाकडून शस्त्रास्त्रे मागवावीत त्या प्रमाणे आम्ही कम्युनिटी (एक संघ पणा कमी असल्याने, कम+युनिटी असा या शब्दाचा संधिविग्रह असु शकतो ) मालकांकडून मदत घ्यायची ठरवली. मालकांनी इन्स्पेक्शन करण्यास एक दूत धाडिला. शाळा तपासणी साठी इंस्पेक्टर यावा आणि पोरं गोंधळ करताना सापडावीत अगदी तसं झालं. तपासणीसाहेब आले आणि चक्क दिवसा ढवळ्या सहलीवर निघालेले दोनगनीम सापडले. त्यामुळे लगेचच एस्टिमेट्सचा आकडा मनातल्या मनात वाढवला असणार. तपासणी साहेबांनी अहवाल चाळमालकांकडे जमा केला. दुस-या दिवशी चाळामालक ट्रीट्मेंट करावीच लागेल म्हणाले. च्यायला ट्रीटमेंट करायला काही हरकत नव्हती पण त्यांनी जो आकडा सांगितला तो ऐकून आमचा बजेट प्लानच वाकडा झाला. ४२५ डॉलर्स ) मालकांकडून मदत घ्यायची ठरवली. मालकांनी इन्स्पेक्शन करण्यास एक दूत धाडिला. शाळा तपासणी साठी इंस्पेक्टर यावा आणि पोरं गोंधळ करताना सापडावीत अगदी तसं झालं. तपासणीसाहेब आले आणि चक्क दिवसा ढवळ्या सहलीवर निघालेले दोनगनीम सापडले. त्यामुळे लगेचच एस्टिमेट्सचा आकडा मनातल्या मनात वाढवला असणार. तपासणी साहेबांनी अहवाल चाळमालकांकडे जमा केला. दुस-या दिवशी चाळामालक ट्रीट्मेंट करावीच लागेल म्हणाले. च्यायला ट्रीटमेंट करायला काही हरकत नव्हती पण त्यांनी जो आकडा सांगितला तो ऐकून आमचा बजेट प्लानच वाकडा झाला. ४२५ डॉलर्स म्हणजे ढेकणं मारायचे तब्बल २१००० रुपये म्हणजे ढेकणं मारायचे तब्बल २१००० रुपये आमच्या घरात साधारण १० असतील. तर सरासरी एका गृहस्थाला घराबाहेर काढण्यासाठी २१०० रुपये आमच्या घरात साधारण १० असतील. तर सरासरी एका गृहस्थाला घराबाहेर काढण्यासाठी २१०० रुपये च्यामारी आम्हाला घराबाहेर होण्यासाठी कुणीकधी पैसे नाही दिले. केवळ एकदा नवीनच लग्न झालेल्या मावस भावाने प्रायव्हसी मिळावी म्हणून मला घराबाहेर पिटाळण्यासाठी २० रुपये दिल्याचं आठवतं. आमचं तशी काही सिच्युएशन नसताना आम्ही ह्या साहेबांना घराबाहेर जाण्यासाठी २१००० रुपये\nघरात फावारणी होईपर्यंत तीन रात्री काढायच्या होत्या. त्या पण शत्रूचा फौज फाटा दांडगा असताना आम्ही गनिमी गनिमी कावा अवलंबायचा ठरवला. रात्री एक दीड अडीच चे अलार्म लावून झोपायचे व अचानक छापा मारायचा. एक दोन वेळा वगळाता प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. झोपेचा मात्र बट्ट्याबोळ झाला होता. आमची अवस्था ख-यांच्या खालील कवितेतल्या पहिल्या \"मी\" सारखी झाली होती आम्ही गनिमी गनिमी कावा अवलंबायचा ठरवला. रात्री एक दीड अडीच चे अलार्म लावून झोपायचे व अचानक छापा मारायचा. एक दोन वेळा वगळाता प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. झोपेचा मात्र बट्ट्याबोळ झाला होता. आमची अवस्था ख-यांच्या खालील कवितेतल्या पहिल्या \"मी\" सारखी झाली होती खरे प्रेम्यांची माफी मागुन चार ओळी खरडतो. (यात खरे आलेच हे एक गृहितक खरे प्रेम्यांची माफी मागुन चार ओळी खरडतो. (यात खरे आलेच हे एक गृहितक \nमी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो\nतो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो \nमी जुनाट दारापरी किरकिरा, बंदी\nतो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी\nमी बेड त्यजुनी काउचवर जाउनी बसतो\nतो लंघून चौकट काउचावर याया बघतो \nडोळ्यांत माझिया सूर्याहून संताप\nदिसतात त्वचेवर चाव्यांचे मोजूनी, माप \nआमुचेच रक्त हे पिवुनी तो\nघडवून लेकुरे रजईवरती झुलतो \nमी पायी डसल्या ढेकणांवरती चिडतो\nतो त्याच घेऊनी अंडी मांडून बसतो\nमी डाव रडीचा खात बेगॉन मारतो अंती\nतो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने मरतो \nआमच्या घरातली ढेकणं मेली की तगली, ट्रिटमेंट्साठी काय काय आटापिटा करावा लागला, ट्रिटमेंट्साठी काय काय आटापिटा करावा लागला प्रकरणआटोपले की कॉंग्रेसच्या “गरिबी हटाव” घोषणे सारखे अनंतकाळासाठी लांबले प्रकरणआटोपले की कॉंग्रेसच्या “गरिबी हटाव” घोषणे सारखे अनंतकाळासाठी लांबले हे सर्व पुढच्या भागात \nअध्याय २ येथे वाचा.\n:) विषय थोडा वेगळा आहे... पण पुढच्या भागाची वाट पहातो आहे.\nप्रतिक्रिये बद्दल आभार. जास्तीत जास्त विषयांना हात घालून त्यांचा चोथा करण्याचा मानस आहे.\nपुढचा भाग सोमवार पर्यंत येतोय.\nअभ्या अप्रतीम आहे रे. उर्वरित भाग कधी येणार आहे धेकुण हा विषय एकूण किती चांगला आहे हे आजच उमगल मला. बघ तुझा हा भाग वाचूनच मी एवढा स्फुर्तित झालो की यमक वगेरे जूलवायाला लागलो.\nSonali: सही,यावेळी विषय आणि लेख दोन्ही भन्नाट जमुन आलाय...मस्तच...या प्रणिमात्रांवर माझ विशेष प्रेम नसतानाही त्यांच्याबद्दल वाचायला मजा आली.waiting for next part now\nप्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार.@निलेश, सुजित , अनिकेत भाग २ आता पब्लिश केला आहे.\nडिटीपी पचवायला शिकुन हे जीव अमेरिकेत आंध्रजनांप्रमाणेहळूहळू सर्वदूर पसरले.>> प्रचंड \nचला दोस्तहो मत्कुणांवर बोलु काही \nमी एक आजच्या पिढीचा कारकून म्हणजेच सॉफ्टवेअर वाला बाकी डोकावून पाहण्यासारखें काही नाही \nखाऊ की गिळू (3)\nकुण्या गावाचं आलं पाखरू \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/meeting-state-transport-workers-organizations-about-strike-may-16-115852", "date_download": "2018-05-27T03:54:21Z", "digest": "sha1:ZROYUS25MSY4KOPOM3ELWSUPPZMNJNOJ", "length": 11699, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "meeting of state transport workers organizations about the strike on May 16 16 मेच्या संपाबाबत राज्य परिवहन कर्मचारी संघटनांची आज बैठक | eSakal", "raw_content": "\n16 मेच्या संपाबाबत राज्य परिवहन कर्मचारी संघटनांची आज बैठक\nशनिवार, 12 मे 2018\nराज्य परिवहन कामगारांच्या प्रश्‍नांबाबत सरकारने सकारात्मकता दाखवावी आणि मागण्या मान्य कराव्यात. कर्मचारी संघटना राज्य परिवहन कामगारांच्या प्रश्‍नांवर आता आक्रमक झाल्या असून, सरकारने आता 16 मे रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा संप निश्‍चित आहे.\n- संतोष जोशी, विभागीय अध्यक्ष, राज्य परिवहन कर्मचारी संघटना\nसोलापूर : राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात उद्या (रविवारी) तळेगाव दाभाडे येथे राज्यातील सर्व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. तसेच 16 मे रोजी सरकारने कामगारांच्या हिताचा निर्णय न घेतल्यास सरकारचा निषेध म्हणून संप करण्यात येईल, अशी ठाम भूमिका आता कर्मचारी संघटनांनी घेतली आहे.\nरात्रदिवस कुटुंबापासून दूर राहून प्रामाणिकपणे प्रवाशांची सेवा करणाऱ्या राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून वेतनवाढ व शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सातवा वेतन आयोगानुसार वेतन द्यावे यासह विविध मागण्या आहेत. त्यासाठी वारंवार बैठका झाल्या. परंतु, सरकारकडून केवळ आकडेमोड करून कर्मचाऱ्यांच्या मागण्या डावलल्या जात आहेत.\nपरिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासमोर कर्मचाऱ्यांच्या अडचणी, प्रश्‍न मांडण्यात आले आहेत. आता त्याबाबत 16 मे रोजी रावते घोषणा करणार आहेत. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्या डावलून सरकारने एकतर्फी निर्णय जाहीर केल्यास संपाबाबत निर्णय घेण्यात येईल, असा इशारा राज्य परिवहन कर्मचारी संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.\nकोल्हापूरात ३६ हेक्टरवर ऑक्‍सिजन पार्क\nकोल्हापूर - येथील शेंडा पार्क परिसरात नव्याने ऑक्‍सिजन पार्कची निर्मिती होणार आहे. ३६ हेक्‍टर जमिनीवर ४० हजार फुले, फळे, औषधी वनस्पती आदी २८...\n‘स्वच्छता दूत’ व्याधींनी ग्रस्त\nपुणे - ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या शहरातील तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांच्या आरोग्यावर धोक्‍याची घंटा वाजत आहे. ७० टक्के महिलांना सांधेदुखी...\nसहा मैलापाणी प्रकल्पांना मंजुरी\nपुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये...\nएसटीची भाडेवाढ अटळ - दिवाकर रावते\nऔरंगाबाद - डिझेलची सतत दरवाढ होत असून, रोज भाववाढ होत असल्याने हिशेबाचे आकडे जुळविताना एसटी प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे एसटीची भाडेवाढ...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-minor-projects-came-27-percent-marathawada-5879", "date_download": "2018-05-27T03:10:49Z", "digest": "sha1:SOBC6IWCM63AQLTSRCIWSBH57CQ42WOH", "length": 18327, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The minor projects came on 27 percent in marathawada | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यातील लघू प्रकल्प आले २७ टक्‍क्‍यांवर\nमराठवाड्यातील लघू प्रकल्प आले २७ टक्‍क्‍यांवर\nसोमवार, 19 फेब्रुवारी 2018\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणी झपाट्याने आटते आहे. आटणाऱ्या या पाण्याने चिंतेत भर घालणे सुरू केले आहे. मराठवाड्यातील ७४३ लघू प्रकल्पांत केवळ २७ टक्‍के उपयुक्‍त पाणी शिल्लक असून ७५ मध्यम प्रकल्पांतही केवळ ३९ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्हा टंचाईच्या सर्वाधिक रडारवर असल्याचे चित्र आहे.\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणी झपाट्याने आटते आहे. आटणाऱ्या या पाण्याने चिंतेत भर घालणे सुरू केले आहे. मराठवाड्यातील ७४३ लघू प्रकल्पांत केवळ २७ टक्‍के उपयुक्‍त पाणी शिल्लक असून ७५ मध्यम प्रकल्पांतही केवळ ३९ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्हा टंचाईच्या सर्वाधिक रडारवर असल्याचे चित्र आहे.\nमराठवाड्यात एकूण ७४३ लघू प्रकल्प आहेत. या लघू प्रकल्पांमध्ये आजघडीला केवळ २७ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी १६ फेब्रुवारी २०१७ अखेर या प्रकल्पांमध्ये ४४ टक्‍के तर १६ फेब्रुवारी २०१६ अखेर ५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. परभणी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पात सर्वात कमी १३ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असून त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यातील २७ प्रकल्पात १४ टक्‍के, औरंगाबाद जिल्ह्यातील ९० प्रकल्पात १७ टक्‍के, जालना जिल्ह्यातील ५७ प्रकल्पात १८ टक्‍के तर नांदेड जिल्ह्यातील ८८ लघू प्रकल्पांत केवळ १९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.\nपरतीचा पाऊस बरा झालेल्या बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील लघू प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्याची स्थिती यापेक्षा थोडी बरी असली तरी समाधानकारक मात्र नक्‍कीच नाही. बीड जिल्ह्यातील १२६ लघू प्रकल्पात ३७ टक्‍के, लातूर जिल्ह्यातील १३२ प्रकल्पात ३२ टक्‍के तर उस्मानाबाद जिल्ह्यातील २०१ लघू प्रकल्पात केवळ ३४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.\nया सर्वच जिल्ह्यांमधील लघू प्रकल्पात गतवर्षी २८ ते ५९ टक्‍क्‍यांदरम्यान उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. अकरा मोठ्या प्रकल्पांमध्ये ४३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. या अकरा प्रकल्पांपैकी येलदरी व उर्ध्व पेनगंगा या दोन प्रकल्पांमध्ये प्रत्येकी पाच टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.\nमोठ्या प्रकल्पांपैकीच एक असलेल्या निम्न मनार प्रकल्पातही केवळ १३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. तर अनेक वर्षानंतर प्रथमच काठोकाठ भरलेला जायकवाडी प्रकल्पही फेब्रुवारीच्या मध्यान्हातच ७० टक्‍क्‍यांवर आला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी बीड जिल्ह्यातील मांजरा व उस्मानाबाद जिल्ह्यातील निम्न तेरणा प्रकल्पातच ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद जिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प आहेत. या सोळाही मध्यम प्रकल्पांपैकी ९ प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठाच शिल्लक नाही. ज्या सात प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे, तोही ८ टक्‍क्‍यांच्या पुढे नाही.\nदहा मध्यम प्रकल्प कासावीस\nमराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी दहा मध्यम प्रकल्प कासावीस झाले आहेत. औरंगाबादमधील नऊ व नांदेड जिल्ह्यातील महालिंगी या मध्यम प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे. उपयुक्‍त पाणीसाठाच शिल्लक नसलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ प्रकल्पांमध्ये लाहूकी, गिरजा, वाकोद, खेळणा, अंजना पळशी, शिवना टाकळी, टेंभापुरी, नारंगी, बोरदहेगाव या प्रकल्पांचा समावेश आहे.\nऔरंगाबाद पाणी पाणीसाठा परभणी नांदेड ऊस पाऊस बीड लातूर उस्मानाबाद जलसंपदा विभाग\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील काजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले...\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र...पुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे...\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले... नंदुरबार ः जिल्ह्यात मागील हंगामाच्या तुलनेत...\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा... नांदेड ः हरभरा, तुरीचे चुकारे अडकले आहेत. पीक...\nनगरमध्ये काँग्रेसचे सरकार विरोधात विश्‍...नगर ः ‘भाजप सरकारने सामान्य लोकांचा विश्‍...\nपदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात...नागपूर : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक...\nदूध दरवाढ आंदोलनासाठी शेतकरी संघर्ष...वैजापूर, जि. औरंगाबाद : दूधदराच्या प्रश्‍...\nशेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे पेरावेत...बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाणदापोली, जि. रत्नागिरी : राज्याचे कृषी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nकृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nवनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...\nशेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...\nशेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...\nएक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/thane-news-water-tmc-72306", "date_download": "2018-05-27T03:41:15Z", "digest": "sha1:AIDQXQFWDDNXVVVJE63KGYPBJMQ5HAEF", "length": 15321, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news water TMC ठाण्यातील पाण्याची गुणवत्ता तपासणी | eSakal", "raw_content": "\nठाण्यातील पाण्याची गुणवत्ता तपासणी\nशनिवार, 16 सप्टेंबर 2017\nठाणे - कळव्यातील विहिरीतील दूषित पाण्यामुळे सात कासवांच्या मृत्यू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर कासवांच्या बचावासाठी प्रयत्न करणाऱ्या वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन संस्थेने आता शहरातील जलस्त्रोतांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ठाणे महापालिका प्रशासनाशी प्राथमिक पातळीवर चर्चा झाली आहे. के. जे. सोमय्या महाविद्यालयातर्फे या प्रकल्पावर काम करण्याच्या दृष्टीने सहमती देण्यात आली आहे.\nठाणे - कळव्यातील विहिरीतील दूषित पाण्यामुळे सात कासवांच्या मृत्यू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर कासवांच्या बचावासाठी प्रयत्न करणाऱ्या वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन संस्थेने आता शहरातील जलस्त्रोतांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ठाणे महापालिका प्रशासनाशी प्राथमिक पातळीवर चर्चा झाली आहे. के. जे. सोमय्या महाविद्यालयातर्फे या प्रकल्पावर काम करण्याच्या दृष्टीने सहमती देण्यात आली आहे.\nकळव्यातील हनुमान मंदिर परिसरातील विहिरीत काही कासवांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यावर वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी विहिरीत उतरून जिवंत कासवांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या वेळी विहिरीतील पाणी अत्यंत प्रदूषित झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले होते. विहिरीतील पाण्याचे मूळ जलस्त्रोत नष्ट झालेले होते. यामुळे शहरातील विहिरीतील पाण्याच्या गुणवत्तेचा मुद्दा ऐरणीवर आला. या विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी संकलित करण्यात आले आहेत.\nया विहिरींतील पाण्याची गुणवत्ता कळणार असली, तरी शहरातील अन्य भागातील तलाव आणि विहिरींतील पाण्याची गुणवत्ता तपासणेही महत्त्वाचे आहे. यासाठीच वर्ल्डवाईल्ड संस्थेच्या स्वयंसेवकांनी ठाणे शहरातील जलस्त्रोतांमधील पाण्याची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या संदर्भात चर्चा झाली असून, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढील टप्प्यात आयुक्त संजीव जयस्वाल यांना भेटून त्यांच्यासमोर याची माहिती दिली जाणार आहे. मुंबईतील विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयाचे पर्यावरणशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय जोशी हे रासायनिक तपासणी करणार आहेत, अशी माहिती संस्थेचे आदित्य पाटील यांनी दिली.\nकळव्यातील घटनेमुळे या शहरातील जलस्त्रोतांची तपासणी करण्याच्या प्रयत्नांत सहभागी होण्याचा निर्णय महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने घेतला आहे. या माध्यमातून पाण्याचे नमुने गोळा करून त्यांची गुणवत्ता शास्त्रोक्त पद्धतीने तपासली जाईल. महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचा वापर त्यासाठी करता येईल. महाविद्यालयातील एमएस्सीच्या शेवटच्या वर्षात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रकल्पावर काम करता येणार असून, शिक्षणाबरोबर प्रत्यक्ष अनुभवही घेता येणार आहे. यासाठी सध्या प्राथमिक स्थरावर प्रयत्न सुरू आहे. लवकर नियोजनाद्वारे विद्यार्थी, वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनचे स्वयंसेवक आणि महापालिकेच्या मदतीने हा उपक्रम पूर्ण करण्याचा मानस आहे.\n- प्रा. डॉ. संजय जोशी, पर्यावरणशास्त्र विभाग, के. जे. सोमय्या महाविद्यालय, मुंबई\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vinayaki.blogspot.com/2013/07/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:35:39Z", "digest": "sha1:QMZCWNDKEVKZX43I6X2XXBMPDPJUWOG6", "length": 5736, "nlines": 103, "source_domain": "vinayaki.blogspot.com", "title": "विनायकी ....: संभवामी युगे युगे ..!", "raw_content": "\nकवितेला असं लागतच काय हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..\nकवितेला असं लागतच काय थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..\nकवितेला असं लागतच काय फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..\nकवितेला असं लागतच काय भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..\nसंभवामी युगे युगे ..\nमला राधेच्या हाती द्यायची होती बासरी,\nपण तिला कृष्ण हवा होता,\nमी तिला देह देणार होतो ,\nपण तिला गुण हवा होता ,\nमी धर्म देणार होतो,\nतर तिनं प्रेमालाच धर्म बनवलं,\nआणि तसं खरं सांगायच तर ..\nमला सुदाम्याला द्यायचे होते पोहे ..\nपण सुदाम्याला मी हवा होतो ..\nमी त्याला किर्ती देणार होतो ..\nत्याला मैत्री हवी होती ..\nआणि त्यानं मैत्रीला किर्ती मिळवुन दिली ..\nआणि खरं सांगायंच तर,\nमला करायचे होते अनेक प्रयोग ,\nआणि मी पहात राहीलो त्याचा लढा ,\nमी सृष्टी पाण्यात बुडवली,\nतर त्याने जलचराशी केली जवळीक\nजगला, वाचला अन पुन्हा\nमला \"देव\" करुन काढली माझीच आगळीक ..\nआणि अगदी खरं सांगायंचे तर ,\nमला पुन्हा पुन्हा नको होता जन्म ..\nमला मोक्ष घेऊन सांगायचे होते मर्म ..\nमला गीतेत मोक्षाचा धर्म सांगायचा होता ,\nमग मी कर्माला मोक्ष बनवला ,\nआणि येत राहीलो पुन्हा पुन्हा\n\"संभवामी युगे युगे \" म्हणत ..\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nआधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची.. तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची.. आधी कविता मानेला हिसका देउन मस्त ...\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nगोष्ट असेल छोटीशी ..\nगोष्ट असेल छोटीशी .. पण त्याचीही कथा करतील.. तु सुस्कारे सोडशील साधे.. लोक त्याचीही गाथा करतील ..१ शिस्तभंगाचे कलम लागेल तुझ्या बटांना ......\nसंभवामी युगे युगे ..\nनको मला पाउस वेडा ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5661/", "date_download": "2018-05-27T03:42:57Z", "digest": "sha1:RW3LNP5JS2LLLVXW5DBBRZOEW6K6J77X", "length": 3235, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-जमेल का तुला माझ्याविना", "raw_content": "\nजमेल का तुला माझ्याविना\nजमेल का तुला माझ्याविना\nजमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला\nजेंव्हा उघडे नसतील डोळे माझे हे जग पाहायला.\nतुझ्या आठवणीत मी एकदा तरी येईल का\nजिवनामध्ये तुझ्या महत्व माझे असेल का.\n----जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला\nथांबतील का पाऊले तुझी वाटेवरून चालताना\nरखरखत्या उन्हामध्ये सावली कुठेच नसताना.\n---- जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला\nयेणार कशी पालवी वाळलेल्या झाडांना\nथांबतील कसे अश्रू थांबवणारे कोणी नसताना.\n----जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला\nआठवणीत जेंव्हा अश्रू लागतील डोळ्यातून तुझ्या वाहयला\nपाऊस बनून यावे लागेल मला अश्रू तुझे लपवायला.\n---जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला\nजमेल का तुला माझ्याविना\nRe: जमेल का तुला माझ्याविना\nजमेल का तुला माझ्याविना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-44029134", "date_download": "2018-05-27T04:29:49Z", "digest": "sha1:EUDFSFSYLTSTSBQDT7G37MWRIFUWL5ET", "length": 21029, "nlines": 150, "source_domain": "www.bbc.com", "title": "पां. वा. काणे : महाराष्ट्राच्या दुसरे 'भारतरत्न' मानकरी विस्मृतीत गेलेत का? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nपां. वा. काणे : महाराष्ट्राच्या दुसरे 'भारतरत्न' मानकरी विस्मृतीत गेलेत का\nसिद्धनाथ गानू बीबीसी मराठी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा डॉ. पांडुरंग वामन काणे.\nआजपर्यंत महाराष्ट्रातून मोजक्याच मान्यवरांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवलं गेलं आहे. 1958 साली महाराष्ट्रातून महर्षी कर्वे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले. महाराष्ट्राला दुसरं भारतरत्न मिळालं 1963 साली महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांच्या रूपानं.\nसंस्कृत, धर्मशास्त्र, भारतीय विद्या (म्हणजे इंडोलॉजी), हिंदू तसंच मुस्लीम कायदा, याबरोबरच फ्रेंच आणि जर्मन भाषेचा अभ्यास असलेल्या पां. वा. काणे यांचा जन्म 7 मे 1880 मध्ये चिपळूणमधल्या पेढे परशुराम इथं झाला. दापोलीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईचा रस्ता धरला.\n'हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र' या आपल्या ग्रंथासाठी काणेंना अनेक सन्मान मिळाले. पण फक्त एक अभ्यासक म्हणून त्यांची ओळख मर्यादित नव्हती. चिपळूणच्या सरकारी शाळेपासून ते भारतरत्न पुरस्कारापर्यंतच्या डॉ. काणेंच्या प्रवासावर एक नजर टाकूया.\n1) शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी\nM.Aनंतर काणेंनी कायद्याकडे वळत LLMसुद्धा पूर्ण केलं. स्वतः उच्चशिक्षित असलेल्या काणेंनी शिक्षक म्हणूनही मोठं काम केलं. रत्नागिरीच्या सरकारी शाळेपासून सुरूवात करत डॉ. काणेंनी शिकवण्यासाठी मुंबई गाठली. मुंबईत सरकारी शाळेत शिक्षक म्हणून काम केल्यानंतर काही काळात त्यांनी एल्फिन्स्टन आणि विल्सन यांसारख्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं.\nप्रतिमा मथळा डॉ. काणेंना महामहोपाध्याय ही पदवी ब्रिटिश सरकारने दिली.\nशैक्षणिक जीवनात भाऊ दाजी पारितोषिक, दक्षिणा फेलोशिप, झाला वेदान्त पारितोषिक, मंडलिक सुवर्णपदक यांसारखे अनेक सन्मान त्यांनी मिळवले.\nमुंबईच्याच गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये सुद्धा त्यांनी शिकवलं होतं. भारतातल्या सर्वांत जुन्या विद्यापीठांपैकी एक अशा मुंबई विद्यापीठाच्या उपकुलगुरूपदाचाही कार्यभार त्यांनी 1947 ते 1949दरम्यान सांभाळला.\n2) वकिली आणि संशोधन\n\"शिक्षण पूर्ण केल्यानंतर काणेंनी मुंबईतच वकिली सुरू केली. मुंबईत असताना काणे गिरगावात राहत असत. ट्रामनं प्रवास करण्याचा तो काळ होता. ते कोर्टात वकिली करत आणि एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीत आपला इतर अभ्यास करत असत,\" त्यांच्या कार्याबद्दल बोलताना संस्कृतचे अभ्यासक डॉ. गणेश उमाकांत थिटे यांनी सांगितलं.\nप्रतिमा मथळा डॉ. काणेंनी एशियाटिक सोसायटीत संशोधनाचं काम केलं.\n'हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र' हा काणेंनी लिहिलेला ग्रंथ आजही प्राचीन भारतीय कायदेव्यवस्था आणि नियमावलीबाबत प्रमाण मानला जातो.\n\"कायदा या अर्थानं 'धर्म' हा शब्द इथे आलेला आहे. प्राचीन तसंच मध्ययुगीन भारतात धार्मिक आणि नागरी कायदेव्यवस्था कशी होती याबाबतचा ज्ञानकोषच एकप्रकारे डॉ. काणेंनी तयार केला होता. आजही या विषयाच्या अभ्यासासाठी या ग्रंथाला पर्याय नाही,\" असंही डॉ. थिटेंनी सांगितलं.\n\"पाच खंडांत लिहिलेला हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र हा ग्रंथ 1962 मध्ये लिहून पूर्ण झाला होता. पण सगळे खंड लिहून झाल्यानंतर डॉ. काणेंनी पुन्हा पहिल्या खंडाची सुधारित आवृत्ती काढण्याचं काम हातात घेतलं. इतकी त्यांची कामाप्रती निष्ठा होती,\" भांडारकर प्राच्यविद्या परिषदेचे रजिस्ट्रार प्राध्यापक श्रीनंद बापट यांनी बीबीसी मराठीशी बोलताना हे सांगितलं. काणेंचा हा ग्रंथ भांडारकर संस्थेनेच प्रकाशित केला होता.\nफक्त शिक्षण आणि संशोधनच नव्हे तर समाजसुधारणा आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार हे ही डॉ. काणेंचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.\nहिंदू आणि मुस्लीम कायद्यांचा सखोल अभ्यास, तसंच भारतीय कायदे आणि रुढींचा अभ्यास असलेल्या डॉ. काणेंनी तत्कालीन अनिष्ट चालींविरुद्ध आवाज उठवला होता.\nप्रतिमा मथळा डॉ. पांडुरंग वामन काणे.\nकेशवपन म्हणजे विधवांना केस कापून टाकण्याची सक्ती करणं, अस्पृश्यता यांसारख्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला. एका केस न काढलेल्या विधवेला पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी तिचं वकीलपत्र घेतलं होतं.\nआंतरजातीय विवाह, विधवाविवाह तसंच घटस्फोटाचा अधिकार याचाही त्यांनी पुरस्कार केला. पण वकिली आणि शिक्षणक्षेत्रात सक्रीय असणाऱ्या काणेंनी प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेतला नाही. 1953 ते 1959 या काळात त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. राष्ट्रपतींद्वारे नेमण्यात येणाऱ्या 12 सदस्यांमध्ये त्यांचा सहभाग होता.\n4) भारतीय विद्यांचा अभ्यास आणि प्रसार\nभारतीय विद्या किंवा इंडोलॉजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाखेचा ( ज्यात भारतीय इतिहास, वाङमय, तत्त्वज्ञान आणि संस्कृती यांचा अभ्यास केला जातो ) डॉ. काणे यांचा अभ्यास होता. ओरिएंटल सायन्सेस म्हणजे पौर्वात्य विद्यांबद्दल भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येही त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं.\nप्रतिमा मथळा भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटने डॉ. काणेंचा ग्रंथ प्रकाशित केला.\n1948 साली पॅरिस, 1951 साली इस्तंबूल आणि 1954 साली केंब्रिजमध्ये भरलेल्या प्राच्यविद्या परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. तसंच वॉल्टेअर इथं 1953 साली भरलेल्या भारतीय इतिहास परिषदेचेही ते अध्यक्ष होते. 1959 साली त्यांची भारतविद्येचे म्हणजे इंडोलॉजीचे राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.\nज्या एशियाटिक सोसायटी आणि भांडारकर संस्थेच्या सहाय्यानं त्यांनी आपलं संशोधन आणि लिखाण केलं त्या संस्थांमध्ये ते नंतर पदाधिकारीही होते. तसंच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.\n5) पुरस्कार आणि ग्रंथसंपदा\nकाणेंनी संस्कृत साहित्य आणि इतर अनेक विषयांवर विपुल लेखन केलं. कालिदासाच्या धार्मिक आणि तत्वज्ञानविषयाक कल्पना, विदर्भ आणि महाराष्ट्र, हिंदू कायद्याचा वैदिक मूलाधार यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी लेखन केलं होतं. एशियाटिक सोसायटीनं संशोधन क्षेत्रात विशेष कामगिरीसाठी 'काणे सुवर्णपदक' द्यायला सुरूवात केली आहे.\nसंस्कृत आणि इतर भारतीय विषयांच्या अभ्यासासाठी ब्रिटिश सरकारनं डॉ. पां. वा. काणेंचा 1942 साली महामहोपाध्याय ही पदवी देऊन गौरव केला. अलाहाबाद आणि पुणे विद्यापीठानंही 1942 आणि 1960 साली त्यांना डी. लिट् पदवी देऊन सन्मानित केलं.\nप्रतिमा मथळा 1963 साली डॉ. काणेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला.\nहिस्टरी ऑफ धर्मशास्त्र या त्यांच्या ग्रंथाच्या चौथ्या खंडाला 1956 साली साहित्य अकादमी पारितोषिक मिळालं होतं.\nकेवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला. 1951मध्ये 'लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीज' या संस्थेनं त्यांना आपली फेलोशिप बहाल केली. 1958 साली त्यांना संस्कृत भाषेचे विद्वान म्हणून राष्ट्रपतींचं प्रशस्तिपत्रही देण्यात आलं.\n1963 साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवलं गेलं.\nनोबेल पुरस्कारासाठी 5 वेळा होमी भाभांची झाली होती शिफारस\nयंदा साहित्यातलं नोबेल न देण्याचा स्वीडिश अॅकॅडमीचा निर्णय\nनोबेल विजेतं 'बॉडी क्लॉक' आहे तरी काय\nहे पाहिलं आहे का\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nसर सी. व्ही रामन : ज्यांनी उलगडलं प्रकाशाचं अंतरंग\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nनोबेल पुरस्कारांबद्दल या गोष्टी माहीत आहेत का\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nसविताच्या मृत्यूनंतर झाली आयर्लंडमध्ये क्रांती; सार्वमतात मिळाली गर्भपाताला परवानगी\n#5मोठ्याबातम्या : मोदी सरकारची 4 वर्षं, काँग्रेसचा 'विश्वातघात' दिन\nसरकार करत आहे लैंगिक अत्याचार करणाऱ्यांची यादी\nपाहा व्हीडिओ : सुटीच्या दिवशी जास्त झोपा\nग्राउंड रिपोर्ट : युपीतल्या दंगल पीडितांसाठी न्यायाची आशा धूसर\nपैशाची गोष्ट : बुडित कर्जाचं पुढे काय होतं\nIPL : भारतीय क्रिकेटमध्ये चिअरलीडर्स कुठून आणि कशा आल्या\nB for Bra : महिलांनी ब्रा घालायला कधी सुरुवात केली\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-05-27T03:16:55Z", "digest": "sha1:VUW4JNMDQWZBRSKLAMHYQTV6P5GNZLJV", "length": 12118, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (नोव्हेंबर २५, १८७२ - ऑगस्ट २६, १९४८) हे ख्यातनाम मराठी नाटककार, पत्रकार होते.\n३.२ महत्त्वाच्या लेखांचा व भाषणांचा संग्रह\n१८९२ : तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण.\n१८९२–९४ : सांगली हायस्कूल मध्ये शिक्षक होते. त्यानंतर मुंबईस कायद्याचा अभ्यास करून एल्एल्.बी.\n१८९३: लेखनाला प्रारंभ केला. \"सवाई माधवराव यांचा मृत्यु\" या पहिल्या नाटकाचे लेखन ह्याच वर्षी झाले.\n१८९५ : \"विविधज्ञान विस्तार\" मध्ये लिखाण प्रसिद्ध झाले.\n१८९६ : विविधज्ञान विस्तारात प्रसिद्ध झालेल्या, महादेव शिवराम गोळे ह्यांच्या ब्राह्मण आणि त्यांची विद्या (१८९५) ह्या ग्रंथावरील परीक्षणामुळे लोकमान्य टिळकांशी परिचय झाला व त्यातून त्यांचा पुढे केसरीशी संबंध आला.\n१८९६ : त्यांनी केसरीत ‘राष्ट्रीय महोत्सव हा लेख लिहिला.\n१८९७ : केसरीत दाखल. लोकमान्यांच्या स्वराज्यवादी जहाल भूमिकेशी तन्मय होऊन त्यांनी केसरीत काम केले. आपल्या प्रखर राजकीय विचारांच्या समर्थनार्थ नाट्यलेखनाचाही आश्रय घेतला.\n१९०१ : ‘गनिमी काव्याचे युद्ध’ ही लेखमाला लिहिली.\n१९०२ : कौलांच्या कारखान्याचे निमित्त करून ते नेपाळ मध्ये गेले आणि\n१९०५ : परत केसरीत दाखल झाले.\n१९०७ : तिसऱ्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले.\n१९०८ -१०: टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात ते केसरीचे संपादक होते.\n१९१० : केसरीचे संपादकत्व त्यांनी सोडले.\n१९१३ : बाल्कन युद्धावरील लेखमाला लिहिली.\n१९१४ : चित्रमयजगत् मध्ये पहिल्या महायुद्धावरील लेखमालेस प्रारंभ केला.\n१९१८ : लोकमान्य टिळक व न. चिं. केळकर हे विलायतेला गेल्यामुळे केसरीचे संपादकत्व त्यांनी स्वीकारले.\n१९२० : लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांचा केसरीशी संबंध सुटला. टिळकांनंतर खाडिलकर हे टिळक संप्रदायापासून वेगळे होऊन गांधींच्या राजकारणाचे समर्थक बनले.\n१९२१ पासून मुंबईस लोकमान्य दैनिकाचे संपादन केले.\n१९२१ : गांधर्व महाविद्यालयातर्फे भरलेल्या संगीत परिषदेचे ते अध्यक्ष होते.\n१९२३ : त्यांनी लोकमान्य दैनिकाचे संपादकत्व सोडले. त्याच साली स्वतःच्या मालकीच्या नवाकाळ ह्या दैनिकाचे ते संपादक झाले.\n१९२५ : आठवड्याचा नवाकाळ सुरू केला.\n१९२७ : हिंदुमुसलमानांच्या वादावरील लेखाबद्दल नवाकाळवर खटला होऊन खाडिलकरांना दंडाची शिक्षा झाली.\n१९२९ : राजद्रोहाचा खटला झाला व एक वर्षाची शिक्षा झाली.\n१९३३ : नागपूर येथे अठराव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.\n१९३३–३५ : सांगलीस दत्तमंदिरात योगविषयक प्रवचने देत.\n१९३५–४७ : अध्यात्म-ग्रंथमालेतील पुस्तकांचे लेखन केले.\n१९४३ : सांगली येथे झालेल्या मराठी रंगभूमीच्या शतसांवत्सरिक उत्सवास खाडिलकरांनी संदेश पाठविला होता.\nकर्झनशाहीचे खरे स्वरूप प्रगट करू पाहणाऱ्या त्यांच्या कीचकवध नाटकाच्या प्रयोगावर १९१० साली इंग्रज सरकारने बंदी घातली आणि ते जप्त केले.\nकांचनगडची मोहना (नाटक) - १८९८\nसंगीत कीचकवध (नाटक) - १९०७\nसंगीत त्रिदंडी संन्यास (नाटक) - १९२३\nसंगीत द्रौपदी (नाटक) - १९२०\nसंगीत प्रेमध्वज (नाटक) - १९११\nसंगीत बायकांचे बंड (नाटक) -१९०७\nसंगीत भाऊबंदकी (नाटक) - १९०९\nसंगीत मानापमान (नाटक) - १९११\nसंगीत मेनका (नाटक) - १९२६\nसंगीत विद्याहरण (नाटक) - १९१३\nसंगीत सत्त्वपरीक्षा (नाटक) - १९१५\nसंगीत सवतीमत्सर (नाटक) - १९२७\nसवाई माधवराव यांचा मृत्यू (नाटक) - १९०६\nसंगीत सावित्री (नाटक) - १९३३\nसंगीत स्वयंवर (नाटक) - १९१६\nमहत्त्वाच्या लेखांचा व भाषणांचा संग्रह[संपादन]\nखाडिलकरांचा लेखसंग्रह (भाग १ व २, १९४९)\nरुद्र, संध्यावंदन व पुरुषसूक्त\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष\nइ.स. १८७२ मधील जन्म\nइ.स. १९४८ मधील मृत्यू\nअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१७ रोजी २२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathisydney.org.au/kalidas-jayanti-2017/", "date_download": "2018-05-27T03:21:19Z", "digest": "sha1:QRWARYI3YUN6JPIV6B3KKHP7T4SEHEZZ", "length": 3818, "nlines": 90, "source_domain": "marathisydney.org.au", "title": "Marathi Association Sydney Inc. (MASI)", "raw_content": "\nकालिदास जयंती २०१७ कालिदास जयंती या साहित्य सोहळ्यासाठी आपली लेखकु मंडळी सज्ज झाली आहेत.\nमंडळी, सरस्वतीच्या या मुदपाकखान्यामधील नानाविध व्यंजने आता वाट बघत आहेत रसिक प्रेक्षकांची….. तारीख, वेळ, स्थळ लक्षात आहे नं \nदिनांक: शनिवार, दि. २४ जून २०१७ रोजी, (24-June-2017)\nवेळ: ठीक संध्या. ४:०० ते ७:३० या वेळेत\nप्रौढ: $ १५. ००\nमुले वय वर्षे ५ ते १६: $ ५. ००\nमासी सभासदांसाठी सवलतीचे दर (फक्त 16/06/17 पर्यंत):\nप्रौढ: $ १०. ००\nमुले वय वर्षे ५ ते १६: $ ५. ००\nचला तर,मंडळी मायमराठीच्या या आगळ्या-वेगळ्या सोहळ्यात सामील होऊया.… आपल्या आप्तमंडळी आणि मित्रपरिवारासोबत …\n आणि हे आमंत्रण तुमच्या अन्य स्नेह्यांपर्यंतही नक्की पोहोचवा.\nसाहित्याचा या आनंद घनु तुम्हां-आम्हां सर्वावर असाच निरंतर बरसत राहावा अन तुमचा या साहित्य-सोहळ्याशी ऋणानुबंध असाच दृढ राहावा ही विनंती.\nकालिदास जयंती समिती २०१७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/04/blog-post_28.html", "date_download": "2018-05-27T03:36:40Z", "digest": "sha1:L33QSIUQDV5KODDIE4EMNQWTNJKWWFSF", "length": 15547, "nlines": 139, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): अंकशास्त्र: नरेंद्र दाभोलकर आणि अब्राहम कोवूर", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nअंकशास्त्र: नरेंद्र दाभोलकर आणि अब्राहम कोवूर\nनरेंद्र दाभोलकर आणि अब्राहम कोवूर हे दोघे अंधश्रद्धा निर्मूलन या क्षेत्रातले महनीय व्यक्ति होते. दोघांचे जीवनकार्य एकाच प्रकारचे होते. खरे म्हणजे दाभोलकर यांनी अब्राहम कोवूर यांचे कार्य पुढे नेले. विशेष म्हणजे या दोघांचा जन्मांक आणि भाग्यांक समान होता\nअब्राहम कोवूर यांची जन्मतारीख: 10.4.1898\nनरेंद्र दाभोलकर यांची जन्मतारीख: 1.11.1945\nआता आपण अंकशास्त्रानुसार 1 आणि 4 या अंकाचे गुण पाहू.\n1= नेतृत्व, पुढाकार, संघटन शक्ति, आपल्या क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याची क्षमता.\n4= तर्कनिष्ठ आणि चिकित्सक विचारसरणी, स्पष्टवक्तेपणा, विद्रोही वृत्ती, उच्च बुद्धिमत्ता\nअब्राहम कोवूर आणि नरेंद्र दाभोलकर या दोघांमध्ये 1 आणि 4 या अंकांचे गुण मोठ्या प्रमाणात होते हे त्यांच्याविषयी वाचले असता दिसून येते.\nआता आपण या दोघांच्या मृत्यूची तारीख बघू.\nअब्राहम कोवूर: मृत्यू: 18.09.1978\nया तारखेतील अंकांची बेरीज 43\nनरेंद्र दाभोलकर: मृत्यू: 20.08.2013\nया तारखेतील अंकांची बेरीज 16\nअंकशास्त्र वगैरे गोष्टी न पटणारे अनेकजण याला नेहमीप्रमाणे केवळ योगायोग म्हणतील. पण दोघांचे जन्मांक आणि भाग्यांक सारखेच असणे, त्या त्या अंकांचे गुणदोष त्या दोघांच्यात प्रखरतेने दिसणे आणि दोघांनीही एकाच प्रकारचे काम करणे हा योगायोग नसून त्यांच्या जन्मतारखेमुळे त्यांच्या विचारांना, कार्याला एकसारखी दिशा मिळाली हे आहे. शिवाय दोघांच्या मृत्युच्या तारखेत साम्य असणे ही गोष्ट देखील विचार करण्यासारखी आहे.