{"url": "http://mfdiwaliank.blogspot.com/2010/10/shikshanachi-kimmat.html", "date_download": "2018-08-19T02:13:42Z", "digest": "sha1:XMC5R7GRZS233OIZMXVRG4KBBDTYXTIE", "length": 33944, "nlines": 141, "source_domain": "mfdiwaliank.blogspot.com", "title": "मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०: शिक्षणाची किंमत", "raw_content": "\n\"ए, कँटिनमधून चहा आणा रे कोणी तरी\" दिप्या बेंबीच्या देठापासून कोकलत आपला विशाल देह चिमुकल्या कट्ट्यावर कसाबसा तोलत बसला होता. गेल्या पाच मिनिटातील त्याची ही आठवी आरोळी होती. आणि इतक्या वर्षांनीही दिप्या दि ग्रेट शिपिंग कॉर्पोरेशन डिरेक्टरकडे कोणीही ढुंकून लक्ष देत नव्हते\" दिप्या बेंबीच्या देठापासून कोकलत आपला विशाल देह चिमुकल्या कट्ट्यावर कसाबसा तोलत बसला होता. गेल्या पाच मिनिटातील त्याची ही आठवी आरोळी होती. आणि इतक्या वर्षांनीही दिप्या दि ग्रेट शिपिंग कॉर्पोरेशन डिरेक्टरकडे कोणीही ढुंकून लक्ष देत नव्हते एवढ्या वर्षांनी कॉलेजचे जुने मित्र-मैत्रिणी भेटले की हे चालायचेच.... आणि आज तर आम्ही सगळेजण मुद्दामहून आपले कॉलेज चौदा वर्षांनीही तसेच दिसते का, ते खास पाहायला आलो होतो एवढ्या वर्षांनी कॉलेजचे जुने मित्र-मैत्रिणी भेटले की हे चालायचेच.... आणि आज तर आम्ही सगळेजण मुद्दामहून आपले कॉलेज चौदा वर्षांनीही तसेच दिसते का, ते खास पाहायला आलो होतो समोर कॉलेजची नवी इमारत मोठ्या दिमाखात उभी होती. तिच्या जागी असणार्‍या आधीच्या जुन्या खुणा पार बुजून गेलेल्या. बघावे तिथे बांधकाम, पायवाटा भासावेत इतपत चिंचोळे रस्ते आणि गर्द हिरव्या झावळ्यांच्या शोभेच्या झाडांनी व्यापलेला परिसर. कधी काळी धूळ, माती आणि विटांचा ढिगारा उरापोटावर बाळगणारे पार्किंग गायब झाले होते. नव्या पाट्या, नवे बांधकाम आणि शिकणारी नवी पिढी....\n आजकाल तीन लाख मोजावे लागतात आपल्या कॉलेजातून आपल्यासारखी डिग्री घ्यायला....\" सुशा पचकला.\n\" काहीजणांच्या चेहऱ्यावर धक्कामिश्रित आश्चर्य होते. पण तीन-चार जण \"त्यात काय सगळ्याच शिक्षणाचा खर्च वाढलाय सगळ्याच शिक्षणाचा खर्च वाढलाय\" अशा आविर्भावात खांदे उडवत होते.\n\"आपल्या वेळेला वर्षाला आपण दोन हजार भरायचो. पाच वर्षांमध्ये जास्तीत जास्त दहा-बारा हजार भरले. आणि आता तेवढा खर्च फक्त दोन महिन्यांच्या शिक्षणाला येतो.... माय गॉड टू मच....\" एवढा वेळ गप्प बसलेला परेरा उद्गारला. मग कोणीतरी आपल्या लेकाच्या ट्यूशन फीचा विषय काढला.... गप्पांची गाडी मुलांच्या शाळांचा खर्च, क्लास फी इत्यादीवर वळली.\nसर्वच जण उत्तम कमावणारे, संपन्न घरातील असल्यामुळे त्यांच्या चर्चा सर्वसामान्य शाळा, साधारण विद्यार्थ्यासंदर्भात नव्हत्याच मुळी.... आपल्या मुलाच्या शाळेत कोणत्या अत्याधुनिक सोयी आहेत, वर्गात किती मुले आहेत, कोणत्या बोर्डाचे शिक्षण आहे, शाळेचा कॅफेटेरिया किती मस्त आहे वगैरे विषयांभोवती त्यांच्या गप्पा घोळत होत्या. मला मात्र राहून राहून परवाच भेट झालेल्या एका दूरच्या आप्तांनी सांगितलेली आठवण अस्वस्थ करत होती.\nआता अतिशय समृद्ध, सुखसंपन्न आयुष्य जगत असणाऱ्या ह्या गृहस्थांचे बालपण व तारुण्य एका लहानशा खेडेगावात गेले. अंगभूत हुशारी व जिद्द यांच्या जोरावर त्यांनी शाळेत कायम उत्कृष्ट गुण मिळवले. ज्ञानलालसा तर होतीच पण त्या खेड्यात शाळा कॉलेजाची, वाचनालयाची सोय नव्हती. रोज तालुक्याच्या गावी शाळेत जायचे म्हणजे तासा-दोन तासांची पायपीट. तरीही मोठ्या नेटाने शालांत परीक्षा ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. आता त्यांना शहरात जाऊन पुढचे शिक्षण घेणे शक्य होणार होते. पण राहायचे कोठे खायचे काय रस्त्यावर तर राहणे शक्य नव्हते. डोक्यावर छत आणि किमान एका वेळचे अन्न एवढी जरी सोय झाली तरी त्यांच्या शिक्षणाचा पुढचा मार्ग खुला होणार होता. शेवटी एका नातेवाईकांच्या छोट्याशा घरात रात्रीच्या जेवणाची व अंथरुणाची सोय तरी झाली. दिवसभर ते घराबाहेर राहून कॉलेज करायचे, वाचनालयात किंवा अभ्यासिकेत उशीरापर्यंत बसून पुढील नोट्स काढायच्या आणि रात्री मुक्काम गाठायचा असे ते आयुष्य. कष्ट तर पाचवीलाच पुजलेले. पुढे एका जुनाट वाड्याच्या कोपऱ्यातील अंधार्‍या खोलीत एका शिक्षकांनी त्यांची राहायची फुकट सोय करून दिली. त्या बदल्यात मालकांच्या मुलाची शिकवणी घ्यायची. ते कामही त्यांनी आनंदाने केले. सकाळी मालकांच्या मुलीला शिकवले की फी म्हणून प्यायला धारोष्ण दूध मिळायचे. तेवढाच दिवसभरासाठी पोटाला आधार. त्या वाड्यात वीज नव्हती, मग रस्त्यावरच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास करायचा; असे करत करत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. कायम आपली उत्कृष्ट श्रेणी राखली. पुढे परदेशात जाऊन उत्तम नाव केले. खोर्‍याने पैसा कमावला. पण कोठेतरी बालपणीच्या शिक्षणाची ती कसरत, ती आबाळ, करावी लागलेली पायपीट त्यांना त्या समृद्ध आयुष्यातही अस्वस्थ करत होती.\nकालांतराने त्यांनी आपल्या गावाच्या रहिवाशांशी आपल्या गावी शाळा सुरू करण्याबद्दल बोलायला सुरुवात केली. गावात तोपर्यंत तसा विचार कोणीच केलेला नव्हता. हा मुलगा म्हणजे खरे तर गावातील पहिलाच, जो उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला आणि तिथे स्थायिक झाला. बाकीच्या ग्रामस्थांचे शिक्षण म्हणजे ते जेमतेम दहावी किंवा बारावी पास झाले तरी डोक्यावरून पाणी बहुतेकांनी सातवी - आठवीतच शिक्षणाला रामराम ठोकून पोटापाण्याची वाट धरलेली. अशा वातावरणात शाळा काढायचा उत्साह तसा यथा तथाच होता. परंतु हार न मानता त्या गृहस्थांनी आपले प्रयत्न नेटाने चालू ठेवले. शेवटी गावातील एकाने पुढाकार घेऊन मालकीच्या जमिनीत दोन खोल्या बांधून दिल्या आणि शाळेची सुरुवात झाली.\nआज त्या सद्गृहस्थांच्या भक्कम आर्थिक आधारामुळे त्या ठिकाणी शाळेची इमारत उभी आहे. मुलांना दुसर्‍या गावी न जाता आपल्याच गावात शिकायला मिळत आहे. गरीब, कष्टकरी, मजूर कुटुंबांमधील मुलेही तिथे येऊन ज्ञान संपादन करत आहेत. एखादा माणूस असता तर एवढे करून झाल्यावर शांत बसला असता पण ह्या गृहस्थांचे तसे नाही.... आपल्याला जे हाल सोसायला लागले, जे कष्ट सहन करायला लागले तसे पुढच्या पिढीला करायला लागू नयेत म्हणून ते आजही त्या शाळेच्या प्रगतीसाठी झटत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे त्या शाळेतील मुलांचा उत्कर्ष कसा होईल ह्यासाठी कार्यरत आहेत. तसेच इतर काही शाळांच्या मुलांसाठीही त्यांचे प्रयत्न चालूच असतात.\nएका सुजाण माणसाने आपल्याला मिळालेल्या शिक्षणाची किंमत जाणली. वाचवलेल्या प्रत्येक रुपयातून एक भव्य स्वप्न बघितले. आपल्या पुढच्या पिढीचा भविष्यकाल उज्ज्वल व्हावा, त्यांना आपल्यासारख्या अडी-अडचणी, वाईट परिस्थितींचा सामना करावा लागू नये ह्यासाठी आपल्या कष्टाच्या, घामाच्या पैशाला त्यांनी माणसांमध्ये, ज्ञानात गुंतविले. आज त्या गुंतवणुकीची गोड फळे अनेक गरीब कुटुंबांमधील विद्यार्थी चाखत आहेत.\nइकडे आमच्या ग्रुपच्या गप्पा रंगात आल्या होत्या.\n\"आपण सगळेजण कसले सॉल्लिड क्लासेस बुडवायचो, नाही लेक्चर बुडवून कँटिनमध्ये चकाट्या पिटायच्या मस्त....\" ग्रुपमध्ये कोणीतरी जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत होते.\nमला क्षणभर स्वतःची शरम वाटली. आपल्या आईवडीलांनी कष्टाने मिळवलेल्या पैशाने आपल्या शाळा-कॉलेजांचे खर्च भागले. ते करत असताना त्यांनीही कोठेतरी झळा सोसल्या, कोठेतरी काटकसर केली, स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष केले. आपल्याला कधीही कोणत्या शैक्षणिक खर्चासाठी \"नाही\" म्हटले नाही. उलट आपण होऊन वह्या-पुस्तके-शैक्षणिक साहित्याचा वर्षाव केला आपल्यावर आणि हे सर्व स्वखुशीने, आनंदाने केले त्यांनी आणि हे सर्व स्वखुशीने, आनंदाने केले त्यांनी आपल्या मुलांनी उत्तम शिकावे, भरपूर ज्ञान मिळवावे, आयुष्यात यशस्वी व्हावे एवढीच अपेक्षा होती त्यांची. पण आपण फक्त परीक्षेपुरता अभ्यास करत राहिलो. ज्ञान संपादन वगैरे बरीच लांबची गोष्ट.... आपल्याला त्या ज्ञानाची किंमतच कधी कळली नाही....अगोदरच्या पिढ्यांनी शिक्षण मिळवण्यासाठी जे हाल सोसले, जे परिश्रम घेतले त्यापैकी आपण काडीनेही सहन केले नाहीत. आज त्यांच्या त्या कष्टांमुळे आपण सुंदर दिवस बघत आहोत. नाहीतर बसलो असतो असेच कोठेतरी अंधारात चाचपडत.... त्यांच्या त्या श्रमांचे ऋण आहे आपल्यावर.... जे फेडायचा आपण यथाशक्ति प्रयत्न करायलाच हवा.... एकवेळ स्वतःसाठी नाही तर त्या उगवत्या तार्‍यांसाठी. मनात असे अनेक विचार झोके घेत होते.\n\"गेल्या वर्षी माझ्या मुलीचा वाढदिवस मी एका अनाथाश्रमात साजरा केला. खूप छान वाटलं गं... आणि तेव्हापासून ठरवलं, की आपण दर वर्षी किमान दोन गरजू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायची तू पण करून बघ.... खूप छान वाटतं गं.... \" माझी एक मैत्रीण दुसरीला सांगत होती. माझेही कान त्या संभाषणाच्या दिशेने टवकारले गेले. ती सांगत होती, सुरुवातीची काही वर्षे तिच्या मुलीसाठी तिने वाढदिवसाच्या मोठमोठ्या पार्ट्या दिल्या. पण हळूहळू लक्षात येऊ लागले की हे लोण संपणारे नाही. हौसेला मोल नसते. आणि कितीही करायला गेले तरी ते अपुरेच वाटते. त्यात समाधान नाही. आणि त्या पार्ट्यांतही एक प्रकारचा रटाळपणा येऊ लागला होता. नवीन काही करावे ह्या विचारात असतानाच तिचा एका अनाथाश्रमाशी संबंधित व्यक्तीशी परिचय झाला. त्यांच्या सांगण्यावरून ती एकदा त्या आश्रमाला भेट देऊन आली आणि तेथील मुलांच्या निरागस डोळ्यांमध्ये तिचे हृदय हरवून बसली. पुढे आपल्या लेकीलाही तिथे घेऊन गेल्यावर तिच्या लेकीनेच आपला वाढदिवस तिथे साजरा करायची इच्छा बोलून दाखवली. आणि एका वेगळ्या पर्वाला सुरुवात झाली....\nकट्ट्यावर शेजारी बसलेल्या आणि हे संभाषण लक्ष देऊन ऐकत असलेल्या एका मित्राने कुतूहलाने ह्या मैत्रिणीकडे इतर तपशिलाची चौकशी करायला सुरुवात केली. बघता बघता सगळेच ऐकू लागले. त्या मैत्रिणीच्या अनुभवाला ऐकल्यावर बाकीच्या लोकांनीही असेच उपक्रम करण्याची इच्छा असल्याचे आवर्जून सांगितले. प्रत्येकालाच आत कोठेतरी ते जाणवत होते. वेगवेगळ्या गावांमध्ये, राज्यांमध्ये विखुरलेल्या व आपापल्या उद्योग-व्यवसायांमध्ये यशाच्या नव्या पायऱ्या चढणाऱ्या आमच्या सहाध्यायींच्या डोक्यात आता आपल्या गावी जाऊन कोणा गरजू विद्यार्थ्याचा शिक्षणाचा खर्च करायची योजना सुरू झाली होती.\nकॉलेजात लेक्चर्सना अभावानेच आपली हजेरी लावणारे, उंडारण्यात पटाईत असणारे एकेकाळचे उनाड पण आता जबाबदार असणारे विद्यार्थी ज्ञानाचा हा प्रवाह खेळता ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रेरित झाले होते. लवकरच निरोप घ्यायची वेळ झाली. एकमेकांचे फोन नंबर्स, ईमेल्स इत्यादी टिपून सगळेजण परत निघाले. निघताना माझ्या मनात विचार होते, आम्हाला कॉलेजात असताना आमच्या शिक्षणाची किंमत कळली नसेल कदाचित. पण आता ती नक्कीच जाणवू लागली आहे. हरकत नाही झालाय थोडा उशीर... पण अजून करण्यासारखे खूप काही आहे. ही तर सुरुवात आहे.... आपल्याला मिळालेली शिक्षणाची संधी आपण जितक्या जणांना उपलब्ध करून देऊ शकू तितका ज्ञानाचा हा प्रवाह अनेक अंधाऱ्या खोपट्यांमध्ये, चंद्रमौळी झोपड्यांमध्ये पोहोचेल आणि त्या घरातील मुलाबाळांचे आयुष्य बदलू शकेल. आपल्यापासून इतरजण स्फूर्ती घेतील आणि ही मालिका चालू ठेवण्यात त्यांचे योगदान देतील. मिळालेल्या ज्ञानाची किंमत तशी कधीच मोजता येणार नाही.... पण कोणाच्या तरी शिक्षणाची किंमत मोजून त्या ज्ञानाचे नक्कीच उतराई होता येईल.\nbaba, १ नोव्हेंबर, २०१० रोजी ६:०७ म.पू.\nवर दिलेला माझा अभिप्राय लेखिकेस उद्देशून आहे\nमंदार जोशी, २ नोव्हेंबर, २०१० रोजी ६:१७ म.उ.\niravati अरुंधती kulkarni, २ नोव्हेंबर, २०१० रोजी ८:१७ म.उ.\nमंदार, बाबा, प्रतिसादाबद्दल आभारी आहे\nNisha, ५ डिसेंबर, २०१० रोजी ४:१६ म.उ.\nमाफ करा. उशिरा प्रतिक्रिया देतेय. ज्ञानगंगा अशीच वाहत राहायला हवी. मला आठवतय,यूनिवर्सिटीत होते तेव्हा एकाने मला फ्यूचर शॉक नावाच पुस्तक दिल होत. वाचून झाल की दुसर्‍याला दे म्हणाला होता. तेव्हाच ज्ञानगंगा वाहत ठेवण्याची उर्मि निर्माण झाली होती. ती मधून मधून उफाळून येते. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. छान जमला आहे लेख. अभिनंदन आणि शुभेच्छा.\nमराठीत प्रतिक्रिया देण्यासाठी इथे टंकलेखन करा व खालच्या कमेंट बॉक्समधे कॉपी पेस्ट करा.\n आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.\nमोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.\nकाही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.\nवरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nओढ नव्या जीवाची - सुहास झेले\nनामर्द - विद्याधर भिसे\nसौदागर - कुलस्य जोशी\nएअरपोर्ट - नचिकेत गद्रे\nखिडक्या - निशा पाटील\nकलर’फूल’ - हेरंब ओक\nमानपान - जयंत अलोणी\nशिक्षणाची किंमत - इरावती अरूंधती कुलकर्णी\nगोंडस म्हातारे - उल्हास भिडे\nआशा - तनुजा केळकर\nतेज रक्षक की भक्षक\nमहिमा अंगठीचा - चेतन गुगळे\nतुळशीबाग - प्रा. कांचन शेंडे\nसखी - महेंद्र कुलकर्णी\nमला संस्कृत बोलायला शिकायचं आहे - निशा पाटील\nयशवंताची शिकार - नरेंद्र प्रभू\nउत्सव - देवेंद्र चुरी\nरिक्षाचालकांचा इलाज - चेतन गुगळे\nमराठीवर हल्ला, इंग्रजी जखमी - अनिल गोरे\n...IE ची दुरुस्ती - प्रथमेश शिरसाट\n’त्या’चा कचरा करण्यापूर्वी... - अपर्णा संखे-पालवे\nथांबा, वाचा व लक्षात ठेवा - जयंत अलोणी\nआता तरी विचार करा - माधुरी माणिककुवर\nदीपोत्सव - मिलिंद कल्याणकर\nथोडं माझ्या डोळ्यांत बघ - प्रफुल्ल भुजाडे\nछडा लागला रे - सुरेश शिरोडकर\nपहिले चुंबन - उल्हास भिडे\nएकेका अक्षरात - समीर पु. नाईक\nसिरिअल्स आणि मी - अनुजा पडसलगीकर\nप्रणयगंध - क्रांति साडेकर\nअशांत - समीर पु. नाईक\nजन्म कवितेचा - उल्हास भिडे\nशाश्वत - क्रांति साडेकर\nस्वरांकिता - मिलिंद कल्याणकर\nप्राक्तन - गंगाधर मुटे\nअप्सरा गेली संपावर - गजानन लोखंडे\nमुक्तछंद, मुक्तक व चारोळ्या\nतू तेव्हा तशी - दीपक परूळेकर\nदीप काव्योत्सव - सुपर्णा कुलकर्णी\nमैत्री - प्रा. कांचन शेंडे\nमन - पल्लवी कुलकर्णी\nमाझ्यातल्या मलाच - भाग्यश्री सरदेसाई\nचारोळ्या - सुरेश शिरोडकर\nचारोळया - कृष्णकुमार प्रधान\nचारोळया - उल्हास भिडे\nमनसंचिताच्या चारोळया - दीपक परूळेकर\nउंबरठा - पल्लवी कुलकर्णी\nप्रश्नमंजूषा, कूट चारोळ्या इ.\nकूट चारोळ्या - सुरेश शिरोडकर\nप्रश्न मंजूषा - उल्हास भिडे\nदिवाळी सुडोकू - अपर्णा मोडक\nशब्द एक अर्थ अनेक - उल्हास भिडे\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१० समूह\nअंक सजावट व मांडणी:\nहेडर, ओळखचिन्ह व मुखपृष्ठ: फिरदोस कराई\nमुखपृष्ठ चारोळी: उल्हास भिडे\nमुखपृष्ठ रचना व इतर तांत्रिक बदल: कांचन कराई\nअंकात व्यक्त झालेल्या सर्व मतांशी संपादक अथवा संपादन सहाय्य मंडळ सहमत असेलच असे नाही.\nहे ओळखचिन्ह ब्लॉगवर लावा.\nCtrl+C आणि Ctrl+V चा वापर करा.\nमोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.\n© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.\n© ब्लॉगर टेम्पलेट On The Road Ourblogtemplates.com २००९ च्या सौजन्याने.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/193-diseases-will-be-diagnosed-in-genetic-testing-1631356/", "date_download": "2018-08-19T01:39:28Z", "digest": "sha1:4I6FVCMTPAYZNG2RQOALCP57UK3FZPP7", "length": 11293, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "193 diseases will be diagnosed in Genetic testing | जनुकीय चाचणीत १९३ रोगांचे निदान होणार | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nजनुकीय चाचणीत १९३ रोगांचे निदान होणार\nजनुकीय चाचणीत १९३ रोगांचे निदान होणार\nअमेरिकेतील एका जनुक चाचणी कंपनीने ही चाचणी शोधून काढली आहे.\nआगामी काळात जनुकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलांना लहान असताना व पुढे मोठे झाल्यावर कोणते रोग होणार हे आधीच समजण्याची सोय झाली आहे. त्यात आता एका साध्या डीएनए चाचणीमुळे मुलांना होणारे १९३ रोग आधीच ओळखता येणार असून त्यात फेफरे, कर्करोग या रोगांचा समावेश आहे.\nअमेरिकेतील एका जनुक चाचणी कंपनीने ही चाचणी शोधून काढली आहे.\nयात गालातील जनुकीय नमुने घेऊन मुलाला पुढे कुठले रोग होणार, हे आई-वडील जाणून घेऊ शकणार आहेत. सेमा ४ नॅटॅलिस ही चाचणी आधीच्या चाचण्यांपेक्षा पाचपट अधिक रोगांचे निदान आधीच होणार आहे. सध्या अमेरिकी रुग्णालयात अशा जनुकीय चाचण्या असल्या तरी त्यात आधीच समजणाऱ्या रोगांची संख्या कमी आहे.\nफेफरे, मणक्याचे रोग, मुलांचे कर्करोग अशा चाचणीत ओळखता येतात. या चाचणीला मान्यता मिळाली असून त्यामुळे रोगनिदानात प्रगती होणार आहे, असे सेमा ४ चे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक शा यांनी सांगितले. आताच्या काळात मुलांना होणारे रोग ओळखणे हे व्हिटॅमिनची गोळी घेण्याइतके सोपे होत चालले आहे, असे सांगून ते म्हणाले की, सेमा ४ नॅटॅलिस या चाचणीत मुलांच्या जनुकांचे अचूक विश्लेषण करून आनुवंशिक रोग ओळखता येतात. लहान बाळांचे आजारही यात समजू शकतात, असा दावा करण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T02:26:54Z", "digest": "sha1:33VURSEJN7DIEP6VIJSCEQA6C372ODSS", "length": 23063, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "…अन् मारूती भापकर नावाचा कुत्रा भुंकला! - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Banner News …अन् मारूती भापकर नावाचा कुत्रा भुंकला\n…अन् मारूती भापकर नावाचा कुत्रा भुंकला\nपिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात काहीच किंमत नसलेला, मोहननगरमधील साधे कुत्रेही विचारत नसणारा आणि स्वतःला स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवणारा मारूती भापकर कशाकशाला आणि कुठल्या मुद्द्याला विरोध करेल याला काही ताळतंत्रच राहिलेला नाही. सुस्थितीतील रस्ते खोदून पुन्हा त्यावर १०० कोटींचा खर्च करण्यास विरोध करणाऱ्यांनाच टार्गेट करून भापकरने आपण किती खालच्या पातळीचे सामाजिक कार्यकर्ते आहोत, हे स्वतःच सिद्ध केले आहे. मोहननगरमध्ये “ढोंगी” नावाने कुप्रसिद्ध असलेल्या भापकरने १०० कोटींच्या खर्चाच्या मुद्द्यावरून प्रसिद्धी मिळविण्याच्या हव्यासापायी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांना मांजर म्हटले आहे. त्यामुळे त्याचा सर्वत्र निषेध होत असून, भापकरने प्रसिद्धीसाठी केलेली ही कृती म्हणजे “मारूती भापकर नावाचा कुत्रा भुंकला” अशीच असल्याची प्रतिक्रिया मोहननगरमधील जनता व्यक्त करत आहे.\nचिंचवड, मोहननगरमध्ये राहणारा मारूती भापकर हा पूर्वी शिवसेनेचा कार्यकर्ता होता. नंतर त्याने शिवसेनेशी काडीमोड घेतली. त्यानंतर तो २००७ च्या महापालिका निवडणुकीत अपक्ष निवडून आला. मोहननगरमधील जनतेने फार अपेक्षेने निवडून दिलेल्या भापकरने अवघ्या काही महिन्यांतच खरे दात दाखवायला सुरूवात केली. त्यामुळे येथील जनतेवर कपाळाला हात लावण्याची वेळ आली. दरम्यानच्या काळात त्याने अनेक सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर कामे करण्याचा दिखावा करून आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु, जनता ही हुशार असल्यामुळे भापकर करत असलेले ढोंग लपून राहिले नाहीत. भापकरचे खरे रूप कळू लागल्यानंतर त्यांच्या मागे असलेला एक एक कार्यकर्ता गळाला. त्यानंतर भापकर हा मोहननगरमध्ये ढोंगी सामाजिक कार्यकर्ता म्हणून कुप्रिद्ध झाला.\nअशा या ढोंगी सामाजिक कार्यकर्त्याला मोहननगरमधील जनतेने सलग दोन महापालिका निवडणुकीत बुडावर आपटले. महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची पात्रता नसणाऱ्या भापकरने लोकसभा आणि विधानसभेच्याही निवडणुका लढविल्या आहेत. अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर भापकरने आपण पुन्हा शिवसेनेत जाणार नाही, याची शपथ मोहननगरमधील जनतेसमोर जाहीरपणे घेतली होती. परंतु, २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भापकरने शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे भापकरला मोहननगरमधील जनतेने दिलेली “ढोंगी”ची उपमा सार्थ ठरली. या निवडणुकीत जनतेने भापकरला पुन्हा घरी बसविले. मोहननगरमधील जनतेने ओवाळून टाकलेला कार्यकर्ता, अशी भापकरची ओळख बनली आहे. आता या भापकरला प्रसिद्धीत राहण्याचा भस्म्या रोग झाला आहे.\nत्यासाठी त्याने महापालिकेत पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या पत्रकारांना हाताशी धरले आहे. त्यामुळे भापकर हा पिंपरी-चिंचवडमधील ब्लॅकमेल करणाऱ्या पत्रकारांचा तारणहार बनला आहे. भापकरने प्रसिद्धीपत्रके काढायची आणि ब्लॅकमेल करणाऱ्या पत्रकारांनी जाऊन पैसे उकळायचे, असा धंदा महापालिकेत तेजीत सुरू आहे. त्यातील काही वाटा भापकरही घेत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. त्यामुळे शिवसेनेनेही त्याची पक्षातून जवळजवळ हकालपट्टी केल्यासारखीच स्थिती आहे. तो आता सामाजिक कार्यकर्ता या गोंडस नावाखाली आपला जम बसविण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी महापालिकेच्या स्थायी समितीला ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने भापकर याने समितीविरोधात वर्षभरात अनेक प्रसिद्धीपत्रके काढली. परंतु, स्थायी समितीने भापकर याला फाट्यावर मारले. भापकर करत असलेल्या आरोपांत कोणतेच तथ्य नसल्यामुळे त्याला कोणी गांभीर्याने घेतलेच नाही.