\n गूढ विद्या आणि विज्ञान\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\n) लेखक आणि अंकशास्त्र\nLabels: Numerology in Marathi, अंकशास्त्र, अब्राहम कोवूर, नरेंद्र दाभोलकर\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.fitnessrebates.com/flat-abs-fast-free-dvd-offer/", "date_download": "2018-05-27T03:23:50Z", "digest": "sha1:V3J2P2VVQBXLX2M5NGUQKQHTTPN443CW", "length": 20211, "nlines": 70, "source_domain": "mr.fitnessrebates.com", "title": "फ्लॅट पेट फास्ट विनामूल्य डीव्हीडी ऑफर फक्त शिपिंग आणि हाताळणी", "raw_content": "\nकूपन सौदे प्रोमो कोड Workout कपड्यांचे\nघर » डीव्हीडी » फ्लॅट पेट फास्ट फ्री डीव्हीडी ऑफर\nफ्लॅट पेट फास्ट फ्री डीव्हीडी ऑफर\nफ्लॅट पेट फास्ट एक विनामूल्य कॉपी मिळवा\nफ्लॅट अॅब फास्ट हे डनेट मे मे निर्मित एक नवीन व्यायाम कार्यक्रम आहे. डनेट मे एक प्रमाणित वैयक्तिक ट्रेनर, पोषणतज्ञ, लेखक आणि फिटनेस मॉडेल आहे. तिने लहान लहान व्यायाम वापरुन हा नवीन व्यायाम कार्यक्रम तयार केला आहे ज्यामुळे आपल्याला जलद चरबी कमी परिणाम प्राप्त होईल. तिचे व्यायाम आपल्या स्वत: च्या घरात किंवा कार्यालयाच्या गोपनीयतेत केले जाऊ शकते, ज्या आपल्यासाठी सर्वात सोयीस्कर आहे\nया फ्लॅट abs फास्ट विनामूल्य डीव्हीडी ऑफरसह, तुम्हाला हे प्राप्त होईल:\nफ्लॅट पेट फास्ट डीव्हीडी - हे डेनेटचे फॅट बर्निंग प्रोग्राम आहे जे आपल्या वजन कमी उद्दिष्टांवर सुरु करण्यात मदत करेल\n3 बोनस कसरत व्हिडिओ - पोट सपाट व्यायाम तीन वैयक्तिक पातळी प्राप्त\nजलद जेवण तयार करण्याचे व्हिडिओ - डनेटेट या जलद जेवणाच्या तयारीसाठी असलेल्या व्हिडिओमध्ये स्वस्थ आणि स्वादिष्ट जेवण बनवणार आहे. या निरोगी चरबी बर्निंगसाठी कसे तयार करावे यावरील चरण-चरण सूचना प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ पहा.\nमोफत ईपुस्तक: 10 दिवस भोजन योजना - या ईपुस्तकात चरबी ज्वलनासाठी जेवणातील खाद्यपदार्थांचे अनुसरण करणे सोपे असणारे 10 दिवसांचे मूल्य समाविष्ट आहे\nफ्लॅट अब्राहम डीव्हीडीच्या आपल्या विनामूल्य प्रतीचा दावा करण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा. यूएस मध्ये कोठेही शिपिंगसाठी फक्त $ 6.95\nआपल्या विनामूल्य कॉपीचा दावा करण्यासाठी येथे क्लिक करा\nकाहीही या डीव्हीडी ऑफर कधीही rebilled जाईल फक्त एक-वेळ शिपिंग फी भरा. हे फ्लॅट पेट फास्ट डीव्हीडी शिपिंग शिवाय एक्सएक्सएक्स% फ्री आहे, फक्त डेनेट्सच्या मे च्या पद्धतीमुळे तिच्या नवीन वर्कआउट / पोषण कार्यक्रमाचा प्रचार केला जातो\nजुलै 16, 2016 फिटनेस रिबेट्स डीव्हीडी, फ्रीबुक 2 टिप्पणी\n$ 40 साठी विक्रीवरील लेर्केक पोषण StimShot Preworkout 25.95 वर परिणाम\nबॉडीफिट कोर प्रशिक्षण बॉल गेटवे 8 / 31 / 16 पर्यंत वैध\nवर \"2 विचारफ्लॅट पेट फास्ट फ्री डीव्हीडी ऑफर\"\nजानेवारी 18, 2017 2 येथे 25 दुपारी\nमला कळवायचे आहे की आपण विनामूल्य डेव्हिड कसे मिळवू शकता (डनेट मे फ्लॅट बेली फास्ट डीव्हीडी) मेल द्वारे आणि एक चेक पाठवू शकता\nPingback: विनामूल्य डेन्टे रॉयल फ्लॅट बेली कसरत डीव्हीडी - यॉल्ंडाचे ब्लॉग\nप्रत्युत्तर द्या\tउत्तर रद्द\nफॅट बर्न करा, स्नायू तयार करा आणि दैनिक फिटनेस डीलसह पैसे वाचवा फिटनेस रिबेट्स.\nआम्ही शीर्ष शरीर सौम्य पूरक आणि व्यायाम उपकरणे वर पैसे वाचविण्यात मदत करण्यासाठी येथे आहोत. आम्ही इंटरनेट वर सर्वोत्कृष्ट फिटनेस कूपन आणि सौदे शोधतो. आपण पूरक आहार, ट्रेडमिल्स, एल्लिप्टिकल, होम जिम, व्यायाम बाईक, जिम सभासदत्व, वर्कआउट डीव्हीडी, आणि बरेच काही वाचवू शकाल. फिटनेस रिबेटसह सामाजिक रहा फेसबुक & ट्विटर. नवीनतम आरोग्य लेखांसाठी आमचे ब्लॉग विभाग पहा. परवडणारे फिटनेस रिबेट्स आमचे जिम शर्ट कमीत कमी $ 1.99 अधिक शिपिंगसाठी उपलब्ध आहेत\nफिटनेस रिबेट अलीकडील पोस्ट\n5 वर्कआउट वेअर आइडियाज\nमोफत मार्गदर्शक: बिग फॅट खाद्यपदार्थ युरी Elkaim द्वारे lies\nचरबी गळणे सत्य मोफत ईपुस्तकाची डाउनलोड\nनानप्रमाणे तेल मोफत ईपुस्तक साठी 10 कमाल वापर\nआपल्या मोफत स्पायरल भाजी कचरा दावा फक्त एस आणि एच द्या\n1 विकत घ्या मोफत 3 हळद बाटल्या मिळवा\nबायोपेरिनेसह हळदीची विनामूल्य बाटली घ्या\nमोफत मधुमेह जागृती Wristband\nआपण हट्टी बेबी चरबी आणि कार्यक्षम मार्गांनी ते मुक्त होण्यासाठी का प्राप्त का हे शोधा\nमोफत ईपुस्तक: वजन कमी करण्यासाठी आळशी मनुष्यांचे मार्गदर्शक\nआपल्या मोफत खारवून वाळवलेले डुकराचे मांस दावा & Butter केटो कुकबुक\nमोफत ई-पुस्तक: नखे म्हणून 5 कठीण बनण्यासाठी मार्ग\nश्रेणी श्रेणी निवडा 2 आठवडा आहार (1) 24 तास फिटनेस (3) A1Supplements (5) अॅक्सेसरीज (4) अॅडिडास (2) समायोज्य डंबल (3) आश्चर्यकारक ईपुस्तक स्टोअर (3) अॅमेझॉन (एक्सएक्सएक्स) अमृती (एक्सएक्सएक्स) कधीही फिटनेस (1) बीचसाहित्य (11) ब्लॅक शुक्रवार (एक्सएक्सएक्स) ब्लॉग (14) पुनरावलोकने (1) बॉडीबिल्डिंग.कॉम (2) बॉडीबिल्डिंग.कॉम युके (एक्सएक्सएक्स) पुस्तक (4) बोटॅनिक चॉइस (एक्सएक्सएक्स) Bowflex (46) कॅनडा (5) ट्रेडवेलंबर (17) बीपीआय स्पोर्ट्स (2) BulkSupplements.com (2) CB-1 वजन गेनर (2) शतक एमएमए (1) चतुर प्रशिक्षण (4) कपडे (14) फिटनेस रिबेट (10) हुडी (4) टी-शर्ट (6) गोल्ड'ज जिम (एक्सएक्सएक्स) कॉसमोडी (1) क्रिएटिन (2) सायबर सोमवार (1) दैनिक बर्न (1) आहार थेट (1) आहार-पासून-जा (2) औषधस्टोअर.कॉम (3) डकन आहार (1) डीव्हीडी (एक्सएक्सएक्स) eBay (4) ईपुस्तक (13) एल्लिप्टिकल्स (8) फ्रीमेशन (1) प्रॉफॉर्म (4) गुळगुळीत (2) Yowza (1) eSports ऑनलाइन (1) व्यायाम बाईक (5) प्रॉफॉर्म (4) श्विन (एक्सएक्सएक्स) फिरणारे (2) सरळ (1) फेसबुक (1) टी-शर्ट सकाळ (1) चरबी बर्नर (6) फादर्स डे (एक्सएक्सएक्स) समाप्त ओळ (3) योग्यता गणराज्य (1) पाऊल क्रिया (3) फुटलॉकर (3) फ्री की (19) गायाम (एक्सएक्सएक्स) गँडर माउंटन (एक्सएक्सएक्स) गार्सिनिया एकूण (1) Giveaways (17) ग्रुपॉन (एक्सएक्सएक्स) जिम गेस्ट पास (2) शुभेच्छा इस्टर (3) एचसीजी आहार (1) हार्ट रेट मॉनिटर्स (6) गार्मिन (एक्सएक्सएक्स) ध्रुवीय (1) टाइमएक्स (2) वायरलेस चेस्ट कातडयाचा (1) घरगुन्हे (2) होरायझन फिटनेस (4) घरगुती पोषण (1) आयव्हीएल (एक्सएक्सएक्स) ऊर्जा ग्रीन्स (3) जो न्यू बॅलन्स आउटलेट (एक्सएक्सएक्स) के-मार्ट (1) केली चे रनिंग वेअरहाउस (2) कामगार दिन (1) लाइफ फिटनेस (1) मासिके (1) मेमोरियल डे (4) मिसफिट (3) एमएमए वेअरहाउस (एक्सएक्सएक्स) मॉडेल (एक्सएक्सएक्स) मातृदिन (1) स्नायू आणि मजबुती (4) NASM (1) नवीन शिल्लक (3) नवीन जिवन (1) नायकी स्टोअर (1) पोषण Supps (1) पालेओ प्लॅन (एक्सएक्सएक्स) Pedometer (1) Fitbit (1) पर्सोलाॅब्स (1) पूर्व-कार्यवाही (12) राष्ट्रपती दिन (1) प्रिंट करण्यायोग्य कुपन (3) Proform.com (7) प्रोहेल्थ (एक्सएक्सएक्स) प्ररोमोन (1) प्रॉसर (5) प्रथिने (9) स्नायू दुध (3) प्युरिटनचा प्राइड (1) गुणवत्ता आरोग्य (4) रीबॉक (7) रोईंग मशीन (2) Sears (2) शेखर कप (1) FitnessRebates.com (1) शूज (एक्सएक्सएक्स) Shoes.com (1) स्लंडर्टोन (1) गुळगुळीत स्वास्थ्य (8) एकमेव स्वास्थ्य (1) दक्षिण बीच आहार वितरण (1) स्पाफिंडर (1) स्पार्टन रेस (5) क्रीडा प्राधिकरण (1) मजबूत लिफ्ट परिधान (1) मजबूत पुरवणी दुकान (1) सुपर सप्लामेंट्स (एक्सएक्सएक्स) पूरक (28) पूरक जा (4) सुझाने सोमरर्स (एक्सएक्सएक्स) स्वीपस्टेक (1) एकूण जिम (2) ट्रेडमिल (16) क्षितिज (1) गुणवत्ता (1) फिनिक्स (1) प्रीकोर (1) प्रॉफॉर्म (6) रीबॉक (1) गुळगुळीत (2) सोल (1) वेस्लो (2) ट्विटर (4) डफल बॅग वेवरी (1) टी-शर्ट सकाळ (3) कंपन प्लॅटफॉर्म मशीन (1) व्हिडिओ गेम (1) व्हॅटिशुस (1) VitalMax (1) व्हिटॅमिन शॉप (3) व्हिटॅमिन वर्ल्ड (3) वीडर (एक्सएक्सएक्स) वर्कआउट्स (1) Workoutz.com (1) योग अॅक्सेसरीज (4) योगादिरे (1) Yowza फिटनेस (1) झुम्बा (5)\n आमच्या साइट समर्थन मदत\nसंग्रहण महिना निवडा एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 2017 शकते एप्रिल 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 जुलै 2016 जून 2016 2016 शकते एप्रिल 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 डिसेंबर 2015 नोव्हेंबर 2015 ऑक्टोबर 2015 सप्टेंबर 2015 ऑगस्ट 2015 जुलै 2015 जून 2015 2015 शकते एप्रिल 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 ऑगस्ट 2014 जुलै 2014 जून 2014 2014 शकते एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 2013 शकते एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013\nनोंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nफिटनेस रिबेट्स कॉपीराइट © 2018 | विषय: मासिक शैली द्वारा समर्थित वर्डप्रेस ↑\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nपोस्ट पाठवले नाही - आपला ईमेल पत्ते तपासा\nअयशस्वी तपासू ईमेल करा, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\nगोपनीयता धोरण / संबद्ध प्रकटीकरण: ही वेबसाइट संदर्भ दुवे केले खरेदीसाठी भरपाई प्राप्त करू शकते. फिटनेस रिबेट्स ऍमेझॉन सर्व्हिसेस एलएलसी एसोसिएट्स प्रोग्राममध्ये सहभागी आहे, अॅम्नॅझॅक्स अॅडव्हर्टायझिंग प्रोग्रॅम तयार केला जातो ज्यायोगे साइट्स ऍमेझॉन डॉट कॉम वर जाहिरात करून आणि लिंक करून जाहिरात फी प्राप्त करू शकतात. आमच्या पहा \"गोपनीयता धोरण\"अधिक माहितीसाठी पृष्ठ Google, इंक. आणि संलग्न कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही जाहिराती कुकीज वापरून नियंत्रित केल्या जाऊ शकतात.या कुकीज Google ला या साइट्स आणि Google जाहिरात सेवांचा वापर करणार्या अन्य साइटवरील आपल्या भेटींवर आधारित जाहिराती प्रदर्शित करण्यास अनुमती देतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/palus-kadegaon-vidhansabha-election-code-conduct-114355", "date_download": "2018-05-27T04:01:09Z", "digest": "sha1:XXL5VT2A7OIS2R7UM4HJSGIH7ALQ6EDY", "length": 15270, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "palus-kadegaon vidhansabha election code of conduct जिल्हाभर आचारसंहितेने हलकल्लोळ..! | eSakal", "raw_content": "\nरविवार, 6 मे 2018\nसांगली - पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण जिल्हाभर लागू केल्यामुळे एकच हलकल्लोळ माजला आहे. या निवडणुकीपाठोपाठ सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची आचार संहिता लागू होणार असल्याने नेते अस्वस्थ आहेत. विकासकामांच्या रथाचे चाक रुतल्याचा आरोप केला जातोय. भाजपच्या खासदार, आमदारांनी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली आहे. आचारसंहिता जिल्हाभर का, याचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही.\nसांगली - पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण जिल्हाभर लागू केल्यामुळे एकच हलकल्लोळ माजला आहे. या निवडणुकीपाठोपाठ सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची आचार संहिता लागू होणार असल्याने नेते अस्वस्थ आहेत. विकासकामांच्या रथाचे चाक रुतल्याचा आरोप केला जातोय. भाजपच्या खासदार, आमदारांनी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली आहे. आचारसंहिता जिल्हाभर का, याचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही.\nमहापालिकेची निवडणूक या महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्याआधी सत्ताधारी काँग्रेस आणि राज्यातील सत्ताधारी भाजपकडून विविध विकासकामांसह ‘भेटवस्तू’ वाटपाचा धडाका लावण्याचे नियोजन केले होते. त्यावर विरझन पडले आहे. सर्वपक्षियांत अस्वस्थता आहे. निवडणुकीचे क्षेत्र पलूस, कडेगाव या दोन तालुक्‍यांपुरते मर्यादित असले तरी आचारसंहिता १० तालुक्‍यांसाठी लागू करण्यात आली आहे. ती ३३ दिवस चालणार आहे.\nआचार संहिता काळात विना परवाना पोस्टर्स, बॅनर्स प्रसिद्धाला बंदी आहे. राजकीय पक्षांना पूर्व परवानगी शिवाय बैठका घेता येणार नाहीत. नवीन कामांच्या प्रारंभ करण्यास मनाई आहे. भूमिपूजन, उद्‌घाटनही करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश आहेत. त्याचा जिल्हाभरातील कामांवर परिणाम झाला आहे. आता महापालिकेची आचारसंहिता जिल्हाभर लावली तर काय या प्रश्‍नानेही सारे अस्वस्थ आहेत.\nमिरज पूर्व भागातील एका गावात छोटी यात्रा सुरू होती. रात्री आर्केस्ट्रा सुरू होता. त्याचे चित्रीकरण एका महाभागाने पोलिसांना पाठवले. त्यामुळे संयोजकांवर गुन्हा दाखल झाला. पोलिस आल्यावर लोकांनी विचारले, ‘‘आचार संहिता, ही काय भानगड\nउन्हाळ्यात रस्त्यांसह अनेक विकास कामे मार्गी लावायची असतात. मंजुरी कामांची सुरवात होत असते, आता त्या साऱ्याला खो बसला आहे. ही आचारसंहिता पलूस-कडेगावपुरतीच राहिली पाहिजे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. जे सुरू आहे, त्याने जिल्ह्यात मोठे नुकसान होतेय.\n- संजय पाटील, खासदार\nपंचवार्षिक निवडणुकांसाठी आचारसंहितेची जिल्हाभर व्याप्ती ठीक आहे, पोटनिवडणुकीला गरज नाही. शेजारी कोल्हापूर, कऱ्हाडला धोरणात्मक निर्णयाची घोषणा चालते, मग सांगलीत अडचण काय मोठा फटका पाणी योजनांना बसतोय. या प्रकारच्या आचारसंहितेला माझा पूर्ण विरोध आहे.\n- अनिल बाबर, आमदार\nपलूस-कडेगावसाठी एक महिना आणि महापालिकेसाठी एक-दीड महिना आचारसंहिता राहिली तर कामे कधी करायची सांगली मतदार संघात कित्येक कामे मंजूर आहेत, ती सुरू करता येणार नाहीत. हे सारे चुकीचे आहे. विकासकामांना मोठा फटका बसला आहे.\n- सुधीर गाडगीळ, आमदार\nयेवला- कर्करोग पिडीत रुग्णाच्या उपचारांसाठी लाखमोलाची आर्थिक मदत\nयेवला : हॉस्पिटलचा खर्च म्हटला की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यात कर्करोगासारखा आजार म्हटला कि विचारायलाच नको. पिंपळखुटे बुद्रुक येथील...\nऋतुराज पाटलांना सत्ताधाऱ्यांची थेट ‘ऑफर’\nकोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांना सत्ताधारी पक्षाने थेट ‘ऑफर’ दिल्याचे समजते. भाजपच्या सर्व्हेत ऋतुराज यांचे नाव वरच्या क्रमांकावर...\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2016/04/blog-post_23.html", "date_download": "2018-05-27T03:31:53Z", "digest": "sha1:4NEYTHUP7FDRAF2IKAFJ6IJCN6K6PXO6", "length": 16657, "nlines": 143, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): तुमचा लकी मोबाईल नंबर", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nतुमच्याशी संबधित सगळेच अंक तुमच्यावर बरावाईट परिणाम करत असतात. तुमच्या मोबाईल फोनचा नंबरही याला अपवाद नाही. तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांकानुसार योग्य मोबाईल नंबर घेतल्यास त्याचा तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो.\nमोबाईल फोनचा नंबर 10 अंकी असतो. त्यातील शेवटचे चार अंकच तुमच्याशी संबधीत असतात. त्या आधीचे अंक एरिया कोड वगैरे असतात. त्यामुळे अंकशास्त्रानुसार मोबाईल फोन नंबर घेताना सहसा शेवटच्या चार अंकाचाच विचार केला जातो. या शेवटच्या चार अंकाची बेरीज तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांकाएवढी असली तर तो नंबर तुमच्यासाठी लकी किंवा अनुकूल नंबर ठरतो. (जन्मांक किंवा भाग्यांक कसा काढावा याची माहिती जन्मांक (मुळांक) म्हणजे काय तसेच भाग्यांक म्हणजे काय तसेच भाग्यांक म्हणजे काय\nउदाहरणार्थ, तुमची जन्मतारीख 15 मार्च 1992 आहे असे समजू. या तारखेनुसार तुमचा जन्मांक 6 आहे (15=1+5=6) तर भाग्यांक 3 आहे. [15.03.1992 =(1+5) + (0+ 3) + (1+9+9+2) =6+3+21= 30=3+0=3]. आता तुमच्यासाठी योग्य नंबर शेवटचे असे चार अंक असतील की ज्यांची बेरीज 6 किंवा 3 येते. इथे तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे की हे अंक (आणि एकूणच 10 अंक) लोकांसाठी लक्षात ठेवण्याजोगे असावेत.\nवरील जन्मांक 6 किंवा भाग्यांक 3 नुसार लक्षात ठेवण्यास सोपे नंबर पुढील प्रमाणे आहेत:\nयाशिवाय जन्मसाल असलेल्या 1992 मधील अंकाची बेरीज देखील 3 येते, त्यामुळे 1992 हा नंबर तुमच्यासाठी जास्त लकी ठरतो. तुमच्या जन्मसालातील अंकाची बेरीज तुमच्या जन्मांकाएवढी किंवा भाग्यांकाएवढी येत असेल तर तुम्ही तुमचे जन्मसाल असणारा नंबर अवश्य घ्यावा.\nसमजा वरीलपैकी कोणताच नंबर मिळू शकाल नाही तर मग तुम्ही ज्यांची बेरीज 6 किंवा 3 येते असे इतर नंबर्स शोधले पाहिजेत.\nशेवटच्या चार अंकांना महत्व असले तरी संपूर्ण 10 आकडी नंबरमधील अंकाची बेरीज देखील 6 किंवा 3 आली तर ते जास्त चांगले ठरेल.\nज्यांचा जन्मांक किंवा भाग्यांक 8 असेल त्यांनी ज्यांची बेरीज 8 येते असे नंबर्स टाळावेत, कारण 8 हा अंक रिपीट करणे लाभदायक नसते).\nमित्र अंक, शत्रू अंक\nतुमच्या सहीत दडलंय तुमचे व्यक्तिमत्व\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nLabels: अंकशास्त्र, लकी नंबर, लकी मोबाईल नंबर\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/kankavli-zp-and-panchayat-samiti-election-25680", "date_download": "2018-05-27T04:06:41Z", "digest": "sha1:DS74HK272RSDQFP7ZKJ4JQDVPHFYRDJ7", "length": 14598, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "kankavli zp and panchayat samiti election तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना... | eSakal", "raw_content": "\nतुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना...\nगुरुवार, 12 जानेवारी 2017\nकणकवली- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने जिल्ह्यात युती आणि आघाडी होणार का, अशी चर्चा सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या प्रमुख चारही पक्षांमध्ये \"तुझे माझे जमेना अन्‌ तुझ्यावाचून करमेना' अशी स्थिती आहे.\nकणकवली- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने जिल्ह्यात युती आणि आघाडी होणार का, अशी चर्चा सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या प्रमुख चारही पक्षांमध्ये \"तुझे माझे जमेना अन्‌ तुझ्यावाचून करमेना' अशी स्थिती आहे.\nसत्ताधारी भाजप-शिवसेना युती करून लढण्याचे संकेत देत आहेत. दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी या खेपेस युतीसाठी आग्रह धरला आहे; मात्र पक्षांतर्गत जागा वाटपावरून अजूनही निर्णय पक्का झालेला नाही. परंतु या खेपेस युती होईल, असा दावा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांतून केला जात आहे. याउलट कॉंग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेत बळकट असून पक्षातर्फे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदार संघनिहाय मागविलेल्या उमेदवारी अर्जामध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.\nकेंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपला ग्रामीण भागात हातपाय पसरण्यासाठी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. स्वतंत्र लढण्यासाठी या दोन्ही पक्षांनी नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि यापूर्वीच्या नगरपंचायतीमध्ये प्रयत्न केला; परंतु अपयश आले. शिवसेना- भाजपच्या मतविभागणीचा फायदा कॉंग्रेसला झाला. ही उदाहरणे डोळ्यांसमोर ठेवून निकालानंतर युतीच्या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी एकत्र आल्यावाचून पर्याय नाही, असा समज करून घेतला आहे. त्यामुळे सत्तेत आल्यापासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणाऱ्या शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे मनोमिलन आगामी निवडणुकामध्ये कायम राहणार का, हाही उत्सुकतेचा विषय आहे.\nकॉंग्रेस स्वबळावर लढण्याइतपत ग्रामीण भागात पसरलेली आहे. ज्यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता नाही अशी मंडळी कॉंग्रेस सोडून जाऊ लागलेली आहेत. अशांना रोखण्यासाठी कॉंग्रेसकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. राजकीयदृष्ट्या कमी ताकद असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला आघाडी म्हणून एकत्र घेत असताना हाताच्या बोटावर मोजण्याइतपत जागा सोडण्याचा विचार कॉंग्रेसने केला असावा, अशी शक्‍यता आहे. आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने येत्या आठवड्याभरात युती आणि आघाडीची घोषणा होईल, अशी शक्‍यता आहे. अडीच वर्षांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत एकत्र आलेले युती आणि आघाडीचे कार्यकर्ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येतील, अशी शक्‍यता निर्माण झाल्याने तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी स्थिती सर्वच राजकीय पक्षांची झाली आहे.\nऋतुराज पाटलांना सत्ताधाऱ्यांची थेट ‘ऑफर’\nकोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांना सत्ताधारी पक्षाने थेट ‘ऑफर’ दिल्याचे समजते. भाजपच्या सर्व्हेत ऋतुराज यांचे नाव वरच्या क्रमांकावर...\nकोल्हापूरात ३६ हेक्टरवर ऑक्‍सिजन पार्क\nकोल्हापूर - येथील शेंडा पार्क परिसरात नव्याने ऑक्‍सिजन पार्कची निर्मिती होणार आहे. ३६ हेक्‍टर जमिनीवर ४० हजार फुले, फळे, औषधी वनस्पती आदी २८...\nसहा मैलापाणी प्रकल्पांना मंजुरी\nपुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये...\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/02/blog-post_20.html", "date_download": "2018-05-27T03:29:56Z", "digest": "sha1:ANW5KS5PKFAIVJQVZBKD4KDMIGG5CLPY", "length": 18673, "nlines": 143, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): तुमच्या नावाचे पहिलं अक्षर", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nतुमच्या नावाचे पहिलं अक्षर\nअंकशास्त्रात जन्मतारखेइतकेच नावालाही महत्व आहे. जन्मतारखेवरून जन्मांक आणि भाग्यांक काढला जातो, तर नावाच्या इंग्रजी स्पेलिंग वरून नामांक काढला जातो. नामांकाला जन्मांक आणि भाग्यांक यांच्याइतकेच महत्व आहे.\nएखाद्या व्यक्तीच्या नावाचा आणि नामांकाचा त्याच्या व्यक्तिमत्वावर बरा -वाईट परिणाम होत असतो. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या नावाचे पहिलं अक्षर काय आहे हे देखील महत्वाचं असते. जसं एखाद्या रेल्वेगाडीला इंजिन महत्वाचं असतं, तसंच एखाद्याच्या नावाचं पहिलं अक्षर महत्वाचं असतं. त्यामुळं एखाद्या व्यक्तीच्या नामांकाचा विचार करण्याबरोबरच नावाच्या आणि आडनावाच्या पहिल्या अक्षराचा विचार करणे महत्वाचं ठरतं. पण तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की केवळ पहिल्या अक्षरावर सर्व कांही अवलंबून नसतं, तर जन्मांक, भाग्यांक, नामांक यांचा विचार केल्यावरच नावाच्या पहिल्या अक्षराचा विचार करावा लागतो. नावाच्या पहिल्या अक्षराचा विचार पूरक अंक म्हणूनच केला पाहिजे.\nतुमच्या नावाचं पहिलं अक्षर इंग्रजी मुळाक्षरात कितव्या नंबरला आहे यावरून त्या अक्षराची अंकातली किंमत ठरते. अंकशास्त्रात त्या नंबरचे जे गुणदोष असतात, तेच तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षराचे असतात. जसं, जर तुमचं नाव A या अक्षरानं सुरू होत असेल तर तुमच्या व्यक्तिमत्वात 1 या अंकाचे गुणदोष येतील, कारण A या अक्षराचा अंक 1 आहे.\nनावाच्या पहिल्या अक्षराची अंकातली किंमत जन्मांक, भाग्यांक अथवा नामांक यांच्यापैकी एखाद्या अंकाएवढी असेल तर ते अक्षर त्या घटकाचे गुणदोष वाढवायला पूरक ठरते. म्हणजे समजा तुमचे नाव नरेश आहे आणि तुमचा जन्मांक 5 आहे.... आता तुमच्या नावाचे पहिले अक्षर N आहे आणि त्याची अंकातली किंमत 5 आहे. अशावेळी N या पहिल्या अक्षरामुळे तुमच्या जन्मांक 5 चे गुणदोष वाढतील.\nपुढे नावाची पहिली अक्षरे आणि त्यांचे अंक दिलेले आहेत:\nA, J, S 1 पुढाकार घेण्याची वृत्ती, नेतृत्व क्षमता, संघटन कौशल्य, व्यवस्थापन, बॉसिंग\nB, K, T 2 सौदर्य दृष्टी, कलेची आवड, मुत्सद्दीपणा, ज्ञानार्जन, चंचलता\nC, L, U 3 उत्साह, मैत्रीभाव, मदत करण्याची वृत्ती, खर्चिक वृत्ती, भिन्नलिंगी आकर्षण\nD, M, V 4 तर्कनिष्ठता, विश्लेषक आणि समीक्षक वृत्ती, स्पष्टवक्तेपणा, आर्थिक उदासीनता\nE, N, W 5 बहुआयामी आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व, मूडी स्वभाव, डिप्रेशन\nF, O, X 6 कुटुंबवत्सलता, जबाबदार वागणे, मदत करण्याची वृत्ती, व्यवस्थापन,\nG, P, Y 7 अंतर्मुखता, कार्यमग्नता, विश्लेषक वृत्ती, स्वमग्नता, आध्यात्मिकता\nH, Q, Z 8 व्यवस्थापन, धन-संपत्ती, नातेसंबधातल्या समस्या, कठोर वागणे\nI, R 9 मानवतावादी, आध्यात्मिकता, लढाऊ वृत्ती, संघर्षातून उशीरा मिळणारे यश\nनावाची सुरवात जर पुढील अक्षरांनी होत असेल तर त्यांच्यामध्ये पुढील अंकांचे विशेष गुण असतात.\nK 11 अंक 2 चे गुणदोष + आध्यात्मिकता\nM 13 अंक 4 चे गुणदोष + गूढ शक्ती\nV 22 अंक 4 चे गुणदोष + प्रभावी\nZ 26 अंक 8 चे गुणदोष + आध्यात्मिकता\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nबिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा\nLabels: अंकशास्त्र, नामांक, नावात काय आहे, महावीर सांगलीकर\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.fitnessrebates.com/july-2015-footlocker-coupons/", "date_download": "2018-05-27T03:31:17Z", "digest": "sha1:TYM53MW6U7FIUV3EFWWJITLOOYFGOVDW", "length": 16618, "nlines": 60, "source_domain": "mr.fitnessrebates.com", "title": "जुलै 2015 फुटलॉकर कूपन्स", "raw_content": "\nकूपन सौदे प्रोमो कोड Workout कपड्यांचे\nघर » फुटलॉकर » जुलै 2015 फुटलॉकर कूपन्स\nजुलै 2015 फुटलॉकर कूपन्स\nजुलै 2015 फुटलॉकर कूपन्स\n$ 15 $ 110 बंद करा - प्रोमो कोड LKS1574L वापरा. वैध 7.1 - 7.31.15. फक्त ऑनलाईन बहिष्कार लागू\n$ 10 किंवा आपल्या ऑर्डरचे 50% बंद करा- कूपन कोड LKS1574N वापरा वैध 7.1 - 7.31.15. फक्त ऑनलाईन बहिष्कार लागू\n$ 75 पेक्षा जास्त खर्च आणि विनामूल्य शिपिंग मिळवा - प्रोमो कोड LKS1574S वापरा. वैध 7.1 - 7.31.15. फक्त अवगत यूएस बहिष्कार लागू\nFootlocker.com वर $ 75 वर विनामूल्य शिपिंग कोड LKS1574S वैध 7.1 - 7.31.15. फक्त अवगत यूएस बहिष्कार लागू\nजून 27, 2015 प्रशासन फुटलॉकर, शूज टिप्पणी नाही\nस्वत: ला विचारा आपण ते पात्र आहात का\n2015 बॉफ्लेक्स कॅनडा डे विक्री: 20% ऑफ ट्रेडमिलम्बर टीसीएक्सएक्सएक्स\nप्रत्युत्तर द्या\tउत्तर रद्द\nफॅट बर्न करा, स्नायू तयार करा आणि दैनिक फिटनेस डीलसह पैसे वाचवा फिटनेस रिबेट्स.\nआम्ही शीर्ष शरीर सौम्य पूरक आणि व्यायाम उपकरणे वर पैसे वाचविण्यात मदत करण्यासाठी येथे आहोत. आम्ही इंटरनेट वर सर्वोत्कृष्ट फिटनेस कूपन आणि सौदे शोधतो. आपण पूरक आहार, ट्रेडमिल्स, एल्लिप्टिकल, होम जिम, व्यायाम बाईक, जिम सभासदत्व, वर्कआउट डीव्हीडी, आणि बरेच काही वाचवू शकाल. फिटनेस रिबेटसह सामाजिक रहा फेसबुक & ट्विटर. नवीनतम आरोग्य लेखांसाठी आमचे ब्लॉग विभाग पहा. परवडणारे फिटनेस रिबेट्स आमचे जिम शर्ट कमीत कमी $ 1.99 अधिक शिपिंगसाठी उपलब्ध आहेत\nफिटनेस रिबेट अलीकडील पोस्ट\n5 वर्कआउट वेअर आइडियाज\nमोफत मार्गदर्शक: बिग फॅट खाद्यपदार्थ युरी Elkaim द्वारे lies\nचरबी गळणे सत्य मोफत ईपुस्तकाची डाउनलोड\nनानप्रमाणे तेल मोफत ईपुस्तक साठी 10 कमाल वापर\nआपल्या मोफत स्पायरल भाजी कचरा दावा फक्त एस आणि एच द्या\n1 विकत घ्या मोफत 3 हळद बाटल्या मिळवा\nबायोपेरिनेसह हळदीची विनामूल्य बाटली घ्या\nमोफत मधुमेह जागृती Wristband\nआपण हट्टी बेबी चरबी आणि कार्यक्षम मार्गांनी ते मुक्त होण्यासाठी का प्राप्त का हे शोधा\nमोफत ईपुस्तक: वजन कमी करण्यासाठी आळशी मनुष्यांचे मार्गदर्शक\nआपल्या मोफत खारवून वाळवलेले डुकराचे मांस दावा & Butter केटो कुकबुक\nमोफत ई-पुस्तक: नखे म्हणून 5 कठीण बनण्यासाठी मार्ग\nश्रेणी श्रेणी निवडा 2 आठवडा आहार (1) 24 तास फिटनेस (3) A1Supplements (5) अॅक्सेसरीज (4) अॅडिडास (2) समायोज्य डंबल (3) आश्चर्यकारक ईपुस्तक स्टोअर (3) अॅमेझॉन (एक्सएक्सएक्स) अमृती (एक्सएक्सएक्स) कधीही फिटनेस (1) बीचसाहित्य (11) ब्लॅक शुक्रवार (एक्सएक्सएक्स) ब्लॉग (14) पुनरावलोकने (1) बॉडीबिल्डिंग.कॉम (2) बॉडीबिल्डिंग.कॉम युके (एक्सएक्सएक्स) पुस्तक (4) बोटॅनिक चॉइस (एक्सएक्सएक्स) Bowflex (46) कॅनडा (5) ट्रेडवेलंबर (17) बीपीआय स्पोर्ट्स (2) BulkSupplements.com (2) CB-1 वजन गेनर (2) शतक एमएमए (1) चतुर प्रशिक्षण (4) कपडे (14) फिटनेस रिबेट (10) हुडी (4) टी-शर्ट (6) गोल्ड'ज जिम (एक्सएक्सएक्स) कॉसमोडी (1) क्रिएटिन (2) सायबर सोमवार (1) दैनिक बर्न (1) आहार थेट (1) आहार-पासून-जा (2) औषधस्टोअर.कॉम (3) डकन आहार (1) डीव्हीडी (एक्सएक्सएक्स) eBay (4) ईपुस्तक (13) एल्लिप्टिकल्स (8) फ्रीमेशन (1) प्रॉफॉर्म (4) गुळगुळीत (2) Yowza (1) eSports ऑनलाइन (1) व्यायाम बाईक (5) प्रॉफॉर्म (4) श्विन (एक्सएक्सएक्स) फिरणारे (2) सरळ (1) फेसबुक (1) टी-शर्ट सकाळ (1) चरबी बर्नर (6) फादर्स डे (एक्सएक्सएक्स) समाप्त ओळ (3) योग्यता गणराज्य (1) पाऊल क्रिया (3) फुटलॉकर (3) फ्री की (19) गायाम (एक्सएक्सएक्स) गँडर माउंटन (एक्सएक्सएक्स) गार्सिनिया एकूण (1) Giveaways (17) ग्रुपॉन (एक्सएक्सएक्स) जिम गेस्ट पास (2) शुभेच्छा इस्टर (3) एचसीजी आहार (1) हार्ट रेट मॉनिटर्स (6) गार्मिन (एक्सएक्सएक्स) ध्रुवीय (1) टाइमएक्स (2) वायरलेस चेस्ट कातडयाचा (1) घरगुन्हे (2) होरायझन फिटनेस (4) घरगुती पोषण (1) आयव्हीएल (एक्सएक्सएक्स) ऊर्जा ग्रीन्स (3) जो न्यू बॅलन्स आउटलेट (एक्सएक्सएक्स) के-मार्ट (1) केली चे रनिंग वेअरहाउस (2) कामगार दिन (1) लाइफ फिटनेस (1) मासिके (1) मेमोरियल डे (4) मिसफिट (3) एमएमए वेअरहाउस (एक्सएक्सएक्स) मॉडेल (एक्सएक्सएक्स) मातृदिन (1) स्नायू आणि मजबुती (4) NASM (1) नवीन शिल्लक (3) नवीन जिवन (1) नायकी स्टोअर (1) पोषण Supps (1) पालेओ प्लॅन (एक्सएक्सएक्स) Pedometer (1) Fitbit (1) पर्सोलाॅब्स (1) पूर्व-कार्यवाही (12) राष्ट्रपती दिन (1) प्रिंट करण्यायोग्य कुपन (3) Proform.com (7) प्रोहेल्थ (एक्सएक्सएक्स) प्ररोमोन (1) प्रॉसर (5) प्रथिने (9) स्नायू दुध (3) प्युरिटनचा प्राइड (1) गुणवत्ता आरोग्य (4) रीबॉक (7) रोईंग मशीन (2) Sears (2) शेखर कप (1) FitnessRebates.com (1) शूज (एक्सएक्सएक्स) Shoes.com (1) स्लंडर्टोन (1) गुळगुळीत स्वास्थ्य (8) एकमेव स्वास्थ्य (1) दक्षिण बीच आहार वितरण (1) स्पाफिंडर (1) स्पार्टन रेस (5) क्रीडा प्राधिकरण (1) मजबूत लिफ्ट परिधान (1) मजबूत पुरवणी दुकान (1) सुपर सप्लामेंट्स (एक्सएक्सएक्स) पूरक (28) पूरक जा (4) सुझाने सोमरर्स (एक्सएक्सएक्स) स्वीपस्टेक (1) एकूण जिम (2) ट्रेडमिल (16) क्षितिज (1) गुणवत्ता (1) फिनिक्स (1) प्रीकोर (1) प्रॉफॉर्म (6) रीबॉक (1) गुळगुळीत (2) सोल (1) वेस्लो (2) ट्विटर (4) डफल बॅग वेवरी (1) टी-शर्ट सकाळ (3) कंपन प्लॅटफॉर्म मशीन (1) व्हिडिओ गेम (1) व्हॅटिशुस (1) VitalMax (1) व्हिटॅमिन शॉप (3) व्हिटॅमिन वर्ल्ड (3) वीडर (एक्सएक्सएक्स) वर्कआउट्स (1) Workoutz.com (1) योग अॅक्सेसरीज (4) योगादिरे (1) Yowza फिटनेस (1) झुम्बा (5)\n आमच्या साइट समर्थन मदत\nसंग्रहण महिना निवडा एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 2017 शकते एप्रिल 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 जुलै 2016 जून 2016 2016 शकते एप्रिल 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 डिसेंबर 2015 नोव्हेंबर 2015 ऑक्टोबर 2015 सप्टेंबर 2015 ऑगस्ट 2015 जुलै 2015 जून 2015 2015 शकते एप्रिल 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 ऑगस्ट 2014 जुलै 2014 जून 2014 2014 शकते एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 2013 शकते एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013\nनोंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nफिटनेस रिबेट्स कॉपीराइट © 2018 | विषय: मासिक शैली द्वारा समर्थित वर्डप्रेस ↑\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nपोस्ट पाठवले नाही - आपला ईमेल पत्ते तपासा\nअयशस्वी तपासू ईमेल करा, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\nगोपनीयता धोरण / संबद्ध प्रकटीकरण: ही वेबसाइट संदर्भ दुवे केले खरेदीसाठी भरपाई प्राप्त करू शकते. फिटनेस रिबेट्स ऍमेझॉन सर्व्हिसेस एलएलसी एसोसिएट्स प्रोग्राममध्ये सहभागी आहे, अॅम्नॅझॅक्स अॅडव्हर्टायझिंग प्रोग्रॅम तयार केला जातो ज्यायोगे साइट्स ऍमेझॉन डॉट कॉम वर जाहिरात करून आणि लिंक करून जाहिरात फी प्राप्त करू शकतात. आमच्या पहा \"गोपनीयता धोरण\"अधिक माहितीसाठी पृष्ठ Google, इंक. आणि संलग्न कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही जाहिराती कुकीज वापरून नियंत्रित केल्या जाऊ शकतात.या कुकीज Google ला या साइट्स आणि Google जाहिरात सेवांचा वापर करणार्या अन्य साइटवरील आपल्या भेटींवर आधारित जाहिराती प्रदर्शित करण्यास अनुमती देतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2017/05/2.html", "date_download": "2018-05-27T03:38:55Z", "digest": "sha1:AZ4JCIFGQSMA2KSVRS5PJN5H4H6D6OWW", "length": 21530, "nlines": 132, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): नावात काय आहे?", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\n असं शेक्सपियरनं म्हंटलं होतं. पण त्याचं हे म्हणणं विशिष्ट संदर्भात होतं. प्रत्यक्षात नावात बरंच कांही आहे आणि असतं.\nकांही नावं ऐकायला गोड वाटतात, तर कांही नावं ऐकायला नकोशी वाटतात. नावावरून त्या व्यक्तिची बरीच माहिती उघड होवू शकते, जसं त्याचा भाषिक समूह, प्रांत, जात, सामाजिक दर्जा, आणि बऱ्याचदा धर्म देखील. नावारून जात शोधण्याचा प्रकार तर भारतात फारच मोठ्या प्रमाणावर चालतो.\nनाव ही त्या-त्या व्यक्तिची पहिली आणि सगळ्यात महत्वाची ओळख आहे. प्रत्येकाच्या नावाचा विशिष्ट अर्थ असतो. त्या नावाला पार्श्वभूमीही असते. नाव हा त्या व्यक्तीचा ब्रॅंड असतो. नावाशिवाय एखादी व्यक्ति असू शकत नाही. आपलं नाव आकर्षक, ऐकायला गोड वाटणारं असणं हे फार महत्वाचं असतं. तुमच्या नावातले स्वर आणि व्यंजनं, त्यांची संख्या आणि प्रमाण यावर तुमच्या नावाचा गोडवा अवलंबून असतो.\nन्युमरालॉजीमध्ये नावाला जन्मतारखेसारखंच महत्व आहे. एखादं नाव आपल्याला प्रचंड यश मिळवून देवू शकतं, तर एखादं नाव आपल्या कामात अडथळे निर्माण करू शकतं. आपण आपली जन्मतारीख बदलू शकत नाही, पण नाव बदलू शकतो, स्पेलिंग बदलू शकतो. एखाद्या नावात दोष असेल तर अनेक न्युमरालॉजीस्ट्स ते नाव बदलण्याचा अथवा नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करण्याचा सल्ला देतात.\nन्युमरालॉजीमध्ये नावाच्या प्रत्येक अक्षराला महत्व आहे, कारण प्रत्येक अक्षर हे विशिष्ट गुण आणि दोष याचं द्योतक असतं . नावातील किंवा स्पेलिंगमधील बदल हा जन्मतारखेशी सुसंगत असावा लागतो. शिवाय नावाच्या (First Name) स्पेलिंगमध्ये बदल केल्याने पूर्ण नावाची अंकातली किंमत किती येते याचाही विचार करावा लागतो. नावात किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये योग्य बदल केल्यास त्याचा संबधीत व्यक्तिला चांगलाच फायदा होऊ शकतो. पण तुम्ही जेंव्हा नाव बदलता, तेंव्हा आधीच्या नावाचा प्रभाव नष्ट होत नसतो. नाव बदलल्यानंतरही आधीच्या नावापासून लगेच सुटका होत नाही. शिवाय नावं बदलणं हे कायदेशीर प्रक्रियेमुळं तितकंसं सोपं पण नसतं. त्यामुळं नंतर नाव बदलण्यापेक्षा मुळातच नाव ठेवतेवेळी ते योग्य असं ठेवणं आणि त्याचं स्पेलिंग ही योग्य असणं हे जास्त चांगलं असतं. मग ते व्यक्तिचं असो, संस्थेचं असो कि उद्योगाचं असो.\nनावाच्या स्पेलिंगमधला बदल नावाच्या अर्थाचा अनर्थ करणारा नसावा. तसेच स्पेलिंग-बदल हे व्याकरण दृष्ट्याही योग्य पाहिजे. बरेच लोक नावात एखादे अक्षर वाढवतात, पण तसे करताना ते व्याकरणानुसार नसेल, नावाच्या मूळ उच्चारात फरक पडत असेल तर ते नुकसानकारक ठरू शकते.\nकाही न्युमरालॉजीस्ट्स प्रत्येकाला नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करायला लावतात .... अगदी नावात दोष नसला तरी. असे करणे बहुतेक वेळा व्याकरणदृष्ट्या चुकीचे आणि नावाच्या उच्चारात फरक पाडणारे असते. ही अतिशय चुकीची आणि नुकसानकारक ठरणारी गोष्ट आहे.\nनावात दोष असला तरी मी सहसा नाव किंवा स्पेलिंग बदलण्याचा सल्ला देत नाही. कारण ते न बदलताही तुम्हाला नावातला, जन्मतारखेताला दोष कमी करता येतो.\nएखाद्याच्या व्यक्तीच्या नावात (First Name) जर जोडाक्षरे असतील आणि त्या व्यक्तीचा जन्मांक अथवा भाग्यांक 8 आणि 9 यापैकी एखादा असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच नाव जरी जोडाक्षरयुक्त नसले पण त्याची अंकातली किंमत 8 अथवा 9 असेल तर त्या व्यक्तीलाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या प्रामुख्याने नातेसंबंधातील तणाव, वागणूक, अतिचिंता, भांडखोर स्वभाव या स्वरूपाच्या असतात. हे मी माझ्याकडे जी प्रत्यक्ष माहिती आणि आकडेवारी उपलब्ध आहे त्यावरून निश्चितपणे सांगू शकतो. याला अपवादांची संख्या फार कमी आहे.\nअलीकडे अनेक लोक आपल्या मुलांची नावे जोडाक्षरयुक्त ठेवत असतात. असे करणे धोक्याचे आहे, विशेष करून त्या मुलाचा जन्मांक, भाग्यांक अथवा नामांक 8 अथवा 9 यापैकी असेल तर. जोडाक्षरे नसलेली, सुटसुटीत, उच्चारायला सोपी, ऐकायला मधुर, अर्थपूर्ण आणि ज्यांची अंकातली किंमत 8 किंवा 9 नाही अशी नावे सुखी आणि संपन्न जीवनासाठी नेहमीच फायदेशीर ठरतात. मुलाचे अथवा मुलीचे नाव ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत.\nनावात नंतर दुरस्ती करण्यापेक्षा, किंवा नंतर नाव बदलण्या पेक्षा मुळात नाव ठेवतानाच योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM\nबिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t12936/", "date_download": "2018-05-27T03:32:08Z", "digest": "sha1:AIUGJDNNHIJZ2CRK6OUXPBJH3H2VSQV3", "length": 2683, "nlines": 67, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रतीक्षा ………… संजय निकुंभ", "raw_content": "\nप्रतीक्षा ………… संजय निकुंभ\nप्रतीक्षा ………… संजय निकुंभ\nप्रतीक्षा ………… संजय निकुंभ\nतुला पाठवत रहातो कविता\nतू प्रतिसाद देणार नाहीस\nहे माहित असून सुद्धा\nपण तू नक्की त्या कविता\nतुला पाहून हसत असशील\nकिती प्रेम करतो तुझ्यावर\nतू हि त्या कवितेत\nतुझी कविता नाही आली\nतुझी साद येईल एक दिवस\nत्या क्षणाची मज प्रतीक्षा\nतो क्षणही नक्कीच भेटीस येईल .\nसंजय एम निकुंभ , वसई\nदि. ८ . १० . १३ वेळ : ५ . ३० स.\nप्रतीक्षा ………… संजय निकुंभ\nप्रतीक्षा ………… संजय निकुंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-05-27T03:19:35Z", "digest": "sha1:JMIRP2ENQHIHRLOFDABDF3BMFSOQHUSV", "length": 10896, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आर्णी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nक्षेत्रफळ ७६७ चौ. किमी\n• ८५५.८ मिमी (३३.६९ इंच)\n• स्त्री १,३९,७८६ (2001)\nसंसदीय मतदारसंघ चंद्रपूर (लोकसभा मतदारसंघ)\nतहसीलदार श्री. आर.आर. जोगी\nआर्णी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. आर्णी हे अरूणावती नदीच्या काठी वसलेले गाव आहे, याच ठिकाणी एका सूफी संत बाबा कंबलपोष चा एक दर्गा आहे आणि दर्ग्याला लागून महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.\n३ थोड आर्णी बद्दल\nगावातील प्रतिष्ठित मंडळींनी सांगितल्याप्रमाणे, आर्णी या गावाला १५० वर्षाचा वारसा आहे. पुर्वी, हे गाव निजामाच्या संस्थानात होते पण भारत स्वातंत्र झाल्यावर सर्व संस्थाने खालसा झाल्यानंतर आर्णी हे गाव महाराष्ट्रात आले. १९३२ पुर्वी आर्णी ला \"उलटी पांढरी\" म्हणत, कारण गावातील बरीच मंडळी गरीबा पासुन श्रीमंत तर श्रीमंता पासुन गरीब झाली. पण १९३२ साली इंग्रजानी व गावातील प्रतिष्ठित मंडळींनी अरूणावती नदीच्या नावावरून आर्णी नामकरण करण्यात आले.\nआर्णी हा तालुका असून आर्णी तालुक्यात जवळ जवळ १११ खेडी [१] येतात म्हणून गावाची बाजारपेठ मोठी असून प्रसिद्ध आहे. प्रत्येक सोमवारी गावाला मोठा बाजार असतो. आर्णी तालुकयाचे क्षेत्रफळ ७६७ चौ कीमी [१] असून ह्या तालुक्याची लोकसंख्या १३९७८६ [१] इतकी आहे. तालुक्यात स्त्री पुरुषाची संख्या अनुक्रमे ६७७२४,७२०६२ [१] इतकी आहे. तालुक्यात पूर्ण ग्रामपंचायत ची संख्या ७७ [१] इतकी असून त्यात ३०१६९ [१] इतकी आहे. तालुक्यात जिल्हा परिषद शाळांची संख्या १८० [१] आहे तसेच २ [१] महाविद्यालय आहेत. तालुक्यात सरासरी पाउस ८५५.८ मीमी [१] इतका पडतो,त्यामुळे शेतकर्यांची संख्या २२०६९ [१] असून शेतमजुर ३२२६५ [१] इतके आहेत.\nआर्णी हे गाव अरूणावातीच्या काठी वसलेले छोटे गाव होते कालांतराने गावाचा कायापालट झाला. नदी काठी सूफी संत बाबा कंबलपोष चा एक दर्गा आहे आणि दर्ग्याला लागून महादेवाचे मंदिर आहे. मंदिरातील आरती दर्ग्यात ऐकु यावी तर दर्ग्यातील प्रार्थना मंदिरात ऐकु यावी हा रोजचा नित्यक्रम, गावाततही हिंदू मुस्लिम बांधव गुन्या-गोविंदानि राहतात. सूफी संत बाबा कंबलपोषच्या नावाणी दरवर्षी फेब्रुवारीत एका यात्रे चे आयोजन केले जाते, साधारण ही यात्रा ५ फेब्रुवारी ला सुरू होऊन १० फेब्रुवारी पर्यंत संपते. ही यात्रा यवतमाळ जिल्यात फार मोठी यात्रा समजली जाते. या यात्रे साठी हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई मोठ्या संख्येने गर्दी करतात.\n↑ १.०० १.०१ १.०२ १.०३ १.०४ १.०५ १.०६ १.०७ १.०८ १.०९ १.१० \"जिल्हाधिकारी यवतमाळ संकेत स्थळ\" (इंग्रजी मजकूर).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nउमरखेड | झरी जामणी | घाटंजी | आर्णी | केळापूर | कळंब | दारव्हा | दिग्रस | नेर | पुसद | बाभुळगाव | यवतमाळ तालुका | महागांव | मारेगांव | राळेगांव | वणी, यवतमाळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१४ रोजी १६:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2018-05-27T03:01:31Z", "digest": "sha1:II3BPE3ODEIX5QP744IZWX3DTSMZJG2G", "length": 17159, "nlines": 694, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डिसेंबर ३० - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n<< डिसेंबर २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nडिसेंबर ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६४ वा किंवा लीप वर्षात ३६५ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना व घडामोडी\nठळक घटना व घडामोडी[संपादन]\n१८०३ - अंजनगाव सूर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह.\n१८५३ - गाड्सडेन खरेदी - अमेरिकेने गिला नदीच्या दक्षिणेची व रियो ग्रान्देच्या पश्चिमेची ७७,००० वर्ग किलोमीटर जमीन मेक्सिकोकडून १,००,००,००० डॉलरच्या बदल्यात विकत घेतली.\n१८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - यु.एस.एस. मॉनिटर उत्तर कॅरोलिनातील केप हॅटेरास जवळ बुडाली.\n१८८० - ट्रान्सवाल प्रजासत्ताक झाले. पॉल क्रुगर अध्यक्षपदी.\n१८९६ - फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये होजे रिझालला फायरिंग स्क्वॉडने मृत्यूदंड. (पहा - रिझाल दिन).\n१८९७ - नातालने झुलुलँड बळकाविले.\n१९०३ - शिकागोच्या इरोक्वो थियेटरला आग. ६०० ठार.\n१९२२ - सोवियेत संघराज्याची स्थापना.\n१९२४ - एडविन हबलने जगात अनेक आकाशगंगा असल्याचा दावा सिद्ध केला.\n१९२७ - एशियातील सगळ्यात जुनी भुयारी रेल्वे, गिंझा लाईन टोक्योमध्ये सुरू.\n१९४० - कॅलिफोर्नियातील पहिला द्रुतगतीमार्ग, अरोयो सेको पार्कवे खुला.\n१९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला.\n१९४४ - ग्रीसचा राजा जॉर्ज दुसर्‍याने राज्य सोडले.\n१९४७ - रोमेनियाचा राजा मायकेलने राज्य सोडले.\n१९५३ - जगात पहिल्यांदा रंगीत दूरचित्रवाणी संच अमेरिकेत विक्रीला. किंमत - १,१७५ डॉलर.\n१९६५ - फर्डिनांड मार्कोस फिलिपाईन्सच्या अध्यक्षपदी.\n१९७२ - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेने उत्तर व्हियेतनामवरील बॉम्बफेक थांबविली.\n१९९६ - आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार.\n१९९७ - अल्जीरियात अतिरेक्यांनी चार गावातील ४०० लोकांना ठार मारले.\n२००० - मनिलात काही तासात अनेक बॉम्बस्फोट. २२ ठार, १०० जखमी.\n२००१ - आर्जेन्टिनात ब्युएनोस एर्सच्या रिपब्लिका क्रोमेन्योन नाईटक्लबमध्ये आग. १९४ ठार.\n२००४ - भारत व एशियन गटाच्या देशांदरम्यान व्यापारी सहकार्य व शांततेचा करार.\n३९ - टायटस, रोमन सम्राट.\n१६७३ - तिसरा एहमेद, ऑट्टोमन सुलतान.\n१८६५ - रुड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. मोगलीच्या कथा, कुमाऊंचे मानवभक्षक,जंगल बुक इ. लिहीले.मुंबईत जन्म.\n१८७९ - रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञानी.\n१८८४ - हिदेकी तोजो, दुसर्‍या महायुद्धातील जपानी पंतप्रधान.\n१८८७ - कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, गुजराती साहित्यिक.'भारतीय विद्याभवन' चे संस्थापक.\n१९०२ - डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार, वैदिक संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार\n१९३५ - ओमार बॉन्गो, गॅबनचा राष्ट्राध्यक्ष.\n१५९१ - पोप इनोसंट नववा.\n१८९६ - होजे रिझाल, फिलिपाईन्सचा क्रांतिकारी.\n१९७१ - विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ.\n१९७४ - शंकरराव देव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नेता व महात्मा गांधींचे सहकारी.\n१९८२ - दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (सतीची पुण्याई, धाकटी मेहुणी, भक्त पुंडलिक, नसती उठाठेव, मुझे सीने से लगा लो, सतीचे वाण, थांब लक्ष्मी कुंकू लावते, वैशाख वणवा, सुभद्रा हरण, क्षण आला भाग्याचा, सप्तपदी इ. अनेक चित्रपट)\n१९८६ - हॅरोल्ड मॅकमिलन, ब्रिटनचा पंतप्रधान.\n१९८७ - दत्ता नाईक ऊर्फ ’एन. दत्ता’ – संगीतकार\n१९९२ - शाहीरतिलक पिराजी रामजी सरनाईक, मराठी शाहीर.\n२००१ - हर्षद महेता, भारतीय शेरदलाल.\n२००६ - इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्य्क्ष सद्दाम हुसेन यांना फाशी\nरिझाल दिन - फिलिपाईन्स.\nबीबीसी न्यूजवर डिसेंबर ३० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nडिसेंबर २८ - डिसेंबर २९ - डिसेंबर ३० - डिसेंबर ३१ - जानेवारी १ - (डिसेंबर महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: मे २७, इ.स. २०१८\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जानेवारी २०१७ रोजी २०:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://manhemaz.blogspot.com/2018/03/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:18:34Z", "digest": "sha1:QPXLLSBMIPQJYRIYVJTDFZNSWKHQPJN5", "length": 3511, "nlines": 63, "source_domain": "manhemaz.blogspot.com", "title": "मन हे माझं कुणासही न कळलेलं...: अजुन थोडा वेळ !!!", "raw_content": "मन हे माझं कुणासही न कळलेलं...\nआपलं मन आहे न त्याचं स्वतःचं असं एक वेगळंच जग असतं, ज्याचा राजा फक्त तोच असतो. तिथे तो कुणाचीही गुलामगिरी सहन करत नाही. म्हणूनच त्याचं मी हे जग रेखाटण्याचा प्रयत्न केलाय. माहित नाही मला कि त्याला असं शब्दांमध्ये व्यक्त करता येइल कि नाही. पण तरीही मी तो प्रयत्न करतोय… शेवटी, मन हे माझं… कुणासही न कळलेलं…\nएकदाच तुला शेवटच भेटायच होत,\nया डोळ्यांत तुला भरून घ्यायच होत,\nतुला शेवटच येताना पहायच होत,\nअजुन एकदा वाट पाहण अनुभवायच होत,\nतुला भेटल्यावर होणारा आनंद अनुभवायचा होता,\nथोडा वेळ तुझ्याकड पहात रहायच होत,\nतुझ्या डोळ्यांत हरवून जायचं होतं,\nथोडा वेळ तुझ्याशी बोलायच होत,\nतुला खुप काही सांगायच होत,\nतुला काही तरी बोलतानाही एेकायच होत,\nतुझ्या आवाजात माझ नाव एेकायच होत,\nअजुन थोडा वेळ तुला थांबवायच होत,\nमागे वळत तुला जाताना पहायच होत,\nजाताना तुझी होणारी तगमग अनुभवायची होती,\nअजुन थोडा वेळ स्वप्नात जगायच होत,\nएकदाच तुला शेवटच भेटायच होत,\nआणि तुझं प्रेम परत एकदा अनुभवायचं होतं,\nअजुन थोडा वेळ स्वप्नात जगायच होत,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/aap-lost-bypoll-rajouri-garden-bjp-wins-ahead-mcd-elections-39917", "date_download": "2018-05-27T04:03:18Z", "digest": "sha1:3UTYQSBDWE4JRCKFMBSYEMWVNTS7CSZW", "length": 14279, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "AAP lost bypoll in Rajouri Garden; BJP wins ahead of MCD elections दिल्ली निवडणूक: 'आप'च्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त! | eSakal", "raw_content": "\nदिल्ली निवडणूक: 'आप'च्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त\nगुरुवार, 13 एप्रिल 2017\nलोकशाहीमध्ये 'विजेता कोण' हे कुठलेही 'इव्हीएम' ठरवत नाही; जनताच ठरवत असते, हे आता तरी अरविंद केजरीवाल यांना समजले असावे. केजरीवाल यांच्या तुघलकी कारभाराच्या विरोधात जनतेने कौल दिला आहे.\n- मनोज तिवारी, भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष\nनवी दिल्ली : राजौरी गार्डनमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दिल्लीतील सत्ताधारी 'आम आदमी पार्टी'च्या उमेदवाराला डिपॉझिट गमावावे लागले. या पोटनिवडणुकीत भाजपच्या मजिंदरसिंग सिरसा यांनी 14 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळविला. सिरसा हे मूळचे अकाली दलाचे असले, तरीही ही निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढविली होती.\nया पोटनिवडणुकीत भाजपला 40,602 मते मिळाली; तर दुसऱ्या क्रमांकावरील कॉंग्रेसला 25,950 मते मिळाली. 'आप'च्या हरजितसिंग यांना केवळ 10,243 मते मिळाली. या मतमोजणीच्या सर्व 17 फेऱ्यांमध्ये भाजपच्या सिरसा यांनी आघाडी कायम राखली. या पोटनिवडणुकीसाठी 9 एप्रिल रोजी मतदान झाले होते. मतमोजणीच्या सातव्या फेरीनंतर सिरसा यांना निर्णायक मोठी आघाडी मिळाली. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषास सुरवात केली.\n2013 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून सिरसा निवडून आले होते. पण 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत 'आप'च्या जर्नेलसिंग यांच्याकडून सिरसा यांना पराभव स्वीकारावा लागला. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 'आप'तर्फे जर्नेलसिंग यांनीही उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे त्यांनी दिल्ली विधानसभेतील आमदारकीचा राजीनामा दिला होता. यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली.\nदिल्लीमध्ये येत्या 23 एप्रिल रोजी महापालिका निवडणूक होणार आहे. पंजाब आणि गोव्यातील विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि 'आप'साठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या निकालास महत्त्व प्राप्त झाले होते. यंदा प्रथमच दिल्ली महापालिकेसाठी निवडणुकीच्या रिंगणात 'आप', भाजप आणि कॉंग्रेस असे तीन प्रमुख पक्ष असतील.\nआमच्यावर परिणाम होणार नाही : आप\nया पोटनिवडणुकीच्या निकालाचा आगामी महापालिका निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, \"या पराभवाचा महापालिकेवर काहीही परिणाम होणार नाही. दिल्ली सरकारच्या कामगिरीमुळे महापालिकेतही 'आप'चाच विजय होणार आहे. गेल्या निवडणुकीत येथे विजय मिळविणाऱ्या जर्नेलसिंग यांनी आमदारकीचा राजीनामा देत पंजाबमध्ये निवडणूक लढविण्याचा निर्णय जनतेला आवडला नसावा.\nऋतुराज पाटलांना सत्ताधाऱ्यांची थेट ‘ऑफर’\nकोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांना सत्ताधारी पक्षाने थेट ‘ऑफर’ दिल्याचे समजते. भाजपच्या सर्व्हेत ऋतुराज यांचे नाव वरच्या क्रमांकावर...\nसहा मैलापाणी प्रकल्पांना मंजुरी\nपुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये...\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/court-orders-accept-application-through-email-115024", "date_download": "2018-05-27T04:05:51Z", "digest": "sha1:XZJB25J7XNPQPAD5ENRFFDMELT255JWT", "length": 10182, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Court orders to accept application through email इमेलद्वारे अर्ज स्विकारण्याचे न्यायालयाचे आदेश | eSakal", "raw_content": "\nइमेलद्वारे अर्ज स्विकारण्याचे न्यायालयाचे आदेश\nबुधवार, 9 मे 2018\nपश्‍चिम बंगालमध्ये होणाऱ्या पंचायतराज निवडणुकीत जे उमेदवार आपला अर्ज इमेलद्वारे स्विकारतील तो स्विकारावा असे आदेश कोलकता उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.\nकोलकता : पश्‍चिम बंगालमध्ये होणाऱ्या पंचायतराज निवडणुकीत जे उमेदवार आपला अर्ज इमेलद्वारे स्विकारतील तो स्विकारावा असे आदेश कोलकता उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.\nकोलकता उच्च न्यायालयाचे विभागीय खंडपीठाचे न्यायाधिश बी. सोमाद्देर आणि ए. मुखर्जी यांनी याबाबत राज्य निवडणूक आयोगाला 23 एप्रिलच्या दुपारी तीनपर्यंत ज्यांचे अर्ज इमेलच्याद्वारे आले आहेत ते स्विकारावेत, असे आदेश दिले आहेत. या प्रकरणी माकपच्याद्वारे दाखल केलेल्या याचिकेबाबत न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. माकपने सादर केलेल्या उमेदवारी यादीतील ज्या उमेदवारांचे अर्ज वैध असतील ते स्विकारावेत.\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\n'ती' ऑडिओ क्‍लिप माझीच : मुख्यमंत्री\nमुंबई : राजकरणात स्फोट घडवणारी ऑडिओ क्‍लिप माझीच असली ती मोडून तोडून सादर केली. आता ती पूर्ण क्‍लिप निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे, असे मुख्यमंत्री...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/rajasthan-royals-captain-ajinkya-rahane-fined-116324", "date_download": "2018-05-27T04:05:13Z", "digest": "sha1:2IIM3IRQP5WO23NAG7JW2WGIYOQKVDSF", "length": 9090, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rajasthan Royals captain Ajinkya Rahane fined कर्णधार रहाणेला दंड | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 15 मे 2018\nमुंबई - राजस्थानचा कर्णधार अजिंक्‍य रहाणे याला मुंबईविरुद्ध निर्धारित वेळेत षटके पूर्ण न झाल्याबद्दल 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला. मोसमात राजस्थानकडून असे प्रथमच घडले; पण त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला.\nमुंबई - राजस्थानचा कर्णधार अजिंक्‍य रहाणे याला मुंबईविरुद्ध निर्धारित वेळेत षटके पूर्ण न झाल्याबद्दल 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला. मोसमात राजस्थानकडून असे प्रथमच घडले; पण त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला.\nसनरायझर्स हैदराबादचा सूर्योदय की सूर्यास्त\nराजस्थान रॉयल्सने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आणि यंदाच्या आयपीएल प्लेऑफमधून त्यांना बाद व्हावे लागले. कोलकतातील सामन्यात त्यांना अचूक संघ...\nनवी दिल्ली - भारतीय कर्णधार विराट कोहली याचा कौंटी क्रिकेटमधील बहुचर्चित सहभाग अखेर बारगळला आहे. मानदुखीमुळे त्याला तीन आठवडे ब्रेक घ्यावा लागेल....\nनारायण, रसेल, लीन कोलकाताची हुकमी त्रयी\nकोलकाता - आयपीएलच्या अंतिम टप्प्यात आपण आलो आहोत आणि यासारखी रंगत दुसरी कोणतीही असू शकत नाही. चेन्नई संघाने सातव्यांदा अंतिम फेरी गाठली याचे आश्‍चर्य...\nराहुल गांधींचे मोदींना खुले आव्हान\nनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी काल (बुधवार) स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर करत #HumFitTohIndiaFit या हॅशटॅगखाली...\nमोदीजी, माझेही आव्हान स्विकारा... - तेजस्वी यादव\nपाटणा (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज स्विकारल्यानंतर राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदींवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/penalties-driving-child-minors-crime-117257", "date_download": "2018-05-27T04:05:26Z", "digest": "sha1:YTI2ZXKPKFNNZ2GSMZBUKR53UZKQ3ICJ", "length": 9936, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Penalties for driving a child to minors crime अल्पवयीन मुलांना गाडी देणाऱ्यांना दंड | eSakal", "raw_content": "\nअल्पवयीन मुलांना गाडी देणाऱ्यांना दंड\nशुक्रवार, 18 मे 2018\nमाढा (जि. सोलापूर) - अल्पवयीन मुलांच्या ताब्यात वाहन चालविण्यास दिल्याने तालुक्‍यातील सहा जणांना माढा न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. देवकर यांनी प्रत्येकी एक हजार रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा सुनावली आहे.\nमाढा (जि. सोलापूर) - अल्पवयीन मुलांच्या ताब्यात वाहन चालविण्यास दिल्याने तालुक्‍यातील सहा जणांना माढा न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. देवकर यांनी प्रत्येकी एक हजार रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा सुनावली आहे.\nमाढा तालुक्‍यातील उद्धव कुसमोडे, ज्ञानदेव देडे, समीर बागवान, विजयकुमार दोशी, सोमनाथ सातव, महादेव घुगे या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्याने कुर्डुवाडी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध माढा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. वरील सहा जणांनी आरोप मान्य केले.\nडीएसकेंच्या दोन नातेवाइकांसह चौघांच्या कोठडीत वाढ\nपुणे - ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या दोन नातेवाइकांसह...\nएक कोटी रुपयांचा पाऊस पाडणाऱ्या मांत्रिकासह टोळी गजाआड\nआडगाव पोलिसांची छापा टाकून कारवाई नाशिक : औरंगाबाद रोडवरील वाहनबाजार चालविणाऱ्या देव मोटर्सच्या कार्यालयातच गुरुवारी (ता. 24) मध्यरात्री 1 कोटी...\nमाजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना सशर्त जामीन मंजूर\nऔरंगाबाद - माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर गुरुवारी (ता...\nमाजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना जामीन मंजूर\nऔरंगाबाद - माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला...\nप्रदीप जैस्वाल यांच्या जामीनवरील सुनावणी पूर्ण\nऔरंगाबाद - माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून, आदेशासाठी निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. शहरात 11...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-jayant-patil-ncp-state-president-special-115046", "date_download": "2018-05-27T04:06:16Z", "digest": "sha1:2YSXAV3Z6DIRVA56GGU7RQV3ZXFJYIXY", "length": 14720, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Jayant Patil as NCP state President special बालेकिल्ल्यापासूनच वाताहत रोखण्याचे जयंत पाटील यांच्यासमोर आव्हान | eSakal", "raw_content": "\nबालेकिल्ल्यापासूनच वाताहत रोखण्याचे जयंत पाटील यांच्यासमोर आव्हान\nबुधवार, 9 मे 2018\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचा आज सांगलीत नागरी सत्कार होत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर होणारा हा सत्कार राष्ट्रवादीला पुन्हा बळकटी आणणारा ठरेल. तसेच गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात झालेली पक्षाची पीछेहाट झाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाला नवी उभारी देण्याची अपेक्षा त्यांच्याकडून पक्षाला आहे. अर्थात स्वत:च्या जिल्ह्यातूनच याची सुरुवात करणे, हेच मोठे आव्हानही असणार आहे.\nमाजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांगलीत आज सत्कार होत आहे. गेल्या महिन्यात हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीने जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन केले होते. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सत्काराच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चार वर्षांपूर्वी सांगली जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. जिल्हा परिषद, मध्यवर्ती बॅंकेपासून सर्व महत्त्वाच्या संस्था आर. आर. पाटील आणि जयंत पाटील या जोडगोळीने ताब्यात ठेवल्या होत्या.\nमात्र, मोदी लाटेचा फटका राष्ट्रवादीलाही बसला. तसेच आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर गेल्या चार वर्षांत पक्षाची मोठी पीछेहाट झाली. जिल्हा परिषदेसारख्या मोठ्या संस्थांवर भाजपचा झेंडा फडकला. अगदी जयंत पाटील यांच्या ताब्यातील इस्लामपूर नगरपालिकेवरही. तीच स्थिती राज्यातही राष्ट्रवादीची झाली. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची वाताहत कशी रोखणार, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांमध्ये होता.\nपुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होत आहे. या पार्श्‍वभूमीवर जयंत पाटील यांना आपला अनुभव पणाला लावून पक्षाला नवसंजीवनी द्यावी लागणार आहे. त्यांच्यासारख्या उच्चविद्याविभूषित, अभ्यासू नेत्याकडे राज्याची सूत्रे देऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सर्व विरोधकांसमोर आव्हान उभे केले आहे. जयंत पाटील यांच्याकडे राज्याची सूत्रे आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मात्र पक्षाला पुन्हा बळकटी देण्यासाठी त्यांना मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.\nदहा वर्षांपूर्वी जयंत पाटील यांनी भाजपसह विरोधकांची आघाडी करून महापालिकेची सत्ता मिळवली होती. मात्र यंदा स्वबळाची ताकद आजमावून महापालिका लढवावी लागणार आहे. सध्या तरी शहराध्यक्ष संजय बजाज आणि विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील हे दोन्ही गट एकत्र आल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते. मात्र जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्याने त्यांनीही तूर्तास पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.\nऋतुराज पाटलांना सत्ताधाऱ्यांची थेट ‘ऑफर’\nकोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांना सत्ताधारी पक्षाने थेट ‘ऑफर’ दिल्याचे समजते. भाजपच्या सर्व्हेत ऋतुराज यांचे नाव वरच्या क्रमांकावर...\nकोल्हापूरात ३६ हेक्टरवर ऑक्‍सिजन पार्क\nकोल्हापूर - येथील शेंडा पार्क परिसरात नव्याने ऑक्‍सिजन पार्कची निर्मिती होणार आहे. ३६ हेक्‍टर जमिनीवर ४० हजार फुले, फळे, औषधी वनस्पती आदी २८...\nसहा मैलापाणी प्रकल्पांना मंजुरी\nपुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये...\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vinayaki.blogspot.com/2017/06/blog-post_18.html", "date_download": "2018-05-27T03:30:41Z", "digest": "sha1:Z7D7YCNKI7TEIJ5VVVMTS2WRSG3FNB6H", "length": 5739, "nlines": 107, "source_domain": "vinayaki.blogspot.com", "title": "विनायकी ....: रेषा", "raw_content": "\nकवितेला असं लागतच काय हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..\nकवितेला असं लागतच काय थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..\nकवितेला असं लागतच काय फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..\nकवितेला असं लागतच काय भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..\nमाझ्या तळहातावर एक डाग आहे कसलासा ..\nतो नेमका आयुष्य रेषेवर आहे म्हणे ..\n\"आधी नव्हता\" असे आई म्हणाली ..\nअन त्या दिवशी तिच्या कपाळावरची आठी मी वाचली \nत्या खालच्या ओठाखाली डाव्या बाजूला ..\nजिथे तू ओठ चावते नेहमी तिथे एक तीळ आहे ..\nपहिल्या भेटीत दिसला च नव्हता ..\nपण तू जेव्हा लाजते अन ओठ चावते ..\nतेव्हा अचानक उगवतो तो ..\nआपल्या शेवटच्या भेटीत काही न बोलता\nमी तुझा चेहरा किती वेळ ओंजळी मध्ये धरला होता \nइतका वेळ, कि निघताना\nमाझ्या तळहाताची अंत:करण रेषा..ठसठशीत उमटली\nकाल तुझा नवरा भेटला होता\nअस्वस्थ ,सैर-भैर काही शोधत होता ..\nका कुणास ठाऊक ..\nमला ती आठी ओळखीची वाटली ..\nखरं तर त्या आठी ने ओळख दिली त्याची ..\nत्याच्या नशीब रेषेवर डाग आहे म्हणे \nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nआधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची.. तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची.. आधी कविता मानेला हिसका देउन मस्त ...\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nगोष्ट असेल छोटीशी ..\nगोष्ट असेल छोटीशी .. पण त्याचीही कथा करतील.. तु सुस्कारे सोडशील साधे.. लोक त्याचीही गाथा करतील ..१ शिस्तभंगाचे कलम लागेल तुझ्या बटांना ......\nस्वप्नी दूर दिसावी कविता..\nराधेस ..अन कृष्णेस ..ही ..\nमाझ्या मुला , तु राजकुमार नको बनुस ..\nमाझिया गल्बता तू खलाशी \nआमची 'ती'.....माझी 'हि'.....आणि 'मी'......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.fitnessrebates.com/discover-gain-stubborn-belly-fat-efficient-ways-get-rid/", "date_download": "2018-05-27T03:32:16Z", "digest": "sha1:72E3SVHOK26UZGXBZQEJYOOSW67KSJ4T", "length": 30420, "nlines": 76, "source_domain": "mr.fitnessrebates.com", "title": "आपण हट्टी चरबी आणि कार्यक्षम मार्गांपासून मुक्त कसे व्हाल ह्यांचा लाभ घ्या - फिटनेस रिबेट्स", "raw_content": "\nकूपन सौदे प्रोमो कोड Workout कपड्यांचे\nघर » ब्लॉग » आपण हट्टी बेबी चरबी आणि कार्यक्षम मार्गांनी ते मुक्त होण्यासाठी का प्राप्त का हे शोधा\nआपण हट्टी बेबी चरबी आणि कार्यक्षम मार्गांनी ते मुक्त होण्यासाठी का प्राप्त का हे शोधा\nहट्टी पोट चरबीचे मुख्य कारण कोणते यावर बरेच सिद्धांत आहेत. काही लोक म्हणतात की ते गरीब जननशास्त्र आहेत इतर लोक असा दावा करतात की तणाव आहे. आणि इतर बरेच लोक असा विश्वास करतात की हे एक मंद चयापचय आहे. तर सत्य काय आहे यावर बरेच सिद्धांत आहेत. काही लोक म्हणतात की ते गरीब जननशास्त्र आहेत इतर लोक असा दावा करतात की तणाव आहे. आणि इतर बरेच लोक असा विश्वास करतात की हे एक मंद चयापचय आहे. तर सत्य काय आहे खरेतर, प्रमाणित खाण्याच्या सवयी आणि निष्क्रिय जीवनशैलीचा परिणाम जवळजवळ नेहमीच असतो.\n* वजन कमी होण्याकरता सर्वात प्रभावी आहार योजना कोणती\nएक आहार जे भरपूर नैसर्गिक पदार्थ बनवते लक्षात ठेवण्याचे मूलभूत नियम म्हणजे प्रक्रिया केलेल्या कोणत्याही पदार्थ टाळण्यासाठी. ही एक शक्तिशाली पण सरळ योजना आहे ज्याने अनेकजण त्याच्या पोट चरबी सोडण्यास वापरले आहेत. आपण खातो तेव्हाचा काळही महत्वाचा असतो. संपूर्णपणे, दीर्घ कालावधीच्या निष्क्रियतेच्या काळात खाणे टाळण्याचा उद्देश आहे बर्याच लोकांसाठी, झोपण्यापूर्वीच संध्याकाळी उशीर होईल.\nआपण कॅलरीज बंद करण्यासाठी पुरेसे सक्रिय नसल्याने हे नेहमीच कारण आहे की आपण झोपायच्या आधी जेवण न करता नेहमीच हे एक कारण आहे. शरीर नंतर फक्त चरबी म्हणून पोषणद्रव्ये सर्वात संचयित संपेल. निष्क्रियतेच्या वेळी आपण भुकेले तर काही फळे आणि भाज्या खा. आपण योजनेचे अनुसरण करण्यास सोप्पे शोधत असल्यास, तपासून पहा खाओ खाओ खा सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांसाठी उत्तम जे कार्यक्रम. आम्ही शिफारस करतो की स्थिर वजन कमी करण्यासाठी आणखी एक लोकप्रिय कार्यक्रम 4 आठवडा आहार ब्रायन फ्लॅट द्वारा\nआपण उल्लेख केलेल्या कोणत्याही योजनांपैकी एक निवडा किंवा नाही, वजन कमी करण्याच्या तळाची ओळ म्हणजे आपली व्यायाम योजना आपल्या वर्कआऊटप्रमाणेच महत्त्वाची आहे. आपण फक्त कचरा सारखे खाण्याचा जात असेल तर जिम मध्ये सर्व वेळ वाया घालवू आपल्या खाण्याच्या सवयी बदला आणि अधिक सक्रिय होण्याचा प्रयत्न करा. आम्ही आपल्याला देऊ शकतो त्या सल्ल्याचा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे\n* सर्वात प्रभावी कसरत नियमानुसार काय आहे\nआपण ऐकलेले असूनही, ते कित्येक तास ट्रेडमिलवर चालत नाही. चालण्याच्या चरबीचा जळजळ प्रभाव अतिरंजित आहे, आणि महत्वाचे परिणाम पाहण्यासाठी आपल्याला प्रचंड कालावधीसाठी चालवावा लागेल\nपुरुषांसाठी, आम्ही शिफारस करतो ते एक उत्तम व्यायाम कार्यक्रम असेल शरीर वजन पशू कार्यक्रम. शरीर वजन पशू एक विलक्षण 30 दिवसाची योजना आहे जी आपल्या शरीराची वजन वापरणे समाविष्ट करते. सर्वोत्तम वजनाच्या व्यायामांकरिता 10 साठी खालील व्हिडिओ पहा.\nशरीर वजन पशू सह 30- दिवस मध्ये Ripped & Chiseled मिळवा\nमहिलांसाठी, एक्सप्लान ग्रेट व्यायाम कार्यक्रम जे आम्ही शिफारस करतो ते बिकिनी बॉडी वर्कआउट्स आणि फ्लॅट बेली फास्ट असतील. बिकिनी बॉडी वर्कआउट्स बिकिनी शरीर ऑनलाइन व्यायाम व्हिडिओ, पोषण मार्गदर्शक, एक कार्य मार्गदर्शक, 21 दिवसाची लूट ब्लास्ट गोंधळ व्यायाम आणि बरेच काही आपल्याला प्रदान करते.\nफ्लॅट बेली फास्ट वैयक्तिक प्रशिक्षक डेनेट मे यांनी तयार केलेला एक नवीन व्यायाम कार्यक्रम आहे. बद्दल छान गोष्ट फ्लॅट बेली फास्ट डेनेट मे आपल्यासाठी डीव्हीडीवर आपली योजना ऑफर करत आहे हे आहे की आपण फक्त शिपिंगसाठी पैसे मोजू शकतो जेणेकरून हे निश्चितपणे वाचनीय आहे फ्लॅट बेली फास्टमध्ये 10 दिवसाच्या भोजन प्लसमध्ये निरोगी चरबी बर्न रेसिपीसह देखील समाविष्ट आहे.\nतेथे सर्वोत्तम व्यायाम पद्धती नसतात, तर अनेक कार्यपद्धती कार्य करतात. या प्रभावी कसरत कार्यक्रमांनी हजारो लोकांची अतिरिक्त शरीर चरबी पाडण्यासाठी मदत केली आहे. या सन्माननीय पद्धतींपैकी केवळ एकाचे पालन केल्याने परिणाम आपल्याला जलदगतीने प्राप्त होण्यास मदत होईल.\n* सर्वोत्तम व्यायाम काय आहेत\nसंपूर्ण शरीर व्यायाम आणि उच्च तीव्रता मध्यांतर प्रशिक्षण (HIIT) कार्य चमत्कार. HIIT काय आहे हिट, किंवा उच्च-तीव्रता मध्यांतर प्रशिक्षण हे एक प्रशिक्षण तंत्र आहे ज्यामध्ये आपण सर्व-आउट देऊ शकता, जलद, प्रखर विस्फोट, शॉर्ट, कधीकधी सक्रिय, पुनर्प्राप्ती काळानंतर शंभर टक्के प्रयत्न करा. आपल्या पोटात लक्ष्य करणार्या मुख्य व्यायामासह पूर्ण शरीर वर्कआउटचा वापर करणे, आपल्या ओटीपोटाच्या क्षेत्रातील रक्त परिसंस्थेमध्ये सुधारणा करण्यास मदत करेल; जे पोट चरबी कमी होईल.\nया व्यायाम पद्धतींबद्दल लक्षात ठेवण्याची मुख्य गोष्ट म्हणजे आपल्याला पुढे जाण्यापूर्वी त्या योग्यरित्या कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे. बर्याचजण या व्यायामांना गरीब स्वरूपात काम करण्याच्या सवयीत प्रवेश करतात तर फक्त अधिक रिपेर्स करण्यासाठी खराब फॉर्म चांगल्यापेक्षा अधिक हानीकारक असते.\nअयोग्य पद्धतीने चालते तेव्हा, उदरपोकळीक वर्कआउटमुळे भविष्यात परत समस्या येऊ शकते. फक्त आपल्या व्यायाम नियमानुसार उडी मारण्याआधी अचूक तंत्र माहित असल्याचे सुनिश्चित करा. सर्वोत्तम व्यायाम काय आहेत निवडीसाठी भरपूर अभ्यास आहेत, यासह प्रारंभ करणे उत्तम आहे:\n* स्थिरता बॉल crunches\nजेव्हा योग्य मार्ग घेतला जातो तेव्हा हे पोट चरबी काढून टाकण्यासाठी सर्वोत्तम मार्गांपैकी एक आहे. आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे ते: प्रथम स्थिरता बॉलवर मागे ठेवून, आपल्या पाठीच्या खालच्या आणि मधल्या भागापर्यंत प्रगती होत आहे.\nआपल्या गुडघेदांना वाकवणे आणि आपले पाय जमिनीवर उतरू नका. आता आपले मस्तक आपले डोके मागे ठेवले आणि स्वत: ला उठावुन जसे सामान्य क्रॉंच करायचे ... आणि नंतर हळू हळू परत सुरुवातीच्या स्थितीत.\n* पण व्यायाम चेंडू का वापरायचा\nअधिक चांगली हालचाल कारण एक व्यायाम चेंडू ऍब्स अधिक फ्लेक्स करण्यासाठी कारणीभूत ठरते. हे नियमित crunches पेक्षा अधिक स्नायू काम करते. आपण अधिक कॅलरी बर्न आणि एक व्यायाम चेंडू सह मजबूत midsection विकसित होईल.\nकिमान अंतिम पण नाही, यशस्वी वजन व्यवस्थापन की एक सुसंगतता आहे सिद्ध योजना असल्याचे सुनिश्चित करा आणि आपल्याला आवश्यक असलेले वजन कमी परिणाम साध्य करण्यासाठी अखंड आणि सुसंगत कारवाई करा. कारण लोकांच्या बर्याच गोष्टींकडे पुरेसे लक्ष नाही, कारण बहुतेक लोक कोर व्यायामांसह प्रारंभ करतात आणि कित्येक आठवड्यात ते थांबतात जे फार दुर्दैवी आहे.\nम्हणूनच व्यायाम कार्यक्रम जसे आहेत 1 तास बेली स्फोटआणि Danette मे मोफत फ्लॅट बेली जलद डीव्हीडी त्यामुळे प्रभावी आहेत या योजना निश्चित कालावधीसाठी आहेत आणि आपल्याला माहित आहे रोजच्या रोज काय करावे. आपण फक्त आपल्या अपेक्षांना परिणाम पाहण्यासाठी एक प्रोग्राम अनुसरण करणे आवश्यक आहे. हे हळुवार आहे आणि आपल्या इच्छेनुसार शरीर प्राप्त करण्याच्या बाबतीत सातत्यपूर्ण आहे. आम्हाला खालील गोष्टींमधील आपले विचार खाली टिप्पणीमध्ये कळू द्या आणि आपल्यास इतर कोणत्याही वजन कमी करण्याच्या टिपा शेअर करण्यास मोकळ्या मनाने सांगा\nमार्च 3, 2018 प्रशासन ब्लॉग टिप्पणी नाही\nमोफत ईपुस्तक: वजन कमी करण्यासाठी आळशी मनुष्यांचे मार्गदर्शक\nमोफत मधुमेह जागृती Wristband\nप्रत्युत्तर द्या\tउत्तर रद्द\nफॅट बर्न करा, स्नायू तयार करा आणि दैनिक फिटनेस डीलसह पैसे वाचवा फिटनेस रिबेट्स.\nआम्ही शीर्ष शरीर सौम्य पूरक आणि व्यायाम उपकरणे वर पैसे वाचविण्यात मदत करण्यासाठी येथे आहोत. आम्ही इंटरनेट वर सर्वोत्कृष्ट फिटनेस कूपन आणि सौदे शोधतो. आपण पूरक आहार, ट्रेडमिल्स, एल्लिप्टिकल, होम जिम, व्यायाम बाईक, जिम सभासदत्व, वर्कआउट डीव्हीडी, आणि बरेच काही वाचवू शकाल. फिटनेस रिबेटसह सामाजिक रहा फेसबुक & ट्विटर. नवीनतम आरोग्य लेखांसाठी आमचे ब्लॉग विभाग पहा. परवडणारे फिटनेस रिबेट्स आमचे जिम शर्ट कमीत कमी $ 1.99 अधिक शिपिंगसाठी उपलब्ध आहेत\nफिटनेस रिबेट अलीकडील पोस्ट\n5 वर्कआउट वेअर आइडियाज\nमोफत मार्गदर्शक: बिग फॅट खाद्यपदार्थ युरी Elkaim द्वारे lies\nचरबी गळणे सत्य मोफत ईपुस्तकाची डाउनलोड\nनानप्रमाणे तेल मोफत ईपुस्तक साठी 10 कमाल वापर\nआपल्या मोफत स्पायरल भाजी कचरा दावा फक्त एस आणि एच द्या\n1 विकत घ्या मोफत 3 हळद बाटल्या मिळवा\nबायोपेरिनेसह हळदीची विनामूल्य बाटली घ्या\nमोफत मधुमेह जागृती Wristband\nआपण हट्टी बेबी चरबी आणि कार्यक्षम मार्गांनी ते मुक्त होण्यासाठी का प्राप्त का हे शोधा\nमोफत ईपुस्तक: वजन कमी करण्यासाठी आळशी मनुष्यांचे मार्गदर्शक\nआपल्या मोफत खारवून वाळवलेले डुकराचे मांस दावा & Butter केटो कुकबुक\nमोफत ई-पुस्तक: नखे म्हणून 5 कठीण बनण्यासाठी मार्ग\nश्रेणी श्रेणी निवडा 2 आठवडा आहार (1) 24 तास फिटनेस (3) A1Supplements (5) अॅक्सेसरीज (4) अॅडिडास (2) समायोज्य डंबल (3) आश्चर्यकारक ईपुस्तक स्टोअर (3) अॅमेझॉन (एक्सएक्सएक्स) अमृती (एक्सएक्सएक्स) कधीही फिटनेस (1) बीचसाहित्य (11) ब्लॅक शुक्रवार (एक्सएक्सएक्स) ब्लॉग (14) पुनरावलोकने (1) बॉडीबिल्डिंग.कॉम (2) बॉडीबिल्डिंग.कॉम युके (एक्सएक्सएक्स) पुस्तक (4) बोटॅनिक चॉइस (एक्सएक्सएक्स) Bowflex (46) कॅनडा (5) ट्रेडवेलंबर (17) बीपीआय स्पोर्ट्स (2) BulkSupplements.com (2) CB-1 वजन गेनर (2) शतक एमएमए (1) चतुर प्रशिक्षण (4) कपडे (14) फिटनेस रिबेट (10) हुडी (4) टी-शर्ट (6) गोल्ड'ज जिम (एक्सएक्सएक्स) कॉसमोडी (1) क्रिएटिन (2) सायबर सोमवार (1) दैनिक बर्न (1) आहार थेट (1) आहार-पासून-जा (2) औषधस्टोअर.कॉम (3) डकन आहार (1) डीव्हीडी (एक्सएक्सएक्स) eBay (4) ईपुस्तक (13) एल्लिप्टिकल्स (8) फ्रीमेशन (1) प्रॉफॉर्म (4) गुळगुळीत (2) Yowza (1) eSports ऑनलाइन (1) व्यायाम बाईक (5) प्रॉफॉर्म (4) श्विन (एक्सएक्सएक्स) फिरणारे (2) सरळ (1) फेसबुक (1) टी-शर्ट सकाळ (1) चरबी बर्नर (6) फादर्स डे (एक्सएक्सएक्स) समाप्त ओळ (3) योग्यता गणराज्य (1) पाऊल क्रिया (3) फुटलॉकर (3) फ्री की (19) गायाम (एक्सएक्सएक्स) गँडर माउंटन (एक्सएक्सएक्स) गार्सिनिया एकूण (1) Giveaways (17) ग्रुपॉन (एक्सएक्सएक्स) जिम गेस्ट पास (2) शुभेच्छा इस्टर (3) एचसीजी आहार (1) हार्ट रेट मॉनिटर्स (6) गार्मिन (एक्सएक्सएक्स) ध्रुवीय (1) टाइमएक्स (2) वायरलेस चेस्ट कातडयाचा (1) घरगुन्हे (2) होरायझन फिटनेस (4) घरगुती पोषण (1) आयव्हीएल (एक्सएक्सएक्स) ऊर्जा ग्रीन्स (3) जो न्यू बॅलन्स आउटलेट (एक्सएक्सएक्स) के-मार्ट (1) केली चे रनिंग वेअरहाउस (2) कामगार दिन (1) लाइफ फिटनेस (1) मासिके (1) मेमोरियल डे (4) मिसफिट (3) एमएमए वेअरहाउस (एक्सएक्सएक्स) मॉडेल (एक्सएक्सएक्स) मातृदिन (1) स्नायू आणि मजबुती (4) NASM (1) नवीन शिल्लक (3) नवीन जिवन (1) नायकी स्टोअर (1) पोषण Supps (1) पालेओ प्लॅन (एक्सएक्सएक्स) Pedometer (1) Fitbit (1) पर्सोलाॅब्स (1) पूर्व-कार्यवाही (12) राष्ट्रपती दिन (1) प्रिंट करण्यायोग्य कुपन (3) Proform.com (7) प्रोहेल्थ (एक्सएक्सएक्स) प्ररोमोन (1) प्रॉसर (5) प्रथिने (9) स्नायू दुध (3) प्युरिटनचा प्राइड (1) गुणवत्ता आरोग्य (4) रीबॉक (7) रोईंग मशीन (2) Sears (2) शेखर कप (1) FitnessRebates.com (1) शूज (एक्सएक्सएक्स) Shoes.com (1) स्लंडर्टोन (1) गुळगुळीत स्वास्थ्य (8) एकमेव स्वास्थ्य (1) दक्षिण बीच आहार वितरण (1) स्पाफिंडर (1) स्पार्टन रेस (5) क्रीडा प्राधिकरण (1) मजबूत लिफ्ट परिधान (1) मजबूत पुरवणी दुकान (1) सुपर सप्लामेंट्स (एक्सएक्सएक्स) पूरक (28) पूरक जा (4) सुझाने सोमरर्स (एक्सएक्सएक्स) स्वीपस्टेक (1) एकूण जिम (2) ट्रेडमिल (16) क्षितिज (1) गुणवत्ता (1) फिनिक्स (1) प्रीकोर (1) प्रॉफॉर्म (6) रीबॉक (1) गुळगुळीत (2) सोल (1) वेस्लो (2) ट्विटर (4) डफल बॅग वेवरी (1) टी-शर्ट सकाळ (3) कंपन प्लॅटफॉर्म मशीन (1) व्हिडिओ गेम (1) व्हॅटिशुस (1) VitalMax (1) व्हिटॅमिन शॉप (3) व्हिटॅमिन वर्ल्ड (3) वीडर (एक्सएक्सएक्स) वर्कआउट्स (1) Workoutz.com (1) योग अॅक्सेसरीज (4) योगादिरे (1) Yowza फिटनेस (1) झुम्बा (5)\n आमच्या साइट समर्थन मदत\nसंग्रहण महिना निवडा एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 2017 शकते एप्रिल 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 जुलै 2016 जून 2016 2016 शकते एप्रिल 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 डिसेंबर 2015 नोव्हेंबर 2015 ऑक्टोबर 2015 सप्टेंबर 2015 ऑगस्ट 2015 जुलै 2015 जून 2015 2015 शकते एप्रिल 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 ऑगस्ट 2014 जुलै 2014 जून 2014 2014 शकते एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 2013 शकते एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013\nनोंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nफिटनेस रिबेट्स कॉपीराइट © 2018 | विषय: मासिक शैली द्वारा समर्थित वर्डप्रेस ↑\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nपोस्ट पाठवले नाही - आपला ईमेल पत्ते तपासा\nअयशस्वी तपासू ईमेल करा, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\nगोपनीयता धोरण / संबद्ध प्रकटीकरण: ही वेबसाइट संदर्भ दुवे केले खरेदीसाठी भरपाई प्राप्त करू शकते. फिटनेस रिबेट्स ऍमेझॉन सर्व्हिसेस एलएलसी एसोसिएट्स प्रोग्राममध्ये सहभागी आहे, अॅम्नॅझॅक्स अॅडव्हर्टायझिंग प्रोग्रॅम तयार केला जातो ज्यायोगे साइट्स ऍमेझॉन डॉट कॉम वर जाहिरात करून आणि लिंक करून जाहिरात फी प्राप्त करू शकतात. आमच्या पहा \"गोपनीयता धोरण\"अधिक माहितीसाठी पृष्ठ Google, इंक. आणि संलग्न कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही जाहिराती कुकीज वापरून नियंत्रित केल्या जाऊ शकतात.