\nगेल्या वर्षीच्या स्थायी समितीची मुदत संपल्यानंतर भापकर हा बिळात जाऊन लपला होता. त्यानंतर तो आता पुन्हा प्रसिद्धी मिळविण्यासाठी सक्रिय झाला आहे. त्याला स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळेच कारण ठरल्या आहेत. प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात भापकर कशाकशाला आणि कुठल्या मुद्द्याला विरोध करेल याला काही ताळतंत्रच राहिलेला नाही. महापालिकेत चुकीची कामे सुरू आहेत, असे कायम बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्या भापकरने आता इंद्रायणीनगरमधील सुस्थितीतील रस्ते खोदून पुन्हा त्यावर १०० कोटींचा खर्च योग्य ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ सीमा सावळे अशा खर्चाला विरोध करतात म्हणून भापकरने प्रसिद्धीपत्रक काढून सावळे यांना टार्गेट करण्याच्या नादात त्यांना मांजर म्हटले आहे. त्यातून भापकरला प्रसिद्धी मिळाली असली तरी, भापकरचा सर्वत्र निषेधही होत आहे. विशेषतः मोहननगरमधील जनता मारूती भापकर नावाचा कुत्रा भुंकला, अशीच प्रतिक्रिया देत आहेत.\nPrevious articleविद्यार्थीच देशाचा कणा आणि केंद्रबिंदू आहे – गिरीश बापट\nNext articleपिंपरीत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून सात जणांना पावने आठ लाखांचा गंडा\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nधक्कादायक : किरकोळ कारणावरुन पतीने पत्नीचे नाक करकचून चावून केले जखमी\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nभारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन\nखाजगी विद्यापीठ देशाला महासत्ता बनविणार – विनोद तावडे\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरी-चिंचवडची सत्तासुंदरी आणि राजकीय रंगभूमीवरील दोन नायकांच्या अभिनयाची कसोटी\n शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, संतोष लोंढे, राहुल जाधव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2018-08-19T02:26:47Z", "digest": "sha1:WAQ23UWYALRGX7GXP5K7V3NUXFAQ3ES3", "length": 14691, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भोसरीतील इंद्रायणीनगर येथे दोन गटात हाणामारी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Bhosari भोसरीतील इंद्रायणीनगर येथे दोन गटात हाणामारी\nभोसरीतील इंद्रायणीनगर येथे दोन गटात हाणामारी\nभोसरी, दि. २ (पीसीबी) – गाडीची धडक लागल्यावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. ही घटना काल (रविवारी) सायंकाळच्या सुमारास भोसरीतील इंद्रायणीनगर परिसरात घडली. यामध्ये किरकोळ जखमी झालेल्या दोघांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात आणले असता तेथेही दोन गटात पुन्हा हाणामारी झाली. पोलिसांनी दोन्ही गटाला शांत केले असून जखमीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दोघेही किरकोळ जखमी आहेत. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.\nदरम्ंयान, काल (रविवारी) भोसरी पोलिस तपास गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. भोसरी पोलिस तपास करत आहेत.\nPrevious articleभाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांची वेटींग लिस्ट तयार – रावसाहेब दानवे\nNext articleपिंपरीत २३ वर्षीय पादचारी महिलेचा विनयभंग\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nचिखलीतील पायी कावड यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nराष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटेंच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड मतदारसंघात आरोग्य शिबीराचे आयोजन\nदेहूरोड येथील संदीपच्या टपाल तिकीटांच्या संग्रहाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद\n‘तुझे तोंड बंद कर अन्यथा कायमस्वरुपी तुझे तोंड बंद करु’ शेहला...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nतळवडे येथे जुनी खुन्नस काढण्यासाठी टोळक्यांचा तरुणावर प्राणघातक हल्ला\nधक्कादायक: भोसरीत तरुणाने केला वृध्द भिक्षेकरी महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%8D%E0%A4%AA-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T01:25:51Z", "digest": "sha1:6HO7RPU4DGFJ56NH6TUPHTM4RN5TY7LQ", "length": 7782, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भीम ऍप वाढीसाठी चालना | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभीम ऍप वाढीसाठी चालना\nनवी दिल्ली – प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या वापरकर्त्यांना सवलती पाहता सरकारने भीम ऍपच्या वापरकर्त्यांना त्याचप्रमाणे सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. 14 एप्रिलपासून सरकारकडून 900 कोटी रुपयांचा कॅशबॅक आणि अन्य भत्ते जाहीर करण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी डिसेंबर 2016 मध्ये भीप ऍप सादर केले. यानंतर फोनपे, गुगल तेझ, पेटीएम यासारख्या कंपन्यांनी यूपीआयचा आधार घेतला आहे. या खासगी कंपन्यांकडून कॅशबॅकसारख्या सुविधा देण्यात आल्याने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये यूपीआय व्यवहारांत भीमचा हिस्सा 40.5 टक्‍क्‍यांवरून फेब्रुवारीमध्ये 5.75 टक्‍क्‍यांपर्यंत घसरला. रोख रकमेचा वापर घटावा आणि ऑनलाइन व्यवहारांची संख्या वाढावी यासाठी सरकारकडून कॅशबॅक आणि अन्य भत्त्यांची सेवा देण्यात येईल.\nभीम ऍपवरून पहिल्यांदा किमान 100 रुपयांचे हस्तांतर करण्यात आल्यास 51 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येईल. यानंतर पुढील 25 व्यवहारांसाठी 25 रुपयांपर्यंत कॅशबॅक देण्यात येईल. यानंतरच्या 25 ते 50 दरम्यानच्या व्यवहारांसाठी एकूण 100 रुपये आणि 50 ते 100 व्यवहारांसाठी एकूण 200 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येईल. 250 पेक्षा अधिक रुपयांचा 100 व्या व्यवहारानंतर हस्तांतरण करण्यात आल्यास 10 रुपये देण्यात येतील. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी डेबिट कार्ड, भीम यूपीआय यांवरून जानेवारी 2018 पासून 2000 रुपयांपर्यंतचे व्यवहार केल्यास सरकारकडून एमडीआर शुल्क भरण्यात येईल. देशातील मोबाइलधारक नागरिकांनी शक्‍य तितक्‍या जास्त प्रमाणात डिजिटल व्यवहार करावेत, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“वायसीएम’ वर आयुक्‍तांची “धाड’\nNext articleसफाई कामगारांना खुष खबर\nमागणीच्या अभावामुळे सोन्याच्या दरात घट; चांदी स्थिर\nइन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी रंगनाथ यांचा राजीनामा\nअलाहाबाद, आयडीबीआय बॅंकेच्या तोट्यात झाली वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-complaint-cyrus-mistry-57413", "date_download": "2018-08-19T02:11:58Z", "digest": "sha1:BNOK2AOTXF4TVUPMFHLYTOLB4K77FJKI", "length": 10142, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news complaint on cyrus mistry सायरस मिस्त्रींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा | eSakal", "raw_content": "\nसायरस मिस्त्रींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा\nबुधवार, 5 जुलै 2017\nमुंबई - सायरस मिस्त्री आणि शापूरजी पालनजी यांच्याविरोधात टाटा ट्रस्टचे विश्‍वस्त वेंकटरमण रामचंद्रन यांनी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. मिस्त्री आणि टाटा समूहातील वादात मिस्त्री यांनी बेछूट आरोप करत समूहाची प्रतिमा मलिन केली. त्यामुळे त्यांनी भरपाई देऊन जाहीर माफी मागावी, अशी मागणी वेंकटरमण यांनी केली आहे. हा फौजदारी दावा न्यायालयाने सुनावणीसाठी मंजूर केला आहे. सर्व पक्षकारांना नोटीस बजावण्याचे निर्देश अतिरिक्त महानगर दंडाधिकारी कृष्णा पडेलकर यांनी दिले आहेत. यात सायरस मिस्त्री, शापुरजी पालनजी आणि त्यांच्या दोन कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या दाव्यावर येत्या 24 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.\nपुण्याचे पाणी केरळला रवाना\nपुणे- केरळमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे महापुराचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदहा वर्षे गैरहजर शिक्षिका पुन्हा सेवेत\nभिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात काम करणारी सहशिक्षिका तब्बल 10 वर्षे गैरहजर राहून पुन्हा कामावर रुजू झाली आहे. या सहशिक्षिकेने रजेवर...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/anant-bagaitkar-writes-about-make-india-45251", "date_download": "2018-08-19T01:37:48Z", "digest": "sha1:Q3NAY5CLIEO5YENY5WIDQTAWFQFQO2LY", "length": 23358, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "anant bagaitkar writes about Make in india 'मेक इन..'च्या जोडीला बाय इन इंडिया | eSakal", "raw_content": "\n'मेक इन..'च्या जोडीला बाय इन इंडिया\nसोमवार, 15 मे 2017\nभारतीयांना परदेशांत मिळणाऱ्या नोकऱ्यांवर मर्यादा येत असल्याने देशांतर्गत रोजगार बाजारपेठेवर त्याचा ताण येणार आहे. त्यामुळे रोजगारक्षेत्रातील स्थिती अनिश्‍चिततेची होऊ शकते. याचा अंदाज घेऊनच सरकारने \"बाय इन इंडिया'चा नारा दिला आहे.\nभारतीयांना परदेशांत मिळणाऱ्या नोकऱ्यांवर मर्यादा येत असल्याने देशांतर्गत रोजगार बाजारपेठेवर त्याचा ताण येणार आहे. त्यामुळे रोजगारक्षेत्रातील स्थिती अनिश्‍चिततेची होऊ शकते. याचा अंदाज घेऊनच सरकारने \"बाय इन इंडिया'चा नारा दिला आहे.\nमाहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील काही आघाडीच्या कंपन्यांनी अलीकडेच काही हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. विविध स्तरांवरील या कर्मचाऱ्यांना कमी करण्यामागे कार्यक्षमतेचा निकष लावण्यात आल्याचे सांगितले गेले. जो कर्मचारी दहा वर्षे कामावर होता, त्याला अचानक अकार्यक्षमतेचा निकष लावणे हे तर्कविसंगत वाटते. यामध्ये काही उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने या निकषाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अर्थात, हा त्या कंपन्यांचा अंतर्गत विषय आहे. पण, देशातील रोजगारनिर्मिती वेग पकडत नसल्याची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे आणि केंद्र सरकारला, त्यांच्या योजनाकारांना यावर मार्ग शोधता आलेला नाही. नीती आयोग किंवा अर्थव्यवस्थेच्या अध्ययनाशी निगडित संस्थांच्या अंदाजानुसार भारतात वार्षिक एक ते सव्वा कोटी रोजगारनिर्मितीची आवश्‍यकता आहे. लेबर ब्यूरोच्या म्हणण्यानुसार सध्या केवळ दहा लाख रोजगारनिर्मिती होत आहे. परंतु,नीती आयोगातील विवेक देबरॉय यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञांना ही आकडेवारी मान्य नाही. कारण त्यांच्या मते असंघटित क्षेत्रातील रोजगारक्षमता आणि तेथे रोजगारक्षम लोकांना सामावून घेण्याची क्षमता याचे मोजमाप कुठेच नोंदले जात नाही. आकडेवारी येते ती केवळ संघटित क्षेत्राची आणि त्यामुळेच \"रोजगारविहीन विकासवाढ' (जॉबलेस ग्रोथ) अशा संज्ञा प्रचलित होऊ लागतात. या म्हणण्यात अंशतः सत्य असले तरी, रोजगारक्षम मनुष्यबळनिर्मिती आणि त्या प्रमाणात रोजगारनिर्मिती यांचे प्रमाण भारतात अद्याप व्यस्त आहे आणि त्यामुळेच बेरोजगारी वाढत आहे.