या कुकीज Google ला या साइट्स आणि Google जाहिरात सेवांचा वापर करणार्या अन्य साइटवरील आपल्या भेटींवर आधारित जाहिराती प्रदर्शित करण्यास अनुमती देतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-canceled-contract-workers-jobs-destroying-circular-6498", "date_download": "2018-05-27T03:18:27Z", "digest": "sha1:HP7QT7DGS6VIM3ENBGBIFTXSG6GUPWWH", "length": 14270, "nlines": 144, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, canceled 'Contract workers' jobs destroying circular | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आणणारे परिपत्रक रद्द करा '\n'कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आणणारे परिपत्रक रद्द करा '\nबुधवार, 14 मार्च 2018\nमुंबई : राज्यातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या दीड लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणणारे ९ फेब्रुवारी २०१८ चे शासन परिपत्रक रद्द करावे आणि सभागृहाचे कामकाज संपेपर्यंत सरकारने या विषयावर निवेदन करून शासनाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (ता. १३) केली.\nमुंबई : राज्यातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या दीड लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणणारे ९ फेब्रुवारी २०१८ चे शासन परिपत्रक रद्द करावे आणि सभागृहाचे कामकाज संपेपर्यंत सरकारने या विषयावर निवेदन करून शासनाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (ता. १३) केली.\nविधान परिषदेत नियम २८९ नुसार त्यांनी हा विषय उपस्थित केला. शासनाच्या विविध सेवांमधील मागील २० वर्षांपासून कार्यरत असणारे हजारो कंत्राटी कर्मचारी आज आपल्या न्याय मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर एकत्र आले आहेत. त्याचा संदर्भ श्री. मुंडे यांनी दिला. सलग २० वर्षे शासन सेवेत कंत्राटी पद्धतीने तुटपुंज्या मानधनावर सेवा केल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी काढलेल्या एका परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून राज्यभरातील दीड लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणल्या आहेत.\n२०-२० वर्षे सेवा केल्यानंतर थर्ड पाटी एजन्सीकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करून मूळ कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याची बाब धनंजय मुंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली आणि हे पत्र रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान, सभापतींनी याबाबतचे निवेदन करण्याचे व दखल घेण्याचे निर्देश सरकारला दिले.\n२०१८ 2018 धनंजय मुंडे प्रशासन administrations\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील काजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले...\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र...पुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे...\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले... नंदुरबार ः जिल्ह्यात मागील हंगामाच्या तुलनेत...\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा... नांदेड ः हरभरा, तुरीचे चुकारे अडकले आहेत. पीक...\nनगरमध्ये काँग्रेसचे सरकार विरोधात विश्‍...नगर ः ‘भाजप सरकारने सामान्य लोकांचा विश्‍...\nपदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात...नागपूर : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक...\nदूध दरवाढ आंदोलनासाठी शेतकरी संघर्ष...वैजापूर, जि. औरंगाबाद : दूधदराच्या प्रश्‍...\nशेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे पेरावेत...बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाणदापोली, जि. रत्नागिरी : राज्याचे कृषी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nकृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nवनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...\nशेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...\nशेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...\nएक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-64000-kg-zero-pendancy-junk-70841", "date_download": "2018-05-27T03:41:00Z", "digest": "sha1:Y3P4AVX3W6M35YCMCSDJADSJ6TMECYK2", "length": 16488, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news 64000 kg zero pendancy junk ‘झीरो पेंडन्सी’त ६४ हजार किलो रद्दी | eSakal", "raw_content": "\n‘झीरो पेंडन्सी’त ६४ हजार किलो रद्दी\nशुक्रवार, 8 सप्टेंबर 2017\nतब्बल २० लाख निरुपयोगी कागदपत्रे नष्ट; जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती\nपुणे - शासकीय कामातील दफ्तरदिरंगाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच बसतो. परंतु हे चित्र बदलून पारदर्शक, गतिमान कार्यपद्धतीसाठी ‘शून्य प्रलंबिता आणि निर्गमीकरण’ (झीरो पेंडन्सी अँड डिस्पोजल) उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनामुळेच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या विविध विभागांतून ६४ हजार किलोंची रद्दी निघाली असून, तब्बल २० लाख निरुपयोगी कागद नष्ट करण्यात आले.\nतब्बल २० लाख निरुपयोगी कागदपत्रे नष्ट; जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती\nपुणे - शासकीय कामातील दफ्तरदिरंगाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच बसतो. परंतु हे चित्र बदलून पारदर्शक, गतिमान कार्यपद्धतीसाठी ‘शून्य प्रलंबिता आणि निर्गमीकरण’ (झीरो पेंडन्सी अँड डिस्पोजल) उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनामुळेच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या विविध विभागांतून ६४ हजार किलोंची रद्दी निघाली असून, तब्बल २० लाख निरुपयोगी कागद नष्ट करण्यात आले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात राबविलेल्या झीरो पेंडन्सीमध्ये तीन टप्प्यांत दाखल फायलींना अनुक्रमांक देणे, ती आद्याक्षरांनुसार लावणे, प्रलंबित व निकाली प्रकरणांची यादी करणे, कालबाह्य कागदपत्रे नष्ट करणे, आवश्‍यक अभिलेखांचे जतन करणे, तसेच ‘सिक्‍स बंडल’ पद्धतीने कागदपत्रांच्या संचिका तयार करण्यात आल्या. त्यामुळे अनावश्‍यक कागदपत्रे, फायलींचा निपटारा झाला अन्‌ शिस्तबद्ध पद्धतीने फायली सापडण्यास मदत झाली. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यालयात असलेली अनावश्‍यक, कालबाह्य आणि नाशवंत कागदपत्रे नष्ट केल्यामुळे लाल कपड्यांमधील ढिगारे कमी होण्यास मदत झाली आहे. शासकीय कार्यालयातील ‘झीरो पेंडन्सी ॲण्ड डिस्पोजल’चा दरमहा अहवाल जिल्हाधिकारी यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये दिला जात आहे.\nविभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांमध्ये ‘झीरो पेंडन्सी’चा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार त्यांच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी मुदत दिली होती. त्यामध्ये निरुपयोगी, कालबाह्य कागदपत्रे नष्ट करण्यात आली. आता नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा गतीने होतो का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.\n‘झीरो पेंडन्सी अँड डिस्पोजल’ म्हणजे काय\nसरकारी कार्यालयांतील प्रशासनात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठीचा उपक्रम\nविभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचा अभिनव उपक्रम\nपुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी\nसरकारी कार्यालयातील दाखल प्रकरणे आणि फायलींची नोंद ठेवणे\nफायली आणि दाखल प्रकरणांच्या आद्याक्षरानुसार, तसेच तारखेनिहाय नोंदी ठेवणे\nतलाठी, तहसीलदार, मंडल अधिकारी, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी स्तरावर तीन महिन्यांच्या आत प्रकरणे निकाली काढणे\nप्रलंबित प्रकरणांवर सहा महिन्यांच्या आत विभागीय आयुक्त स्तरावर निपटारा करणे\nशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी ‘झीरो पेंडन्सी आणि डिस्पोजल’ हा उपक्रम आहे. त्यामुळे प्रशासकीय कामासह अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालयीन शिस्त आली आहे. कालबाह्य, अनावश्‍यक कागदांची रद्दी नष्ट केल्यामुळे कार्यालयांत स्वच्छता झाली आहे. या उपक्रमामुळे विभागनिहाय शेकडो प्रलंबित प्रकरणांचा निपटारा झाला आहे. याबाबतचा आढावा दर महिन्याला ज्या- त्या विभागप्रमुखांकडून येतो. त्याचा फायदा नागरिकांना होत आहे.\n- चंद्रकांत दळवी, आयुक्त, पुणे विभाग\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nजुन्नरमधील शेतकऱ्यांचा संपास विरोध\nनारायणगाव छ शेतकरी संघटनेच्या वतीने 1 ते 10 जूनदरम्यान पुकारलेल्या शेतकरी संपाला जुन्नर तालुक्‍यातील टोमॅटो व भाजीपाला उत्पादकांनी विरोध दर्शविला आहे...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/new-delhi-news-approval-rape-victims-miscarriage-supreme-court-order-70673", "date_download": "2018-05-27T03:24:57Z", "digest": "sha1:CQR7YKRAKIAPUUGIMJZLOITJNN3WS6C5", "length": 13394, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news Approval of rape victim's miscarriage; Supreme Court Order बलात्कार पीडितेस गर्भपाताची मंजुरी; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश | eSakal", "raw_content": "\nबलात्कार पीडितेस गर्भपाताची मंजुरी; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश\nगुरुवार, 7 सप्टेंबर 2017\nनवी दिल्ली : मुंबईतील इयत्ता सातवीमधील तेरा वर्षांच्या बलात्कार पीडितेस गर्भपात करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. पीडित मुलीच्या पोटात 32 आठवड्यांचा गर्भ आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. अमिताव रॉय आणि न्या. ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. जे. जे. हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांनी सादर केलेल्या अहवालाचे अवलोकन केल्यानंतर न्यायालयाने गर्भपातास मान्यता दिली. डॉक्‍टरांची ही अभ्यास समिती न्यायालयानेच स्थापन केली होती.\nनवी दिल्ली : मुंबईतील इयत्ता सातवीमधील तेरा वर्षांच्या बलात्कार पीडितेस गर्भपात करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. पीडित मुलीच्या पोटात 32 आठवड्यांचा गर्भ आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. अमिताव रॉय आणि न्या. ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. जे. जे. हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांनी सादर केलेल्या अहवालाचे अवलोकन केल्यानंतर न्यायालयाने गर्भपातास मान्यता दिली. डॉक्‍टरांची ही अभ्यास समिती न्यायालयानेच स्थापन केली होती.\nपीडित मुलीचे वय आणि तिच्यावर झालेला मानसिक आघात लक्षात घेऊन आम्ही तिच्या गर्भपातास मंजुरी देत आहोत, असे सरन्यायाधीश मिश्रा यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. डॉक्‍टरांनी 8 सप्टेंबर रोजी तिच्यावर गर्भपाताची शस्त्रक्रिया करावी, शस्त्रक्रियेच्या एक दिवस आधी संबंधित मुलीस रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असेही न्यायालयाने नमूद केले. वैद्यकीय गर्भपात कायद्याच्या कलम 3(2) (ब) अन्वये 20 आठवड्यांपेक्षा अधिककाळचा गर्भ असल्यास संबंधित महिलेवर गर्भपाताची शस्त्रक्रिया करता येत नाही. पीडित मुलीच्या आईने मात्र गर्भपाताची परवानगी मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती.\nअन्य एका प्रकरणात परवानगी नाही\nतत्पूर्वी 28 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने अशाच एका प्रकरणामध्ये वैद्यकीय कारणे पुढे करत दहा वर्षांच्या मुलीचा गर्भपात करण्यास परवानगी नाकारली होती. ही मुलगी 32 आठवड्यांची गर्भवती होती. पुढे या मुलीने चंडीगडमधील रुग्णालयात एका बाळास जन्म दिला होता. गर्भपातामुळे संबंधित मुलीच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते.\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\nपुण्यात विद्यालयाच्या कर्मचाऱ्यास मुलांकडून बेदम मारहाण\nपुणे : येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानातून महाविद्यालयीन कर्मचाऱ्याची दुचाकी ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांना...\nनागरीकरणाच्या प्रक्रियेचा नेटका वेध (सुनील माळी)\nझपाट्यानं वाढणाऱ्या नागरीकरणानं निर्माण होणाऱ्या समस्यांना यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी नगरनियोजनाची शास्त्रशुद्ध अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न जगभर...\nमोदी या नावावर किती दिवस फसवणार: राज ठाकरे\nचिपळूण : कोकणच्या किनारपट्टीला आवश्यक असलेले मत्स्य विज्ञान महाविद्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला पळवत आहेत. सर्व योजना विदर्भाला...\nवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामस्थांनी ठोकले टाळे\nखेड - तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्यातील वाडा प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर असून, दिवसेंदिवस समस्यांच्या गर्तेत जात आहे. वारंवार येथील वैद्यकीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/marathi-news-price-vegetables-get-decrease-86054", "date_download": "2018-05-27T03:44:35Z", "digest": "sha1:RJNWU2N4WOTMCBMGLMGIIBPUJTXIW5XQ", "length": 11910, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news price of vegetables get decrease कोथिंबीर आणि मेथी झाली स्वत | eSakal", "raw_content": "\nकोथिंबीर आणि मेथी झाली स्वत\nबुधवार, 6 डिसेंबर 2017\nपाली : सध्या कोथिंबीर आणि मेथीचे पीक जोमात आले आहे. त्यामुळे पुणे आणि नवी मुंबई भाजी मंडईत कोथिंबीर आणि मेथी या दोन भाज्यांची आवक वाढली आहे. बाजारात सर्वत्र अगदी पाच व दहा रुपयांमध्ये जुडी मिळत आहे. त्यामुळे ग्राहक या भाज्या मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. या दोन भाज्या सोडल्या तर बाजारात इतर भाज्यांच्या किंमती मात्र वधारल्या आहेत. घरात मुबलक प्रमाणात मेथी आणि कोथिंबीर उपलब्ध होत असल्याने मेथीचे पराठे कोथिंबीरच्या वडया असे विविध पदार्थांचे बेत केले जात आहेत. त्यामुळे खवय्यांची सुद्धा चांगलीच चंगळ होत आहे. या भाज्या नाशवंत असल्याने लवकर खराब होतात. तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.\nपाली : सध्या कोथिंबीर आणि मेथीचे पीक जोमात आले आहे. त्यामुळे पुणे आणि नवी मुंबई भाजी मंडईत कोथिंबीर आणि मेथी या दोन भाज्यांची आवक वाढली आहे. बाजारात सर्वत्र अगदी पाच व दहा रुपयांमध्ये जुडी मिळत आहे. त्यामुळे ग्राहक या भाज्या मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. या दोन भाज्या सोडल्या तर बाजारात इतर भाज्यांच्या किंमती मात्र वधारल्या आहेत. घरात मुबलक प्रमाणात मेथी आणि कोथिंबीर उपलब्ध होत असल्याने मेथीचे पराठे कोथिंबीरच्या वडया असे विविध पदार्थांचे बेत केले जात आहेत. त्यामुळे खवय्यांची सुद्धा चांगलीच चंगळ होत आहे. या भाज्या नाशवंत असल्याने लवकर खराब होतात. तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना अगदी अत्यल्प दरात त्या विकाव्या लागत आहेत.\nस्वस्त दरात मिळत असल्याने घरात कोथिंबीर आणि मेथी या भाज्या खूप आहेत. मग या पासून पराठे आणि भाज्या आदी पदार्थ बनविते. मोठ्यांसह लहानगे देखील आवडीने हे पदार्थ खातात. त्यामुळे पौष्टिक अन्नघटक त्यांच्या पोटात जातात. अशी गृहिणी प्रतिक्रीया मेघना निंबाळकर यांनी दिली.\n‘स्वच्छता दूत’ व्याधींनी ग्रस्त\nपुणे - ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या शहरातील तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांच्या आरोग्यावर धोक्‍याची घंटा वाजत आहे. ७० टक्के महिलांना सांधेदुखी...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AE%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-05-27T03:17:50Z", "digest": "sha1:EHVZQKLFODKVOHN37ITW7I4KLHJX37UP", "length": 4116, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४८१ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १४८१ मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १४८१ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ एप्रिल २०१३ रोजी ०५:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://chitos313.blogspot.com/2012/06/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:10:02Z", "digest": "sha1:NVFM347XKS2WDW2T6RQ6ANT3MDAFN3ZL", "length": 13596, "nlines": 121, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: जस्ट लाईक दॅट १", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\nजस्ट लाईक दॅट १\nअमेरिकन एअरपोर्टवर उतरताना सगळं त्याच्या डोळ्यासमोर येत होतं. सर्वसाधारणपणे लोकांना युनिवर्सिटीला अप्लाय केल्यापासूनचे क्षण आठवतात पण त्याला सगळंच आठवत होतं. वडील सरकारी नोकरदार असल्यामुळे शाळा तीन वेळा बदलली गेली. एका शाळेत खेळाला प्राधान्य होतं, एका ठिकाणी शिक्षणबाह्य स्पर्धांना तर एका ठिकाणी अभ्यासाला. त्यामुळे विशेष अशी कुठल्या गोष्टीची आवड निर्माण होणं वगैरे निदान शालेय जीवनात झालंच नाही. मित्र, घरं, वातावरण सतत बदलत राहिलं त्यात सुदैव की दुर्दैव ठाऊक नाही पण त्याची शाळा संपली आणि दोन वर्षात वडिलांनी नोकरीतून व्होलेंटरी रिटायरमेंट घेऊन पुण्यात जागा घेतली आणि लहानसं पुस्तकं विकायचं दुकान सुरु केलं. पुण्यात कॉलेज करायचं म्हणून त्याने ओघानेच आधी स.प. मध्ये बी.एस्सी आणि मग फर्ग्युसनमधून एम. एस्सी. केलं. सगळं विशेष काही न ठरवताच होत गेलं. आई-वडील पुण्यात रमले होते. नातेवाईक सुद्धा बरेच होते. त्यातल्याच कुणीतरी त्याला अमेरिकेला जायला प्रयत्न करायला सुचवलं. मार्क बरे होते म्हणून की डॉक्युमेंट्स बरोब्बर मिळाली म्हणून की निव्वळ वेळ जुळून आली म्हणून ते माहित नाही पण त्याला एका चांगल्या विद्यापीठाकडून प्रवेश मिळाला. पहिल्या वर्षाची फीसुद्धा स्कॉलरशिप म्हणून मिळणार होती त्यात सुदैव की दुर्दैव ठाऊक नाही पण त्याची शाळा संपली आणि दोन वर्षात वडिलांनी नोकरीतून व्होलेंटरी रिटायरमेंट घेऊन पुण्यात जागा घेतली आणि लहानसं पुस्तकं विकायचं दुकान सुरु केलं. पुण्यात कॉलेज करायचं म्हणून त्याने ओघानेच आधी स.प. मध्ये बी.एस्सी आणि मग फर्ग्युसनमधून एम. एस्सी. केलं. सगळं विशेष काही न ठरवताच होत गेलं. आई-वडील पुण्यात रमले होते. नातेवाईक सुद्धा बरेच होते. त्यातल्याच कुणीतरी त्याला अमेरिकेला जायला प्रयत्न करायला सुचवलं. मार्क बरे होते म्हणून की डॉक्युमेंट्स बरोब्बर मिळाली म्हणून की निव्वळ वेळ जुळून आली म्हणून ते माहित नाही पण त्याला एका चांगल्या विद्यापीठाकडून प्रवेश मिळाला. पहिल्या वर्षाची फीसुद्धा स्कॉलरशिप म्हणून मिळणार होती विसाचं काम विनसायास होऊन आदित्य परचुरे अमेरिकेला निघाला. त्याला जाणवलं की त्याच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट अशीच न ठरवता, प्लान न बनता घडली होती. 'जस्ट लाईक दॅट विसाचं काम विनसायास होऊन आदित्य परचुरे अमेरिकेला निघाला. त्याला जाणवलं की त्याच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट अशीच न ठरवता, प्लान न बनता घडली होती. 'जस्ट लाईक दॅट' त्यामुळे अमेरिकन ऑफिसरने त्याला जेव्हा विचारलं- 'व्होट इस द पर्पस ऑफ युअर व्हिसीट' त्यामुळे अमेरिकन ऑफिसरने त्याला जेव्हा विचारलं- 'व्होट इस द पर्पस ऑफ युअर व्हिसीट' (तुमचा या देशात येण्याचा हेतू काय' (तुमचा या देशात येण्याचा हेतू काय) त्यावर त्याने नादानादात उत्तर दिलं- 'आय डोंट नो' (मला माहित नाही). अमेरिकन अधिकारी गोंधळला. त्याने भुवया उंचावत विचारलं- 'सॉरी) त्यावर त्याने नादानादात उत्तर दिलं- 'आय डोंट नो' (मला माहित नाही). अमेरिकन अधिकारी गोंधळला. त्याने भुवया उंचावत विचारलं- 'सॉरी'..आदित्य भानावर आला आणि त्याने उत्तरं द्यायला सुरुवात केली.\nसाधारण चार ते पाच 'बूथ ' पलीकडे एका बूथमध्ये बसलेला एक जाडजूड गोरा अधिकारी त्याच्या हातात समोरच्या इंडियन मुलीने दिलेला पासपोर्ट चाळून पाहत होता. 'प्रीटी गर्ल ' तो मनात म्हणाला. त्यानेही तिला सेम प्रश्न विचारला- 'व्होट इस द पर्पस ऑफ युअर व्हिसीट' (तुमचा या देशात येण्याचा हेतू काय' (तुमचा या देशात येण्याचा हेतू काय). रमा फडकेचं उत्तर तयार होतं. 'एजुकेशन'. तिचं कायम असंच असायचं. उत्तरं तिच्याकडे कायम तयार असायची. शाळेत वाद-विवाद आणि क्विझ जेव्हा जेव्हा व्हायच्या तेव्हा रमाचा पार्टनर कोण इतकंच काय ते ठरवलं जायचं. आठवीत असेपर्यंत मुलं-मुलींमध्ये स्पर्धा व्हायची त्या दुसऱ्या जागेसाठी. पण सगळं फुटेज रमालाच मिळतं हे हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आलं आणि रमाला माणसं लांब करायला लागली. दहावीत बोर्डात येणं असो किंवा भरतनाट्यममध्ये बक्षिसं मिळवणं असो, गर्दीतून वेगळं उठुन दिसणं हे जणू काही तिच्या पाचवीला पूजलं होतं. लहान वयातच तिला याची कल्पना आली आणि मग सुरु झाला आजपर्यंत न संपलेला प्रवास: 'गर्दीतलीच एक सर्वसामान्य मुलगी होऊन राहण्याचा'. घरून करिअर कशात करायचं याचं बंधन नव्हतं. रमाने मेडिकल केलं नाही याचं दुःख फडकेंना असलं तरी त्यांनी तिला कायम हवं तसं वागू दिलं.मुळात हुशात असणं ही काही चुकीची गोष्ट नव्हती पण रमाने स्वतःच्या हुशारीचं दडपण घेऊन ठेवलं..'जस्ट लाईक दॅट). रमा फडकेचं उत्तर तयार होतं. 'एजुकेशन'. तिचं कायम असंच असायचं. उत्तरं तिच्याकडे कायम तयार असायची. शाळेत वाद-विवाद आणि क्विझ जेव्हा जेव्हा व्हायच्या तेव्हा रमाचा पार्टनर कोण इतकंच काय ते ठरवलं जायचं. आठवीत असेपर्यंत मुलं-मुलींमध्ये स्पर्धा व्हायची त्या दुसऱ्या जागेसाठी. पण सगळं फुटेज रमालाच मिळतं हे हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आलं आणि रमाला माणसं लांब करायला लागली. दहावीत बोर्डात येणं असो किंवा भरतनाट्यममध्ये बक्षिसं मिळवणं असो, गर्दीतून वेगळं उठुन दिसणं हे जणू काही तिच्या पाचवीला पूजलं होतं. लहान वयातच तिला याची कल्पना आली आणि मग सुरु झाला आजपर्यंत न संपलेला प्रवास: 'गर्दीतलीच एक सर्वसामान्य मुलगी होऊन राहण्याचा'. घरून करिअर कशात करायचं याचं बंधन नव्हतं. रमाने मेडिकल केलं नाही याचं दुःख फडकेंना असलं तरी त्यांनी तिला कायम हवं तसं वागू दिलं.मुळात हुशात असणं ही काही चुकीची गोष्ट नव्हती पण रमाने स्वतःच्या हुशारीचं दडपण घेऊन ठेवलं..'जस्ट लाईक दॅट'. मुंबई युनिवर्सिटीमध्ये एम. एस्सिला नंबर आल्यावर एच.ओ.डी. नी मागे लागून तिच्याकडून अमेरिकन युनिवर्सिटीसना ऍपलीकेशनस करून घेतली. पुन्हा एकदा रमाचा गर्दीत 'फिट इन' होण्याचा चान्स गेला आणि तिला एका मोठ्या युनिवर्सिटीमध्ये सरळ पी. एच. डीला ऍड्मिशन मिळाली. भारतापासून अमेरिकेत येण्यापर्यंतच्या प्रवासात तिने विचार करून झाला होता की 'आता मी अमेरिकेत शिकणारे..इथे मुळातच गर्दी नाही, प्रत्येक माणूस स्वतःची ओळख जपूनच वावरतो. इथे आपण आपल्याला जे योग्य वाटेल तेच करायचं..नो मोर एफर्टस टू फिट इन\"\nसगळे सोपस्कार आटपले तेव्हा आदित्यने नवीन वेळ सेट केलेल्या घड्याळात पाहिलं. त्याला घ्यायला येणारी मुलं येऊन १५-२० मिनिटं तरी झाली असणारेत. तो त्यांनी सांगितलेल्या गेट नंबर बद्दल चौकशी करायला लागला. तिथल्या एका लेडी ऑफिसरने त्याला पुढे जात असलेल्या एका पाठमोऱ्या मुलीच्या मागे जायला सांगितलं. आदित्यने थोडं पुढे होत तिला हाक मारली.\n\"हाय..यु गोईन टू गेट १७\n\"ओके..आय ऍम हेडिंग द सेम वे\"\nपुढे चालत जाताना आदित्य परचुरे आणि रमा फडकेची एकमेकांशी पहिल्यांदाच ओळख झाली. तेव्हा पुढे काय होणारे याची त्यांनाच कल्पना नव्हती.\nभाग २ इथे वाचा\nLabels: जस्ट लाईक दॅट\nसुरवात मस्तच झाली आहे. कथेचा फ्लो असाच कायम राहू दे.\nसुरवात मस्तच झाली आहे. कथेचा फ्लो असाच कायम राहू दे.\n माझा प्रयत्न उत्सुकता आणि फ्लो दोन्ही कायम राहील हाच असणारे. अशीच भेट देत रहा\nजस्ट लाईक दॅट ३\nजस्ट लाईक दॅट २\nजस्ट लाईक दॅट १\nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/deadline-linking-aadhaar-be-extended-march-31-86191", "date_download": "2018-05-27T03:45:38Z", "digest": "sha1:YYAEZUIXR7PCP27QNPE3FQARK3W2VIOV", "length": 11060, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Deadline For Linking Aadhaar To Be Extended To March 31. आधारकार्ड जोडणीची मुदत 31 मार्च पर्यंत वाढविणार | eSakal", "raw_content": "\nआधारकार्ड जोडणीची मुदत 31 मार्च पर्यंत वाढविणार\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nनवी दिल्ली - बँक खाते आणि विविध सरकारी योजनांसाठी आधारकार्ड जोडणीची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढविण्यात येणार आहे.\nसरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर 2017 पर्यंत आधार कार्ड जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु, आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. मुदत वाढवण्यासंबंधी आज (शुक्रवार) केंद्र सरकारतर्फे अधिसूचना काढण्यात येणार आहे.\nनवी दिल्ली - बँक खाते आणि विविध सरकारी योजनांसाठी आधारकार्ड जोडणीची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढविण्यात येणार आहे.\nसरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर 2017 पर्यंत आधार कार्ड जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु, आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. मुदत वाढवण्यासंबंधी आज (शुक्रवार) केंद्र सरकारतर्फे अधिसूचना काढण्यात येणार आहे.\nआधार कार्ड बंधनकारक करण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीवेळी सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आधार जोडणीची मुदत वाढवण्यात येणार असून, आधार कार्ड सक्तीचे करण्याबाबतचा निर्णय मागे घेता येणार नसल्याचे यात म्हटले आहे. केंद्र सरकार यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले.\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nजुन्नरमधील शेतकऱ्यांचा संपास विरोध\nनारायणगाव छ शेतकरी संघटनेच्या वतीने 1 ते 10 जूनदरम्यान पुकारलेल्या शेतकरी संपाला जुन्नर तालुक्‍यातील टोमॅटो व भाजीपाला उत्पादकांनी विरोध दर्शविला आहे...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t10540/", "date_download": "2018-05-27T03:36:19Z", "digest": "sha1:3RF27IEPJFAQVPHREDSQDPLBJMU44U2P", "length": 3844, "nlines": 111, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-एक परीराणी", "raw_content": "\nरुसून बसली एक परीराणी\nफुगले गाल राग त्या नयनी\nहळूच हसे ती चोरून नजरा\nकसला हा तिचा अनोखा नखरा\nशब्दही अडले तिच्या ओठी\nनाजाने कशी हि सुटेल गोची\nहळवा राग तिचा मझ्यावर\nकोरला आघात हा मी मनावर\nरुसलो मग मी हि जरासा\nनिघालो एकलाच त्या मार्गावरून\nअखेर फुटला बांध तिच्या ओठांचा\nअनावर अश्रू तिला त्या क्षणाचा\nमिटून नजरा हळूच शिरली कुशीत\nगहिवरलो काहीसा मीही त्या खुशीत\nमावळला खेळ हा रूसव्याचा\nसावळा रंग त्या क्षणी मनांचा\nअबोल काहीसा खेळ सावल्यांचा\nमनी मात्र गंध फक्त तिच्या प्रीतीचा\nमला कविता शिकयाचीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t13015/", "date_download": "2018-05-27T03:33:13Z", "digest": "sha1:4WIG7M6FUZUUTOKBZBRLQ7WVRVDWCEXC", "length": 2500, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-मन......................", "raw_content": "\nबेभान लहरीसारखे मोकाट फिरावं\nकिती वेदना ह्या विचारांचे\nवाटत थोडं मिठीत तुझ्या हलके व्हावं...............\nमाझ्या डोळ्यांतल्या त्या अश्रुधारांना\nमग तुझासोबत वाटतं आयुष्याने असेच सुगंध बहरावं .............\nमन आहे हे कधी हसायला लावतं\nतर कधी एकटेच राहायला शिकवतं\nकिती आवर घालायचे ह्याला\nप्रेमानेच सारखे समजवायचं ...................\nवेड्या मना सोड आता ते विचार\nतुलाच तुझे आयुष्य घडवायचे आहे ..................\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://chitos313.blogspot.com/2012/10/blog-post_18.html", "date_download": "2018-05-27T03:08:49Z", "digest": "sha1:IN7OOMAT7PJGXJK5VOKR7LSL7NBOKUMZ", "length": 32209, "nlines": 187, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: जस्ट लाईक दॅट १३", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\nजस्ट लाईक दॅट १३\nभाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२\n...........'जीत, ती माझ्याशी खोटं बोलली तिने मला फसवलं असं मी नाही म्हणणार पण तिने माझा विचार नाही केला'\n'तू तेच केलंस आदि तू तरी कुठे तिचा विचार केलास तू तरी कुठे तिचा विचार केलास तू तिच्याशी खोटं बोलला नाहीस पण तिला खरं सांगितलं नाहीस. जेव्हा सांगितलंस तेव्हा ते तुझ्या वैयक्तिक मनःशांतीसाठी तू तिच्याशी खोटं बोलला नाहीस पण तिला खरं सांगितलं नाहीस. जेव्हा सांगितलंस तेव्हा ते तुझ्या वैयक्तिक मनःशांतीसाठी गिल्टी वाटून नाही..रिअली सॉरी आदित्य पण मला अजिबात कल्पना नव्हती की तू 'असा' वागशील...बरं...या सगळ्यात रमाचं काय गिल्टी वाटून नाही..रिअली सॉरी आदित्य पण मला अजिबात कल्पना नव्हती की तू 'असा' वागशील...बरं...या सगळ्यात रमाचं काय\nआदित्य दचकून जागा झाला. डायनिंग टेबलवरच त्याला झोप लागली होती.\n\" समोर बसलेल्या रमाने विचारलं.\n\"काही नाही...सकाळी लौकर उठून अभ्यास करत होतो.सध्या झोप नाही होते ना नीट..सो होतं असं कधीतरी\"\n\"ओके\" रमाने जास्त चौकशी केली नाही.\nगेले काही दिवस ते फारसे बोललेच नव्हते. सकाळचा चहा असो किंवा रात्रीचं जेवण करणं असो, जेवढ्यास तेवढे संवाद होत होते. रमा लौकर उठून कॉलेजला निघून जायची, आदित्यला त्याच्या लॅबमध्ये संध्याकाळी उशिरापर्यंत काम असायचं. त्यात मिडटर्म्स जवळ आल्या होत्या. दोघे अभ्यासातही बिझी होते. इथे आल्यावरची पहिलीच 'मोठी' परीक्षा होती आणि इतर कुठल्याही मुला-मुलीसारखं त्याला-रमाला चांगल्या ग्रेड्स मिळवून प्रोफेसर्सच्या नजरेत राहायचं होतं. अमृताशी बोलणं झाल्यापासून आदित्य बऱ्यापैकी डिस्टर्ब होता. पण 'आपल्याला आवडणाऱ्या मुलीने आपल्याऐवजी दुसऱ्या कुठल्यातरी मुलाची निवड केली' म्हणून जग थांबवून ठेवता येत नाही या गोष्टीची त्याला पुरेपूर कल्पना होती. आदित्यने अमृताचा निर्णय कळण्याआधीच तो रमाबरोबर राहत असल्याचं तिला सांगितलं असतं तर त्याला नंतर 'तो प्रामाणिक होता' असं म्हणायला जागा राहिली असती. या परिस्थितीत कसं वागायला पाहिजे हे सांगणाऱ्या कुणाचीतरी त्याला खूप गरज होती. पण दुर्दैवाने तेही शक्य नव्हतं. रमाने त्याला 'तुझं काही बिनसलंय का' म्हणून विचारलं होतं पण त्यानेच 'नाही सांगता येणार' असं उत्तर देऊन तिला गप्प केलं होतं. त्या दिवसानंतरच रमा विचित्र वागते आहे असं त्याला वाटलं पण तो नॉर्मल वागत नाहीये म्हणून त्याला तिचं वागणं विचित्र वाटतंय असा निष्कर्षसुद्धा त्याचा त्याने काढला. आदित्यला अमृताबद्दल जीतशी बोलायची इच्छा होत होती पण जीतची प्रतिक्रिया काय असेल याचा अंदाज आल्यावर त्याने तोही विचार झटकला. दुसरीकडे रमा भलत्याच कारणाने अस्वस्थ होती. श्रीला आदित्यबद्दल सांगून तिने अपराधीपणाची भावना दूर केली होती. पण श्री बाबांना जाऊन भेटेल आणि बाबा असे रिऍक्ट होतील याची तिने अजिबात कल्पना केली नव्हती. 'मिडटर्म्स झाल्या की आदित्यशी बोलेन' असं तिने बाबांना सांगितलं होतं.\n'समटाईम्स इट्स मॅटर ऑफ टाइम'..म्हणजे लिटरली 'नेहमी खरं बोलावं' असं लिहायला, सांगायला छान वाटतं पण नेहमी खरं बोलणं शक्य नसतं आणि जेव्हा बोलायचं तेव्हा वेळ अचूक असावी लागते.खरं बोलायची वेळ आणि माणूस चुकला तर पश्चाताप पदरात पडतो. दुसरीकडे 'खोटं बोलून किंवा खरं न सांगून जर का कुणाचं भलं होत असेल तर तसं करायला हरकत नाही' असंही कुणीतरी म्हणून ठेवलंय 'नेहमी खरं बोलावं' असं लिहायला, सांगायला छान वाटतं पण नेहमी खरं बोलणं शक्य नसतं आणि जेव्हा बोलायचं तेव्हा वेळ अचूक असावी लागते.खरं बोलायची वेळ आणि माणूस चुकला तर पश्चाताप पदरात पडतो. दुसरीकडे 'खोटं बोलून किंवा खरं न सांगून जर का कुणाचं भलं होत असेल तर तसं करायला हरकत नाही' असंही कुणीतरी म्हणून ठेवलंयपण खोटं बोलण्याची किंवा खरं न सांगण्याची वेळसुद्धा करेक्ट असावी लागते. ती चुकली तर गोंधळ होणं अपरिहार्य असतंपण खोटं बोलण्याची किंवा खरं न सांगण्याची वेळसुद्धा करेक्ट असावी लागते. ती चुकली तर गोंधळ होणं अपरिहार्य असतं जस्ट लाईक दॅट आदित्य वेळेवर खरं न सांगून चुकला होता आणि रमा नको त्या वेळी खरं बोलून अडकली होती. गंमत म्हणजे एकाच टेबलवर समोरासमोर बसून विचारात गढलेल्या दोघांना या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती.\nपरीक्षा झाल्याच्या संध्याकाळी जीत आणि राज आदित्यला भेटले. परीक्षेविषयी जनरल चर्चा झाल्यावर राजने त्याच्या नेहमीच्या शैलीत भोचकपणा केलाच\n\"काय रे आदित्य, तुझं आणि रमाचं पुन्हा वाजलंय वाटतं..\" आदित्यच्या कपाळावर आठ्या आल्या.\n\"हा प्रश्न आहे की निरीक्षक कमेंट आणि वाक्यातल्या 'पुन्हा'चा काय संदर्भ आणि वाक्यातल्या 'पुन्हा'चा काय संदर्भ\" त्याने तिरकस प्रतिप्रश्न केला.\n खरंतर निरीक्षक कमेंट आहे..पण आडाखे बांधण्यापेक्षा सरळ विचारलेलं बरं म्हणून विचारून टाकलं\"\n\"तुझी निरीक्षण शक्ती बकवास आहे...थिसीसचे सगळे ऑब्सर्वेशनस असेच आहेत की काय डिग्री मिळणार नाही अशाने\"\n\"तू चिडलास..म्हणजे खरंच काहीतरी बिनसलंय\" जीतनेसुद्धा ओळखलं. आदित्यने हताशपणे मान डोलावली. 'जीतच्या एका वाक्यावर आदित्य कबूल झाला आणि आपण सरळ, स्पष्ट विचारलं तर तिरकस उत्तर दिलं' यामुळे राजला जीतचा हेवा वाटणं आणि राग येणं सायमलटेनिअसली झालं. आदित्यला रमाबरोबर राहायला मिळत असल्याचा त्याला जेवढा हेवा वाटला होता त्याहून किंचित जास्तच जीत आणि आदित्यच्या परस्पर समजुतीचा वाटला. राज त्याच्या विचारात गढलेला असताना आदित्यने बोलून झालं होतं. जीत त्याला समजावत होता.\n\"अरे तुम्ही हे विनाकारण मिडटर्म्सचं टेन्शन घेतलंत ना म्हणून घोळ आहे..म्हणजे तुमचा काही वाद झालेला नाही पण हे ते 'अतिपरिचयात..' म्हणतात ना तसं झालंय पण हे ते 'अतिपरिचयात..' म्हणतात ना तसं झालंय आणि खूप नॉर्मल गोष्ट आहे ही..तुम्ही समझोता म्हणून एकत्र राहायला लागतात..साहजिक तुम्हाला एकमेकांची सवय झाली..तुमची मैत्री झाली..मैत्रीत मजा करून झाली..भांडून झालं..तुम्ही एकमेकांना इतके ओळखायला लागले आहात की नाविन्याच्या अभावामुळे हा थोडा अनइझीनेस आलाय..सो चिल...हो, मिडटर्म पण झाली...पुढचा हाफ छोटा असतो..तो संपतोय न संपतोय तोच नितीन येईल आणि तिला पार्टनर म्हणून कोण ती मुलगी यायचीय ती येईल..थोडे दिवस राहिलेत\"\nआदित्यने खिन्न हसून मान डोलावली.जीत म्हणत होता ते सगळं त्याला पटलं होतं पण जीतच्या शेवटच्या वाक्यांनी तो अस्वस्थ झाला.\n' त्याने स्वतःलाच विचारलं.\nआपण जसे परंपरांचे पाईक असतो ना तसे सवयींचे गुलामसुद्धा असतो..एखादी गोष्ट आपण एका पद्धतीने करायला शिकतो. मग त्या गोष्टीची सवय होते. अचानक ती पद्धत बदलणारे हे कळल्यावर क्षणभर सैरभैर व्हायला होतं. सेमिस्टर संपणार म्हणजे आपलं रमाबरोबर एकत्र राहणं संपणार याची आदित्यला जाणीव झाली.\n\"तुम्ही काय डिस्कस करताय\" त्याने राजला विचारलं.\n\"तुझी तंद्री भंग होण्याची वाट बघत होतो खरंतर\"\n\"राज मस्करी नको..सिरीअसली सांग मी आत्ता कसं वागणं अपेक्षित आहे मी आत्ता कसं वागणं अपेक्षित आहे\n\"मिस्टिक रिव्हरमधल्या टीम रॉबिन्ससारखं*\" राज खदाखदा हसत म्हणाला.\n\"कधीतरी धड उत्तरं देना\"\n\"आदित्य..समटाइम्सस द बेस्ट थिंग टू डू इज बि नॉर्मल\" जीत म्हणाला.\nआदित्यने दोन क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि हसत त्याला सॅल्युट केला. जितने हसत मान झुकवून त्याचा सॅल्युट कबुल केला. पुन्हा एकदा राज 'सात्विक' संतापला. पण या वेळी चूक त्याचीच होती. आदित्यने त्याला विचारलं होतं. स्वतःवरच थोडा चिडत वरवरचं हसत तो त्या दोघांच्या हसण्यात सामील झाला. पुन्हा संभाषणात येण्यासाठी त्याने विषय काढला-\n\"आणि हां आदि..आम्ही मगाशी मुव्हीला जायचा प्लान करत होतो..तू येतो आहेस असं गृहीत धरलंय रमाला विचार..ती आली तर मेघा पाटकर येणार..दर्शु कॉन्फरन्सला गेलीय..\"\n\"आज नको रे...तुम्ही सगळे जा हवं तर..मला जरा झोप काढायची आहे..पण मी रमाला सांगतो..ती येईल\"\n\"तुला का नाही यायचंय यार\" राज हक्क दाखवत म्हणाला.\n कंटाळलोय...थेटरमध्ये जाऊन झोपण्यासाठी डॉलर खर्च करायची माझी अजिबात इच्छा नाहीये..\" राजने जीतकडे पाहिलं. तो अजिबात आग्रह करत नव्हता.\n\"ठीके..हरकत नाही..परत जाऊ कधीतरी...तू रमाला विचार आणि कळव मला..\" आदित्य नसताना रमा त्यांच्याबरोबर यायची पहिलीच वेळ असणार होती.\nआदित्य जायला वळल्यावर राज जीतकडे बघत म्हणाला.\n\"सो...तू, मी, रमा आणि पाटकर बाई\"\n\"चक इट राज...आदित्य नाही रमा नाही, रमा नाही तर मेघा नाही...नेहमीसारखे आपण दोघेच असणारोत..\" जीत त्याच्या खोलीकडे वळत म्हणाला.\n\"ते तर मला माहितीय रे...पण यु नेव्हर नो..\"\n'समटाइम्सस द बेस्ट थिंग टू डू इज बि नॉर्मल' वाक्य मनात घोळवतच आदित्य घरी आला. रमाच्या खोलीचं दार नेहमीसारखं बंद होतं पण ती घरात आहे की नाहीये याचा अंदाज येत नव्हता. त्याने आवरून चहा करायला घेतला आणि सहज म्हणून हाक मारली- \"अहो फडके...\". ती तिच्या खोलीचं दार उघडून बाहेर आली.\n\" तिने मागून येऊन विचारलं. तो दचकला.\n\"ओह सॉरी..मला माहित नव्हतं की तू घरात आहेस\"\n\"ओके...काही काम होतं का\n\"नाही गं सहज हाक मारली होती...\"\n\"अरेच्या...एक मिनिट..थांब..तू आहेस हे कळलं मला...मी चहा ठेवलाय...तुझ्यासाठी पण करतो..\"\n\"ओके..झाला की सांग मला..\" ती तिच्या खोलीत जायला वळली. रमा गेले काही दिवस अशीच वागत होती पण आदित्यने नॉर्मल वागण्याचा चंग बांधला होता.\n\"रमा..काये..तुला काही काम आहे का\n\"अगं मग बस ना..बरेच दिवस आपण या मिडटर्म्सच्या भानगडीत बोललो पण नाहीये नीट\"\n\"हं..\" रमा बाहेर सोफ्यावर जाऊन बसली. आदित्यने स्वैपाकघरातून डोकावून बाहेर पाहिलं.\n\"मला कळेना...तू बाहेर जाऊन बसलीस की 'हं' म्हणून तुझ्या खोलीत गेलीस..\"\nआदित्य चहाचे मग घेऊन बाहेर आला. दोघेही समोरासमोर बसून काहीही न बोलता चहा प्यायला लागले.\n\"तुझ्या घरी कसे आहेत सगळे\" आदित्यने विषय काढायला विचारलं.\n त्यांना परत माझ्याशी बोलायचं नाहीये ना\" रमा चपापली. \"पण आता काय धड दोनेक महिन्याचासुद्धा प्रश्न नाहीये...एकदा का सेमिस्टर संपलं की प्रॉब्लेम संपतोय...नाही का\" रमा चपापली. \"पण आता काय धड दोनेक महिन्याचासुद्धा प्रश्न नाहीये...एकदा का सेमिस्टर संपलं की प्रॉब्लेम संपतोय...नाही का\nरमाने काहीच उत्तर दिलं नाही. सेमिस्टर संपत आल्याचं तिलाही आत्ताच जाणवलं. आदित्य नेहमीसारखा वागत होता. बहुतेक इतके दिवस परीक्षेच्या टेन्शनमुळे तो विक्षिप्त वागत असावा असा तिने तर्क केला. दोन महिन्यांनी आपण एकत्र राहणार नाहीये हे त्याने 'जस्ट लाईक दॅट' डिक्लेअर करून टाकलं होतं.\n\"रमा तू काही बोलणारेस का\" आदित्यचा पेशंस संपला.\nमाझ्याकडे नाहीये काही\" ती वैतागून म्हणाली.\n\"इझ दॅट द बेस्ट यु गॉट टू से\n\"म्हणजे...आपल्यात काही प्रॉब्लेम झालाय काम्हणजे मला आठवत नाहीये रमा...मी भांडी वेळेवर घासतो...माझा ब्रश बेसिनवर एकही दिवस विसरलो नाहीये...एक दिवस खिचडीची फोडणी करपली माझ्याहातून...तू दोन वेळा हिटर चालू करून हॉलची खिडकी अर्धवट उघडी ठेवली होतीस तीसुद्धा मी बंद केलीय...मग आपण नीट का बोलत नाहीयेम्हणजे मला आठवत नाहीये रमा...मी भांडी वेळेवर घासतो...माझा ब्रश बेसिनवर एकही दिवस विसरलो नाहीये...एक दिवस खिचडीची फोडणी करपली माझ्याहातून...तू दोन वेळा हिटर चालू करून हॉलची खिडकी अर्धवट उघडी ठेवली होतीस तीसुद्धा मी बंद केलीय...मग आपण नीट का बोलत नाहीये इज देअर समथिंग वी शुड डिस्कस इज देअर समथिंग वी शुड डिस्कस\n\"आदि..असं काहीही नाहीये...सगळं नॉर्मल आहे...\"\n'कदाचित नॉर्मल आहे म्हणूनच सगळे घोळ आहेत' ती मनात म्हणाली.\n\"बरं..असो..तू म्हणतेयस तर असेल...\"\n\"रात्री जेवायला काय करायचंय\n\"ते ठरवण्याआधी...तुला राजने मुव्हीला येणारेस ना विचारलंय...मुव्ही बघून बाहेरच काहीतरी खाऊन यायचा प्लान आहे तू असलीस तर मेघा असेल..दर्शु-\"\n\"हं..मला माहितीय...ती नाहीये इथे...\"\n\"मग त्याला मी कळवतो कि तू येणारेस म्हणून\"\nआदित्य येणार नाहीये हे रमाला शेवटच्या क्षणाला समजलं. सिनेमा म्हणजे आदित्य हमखास असेलच हे तिने गृहीत धरलं होतं. त्याला आराम करायचा आहे असं कारण त्याने सगळ्यांना सांगितलं होतं. तिकिट्स बुक करून झाली होती त्यामुळे ऐन वेळेला नाही म्हणून काही उपयोग नव्हता आणि सेम कारणाने आदित्यला 'चल' म्हणता येत नव्हतं. रात्री रमा घरी परत आली तेव्हा आदित्य बाहेर लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता.\n\"हो..पण नाही आली झोप...जेव्हा इच्छा असते तेव्हा येत नाही...असो..मुव्ही कसा होता\n\"चांगला होता..राज म्हणाला रीव्युस पण चांगले आलेत...तू कसा काय मिस केलास\n\"खरंतर मला ती स्टोरी आवडली नव्हती...\"\n....निदान कबूल तरी कर..की उगाच काहीतरी वेगळं करायचं म्हणून तू नाही म्हणालास..\"\n कधीतरी नॉर्मलपेक्षा वेगळं वागावं यु नो..जस्ट लाईक दॅट...\"\n\"हं..\" रमाने मान डोलवली.\nथोड्या वेळाने रमा बाहेर येऊन आदित्यला म्हणाली-\n\"तू काही इतक्यात झोपायची शक्यता मला दिसत नाहीये..सो गुड नाईट\"\nरमा खोलीकडे जायला वळली. आदित्यला काय सुचलं कुणास ठाऊक त्याने तिला हाक मारली.\n\" तिने केस मानेवरून पुढे घेत एका बाजूला केले आणि ती वळली.\nआदित्यला एव्हाना तिच्या त्या लकबीची सवय झाली होती.\n\"काही नाही..असंच...आय गेस तू म्हणालीस तसं सगळं नॉर्मल आहे\"तो हसत म्हणाला. रमाने आश्चर्याने हसत त्याच्याकडे पाहिलं. त्याचं वाक्य तिला जाणवलं आणि ती पुन्हा गंभीर झाली. मिडटर्म्स संपल्या होत्या. बाबांकडून आदित्यशी बोलायला घेतलेला वेळ संपला होता. खरं बोलायला एकदा उशीर झाला आणि सगळं बिनसलं होतं. तिला अजून उशीर करता येणं शक्य नव्हतं.\nती पुन्हा डायनिंग टेबलजवळ आली आणि आदित्यच्या बाजूच्या खुर्चीत बसली. त्याने लॅपटॉपमधून डोकं काढून प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघत भुवया उंचावल्या.\n\"आदि, आपण एकत्र राहायला लागलो तेव्हा काही गोष्टी आपण एकमेकांशी बोलायच्या नाहीत असं ठरवलं होतं..आपले हेतू स्पष्ट आहेत म्हणून आपण ते करू शकलो...पण-\"\nवारुळातल्या मुंग्या सैरावैरा पळत सुटल्या होत्या. आदित्य गांगरला होता. रमा अचानक हा विषय काढेल असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं आणि तिने तसं करण्याचं कारणसुद्धा त्याला लक्षात येत नव्हतं.\n\"-पण आता आपल्याला बोलावं लागेल...मोर ओव्हर आपले हेतू स्पष्ट आणि शुद्ध आहेत हे प्रीटेन्स नाहीये आणि खरच तसं आहे हे प्रुव करायला आपण बोललो तर चालेल...\n\"अ....रमा..आय डोन्ट नो...माझा तुझ्या जजमेंटवर विश्वास आहे...तुला हा विषय काढणं गरजेचं वाटतंय तर बोलूया आपण याच्यावर...\"\n\"मला तू हो म्हणालास हे ऐकून खूप रिलीव्हड वाटतंय...\"\n'मी खरं बोलून चूक केली' हा रमाचा आदिपुढे डिफेन्स असणार होता. दुसरीकडे आदित्यने मनातल्या मनात 'समस्त अमृता कथना'ची मांडणी सुरु केली होती. त्याने ठरवलं होतं की 'आपण खरं न सांगून चूक केली हे सगळ्यात आधी कबूल करून टाकायचं म्हणजे नंतर गिल्टी वाटायला नको'\n\"ओके...कधी बोलायचं आहे आपण\n*मिस्टिक रिव्हर हा हॉलीवूडचा गाजलेला सिनेमा आहे.\nLabels: जस्ट लाईक दॅट\nजस्ट लाईक दॅट १४\nजस्ट लाईक दॅट १३\nजस्ट लाईक दॅट १२\nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0", "date_download": "2018-05-27T03:24:17Z", "digest": "sha1:UJ4BRPWCO4VZSJJTLJFUXG2D2ZFWB6RY", "length": 5119, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेरी अलेक्झांडर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकसोटी बळी = -\nकसोटी बळी = -]]\nफलंदाजीची पद्धत {{{फलंदाजीची पद्धत}}}\nगोलंदाजीची पद्धत {{{गोलंदाजीची पद्धत}}}\nधावा {{{कसोटी धावा}}} ३२३८\nफलंदाजीची सरासरी {{{कसोटी फलंदाजीची सरासरी}}} २९.१७\nशतके/अर्धशतके {{{कसोटी शतके/अर्धशतके}}} १/२१\nसर्वोच्च धावसंख्या {{{कसोटी धावसंख्या}}} १०८\nचेंडू {{{कसोटी चेंडू}}} -\nबळी {{{कसोटी बळी}}} -\nगोलंदाजीची सरासरी - -\nएका डावात ५ बळी - -\nएका सामन्यात १० बळी - -\nसर्वोत्तम गोलंदाजी -/- -/-\nक.सा. पदार्पण: २५ जुलै, १९५७\nशेवटचा क.सा.: १० फेब्रुवारी, १९६१\nवेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nवेस्ट इंडीझच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nवेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९२८ मधील जन्म\nइ.स. २०११ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१७ रोजी १४:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2", "date_download": "2018-05-27T03:24:37Z", "digest": "sha1:IZKOGIPUFA3YYNWF5V7SUUTWW5Y3MON7", "length": 9726, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बुलबुल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nबुलबुल, अर्थात वल्गुवदाद्य पक्षिकुळातील लाल बुडाचा बुलबुल\nबुलबुल अर्थात वल्गुवदाद्य (शास्त्रीय नाव: Pycnonotidae, पिक्नोनोटिडी ;) हे चटकाद्या श्रेणीतील पक्ष्यांचे एक कुळ आहे.\nबुलबुल मध्यम आकारमानाचे, थव्याने राहणारे, गोंगाट करणारे, मुख्यत्वे फिक्या रंगांचे, लांब, मऊ आणि हलक्या पिसांचे पक्षी आहेत. यांची चोच लहान ते मध्यम आकाराची आणि थोडी बाकदार असते. यांचे पाय लहान आणि तुलनेने अशक्त असतात, पंख लहान आणि गोल असतात आणि त्या मानाने यांचे शेपूट लांब असते. यांच्या मानेच्या मागील बाजूस केसांसारखी विकसित पिसे असतात. बुलबुल नर आणि मादी बहुदा दिसायला सारखेच असतात. हे जोमदार आवाजात गाणारे म्हणून ओळखले जातात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पाळले जातात.\nलाल बुडाच्या बुलबुलाचा आवाज (सहाय्य·माहिती)\nया पक्षिकुळातील जाती मुख्यत्वे आफ्रिका आणि आशिया खंडांत आढळतात.\nफळे, कीटक, मध हे बुलबुलांचे मुख्य खाद्य आहे.\nबुलबुल आपले घरटे छोट्या डहाळ्यांनी आणि पानांनी बनवतात. सहसा या पक्ष्यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे एखाद्या झुडपात किंवा बांबूच्या रांजीत दडविलेले असते. बुलबुल माद्या एकावेळी २ ते ५ अंडी देतात. बहुतेक सर्व जातीत अंडी उबविणे, पिलांचे संगोपन, त्यांना खाऊ घालणे वगैरे कामे नर-मादी मिळून करतात.\nडॉ. म.वि. आपटे (इ.स. १९६४). प्राणिसृष्टी भाग दुसरा (मराठी मजकूर). महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.\nमारुती चितमपल्ली. पक्षिकोश (मराठी मजकूर). साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, मार्च २००२.\nरिचर्ड ग्रिमेट, टिम इनस्किप, प्रशांत महाजन. दक्षिण भारतातील पक्षी (मराठी मजकूर). बीएनएचएस फिल्ड गाइड्स, २००५.\nसलीम अली. द बुक ऑफ इंडियन बर्ड्स (इंग्लिश मजकूर). ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस.\nसलीम अली व एस. डिलन रिपली. अ पिक्टोरियल गाइड टू द बर्ड्स ऑफ द इंडियन सबकाँटिनेंट (इंग्लिश मजकूर). ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस.\nरिचर्ड ग्रिमेट, कॅर्ल इन्स्किप, टिम इन्स्किप (इ.स. २०१०). पॉकेट गाइड टू द बर्ड्स ऑफ द इंडियन सबकाँटिनेंट (इंग्लिश मजकूर).\nइंटरनेट बर्ड कलेक्शन - बुलबुलांची प्रकाशचित्रे व व्हीडिओ (इंग्लिश मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०१६ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vinayaki.blogspot.com/2011/05/blog-post_02.html", "date_download": "2018-05-27T03:35:03Z", "digest": "sha1:UM73L764IP5VDBAFKGEV5XMWSRWW2FA6", "length": 6490, "nlines": 133, "source_domain": "vinayaki.blogspot.com", "title": "विनायकी ....: चंद्र , ती आणि मी ...", "raw_content": "\nकवितेला असं लागतच काय हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..\nकवितेला असं लागतच काय थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..\nकवितेला असं लागतच काय फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..\nकवितेला असं लागतच काय भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..\nचंद्र , ती आणि मी ...\nमग चंद्र येईल साथीला ,\nमी हरवून जाईन ,\nत्याला विचारेन तुझ्याबद्दल ..\nतो म्हणेल -आहे बरी..\nमी म्हणेन \" सांग न हकीकत खरी ..\"\nतो डिवचेल मला ,\nम्हणेल - हातात मोबाइल समोर कंप्यूटर ...\nsms पाठव ई-मेल कर .....\n\"पाठवला असत्ता रे ...\nपण अशी मजा सेंड मधे नाही\nतुझ्यासारखा friend नाही ...\"\nमग खुलेले तोही ..\nतू येतेस आजही ..\nतुज्या तारकांचा हिशोब जास्त आहे\nउशिरा लागतो डोळा तिचा,\nजाग ही लवकरच येते तुझ्या पेक्षा\nतुला करते पहिला message ...\n\"पण..पण.. मला नाही येत तिचा message \"\nतिने स्वत:चा no. save केला आहे तुझ्या नावाने\nत्याच नावाला message करुन ...\nहसते हळूच तुझा नाव Inbox मधे बघून ..\nआहे बरी .. तुझी परी...\nमग सांगेल हकीकत खरी...\nसंसारात रमली आहे .. सुखात आहे..\nपोराला झोपवाताना उशीर होतोच ..\nनव -यासाठी डब्बा ही लवकर उठून बनवते..\nमी निघताना पहाटे शेवटी ...\nम्हणेल , एक मात्र खरं सांगू ..\nकधी तरी हरवून माझ्याकडे बघताना ,\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nआधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची.. तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची.. आधी कविता मानेला हिसका देउन मस्त ...\nदेवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत आठवत का देवा तुला किती उपास तपास ...\nगोष्ट असेल छोटीशी ..\nगोष्ट असेल छोटीशी .. पण त्याचीही कथा करतील.. तु सुस्कारे सोडशील साधे.. लोक त्याचीही गाथा करतील ..१ शिस्तभंगाचे कलम लागेल तुझ्या बटांना ......\nतू भेटत रहा ...\nचंद्र , ती आणि मी ...\n|| पत्र कविता ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathisydney.org.au/4th-veer-savarkar-sammelan/", "date_download": "2018-05-27T03:21:41Z", "digest": "sha1:BPBJXFEPJ52J2GBR2BZXP2UDYOR36DAY", "length": 6021, "nlines": 101, "source_domain": "marathisydney.org.au", "title": "Marathi Association Sydney Inc. (MASI)", "raw_content": "\nस्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विश्व संमेलन\nरसिकहो, मराठी असोसिएशन सिडनी (MASI) यांच्या सहाय्याने शनिवार दिनांक २७ मे २०१७ रोजी चवथे सावरकर विश्व संमेलन सिडनीत साजरे होत आहे. या संमेलनात भाग घेण्यासाठी भारतातून आपले आवडते नट आणि वक्ते श्री शरद पोंक्षे, विख्यात लेखक डॉ सच्चीदानंद शेवडे, महाराष्ट्र राज्य माहिती विभाग प्रमुख श्री देवेंद्र भुजबळ, पत्रकार श्री शरद पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे श्री दीपक दळवी, प्रसिद्ध गायक आशीर्वाद दांडे, नृत्य कलाकार ज्योती सावंत, आणि कवयित्री स्वाती सुरंगळीकर येणार आहेत. हे कलाकार “सावरकर- एक झंझावात”, सावरकरांची पत्रकारिता, सावरकरांच्या कवितांचं अभिवाचन या सारखे अनेक कार्यक्रम सादर करणार आहेत. श्री शरद पोंक्षे “ज्ञात अज्ञात सावरकर” आणि “राष्ट्र जागर” या विषयांवर बोलणार आहेत. विशेष म्हणजे, या चौथ्या सावरकर संमेलनात “छत्रपती आणि शिवनीती” व “प्रभो शिवाजी राजा” असे दोन कार्यक्रमही सादर केले जाणार आहेत. आपले काही स्थानिक कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.\nविशेष म्हणजे, श्री शरद पोंक्षे, प्रस्तुत करणार “मी नथुराम गोडसे बोलतोय” नाटकाचा चित्तवेधक भाग.\nकार्यक्रमात दुपार व रात्रीचे जेवण आणि चहा पाण्याची सोय केलेली आहे.\nदिवस: शनिवार, दिनांक २७ मे २०१७\nवेळ: ०८:३० सकाळी (०९:०० वाजता कार्यक्रम सुरु होणार) आणि कार्यक्रमाची सांगता रात्रीच्या जेवणा ने होईल\nतिकीट दर: प्रौढ $ ४५. ००\nमुले वय वर्षे ५ ते १२: $ ३५. ००\nमासी सभासदांसाठी सवलतीचे दर – फक्त २१-मे-२०१७ (21-May-2017) पर्यंत:\nप्रौढ: $ ४०. ००\nमुले वय वर्षे ५ ते १२: $ ३०. ००\nमराठी असोसिएशन सिडनी तर्फे आपल्या सर्वाना या कार्यक्रमाचे अगत्यपूर्वक आमंत्रण.\nअधिक माहितीसाठी संपर्क साधा;\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-hailstrom-hits-three-lakh-hectare-maharashtra-5867", "date_download": "2018-05-27T02:58:25Z", "digest": "sha1:SKZS3V2LHWFIKIFFJNXH4K4VLENK7OZI", "length": 18157, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, hailstrom hits three lakh hectare in maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टर\nगारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टर\nसोमवार, 19 फेब्रुवारी 2018\nमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १९ जिल्ह्यांतील सुमारे १०२ तालुक्यांमधील ३७२४ गावांमधील २ लाख ९० हजार ३९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. रब्बी हंगामामधील गहू, हरभरा, ज्वारी, मका यासह कांदा व फळ पिकांचा समावेश आहे.\nमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १९ जिल्ह्यांतील सुमारे १०२ तालुक्यांमधील ३७२४ गावांमधील २ लाख ९० हजार ३९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. रब्बी हंगामामधील गहू, हरभरा, ज्वारी, मका यासह कांदा व फळ पिकांचा समावेश आहे.\nकृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ही माहिती दिली. अमरावती जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले असून, त्यातील ५१० गावामधील सुमारे ४६ हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठ बुलडाणा ३३० गावे, ४१ हजार हेक्टर, तर जालना जिल्ह्यातील ३२ हजार हेक्टरचा समावेश आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे सुरू आहेत.\nबाधित १९ जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, नांदेड, जळगाव, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश आहे. एकूण ३,७२४ गावातील २ लाख ९० हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजूनही पंचनामे सुरू आहेत. बाधित क्षेत्राच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.\nनुकसानाची जिल्हा, तालुका, गावनिहाय माहिती अशी (कंसात बाधित हेक्टर क्षेत्र) ः\nबीड- माजलगाव, गेवराई, शिरुर- ४२ गावे (१० हजार ६३२ हेक्टर), जालना- जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, अंबड- १७५ गावे (३२ हजार हेक्टर), परभणी- सेलू व जिंतूर- २३ गावे (८ हजार ५७९ हेक्टर), जळगाव- जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर- ३८ गावे (२ हजार ४९५ हेक्टर), बुलडाणा- चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदूर, मेहेकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा- ३३० गावे (४० हजार ३८५ हेक्टर) अमरावती- मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजणगाव सुरजी व चिखलदरा- ५१० गावे (४५ हजार ८६८ हेक्टर), अकोला- मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, अकोला, अकोट, पातूर, बाळापूर आणि तेल्हार- १०१ गावे (४ हजार ३६० हेक्टर), वाशिम- रिसोड व मालेगाव - ३११ गावे (२६ हजार २८७ हेक्टर), लातूर - लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, चाकूर, औसा, निलंगा, शि. अनंतपाळ- ३०८ गावे (१६ हजार ३६१ हेक्टर )\nउस्मानाबाद- उमरगा व उस्मानाबाद- १२२ गावे (३० हजार ११२ हेक्टर), हिंगोली- सेनगाव व औढा- ३९ गावे (१३९३ हेक्टर), नांदेड- नायगाव, बिलोली, माहूर, किनवट, हदगाव, हि. नगर, धर्माबाद- ३२७ गावे (२९ हजार ५३५ हेक्टर), यवतमाळ- १० तालुके - २७६ गावे (१३ हजार २६८ हेक्टर), चंद्रपूर- वरोरा, भद्रावती, राजुरा- ५२ गावे (२८५५ हेक्टर), गोंदिया- देवरी, गोंदिया, सडकअर्जनी, गोरेगाव, तिरोडा, अर्जुनी मोर, आमगाव, सालकेसा- ३५१ गावे (४३३१ हेक्टर), वर्धा- देवळी, हिंगणघाट, आर्वी, सेलू, आष्टी, कारंजा, समुद्रपूर, वर्धा- ३०६ गावे (५८०० हेक्टर), नागपूर- कामठी, सावनेर, काटोला, नरखेड, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरखेड- ३७४ गावे (१४५५९ हेक्टर), भंडारा- मोहाडी, तुमसर- ३२ गावे (१५५४ हेक्टर), गडचिरोली- कोरची- ७ गावे (२१ हेक्टर).\nअवकाळी पाऊस ऊस पाऊस रब्बी हंगाम गहू पांडुरंग फुंडकर अमरावती विदर्भ महाराष्ट्र शेती महसूल विभाग revenue department बीड यवतमाळ तूर उस्मानाबाद नगर खामगाव khamgaon जळगाव गोरेगाव टोल\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/mozambique-tur-sweet-117276", "date_download": "2018-05-27T04:10:59Z", "digest": "sha1:FT5VH5RYP7HKWFKGCEBE4HO2RR427XIQ", "length": 14594, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "mozambique tur sweet मोझांबिकची तूर जास्त गोड आहे का? | eSakal", "raw_content": "\nमोझांबिकची तूर जास्त गोड आहे का\nशुक्रवार, 18 मे 2018\nपुणे - केंद्राने मोझांबिक देशातून १५ लाख क्विंटल तूर आणि इतर कडधान्य आयात करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांकडे अद्यापही लाखो क्विंटल तूर शिल्लक असताना सरकारने हमीभावाने तूर खरेदी १५ मे रोजी बंद केली. शेतकऱ्यांची तूर खरेदी करायची नाही. शेतकऱ्यांना मातीमोल भावाने तूर विकावी लागत आहे आणि विदेशातून मात्र कडधान्य आयात करायचे. सरकारच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमधून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. आम्हाला तूर पिकवायला सांगायची आणि खरेदी मात्र विदेशातून करायची. मोझांबिकची तूर आमच्या तुरीपेक्षा जास्त गोड हायं का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.\nपुणे - केंद्राने मोझांबिक देशातून १५ लाख क्विंटल तूर आणि इतर कडधान्य आयात करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांकडे अद्यापही लाखो क्विंटल तूर शिल्लक असताना सरकारने हमीभावाने तूर खरेदी १५ मे रोजी बंद केली. शेतकऱ्यांची तूर खरेदी करायची नाही. शेतकऱ्यांना मातीमोल भावाने तूर विकावी लागत आहे आणि विदेशातून मात्र कडधान्य आयात करायचे. सरकारच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमधून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. आम्हाला तूर पिकवायला सांगायची आणि खरेदी मात्र विदेशातून करायची. मोझांबिकची तूर आमच्या तुरीपेक्षा जास्त गोड हायं का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.\nमोझांबिकमधून कडधान्य आयातीने विश्‍वासघात\nआम्ही शिल्लक तुरीचे करायचे काय\nआयातच करायची होती तर पिकवायला का सांगितलं\nसरकारी धोरण शेतकरी विरोधी आहे हे सिध्द झालं\n३० जूनपर्यंत तूर खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी\nशेतकऱ्यांना तत्काळ चुकारे द्यावेत\nसाठवणुकीसाठी गोदामे उपलब्ध करून द्यावीत\nबारदाणा उपलब्ध करून द्यावा\nतूर खरेदी बंद केल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. कारण आता बाजारात दर आणखी कमी होतील. आणखी १५ दिवस खरेदी सुरू ठेवावी.\n- गजानन पाटील, केरहाळे, ता. रावेर, जि. जळगाव\nपंतप्रधान मोदी नेहमी शेतीमालाची उत्पादकता वाढविण्याचे आवाहन करतात. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी तूर लागवड क्षेत्र वाढविले आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादकताही वाढविली. शेतकऱ्यांनी देशावर केलेल्या या उपकारांची परतफेड तूर आयात करून केली आहे. हा नक्‍कीच राज्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांनी शेतकऱ्यांचा केलेला विश्‍वासघात ठरला आहे. शेतकरी अशा धोरणांविरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.\n- मनीष जाधव, प्रयोगशील शेतकरी, वागद, ता. महागाव, जि. यवतमाळ\nतूर खरेदीच्या मुद्द्यावरून शासनाने शेतकऱ्यांची थट्टा चालवली अाहे. मुळात सरकारला ही तूर घ्यायची नाही. शेतमालाला भाव मिळावा अशा कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. खरेदीला मुदतवाढ द्यायची; पण ठेवायला जागा नाही, बारदाणा नाही, अशी कारणे देऊन खरेदी बंद पाडायची, हे ठरवून केलेले कारस्थान दिसते. शेतकऱ्याला कोणी वाली नाही, हे यावरून दिसून येते.\n- शंकर जयराम धोत्रे, शेतकरी, विवरा, जि. अकोला\nहत्तीचा उन्माद अन्‌ शेतकऱ्यांचा त्रागा...\nकोल्हापूर - ढवणाचा धनगरवाडा, मानवाड (ता. पन्हाळा) परिसरात काल (ता. २५) रात्री हत्ती रस्त्यालगत होता. बी. डी. पाटील यांच्या शेतातला ऊस कडाकडा...\nयेवला- कर्करोग पिडीत रुग्णाच्या उपचारांसाठी लाखमोलाची आर्थिक मदत\nयेवला : हॉस्पिटलचा खर्च म्हटला की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यात कर्करोगासारखा आजार म्हटला कि विचारायलाच नको. पिंपळखुटे बुद्रुक येथील...\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/03/what-is-cfl-light-bulbs-cfl-lightbulbs.html", "date_download": "2018-05-27T03:27:45Z", "digest": "sha1:WC2ACLCTWRAZ7J5SSHETM4CE5ETVQ6D3", "length": 3486, "nlines": 60, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "CFL Lightbulbs explained in Plain English - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/gazal", "date_download": "2018-05-27T03:26:04Z", "digest": "sha1:SGSF7RYRZY5P63AY3UOXM7WLUMC2XQSN", "length": 10690, "nlines": 148, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "गझल | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nप्राण थोडासा जळावा लागतो...\nप्राण थोडासा जळावा लागतो...\nताल का नुसतेच सांभाळायचे\nसूरही राणी जुळावा लागतो...\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nप्राण थोडासा जळावा लागतो... विषयीपुढे वाचा\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nरक्तात साकळूया विषयीपुढे वाचा\nबेभान नाचणारे बेहोष घुंगरू मी\nबेताल पावसाची का आर्जवे करू मी\nमाझ्याच बासरीचे रानात सूर सार्‍या\nसांगा कुणाकुणाचे वनवास मंतरू मी\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nस्पंदनांचा आज माझ्या आसरा हो\nतू सखे बागेत माझ्या मोगरा हो\nशोधतो मी माझिया रूपास राणी\nदर्पणी जो पाहतो तो चेहरा हो\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nओठांस लाव राणी प्याला रिता कराया\nओतीन जीव माझा प्याला पुन्हा भराया\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nस्वप्नास पांघराया... विषयीपुढे वाचा\nशब्द माझा अर्जुनाचा बाण आहे\nकेशवाच्या बासरीचा प्राण आहे\nझोकतो आहे जरी प्याले विषाचे\nकाव्य माझे अमृताची खाण आहे\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nअमृताची खाण विषयीपुढे वाचा\nझेलावयास माझी छाती तयार आता\nघाला नव्या दमाने तुमचे प्रहार आता\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nसाऱ्याच भांडणांचा बदलेल टोन आता\nसाऱ्याच भांडणांचा बदलेल टोन आता\nमुघलांस मावळ्यांचे जातील फोन आता\nझेंडे जरी निराळे, अन घोषणा निराळ्या\nनेते परस्परांचे होतील क्लोन आता\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nसाऱ्याच भांडणांचा बदलेल टोन आता विषयीपुढे वाचा\nहळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल...\nहळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल...\nगिळून हाय भाकरी, पिझाच वावरेल\nबनेल जीन्स हाच राष्ट्र-वेष आपुला\nगुढीस वस्त्रही नवीन जीन्सचे असेल\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nहळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... विषयीपुढे वाचा\nअसे जहालसे जहर तुझी नजर\nमनात निर्मिते कहर तुझी नजर\nकितीक टाळलेस शब्द तू तरी\nहळूच देतसे खबर तुझी नजर\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nतुझी नजर... विषयीपुढे वाचा\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/tur-government-godowns-115281", "date_download": "2018-05-27T03:53:07Z", "digest": "sha1:BU6MH6XRRJ722I37JXFAUSC7SE4CMFSH", "length": 12580, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "tur in government godowns तूर पडून | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 मे 2018\n23.50 लाख क्‍विंटल - वर्षभरातील खरेदी\n44.60 लाख क्विंटल - खरेदीला केंद्राची मंजुरी\n1 लाख क्विंटल - मेअखेरपर्यंत होणारी खरेदी\n55 रुपये किलो - तूर खरेदीचा दर\n1400 कोटी रुपये - गोदामांत पडून असलेल्या तुरीची किंमत\nमुंबई - राज्यात व देशात तुरीचे \"बंपर क्रॉप' झाल्यानंतर सरकारने हमी भावाने तूर खरेदीचा निर्णय घेतला. मात्र, खरेदी केलेल्यापैकी तब्बल 1400 कोटी रुपयांची तूर सरकारी गोदामांत पडून आहे. या तुरीला देशांतर्गत व परदेशात मागणीच नसल्याने शिल्लक तुरीबाबत सरकारची हुरहुर वाढली आहे.\nहमी भावाने तूर खरेदीला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे 31 मे पर्यंत आणखी एक लाख क्‍विंटल तुरीची खरेदी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे, खरेदी केलेल्या तुरीचा साठा करण्यास सरकारी गोदामे अपुरी पडत असून खासगी गोदामे तातडीने घेण्याचे निर्देश पणन विभागाला देण्यात आले आहेत.\nमध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व बिहारमध्येही तुरीचे उत्पादन प्रचंड झाल्याने या सर्वाधिक लोकसंख्या व तुरीची मागणी असलेल्या प्रदेशांतील मागणी घटली आहे, तर दक्षिण भारतात तुरीची तेवढी मागणी नसल्याने अतिरिक्‍त साठा विदेशात पाठवण्याबाबत केंद्रासोबत चर्चा करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. या अगोदर दहा वर्षांपूर्वी आफ्रिकन देशांमध्ये भारतानेच तुरीचे बियाणे पुरवत उत्पादन घेण्याचा प्रयोग केला होता. ही तूर भारताने खरेदी करून मागणी व किंमत यामध्ये ताळमेळ बसवला होता. आता या देशांना अतिरीक्‍त तूर मदत म्हणून देण्याबाबत विचार करायला हवा, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, वाहतुकीचा खर्च कोणत्या देशाने करायचा ही समस्या समोर आहे.\nसरकार 55 रुपये प्रति किलो दराने तूर खरेदी करत आहे. त्यामुळे, खुल्या बाजारात व्यापाऱ्यांची मागणी असली तरी हमीभावाने खरेदी केलेली तूर व्यापाऱ्यांना विकता येत नाही. असे केल्यास संबंधित व्यापारी सरकारकडून 55 रुपयांपेक्षा कमी दराने खरेदी केलेली तूर पुन्हा हमी भावाने विकून मोठा नफा कमवण्याची भीती सरकारला आहे. त्यामुळे, अतिरिक्‍त तुरीचे करायचे काय हा पेच राज्य सरकारसमोर आहे.\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nजुन्नरमधील शेतकऱ्यांचा संपास विरोध\nनारायणगाव छ शेतकरी संघटनेच्या वतीने 1 ते 10 जूनदरम्यान पुकारलेल्या शेतकरी संपाला जुन्नर तालुक्‍यातील टोमॅटो व भाजीपाला उत्पादकांनी विरोध दर्शविला आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/junnar-mla-sonawane-meets-minister-mahesh-sharma-delhi-107883", "date_download": "2018-05-27T03:53:49Z", "digest": "sha1:4LTKN2YKUZFRIQ3YOIJEOOIMC2CWPSF4", "length": 11754, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "junnar mla sonawane meets minister mahesh sharma at delhi जुन्नरच्या विविध प्रश्नांसाठी आमदार सोनावणे दिल्ली दरबारी | eSakal", "raw_content": "\nजुन्नरच्या विविध प्रश्नांसाठी आमदार सोनावणे दिल्ली दरबारी\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nजुन्नर : जुन्नर तालुक्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार शरद सोनवणे यांनी आज दिल्ली येथे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ.महेश शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली. याप्रसंगी त्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी खेडचे आमदार सुरेश गोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे , संचालक निवृत्ती काळे त्यांच्या समवेत होते.\nजुन्नर : जुन्नर तालुक्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार शरद सोनवणे यांनी आज दिल्ली येथे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ.महेश शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली. याप्रसंगी त्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी खेडचे आमदार सुरेश गोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे , संचालक निवृत्ती काळे त्यांच्या समवेत होते.\nजुन्नर तालुक्यातील दाऱ्या घाटासाठी वनविभागाची परवानगी मिळावी, लेण्याद्री येथील दर्शन शुल्क तातडीने बंद करण्यात यावे, शिवनेरी किल्ला ते लेण्याद्री रोप वे व्हावा, शिवनेरीवरील अंबरखाना वास्तूत शिवकालीन वस्तू व शस्त्रास्त्र संग्रहालय व्हावे, माहिती पटासाठी थिएटर अशा विविध मागण्या आमदार शरद सोनवणे यांनी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समवेत दिल्ली येथे जाऊन वरील कामे लवकरात लवकर मार्गी लावावी अशी विनंती केली.\nऋतुराज पाटलांना सत्ताधाऱ्यांची थेट ‘ऑफर’\nकोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांना सत्ताधारी पक्षाने थेट ‘ऑफर’ दिल्याचे समजते. भाजपच्या सर्व्हेत ऋतुराज यांचे नाव वरच्या क्रमांकावर...\nयुती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक...\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/pakistan-violates-ceasefire-arnia-1-civilian-killed-5-injured-security-forces-retaliate-72484", "date_download": "2018-05-27T03:30:38Z", "digest": "sha1:RCLEGBQLYO7VARXOJLSNQJCX6IQARS2C", "length": 11406, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pakistan violates ceasefire in Arnia; 1 civilian killed, 5 injured as security forces retaliate पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; 1 नागरिकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nपाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; 1 नागरिकाचा मृत्यू\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nआंतरराष्ट्रीय सीमेवरील अर्निया सेक्टरमध्ये पाक सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. सीमेवरील गावांतील घरांवरही गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सहा जण जखमी झाले होते. त्यांना जम्मूतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\nजम्मू - पाकिस्तानी सैन्याकडून आज (रविवार) सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवरील भारतीय चौक्यांवर व घरांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी आहेत.\nजम्मू काश्मीरमधील अर्निया सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून आज सकाळी जोरदार गोळीबार करण्यात आला. भारतीय सैन्यानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या काही दिवसांत सतत गोळीबार करण्यात येत आहे. भारतीय लष्कराने शनिवारी घुसखोरीचा कट उधळून लावत दोन दहशतवाद्यांना ठार मारले होते.\nआंतरराष्ट्रीय सीमेवरील अर्निया सेक्टरमध्ये पाक सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. सीमेवरील गावांतील घरांवरही गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सहा जण जखमी झाले होते. त्यांना जम्मूतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाकच्या गोळीबारात लष्करी जवान जखमी झालेला नाही. अर्निया सेक्टरमध्ये पाक सैन्याने गेल्या दोन दिवसांत तिसऱ्यांदा गोळीबार केला आहे.\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nतंगधर सेक्टरमध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nजम्मू-काश्मिर : जम्मू-काश्मिरच्या तंगधर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा बलाच्या जवानांनी आज (ता. 26) पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हे दहशतवादी प्रत्यक्ष...\n‘राज्य चालवणे म्हणजे भ्रष्टाचार करणे,’ हीच काँग्रेस सरकारांची ओळख बनली होती. अशा अनुभवांतून देशाला मुक्त करणारे, पारदर्शक कारभार आणि गरीब-...\n'शांतता हवी, तर घुसखोरी थांबवा'\nपहलगाम (जम्मू-काश्‍मीर) : पाकिस्तानला सीमारेषेवर शांतता हवी असल्यास त्यांनी दहशतवाद्यांना पाठविणे थांबवावे, असा इशारा भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://chitos313.blogspot.com/2011/12/blog-post_31.html", "date_download": "2018-05-27T03:12:32Z", "digest": "sha1:GYLQKP4HPH7EHXOKNLSCAC3TPPYJ2FCA", "length": 22123, "nlines": 96, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: चहा!!", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\nमला पुरेपूर कल्पना आहे की या पोस्टचं टायटल वाचून अर्धेअधिक लोक ही पोस्ट वाचणार नाहीतखरंतर 'एक गरम चाय की प्याली हो' असं शीर्षक द्यायचा विचार केला होता पण अन्नू मलिकची पब्लिसिटी माझ्या ब्लॉगवरून काखरंतर 'एक गरम चाय की प्याली हो' असं शीर्षक द्यायचा विचार केला होता पण अन्नू मलिकची पब्लिसिटी माझ्या ब्लॉगवरून काअसा विचार करून तो मोह टाळला. 'चहा है तुझको चाहत से ज्यादा' असं काहीतरी 'चहा'टळ नाव देण्याचा मोह्सुद्धा मी खूप कष्टाने आवरला. चहा हा दीर्घ निबंध किंवा लहानशी चारोळीदेखील लिहिण्याचा विषय असू शकतो हेच कुणाला पटणार नाही.असोअसा विचार करून तो मोह टाळला. 'चहा है तुझको चाहत से ज्यादा' असं काहीतरी 'चहा'टळ नाव देण्याचा मोह्सुद्धा मी खूप कष्टाने आवरला. चहा हा दीर्घ निबंध किंवा लहानशी चारोळीदेखील लिहिण्याचा विषय असू शकतो हेच कुणाला पटणार नाही.असो मी मला आवडणाऱ्या विषयांवर लिहिणारे..त्यामुळे 'चहा'वर हा एक 'अख्खा' ब्लॉग मी मला आवडणाऱ्या विषयांवर लिहिणारे..त्यामुळे 'चहा'वर हा एक 'अख्खा' ब्लॉग (याच लॉजिकने 'झोप' या विषयावर एक ब्लॉग लिहायला लागेल, पण ते नंतर कधीतरी..)\n'कॉफी विथ करन' या नावाचा शो हिट झाल्यावर भविष्यात 'चाय विथ चैतू' असा एक कार्यक्रम सुरु करण्याचा माझा कित्येक वर्षं मनसुबा होता. अमेरिकेत आल्यावर दोन महिन्यात मी तो प्लान रद्द केला. कारण माझा अमेरिकन प्रोफेसर..माझ्या नावात जोडाक्षर आहे यात त्याची बिचाऱ्याची तरी काय चूकमाझ्या नावात जोडाक्षर आहे यात त्याची बिचाऱ्याची तरी काय चूक त्याला माझं नाव घेता येत नाही म्हणून त्याने मला हाक मारायला 'चाय' असं सोप्पं शोर्ट नेम निवडलं. मी सुद्धा \"त्वमेव माता पिता त्वमेव' म्हणत ते मान्य केलं. त्यामुळे अमेरिकन लोकांना मी माझं नाव 'चाय' सांगायला लागलो. काही देसी लोकांनी 'चाय' हे 'चाय'नीज नाव वाटतं असं म्हणून माझी थट्टादेखील करून झाली त्याला माझं नाव घेता येत नाही म्हणून त्याने मला हाक मारायला 'चाय' असं सोप्पं शोर्ट नेम निवडलं. मी सुद्धा \"त्वमेव माता पिता त्वमेव' म्हणत ते मान्य केलं. त्यामुळे अमेरिकन लोकांना मी माझं नाव 'चाय' सांगायला लागलो. काही देसी लोकांनी 'चाय' हे 'चाय'नीज नाव वाटतं असं म्हणून माझी थट्टादेखील करून झालीपण नंतर बोलण्यात कधीतरी कळलं की माझ्या प्रोफेसरला 'चाय' म्हणजे चहा आवडतो आणि माझ्यासाठी याहून दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नव्हतीपण नंतर बोलण्यात कधीतरी कळलं की माझ्या प्रोफेसरला 'चाय' म्हणजे चहा आवडतो आणि माझ्यासाठी याहून दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नव्हती'चाय विथ चैतू' सुरु करण्याचा रद्द केलेला बेत मी पुन्हा ठरवलाय मात्र नाव थोडं बदललं- आता माझ्या शोचं नाव असेल 'चाय विथ चायतन्य'\n....तर सुरा-असुरांच्या युद्धानंतर समुद्रमंथनातून जे 'अमृत' नामक पेय निघालं ते 'चहा' असू शकतं इतका मी त्याच्या प्रेमात आहे..(राक्षसांना देवांनी अमृत पिऊ दिलं नव्हतं त्यामुळे चहा 'न' आवडणारी सगळी मंडळी माझ्यामते राक्षसच.. ). पाणी, दुध, चहा पावडर आणि साखर इतक्या कमी गोष्टींपासून बनणाऱ्या या पेयाबद्दल कसं आणि किती लिहिणार गम्मत अशी आहे की घरोघरी निव्वळ हेच सगळे जिन्नस वापरून बनणाऱ्या चहाची चव मात्र वेगवेगळी असते. काही ठिकाणी मिट्ट गोड चहा, काही ठिकाणी अगोड चहा, काही ठिकाणी दुधाचा चहा, काही ठिकाणी पांचट चहा, लाल-भडक चहा (असा चहा पिणारी माणसं प्रेमाने त्याला कडक चहा म्हणतात), तर चहाच्या नावाखाली साखर घातलेलं गरम गोड पाणीदेखील मी प्यायलो आहे...चहाचे असेही प्रकार असतात बरं का...साध्या स्वैपाकाचा विषय निघाला की साधीभोळी माणसं लगेच आईच्या हातच्या जेवणाचा उल्लेख करतात गम्मत अशी आहे की घरोघरी निव्वळ हेच सगळे जिन्नस वापरून बनणाऱ्या चहाची चव मात्र वेगवेगळी असते. काही ठिकाणी मिट्ट गोड चहा, काही ठिकाणी अगोड चहा, काही ठिकाणी दुधाचा चहा, काही ठिकाणी पांचट चहा, लाल-भडक चहा (असा चहा पिणारी माणसं प्रेमाने त्याला कडक चहा म्हणतात), तर चहाच्या नावाखाली साखर घातलेलं गरम गोड पाणीदेखील मी प्यायलो आहे...चहाचे असेही प्रकार असतात बरं का...साध्या स्वैपाकाचा विषय निघाला की साधीभोळी माणसं लगेच आईच्या हातच्या जेवणाचा उल्लेख करतातपण चहाचा विषय निघाला की अट्टल चहाबाज नेहमी कुठल्यातरी गाडीवाल्या भैय्याच किंवा एखाद्या इराणी हॉटेलचं नाव घेतात..अर्थात आईच्या हातचा चहा आवडत नाही अशातला भाग नसतो..पण भैयाच्या टपरीवरचा किंवा इराण्याच्या हॉटेलमधला ambiance घरात मिळत नाही हेच खरं\nambiance वरून आठवलं- चहा कधी, कसा, किती, कशाबरोबर प्यायचा याबद्दलसुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात..काही लोकांना फक्त सकाळी चहा लागतो आमच्यासारखे मात्र कधीही चहा पितात..(मला एक पुण्यातच ऐकलेलं वाक्य नेहमी आठवतं- बायकांनी कुंकवाला आणि पुरुषांनी चहाला कधी नाही म्हणू नये ) काही लोकांना गरम चहा बशीत ओतून त्यात 'फुर्रर फुर्रर' करून गार करून पिण्यात मजा येते तर काहींना कपमधून स्टाइलमध्ये फुरके मारत प्यायला आवडतं..चहा कशाबरोबर प्यायचा याबद्दलतर टोकाची मतभिन्नता आहे..सिगरेट ते पुस्तक अशी टोकाच्या गोष्टी लोकांना चहा'बरोबर' लागतात..पेपर, ग्लुकोज बिस्किटे या सर्वसाधारण लोकांना आवडणाऱ्या गोष्टी...पुण्यातल्या लोकांना 'अमृततुल्य' नावाचा प्रकार ठाऊक असेल- पुण्यातल्या प्रत्येक गल्ली-कोपऱ्यांवर अशी अमृततुल्य दुकानं आहेत बहुतेक सगळीच भल्या पहाटे सुरु होतात आणि रात्री बऱ्यापैकी उशिरापर्यंत चालू असतात.. दुकानात शिरल्यावर दिसणारा एक लांब-लचक ओटा, त्यावर मांडून ठेवलेली पितळेची लखलखीत भांडी, लेंगा झब्बा घातलेला सदैव चहा बनवत असणारा एक माणूस हे दृश्य जवळपास सगळ्या अमृततुल्यमध्ये दिसतं.