\nपुरेशी रोजगारनिर्मिती होत नसेल तर त्याचे काही आधारभूत घटक असले पाहिजेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने स्वदेशी उद्योगांना चालना देण्याच्या दृष्टीने काही पावले उचलण्यास सुरवात केली आहे. ताजे उदाहरण पोलादविषयक नव्या धोरणाचे आहे. या धोरणानुसार देशांतर्गत पोलाद उद्योगाला झुकते माप देणे, तसेच सरकारी आणि अन्य खासगी पोलाद खरेदीदारांना स्वदेशीनिर्मित पोलाद खरेदीला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ताज्या माहितीनुसार केंद्रातर्फे \"मेक इन इंडिया'च्या धर्तीवर \"बाय इन इंडिया'च्या धोरणाची घोषणा केली जाणे अपेक्षित आहे. त्याची सुरवात पोलादापासून करण्यात आलेली आहे. परंतु, आता त्याची व्याप्ती आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.त्यामध्ये सरकारला लागणाऱ्या इंजिनिअरिंगशी निगडित वस्तू व माल, यंत्रसामग्री, कागद आणि तत्सम सरकारी गरजेच्या व ज्यांचा खप अधिक आहे अशा वस्तू देशांतर्गत बाजारातून आणि स्वदेशनिर्मित असलेल्याच खरेदी करण्याचे सूत्र अवलंबिले जाईल. यातून देशी उद्योगांना चालना मिळेल आणि औद्योगिक उत्पादनक्षेत्रातील विकासदराची घसरण रोखली जाईल, असे अनुमान यामागे आहे. औद्योगिक उत्पादनाच्या मार्चच्या आकडेवारीनुसार गेल्या सहा महिन्यांतील नीचांकी वाढ नोंदली गेली. परंतु, सरकारतर्फे जे संभाव्य \"बाय इन इंडिया' धोरण जाहीर होणे अपेक्षित आहे, ते अमलात आल्यास मरगळ आलेल्या स्वदेशी उद्योगांमध्ये चैतन्य निर्माण होईल, अशी आशा करता येईल. जागतिक बाजारपेठेत अजूनही असलेली मरगळ व मंदीसदृश स्थिती आणि त्यामुळे निर्यातीला बसलेला लगाम, यातून देशातील औद्योगिक विकासवाढीला चालना मिळावी. परिणामी देशातच रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, या आशेवर सर्वजण आहेत.\nजागतिक पातळीवर \"प्रोटेक्‍शनिझम'चा प्रकार सुरू झाला आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेनेही हा \"आर्थिक स्व-कोषवाद' सुरू केला आहे आणि त्या आधारावरच वर्तमान अध्यक्षांनी निवडणूकही जिंकली. त्यामुळेच त्यांनी भारतीयांच्या अमेरिकेतील प्रवेशावर निर्बंध घालणारे (एच1- बी व्हिसा प्रणाली) नियम लागू केले. यामुळे माहिती तंत्रज्ञानासह अन्य क्षेत्रांत मध्यम पातळीवर काम करणाऱ्या भारतीयांना जबर फटका बसला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियानेही अमेरिकेच्या पावलांवर पाऊल टाकून नागरिकत्व व स्थलांतरविषयक कायदे कडक केले. जे भारतीय पंतप्रधान ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या हातात हात घालून दिल्लीतील \"अक्षरधाम'ची सैर करत होते आणि त्यांच्याबरोबर तेथील पायऱ्यांवर छायाचित्रे काढून घेत होते, त्यांना ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मायदेशी परतताच ही \"भेट' दिली. ब्रिटनने युरोपीय युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन \"आर्थिक स्व-कोषवाद' नीतीचा पुरस्कार आधीच केला आहे. या सर्व घडामोडींचा भारताच्या संदर्भातील अर्थ हाच, की या प्रगत व पाश्‍चात्त्य देशांत जाऊन नोकरी करण्याचे भारतीयांचे स्वप्न आता भंगणार आहे. एवढेच नव्हे, तर ज्या पश्‍चिम आशियाई देशांनी म्हणजेच तेलसमृद्ध आखाती देशांनी लक्षावधी भारतीयांना नोकऱ्या दिल्या आणि त्यांच्या पैशांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला भरभक्कम आधार दिला, त्यांनीही आता हळूहळू भारतीयांना कामावरून कमी करण्यास सुरवात केली आहे. सौदी अरेबियामध्ये \"नीताकत' म्हणून जो कायदा संमत झाला आहे, त्यामध्ये भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देणे आणि परकी मनुष्यबळावरील परावलंबित्व टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे सूत्र आहे. त्यानुसार नोकरकपात चालूही झाली आहे. याचा दुसरा अर्थ असा, की आता देशांतर्गत रोजगार बाजारपेठेवर (जॉब मार्केट) ताण येणार आहे. त्यामुळेच रोजगार क्षेत्रातील स्थिती अनिश्‍चिततेची होऊ शकते. सरकारने बहुधा याचा अंदाज घेऊनच \"बाय इन इंडिया'चा नारा दिला आहे. यातून रोजगारनिर्मितीला चालना मिळाली व त्याआधी उद्योगधंद्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले, तर अर्थव्यवस्थेवरील ताण हलका होईल. परंतु, यामध्येही अनेक अनुत्तरित प्रश्‍न आहेत. अर्थव्यवस्थेची विविध क्षेत्रे परस्परावलंबी असतात, त्यामुळे जे उद्योग \"एनपीए' म्हणजेच \"वसुली न झालेल्या कर्जाच्या' रोगाने ग्रासलेले असतील, त्यांना बॅंकांकडून फेरकर्ज मिळणे अशक्‍य होईल. ही बहुतांश उद्योगांची स्थिती आहे. त्यामुळेच बॅंककर्जांच्या आघाडीवरही सातत्याने घसरण आणि मंदगती आहे. कुणीच पुढे येऊन कर्ज घेण्यास तयार नाही व त्यामुळे भांडवलाअभावी उद्योगधंदे थंडावले आहेत. बाजारातही अपेक्षित मागणी नाही. त्यामुळेच आता सरकारला स्वतःच ग्राहक म्हणून बाजारात उतरावे लागेल व त्यासाठी \"बाय इन इंडिया'ची घोषणा करावी लागणार आहे. त्यामुळे भारतीय बेरोजगारांसाठी \"वो सुबह शायद आयेगी' असे म्हणायला हरकत नसावी \nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3/", "date_download": "2018-08-19T02:30:04Z", "digest": "sha1:WNAUJFA3WCSPPVWBH2E35NBSQNAXIVVE", "length": 16738, "nlines": 185, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आरक्षणावरील सुनावणी आता १४ ऐवजी ७ ऑगस्टला – उच्च न्यायालय - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Banner News मराठा आरक्षणावरील सुनावणी आता १४ ऐवजी ७ ऑगस्टला – उच्च न्यायालय\nमराठा आरक्षणावरील सुनावणी आता १४ ऐवजी ७ ऑगस्टला – उच्च न्यायालय\nमुंबई, दि. ३ (पीसीबी) – मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात होणारी सुनावणी आता १४ ऐवजी ७ ऑगस्टला घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर वातावरण ढवळून गेले आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वातावरण लागले आहे. तर आतापर्यंत ७ तरुणांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी न्यायालयाला देऊन सुनावणी तातडीने घेण्याची विनंती केली होती.\nया विनंतीनंतर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठाने ही सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. गेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने राज्य सरकारला ३१ जुलैपर्यंत राज्य मागासप्रवर्ग आयोगाने केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.\nअनेक महिन्यांपासून मागास प्रवर्ग आयोगाकडून मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. याबाबत अद्याप कोणतेही ठोस काम झालेले नाही. त्यामुळे आयोगाने आणि राज्य सरकारने तातडीने पडताळणी करुन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा. त्यासाठी उच्च न्यायालयाने निश्चित कालावधी द्यावा. तरच येत्या शैक्षणिक वर्षात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल, अशी प्रमुख मागणी या याचिकेत केली आहे.\nदरम्यान, मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या आधी घेण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात डिसेंबर २०१७ मध्ये दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठापुढे यावर बुधवारीपासून सुनावणी सुरु आहे.\nPrevious articleसांगली महापालिकेत भाजपची सत्ता; ३६ जागांवर विजय\nNext articleमराठा आरक्षणावरील सुनावणी आता १४ ऐवजी ७ ऑगस्टला – उच्च न्यायालय\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nआता मुंबईप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणच्या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळणार\nअटलबिहारी वाजपेयी कवी कुसुमाग्रजांचे निस्सीम चाहते\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nमहाराष्ट्र बंद दरम्यान पुण्यात हिंसाचार पसरवणाऱ्या आरोपीची १५ हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nएमआरपीपेक्षा जास्त किंमतीने वस्तू विकल्यास ५ लाख दंड २ वर्षांचा तुरूंगवास;...\nमराठा आरक्षणावरील शरद पवारांच्या दुटप्पी राजकारणावर आवाज उठवा – मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-19T01:42:30Z", "digest": "sha1:IIAQYG5CI2NTE55FVIIAVV4ZFKXHAWUT", "length": 10522, "nlines": 72, "source_domain": "pclive7.com", "title": "भाजपचा ‘वेस्ट टू एनर्जी’ नसून ‘वेस्ट टू मनी’ प्रकल्प; शिवसेनेची घणाघाती टिका | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\nमहापौर राहुल जाधव यांची शालेय साहित्याने तुला\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संपर्क क्रमांक जाहिर\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nशालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करा; साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित\nनद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड\nपगडीचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना डोकं आहे का\nHome पिंपरी-चिंचवड भाजपचा ‘वेस्ट टू एनर्जी’ नसून ‘वेस्ट टू मनी’ प्रकल्प; शिवसेनेची घणाघाती टिका\nभाजपचा ‘वेस्ट टू एनर्जी’ नसून ‘वेस्ट टू मनी’ प्रकल्प; शिवसेनेची घणाघाती टिका\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सत्ताधारी भाजप राबवू पहात असलेला ‘वेस्ट टू एनर्जी’ हा प्रकल्प ‘वेस्ट टू मनी’ प्रकल्प आहे. या प्रकल्पाला आमचा विरोध नसून ज्या पध्दतीने तो राबविला जाणार आहे त्याला विरोध आहे. तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प यशस्वी होणार नसून जनतेच्या पैशाची केवळ लूट होणार आहे. भाजपाच्या मंडळीना यात मोठा मलिदा खायला मिळणार आहे. अशी टिका शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.\nपिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख योगेश बाबर, सल्लागार भगवान वाल्हेकर, जितेंद्र ननावरे, नगरसेवक सचिन भोसले, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, रेखा दर्शिले, रोमी संधू, माजी नगरसेवक किरण मोटे आदी उपस्थित होते.\nवेस्ट टू एनर्जी या बहुचर्चित प्रकल्पाला नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सभेत मंजूरी देण्यात आली. मात्र त्यावरून आता बरेच राजकारण पेटले आहे. शिवसेनेच्यावतीने आज पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजपच्या कार्यपध्दतीवर हल्लाबोल करण्यात आला. खासदार आढळराव पाटील म्हणाले, या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. परंतू ज्या पध्दतीने ही प्रक्रीया राबविली जात आहे त्याला विरोध आहे. एवढा मोठा प्रकल्प राबविला जात असताना शिवसेनेच्या दोन्ही खासदारांना डावलण्यात आले. बेंगलोरच्या धर्तीवर राबवावा, टिपिंग फी मध्ये गौंडबंगाल आहे. सत्ताधारी भाजपच्या नेते मंडळींचा यात सहभाग आहे. अशा स्वरूपाचा प्रकल्प देशात कुठेही यशस्वी झालेला नाही. ४ बड्या नामवंत कंपन्या यात निविदा भरण्यासाठी आल्या होत्या. मात्र भाजपच्या नेत्यांनी त्यांना धमकावून बाहेर काढले. भाजपच्या तीन संगणक किड्यांनी याची निविदा प्रक्रीयाच हँक केली आहे. या प्रक्रियेत मोठा गोंधळ आहे. वेस्ट टू एनर्जी, मोशी कचरा डेपो, तिथे लागणारी आग, दुर्गंधी याच्याशी भाजपवाल्यांना काहीच देणंघेण नाही. जे स्वप्न म्हणून याकडे बघत आहेत त्यांना पैसा कमवायचा आहे. तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प यशस्वी होणार नाही. जनतेच्या पैशाची मोठी लूट यातून होणार आहे. महापालिकेचे आयुक्त यातील जाणकार होते, मात्र त्यांनी ध्रुतराष्ट्रची भूमिका घेतलीय.\nपुढे ते म्हणाले, महापालिकेचा कारभार चुकीच्या लोकांच्या हाती गेलाय. टीम बदलली परंतू खेळाडू तेच आहेत, त्यामुळे भ्रष्टाचार जोरात सुरू आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकरणी मुख्यमंत्री तसेच पर्यावरण मंत्री यांच्याकडे दाद मागणार असून या निविदा प्रक्रीयेची सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे खासदार आढळराव पाटील म्हणाले.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsshivsenaखासदारचिंचवडपिंपरीमहापालिकावेस्ट टू एनर्जीशिवाजीराव आढळराव पाटीलश्रीरंग बारणे\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nसमोर ‘ओबामा’ उभा राहिला तरी चालेल; आढळरावांचे विरोधकांना खुले आव्हान\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%8A%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T01:41:32Z", "digest": "sha1:6N6YCJJ3AWNTXX3CGNFERPJYNPFM4OUY", "length": 6748, "nlines": 169, "source_domain": "kayvatelte.com", "title": "बडॊदा | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nखूप वर्षापुर्वी जेंव्हा मी नुकताच मुंबईला आलो होतो, तेंव्हा बऱ्याच दुकानासमोर ’सिंगनू तेल’, किवा चक्क ’शिंग का तेल’ अशा पाट्या लागलेल्या दिसायच्या. मला सुरुवातीला हे तेल म्हणजे कुठल्यातरी जनावराच्या शिंगाचं तेल असेल असंही वाटलं होतं ,पण नंतर एका दुकाना समोर … Continue reading →\nPosted in खाद्ययात्रा\t| Tagged कायवाटेल ते, खाद्ययात्रा, खारे दाणे, बडॊदा, kayvatelte\t| 29 Comments\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T02:30:12Z", "digest": "sha1:NX37F6525MTIBDC6XJC4EJNGLI643REC", "length": 16048, "nlines": 184, "source_domain": "pcbtoday.in", "title": "कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळली; ३३ जणांचा मृत्यू - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळली; ३३ जणांचा मृत्यू\nकोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळली; ३३ जणांचा मृत्यू\nसातारा, दि. २८ (पीसीबी) –कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूरजवळी आंबेनळी घाटात एक खासगी बस कोसळली. ही बस २०० फूट दरीत कोसळली आहे. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे ३४ जण होते. त्यापैकी ३३ जणांचा मृत्यू झाला असून फक्त एक जण बचावला आहे. दरीतील कोसळलेल्या बसमधील मृतदेह बाहेर काढण्याचे काम चालू आहे.\nमहिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी दापोलीहून महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. परंतु बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळली.\nदरवर्षी भाताची लावणी झाल्यानंतर कृषी विद्यापीठातील कर्मचारी पिकनिकला जातात. त्याप्रमाणे हे कर्मचारी आज (शनिवारी) सकाळी साडेसहाच्या सुमारास दापोलीहून महाळेश्वरला जाण्यासाठी निघाले. परंतु साडेदहा वाजता कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळल्याचा फोन आम्हाला आला. बसमध्ये ३४ कर्मचारी होते, त्यात महिला कर्मचारी नव्हत्या, अशी माहिती वरिष्ठ कृषी अधिकारी संजय भावे यांनी दिली.\nदरम्यान, बस अपघाताची माहिती मिळताच सर्व यंत्रणा आणि महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी पोलादपूरला रवाना झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. बचावकार्य सुरु असले तरी पोलादपूर घाटातील वाहतुकीवर सध्या तरी सुरळीत आहे.\n२०० फूट दरीत कोसळली\nPrevious articleमनसेच्या पिंपरी-चिंचवड प्रभारीपदी किशोर शिंदे यांची निवड\nNext articleचंद्रकांतदादांनी ‘ते’ संभाषण उघड करावे – खासदार संभाजीराजे\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nमोदी लोकसभेसोबत रशियाची निवडणूकही घेऊ शकतात; संजय राऊतांचा उपरोधिक टोला\nऔरंगाबादमध्ये माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला...\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवध्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nअॅट्रॉसिटी खटल्यात उच्च न्यायालयाकडून नारायण राणेंना तूर्तास दिलासा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपंढरपूरात आंदोलन करून लाखो वारकऱ्यांची गैरसोय करू नका ; मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nगेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/fraud-maitray-company-113776", "date_download": "2018-08-19T01:48:25Z", "digest": "sha1:ZEXMNB727D54E4KPLVE6DSZ7Q4SYROU3", "length": 12005, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "fraud by maitray company मैत्रय कंपनीने अनेकांना घातला लाखोंचा गंडा | eSakal", "raw_content": "\nमैत्रय कंपनीने अनेकांना घातला लाखोंचा गंडा\nगुरुवार, 3 मे 2018\n११ जणांविरुद्ध वजिराबाद ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.​\nनांदेड - पॉलिसीच्या नावाखाली दामदुपटीचे आमिष दाखवून नांदेडमधील मैत्रय कंपनीने अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे. मैत्रय कंपनीतील अनेकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २००९ सालापासून सुरू होता.\nमैत्रय कंपनीच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांना दामदुपटीने पैसे देण्याचे आमिष दाखविले. यासाठी शहरासह ग्रामिण भागातही मैत्रय नावाच्या कंपनीने आपल्या दलालांमार्फत पाय पसरले होते. अनेकांना दामदुपटीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून लाखों रुपयाची माया या कंपनीने जमविली. परंतु, या गुंतवणूकदारांची या कंपनीकडून फसवणूक झाली. मागील दोन वर्षापासून ही कंपनी बंद पडली असल्याने यात अनेक गुंतवणूकदारांना फटका बसला आहे.\nमैत्रय कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे यासाठी गुंतवणूकदार मिनाक्षी चांदु कांबळे व त्यांच्या काही साथीदारांनी नांदेड न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशावरून वजिराबाद पोलिस ठाण्यात वर्षा सपकाळ, शोभा ढगे, गौत्तम बुक्तरे, तातेराव काशिदे, प्रशांत बोराडे, संभाजी ढगे, शिवकैलास कुंटूरकर, रमेश बहात्तरे, प्रभु पुंडगे, रजनी मेडपल्लेवार आणि श्री. पांडे यांच्याविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ नाईकवाडे हे करीत आहेत.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nइराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत\nकल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी...\nचोरी लपवण्यासाठी केली हत्या\nठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या...\nविद्यापीठ चौकात पिस्तुलातून गोळीबार\nपुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात आज सकाळी अकराला एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला. भर दिवसा...\nव्यक्तिरेखा घडण्याचा प्रवास (अक्षय शेलार)\n\"बेटर कॉल सॉल' ही मालिका म्हणजे \"ब्रेकिंग बॅड' या गाजलेल्या मालिकेचा \"प्रीक्वेल' म्हणजे त्याच्या आधीची कहाणी आहे. सॉल गुडमन या पात्राची आणि त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://prayas-sevankur.blogspot.com/2012/11/blog-post.html", "date_download": "2018-08-19T02:34:10Z", "digest": "sha1:TGS3F2T6CRBSTWITA6IGOTJJLBQUT336", "length": 5356, "nlines": 82, "source_domain": "prayas-sevankur.blogspot.com", "title": "PRAYAS-SEVANKUR: कॅन्सरशी मैत्री करू या !", "raw_content": "\nकॅन्सरशी मैत्री करू या \nमागील १० दिवसात मुंबई व नागपूर येथील कॅन्सर झालेल्या दोन व्यक्तींशी प्रत्येकी २० मिनिटे फोनवरच बोलणे झाले. कॅन्सरबद्दल काही बेसिक माहिती, कॅन्सर होण्यामागे व तो बरा होण्यासाठी/नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीमध्ये कोणते बदल करायला हवेत, आहार व मनाच्या पातळीवर करता येण्यासारखे बदल इ. संदर्भात बोललो, काही पुस्तके वाचायला सुचाविलीत, त्या संवादाने त्यांच्या मनावरचा भर कमी झाला, प्रथमच कोणीतरी असे आश्वासक बोलल्याने खूप बरे वाटले व आजाराशी लढण्याला आणखी बळ मिळाले असे त्यांनी सांगितले. माझा तो दिवस खूप छान व सार्थकी लागला या आनंदात गेला.\nएकूणच यासंदर्भात वैज्ञानिक माहिती व मानसिक आधार यांची असलेली आवश्यकता व त्यामुळे होत असणारे सकारात्मक परिणाम वरील उदाहरणावरून लक्षात येतात. त्यामुळे याप्रकारच्या आजारांमध्ये तुमच्या परिचितांपैकी कोणाला माझी काही मदत होवू शकत असल्यास मला आनंदच होईल. निसंकोच माझ्याशी संपर्क करावा.\nभावेश भाटिया, महाबळेश्वर : डोळस अंधत्व\nभावेश भाटिया, महाबळेश्वर २०१० मध्ये मी , माझी पत्नी सोहिनी व मुलगा अपार सातारा येथे एका कार्यक्रमानिमित्त गेलेलो होतो ....\nउपाशी न राहता वजन कमी करा.\nउपाशी न राहता वजन कमी करा. काही वैज्ञानिक तथ्ये व व्यावहारिक क्लुप्त्या १. जेवण करण्याचा कालावधी वाढवा. म्हणजेच तुम्ही १० मिनिटा...\nसचिन बुरघाटे, अकोला...ये पृथ्वी हमारे बगैर अधुरी है\nश्री. सचिन बुरघाटे , अकोला जिल्हा परिषद शाळेमध्ये सातव्या वर्गात शिकणाऱ्या सचिनला सातपैकी चार विषयात ३५ तर दोन विषयात ३६ मार्क्स ...