या कलंदर लोकांची स्पेशालिटी म्हणजे यांच्याकडे सकाळी पहिल्यांदा बनणाऱ्या आणि संध्याकाळी शेवटच्या बनणाऱ्या चहाची चव तंतोतंत सारखी असते. अलीकडे या दुकानांची संख्या कमी व्हायला लागल्याचं मला खूप पुणेकरांनी सांगितलं- फार वाईट वाटलं बहुतेक सगळीच भल्या पहाटे सुरु होतात आणि रात्री बऱ्यापैकी उशिरापर्यंत चालू असतात.. दुकानात शिरल्यावर दिसणारा एक लांब-लचक ओटा, त्यावर मांडून ठेवलेली पितळेची लखलखीत भांडी, लेंगा झब्बा घातलेला सदैव चहा बनवत असणारा एक माणूस हे दृश्य जवळपास सगळ्या अमृततुल्यमध्ये दिसतं.या कलंदर लोकांची स्पेशालिटी म्हणजे यांच्याकडे सकाळी पहिल्यांदा बनणाऱ्या आणि संध्याकाळी शेवटच्या बनणाऱ्या चहाची चव तंतोतंत सारखी असते. अलीकडे या दुकानांची संख्या कमी व्हायला लागल्याचं मला खूप पुणेकरांनी सांगितलं- फार वाईट वाटलं कॉफी कल्चर रुजवणाऱ्या 'कॅफे कॉफी डे', 'बरिस्ता' अशा साखळ्यांचा रागही आला. कुठे ती कडवट 'एक्स्प्रेसो' कॉफी आणि कुठे 'अमृततुल्य' चहा...\nमुंबई-पुण्यात चहा कल्चर आलं त्याला अजून एक महत्वाचं कारण म्हणजे 'इराणी' हॉटेल्स चिकन बिर्याणीसाठी इराणी हॉटेल्स जेवढी प्रसिद्ध नाहीत तेवढी चहासाठी आहेत. आम्ही 'नॉन-वेज' खात नाही असं शिष्टपणे म्हणणारे ब्राह्मण लोकसुद्धा निव्वळ चहासाठी इराणी हॉटेलची पायरी चढतातच चिकन बिर्याणीसाठी इराणी हॉटेल्स जेवढी प्रसिद्ध नाहीत तेवढी चहासाठी आहेत. आम्ही 'नॉन-वेज' खात नाही असं शिष्टपणे म्हणणारे ब्राह्मण लोकसुद्धा निव्वळ चहासाठी इराणी हॉटेलची पायरी चढतातचचर्नी रोड इस्टला स्टेशनच्या समोर एक टिपिकल इराणी हॉटेल आहे, नाव आत्ता अजिबात आठवत नाहीयेचर्नी रोड इस्टला स्टेशनच्या समोर एक टिपिकल इराणी हॉटेल आहे, नाव आत्ता अजिबात आठवत नाहीये साधारण हॉटेलची झकपक तिथे अजिबात नाही(हे विधान मी दोन वर्षापूर्वी गेलो होतो त्यावरून करतोय..आताचं माहित नाही) पण तिथे ब्रिटीश साहेबांसारख्या थाटात चहा मिळतो. एका किटलीत काळा चहा, दुध आणि साखर वेगळं, ३-४ लहान-लहान कप बशा वगैरे आणि तेसुद्धा १५-२० रुपयात. लहानपणी बाबांनी निव्वळ अशा थाटात चहा प्यायला कौतुकाने तिथे नेलेलं आठवतंय..पुण्यात राहिलो तेव्हा 'गुडलक'ची फेरी कधीच चुकवली नाही. (स्वतःला पुणेकर म्हणवणारे पण 'गुडलक'मध्ये न गेलेले लोक मी पहिले आहेत आणि मी त्यांना पुणेकर मानतच नाही). गुडलकचा चहा आणि बन-मस्का खाऊन दिवसाची सुरवात करणं काय किंवा दिवसभराची कामं आटपून दुपारी जेवणाची वेळ टळून गेली की गुडलकला जाणं काय, दोन्हीची मजा तेवढीच साधारण हॉटेलची झकपक तिथे अजिबात नाही(हे विधान मी दोन वर्षापूर्वी गेलो होतो त्यावरून करतोय..आताचं माहित नाही) पण तिथे ब्रिटीश साहेबांसारख्या थाटात चहा मिळतो. एका किटलीत काळा चहा, दुध आणि साखर वेगळं, ३-४ लहान-लहान कप बशा वगैरे आणि तेसुद्धा १५-२० रुपयात. लहानपणी बाबांनी निव्वळ अशा थाटात चहा प्यायला कौतुकाने तिथे नेलेलं आठवतंय..पुण्यात राहिलो तेव्हा 'गुडलक'ची फेरी कधीच चुकवली नाही. (स्वतःला पुणेकर म्हणवणारे पण 'गुडलक'मध्ये न गेलेले लोक मी पहिले आहेत आणि मी त्यांना पुणेकर मानतच नाही). गुडलकचा चहा आणि बन-मस्का खाऊन दिवसाची सुरवात करणं काय किंवा दिवसभराची कामं आटपून दुपारी जेवणाची वेळ टळून गेली की गुडलकला जाणं काय, दोन्हीची मजा तेवढीच(काही वेळी आजूबाजूला असणाऱ्या अग्निहोत्रींचा त्रास होतो खरा..पण चालायचंच(काही वेळी आजूबाजूला असणाऱ्या अग्निहोत्रींचा त्रास होतो खरा..पण चालायचंच शब्दार्थ: चहाबरोबर सिगरेट लागणारे लोक म्हणजे अग्निहोत्री..). अजून दोन ठिकाणाचे चहा मला नेहमी आठवतात शब्दार्थ: चहाबरोबर सिगरेट लागणारे लोक म्हणजे अग्निहोत्री..). अजून दोन ठिकाणाचे चहा मला नेहमी आठवतात एक अर्थात शिरूरमध्ये चार वर्षं प्यायलेला भाईजानचा चहा आणि दुसरा दादर स्टेशनवर प्यायलेला 'बबन की चॉकलेट चाय'. बँक,लायब्ररी यानंतर मी जर का कुठे खातं उघडलं असेल तर ती जागा होती 'भाईजान कट्टा'..भाईजान म्हणायचा की \"तुम्ही रोजच्यारोज चहाचे दोन रुपये देणार यात मला काहीच मिळत नाही. अकौंट( एक अर्थात शिरूरमध्ये चार वर्षं प्यायलेला भाईजानचा चहा आणि दुसरा दादर स्टेशनवर प्यायलेला 'बबन की चॉकलेट चाय'. बँक,लायब्ररी यानंतर मी जर का कुठे खातं उघडलं असेल तर ती जागा होती 'भाईजान कट्टा'..भाईजान म्हणायचा की \"तुम्ही रोजच्यारोज चहाचे दोन रुपये देणार यात मला काहीच मिळत नाही. अकौंट() उघडा महिन्याला एकदम पैसे दिलेत की बरं पडेल\"...मला त्याच्या या बोलण्यातलं लॉजिक आजपर्यंत कळलेलं नाही. नंतर पन्नास-शंभर थकले की कटकटसुद्धा करायचा. हां..पण चहा मात्र चोख बनवायचासकाळी एकदा-आणि संध्याकाळी एकदा चक्कर व्हायची..लोक चहा प्यायला यायचेच पण भाईजानचा कट्टा आमच्या कॉलेजचं रेडीओ केंद्र होतं. सिनिअर-ज्युनिअर्स-लेक्चरर्स-गा\nवातले लोक- सगळ्यांच्या खबरा तिथे बसल्यावर मिळायच्या परीक्षांच्या दिवसांमध्ये तर तिथे घालवलेला वेळ हा अमूल्य विरंगुळा होता. बबनच्या चहाच्या गोष्टी त्याच्याही आधीच्या- दहावी-बारावीच्या काळातल्या परीक्षांच्या दिवसांमध्ये तर तिथे घालवलेला वेळ हा अमूल्य विरंगुळा होता. बबनच्या चहाच्या गोष्टी त्याच्याही आधीच्या- दहावी-बारावीच्या काळातल्या अनिसकडे मी, गौरव, अनुप रात्री अभ्यासाला जमायचो..आम्ही अभ्यास केल्याचं मला अजिबात आठवत नाही पण मध्यरात्री उठुन माहीम स्टेशन ते दादर स्टेशन हे अंतर तंगड्या तोडत फक्त चहा प्यायला गेल्याचं नीट आठवतंय अनिसकडे मी, गौरव, अनुप रात्री अभ्यासाला जमायचो..आम्ही अभ्यास केल्याचं मला अजिबात आठवत नाही पण मध्यरात्री उठुन माहीम स्टेशन ते दादर स्टेशन हे अंतर तंगड्या तोडत फक्त चहा प्यायला गेल्याचं नीट आठवतंय आता चहा आम्हाला घरी बनवता येणार नव्ह्ता का आता चहा आम्हाला घरी बनवता येणार नव्ह्ता कापण तेव्हा चहा पिणं हे निव्वळ वेळ घालवायचं उत्तम निमित्त होतं..त्या चहाची स्तुतीसुद्धा काय वर्णावीपण तेव्हा चहा पिणं हे निव्वळ वेळ घालवायचं उत्तम निमित्त होतं..त्या चहाची स्तुतीसुद्धा काय वर्णावी प्लास्टिकच्या त्या लहानशा कपात, ट्रेनच्या आवाजात आणि असंख्य फेरीवाल्यांच्या आणि लोकांच्या गर्दीत त्या चहावाल्याला हुडकून 'चॉकलेट'च्या चवीचा चहा पिण्याची गम्मत वेगळीच प्लास्टिकच्या त्या लहानशा कपात, ट्रेनच्या आवाजात आणि असंख्य फेरीवाल्यांच्या आणि लोकांच्या गर्दीत त्या चहावाल्याला हुडकून 'चॉकलेट'च्या चवीचा चहा पिण्याची गम्मत वेगळीच मी ती मजा नंतर कित्येकदा अनुभवली. पण ते दहावी-बारावीचे दिवस आठवले की मस्त वाटतं\nमाझी एक फॅंटसी आहे.एक मस्त आरामखुर्ची असावी..मऊ, गुबगुबीत...प्रदीप दळवी किंवा शिरवळकरांची एखादी कादंबरी किंवा टीव्हीवर क्रिकेट मॅच असावी...एक मोठ्ठा मग भरून अर्ध दुध-अर्ध पाणी, एक चमचा चहा पूड, दीड चमचा साखर घालून केलेला हलकी उकळी आलेला वाफाळता चहा..जो दुसऱ्या कुणीतरी करून पार हातात आणून दिलेला असावा..असं जर का झालं तर तो सोनियाचा दिनू होईल राव\nशेवटी इतकंच म्हणेन की चहा न पिणारी, कॉफी पिणारी, कुठलीच 'मादक' पेय न पिणारी किंवा निव्वळ अति'मादक'च पेये पिणाऱ्या मंडळींचा मला अपमान करायचा नाही..पण ज्या वातावरणात मी वाढलो, जे समज कळायला लागल्यावर रूढ झाले, जी श्रद्धास्थानं निर्माण झाली त्यातलं 'चहा' हे पेय फार महत्वाचं नाव आहे.आता काळ बदलला असं लोक म्हणतात- हे विधान करायला माझी चाळीशीदेखील उलटली नाहीये..पण का कुणास ठाऊक- 'A lot can happen over a coffee' अशी मनोवृत्ती अजून तरी झाली नाहीये आम्ही चहाबाज अजूनही 'चहाला वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो' याचं मनोवृत्तीशी ठाम आहोत. आपल्यापैकी प्रत्येकाच्या 'घड्याळ', 'बस', 'पाऊस' अशा कित्येक गोष्टींशी काही ना काही आठवणी निगडीत असतातच आम्ही चहाबाज अजूनही 'चहाला वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो' याचं मनोवृत्तीशी ठाम आहोत. आपल्यापैकी प्रत्येकाच्या 'घड्याळ', 'बस', 'पाऊस' अशा कित्येक गोष्टींशी काही ना काही आठवणी निगडीत असतातच जरा नीट आठवून बघा- कुठलीतरी आठवण चहाशी नक्की निगडीत असेल याची मला खात्री आहे..\n(ता.क. : पाऊस, चहा, भजी किंवा प्रवासातला चहा वगैरेसुद्धा खूप किस्से आहेत..ते कदाचित नंतर कधीतरी..तूर्तास इतकं चहा-पुराण पुरे\nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/03/blog-post_27.html", "date_download": "2018-05-27T03:31:42Z", "digest": "sha1:YC6VDS3XUSSN6O76GSVELLMUNZSXSGMF", "length": 14486, "nlines": 123, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): पहाताक्षणी आवडणारे लोक", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nआपल्याला कांही लोक पहाताक्षणीच आवडतात तर कांही लोक आपल्याला अजिबात आवडत नाहीत, त्यांचा रागही येतो. असे का व्हावे बरे याची अनेक कारणे आहेत.\nजे लोक प्रसन्न, हस-या चेह-याचे असतात, अगदी अनोळखी लोकांनाही स्माईल देतात ते साहजिकच आपल्याला आवडतात. याउलट ज्यांचा चेहरा उदास किंवा खुनशी असतो, ज्यांच्या देहबोलीत अरेरावी झळकते ते आपल्याला आवडत नसतात.\nज्या लोकांचे चेहरे आपण आपल्या एखाद्या परीचीतासारखे असतात, ते अनोळखी चेहरे आपल्याला पहाता क्षणी आवडतात.असे चेहरे सुंदर किंवा आकर्षक असतीलच असे नव्हे.\nया सहज सोप्या दोन कारणांशिवाय आणखी एक महत्वाचे कारण आहे, आणि ते अंकशास्त्रीय आहे.\nएखादी व्यक्ति पहाताक्षणीच आपल्याला आवडली, तिच्याशी मैत्री करावी असे वाटले तर पक्के समजावे की त्या व्यक्तिचा जन्मांक किंवा भाग्यांक हा तुमच्या सारखाच आहे, किंवा किमान त्या व्यक्तीचे नंबर्स हे तुमचे मित्र नंबर्स आहेत. ही गोष्ट स्टॅटिस्टिकली सिद्ध करता येते.\nअर्थात याला कांही अपवाद असतातच. त्यामुळे इतर जन्मांक किंवा भाग्यांक असणारे मित्रही असतात. पण त्यांचे प्रमाण फारच कमी असते.\nहे केवळ मित्रांच्या बाबतीतच नसून तुम्हाला आवडणारे नेते, अभिनेते, तारका आणि इतर प्रसिद्ध व्यक्ति यांनाही लागू पडते.\nLabels: अंकशास्त्र, जन्मांक, फेस रीडिंग, भाग्यांक\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-vatratika/t10195/", "date_download": "2018-05-27T03:40:22Z", "digest": "sha1:PARRJVSXX4WNEA2QWLL374NL6Y4SMRZG", "length": 3095, "nlines": 64, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vatratika-मुंबई माझी", "raw_content": "\nम्हणाल मुंबई माझी जोवर मिळेल उत्सवासाठी हप्ता\nमुतारीच्या कोपर्यात चालेल बेट अन रात्रभर चालेल गुत्ता\nनाक्यावर असेल तुमचेच राज्य रोजच मिळेल भत्ता\nवेळ असेल तेव्हा कोठलीही गल्ली कसली आल्याय नितीमत्ता\nम्हणाल मुंबई माझी जोवर असेल सुटायची हमी\nजमीन कुणीही करो असो दोन व त्याचा डमी\nसु ऱ्या - बिर्या आत्ता बंद आत्ता घोडाच येतो कामी\nखोक्या शिवाय सुपारी कसली कुणी बी असो धनी\nम्हणाल मुंबई माझी जोवर असेल अंगात धम्मक\nचामडी सुर्कुतली कि पोरही म्हणतात चाल सटक\nअंगात रग असेपर्यंत असतो डोळ्यांचा वचक\nमुल बापाला विचारात नाही जर बाप जगात असेल फुकट\nम्हणाल मुंबई माझी जोवर असेल शब्दास किंमत\nसभेसाठी माणस पुरवण्याची असेल धमक\nसुटला होल्ड तर समजा झालात बोल्ड\nतुमच स्थान टिकवायला व्हाव लागेल दादा मोल्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/plastic-exemption-campaign-kaas-lake-115760", "date_download": "2018-05-27T03:51:52Z", "digest": "sha1:UO4XFHRHLOBCXMRRLPKMT2J7WPHDEFQR", "length": 14872, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Plastic Exemption Campaign kaas lake ‘स्वच्छ कास’साठी सातारकर सज्ज | eSakal", "raw_content": "\n‘स्वच्छ कास’साठी सातारकर सज्ज\nशनिवार, 12 मे 2018\nसातारा - सातारा ते कास या सुमारे २५ किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या स्वच्छतेसाठी सातारकर सज्ज झाले आहेत. त्यासाठी ४०० हून अधिक नागरिकांची नोंदणी झाली आहे. प्लॅस्टिक मुक्तीच्या या महाअभियानाला रविवारी सकाळी सहा वाजता सुरवात होऊन साडेनऊ वाजेपर्यंत हे अभियान चालणार आहे.\n‘युनेस्को’चे जागतिक निसर्ग वारसास्थळाचे कोंदण लाभलेले कास पठार व साताऱ्याकरिता वरदायिनी ठरलेला कास तलाव परिसर प्लॅस्टिकमुक्त ठेवण्याचा संकल्प आहे. ‘सकाळ’च्या पुढाकाराने, लोकसहभागातून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत कास प्लॅस्टिकमुक्त महाअभियान राबविण्यात येत आहे.\nसातारा - सातारा ते कास या सुमारे २५ किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या स्वच्छतेसाठी सातारकर सज्ज झाले आहेत. त्यासाठी ४०० हून अधिक नागरिकांची नोंदणी झाली आहे. प्लॅस्टिक मुक्तीच्या या महाअभियानाला रविवारी सकाळी सहा वाजता सुरवात होऊन साडेनऊ वाजेपर्यंत हे अभियान चालणार आहे.\n‘युनेस्को’चे जागतिक निसर्ग वारसास्थळाचे कोंदण लाभलेले कास पठार व साताऱ्याकरिता वरदायिनी ठरलेला कास तलाव परिसर प्लॅस्टिकमुक्त ठेवण्याचा संकल्प आहे. ‘सकाळ’च्या पुढाकाराने, लोकसहभागातून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत कास प्लॅस्टिकमुक्त महाअभियान राबविण्यात येत आहे.\n‘सकाळ’कडे नोंदणी झालेले गट व त्यांच्या नेमलेल्या अंतरातील प्लॅस्टिक कचरा वेचून सोबतच्या पिशव्यांमध्ये ठेवतील. रविवारी सकाळी सहा वाजता नेमलेल्या जागांवर नागरिक पोचून कामाला लागतील.\nप्रत्येक गट सुमारे दीड किलोमीटर अंतरातील कचरा वेचणार आहे. शिवाय नागरिकांचे काही गट कास बंगल्याजवळ सकाळी साडेसात वाजता स्वत:च्या वाहनाने पोचतील. स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनाखाली कचरा वेचून झाल्यानंतर सर्व\nजमतील. त्याठिकाणी अभिनेते सयाजी शिंदे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम होईल.\nखाद्यपदार्थांचे वेस्टन, प्लॅस्टिक पिशव्या, चॉकलेट-बडीशेपचे कागद, सिगारेट-गुटख्याची रिकामी पाकिटे, काचेच्या-प्लॅस्टिकच्या बाटल्या, यूज अँड थ्रोची ताटे-द्रोण, ग्लास, चमचे आदी न कुजणारा कचरा यात गोळा करण्यात येणार आहे.\nमॅरेथॉन फाउंडेशन, बंधन बॅंक कर्मचारी वृंद, शाहूपुरी विकास आघाडीचे कार्यकर्ते, सिनर्जी नॅचरल योगा ग्रुप, गोलबाग मित्रमंडळ, रानवाटा निसर्ग मंडळ, सातारा वन विभाग, हेरिटेजवाडी ग्रुप, मन:शक्ती ग्रुप, सातारा केमिस्ट असोसिएशन, जैन सोशल ग्रुप, संस्कृती प्रतिष्ठान, स्पंदन ग्रुप, होमिओपॅथिक प्रसार संस्था, वात्सल्य फाउंडेशन, महाराणा मित्र मंडळ पाचगणी.\nप्रत्येकाने स्वत:च्या वाहनाची सोय करावी. गर्दी टाळण्यासाठी शक्‍यतो ‘शेअरिंग’ पद्धतीने इतरांना सामावून घ्यावे. डोक्‍यावर टोपी, शक्‍यतो पायात बूट घालावेत. पाण्याची बाटली सोबत आणावी. निसर्गरम्य परिसरात फिरण्याचा व हे करताना श्रमदानाचा आनंद घेण्यासाठी सकाळी सहाची वेळ सर्वांनी पाळावी. त्यामुळे उन्हाचा त्रासही कमी होईल.\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nगुणवत्तेची 'हमी' हवी (पोपटराव पवार)\nपाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे \"उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/11/banana-art.html", "date_download": "2018-05-27T03:22:21Z", "digest": "sha1:HFZ743NQU57NBNXB7V7JLMGTF3ZHUPZP", "length": 4534, "nlines": 64, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Banana Art - बनाना आर्ट - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nबरेच दिवस मी नेटभेटवर काही \"क्रीएटीव्ह\" गोष्टीबद्दल लिहिले नव्हते. आजच्या या पोस्ट मध्ये वाचकांना क्रेझी क्रीएटीव्हीटीचा आनंद मिळेल याची खात्री आहे. उत्कृष्ट कलाकारासाठी जगातील कोणतीही वस्तु म्हणजे एक कॅनव्हास असते याचा प्रत्यय देणारी ही काही चित्रे पहा. ही आहे \"बनाना आर्ट\". Njoy.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://flammor.com/?p=777&hl=mr", "date_download": "2018-05-27T03:42:53Z", "digest": "sha1:IXMJPJ57O5GBN3DZCPMK5HEU7KTDDREB", "length": 4242, "nlines": 63, "source_domain": "flammor.com", "title": "पुस्तक: इस्राएल आणि आह í करून त्याच्या शत्रू& | Flammor - profetisk tidskrift", "raw_content": "\nपुस्तक: इस्राएल आणि आह í करून त्याच्या शत्रू&\nअनुकूल दरांमध्ये इस्राएल आणि त्याच्या शत्रूंना खरेदी\n80: - + 24 - टपाल मध्ये = 104: -. पदव्युत्तर 36 64 81-0 रक्कम घाला.\nदेयक दिले : ग्रंथविक्रीचे दुकान. लिहा: \"इस्राएल पुस्तक ऑर्डर\", आम्ही आपल्या पत्त्यावर ताबडतोब पाठविले जाईल.\nइस्राएल आणि त्याच्या शत्रूंना\nइस्राएल मध्ये स्वारस्य आहे आणि या देशातील सुमारे अगदी चर्चा, स्वीडिश मीडिया क्वचितच किंवा नाही केला जातो आहे काय या पुस्तकात माहिती मिळवा.\nपुस्तक संस्था bylaws नोंदणी एक प्रगल्भ विरोध मिळतो तो इस्राएल दिला आहे बद्दल प्रत्यक्षात आहे.\nशत्रुत्व, फक्त इस्राएल वातावरणात नाही आपल्या देशात आहे. मीडिया एक असणारा प्रतिमा दिले आहे आणि अनेक फसवू करण्यात आले आहे. तो ठळक आहे की वेळ आहे.\nपुस्तक इस्राएल रक्षण करायचे आणि प्रामाणिक आणि संतुलित होऊ इच्छिणार्या इस्राएल समीक्षक एक आव्हान पाहिजे ज्यांना अनेक वाद उपलब्ध आहे.\nस्वत: ला आव्हान आणि संभाषण प्रमुख विषय एक वाचन करून आकर्षण होऊ दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.cehat.org/publications/1490944562", "date_download": "2018-05-27T03:16:07Z", "digest": "sha1:XEQWRR3ARXLC6XGUBRYTZBE4Q6MOU5YB", "length": 3511, "nlines": 76, "source_domain": "www.cehat.org", "title": "Cehat | Publications", "raw_content": "\nयौन उत्पीड़न के मामले में अपनाई जानेवाली मुलभुत प्रक्रिया\nलैगींक अत्याचाराची प्रकरणे हाताळताना अनुसरण्याच्या प्राथमिक कार्यपद्धती\nराजीव गांधी आरोग्य योजना शहरापुरतीच: ‘सेहत’ संस्थेच्या अभ्यासपूर्ण अहवालाचा निष्कर्ष\nकमावत्या स्त्रीलाही पोटगीचा अधिकार\nकौटुंबिक हिंसेमध्ये कारवाईकरिता आरोग्य व्यावसायिकांसाठी मार्गदर्शिका\nजीवन हे जगण्यासाठी आहे. सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nघरेलु हिंसा के मामले में स्वास्थ्यकर्मियों द्वारा हस्तक्षेप करने हेतु मार्गदर्शिका\nआपका जीवन मूल्यवान है | सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nसरासरी पाच टक्के महिलांवर ‘वैवाहिक बलात्कार\nकौटुंबिक हिंसेचा सामना करणाऱ्या महिलांचे समुपदेशन करण्याकरिता नैतिक मार्गदर्शक तत्त्वे\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा. मिळून साऱ्याजणी मासिक\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाची अर्थसंकल्पीय प्रक्रिया : एक ओळख, एक मागोवा\nवैद्यकीय गर्भपात कायदा : महाराष्ट्रातील सेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2018/05/elon-musk-case-study-in-marathi-marathi.html", "date_download": "2018-05-27T03:33:03Z", "digest": "sha1:HKNFBWIJE4JTXM3J6GIPQBZE7ZCBEQ3D", "length": 4598, "nlines": 63, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "बिझनेस कसा करावा हे एलॉन मस्क कडून शिकूया ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nबिझनेस कसा करावा हे एलॉन मस्क कडून शिकूया \nबिझनेस कसा करावा हे एलॉन मस्क कडून शिकूया एलॉनचा बिझनेस आणि त्यामागच्या स्ट्रॅटेजी समजावून सांगणारी ही बिझनेस गाथा नेटभेटच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nबिझनेस कसा करावा हे एलॉन मस्क कडून शिकूया \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://diffusertechnology.com/Mango.aspx", "date_download": "2018-05-27T03:06:13Z", "digest": "sha1:KLWMQF3TIW634JO7JWWZRTUBX5N5H2PW", "length": 3070, "nlines": 45, "source_domain": "diffusertechnology.com", "title": "f DiffuserTechnology", "raw_content": "\nतुमचे यश ही आमची जबाबदारी\nदरवर्षी, नेहमीच्या दुप्पट, हमखास, फेब्रुवारी-मार्चमध्ये हापूस आंबा तुमच्या बागेत मिळण्यासाठी आम्ही Consultancy करतो.\nडिफ्युजर तंत्राने कोकणात आंबा उत्पादन घेण्याबाबत नेहमी विचारले जाणारे प्रश्न.\nदरवर्षी नेहमीच्या दोन/अडीचपट आंबा उत्पादन मिळविण्याचे तंत्रज्ञान.\nहापूस आंबा कोकणचे शक्तीकेंद्र बनू शकते.\nश्री. महेश बेडेकर, तरळे, राजापूर\nसौ. शिल्पा अनिल मोरे, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग\nश्री. सुभाषराव फणसेकर, वाघोटण, देवगड\nश्री. गणेश बेडेकर, तरळे, राजापूर\nश्री. सुरेश बेडेकर, तरळे, राजापूर\nश्री. राम रेडीज, चिपळूण\nश्री. दिलीपराव शिर्के, मुंढर, गुहागर\nश्री. रणजीतराव राणे , देवगड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/03/capture-images-from-any-video-file.html", "date_download": "2018-05-27T03:08:48Z", "digest": "sha1:3O42UOB6KEGJ77NVTIO67L27UROUMT6N", "length": 8170, "nlines": 78, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "How to capture images from any video file - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nत्या दिवशी असाच एक कार्टुनचा व्हिडीओ बघत होतो मला ते कार्टुन आवडले आणि एक अतिशय विनोदी क्षण मला आवडला वाटले मला याचे वॉलपेपर बनवता आले असते तर...पण नंतर लक्षात आले की अरेरे हा तर व्हिडीओ आहे यातून कसा वॉलपेपर बनवू...\nम्हटलं यावरही काही युक्ती असेल जरा नेटवरती फेरफटका मारून बघुया काही शोध लागतो का ते \nआणि शोध लागला मंडळी आपल्याला माहीत असलेल्या नेहमीच्या सोफ्टवेअरच्या आधारे आपल्याला नक्कीच अशा व्हिडीओ मधुन image capture करता येते.\nत्या सोफ्टवेअरचे नाव आहे VLC Media Player. मला वाटते हा मिडिया प्लेयर ज्यांना माहीत नाही असे फार कमी असतील तसेच हा Install करण्यासदेखील अतिशय सोपा आहे.\nजर तुमच्या कडे VLC Media Player नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून तो डाऊनलोड करावा लागेल तुम्हाला.\nVLC Media Player ची प्रगत आवृत्ती डाऊनलोड करण्यासठी येथे क्लिक करा.\nमला हवी असलेली व्हिडीओ फाईल मी VLC मध्ये Play करण्यासाठी मी त्या फाईलवर Right click केले आणि Open with -------> VLC Media Player हा पर्याय निवडला.\nआणि माझा व्हिडीओ सुरु झाला. मला त्यातला एक विनोदी क्षण टिपावासा वाटला.\nत्या साठी मी व्हिडीओ सुरु असताना वरील मेन्युबार मधून Video या पर्यायातून Snapshot हा पर्याय निवडला.\nमाझी ही image मला png या फॉरमेट मध्ये My Pictures या फोल्डर मध्ये दिसेल त्यासाठी मी Start या बटणावर क्लिक करून My pictures हा पर्याय निवडाला.तुम्ही हवे असल्यास नंतर त्या image चा फॉरमेट बदलू शकता त्यासाठी फॉरमेट फॅक्टरी आहेच की काय बरोबर ना \nमाझ्या समोर My picture ची विंडो ओपन झाली. तिकडे मला मी निवडलेली (म्हणजेच Snapshot ची) image सापडली. आता मला हव्या त्या images मी सिनेमा बघताना निवडू शकतो.\nतुमचा व्हिडीओ दिसायला जितका स्वच्छ (Clear )असेल तितकीच तुमची Image सुद्धा स्वच्छ असेल.\nचालत्या व्हिडीओतून आपल्याला हवी तशी आणि हवी तेव्हा image capture (फोटो काढण्याची/ निवडण्याची) ही झटपट युक्ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा.\nतसेच तुमच्या प्रतिक्रिया आणि सुचना देखील कळवा.\nतुम्हाला जर काही संगणकाविषयी समस्या असतील तर त्यांचे ही नेटभेट वर स्वागत आहे.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nपलक मुछल-जगप्रसिध्द असूनही अनोळ्खी व्यक्तिमत्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-agralekh-kisan-long-march-6525", "date_download": "2018-05-27T03:20:22Z", "digest": "sha1:AT5O5XIZCQA4L7YIUN3RRLDUHC5JC32Q", "length": 18081, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi agralekh on kisan long march | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 14 मार्च 2018\nलाल वादळ तात्पुरते शमले असले तरी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांची धोरणात्मक उकल या आंदोलनानंतरही झालेली नाही. त्यामुळे असंतोषाची धग अजूनही कायम आहे.\nकिसान लॉँग मार्चच्या रूपाने मुंबईला धडकलेले लाल वादळ आपल्या मागण्यांना राज्य शासनाची लेखी हमी मिळाल्यानंतरच शमले. वर्षभराच्या आत शेतकऱ्यांचे हे दुसरे मोठे आंदोलन. कमालीची शिस्त आणि दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना काही अडचणी येऊ नयेत म्हणून या शेतकऱ्यांनी दाखविलेल्या सुजाणपणाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. खरे तर फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांना अगदी न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरावे लागत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पदरात फारसे काही न टाकता त्यांची केवळ बोळवण केली जात आहे. डाव्या पक्षांचे नेतृत्व आणि लाल झेंड्याखालील या आंदोलनात आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. त्यांच्यासाठीच्या कायद्याची अंमलबजावणी न होणे, जीर्ण शिधापत्रिका बदलून देणे, निराधारांच्या मानधनात जुजबी वाढ अशा अगदी छोट्या छोट्या बाबी मोर्च्याच्या एजेंड्याच्या विषयच होतात कशा यावर शासनाने विचार करायला हवा. यावरून राज्यात कारभार कसा चालू आहे, याचा अंदाजही यायला हवा.\nया देशात आदिवासी हा पूर्वीपासूनच अनेक हक्कांपासून वंचित आहे. त्यांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यात प्रशासकीय अडचणी येऊ नयेत, याकरिता कायदाही आहे. त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, आमच्या उदरनिर्वाहाचे साधन आमच्या मालकीचे करा, यासाठी त्यांना आता पायपीट करावी लागतेय, ही बाब गंभीर म्हणावी लागेल. त्यांच्या प्रमुख मागण्यांच्या बाबतीतही हे करू, ते करू अशी आश्वासनेच त्यांना मिळाली आहेत.\nसर्वसामान्य शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांमध्ये सरसकट कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव, बोंड अळी आणि गारपीटग्रस्तांना भरपाई याबाबतही ठोस असा काहीच निर्णय झालेला नाही. यातील शेतीमालास रास्त भाव आणि आपत्तीग्रस्तांना योग्य मदत, हे विषय तर आधीच निकाली लावले गेलेत, अशा अविर्भावात शासन आहे. उत्पादन खर्चावर दीडपट हमीभावाबाबत केंद्राकडे पाठपुरावा करू, असे राज्य शासन सांगते. तर चालू रब्बी हंगामातील पिकांना अशाप्रकारे हमीभाव आम्ही जाहीर केले असून, त्याच धर्तीवर आगामी खरिपापासून ते खरीप पिकांनाही देऊ, असे केंद्र शासनाचे म्हणणे आहे. अशा वेळी राज्य शासन केंद्राकडे नेमका काय पाठपुरावा करणार, याचा खुलासा व्हायला हवा.\nकर्जमाफीबाबत बोलायचे झाले, तर त्याच्या अंमलबजावणीत मुळातच खूप गोंधळ आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून अजूनही वंचित आहेत. आता वंचितांसाठी योजनेची मुदतवाढ, पती-पत्नी व अज्ञात मुले यांना दीड लाखापर्यंतची कर्जमाफी, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र अर्जदार म्हणून विचार या निर्णयाची नीट अंमलबजावणी झाली, तर लाभार्थ्यांची संख्या थोडीफार वाढू शकते. या आंदोलनाला सत्ताधारी भाजप सोडला तर जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपला पाठिंबा दिला आहे. या नेत्यांनी आयत्या गर्दीसमोर भाषणे ठोकून सरकारवर टीका करण्याची आपली हौस भागवून घेतली; परंतु शेतकऱ्यांना आपल्या न्याय्य मागण्यांसाठी वारंवार पायपीट करावी लागणे, हे विरोधी पक्षांचेही अपयश आहे. लाल वादळ तात्पुरते शमले असले तरी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांची धोरणात्मक उकल या आंदोलनानंतरही झालेली नाही. त्यामुळे असंतोषाची धग अजूनही कायम असून, त्याचा भडका कधीही उडू शकतो. ही वेळ शासनाने येऊ देऊ नये, एवढेच\nआंदोलन agitation सरकार government विषय topics कर्जमाफी हमीभाव minimum support price शेती रब्बी हंगाम आग खरीप भाजप राजकीय पक्ष political parties\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/jalyukta-shivar-action-plan-ready-36103", "date_download": "2018-05-27T03:52:05Z", "digest": "sha1:SBJKEO7535KHVJAX6XQ4ZM2GE5JPFAD3", "length": 11922, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalyukta shivar action plan ready 'जलयुक्त शिवार'चा कृती आराखडा तयार करा | eSakal", "raw_content": "\n'जलयुक्त शिवार'चा कृती आराखडा तयार करा\nमंगळवार, 21 मार्च 2017\nमुंबई - जलयुक्त शिवार आणि प्रधानमंत्री आवास योजना ही महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनांची कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज येथे केली.\nमुंबई - जलयुक्त शिवार आणि प्रधानमंत्री आवास योजना ही महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनांची कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज येथे केली.\nपदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्य सचिवांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांच्याशी संवाद साधला. या वेळी मल्लिक यांनी आदिवासी विभागातील रस्ते आणि विविध विकास योजनांच्या कामांचा तसेच शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी वीजपुरवठा, विहिरी, शेततळे याबाबत जिल्हानिहाय आढावा घेतला. शहरी व ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील कामांच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली आहे.\nजूनपर्यंत किमान दोन हजार किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करावे. विविध योजनांच्या कामांसाठी निधीची कमतरता नाही. निधीअभावी कामे राखडणार नाहीत याची जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.\nजलयुक्त शिवार योजना महत्त्वाकांक्षी असून, तिची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. यासाठी कृती आराखडा तयार करावा, या कामांमध्ये लोकसहभाग वाढवून योजनेची कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होतील याकडे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष द्यावे, असेही मुख्य सचिवांनी सांगितले.\nनांदेड शहर, जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा\nनांदेड : नांदेड शहर व परिसराला शनिवारी रात्री आठ ते साडे अकरा या कालावधीत वादळी वारा व पावसाने झोडपले. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडला. अनेक...\nसहा मैलापाणी प्रकल्पांना मंजुरी\nपुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात\nपुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/break-up-!/", "date_download": "2018-05-27T03:33:37Z", "digest": "sha1:ZUHLNMA6X4F6CKUZQSDZJF6RCWVIU6B3", "length": 3685, "nlines": 94, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-माझं Break- Up झालंय..!", "raw_content": "\nमाझं Break- Up झालंय..\nमाझं Break- Up झालंय..\nमाझं Break- up झालंय..\nहरलेलो मी आयुष्याला नी आज प्रेमामध्येही\nतिला तिचे हरवलेलं प्रेम पहीलं परत सापडलं होतं\nम्हणुन कारण नसताना ही रोज तिचं माझ्याशी भांडणं होतं\nपण दोष काय माझा \nमी तर खुप प्रेम केले गं..\nपण हया आसवांनी जाणीव पुन्हा दिली मला..\nती माझी एकच चुकी सांगायची\nमी तिला वेळ देत नाही\nतिच्यासाठी मित्रांमध्ये राहणं ही सोडलं होतं मी\nतु प्रेम करत नाही\nखरंच खुप प्रेम होतं माझं...\nमाझं Break- Up झालंय..\nतु मला कवी बनविले...\nकविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...\n[ कविता म्हणजे कागद,\nलेखणी अन् तू... ]\nमाझं Break- Up झालंय..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-anjanvati-beed-3274?tid=128", "date_download": "2018-05-27T03:31:12Z", "digest": "sha1:ONXOEXP4LM7LKE4TP45FOLSFSE5KA7KX", "length": 21071, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, anjanvati, beed | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपारंपरिक शेतीपेक्षा रेशीम व्यवसायातून समाधानकारक वाटचाल\nपारंपरिक शेतीपेक्षा रेशीम व्यवसायातून समाधानकारक वाटचाल\nशुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017\nरेशीम शेतीत सुरवातीला शेडसाठी खर्च होत असला तरी त्यावरील गुंतवणूक दीर्घ काळासाठी असते. तसेच शेडसह अन्य खर्चासाठीही शासन अनुदान मिळते. प्रत्येक बॅचमधून ताजा पैसा हाती येत राहतो.\n- पांडूरंग येडे, अंजनवती, ता. जि. बीड.\nअंजनवती (ता. जि. बीड) येथील येडे बंधूंनी भागातील रेशीम उत्पादकांचे प्रयोग व यश अभ्यासले. आपल्या सुमारे १९ एकरांतील पारंपरिक शेतीतून आर्थिक सक्षमता वाढत नाही. त्यासाठी रेशीम व्यवसाय चांगला पर्याय असल्याचे लक्षात आले. आज एक एकरवरील तुती लागवडीतून तीन बॅचेसमध्ये यशस्वी उत्पादन घेत त्यांनी समाधानकारक उत्पन्नाकडे वाटचाल केली आहे. तुती लागवडीतही वाढ केली आहे.\nबीड हा दुष्काळी जिल्हा. याच तालुक्यातील अंजनवती येथे पांडुरंग (त्र्यंबक) व धाकटे दत्ता हे येडे बंधू राहतात. वडील रामदास यांची वडिलोपार्जित सुमारे १९ एकर शेती अाहे. त्यातील १२ एकर बागायती आहे. घरची शेती पारंपरिक म्हणजे कपाशी, बाजरी, तूर, सोयाबीन हीच आहेत. मात्र पांडूरंग यांच्या मते या पिकांतून फारसे काही पदरात पडत नाही. त्यांचा ‘पीकअर्प वाहनाचाही व्यवसाय आहे. मात्र तो दररोजचा नसतो. दोघे बंधू शेतीच करतात.\nबीड जिल्ह्यात उत्तम रेशीम उत्पादक आहेत. त्यापैकीच एका शेतकऱ्याकडून येडे यांना रेशीम शेतीची प्रेरणा मिळाली. उत्पन्नवाढीसाठी हा चांगला पर्याय असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मागील वर्षी त्याच शेतकऱ्याकडून तुतीचे बेणे आणले. एक एकरात तुतीची लागवड लागवड केली. यामध्ये तीन बाय दोन फूट, मधला पट्टा पाच फुटांचा व पुन्हा तीन बाय दोन फूट अशी लागवड पध्दत वापरली. एकरी सुमारे पाचहजार चारशे झाडे बसली. काही झाडांची मरतूक झाली. मात्र पुन्हा नांग्या भरल्या.\nरेशीम अळी संगोपनासाठी ६० फूट लांब आणि २२ फूट रुंदीचे शेड उभारले आहे. मधल्या भागात व्यवस्थापसाठी जागेच्या उद्देशाने चार फुटांचे अंतर ठेवत दोन्ही बाजूंनी प्रत्येकी सहा असे १२ रॅक्स उभारले आहेत. शेडच्या उभारणीसाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च आला आहे. तुतीसाठी ठिबक सिंचनाची सुविधा केली आहे. अळी संगोपनासाठी अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले आहे. पाण्यासाठी विहीर, बोअर आहे. तसेच गावाजवळील तलावाचेही पाणी उपलब्ध होते. अंबेजोगाई तालुक्यातील वडद येथील चॉकी सेंटरमधून दोन अवस्था पार केलेल्या रेशीम अळ्या पुढील संगोपनासाठी उपलब्ध होतात.\nउत्पादन, मार्केट व विक्री\nयेडे यांनी आत्तापर्यंत तीन बॅचेसचे उत्पादन घेतले आहे. पहिल्या बॅचमध्ये शंभर अंडीपूंजापासून ६० किलो, दुसऱ्या बॅचमध्ये २२५ अंडीपूंजांपासून सुमारे दोन क्विंटल तर तिसऱ्या बॅचमध्ये २०० अंडीपूंजांपासून एक क्विंटल ६० किलो एवढे कोषउत्पादन मिळाले आहे. पहिल्या दोन बॅचमधील उत्पादनाची विक्री अंबेजोगाई येथे केली. त्यास किलोला ४०० रुपयांपर्यंत दर मिळाला.\nमात्र तिसऱ्या बॅचमधील कोषांची विक्री कर्नाटकातील रामनगर येथे केली. त्यास मात्र किलोला ४९१ रुपये असा चांगला दर मिळाला.\nरेशीम शेतीतील आश्वासक उत्पन्न\nपांडूरंग म्हणाले की, एरवी पारंपरिक शेतीतून वर्षाला पाच ते सहा लाख रुपयांपेक्षा काही जास्त उत्पन्न हाती येत नाही. त्या तुलनेत रेशीम शेतीतील तीन बॅचेसमधून किमान सव्वा ते दीड लाख रुपयांची कमाई झाली आहे. येत्या जानेवारीत चौथी बॅच घेणार आहे. आमच्या गावात सुमारे नऊ शेतकरी रेशीम शेती करतात. सगळे मिळून रामनगरला माल पाठवू लागलो आहोत. त्यामुळे वाहतुकीवरील खर्चात बचत झाली आहेत. किलोला केवळ २० रुपये त्यासाठी खर्च येतो. रेशीम शेतीत खर्चही कमी आहे. दोघे बंधू व दोघांच्या सौभाग्यवती असे चारजण या व्यवसायात राबतात. त्यामुळे मजुरांवरील खर्च कमी झाला आहे. पारंपरिक शेतीला रेशीम शेती हा चांगला पर्याय असल्याचे अनुभवास येत असल्याचे पांडूरंग म्हणाले.\nरेशीम उद्योगासाठी रेशीम विभागाकडून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून अनुदान देण्याची तरतूद आहे. पांडूरंग यांना आत्तापर्यंत सुमारे ३२ हजार रुपये अनुदानाचा लाभ मिळाला आहे. रेशीम उद्योगाच्या बळकटीकरणासाठी शासन स्तरावरुन ठोस उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सध्या रेशीम कोष विक्रीसाठी बंगळूरला जावे लागते. प्रत्येक जिल्हा स्तरावर शासनाचे हमी खरेदी केंद्र असण्याची गरज आहे. तसेच मिळणारे अनुदान संबंधित विभागाने तत्परतेने शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. तसे होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन कामे सोडून शासनाच्या कार्यालयात खेटे मारावे लागतात, अशी खंतही पांडूरंग यांनी बोलून दाखवली.\nसंपर्क -पांडूरंग येडे- ९९२२५३४८७४\nरेशीम शेती sericulture शेती\nतुतीची शेती चांगल्या प्रकारे केली जाते. जेणे करून रेशीम अळ्यांना चांगले खाद्य मिळावे\nयेडे बंधूंचा रेशीम अळी संगोपन प्रकल्प\nकोष चांगल्या दर्जाचे तयार व्हावेत यासाठी व्यवस्थापन चांगले ठेवण्यात येेते.\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nपीकबदल, आंतरपिकामुळे हवामान बदलाचा सामना वाकोडीचे पद्माकर कोरडे यांची सहा एकर शेती....\nतंत्रज्ञानाच्या नियोजनबद्ध वापराने...कैलास, विलास, ईश्वर व किशोर ही निर्मळ कुटुंबातील...\nपीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...\nसेंद्रिय शेती, वाणबदल, यांत्रिकीकरणाचा...आनंद पाटील अनेक वर्षे रासायनिक शेती करीत होते....\nभविष्याचा वेध घेत शेतीत करतोय बदलअकोला जिल्ह्यातील चितलवाडी येथील प्रयोगशील शेतकरी...\nपाण्याचा नियंत्रित वापर, जमिनीच्या...कठोरा (ता. जि. जळगाव) येथील अल्पभूधारक शेतकरी...\nतूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भरआमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा...\nबियाणे, लागवड तंत्रात केला बदलसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील...\nप्रयोगशील कांदा शेतीत ठळक अोळख मिळवलेले...नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यातही...\nसिंचनक्षमता बळकट करून फळबागशेती केली...केळीचे मुख्य पीक, त्याचे निर्यातक्षम उत्पादन,...\nफळबाग शेती, रायपनिंग चेंबर, थेट विक्रीडोंगरकडा (जि. हिंगोली) येथील वयाच्या पासष्टीमध्ये...\nबारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...\nसुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...\nनिवृत्त शिक्षक झाला प्रयोगशील शेतीतील...वडगाव निंबाळकर (ता. बारामती, जि. पुणे) येथील...\nप्रयत्न, सातत्यामुळेच मिळाला...प्रयत्न व त्यात सातत्य हाच खरा तर यशाचा मंत्र आहे...\n‘ए ग्रेड’ कलिंगड उत्पादनात राजेंद्र...नंदुरबार जिल्ह्यातील होळ येथील राजेंद्र पाटील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/gauri-lankesh-would-be-alive-if-she-hadnt-written-against-rss-bjp-says-karnataka-party-mla-dn", "date_download": "2018-05-27T03:28:47Z", "digest": "sha1:YYF4NOBD3REPJYKPDDJ7IEQQONMH2KUF", "length": 12426, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gauri Lankesh would be alive if she hadn't written against RSS, BJP, says Karnataka party MLA DN Jeevaraj संघावर टीका केली नसती तर गौरी वाचल्या असत्या: भाजप आमदार | eSakal", "raw_content": "\nसंघावर टीका केली नसती तर गौरी वाचल्या असत्या: भाजप आमदार\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\nभारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. गौरी लंकेश या आपल्या बहिणीसारख्या होत्या. परंतु, त्या नेहमी संघ आणि भाजपच्याविरोधात लिहीत होत्या. आतापर्यंत संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्या झाल्या. स्वयंसेवकांच्या हत्येच्या विरोधात मात्र आवाज उठवला नाही. चुकीच्या माहितीच्या आधारावर त्या संघाच्या विरोधात लिहीत होत्या.