\nकॅन्सरशी मैत्री करू या \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5461-prarthana-behere-and-aniket-vishwasrao-s-car-accident", "date_download": "2018-08-19T02:07:43Z", "digest": "sha1:L52QR3QI4O3O4CHHX3BZQXZ2WHSJFJVG", "length": 8106, "nlines": 216, "source_domain": "marathicineyug.com", "title": "प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला भीषण अपघात - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nप्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला भीषण अपघात\nPrevious Article बालचित्रपट ‘मंकी बात’ येत्या शुक्रवारपासून\nNext Article ‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन\nआगामी ‘मस्का’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोल्हापूरला जात असलेल्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या फोर्च्युनरला आज सोमवारी सकाळी द्रुतगती मार्गावर अपघात झाला. या अपघातात प्रार्थना बेहेरे हिचा हात फ्रॅक्चर झाला, अनिकेत विश्वासराव सुखरूप आहे तसेच गाडीचे खूप नुकसान झाले. या मोठया संकटातून बाहेर पडत मस्काची टीम \"शो मस्ट गो ऑन\" या उक्तीला अनुसरून कोल्हापूरकडे रवाना झाली.\nप्राथमिक माहितीनुसार, प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘मस्का’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी प्रार्थना, अनिकेत आणि प्रार्थनाची सहायक हे तिघे कोल्हापूरला जात होते. लोणावळ्याच्याच रस्त्यावर घाटात रस्त्याच्या कडेला बंद पडल्याने उभ्या असलेल्या टेम्पोला ही फोर्च्युनर धडकली. चढाच्या रस्त्याला चालक मोटार चालवत जात असताना, समोर अचानक थांबलेला टेम्पो दिसल्याने त्याने मोटार वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र भरधाव वेग असल्याने मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटून तो टेम्पोला धडकून बाजूला असलेल्या मोठ्या दगडाला धडक देऊन थांबला. सुदैवाने अपघात झाला त्या ठिकाणी तो मोठ्ठा दगड होता, अन्यथा डाव्या बाजूला असलेली दरी पाहता अपघाताची भीषणता अधिक असती.\nPrevious Article बालचित्रपट ‘मंकी बात’ येत्या शुक्रवारपासून\nNext Article ‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन\nप्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला भीषण अपघात\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z130712054212/view", "date_download": "2018-08-19T02:01:43Z", "digest": "sha1:D5YQE7CVP7GURZQL4JEICDYUP7AX37MQ", "length": 29050, "nlines": 247, "source_domain": "www.transliteral.org", "title": "माधवनिदान - मसूरिका ( देवी ) निदान", "raw_content": "\nघरातील देव्हारा कोणत्या वस्तुपासून बनविलेला असावा\nमसूरिका ( देवी ) निदान\nमसूरिका ( देवी ) निदान\nमाधवनिदान - मसूरिका ( देवी ) निदान\n\" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् \" अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.\nदुष्टनिष्पावशाकाद्यै : प्रदुष्टपवनोदकै : ॥१॥\nक्रुद्धग्रहेक्षणाच्चापि देशे दोषा : समुद्धता : ॥\nजनयन्ति शरीरेऽस्मिन्‌ दुष्टरक्तेन सङ्गता : ॥२॥\nसंप्राप्ति व प्रकार , मसूराकृतिसंस्थाना : पिडका : स्युर्मसूरिका : ॥\nतिखट , आंबट , खारट व क्षार पदार्थ खाणे , संयोगविरूद्ध पदार्थ व त्याचप्रमाणे नासलेले अन्न व वाल , वाटाणे , उडीद वगैरे कडधान्य बक्षण करणे , जेवणावर जेवणे , वायु आणि पाणी बिघडणे आणि शनि वगैरे दुष्ट ग्रहाची प्रतिकूलता होणे या सर्व कारणांमुळे वातादि दोष प्रकुपित झाले असता ते दुष्ट रक्ताअशी मिळून रोग्याच्या शरीस्भर मसुराच्या दाण्याएवढया व तशाच वर्णाच्या ज्या पुळया उत्पन्न करतात त्यांना प्रसुरिका अथवा देवी असे म्हणतात . या तिन्ही दोषांपासून पृथक पृथक होणार्‍या अशा तीन , सान्निपातिक एक , रक्तजन्य एक , रक्तजन्य एक , चर्मपिटिका एक आणि रोमांतिक ( गोवर ) एक मिळून एकंदर सात प्रकारच्या असतात .\nतासां पूर्वं ज्वर : कण्डूर्गात्रभङ्गोऽरुचिर्भ्रम : ॥३॥\nत्वचि शोफ : सवैवर्ण्यो नेत्ररागस्तथैव च ॥\nदेवी उत्पन्न होण्यापूर्वी रोग्यास प्रथम ताप येतो , अंगास कंड सुटते व ते फुटू लागते . त्वचैचा वर्ण बदलतो व ती सुजते आणि तसेच त्यास अरुचि होते घेरी येते व त्याचे डोळे लाल होतात .\nवातजन्य देवींचीं लक्षणें .\nस्फोटा : कृष्णारुणा रुक्षास्तीव्रवेदनयान्विता : ॥४॥\nकठिनाश्चिरपाकाश्च भबन्त्यनिलसंम्भवा : ॥\nसन्ध्यस्थिपर्वणां भेद : कास : कम्पोऽरति : क्लम : ॥५॥\nशोषत्ताल्वोष्टजिव्हानां तृष्णा चारुचिसंयुता ॥\nवातजन्य देवीमध्ये रोग्याच्या शरीरावर उद्भवलेल्या काळया पुळया व तांबूस वर्णाच्या , रूक्ष , कठिण व लौकर न पिकणार्‍या अशा असून त्यांना अत्यत ठणका असतो व त्यांमुळे सांधे , हाडे व बोटाची पेरी ही फुटतात ; अंग कापते , खोकला येतो , अरुचि उत्पन्न होते , टाळू , ओठ व जीभ यास कोरड पडते , तहान . लागते , आयासावाचून त्यास थकवा येतो व अस्वस्थपणा वाटतो .\nपित्तजन्य देवींचीं लक्षणें .\nरक्ता : पतिऽसिता : स्फोटा : सदाहास्तीव्रवेदना : ॥६॥\nभवन्त्यचिरपाकाश्च पित्तकोपसमुद्भवा : ॥\nमुखपाकोऽक्षिपाकश्च ज्वरस्तीव्र : सुदारुण : ॥\nपित्तजन्य देवीमध्ये रोग्याच्या शरीरावर उद्भवलेल्या पुयळा तांबडया , पिवळया व काळया वर्णाच्या अशा असून त्यांना ठणका व दाह अत्यंत असतो व त्या लौकर पिकतात , यापासून रोग्यास भयंकर ताप येतो , त्याच्या तोंडास व डोळयास पिकलेले फोड येतात , अंग मोडून येऊन त्याचा दाह होतो व त्याचप्रमाणे अरुचि , तहान व शौचास पातळ होणे ही लक्षणे होतात .\nरक्तजायां भवन्त्येते विकारा : पित्तलक्षणा : ॥८॥\nवर सांगितलेले पित्तजन्य देवीचे सर्व प्रकार व लक्षणे हीच रक्तजन्य देवी आल्या असता द्दष्टीस पडतात .\nकफजन्य देवींची लक्षणें .\nकफप्रसेक : स्तैमित्यं शिरोरुग्गात्रगौरवम्‌ ॥\nह्रल्लास : सारुचिर्निद्रा तन्द्रालस्यसमन्विता : ॥९॥\nश्वेता : स्निंग्धा भृंशं स्थूला : कण्डूरा मन्दवेदना : ॥\nमसूरिका : कफोत्थाश्च चिरपाका : प्रकीर्तिता : ॥१०॥\nकफजन्य देवीतील फोड फार मोठे , पांढरे , तुळतुळीत व त्याचप्रमाणे किंचित्‌ ठणका होणारे पण फार खाजणारे व फार दिवसांनी पिकणारे असे असून या रोगात रोग्याच्या तोंडातून कफ पडतो , अंग चिधळते व ओले वस्र गुंडाळल्यासारखे होते ; त्यास आळस येतो आणि उम्हासे , अरुचि , झोप व झापड या लक्षणांनी तो युक्त असतो .\nनीलाश्विपिटविस्तीर्णा मध्ये निम्ना महारुजा : ॥\nचिरपाका : पूतिस्रावा ; प्रभूता : सर्वदोषजा : ॥११॥\nसान्निपातिक देवीचे फोड रोग्याच्या शरीरावर फार दाट येतात व ते निळया वर्णाचे , पोह्यासारखे चपटे , पसरट व मध्यभागी खोलगट अशा प्रकारचे असून त्यांस अत्यंत ठणका लागलेला असतो व त्यांचा पाक फार दिवसांनी होऊन त्यांतून दूर्गंधयुक्त पुवाचा स्राव होतो .\nदुश्चिकित्स्या : समुद्दिष्टा : पिडकाश्चर्मसंज्ञिता : ॥१२॥\nज्या देवींच्या फोडामुळे रोग्याचा घसा घरतो व अरुचि , झापड , बडबड व अस्वस्थपणा या लक्षणांनी तो पीडित होतो त्यास चर्मपिटिका अशी संज्ञा असून त्याची चिकिस्सा करणे कठिण पडते .\nरोमांतिक अथवा गोवर ,\nरोमकूरोन्नतिसमा रागिण्य : कफपित्तजा : ॥\nकासापोचकसंयुक्ता रोमान्त्यो ज्वर र्विका : ॥१३॥\nरोग्यास प्रथम ताप येऊन मग त्याच्या शरीरावर केसांची छिद्रे उंचावून जो बारीक व तांबडया वर्णाचा पुर्ळ येतो त्यास रोमांतिक अथवा गोवर असे म्हणतात . हा तुरळक असतो व कफपित्त याच्या प्रकोपापासून उद्‌भवतो व हा उद्‌भवल्यावर त्याच्या तोंडाची चव जाते व त्यास खोकला उत्पन्न होतो .\nयेथपर्यंत देवींचे प्रकार व त्यांची लक्षणे सांगितली ; आता त्या देवी रसादि सप्तधातूंशी संयुक्त झाल्यामुळे जे प्रकार होतात ते क्रमाने खाली सांगितल्याप्रमाणे जाणावे .\nरसगत देवींचीं लक्षणें .\nतोयबुद्‌बुदसंकाशास्त्वग्गताश्च मसूरिका : ॥\nस्वल्पदोषा : प्रजायन्ते भिन्नास्तोयं स्नवन्ति च ॥१४॥\nरस ( त्वचा ) गत देवी पाण्याच्या बुडबुडयासारख्या असून त्या फुटल्या असता त्यांतून ( फोडातून ) पाणी वाहते . या देवी अल्प दोषयुक्त असल्यामुळे सुसाध्य असतात .\nरक्तगत देवींचीं लक्षणें .\nरक्तस्था लोहिताकारा : शीघ्रपाकास्तनुत्वच : ॥\nसाध्या नात्यर्थदुष्टाश्च भिन्न रक्तं स्रवन्ति च ॥१५॥\nरक्तगत देवी तांबडया वर्णाच्या व लौकर पिकणार्‍या व पातळ त्वचेच्या अशा असून त्या फुटल्या असता त्यातून रक्त वाहते . या रक्त फार बिघडले नसल्यास साध्य होतात .\nमांसगत देवींचीं लक्षणें .\nमांसस्था : कठिना : स्निग्धाश्चिरपाकास्तनुत्वच : ॥\nगात्रशूलोऽरति : कण्डूर्मूर्च्छादाहतृषान्विता : ॥१६॥\nमांसगत देवी या कठिण , तुळतुळीत , पातळ स्वचेच्या व फार दिवसांनी पिकणार्‍या अशा असून या झालेल्या रोग्याच्या अंगास कंड सुटते व कळा लागतात आणि याशिवाय मूर्च्छा , तहान , दाह व अस्वस्थपणा ही लक्षणेही द्दष्टीस पडतात .\nमेदोगत देवींची लक्षणें .\nमेदोजा मण्डलाकारा : मृदव : किञ्चिदुन्नता : ॥\nघोरज्वरपरीताश्च स्थूला : कृष्णा : सवेदना : ॥\nसम्मोहारतिसन्तापा : कश्चिदाभ्योविनिस्तरेत्‌ ॥१७॥\nमेदोगत देवी या वाटोळया , किंचित वर उचललेल्या , फुगलेल्या , मऊ व काळया दर्णाच्या असून त्यांच्या फोडास ठणका असतो व या उद्भवलेल्या रोग्याच ठिकाणी दाह , भयंकर ताप , इंद्रिये व मन यास व्याकुलपणा व अस्वस्थता ही लक्षणे द्दष्टीस पडतात . या अत्यंत कष्टसाध्य असल्यामुळे एखादाच रोगी यातून क्वचित पार पडतो .\nमज्जागत व अस्थिगत देवींचीं लक्षणें .\nक्षुद्रा गात्रसमारूढाश्चिपिटा : किञ्चिदुन्नता : ॥\nमज्जोत्था भृशसम्मोहवेदनारतिसंयुता : ॥१८॥\nछिन्दन्ति मर्मधामानि प्राणानाशु हरन्ति ता : ॥\nभ्रमरेणेव विद्धानि भवन्त्यस्थीनि सर्वत : ॥१९॥\nअस्थि व मज्जागत झालेल्या देवी बारक्या चिपटया , किंचित्‌ वर आलेल्या पण बहुतेक अंगासरशा अशा असून त्यांस ठणका असतो व त्या अस्थींना भुंग्याने पोखरल्याप्रमाणे वेदना होतात ; तसेच यांच्यामुळे रोग्याच्या मनास ग्लानि व अस्वस्थपणा येतो व या ( देवी ) शेवटी त्याच्या मर्माचा भेद करून प्राण घेतात .\nशुक्रगत देवींचीं लक्षणें .\nपक्वाभा : पिडका : स्निग्धा : श्लक्ष्णाश्चात्यर्थवेदना : ॥\nस्तैमित्यारतिसम्मोहदाहोन्मादस्र मान्विता : ॥२०॥\nशुक्रजायां मसूर्यां तु लक्षणानि भवन्ति च ॥\nनिर्दिष्टं केवलं चिन्हं द्दश्यते न तु जीवितम्‌ ॥२१॥\nशुक्रगत देवी तुळतुळीत , गुळगुळीत व पिकल्याप्रमाणे दिसतात आणि त्यांस अत्यंत ठणका असून त्या दाह , ओले वस्त्र गुंडाळल्यासारखे वाटणे , मूर्च्छा , उन्माद व अस्वस्थपणा या लक्षणांनी रोग्यास पीडा देतात , या असाध्य आहेत .\nदोषमिश्रास्तु सप्तैता द्रष्टव्या दोषलक्षणै : ॥\nआता सांगितलेल्या निरनिराळया लक्षणांच्या सप्तधातुगत देवींमध्ये ( वर सांगितलेल्या ) वातादि दोषांपकी ज्या दोषांची लक्षणे द्दष्टीस पडतील त्या दोषाने त्या मिश्रित झाल्या आहेत म्हणून समजावे .\nत्वग्गता रक्तजाश्वैव पित्तजा : श्लेष्मजास्तथा ॥२२॥\nपित्तश्लेष्मकृताश्वैव सुखसाध्या मसूरिका : ॥\nएता विनापि क्रियया प्रशाम्यन्ति शरीरिणाम्‌ ॥२३॥\nवातजा वातपित्तोत्था वातश्लेष्मकृताश्च या : ॥\nकृच्छ्रसाध्यामतात्तास्तु यत्नादेता उपाचरेत्‌ ॥२४॥\nअसाध्या : सन्निपातोत्थास्तासां वक्ष्यामि लक्षणम्‌ ॥