\nबंगळूर : गौरी लंकेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विरोधात गेल्या नसत्या तर त्या जिवंत राहिल्या असत्या, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकमधील भाजप आमदार डी. एन. जीवराज यांनी केले आहे. जीवराज यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.\nभारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. गौरी लंकेश या आपल्या बहिणीसारख्या होत्या. परंतु, त्या नेहमी संघ आणि भाजपच्याविरोधात लिहीत होत्या. आतापर्यंत संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्या झाल्या. स्वयंसेवकांच्या हत्येच्या विरोधात मात्र आवाज उठवला नाही. चुकीच्या माहितीच्या आधारावर त्या संघाच्या विरोधात लिहीत होत्या. \"चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार' या लेखात त्यांनी स्वयंसेवकांवर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यांनी काही लिहिले नसते तर त्या जिवंत राहिल्या असत्या, असे जीवराज यांनी म्हटले आहे.\nजीवराज यांच्या या वक्तव्याची कॉंग्रेसने निषेध केला असून, जीवराज यांना यातून काय सुचवायचे आहे, असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. श्रृंगेरी येथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जीवराज यांच्याविरोधात तक्रार केली आहे. मात्र, आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा आरोप जीवराज यांनी केला आहे.\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान\nशेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-baramati-news-handicapped-online-certificate-login-id-password-103376", "date_download": "2018-05-27T03:56:54Z", "digest": "sha1:FKB3EDLFYCEII4HU5GUCDLC3FRZMNMHW", "length": 15273, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news baramati news handicapped online certificate login id password पुणे - लॉगइन आयडी आणि पासवर्डसाठी दिव्यांगांना पुण्याचा हेलपाटा | eSakal", "raw_content": "\nपुणे - लॉगइन आयडी आणि पासवर्डसाठी दिव्यांगांना पुण्याचा हेलपाटा\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nबारामती : दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रमाणपत्रासाठीचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड जिल्हा शल्य चिकित्सकांकडून देण्यात येत नसल्याने सर्वच दिव्यांगाना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.\nराज्य शासनाने दिव्यांगांना देण्यात येणारे प्रमाणपत्र आता ऑनलाईन असणे अनिवार्य केलेले आहे. ऑनलाईन प्रमाणपत्र देण्याची यंत्रणा प्रत्येक तालुका पातळीवर असणे गरजेचे असताना सध्या मात्र फक्त पुण्यातील औंध येथील जिल्हा शल्य चिकित्सकांकडेच या यंत्रणेचा लॉग इन आयडी व पासवर्ड असल्याने जिल्ह्यातील सर्वच दिव्यांगांना पुण्याचा हेलपाटा करावा लागत आहे.\nबारामती : दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रमाणपत्रासाठीचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड जिल्हा शल्य चिकित्सकांकडून देण्यात येत नसल्याने सर्वच दिव्यांगाना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.\nराज्य शासनाने दिव्यांगांना देण्यात येणारे प्रमाणपत्र आता ऑनलाईन असणे अनिवार्य केलेले आहे. ऑनलाईन प्रमाणपत्र देण्याची यंत्रणा प्रत्येक तालुका पातळीवर असणे गरजेचे असताना सध्या मात्र फक्त पुण्यातील औंध येथील जिल्हा शल्य चिकित्सकांकडेच या यंत्रणेचा लॉग इन आयडी व पासवर्ड असल्याने जिल्ह्यातील सर्वच दिव्यांगांना पुण्याचा हेलपाटा करावा लागत आहे.\nजिल्ह्यातील मंचर, दौंड, बारामती व इंदापूर येथे महिन्यातून एक दिवस शिबीर घेऊन दिव्यांगांची तपासणी केली जाते. येथे काही डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करुन त्यांचे दिव्यांगत्व किती प्रमाणात आहे याची शहानिशा करतात. ही कागदपत्रे सदरची डॉक्टर मंडळी पुण्याच्या औंध रुग्णालयात घेऊन जातात तेथे ही सर्व माहिती संगणकामध्ये भरल्यानंतर हे प्रमाणपत्र मिळते. वास्तविक ही सर्व सोय प्रत्येक तालुका पातळीवरील शासकीय रुग्णालयात केल्यास रुग्णांची सोय होऊ शकेल. महिन्यातून एकदाच हे शिबीर असल्याने त्या दिवशी काही कारणाने येता आले नाही तर दिव्यांगांना पुढील महिन्याची वाट पाहत बसावी लागते.\nशासनाच्या नियमानुसार ज्या दिवशी दिव्यांग अशा प्रमाणपत्राची मागणी करेल त्याच दिवशी त्याच्या तपासण्या करुन असे प्रमाणपत्र देणे गरजेचे असताना प्रत्यक्षात मात्र या नियमाला केराची टोपलीच दाखविली जात आहे. औंधहून जी दिव्यांग प्रमाणपत्र दिली जात आहे त्याचा दर्जाही कमालीचा निकृष्ट असून त्या प्रमाणपत्रावरील एकही छायाचित्र ओळखू न येण्याच्या स्थितीतील आहे.\nया संदर्भात माहिती घेतली असता सदर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणाहून जाणारे डॉक्टर्स स्वतः कागद घेऊन जातात व त्याच कागदांवर या प्रमाणपत्रांच्या प्रती प्रिंट करुन आणतात. काही वेळेस प्रिंटर बिघडल्यानंतर तालुक्याहून येणाऱ्या डॉक्टरांकडेच थेट प्रिंटरचीही मागणी केल्याचीही धक्कादायक बाब पुढे आली आहे.\nलॉग इन आयडी मिळालेला नाही\nया बाबत शासनाकडून लॉग इन आयडी व पासवर्ड अद्याप उपलब्ध झालेले नाहीत, ते उपलब्ध होताच प्रत्येक शासकीय रुग्णालयाला तो देण्यात येणार आहे. इतर तक्रारींबाबत चौकशी करुन योग्य ती कार्यवाही निश्चितपणे करु, असे पुण्याच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले.\nकोल्हापूरात ३६ हेक्टरवर ऑक्‍सिजन पार्क\nकोल्हापूर - येथील शेंडा पार्क परिसरात नव्याने ऑक्‍सिजन पार्कची निर्मिती होणार आहे. ३६ हेक्‍टर जमिनीवर ४० हजार फुले, फळे, औषधी वनस्पती आदी २८...\n‘स्वच्छता दूत’ व्याधींनी ग्रस्त\nपुणे - ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या शहरातील तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांच्या आरोग्यावर धोक्‍याची घंटा वाजत आहे. ७० टक्के महिलांना सांधेदुखी...\nसहा मैलापाणी प्रकल्पांना मंजुरी\nपुणे - नदी सुधार योजनेतील सहा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांना जायका कंपनीने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सहा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर यामध्ये...\nएसटीची भाडेवाढ अटळ - दिवाकर रावते\nऔरंगाबाद - डिझेलची सतत दरवाढ होत असून, रोज भाववाढ होत असल्याने हिशेबाचे आकडे जुळविताना एसटी प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे एसटीची भाडेवाढ...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-suicide-maratha-vidarbha-marathwada-719", "date_download": "2018-05-27T02:54:40Z", "digest": "sha1:JXLEZGKHOB7P7ZQQS4OF4DLQJYNHSKNU", "length": 19357, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Farmers suicide, Maratha, vidarbha, Marathwada | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाडा, विदर्भात मराठा शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या\nमराठवाडा, विदर्भात मराठा शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या\nदीपा कदम ः सकाळ न्यूज नेटवर्क\nबुधवार, 30 ऑगस्ट 2017\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या एकूण आत्महत्यांपैकी २६ टक्‍के आत्महत्या मराठा जातीतील शेतकऱ्यांच्या असल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यापैकी दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील मराठा जातीतील शेतकऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असून ते ५३ टक्‍के असल्याची गंभीर बाबही पुढे आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये कुणबी, दलित, बंजारा जातींतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण मराठा जातीच्या आत्महत्यांच्या खालोखाल आहे.\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या एकूण आत्महत्यांपैकी २६ टक्‍के आत्महत्या मराठा जातीतील शेतकऱ्यांच्या असल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यापैकी दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील मराठा जातीतील शेतकऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असून ते ५३ टक्‍के असल्याची गंभीर बाबही पुढे आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये कुणबी, दलित, बंजारा जातींतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण मराठा जातीच्या आत्महत्यांच्या खालोखाल आहे.\n२०१४-२०१६ या काळात आत्महत्या केलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यांतील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या माहितीवरून हा अभ्यास करण्यात आला. या दोन वर्षांच्या काळात तीन हजार ८८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यापैकी तीन हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. त्यापैकी ४७ टक्‍के आत्महत्या मराठवाड्यात झाल्या असून, विदर्भातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण ५२ टक्‍के आहे. यापैकी मराठा जातीतील आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक २६ टक्‍के आहे. त्याखालोखाल कुणबी (१६ टक्‍के), दलित (१० टक्‍के), बंजारा (९ टक्‍के) असे आहे.\nकेवळ मराठवाड्यातली आकडेवारी पाहिली, तर मराठा जातीतील ५३ टक्‍के शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, त्यापैकी ५८ टक्‍के छोटे शेतकरी असल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. विदर्भात कुणबी जातीच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक असून त्याचे प्रमाण ३० टक्‍के आहे, तर मराठा जातीतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दोन टक्‍के आहे. विदर्भात मराठा जातीचे प्रमाण नगण्य असून, तेथे कुणबी मराठा किंवा कुणबी अशीच जात लावली जात असल्याने तेथे मराठ्यांचे प्रमाण दिसत नाही. मात्र मराठा आणि कुणबी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण एकत्र धरल्यास ते ४६ टक्‍के होत असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.\nअहवालात स्पष्ट करण्यात आलेल्या महत्त्वाच्या निरीक्षणांनुसार जमीन नसलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण पाच टक्‍के, तर ९५ टक्‍के मालकीची जमीन असणारे शेतकरी आहेत. आत्महत्या केलेल्या मराठा शेतकऱ्यांपैकी ४७ टक्‍के जमीन नापीक असणारे शेतकरी, ३८ टक्‍के कमी प्रमाणात जमीन असणारे आणि दहा टक्‍के मध्यम शेती असणाऱ्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या आहेत. मात्र २० एकरपेक्षा अधिक जमीन असणाऱ्या एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नसल्याचे निरीक्षणही यात नोंदविण्यात आले आहे.\nशेती तोट्याची ठरत असल्याने शेती व्यवसायातून बाहेर पडणाऱ्यांमध्येही मराठा जातीचे प्रमाण सर्वाधिक असून, मराठवाड्यात ते ६२ टक्‍के आहे. मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या मराठा जातीतील ५३ टक्‍के कुटुंबांमध्ये कोणीही कमवणारे नाही. त्यापैकी ३४ टक्‍के कुटुंबांनी शेती कसणे थांबवले आहे, तर २५ टक्‍के कुटुंबांनी त्यांच्या मुलांचे शिक्षण बंद केल्याचीही माहिती यात आली आहे. यात मराठा जातीची जी अवस्था आहे, ती विदर्भात कुणबी जातीची आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ३४ टक्‍के कुटुंबीयांनी शेती सोडून दिली आहे. ३९ टक्‍के कुटुंबांमध्ये कोणीही कमावणारे कोणी नाही, तर १५ टक्‍के आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मुलांना शाळा सोडून द्यावी लागणार आहे.\nपुण्यातील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्‍स ॲन्ड इकॉनॉमिक्‍स’ या संस्थेने विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या तीन हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची घरोघरी जाऊन भेट घेतली. त्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chitos313.blogspot.com/2012/09/blog-post.html", "date_download": "2018-05-27T02:57:53Z", "digest": "sha1:UWAVF3RMCASWSUXUTEP534UHQPTC6SL5", "length": 25522, "nlines": 107, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: लेहानच्या कथांचे शिणेमे", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\nआपल्याकडे 'हार्डकोर' इंग्लिश नोव्हेल्स वाचणारे लोक तसे कमी आहेत पण त्या मानाने हॉलीवूडचे शिणेमे 'भयंकर' आवडीने पाहणारे असंख्य आहेत..अस्मादिक अशाच लोकांपैकी एक (हे सांगण्यात मला कोणताही अभिमान किंवा वैषम्यही वाटत नाही). प्रसिद्ध पुस्तकांवरून शिणेमा बनवणं हा प्रकार नवीन नाही. बऱ्याच वेळा 'पुस्तकच भारी आहे रे..मुव्ही ओके' अशा कमेंट्ससुद्धा आपण सर्रास ऐकतो. मराठमोळ्या 'शाळा'पासून 'दा विन्ची कोड' पर्यंत सगळीकडे हाच प्रकार. पुस्तक वाचताना आपल्या मनाचा पडदा असतो आणि वाचणारा त्याला वाटेल तसं कथानकाचं काल्पनिक चित्र मनात उभं करत असतो. लेखकांच्या दृष्टीकोनातून बोलायचं तर प्रदीप दळवींनी एका कादंबरीच्या प्रस्तावनेत लिहिलं होतं- 'नाटक, सिनेमा या माध्यमांना बरीच बंधनं असतात..सगळ्या कल्पना चित्रित करणं, सादर करणं शक्य नसतं..म्हणून कादंबरी हे माध्यम मला आवडतं..त्यात मनसोक्तपणे हवं ते लिहिता येतं'. निव्वळ याचं कारणाने आपली कल्पना पूर्ण ताकदीने पडद्यावर मांडता यायला तेवढं आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नाही हे लक्षात आल्यावर जेम्स कॅमेरोन 'अवतार' बनवायला काही वर्षं थांबला होता. मग पुस्तकांवरून चांगले सिनेमे बनतच नाहीत का (हे सांगण्यात मला कोणताही अभिमान किंवा वैषम्यही वाटत नाही). प्रसिद्ध पुस्तकांवरून शिणेमा बनवणं हा प्रकार नवीन नाही. बऱ्याच वेळा 'पुस्तकच भारी आहे रे..मुव्ही ओके' अशा कमेंट्ससुद्धा आपण सर्रास ऐकतो. मराठमोळ्या 'शाळा'पासून 'दा विन्ची कोड' पर्यंत सगळीकडे हाच प्रकार. पुस्तक वाचताना आपल्या मनाचा पडदा असतो आणि वाचणारा त्याला वाटेल तसं कथानकाचं काल्पनिक चित्र मनात उभं करत असतो. लेखकांच्या दृष्टीकोनातून बोलायचं तर प्रदीप दळवींनी एका कादंबरीच्या प्रस्तावनेत लिहिलं होतं- 'नाटक, सिनेमा या माध्यमांना बरीच बंधनं असतात..सगळ्या कल्पना चित्रित करणं, सादर करणं शक्य नसतं..म्हणून कादंबरी हे माध्यम मला आवडतं..त्यात मनसोक्तपणे हवं ते लिहिता येतं'. निव्वळ याचं कारणाने आपली कल्पना पूर्ण ताकदीने पडद्यावर मांडता यायला तेवढं आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नाही हे लक्षात आल्यावर जेम्स कॅमेरोन 'अवतार' बनवायला काही वर्षं थांबला होता. मग पुस्तकांवरून चांगले सिनेमे बनतच नाहीत का असं मुळीच नाहीये नाहीतर 'लॉर्ड ऑफ द रिंग्स' मालिकेतले ३ आणि 'हॅरी पॉटर' मालिकेतले ८ सिनेमे बनले नसते, त्यांचा उदोउदो झाला नसता डेनिस लेहान हा 'नवीन जगा'तला प्रसिद्ध 'बेस्टसेलर' लेखकु. त्याची बोस्टन शहराच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली जवळपास डझनभर पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत. दुर्दैवाने ती वाचायचा योग कधी आला नाही पण त्याच्या तीन पुस्तकांवरून बनलेले सिनेमे मात्र मी आवडीने पहिले आणि पुस्तकांवरून नक्कीच चांगले सिनेमे बनू शकतात हे जाणवलं. मिस्टिक रिव्हर, गॉन बेबी गॉन आणि शटर आयलंड हे ते तीन सिनेमे. तिन्ही वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी बनवलेले डेनिस लेहान हा 'नवीन जगा'तला प्रसिद्ध 'बेस्टसेलर' लेखकु. त्याची बोस्टन शहराच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली जवळपास डझनभर पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत. दुर्दैवाने ती वाचायचा योग कधी आला नाही पण त्याच्या तीन पुस्तकांवरून बनलेले सिनेमे मात्र मी आवडीने पहिले आणि पुस्तकांवरून नक्कीच चांगले सिनेमे बनू शकतात हे जाणवलं. मिस्टिक रिव्हर, गॉन बेबी गॉन आणि शटर आयलंड हे ते तीन सिनेमे. तिन्ही वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी बनवलेले कथावस्तू वेगळ्या कलाकार वेगळे. मुळात हॉलीवूडचा 'शिणेमा' पाहत असताना त्याचा लेखकू कोणे याचा फार कुणी विचार करतो का हेसुद्धा मला माहित नाही. केलाच तर त्या लेखकुचं एकही पुस्तक न वाचता त्याच्या पुस्तकांवर आणि त्यांच्यावर बनलेल्या 'शिणेमां'वर असा ब्लॉग लिहावा की नाही तेसुद्धा माहित नाही पण तरी मी लिहितोय.\n'गॉन बेबी गॉन' हे लेहानने पॅट्रिक किंझी आणि ऍन्जलो जेनेरो या गुप्तहेर द्वयींवर लिहिलेलं चौथं पुस्तक (टोटल अर्धा डझन आहेत). अमेंडा नावाच्या चार वर्षाच्या मुलीचं अपहरण होतं. मुलीची मामी परिस्थितीचं गांभीर्य वाढवून पोलीस तपास करत असतानासुद्धा ही केस पॅट्रिक आणि ऍन्जलोला देते आणि पोलिसांना या दोघांना सहकार्य करणं भाग पडतं. मुलीची आई 'सिंगल मॉम', ड्रग्स घेणारी, सिगरेट-दारू पिणारी थोडक्यात मुलीबद्दल फारशी आपुलकी नसणारी बाई आहे. मामा आणि मामीने आईच्या गैरहजेरीत अमेंडाची पोटच्या पोरीसारखी काळजी घेतलीय. दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी या केसमध्ये तपास करतायत. पॅट्रिक आणि ऍन्जीने केसवर काम करायला सुरुवात केल्यावर बोस्टनच्या ड्रग सर्कलमधले काही व्यवहार आणि त्यातली अमेंडाच्या आईची गुंतवणूक असे मुद्दे प्रकाशझोतात येतात. वरकरणी अमेंडाचा तपाससुद्धा लागतो परंतु तिला ताब्यात घेण्याच्या वेळी अनपेक्षित घटना घडतात आणि छोट्या अमेंडाला एका कड्यावरून संशयास्पद रीतीने फेकून देण्यात येतं. या घटनेला वरिष्ठ पोलीस अधिकारी साक्षीला असतात. कड्याखालच्या पाणवठ्यात अमेंडाचा मृतदेह मिळत नाही पण तिला मृत घोषित करतात. लहानग्या मुलीच्या झालेल्या अपहरण आणि मृत्यूमुळे गुंतलेले सगळेच पोलीस अधिकारी, पॅट्रिक, ऍन्जी सगळेच अस्वस्थ होतात. काही काळ जातो आणि अजून एका लहान मुलाचं अपहरण होतं. त्याचाही तपास लागतो. पण तो तरी जिवंत परत येतो का हे सगळं पहायचं असेल तर शिणेमा पाहायला हवा हे सगळं पहायचं असेल तर शिणेमा पाहायला हवा मी कथानक फारच ढोबळ लिहिलं आहे, मुख्य चित्रपट (कथा) मी लिहिलंय त्याच्या नंतर येते..पण तो भाग सस्पेन्स ओपन करेल म्हणून लिहिला नाही. गांभीर्याने विचार केला तर व्यक्तिरेखा एककल्ली आहेत असं लक्षात येतं आणि कदाचित म्हणून कथानकाचा शेवट पटला नाही तरी योग्य वाटतो. बेन अफ्लेक मला अभिनेता म्हणून कधीच थोर वाटला नव्हता..पण इथे त्याने दिग्दर्शक म्हणून चांगलं काम केलंय असं म्हणायला हरकत नाही मी कथानक फारच ढोबळ लिहिलं आहे, मुख्य चित्रपट (कथा) मी लिहिलंय त्याच्या नंतर येते..पण तो भाग सस्पेन्स ओपन करेल म्हणून लिहिला नाही. गांभीर्याने विचार केला तर व्यक्तिरेखा एककल्ली आहेत असं लक्षात येतं आणि कदाचित म्हणून कथानकाचा शेवट पटला नाही तरी योग्य वाटतो. बेन अफ्लेक मला अभिनेता म्हणून कधीच थोर वाटला नव्हता..पण इथे त्याने दिग्दर्शक म्हणून चांगलं काम केलंय असं म्हणायला हरकत नाही बाकी अभिनयाचं म्हणायचं तर फ्रीमन आजोबा, एड हॅरीस ही बाप मंडळी आहेत..त्यांचं वेगळं काय कौतुक करणार बाकी अभिनयाचं म्हणायचं तर फ्रीमन आजोबा, एड हॅरीस ही बाप मंडळी आहेत..त्यांचं वेगळं काय कौतुक करणार एमी रायनला हेलीनच्या (अमेंडाची आई) भूमिकेसाठी ऑस्कर मिळालं म्हणून तिचा विशेष उल्लेख\n'गॉन बेबी गॉन'च्या चारेक वर्ष आधी अजून एक 'लीजंड' क्लिंट इस्टवूड आजोबांनी लेहानच्या एका बेस्टसेलर पुस्तकावर, 'मिस्टिक रिव्हर' वर, त्याच नावाचा शिणेमा बनवला. बऱ्याच ऑस्कर्ससाठी नामांकन मिळालेल्या या चित्रपटासाठी अभिनेता आणि सहाय्यक अभिनेता हे दोन पुरस्कार अनुक्रमे शॉन पेन आणि टीम रॉबिन्स यांना मिळाले. गोष्ट तीन मित्रांची लहानपणी गल्लीत खेळत असताना त्यातल्या एकाला दोन विकृत लोक धरून नेतात आणि त्याचं लैंगिक शोषण करतात. तो तिथून कसाबसा पळून जातो पण त्या घटनेने अर्थातच त्याचं आयुष्य बदलून जातं. गोष्ट २५ वर्षं पुढे जाते. आता त्यातला एकजण पोलीस ऑफिसर आहे, दुसरा काही लहानसहान गुन्ह्यांसाठी शिक्षा होऊन जेलची हवा खाऊन आलाय आणि एक दुकान चालवतो. तिसरा (हो..तोच..लहानपणी....) आपल्या बायको आणि एका मुलाबरोबर राहतोय..त्याचा व्यवसाय नीटसा कळला नाही. दुकान चालवणाऱ्या मित्राच्या १९ वर्षाच्या मुलीचा खून होतो. त्याचा तपास पोलीस मित्र करत असतो. खून झालेल्या रात्री तिसरा मित्र रक्तबंबाळ होऊन घरी येतो. बायकोने विचारल्यावर एका पाकीटमाराने हल्ला केला आणि आपणही विरोध म्हणून त्याला मारून आलो म्हणून सांगतो..पण त्याची उत्तरं त्याच्या बायकोला विश्वासार्ह वाटत नाहीत. एव्हाना अंदाज आलाच असेल की गोष्ट पुढे कशी सरकणारे लहानपणी गल्लीत खेळत असताना त्यातल्या एकाला दोन विकृत लोक धरून नेतात आणि त्याचं लैंगिक शोषण करतात. तो तिथून कसाबसा पळून जातो पण त्या घटनेने अर्थातच त्याचं आयुष्य बदलून जातं. गोष्ट २५ वर्षं पुढे जाते. आता त्यातला एकजण पोलीस ऑफिसर आहे, दुसरा काही लहानसहान गुन्ह्यांसाठी शिक्षा होऊन जेलची हवा खाऊन आलाय आणि एक दुकान चालवतो. तिसरा (हो..तोच..लहानपणी....) आपल्या बायको आणि एका मुलाबरोबर राहतोय..त्याचा व्यवसाय नीटसा कळला नाही. दुकान चालवणाऱ्या मित्राच्या १९ वर्षाच्या मुलीचा खून होतो. त्याचा तपास पोलीस मित्र करत असतो. खून झालेल्या रात्री तिसरा मित्र रक्तबंबाळ होऊन घरी येतो. बायकोने विचारल्यावर एका पाकीटमाराने हल्ला केला आणि आपणही विरोध म्हणून त्याला मारून आलो म्हणून सांगतो..पण त्याची उत्तरं त्याच्या बायकोला विश्वासार्ह वाटत नाहीत. एव्हाना अंदाज आलाच असेल की गोष्ट पुढे कशी सरकणारे बट लेम्मी टेल यु ऑल..हे सगळं दिसतं तितकं सोप्पं नाही..असतं तर ते लेहानने लिहिलं नसतं आणि इस्टवूडने त्याच्यावर शिणेमा बनवला नसता बट लेम्मी टेल यु ऑल..हे सगळं दिसतं तितकं सोप्पं नाही..असतं तर ते लेहानने लिहिलं नसतं आणि इस्टवूडने त्याच्यावर शिणेमा बनवला नसता चित्रपट/कथा अर्थात मर्डर मिस्ट्री आहे पण त्याहीपेक्षा तिघांची भिन्न जीवनशैली, एकमेकांशी इतक्या वर्षांनी बदललेले संबंध, लहानपणी घडलेली ती घटना आणि याशिवाय इतरही अनेक उप-कथानकं कथेत येतात आणि उत्तरार्धात ती महत्वाची होत जातात. गोष्ट संघर्षाबद्दल आहे..मित्राशी मित्राच्या, बायकोशी नवऱ्याच्या, बाप-लेकीच्या, आणि सगळ्यात महत्वाचं..स्वतःशी स्वतःच्या चित्रपट/कथा अर्थात मर्डर मिस्ट्री आहे पण त्याहीपेक्षा तिघांची भिन्न जीवनशैली, एकमेकांशी इतक्या वर्षांनी बदललेले संबंध, लहानपणी घडलेली ती घटना आणि याशिवाय इतरही अनेक उप-कथानकं कथेत येतात आणि उत्तरार्धात ती महत्वाची होत जातात. गोष्ट संघर्षाबद्दल आहे..मित्राशी मित्राच्या, बायकोशी नवऱ्याच्या, बाप-लेकीच्या, आणि सगळ्यात महत्वाचं..स्वतःशी स्वतःच्या लेहानच्या मिस्टिक कथानकाला आपला सलाम बुवा\nशटर आयलंड हा लेहानच्या पुस्तकावरून बनलेला लेटेस्ट (२०१०) सिनेमा. मिस्टिक रिव्हर लिहून झाल्यावर लेहानला जाणवलं की आपण बोस्टनच्या पार्श्वभूमीवर एखादी खून, अपहरण अशी गोष्ट लिहिणार हे बहुतेक वाचकांना अपेक्षित असावं. म्हणून त्याने भिन्न स्थळ, काळ, हॉरर आणि रोमान्स कम्बाईन करणारं 'गॉथिक' जॉनर अशी सगळी भट्टी जमवून शटर आयलंड लिहिल्याचं म्हटलं आहे. तो पुढे म्हणतो की 'या कथानकाचं वेगळेपण म्हणजे मी ही संपूर्ण कथा एका रात्रीतच कशी पूर्ण करायची हे लिहायला सुरुवात केल्यावर लगेच ठरवलं होतं जे मी आधी कधीच केलं नव्हतं.' गोष्ट अशी की १९५४ साली टेडी हा यु.एस. मार्शल ऑफिसचा अधिकारी त्याच्या नवीन साथीदारासह, 'चक' सह, बोस्टनजवळ एका बेटावर असणाऱ्या मनोरुग्णालयात येतो. तिथली रेचल नावाची रुग्ण हरवल्यासंदर्भात चालू असणाऱ्या चौकशीसाठी दोघे आलेले असतात. दोघे तिथल्या डॉक्टर कॉलीला भेटतात. त्यांच्याकडून किंवा इतर कुणाकडूनच त्या दोघांना तपासकार्यात कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळत नाही. वादळ येऊन गेल्याने वातावरण खराब झालेलं असतं म्हणून त्या दोघांना बेट सोडून परतसुद्धा जाता येत नसतं. या दरम्यान टेडीला विचित्र स्वप्नं पडायला लागतात. स्वप्नात त्याला त्याची बायको दिसते जी लेडीस नावाच्या माणसाने लावलेल्या आगीत जाळून मेलीय, ती स्वप्नात त्याला लेडीस त्याच रुग्णालयात असल्याचं सांगते. त्याला डोकेदुखीचा त्रास व्हायला लागतो. अचानक रेचलच्या सापडण्याने वातावरण निवळायच्या ऐवजी अजून गूढ होत जातं. टेडीला रुग्णालयात चालणाऱ्या चित्र-विचित्र प्रयोगांबद्दल समजतं, आपण खरी रेचल आहोत सांगणारी बाई भेटते, चक गायब होतो. या सगळ्यामुळे आपण कुठल्यातरी मोठ्या गुप्त कटाचा बळी ठरतो आहोत हे त्याला जाणवतं. मग खरं काय असतं ते कळायला हवं तर पुस्तक वाचा किंवा शिणेमा बघा ते कळायला हवं तर पुस्तक वाचा किंवा शिणेमा बघा पुन्हा एकदा मी ढोबळ कथाच सांगितलीय. दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसीचा लिओनार्डो कॅप्रीओ बरोबरचा अजून एक चित्रपट. बरोबर मार्क रफेलो, सर बेन किंग्सले अशी तगडी स्टारकास्ट..स्वतः लेहान चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्यांपैकी एक पुन्हा एकदा मी ढोबळ कथाच सांगितलीय. दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसीचा लिओनार्डो कॅप्रीओ बरोबरचा अजून एक चित्रपट. बरोबर मार्क रफेलो, सर बेन किंग्सले अशी तगडी स्टारकास्ट..स्वतः लेहान चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्यांपैकी एक शिणेमा वाईट असेलच कसा...\nतीन चांगले चित्रपट काही न ठरवता थोड्या कालावधीत पाहिले गेले. आवडले म्हणून गुगलिंग केलं तर लेहान हा त्यातला समान धागा सापडला. इथे चित्रपटांचं किंवा पुस्तकांचं समीक्षण करण्याचा माझा हेतू नाहीये पण लेहानचे (त्याच्या पुस्तकांवर बनलेले) सगळे चित्रपट पाहिल्यावर त्यांच्या कथानकात बोस्टन हा समान धागा सोडला तर विशेष सारखं काही नाही. सारांश म्हणून विचार केला तेव्हा लेहानच्या कथांबद्दल लक्षात आलं ते हे की 'बरेचदा एखादी गोष्ट चूक का बरोबर ते परिस्थिती ठरवते..मग परिस्थिती चूक का बरोबर ते नितीमुल्य ठरवतात..नितीमुल्य चूक का बरोबर ते माणूस ठरवतो..आणि माणूस चूक की बरोबर हे पुन्हा परिस्थिती ठरवते. न संपणारं चक्र आहे आयुष्यातले शेवट कधीच काळे-पांढरे असे टोकांचे नसतात..त्याला नेहमीच ग्रे (राखाडी) छटा असते हे खरं.' मागे एकदा झालेल्या चर्चेत असा मुद्दा डिस्कस झालेला की कथेतून लेखक दिसला पाहिजे, कथेतल्या पात्रांपेक्षा तो मोठा वाटला पाहिजे आयुष्यातले शेवट कधीच काळे-पांढरे असे टोकांचे नसतात..त्याला नेहमीच ग्रे (राखाडी) छटा असते हे खरं.' मागे एकदा झालेल्या चर्चेत असा मुद्दा डिस्कस झालेला की कथेतून लेखक दिसला पाहिजे, कथेतल्या पात्रांपेक्षा तो मोठा वाटला पाहिजे लेहानचे चित्रपट पाहून तरी मी त्यातल्या लेखकाच्या प्रेमात आहे. देव करो आणि त्याची पुस्तकं लौकर वाचायला मिळोत ही अपेक्षा\n~सारी चित्रे विकीवरून साभार .\nLabels: नाटक-सिनेमा-सीरिअल, माणसं, लेखक-पुस्तकं, विचार\nअच्छा... शटर आयलंड त्याचा आहे तर... भारीच आवडलेला सिनेमा आहे तो तर... डिकॅप्रियो याच सिनेमा नंतर अभिनेता म्हणून आवडायला लागला\nवर्डप्रेसवाल्यांसाठीही कमेंट्स ओपन ठेवा की\n@आल्हाद: शटर आयलंड भारी होताच..पण इतर दोन्ही 'शिणेमे' पण भारीच आहेत गॉन बेबी गॉन विशेष आवडला मला..:)\nआणि --> 'वर्डप्रेसवाल्यांसाठीही कमेंट्स ओपन ठेवा की' ..आत्तापर्यंत लक्षातच आलं नव्हतं माझ्या..सूचनेबद्दल धन्यवाद योग्य ती पाउलं उचलली आहेत :D\nअशीच भेट देत राहा\nजस्ट लाईक दॅट ११\nजस्ट लाईक दॅट १०\nजस्ट लाईक दॅट ९\nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-agitate-purchase-commodities-msp-5840", "date_download": "2018-05-27T03:07:30Z", "digest": "sha1:CJI2YWB5CE2HDJRHRANQAVDGES5LKH6U", "length": 14932, "nlines": 144, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers agitate for purchase commodities with MSP | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबाद येथे हमीभावाने शेतमाल खरेदीसाठी निदर्शने\nऔरंगाबाद येथे हमीभावाने शेतमाल खरेदीसाठी निदर्शने\nरविवार, 18 फेब्रुवारी 2018\nऔरंगाबाद (प्रतिनिधी) : शेतीमालाची शासनानेच ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे खरेदी करावी यासह इतर मागण्यांसाठी जय किसान आंदोलन, मराठवाडा लेबर युनियन आणि स्वराज अभियानतर्फे बाजार समितीवर शनिवारी (ता. १७) निदर्शने करण्यात आली.\nऔरंगाबाद (प्रतिनिधी) : शेतीमालाची शासनानेच ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे खरेदी करावी यासह इतर मागण्यांसाठी जय किसान आंदोलन, मराठवाडा लेबर युनियन आणि स्वराज अभियानतर्फे बाजार समितीवर शनिवारी (ता. १७) निदर्शने करण्यात आली.\nशेतकरी जगला, तर देश जगेल, सरसकट कर्ज माफी मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांची लूट थांबवा, अशा घोषणांनी बाजार समिती परिसर दणाणून सोडला. सरकारने ठरविलेला हमी मिळत नसल्याच्या शेतकरी तक्रारी करत आहेत, तुरीचा भाव ५ हजार ४५० ठरवलेला असताना व्यापारी ३८०० ते ४५०० भावाने खरेदी करत असून प्रतिक्‍विंटल नऊशे ते दीड हजाराची लूट केली जात आहे. उशिराने खरेदी केंद्र सुरू झाल्याने व्यापाऱ्यांना कमी भावात तूर द्यावी लागली, शेतकऱ्यांच्या या लूटीस जबाबदार कोण, नोव्हेंबरमध्ये सरकारी खरेदी केंद्र सुरू का केले नाही, असे प्रश्‍न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केले.\nतुरीची प्रतिक्‍विंटल पाच हजार ४५० रुपयांप्रमाणे खरेदी करा, उशिराने तूर खरेदी केंद्र सुरू केल्याने शेतकऱ्यांची तीन महिने झालेली लूट भरून द्या आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. निदर्शनात हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, डॉ. सुधीर देशमुख, सरचिटणीस देविदास कीर्तीशही यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. निदर्शकांतर्फे बाजार समिती सभापतींना देण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान सरकार किंवा बाजार समितीने भरून देण्याची मागणी केली आहे. तसेच तुरी प्रमाणेच शेतकऱ्यांना इतर शेतीमालाची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्‍त करा, बाजार समिती हद्दित, माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजाणी करा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील काजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले...\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र...पुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे...\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले... नंदुरबार ः जिल्ह्यात मागील हंगामाच्या तुलनेत...\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा... नांदेड ः हरभरा, तुरीचे चुकारे अडकले आहेत. पीक...\nनगरमध्ये काँग्रेसचे सरकार विरोधात विश्‍...नगर ः ‘भाजप सरकारने सामान्य लोकांचा विश्‍...\nपदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात...नागपूर : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक...\nदूध दरवाढ आंदोलनासाठी शेतकरी संघर्ष...वैजापूर, जि. औरंगाबाद : दूधदराच्या प्रश्‍...\nशेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे पेरावेत...बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाणदापोली, जि. रत्नागिरी : राज्याचे कृषी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nकृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nवनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...\nशेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...\nशेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...\nशेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...\nएक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/balacha-janm-dakhla-kasa-kadhnar-hyavishyi", "date_download": "2018-05-27T03:03:30Z", "digest": "sha1:64MVE65BENGDVH3J2BDB4YHE2OEMXGJ5", "length": 11648, "nlines": 234, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळाचा जन्म दाखला काढलाय ना ? - Tinystep", "raw_content": "\nबाळाचा जन्म दाखला काढलाय ना \nबाळाला जन्म दिल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे बाळाचे आणि मातेचे आरोग्य सुखरूप आहे ना. मग त्यानंतर काही आई-वडील बाळाच्या बाबतीत त्याच्या भविष्याचे नियोजन करतात. आणि त्या करिता सर्वात अगोदर करायची गोष्ट म्हणजे “बाळाचा जन्म दाखला” आणि हा कागद किती महत्वाचा असतो ते तुंम्हाला सांगणार आहोत. आणि तो दाखला कसा बनवायचा त्याबद्दलही सांगणार आहोत.\nजन्म दाखल्याचे महत्व :\n१) ह्या बाळाचा जन्म झाला आहे. या विषयीचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे जन्म दाखला. त्याचे आई -वडील कोण, त्याचा जन्म, वेळ, ठिकाण ह्या सर्व गोष्टीचा उल्लेख त्यात केलेला असतो . आणि हा दाखला तुम्हाला एक कागदपत्र म्हणून खूप ठिकाणी लागत असतो.\n२) बाळाला शाळेत घालायचे तेव्हा हा दाखल्यावरून ते शाळेत घेता. ह्यातूनच वय कळते. तुमची मुलगी/मुलगा सहा वर्षाचा झाला आहे. इ. त्यानंतर बाळ मोठे झाल्यावर त्याचा पासपोर्ट बनवावा लागतो तेव्हा ह्या कागदाशिवाय तुम्ही पासपोर्ट काढूच शकत नाही. तेव्हा बाळाचा जन्म दाखला काढून घ्या बनवला नसेल तर काढून घ्या.\n३) बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या २१ दिवसाच्या आत दाखला बनवण्याचा प्रयत्न करा. या वेळात दाखला लवकर निघून जातो आणि जर नंतर बनवण्याचा प्रयत्न केला तर लालफितीचा अडथळा येईल.\nजन्म दाखला कोण बनवतो \n४) जन्म दाखला बाळाचा जन्म शहरात झाला असेल तर नगरपालिका / महानगरपालिका आणि तालुक्यात झाला असेल तहसीलदार कचेरीला, आणि गावात झाला असेल तर ग्रामपंचायत ला बनवला जातो. आणि तिथून तुम्ही काढू शकता. बाळाच्या जन्म झाल्यावर तुम्ही या ठिकाणी नोंद करू शकता.\n५) सर्वात अगोदर ज्या ठिकाणी जन्म झालं असेल तिथे बाळाच्या जन्माची नोंद करायची. त्याकरिता त्या - त्या ठिकाणांमधून जन्म दाखल्याचा फॉर्म घेऊन तो २१ दिवसाच्या भरून द्यावा. त्यानंतर तो तुम्हाला मिळून जाईल. फॉर्म तुम्ही त्या-त्या कचेरीतुन घेऊ शकता.\n६) माहिती भरताना कोणतीच चूक करू नका नाहीतर नंतर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो.\nजन्म दाखल्याकरिता कोणती माहिती द्यावी लागेल \nअ) बाळाचे नाव :\nब) वडिलांचे नाव :\nक) आईचे नाव :\nड) जन्माचे ठिकाण :\nइ) जन्म तारीख :\nई) बाळाचे लिंग :\nफ) आई-वडिलांचा कायमचा पत्ता :\nजन्म दाखल्याचे शुल्क ऑफिसात जमा करून द्या. जन्म दाखल्याकरिता वेगळा विभाग असतो. तुम्ही नगरपालिकेत किंवा तहसील कार्यालयात जाऊन ह्या गोष्टी करू शकता. आणि गावाच्या साठी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाला सांगून करून घ्या.\nआणि जर खूप वर्ष झाली असतील आणि बाळाचा जन्म दाखला घेतला नसेल तर तुम्ही जन्माच्या वेळी नोंद केली असेल त्यावरूनही मिळून जाईल. आणि तेव्हा नोंदही केली नसेल तर सर्व माहिती देऊन नोंद करून घ्या.\nलक्षात घ्या, जन्म दाखला खूप महत्वाचे कागदपत्र आहे ते बाळाच्या पुढच्या भविष्यासाठी लागणारे आहे तेव्हा त्यात आळशीपणा किंवा हलगर्जीपणा करू नका. खूप लोकांचे पासपोर्ट निघाले नाही आणि त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले आहेत. तेव्हा खूप अचूक माहिती देऊन जन्म दाखला काढून घ्या.\nही माहिती इतर मातांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनी बाळाचा जन्म दाखला काढला नसेल तर ते काढून घेतील.\nगरोदरपणात उपयुक्त न्याहरीच्या पाककृती\nतुमच्या पाल्याची काळजी घेणे सोपे करण्यासाठी....टिप्स\nतुम्हाला असलेली संवादाची भूक. . .\nअशी करा रवा आंबोळी\nकाही सॅलाडच्या रेसिपी ज्या वजन घटण्यास उपयुक्त ठरतील\nअसे करा पौष्टिक मिश्र डाळींचे कटलेट\nअशी करा पौष्टिक खपली गव्हाची खीर\nअसा करा मस्त बटाटा-चीज पराठा\nया सात गोष्टींमुळे तुमच्या वैवाहिक नाते तुटू शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.rameshthombre.com/2013/08/blog-post.html", "date_download": "2018-05-27T02:59:55Z", "digest": "sha1:ZO74DJXKGV7CEF6CFHGPGQBQKL54DVJ6", "length": 7127, "nlines": 222, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: ओठावरती घ्यावे म्हणतो", "raw_content": "\nअश्रू होवून पदरी पडलो\nमोती बनून जावे म्हणतो\nआठवून मी थकलो तुजला\nआठवांत तव यावे म्हणतो\nतीमिराचा या नाश कराया\nस्वत:च 'समिधा' व्हावे म्हणतो\nकुशीत तुझिया डोळे मिटुनी\nमृत्यू गीत हे गावे म्हणतो\n\"अपने होंठों पर सजाना चाहता हूँ\"\n- क़तील शिफ़ाई भावानुवाद - रमेश ठोंबरे\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 5:37 AM\nमी इकडे हि भेटेल .............\nमाझे प्रकाशित ई-पुस्तक 'प्रियेचे अभंग' येथे हि वाचू शकता ....\nमाझी लेखणी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता प्रेमी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता समुह - मी इकडे संचालक आहे\nकवी कट्टा - माझा स्वताच्या कवितांचा ओर्कुट समुह\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (61)\nजिथं फाटलं आभाळ (31)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\n|| आज राखीचा ग सन ||\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://mr.fitnessrebates.com/timex-2015-black-friday-coupon-save-20-order-valid-112715-112815/", "date_download": "2018-05-27T03:29:06Z", "digest": "sha1:SFMKS5LKHSFM6EAJDHENGTPNKFW4L562", "length": 17205, "nlines": 58, "source_domain": "mr.fitnessrebates.com", "title": "टाइम XXX काळा शुक्रवार कूपन: तुमचे ऑर्डर बंद 2015% जतन करा वैध 20 / 11 / 27-15 / 11 / 28", "raw_content": "\nकूपन सौदे प्रोमो कोड Workout कपड्यांचे\nघर » काळा शुक्रवार » टाइम XXX काळा शुक्रवार कूपन: तुमचे ऑर्डर बंद 2015% जतन करा वैध 20 / 11 / 27-15 / 11 / 28\nटाइम XXX काळा शुक्रवार कूपन: तुमचे ऑर्डर बंद 2015% जतन करा वैध 20 / 11 / 27-15 / 11 / 28\nया टाइमक्स 20 ब्लॅक शुक्रवारी कूपनसह आपल्या टाइमएक्स ऑर्डर बंद करा\nकूपन कोड वापरा BLFR15 Checkout येथे\n जतन करण्यासाठी खाली क्लिक करा\n* ब्लॅक शुक्रवार XXXX% बंद कन्व्हेन कोड टाइमक्स: BLFR20 *\nTimex लोहमहला हलवा X20 फिटनेस ट्रॅकर तपासण्यासाठी खात्री करा. टाइमक्स इरॉनमॅन हलवा x20 क्रियाकलाप ट्रॅकर सर्व दिवस आपल्या हालचाली उपाय करतो, आपल्या वर्कआऊट्सचा ट्रॅक ठेवतो आणि ग्रंथ आणि कॉलच्या शीर्षस्थानी राहण्यात आपल्याला मदत करतो. हे आपल्याला आपले कार्य अंतर्दृष्टि बनविण्यासाठी आवश्यक साधने देते\nनोव्हेंबर 27, 2015 प्रशासन काळा शुक्रवार, टाइमएक्स टिप्पणी नाही\nडिसेंबर 2015 नवीन बॅलन्स कूपन: $ 10 ऑर्डर ऑफ $ 100 + प्लस मोफत शिपिंग 12 / 26 / 15 पर्यंत वैध\nप्रत्युत्तर द्या\tउत्तर रद्द\nफॅट बर्न करा, स्नायू तयार करा आणि दैनिक फिटनेस डीलसह पैसे वाचवा फिटनेस रिबेट्स.