\nप्रवालसद्दशा : काश्चित्‌ काश्चिज्जम्बूफलोपमा : ॥२५॥\nलोहजालसमा : काश्चिदतसीफलसन्निभा : ॥\nआसां बहुविधा वर्णा जायन्ते दोषभेदत : ॥२७॥\nकासो हिक्का प्रमोहश्च ज्वरस्तीव्र : सुदारुण : ॥\nमुखेन प्रस्नवेद्रक्तं तथा घ्राणेन चक्षुषा ॥\nकण्ठे घुर्घुरकं कृत्वा श्वसित्यत्यर्थदारुणम्‌ ॥२८॥\nमसूरिकाभिभूतो यो भृशं घ्राणेन नि : श्वसेत्‌ ॥\nस भृशं त्यजति प्राणान्‌ तृष्णार्तो वायुदूषित्‌ ॥२९॥\nसर्वं प्रकारच्या देवींपैकी रस व रक्तगत झालेल्या व त्याचप्र मा णे पित्तजन्य , कफजन्य व पित्तकफजन्य ज्या देवी असतात त्या साध्य असून औष धा वाचून वर्‍या होणार्‍या असतात व तशाच वातजन्य , वातपित्तजन्य व वातकफजन्य असलेल्या देवी कष्टसाध्य असून चिकित्सा केली असता बर्‍या होतात , पण ज्या देवी सान्निपातिक असून दोषमे दा ने भिन्न भिन्न वर्णाच्या म्हणजे काही पोवळयासारख्या लाल वर्णाच्या , काही जांभळासारख्या निळया वर्णाच्या , व काही लोखंडी गोटयासारख्या काळया व र्णा च्या व काही जवसाच्या बोंडासारख्या चमत्कारिक अशा होतात त्या असाध्य असतात . या देवीरोगाने पीडित झालेल्या रोग्याचे ठिकाणी जेव्हा भयंकर ताप , दाह , खोकला , तहान , उचकी , मूर्च्छा , बडबड व अस्वस्थपणा ही लक्षणे उत्पन्न होऊन तो डोळे वेडेवाकडे फा डतो , त्याचे तोंड , नाक व डोळे यांवाटे रक्त वाहते , त्यास दम लागातो व घसा घुरघुरतो , तो वायूने पीडित होतो व त्यास शोष पडतो आणि तो केवळ नाकाने श्वास टाकतो तेव्हा तो तात्काळ प्राण सोडतो .\nमसूरिकान्ते शोथ : स्यात्‌ कूर्परे मणिबन्धके ॥\nतथांसफलके चापि दुश्चिकित्स्य सुदारूण : ॥३०॥\nदेवी य़ेऊन गेल्यानंतर रोग्याचे कोपर व मनगट अथवा खांदा यावर सूज येते , ती असाध्य असते . आपल्यात तिला गुरु म्हणतात .\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-ixus-240-hs-point-shoot-digital-camera-pink-price-pNopI.html", "date_download": "2018-08-19T01:33:56Z", "digest": "sha1:CTMFDTUFFL5OSS75GH25MFQKP46P4I2J", "length": 16544, "nlines": 418, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन इक्सस 240 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन इक्सस 240 हंस पॉईंट & शूट\nकॅनन इक्सस 240 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\nकॅनन इक्सस 240 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन इक्सस 240 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\nकॅनन इक्सस 240 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन इक्सस 240 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक किंमत ## आहे.\nकॅनन इक्सस 240 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकॅनन इक्सस 240 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन इक्सस 240 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 15,200)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन इक्सस 240 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन इक्सस 240 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन इक्सस 240 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन इक्सस 240 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.1 MP\nस्क्रीन सिझे 3.2 Inches\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nकॅनन इक्सस 240 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\n5/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-19T02:27:25Z", "digest": "sha1:JM444JXDK3N2TQEDIFQMMOC4RFMIQK5F", "length": 15375, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "गाजर म्हणतंय माझं नाव बदला; अजित पवारांचा भाजपला टोला - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Bhosari गाजर म्हणतंय माझं नाव बदला; अजित पवारांचा भाजपला टोला\nगाजर म्हणतंय माझं नाव बदला; अजित पवारांचा भाजपला टोला\nभाजपने सत्ता मिळण्याच्या आधीपासून आश्वासनांचे गाजर देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे गाजर म्हणतंय माझं नाव बदला असा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली. भोसरी येथील हल्लाबोल मोर्चातील जाहीर सभेत पवार बोलत होते.\nयावेळी अजित पवार यांनी सभेत बोलताना गॅसचे दर किती असा प्रश्न जनतेला विचारला असता, एका नागरिकाने आठशे रुपये तर दुसऱ्याने ८५० रुपये असल्याचे म्हटले. यावर बोलताना पवारांनी त्यांच्या शैलीत उत्तर देत तुझीच लाल असा शब्द वापरला. त्यामुळे सभेतील नागरिकांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, चित्रा वाघ, जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.\nअजित पवार पुढे म्हणाले की, भाजपाची आढी नासून गेली आहे, ते कशाला आम्हाला नासके म्हणत आहेत. उलट भाजपाचे भाजप मध्ये कसे राहतील याची त्यांनी काळजी घ्यावी, असा पलटवार अजित पवार यांनी पालक मंत्री गिरीश बापट यांच्यावर केला. गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सडके आंबे पक्षात घेऊ नका अशी टीका केली होती, त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले.\nPrevious articleवाकडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; आरोपी गजाआड\nNext articleअल्जेरियाच्या लष्करी विमानाला भीषण अपघात; १०० सैनिकाचा मृत्यू झाल्याची शक्यता\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nचिखलीतील पायी कावड यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nपुण्यात दोन दिवसात ४८८ मद्‌यपी वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई; न्यायालयात खटले...\nखातेदारांनी घाबरु नये पैसे सुरक्षित असल्याचा कॉसमॉस बँकेचा दावा\nगांधी विचार परीक्षेत अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी प्रथम\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nचिखलीत बसच्या धडकेत जखमी झालेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल\nभोसरीतील इंद्रायणीनगर येथे दोन गटात हाणामारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T02:27:12Z", "digest": "sha1:64HQGRKVMW6J3CU2ZQZJZG6BOFV35Z2I", "length": 15105, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "बारामतीत शरद पवारांच्या घरासमोर आंदोलकांचा ठिय्या - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Pune Gramin बारामतीत शरद पवारांच्या घरासमोर आंदोलकांचा ठिय्या\nबारामतीत शरद पवारांच्या घरासमोर आंदोलकांचा ठिय्या\nपुणे, दि. ९ (पीसीबी) – क्रांती दिनी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (गुरूवारी) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांनी बंद पुकारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थानाबाहेरही आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ठिय्या आंदोलनात सहभाग घेऊन घोषणाबाजी केली.\nमराठा आंदोलक आज सकाळी ९ वाजताच गोविंदबागबाहेर दाखल झाले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या ठिय्यामुळे पवारांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही वेळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार घराबाहेर आले आणि ते देखील आंदोलकांसोबत घोषणाबाजी देऊ लागले. पवार कुटुंबीयांपैकी सध्या अजित पवारच गोविंदबागमध्ये आहेत.\nदरम्यान, याआधी ८ वर्षांपूर्वी ऊस आंदोलनादरम्यान आंदोलकांनी शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली होती. त्यानंतर आज पवारांच्या घराबाहेर ठिय्या देण्यात आला आहे.\nPrevious articleराज्यात बहुतांश ठिकाणी इंटरनेट सेवा बंद\nNext articleबारामतीत शरद पवारांच्या घरासमोर आंदोलकांचा ठिय्या\nराजगुरूनगर येथून स्वातंत्र्यदिनी गायब झालेल्या मुलाचा खून झाल्याचे उघड\nलोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी\nदेहूगावात मंगळसुत्रासाठी विवाहितेचा खून; सासरा आणि दिराला अटक\nमुळशीत फायटर कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणारे १६ जण गजाआड\nमावळातील पाचर्णे येथे २५०० वृक्षांची लागवड\nउर्से येथे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग रोखून धरणाऱ्या आंदोलकांवर हायवे अॅक्टनुसार गुन्हा दाखल\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nवैभव राऊत याच्या घरातून आणखी शस्त्रसाठा हस्तगत\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nवाहतूक नियमांच्या दंडाची रक्कम मुख्यमंत्र्यांनीही थकवली\nमाजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते – पंतप्रधान मोदी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदेहूगावात मंगळसुत्रासाठी विवाहितेचा खून; सासरा आणि दिराला अटक\nविद्यार्थ्यांचा पारंपरिक शिक्षणाकडून आधुनिक शिक्षणाकडे कल वाढतोय – प्राचार्य डॉ. संभाजी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-08-19T02:10:31Z", "digest": "sha1:6P5RYMNWSDKXXNDTCXRGGSWST3YKGQQM", "length": 11626, "nlines": 142, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "गृह विभाग | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसरकारी वकील /सहाय्यक सरकारी वकील नियुक्‍तीबाबत कार्यवाही करणे\nसिमि संघटनेवरील बंदीबाबत कार्यवाही करणे\nप्राण्‍यांच्‍या शर्यतीबाबत कार्यवाही करणे\nसिनेमा टॉकीज परवाने देणे/नुतणीकरणाबाबत कार्यवाही करणे\nराजकीय व सामाजिक कार्यकर्त्‍यावरील खटले मागे घेण्‍याबाबत कार्यवाही करणे\nएमपीडीए कायदयाप्रमाणे स्‍थानबध्‍द करणेबाबत कार्यवाही करणे\nन्‍यायालयीन बंदी मृत्‍यु प्रकरणाबाबतची कार्यवाही करणे\nअबकारी करातून सुटीचे प्रमाणपत्र देणेबाबत कार्यवाही करणे\nजिल्‍हा समादेशक होमगार्ड नियुक्‍तीबाबत कार्यवाही करणे\nशस्‍त्र अधिनियम 1959 अंतर्गत तसेच इतर कलमा अंतर्गत कोर्टात दोषारोप दाखल करण्‍याची परवानगी देणेबाबत\nअनुसुचित जाती/जमाती अत्‍याचार प्रतिबंधात्‍मक कार्यवाहीबाबत कार्यवाही करणे\nचित्रपट गृहांना परवानगी देणे बाबत कार्यवाही करणे\nजिल्‍हा दक्षता व नियंत्रण समितीच्‍या सभेसंबधी कार्यवाही कार्यवाही करणे\nराज्‍य व राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाची कार्यवाही करणे\nगुटखा बंदी बाबतची कार्यवाही करणे\nअनाधिकृत धार्मिक स्थळांबाबत कार्यवाही करणे\nफटाका परवाना देणेबाबत कार्यवाही करणे\nतहसिलदार /नायब तहसिलदार यांना कार्यकारी दंडाधिकारी घोषीत करणे, अ.का.यांना प्रतिज्ञापत्राचे दृढीकरण करण्‍याचे अधिकार प्रदान करणे बाबत कार्यवाही करणे\nविशेष्‍ कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्‍तीबाबत कार्यवाही करणे\nकायदा व सुव्‍यवस्‍थे बाबत कार्यवाही करणे, मु.पो.