\nआम्ही शीर्ष शरीर सौम्य पूरक आणि व्यायाम उपकरणे वर पैसे वाचविण्यात मदत करण्यासाठी येथे आहोत. आम्ही इंटरनेट वर सर्वोत्कृष्ट फिटनेस कूपन आणि सौदे शोधतो. आपण पूरक आहार, ट्रेडमिल्स, एल्लिप्टिकल, होम जिम, व्यायाम बाईक, जिम सभासदत्व, वर्कआउट डीव्हीडी, आणि बरेच काही वाचवू शकाल. फिटनेस रिबेटसह सामाजिक रहा फेसबुक & ट्विटर. नवीनतम आरोग्य लेखांसाठी आमचे ब्लॉग विभाग पहा. परवडणारे फिटनेस रिबेट्स आमचे जिम शर्ट कमीत कमी $ 1.99 अधिक शिपिंगसाठी उपलब्ध आहेत\nफिटनेस रिबेट अलीकडील पोस्ट\n5 वर्कआउट वेअर आइडियाज\nमोफत मार्गदर्शक: बिग फॅट खाद्यपदार्थ युरी Elkaim द्वारे lies\nचरबी गळणे सत्य मोफत ईपुस्तकाची डाउनलोड\nनानप्रमाणे तेल मोफत ईपुस्तक साठी 10 कमाल वापर\nआपल्या मोफत स्पायरल भाजी कचरा दावा फक्त एस आणि एच द्या\n1 विकत घ्या मोफत 3 हळद बाटल्या मिळवा\nबायोपेरिनेसह हळदीची विनामूल्य बाटली घ्या\nमोफत मधुमेह जागृती Wristband\nआपण हट्टी बेबी चरबी आणि कार्यक्षम मार्गांनी ते मुक्त होण्यासाठी का प्राप्त का हे शोधा\nमोफत ईपुस्तक: वजन कमी करण्यासाठी आळशी मनुष्यांचे मार्गदर्शक\nआपल्या मोफत खारवून वाळवलेले डुकराचे मांस दावा & Butter केटो कुकबुक\nमोफत ई-पुस्तक: नखे म्हणून 5 कठीण बनण्यासाठी मार्ग\nश्रेणी श्रेणी निवडा 2 आठवडा आहार (1) 24 तास फिटनेस (3) A1Supplements (5) अॅक्सेसरीज (4) अॅडिडास (2) समायोज्य डंबल (3) आश्चर्यकारक ईपुस्तक स्टोअर (3) अॅमेझॉन (एक्सएक्सएक्स) अमृती (एक्सएक्सएक्स) कधीही फिटनेस (1) बीचसाहित्य (11) ब्लॅक शुक्रवार (एक्सएक्सएक्स) ब्लॉग (14) पुनरावलोकने (1) बॉडीबिल्डिंग.कॉम (2) बॉडीबिल्डिंग.कॉम युके (एक्सएक्सएक्स) पुस्तक (4) बोटॅनिक चॉइस (एक्सएक्सएक्स) Bowflex (46) कॅनडा (5) ट्रेडवेलंबर (17) बीपीआय स्पोर्ट्स (2) BulkSupplements.com (2) CB-1 वजन गेनर (2) शतक एमएमए (1) चतुर प्रशिक्षण (4) कपडे (14) फिटनेस रिबेट (10) हुडी (4) टी-शर्ट (6) गोल्ड'ज जिम (एक्सएक्सएक्स) कॉसमोडी (1) क्रिएटिन (2) सायबर सोमवार (1) दैनिक बर्न (1) आहार थेट (1) आहार-पासून-जा (2) औषधस्टोअर.कॉम (3) डकन आहार (1) डीव्हीडी (एक्सएक्सएक्स) eBay (4) ईपुस्तक (13) एल्लिप्टिकल्स (8) फ्रीमेशन (1) प्रॉफॉर्म (4) गुळगुळीत (2) Yowza (1) eSports ऑनलाइन (1) व्यायाम बाईक (5) प्रॉफॉर्म (4) श्विन (एक्सएक्सएक्स) फिरणारे (2) सरळ (1) फेसबुक (1) टी-शर्ट सकाळ (1) चरबी बर्नर (6) फादर्स डे (एक्सएक्सएक्स) समाप्त ओळ (3) योग्यता गणराज्य (1) पाऊल क्रिया (3) फुटलॉकर (3) फ्री की (19) गायाम (एक्सएक्सएक्स) गँडर माउंटन (एक्सएक्सएक्स) गार्सिनिया एकूण (1) Giveaways (17) ग्रुपॉन (एक्सएक्सएक्स) जिम गेस्ट पास (2) शुभेच्छा इस्टर (3) एचसीजी आहार (1) हार्ट रेट मॉनिटर्स (6) गार्मिन (एक्सएक्सएक्स) ध्रुवीय (1) टाइमएक्स (2) वायरलेस चेस्ट कातडयाचा (1) घरगुन्हे (2) होरायझन फिटनेस (4) घरगुती पोषण (1) आयव्हीएल (एक्सएक्सएक्स) ऊर्जा ग्रीन्स (3) जो न्यू बॅलन्स आउटलेट (एक्सएक्सएक्स) के-मार्ट (1) केली चे रनिंग वेअरहाउस (2) कामगार दिन (1) लाइफ फिटनेस (1) मासिके (1) मेमोरियल डे (4) मिसफिट (3) एमएमए वेअरहाउस (एक्सएक्सएक्स) मॉडेल (एक्सएक्सएक्स) मातृदिन (1) स्नायू आणि मजबुती (4) NASM (1) नवीन शिल्लक (3) नवीन जिवन (1) नायकी स्टोअर (1) पोषण Supps (1) पालेओ प्लॅन (एक्सएक्सएक्स) Pedometer (1) Fitbit (1) पर्सोलाॅब्स (1) पूर्व-कार्यवाही (12) राष्ट्रपती दिन (1) प्रिंट करण्यायोग्य कुपन (3) Proform.com (7) प्रोहेल्थ (एक्सएक्सएक्स) प्ररोमोन (1) प्रॉसर (5) प्रथिने (9) स्नायू दुध (3) प्युरिटनचा प्राइड (1) गुणवत्ता आरोग्य (4) रीबॉक (7) रोईंग मशीन (2) Sears (2) शेखर कप (1) FitnessRebates.com (1) शूज (एक्सएक्सएक्स) Shoes.com (1) स्लंडर्टोन (1) गुळगुळीत स्वास्थ्य (8) एकमेव स्वास्थ्य (1) दक्षिण बीच आहार वितरण (1) स्पाफिंडर (1) स्पार्टन रेस (5) क्रीडा प्राधिकरण (1) मजबूत लिफ्ट परिधान (1) मजबूत पुरवणी दुकान (1) सुपर सप्लामेंट्स (एक्सएक्सएक्स) पूरक (28) पूरक जा (4) सुझाने सोमरर्स (एक्सएक्सएक्स) स्वीपस्टेक (1) एकूण जिम (2) ट्रेडमिल (16) क्षितिज (1) गुणवत्ता (1) फिनिक्स (1) प्रीकोर (1) प्रॉफॉर्म (6) रीबॉक (1) गुळगुळीत (2) सोल (1) वेस्लो (2) ट्विटर (4) डफल बॅग वेवरी (1) टी-शर्ट सकाळ (3) कंपन प्लॅटफॉर्म मशीन (1) व्हिडिओ गेम (1) व्हॅटिशुस (1) VitalMax (1) व्हिटॅमिन शॉप (3) व्हिटॅमिन वर्ल्ड (3) वीडर (एक्सएक्सएक्स) वर्कआउट्स (1) Workoutz.com (1) योग अॅक्सेसरीज (4) योगादिरे (1) Yowza फिटनेस (1) झुम्बा (5)\n आमच्या साइट समर्थन मदत\nसंग्रहण महिना निवडा एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 2017 शकते एप्रिल 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 जुलै 2016 जून 2016 2016 शकते एप्रिल 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 डिसेंबर 2015 नोव्हेंबर 2015 ऑक्टोबर 2015 सप्टेंबर 2015 ऑगस्ट 2015 जुलै 2015 जून 2015 2015 शकते एप्रिल 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 ऑगस्ट 2014 जुलै 2014 जून 2014 2014 शकते एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 2013 शकते एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013\nनोंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nफिटनेस रिबेट्स कॉपीराइट © 2018 | विषय: मासिक शैली द्वारा समर्थित वर्डप्रेस ↑\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nपोस्ट पाठवले नाही - आपला ईमेल पत्ते तपासा\nअयशस्वी तपासू ईमेल करा, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\nगोपनीयता धोरण / संबद्ध प्रकटीकरण: ही वेबसाइट संदर्भ दुवे केले खरेदीसाठी भरपाई प्राप्त करू शकते. फिटनेस रिबेट्स ऍमेझॉन सर्व्हिसेस एलएलसी एसोसिएट्स प्रोग्राममध्ये सहभागी आहे, अॅम्नॅझॅक्स अॅडव्हर्टायझिंग प्रोग्रॅम तयार केला जातो ज्यायोगे साइट्स ऍमेझॉन डॉट कॉम वर जाहिरात करून आणि लिंक करून जाहिरात फी प्राप्त करू शकतात. आमच्या पहा \"गोपनीयता धोरण\"अधिक माहितीसाठी पृष्ठ Google, इंक. आणि संलग्न कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही जाहिराती कुकीज वापरून नियंत्रित केल्या जाऊ शकतात.या कुकीज Google ला या साइट्स आणि Google जाहिरात सेवांचा वापर करणार्या अन्य साइटवरील आपल्या भेटींवर आधारित जाहिराती प्रदर्शित करण्यास अनुमती देतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.rameshthombre.com/2013/10/blog-post_14.html", "date_download": "2018-05-27T03:03:39Z", "digest": "sha1:B256ILS4KFH7ISALD2E5I63IJIKJSROL", "length": 18681, "nlines": 257, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: \"मनाच्या काठावरून\"... मन-गाभाऱ्यात ...", "raw_content": "\n\"मनाच्या काठावरून\"... मन-गाभाऱ्यात ...\n'मन' या विषयावर कितीतरी साहित्य आजपर्यंत अनेक भाषांमध्ये आले आहे आणि येतच आहे. \"मन म्हणजे न सुटणारा गुंता तर कधी उलगडता उलगडता कोड्यात टाकणारे कोडे, ज्याचा थांग विज्ञानालाहि लागला नाही मन म्हणजे कोणासाठी कुतूहलाचा, तर कोणासाठी संशोधनाचा विषय. जिथ कित्येक पुस्तकांचा वाचून चोथा करणाऱ्या शिक्षिताला मनाच्या आसपास हि भटकता येत नाही तिथ बहिणाईसारख्या जिवनाच तत्वज्ञान जगण्याच्या शाळेत शिकणाऱ्या, तुमच्या आमच्या दृष्टीने अशिक्षित असणार्या कवियत्रीला मनाचा थांग लागतो \nपरवाच्या डोंबिवली मेळाव्यात Manisha Silam 'मनीषा सिलम' यांचा 'मनाच्या काठावरून' या कविता संग्रह हातात पडला. मुखपृष्टाच देखणेपण आधीचा मनात भरलं होतं आणि आत्ता संग्रह वाचण्याची उत्सुकता होती…\n'काठावरून डोहात उतरताना ….' असे शीर्षक असलेली 'अशोक बागवे' यांची अतिशय बोलकी प्रस्तावना या पुस्तकास लाभली आहे, प्रस्तावना वाचतानाच आपल्या हातात कवियत्रीने कुठल्या आशय आणि विषयाच्या कविता ठेवल्या आहेत आणि त्याचा दर्जा काय असणार आहे याची काल्पना येते.\nएकूण ४९ रचनांमधून मनीषा सिलम यांनी मनाचे पदर उलगडण्याचा प्रयत्न या कवितासंग्रहात केला आहे. 'अपूर्णता' या रचनेत त्या सुरवातीलाच म्हणतात ….\n'प्रत्येक अपूर्णतेला पूर्णत्वाची आस आहे\nखर तर पूर्णत्व हाही एक भासच आहे ' … किती बोलक्या ओळी आहेत या\nकवियत्री पुढे सांगते कि, सगळ्याच गोष्टी पूर्ण करायच्या नसतात… कारण अपुर्नतेलाहि एक वेगळ मोल असत.\n'कैफ' नावाच्या कवितेत कैफ फक्त सुखाचाच नसतो तर दु:खाचाहि एक कैफ असतो , म्हणूनच आपण बर्याचदा आपलं दु:खच गोंजारत बसतो. कारण ते सेफ आणि चिरंतर आहे \n'मनातलं मुल' हि कविता अतिशय सुंदर आहे, मला आवडली \nकारण ती वाचताना मला माझ्याच एका कवितेतील ओळी नकळत आठवल्या\n\" तुमच्या आमच्या मनात\nएक तान्ह मुल रांगत असतं,\nमी अजून लहान आहे …\nहेच नव्याने सांगत असतं\"\nआणि या सोबतच आठवली पाडगावकरांची जिप्सी हि रचना \nआपल्या मनात लपलेल लहान मुलाच निष्पाप मन याच वर्णन करून 'ज्यांन त्यानं जपावं आपल्यातलं लहान मुल' असा अतिशय मोलाचा सल्ला हि कविता देते.\n'नरक' या कवितेत संवेदनशील मनाची घुसमट मांडली आहे, समाजसेवेच्या नावाखाली, हार तुरे मिरवणारे नेते असोत कि सामाजिक कार्यकर्ते किंवा सिग्नल वर एखादा आशाळभूत चेहरा पाहून त्याच्या हातावर दोन रुपयाचे नाणे ठेवणारा सामान्य मानूस …आपल्या सगळ्याची समाजसेवा हि याचा मार्गाने जाते आणि इथेच संपते. आपल्याच सारखे काही विचारवंत यावर पानभर लेख लिहितात किंवा प्रसवतात एखादी वांझोटी कविता, जी कधीच यांच्यापर्यंत पोचत नाही, खावू च्या खालचा कागद होवून त्यामुळे कवियत्री इथे एक व्यथा मांडते कृतीशिवाय होत असलेल्या प्रयत्नाची, हि कविता आहे त्या भुकेल्या जीवनासाठी, ज्यांच्यासाठी मुलभूत गरजा भागवणे हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. इथे कवियत्री नकळत जेंव्हा दोन सामाजिक स्तरावर जावून तुलनात्मक विचार करू लागते तेंव्हा, तिला एकीकडे दिसतात भुकेसाठी वणवण करणारी कोवळ्या वयात कामाला लागलेली हात, तर दुरीकडे दुधातुपात न्हाणारी उच्चभूंची लेकरं त्यामुळे कवियत्री इथे एक व्यथा मांडते कृतीशिवाय होत असलेल्या प्रयत्नाची, हि कविता आहे त्या भुकेल्या जीवनासाठी, ज्यांच्यासाठी मुलभूत गरजा भागवणे हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. इथे कवियत्री नकळत जेंव्हा दोन सामाजिक स्तरावर जावून तुलनात्मक विचार करू लागते तेंव्हा, तिला एकीकडे दिसतात भुकेसाठी वणवण करणारी कोवळ्या वयात कामाला लागलेली हात, तर दुरीकडे दुधातुपात न्हाणारी उच्चभूंची लेकरं आणि हे सगळ कवियत्री अतिशय कमी शब्दात आणि समर्पक रित्या मांडते हेच या रचनेच वैशिष्ट्य आहे.\nपुन्हा एकदा पाडगावकर माझ्या मनात डोकावतात (कवियत्रीच्या मनात डोकावले असतील का ) जेंव्हा मी ….\nउमगलं तसं … \" या ओळी वाचतो\nवेगळ्या फोर्म मधली कविता आहे, आयुष्याविषयीचे तत्वज्ञान अगदी सोप्या आणि मोजक्या शब्दात मांडते हि कविता.\nहि इन-मीन दहा ओळींची कविता … पुन्हा एकदा आयुष्या विषयी बोलते , शाप कुठला असू शकतो … जमिनीवर घट्ट पाय रोवण्याचा कि आकाशात भरार्या न घेण्याचा \n'जग हे संधीसाधूंचे' या कवितेतून एक धाडसी विधान कवियत्रीने केले आहे, आजची परिस्थिती पाहता याचा प्रतेय हि पावलो पावली येतो. प्रत्येकजन मुळात संत असतो पण त्याच्या मनात एक रावणही निद्रिस्त अवस्थेत असतोच असतो …. आणि त्याला संधी मिळायलाच अवकाश तो जागृत होतो … आता काही लोक अश्या कितीतरी संधी सोडतात हि …. म्हणूनच कवियत्री पुढे म्हणते कि,\n\" संधी मिळायलाच अवकाश कि,\nपुढील एक रचनेत दु:ख आणि पावूस यांची साथ कशी असते हे रेखाटले आहे,\n\"ज्याची तिची राधा अन\n\"नाती तुटताना आवाज होत नाही\"\n\"कुठल्या हि गोष्टीचा प्रवास सुंदरच असतो…\nपण हे आपल्याला प्रवास संपल्यावरच उमगतं …\"\nअश्या किती तरी सुंदर ओळी पुढील कवितांमधून वाचनात येतात आणि …\nमनाच्या काठावरून फेरफटका मारताना आपण … \"मन गाभार्यात प्रवेश करतो ….\" आणि कविता संग्रह संपतो… \nएक विलक्षण उत्सुकता बाकी राहते… मन गाभार्यातल्या काळोखातील मनाचे पदर आणखी उलगडले जायला हवे होते असते वाटते … पण कदाचित वाचकाची हि उत्सुकता …. कवियत्रीने जाणूनच वाढवली आहे, त्यामुळे 'मनीषा सिलम' यांच्या पुढील लेखनात आपल्याला मनाचे आणखी काही पदर उलगडताना दिसतील अशी आशा करायला काहीच हरकत नाही\nकविता संग्रह वाचून संपवला आणि\nकधी \"मन वढाय वढाय\"\nया प्रसिद्ध गीतांच्या ओळी मनात फेर धरत गेल्या\nहा छोटेखानी कवितासंग्रह अतिशय सुंदर झाला आहे … मात्र आणखी काही कविता यात हव्या होत्या असे वाटते, मुखपृष्ठ चांगले आहे.\nपुढील संग्रहासाठी काढताना या कवितांसाठी वापरलेला टाईप (फोन्ट) टाळून … साधा फोन्ट घ्यावा जो (संपूर्ण प्रस्तावनेसाठी वापरला आहे) आणि पुस्तकाचा कागद न्याचरल शेड चा असल्यास कवितासंग्रह आणखी देखणा होईल.\nकविता संग्रह : मनाच्या काठावरून\nकवियत्री : मनीषा सिलम\nप्रकाशक : उद्वेली बुक्स, ठाणे\nमुल्य : ८० रु.\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 10:58 PM\nमी इकडे हि भेटेल .............\nमाझे प्रकाशित ई-पुस्तक 'प्रियेचे अभंग' येथे हि वाचू शकता ....\nमाझी लेखणी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता प्रेमी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता समुह - मी इकडे संचालक आहे\nकवी कट्टा - माझा स्वताच्या कवितांचा ओर्कुट समुह\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (61)\nजिथं फाटलं आभाळ (31)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nतू दूर क्षितिजापर्यंत जावून ये …\n\"मनाच्या काठावरून\"... मन-गाभाऱ्यात ...\n..जीव हारून निजला ... |\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t5002/", "date_download": "2018-05-27T03:39:54Z", "digest": "sha1:LLIZGFEU7ZYS3Q5XAHXKLEJXNDJGHZHU", "length": 2520, "nlines": 61, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-त्रासदायक नवरे : शरद उपाध्ये", "raw_content": "\nत्रासदायक नवरे : शरद उपाध्ये\n:) ... विजेंद्र ढगे ... :)\nआभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्रहोते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र \nत्रासदायक नवरे : शरद उपाध्ये\nत्रासदायक नवरे : शरद उपाध्ये\n:) ... विजेंद्र ढगे ... :)\nआभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्रहोते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र \nRe: त्रासदायक नवरे : शरद उपाध्ये\nsorry मित्रानो ..... थोड्या वाचायला problem होईल पण मज्जा येईल.....\nत्रासदायक नवरे : शरद उपाध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-05-27T03:11:56Z", "digest": "sha1:YV2MYPKWTJG4B5OKL2BGCP36F765CQIC", "length": 2958, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८९४ मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८९४ मधील खेळ\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १८९४ मधील खेळ\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\n१८९४ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१६ रोजी ११:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chitos313.blogspot.com/2012/01/blog-post.html", "date_download": "2018-05-27T03:04:05Z", "digest": "sha1:SVPZ2QLIKKNVVZGL5QSI3PH3NNG4ORCA", "length": 18023, "nlines": 128, "source_domain": "chitos313.blogspot.com", "title": "...बावरा मन...: ससा आणि कासव", "raw_content": "\n..बावरी सी धून हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानो के, बावरे से बोल पे थिरकना..\n--इसापनीती, हितोपदेश, पंचतंत्र मधल्या गोष्टी लहानपणी वाचून, ऐकून मोठेपणी व्यवहारात त्यांचा नेमका फायदा होतो का या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही. उलट, गेल्या काही वर्षात भेटलेल्या माणसांमुळे, आलेल्या अनुभवांमुळे पंचतंत्र सांगतं त्याच्या उलट जगात घडतं या मताचा मी झालोय. म्हणून नवीन वर्षी एक नवीन प्रयोग सुरु करतोय या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही. उलट, गेल्या काही वर्षात भेटलेल्या माणसांमुळे, आलेल्या अनुभवांमुळे पंचतंत्र सांगतं त्याच्या उलट जगात घडतं या मताचा मी झालोय. म्हणून नवीन वर्षी एक नवीन प्रयोग सुरु करतोय वर्षानुवर्ष ऐकलेल्या इसापाच्या गोष्टी नव्या स्वरूपात वर्षानुवर्ष ऐकलेल्या इसापाच्या गोष्टी नव्या स्वरूपात आवडतायत का नक्की सांगा आणि आपल्या भल्याबुऱ्या प्रतिक्रिया द्या. या गोष्टींचं तात्पर्य ठरवण्याची जबाबदारी मी वाचकांवर सोपवतो आहे आवडतायत का नक्की सांगा आणि आपल्या भल्याबुऱ्या प्रतिक्रिया द्या. या गोष्टींचं तात्पर्य ठरवण्याची जबाबदारी मी वाचकांवर सोपवतो आहे\nससा आणि कासव (ईशान्यनिती १)\nसूर्य डोक्यावर आला होता. दूरवर पक्षांचा गुंजारव कानावर पडत होता. नदीकिनारी असणारी हिरवीगार झाडं संथ वाऱ्यावर लयीत हलत होती. पाण्यावर हलकेच उठणारे तरंग, मधूनच उड्या मारणारे मासे यामुळे नदी जिवंत असल्याचा भास होत होता. ससा ऐटीत उड्या मारत नदीवर पोहोचला. नुकतंच कुठूनतरी उकरून काढलेल्या गाजराने त्याचा पोटोबा भरला होता. तहान भागवावी आणि कुठेतरी सावली शोधून निवांत पडावं असा त्याचा प्लान होता. पाणी पिऊन मागे वळताना त्याला कुणीतरी शुक-शुक केलं. त्याने दचकून आजूबाजूला पाहिलं. कुणीच न दिसल्यामुळे तो थोडा घाबरला. पुन्हा कुणीतरी शुक-शुक केलं. यावेळी त्याने कान टवकारून आवाजाच्या दिशेने पाहिलं. त्याची नजर समोरच्या एका मोठ्या दगडावर पडली. नीट पाहिल्यावर त्याला लक्षात आलं की तो दगड नसून एक मोठ्ठ कासव आहे सशाने आसपास बघत स्वतःच्या छातीवर हात ठेवत विचारलं-\n\"माफ करा..मी आपल्याला ओळखलं नाही..\"\n\"हो..मला कल्पना आहे त्याची..जवळपास ३-४ हजार वर्षांपूर्वी आपल्या दोन पूर्वजांमध्ये भांडण झालं होतं, तेव्हापासून पुढच्या शेकडो पिढ्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं\"\nमी तर कधीच कुणाकडून कुठल्याच 'खानदानी दुष्मनी' बद्दल ऐकलं नाहीये\"\n\"कशावरून झालं होतं आपल्या पूर्वजांचं भांडणक्युरिओसिटी वाटली म्हणून विचारतोय बरं का..\" सशाने कासवाकडे संशयी नजरेने पाहत विचारलं. कासवाने इसापनीतीतली सगळ्यांनी पिढ्यान-पिढ्या ऐकलेली गोष्ट त्याला सांगितली.\n\"आमचं वयोमान तुमच्यापेक्षा जरा जास्त असतं ना..ती शर्यत जिंकलेलं कासव म्हणजे माझ्या खापर खापर पणजोबांचे चुलत चुलत खापर खापर पणजोबा..\" कासवाने कौतुकाने सांगितलं. सशाने गोष्ट ऐकली आणि तो पोट धरधरून हसायला लागला. कासव काहीच न कळल्यासारखं त्याच्याकडे टकामका बघत राहिलं. दोनेक मिनिटांनी ससा हसू आवरत म्हणाला-\n\"इतकी विनोदी गोष्ट मी माझ्या आयुष्यात ऐकली नाही\"\n\"विनोदी काय होतं त्यात तुमचा पूर्वज हरला हे मान्य कर\"\n\"ओके..ओके..करतो..हरला असेल बुवा..\" ससा खिदळत म्हणाला \"आणि तुम्ही म्हणताय की तुमचे कोण ते पणजोबा जिंकल्याचं जगाला माहितीय\n\"अलबत..त्या काळी इसाप नावाचा एक माणूस होता..त्याला जंगलातल्या सगळ्या बातम्या माहित असायच्या..त्याने जगाला त्या गोष्टी सांगितल्या, नितीमत्तेचे धडे दिले आणि तो फेमस झाला\"\n\" प्रश्न विचारताना ससा अंतर्मुख झाला.\n\"आम्हा कासवांना खोटं बोलता येत नाही\" कासव फणकाऱ्याने म्हणालं.\n\"अस्सं..माझी एक विनंती आहे\" ससा अपेक्षेने कासवाकडे पाहत म्हणाला.\n\"आपण परत शर्यत करायची\nकासवाने आत्तापर्यंत कायम 'त्या' शर्यतीबद्दल ऐकलं होतं. 'स्लो एण्ड स्टेडी विन्स द रेस' हे त्याच्या मनावर कायम ठसवलं गेलं होतं. आज हजारो वर्षानंतर ससा पुन्हा हरणार याची त्याला खात्री होती. त्याने क्षणाचाही विचार न करता 'हो' म्हटलं.\n\" सशाने पुन्हा विचारलं. कासवाने मान डोलावली. नदीकिनारी शर्यत सुरु करून दूर जंगलात माळरानावर एका पिंपळाच्या झाडाखाली संपवायची असं ठरलं. एक-दोन-साडेमाडेतीन म्हणत शर्यत सुरु झाली. कासव चालायला का पळायला लागलंय याची खात्री झाल्यावर ससा उड्या मारत निघाला. अर्ध्या तासात तो पिंपळाच्या झाडापाशी पळत पोहोचला.\nमावळतीच्या सुमारास हलत-डुलत कासव माळरानावर पोहोचलं. लांब पिंपळाच्या झाडापाशी बसलेल्या पांढऱ्या शुभ्र सशाला बघून त्याला धक्का बसला. ते थोडसं वेग वाढवत त्याच्या जवळ जाऊन पोहोचलं. दुपारी भेटलेला हाच तो ससा असल्याची त्याने खात्री केली आणि हताशपणे म्हणालं-\n\"तरी मला आई म्हणाली होती की उगाच कुठल्या भेटलेल्या सशाशी शर्यत करायला जाऊ नकोस..हरशील..\"\n\"ठीके रे कासवा..चालायचंच..\"ससा दुपारपासून पहिल्यांदाच कासवाशी एकेरीत बोलत होता.\n\"म्हणजे तुला पूर्वी झालेली शर्यत माहिती होती आणि म्हणून यावेळी तू विश्रांती घेऊन झोपला नाहीस..बरोबर\n\"तेव्हा काय झालं होतं तुला सांगू का\" सशाने विचारलं. कासवाने तोंड पाडत मान डोलावली.\n\"मुळात तुझ्या त्या आजोबा का पणजोबांशी तरी शर्यत लावल्याचा माझ्या पूर्वजाला पश्चाताप झाला. म्हणून त्याने शर्यत पूर्ण न करता अर्धवट सोडून दिली. आमच्या नंतरच्या प्रत्येक पिढीला हेच शिकवलं गेलं की शर्यत ही दोन तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमध्ये होऊ शकते..आज तुझ्याशी बोलताना त्या शर्यतीचे लोकांनी काय निष्कर्ष काढले ते मला कळलं म्हणून मी मुद्दाम तुझ्याशी शर्यत लावली\"\n\"खोटं सांगतोयस तू..\" कासव चिडून म्हणालं.\n मला सांग..त्या शर्यतीतून लोकांनी काय अर्थ काढला 'स्लो एण्ड स्टेडी विन्स द रेस' बरोबर 'स्लो एण्ड स्टेडी विन्स द रेस' बरोबर\n\"तुला 'हेड स्टार्ट' नावाची गोष्ट माहितीयएखाद्या शर्यतीत, स्पर्धेत जर का कुणाला सुरुवातीलाच मोठी आघाडी मिळाली की लोक त्याला हेड स्टार्ट म्हणतात..जी माणसं 'स्लो एण्ड स्टेडी विन्स द रेस' हे आपल्या शर्यतीच तात्पर्य शिकून मोठी झाली त्यांना नंतर त्यातला फोलपणा कळला. त्या गोष्टीने किती नुकसान होतंय त्यांचं ठाउके तुलाएखाद्या शर्यतीत, स्पर्धेत जर का कुणाला सुरुवातीलाच मोठी आघाडी मिळाली की लोक त्याला हेड स्टार्ट म्हणतात..जी माणसं 'स्लो एण्ड स्टेडी विन्स द रेस' हे आपल्या शर्यतीच तात्पर्य शिकून मोठी झाली त्यांना नंतर त्यातला फोलपणा कळला. त्या गोष्टीने किती नुकसान होतंय त्यांचं ठाउके तुला शिक्षण, करीअर अशा महत्वाच्या ठिकाणी सुरवातीला महत्वाचा असणारा हेड स्टार्ट कुणी घेतच नाही..तुझे ते पणजोबा आदर्श सगळ्यांचा शिक्षण, करीअर अशा महत्वाच्या ठिकाणी सुरवातीला महत्वाचा असणारा हेड स्टार्ट कुणी घेतच नाही..तुझे ते पणजोबा आदर्श सगळ्यांचा\" कासव मुकाट्याने ऐकत होतं.\n\"आणि मित्रा, अलीकडच्या काळात तर ही स्पर्धा ससा-कासव अशीसुद्धा पाहिलेली नाही. चेतन भगत नावाच्या इसापासारख्या नितीमुल्याचे धडे देणाऱ्या माणसाने 'उंदरांची स्पर्धा' अशी नवीन गोष्ट रूढ केलीय..त्यामुळे तुमची सद्दी संपली बुवा..हजारो वर्षं चालत आलेल्या गोष्टी कधी ना कधी बदलतातच नाही का त्यामुळे माझ्या मते आपलीही गोष्ट बदलायची वेळ आली आहे..\"\n\"खरंय तुझं..तू ही शर्यत जिंकून 'फास्ट एण्ड स्टेडी विन्स द रेस' असा नवीन धडा शिकवलास...\" कासवाने मनापासून पराभव मान्य करत म्हटलं.\n\"तुला आधी म्हटलं तसं..आपण तुल्यबळ प्रतिस्पर्धी नाही मित्रा..मी शर्यत पूर्णच केली नाहीये...\"\n\" कासवाने आश्चर्याने तो कुठे उभा आहे ते पाहिलं. ससा पिंपळाच्या झाडापासून दोन हात अंतरावर उभा होता.\n\" कासवाने पुन्हा विचारलं.\n\"गेल्या वेळी आपल्या शर्यतीचे निष्कर्ष लोकांनी काढले. तुझे पूर्वज अमर झाले. यावेळी काय होईल तेसुद्धा तू आणि लोकांनी ठरवायचं\" असं म्हणत ससा मावळतीच्या दिशेला उड्या मारत निघून गेला. कासव त्याच्याकडे आणि पिंपळाच्या झाडाकडे आळीपाळीने पाहत राहिलं.\nव्हर्चुअल स्वातंत्र्याची ऐशी तैशी\nईशान्यनिती उपहास क्रिकेट चहा जस्ट लाईक दॅट देश-परदेश धर्म नाटक-सिनेमा-सीरिअल प्रवास फोकट का ग्यान भोचक माणसं राजकारण लेखक-पुस्तकं विचार शिक्षण शिरूर श्रीकृष्ण सोशल नेटवर्क\nसध्या हा/हे कार्यक्रम बघतोय\nबावरे से इस जहां में \n< संगणक डॉट इन्फो >\nमहाभारत - काही नवीन विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/289", "date_download": "2018-05-27T02:57:35Z", "digest": "sha1:E6RBD5HIPF4MTEDV2OMZZ3MSMI22MX64", "length": 4895, "nlines": 70, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nहळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल...\nहळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल...\nगिळून हाय भाकरी, पिझाच वावरेल\nबनेल जीन्स हाच राष्ट्र-वेष आपुला\nगुढीस वस्त्रही नवीन जीन्सचे असेल\nउपास सोडण्यास लोक कापतील केक\nप्रसाद वाटताच चॉकलेटही मिळेल\nसबंध देश गुणगुणेल रॉक, पॉप, जॅझ\nअभंग आपला खुळा हवेमधे विरेल\nतहान भागते कुठे पन्हे बिन्हे पिऊन\nघशाघशास कोकनेच त्ृप्तता मिळेल\nस्वतंत्र भारतातले बघुन हे गुलाम\nमनातल्या मनामधे अमेरिका हसेल\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nया सारख्या इतर कविता\nपंधरा ऑगस्ट हा एक उत्सवच असतो\nहल्ली आम्ही साठवून ठेवतो\nदगडांनी सतत दगडच रहायला हवं\nमागच्या पानावरून पुढे सुरु\nसाऱ्याच भांडणांचा बदलेल टोन आता\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nनोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-base-import-prices-most-edible-oils-raised-maharashtra-5831", "date_download": "2018-05-27T03:05:15Z", "digest": "sha1:VURRYXPEVXW3OQ5GAD47K6MRJ2VHWKL3", "length": 16815, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Base import prices of most edible oils raised, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखाद्यतेलांच्या किमान आयात मूल्यात वाढ\nखाद्यतेलांच्या किमान आयात मूल्यात वाढ\nशनिवार, 17 फेब्रुवारी 2018\nनवी दिल्ली ः सरकारने रिफाइंड, ब्लिच्ड आणि शुद्ध पामतेलाचे (आरबीडी) किमान आयात मूल्य सोडून बाकी सर्व खाद्यतेलांच्या किमान आयात मूल्यात वाढ केली आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने गुरुवारी (ता. १५) प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनातून मिळाली आहे. तेलबिया उत्पादन कमी होत असल्याने भारत हा मोठा खाद्यतेल आयातदार देश आहे.\nनवी दिल्ली ः सरकारने रिफाइंड, ब्लिच्ड आणि शुद्ध पामतेलाचे (आरबीडी) किमान आयात मूल्य सोडून बाकी सर्व खाद्यतेलांच्या किमान आयात मूल्यात वाढ केली आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने गुरुवारी (ता. १५) प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनातून मिळाली आहे. तेलबिया उत्पादन कमी होत असल्याने भारत हा मोठा खाद्यतेल आयातदार देश आहे.\nजगात तेलबिया उत्पादन घटणार असल्याचा अंदाज नुकताच अमेरिकेच्या कृषी विभागने जाहीर केला आहे. त्यातच देशात तेलबिया पिकांचे दर हमीभावाच्याही खाली गेले आहेत आणि अलीकडेच दोन दिवासांपूर्वी देशातील काही भागांत झालेल्या गारपिटीने तेलबिया पिकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे देशात आणि जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढतील असा अंदाज बांधून व्यापारी आयात करतील आणि परिणामी देशातील तेलबिया पिकांचे दर पडतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खाद्यतेलाच्या बदलत्या किमती आणि विदेशी चलनाच्या मूल्यात होणारे बदल यामुळे सरकारने खाद्यतेलांच्या किमान आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आसल्याचे सूत्रांनी सांगितले.\nक्रूड सोयातेलाच्या किमान आयात मूल्यात किंचित वाढ झाली आहे. क्रूड सोयातेलाचे मूल्य प्रतिटनामागे ९ डॉलरने वाढले असून, आता प्रतिटन ८३१ डॉलर मूल्य झाले आहे. तसेच क्रूड पामतेलाच्या किमान आयात मूल्य ६ डॉलरन वाढून ६८१ डॉलर प्रतिटन झाले आहे. तर ‘आरबीडी’ पामतेलाचे मूल्य हे ६८६ डॉलरवरून ६८८ डॉलर करण्यात आले आहे. भारत हा खाद्यतेल आयातदार देश आहे.\n२०१६-१७ या वर्षात १५.१ दशलक्ष टन खाद्यतेल आयात झाली होती, तर त्याआधीच्या वर्षी १४.६ दशलक्ष टन आयात होती. डिसेंबर २०१७ मध्ये १.१ दशलक्ष टन आयात झाली होती, अशी माहिती सॉल्व्हेंट एक्ट्राक्टर्स असोसिएशनने दिली आहे. आयात होणाऱ्या खाद्यतेलापैकी जवळपास ८.५ दशलक्ष टन पामतेल होते. त्याची आयात मुख्य करून इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांतून होते. सोयातेलाची मुख्य आयात ही अर्जेंटिना देशातून होते. अर्जेंटिना हा जगातील तिसरा सर्वांत मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे.\nक्रूड सोयातेलाचे किमान आयात मूल्य ८२२ डाॅलरवरून वाढून ८३१ डाॅलरपर्यंत वाढविले.\n‘आरबीडी’ पामोलिनच्या किमान आयात मूल्यात ६९५ वरून ६८६ डॉलरपर्यंत वाढ\nक्रूड पामोलिनचे मूल्य ६९२ डॉलरवरून ६९५ डॉलरवर गेले.\n‘आरबीडी’ पामतेलाचे किमान आयात मूल्य ६८८ डॉलरवरून कमी होऊन ६८६ डॉलर झाले आहे.\nक्रूड पामोलिनचे मूल्य ६ डॉलरने वाढून ६७५ वरून ६८१ डॉलरवर गेले आहे.\nभारत हमीभाव व्यापार इंडोनेशिया मलेशिया अर्जेंटिना सोयाबीन\nऔरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का\nजालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर\nपुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई\nपुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे.\nनिविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा नाही\nमागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे\nलातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...\nजळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...\nमॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...\nविदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...\n‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...\nमोदी सरकार पास की नापास बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...\nमाॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...\nजॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...\nगोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...\nछत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...\nचला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...\nविशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...\nमोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...\nविवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AE", "date_download": "2018-05-27T03:27:16Z", "digest": "sha1:ZA5DWJA6XUOPRM7IKHRMLBZSZ24C5FXT", "length": 5890, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अ‍ॅनाहाइम - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nॲनाहाइम हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या दक्षिण भागातील शहर आहे. जानेवारी १, २०१० रोजी येथील लोकसंख्या अंदाजे ३,५३,६४३ होती.[१] यानुसार हे शहर कॅलिफोर्नियातील १०व्या क्रमांकाचे ठरते.[२] तर अमेरिकेत ५४वे ठरते.\nॲनाहाइममध्ये अनेक व्यावसायिक क्रीडा संघ तसेच अम्युझमेंट पार्क[मराठी शब्द सुचवा] आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी ०८:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2018-05-27T03:26:42Z", "digest": "sha1:33KE5SMATQ2SCMRINPF2QQDOLFZOJRQW", "length": 5558, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रॉय पार्क - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nएप्रिल ३०, इ.स. २००७\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-contract-workers-72250", "date_download": "2018-05-27T03:27:10Z", "digest": "sha1:SQDK4OC7BPXMFUO2RKVUFVCUDVS6PCUF", "length": 12191, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Contract workers कंत्राटी कामगारांची पालिकेवर धडक | eSakal", "raw_content": "\nकंत्राटी कामगारांची पालिकेवर धडक\nशनिवार, 16 सप्टेंबर 2017\nपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी कंत्राटी कामगारांना न्याय देण्याचा शब्द दिला आहे. तो त्यांनी न पाळल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.\n- ॲड्‌. सुरेश ठाकूर, कामगार नेते\nतुर्भे - नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांनी शुक्रवारी (ता. १५) नवी मुंबई म्युन्सिपल मजदूर युनियनच्या झेंड्याखाली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.\nमोर्चाचे नेतृत्व ॲड. सुरेश ठाकूर यांनी केले. कामगारांना न्याय द्या, अशी घोषणाबाजी करत शेकडो कामगारांनी मुख्यालयाबाहेर घंटानाद केला. कंत्राटी कामगारांना कायम करा, समान काम समान वेतन तत्त्वाची अंमलबजावणी करा, वेतन श्रेणीतील तफावत दूर करा, महागाई भत्त्याचा फरक द्या, गणवेश आणि स्वच्छता साहित्य द्या आदी मागण्या कामगारांनी केल्या.\nकंत्राटी कामगारांसाठी सामूहिक विमा योजना आणि घरकुल योजना राबवण्याची, किमान वेतनाच्या थकबाकीची आणि भविष्यनिर्वाह निधी व ग्रज्युईटी देण्याच्या मागण्याही कामगारांनी केल्या. कंत्राटी कामगारांना सामूहिक विमा योजना लागू करण्याची मागणीही युनियनने पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.\nकंत्राटी कामगार हा महापालिकेचा कणा आहे. त्याला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार युनियनचे नेते ॲड. ठाकूर यांनी या वेळी केला. ॲड. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावला जाईल, असे आश्‍वासन अतिरिक्त आयुक्त चव्हाण यांनी दिले. तसेच अन्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल आणि लवकरात लवकर आयुक्त एन. रामास्वामी यांच्याबरोबर बैठक घेतली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी मोर्चेकऱ्यांना दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nमोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..\nमुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी...\nरिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन\nपुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज...\nमुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे\nमुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nमोदी सरकारची चार वर्षांतली मर्मदृष्टी (प्रा. प्रकाश पवार)\nराजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, \"राजकारण म्हणजे लोकांचं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/ahmedabad-news-gujarat-legislative-assembly-and-congress-rahul-gandhi-70436", "date_download": "2018-05-27T03:29:11Z", "digest": "sha1:LZCPH7TUUHNPHO3CLRJFYNODRVHKJP6W", "length": 12772, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "ahmedabad news Gujarat Legislative Assembly and congress Rahul Gandhi गुजरात विधानसभेसाठी राहुल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन | eSakal", "raw_content": "\nगुजरात विधानसभेसाठी राहुल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन\nमंगळवार, 5 सप्टेंबर 2017\nकाँग्रेसचे 125 जागांचे लक्ष्य\nअहमदाबाद: गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ करताना पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कार्यकर्त्यांसमोर 125 जागांचे लक्ष्य ठेवले.\nकाँग्रेसचे 125 जागांचे लक्ष्य\nअहमदाबाद: गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ करताना पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कार्यकर्त्यांसमोर 125 जागांचे लक्ष्य ठेवले.\nराहुल गांधी हे आज एका दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आले होते. त्या वेळी साबरमती नदी पात्राजवळ झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास ते मार्गदर्शन करत होते. ते म्हणाले,\"\"गुजरातमधील भाजप सरकारच्या तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या विविध आघाड्यांवरील अपयशामुळे काँग्रेसला चांगली संधी उपलब्ध झाली आहे. राज्य आणि देशातील शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांसाठीच्या कर्जाचा फायदा उद्योजकांना दिला जात आहे.''\nमोदी सरकारने केलेली नोटाबंदी आणि जीएसटी करप्रणाली सदोष असल्याची टीका त्यांनी केली. गुजरातमधील दलित आणि आदीवासी समाज, महिला तसेच मुलांच्या प्रश्‍नांकडेही त्यांनी लक्ष वेधले. गुजरातमधील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, शैक्षणिक तज्ज्ञ आदींशी थेट संवाद साधताना राहुल यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले.\nगुजरातमध्ये काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी प्रथमच चार हजार किलोमीटरचा रोड शो करणार आहेत. ते आठ दिवसांच्या रोड शो ला येत्या 22 सप्टेंबरपासून द्वारका येथून प्रारंभ कारणार आहेत. ते 22 व 23 सप्टेंबरला सौराष्ट्रात त 24 व 25 ला उत्तर गुजरातमध्ये असणार आहेत. त्यानंतर पुढील चार दिवस ते मध्य आणि दक्षिण गुजरातमधील पक्षाच्या विविध प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते अर्जुन मोधवाडिया यांनी दिली.\nघरंदारं विका; पण एफआरपी द्या - महसूलमंत्री पाटील\nकोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले...\nशिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू\nनागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार...\nमराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री...\nजुन्नरमधील शेतकऱ्यांचा संपास विरोध\nनारायणगाव छ शेतकरी संघटनेच्या वतीने 1 ते 10 जूनदरम्यान पुकारलेल्या शेतकरी संपाला जुन्नर तालुक्‍यातील टोमॅटो व भाजीपाला उत्पादकांनी विरोध दर्शविला आहे...\nवर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद; शहांकडून मोदींचे गुणवर्णन\nनवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t9586/", "date_download": "2018-05-27T03:39:22Z", "digest": "sha1:PV4Z7Q5N7SKYO4NCF7S23VKUEJONTOME", "length": 2990, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-आम्ही अशी फुले ...", "raw_content": "\nआम्ही अशी फुले ...\nआम्ही अशी फुले ...\nहीच कविता चित्रकवितेत पहायची असेल तर येथे क्लीच्क करा ..\nआम्ही अशी फुले ...\nआम्ही अशी फुले की बाजार पाहिलेली\nयेऊन बाजारी परि निरपेक्ष राहिलेली \nघेण्यास विकत आम्हा येतो कधीं कुणीही\nहुंगून क्षणभराने फेंकून देतो कुठेही \nयेते कधीं सुनयना कुरवाळीते ती आम्हा\nमिरविते ती दिमाखे घेऊनि संग आम्हा \nयेतो कधीं कुणी भक्ती भावे विकत घेतो\nहळुवार त्या कराने देवास तो वहातो \nपण एक दिन जीवनी आमच्या असा येतो\nनिर्माल्य होऊनि तो सरीतेत झेंप घेतो \nयेतो कधीं कुणी आम्हा विकत घ्यावयाला\nप्रेतावरी आदराने आम्हास वाहण्याला \nप्रेतावरी पडुनि आम्ही रुदन मुके करतो \nआम्ही अशी फुले ...\nआम्ही अशी फुले ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794867995.55/wet/CC-MAIN-20180527024953-20180527044953-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}