का.1951 चे कमल37 (1)(3) अन्‍वये अधिसुचना व आदेश जारी करणे\nकैदींचे संचित रजा /अभिवचन रजा प्रकरणाबाबत कार्यवाही करणे बाबत\nअवैध्‍ सावकारी प्रकरणाबाबतची कार्यवाही करणे बाबत\nपोलीस पाटील भरती बाबत कार्यवाही करणे बाबत\nविदेशी देणग्‍या अधिनियम 1976 अंतर्गत प्रमाणपत्र बाबत कार्यवाही करणे बाबत\nफौजदारी प्रकरणासंबधी कार्यवाही करणे.\nगणेशोत्‍सव /दुर्गादेवी उत्‍सव संदर्भात कार्यवाहीकरणेबाबत नस्‍ती\nहुतात्‍मा स्‍मारकांबाबत कार्यवाही करणे\nआमरण उपोषण/आत्‍मदहन तसेच आंदोलना संबंधीत प्राप्त्‍ निवेदनांवर कार्यवाहीर करणे\nजात प्रमाणपत्रा विषयी कार्यवाही करणे बाबत.\nवेठबिगार निर्मुलन व बालकामगार प्रथा निर्मुलन बाबत कार्यवाही करणे\nचारित्र्य पडताळणी बाबत गुन्‍हे दाखल असलेल्‍या प्रकरणात समिती गठीत करणे बाबत\nपुतळे बसविण्‍याबाबत कार्यवाही करणे बाबत\nजिल्हयातील स्‍वातंत्र्य सैनिकां विषयी सर्व कार्यवाही करणे\nजिल्‍हा गौरव समिती बाबत कार्यवाही करणे\nकॉम्‍प्रेसरयुक्‍त ट्रॅक्‍टरवर विस्‍फोटक परवाना देणेबाबत कार्यवाही करणे\nपेट्रोल पंपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणेबाबत कार्यवाही करणे\nकेरोसीन साठवणूक परवाना देणे, नुतणीकरण बाबत कार्यवाही करणे\nविस्‍फोटक साठवणूक व विक्री करण्‍याचे गोदामासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.\nरेल्‍वे मार्ग वाहतुकी संदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र देणेबाबत कार्यवाही करणे\nमुंबई पोलीस कायदयानुसार वाहतुक वळविणेबाबत कार्यवाही करणे\nपोलीस विभागाकडुन प्राप्त् प्रकरणांत मा. न्यायालयात दोषारोप दाखल करण्‍याची परवानगी देणेबाबत कार्यवाही करणे\nविस्‍फोटक कायदयांतर्गत मा. न्यायालयात दोषारोप दाखल करण्‍याची परवानगी देणेबाबत कार्यवाही करणे\nमिरवणूका परवानगी बाबत कार्यवाही करणे\nआई वडील जेष्ठ नागरीक नियम 2007 नुसार कार्यवाही करणे\nश्री क्षेत्र बालाजी यात्रा देऊळगांव राजा विषयक कार्यवाही करणे\nबाजार बंदी बाबत कार्यवाही करणे\nजातीय दंगलीत झालेल्या नुकसानीबाबत कार्यवाही करणे\nद सेक्युरायटेजेशन ॲण्ड रिकनस्ट्रक्शन ऑफ फायनासीयल ॲक्ट 2002 नुसार प्राप्त् प्रकरणात कार्यवाही\nसैन्यदलातील सैनिकांच्‍या तक्रारीबाबत/चारित्र पडताळणी बाबत कार्यवाही करणे\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-19T01:43:10Z", "digest": "sha1:23NW3UC5EMOUFQGVOXRVC7I4PQH7X5D5", "length": 13329, "nlines": 74, "source_domain": "pclive7.com", "title": "नागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\nमहापौर राहुल जाधव यांची शालेय साहित्याने तुला\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संपर्क क्रमांक जाहिर\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nशालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करा; साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित\nनद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड\nपगडीचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना डोकं आहे का\nHome पिंपरी-चिंचवड नागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nपिंपरी (Pclive7.com):- केंद्र सरकार गोरगरिबांसाठी कार्य करत आहे. देशातील पाच कोटी जनतेला मोफत घरगुती गॅस दिला आहे. उर्वरित, तीन कोटी जनतेला देखील गॅस देण्यात येणार आहे. देशातील नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याच्या सूचना अर्थ मंत्रालयाने बँकाना दिल्या आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने बँकांना तब्बल दोन लाख कोटी रुपये दिले असल्याचे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी सांगितले. तसेच मुद्रा योजनेचा लाभ १३ कोटी नागरिकांना झाला आहे. अपंगांची हेटाळणी केली जात होती. प्रत्येकामध्ये काहीतरी कमतरता असते. परंतु, अपंग नागरिकांची हेटाळणी केली जात असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंगांना ‘दिव्यांग’ नागरिक म्हणून संबोधण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.\nकेंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सहकार मंत्रालयाच्या सहयोगाने व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ३११ दिव्यांगांना आज (शुक्रवारी) शुक्ला यांच्या हस्ते कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या वतीने मुद्रा लोनबाबत माहिती व अर्ज वाटप करण्यात आले. पालिकेच्या पेन्शन योजनेच्या अर्ज वाटपाला देखील सुरुवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. आकुर्डी येथील साई उद्यानात झालेल्या कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, भाजपच्या प्रदेशच्या नेत्या उमा खापरे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे, पालिकेचे प्रभारी आयुक्त किरण गित्ते, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, प्रवीण अष्टीकर, सहायक आयुक्त स्मिता झगडे आदी उपस्थित होते.\nमुद्रा योजनेचा लाभ १३ कोटी नागरिकांना झाला आहे. मुद्रा योजनेबाबत काही तक्रारी येत आहेत. याची अर्थमंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. स्टँडप योजनेअंतर्गत नागरिकांना कर्ज देण्याचे आदेश बँकांना दिले असल्याचे सांगत शुक्ला म्हणाले, भाजप सरकारने चार वर्षात देशाचा गौरव वाढविला. जगात भारताचे नाव अभिमाने घेतले जाते. पंतप्रधान मोदी यांनी जगभरात भारताची प्रतिमा उंचाविली आहे. विरोधात असताना ज्या अमेरिकेने पंतप्रधान मोदी यांना ‘व्हिसा’ नाकारला होता. त्याच अमेरिकेने पंतप्रधानांना अमेरिकेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. तेही चार वेळेस निमंत्रण दिले. त्यानंतर मोदी यांनी अमेरिकेला भेट दिली.\nदेशाचे पैसे घेऊन काही लोक पळून गेले. परंतु, या लोकांना भाजप सरकारच्या नव्हे तर युपीए सरकारच्या राजवटीत पैसे दिले गेले आहेत. हे सगळे युपीए सरकारचे पाप असून आजही आम्ही ते धुण्याचे काम करत आहोत, असेही ते म्हणाले.\nखासदार अमर साबळे म्हणाले, ”दिव्यांगांचे जीवन सुखी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. या कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनाने दिव्यांगाना मोठा आनंद होईल. अपंगत्व येऊन देखील दिव्यांग नागरिक आनंदाने आयुष्य जगत आहेत. अपंगत्वार मात करुन जगण्याची त्यांची जिद्द वाखनण्याजोगी आहे. ज्याची पत नाही. त्याची पत निर्माण करण्यासाठी बँकेच्या अधिका-यांनी मदत करावी”.\nआमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ”पिंपरी चिंचवड शहराकडे औद्योगिकनगरी, श्रीमंत महापालिका म्हणून पाहिले जाते. दिव्यांग नागरिकांना पेन्शन देणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे. दिव्यांग नागरिकांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. ही पेन्शन योजना १८ वर्षाखालील मुलांना देखील लागू आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी गोरगरिब नागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी प्रयत्न करावेत”, असेही ते म्हणाले.\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/wood-construction-check-dams-solution-38632", "date_download": "2018-08-19T02:04:08Z", "digest": "sha1:RDWVIOLRM7T6DP75SJVDIYXZA47XCKNK", "length": 14387, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wood construction of check-dams solution वनराई बंधारे उभारणीचे समाधान कोरडेच | eSakal", "raw_content": "\nवनराई बंधारे उभारणीचे समाधान कोरडेच\nगुरुवार, 6 एप्रिल 2017\nराजापूर - दिवसागणिक वाढत चाललेल्या उष्म्याची झळ तालुक्‍यातील नैसर्गिक झरे आणि पाणीसाठ्यांना बसू लागली आहे. लोकसहभागातून तालुक्‍यातील गावोगावी बांधण्यात आलेल्या या वनराई बंधाऱ्यांनाही झळ बसली आहे. पाण्याअभावी हे वनराई बंधारे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट गाठल्याचे समाधान असले तरी प्रत्यक्षात पाणीसाठा नाही, अशी अवस्था आहे.\nराजापूर - दिवसागणिक वाढत चाललेल्या उष्म्याची झळ तालुक्‍यातील नैसर्गिक झरे आणि पाणीसाठ्यांना बसू लागली आहे. लोकसहभागातून तालुक्‍यातील गावोगावी बांधण्यात आलेल्या या वनराई बंधाऱ्यांनाही झळ बसली आहे. पाण्याअभावी हे वनराई बंधारे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट गाठल्याचे समाधान असले तरी प्रत्यक्षात पाणीसाठा नाही, अशी अवस्था आहे.\nतालुक्‍यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाण्याचे प्रमाणही मुबलक असते. मात्र, या पाण्याचा साठा करण्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नियोजनाचा अभावच आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी विविध योजनांआधारे तालुक्‍यामध्ये दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. तालुक्‍याला भेडसावणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी दरवर्षी पंचायत समितीतर्फे संभाव्य पाणीटंचाईचे आराखडे तयार केले जातात. मात्र, दरवर्षी तालुक्‍याला भासणारी पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाकडून केले जात असलेले संभाव्य पाणीटंचाई आराखडे हे कागदी घोडे ठरतात. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावागावामध्ये वनराई बंधारे बांधून पाण्याचा साठा केला जातो. उन्हाळ्यामध्ये भासणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीसाठा करावा या उद्देशाने पाण्याचा ज्याठिकाणी स्रोत उपलब्ध आहे त्या ठिकाणी हे वनराई बंधारे बांधले जातात. त्याप्रमाणे यावर्षीही तालुक्‍यामध्ये ठिकठिकाणी पाचशेहून अधिक वनराई बंधारे बांधण्यात आलेले आहेत. माती भरलेल्या प्लास्टिक पिशव्या एकावर एक रचून बांधण्यात आलेल्या या वनराई बंधाऱ्यांच्या येथे चांगलाच पाणीसाठा झाला होता. गावोगावी वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट काहीअंशी पूर्ण झाले, तरी वनराई बंधारे बांधण्याचा उद्देश मात्र असफल झालेला दिसतो. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून वाढलेल्या उष्म्यामुळे वनराई बंधाऱ्यांमधील पाणीसाठा कमी होतोय व बहुतांश बंधारे कोरडे झाले आहेत.\nपाणीटंचाईच्या काळात उपयुक्त ठरतील अशा जागा निवडून वनराई बंधारे बांधणे गरजेचे आहे. वनराई बंधारे बांधताना हा विचार झालेला दिसत नाही. फक्त उद्दिष्टपूर्तीवर भर देण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वनराई बंधारे पाणीटंचाईच्या काळात कुचकामी ठरताना दिसत आहेत.\nपुण्याचे पाणी केरळला रवाना\nपुणे- केरळमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे महापुराचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदहा वर्षे गैरहजर शिक्षिका पुन्हा सेवेत\nभिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात काम करणारी सहशिक्षिका तब्बल 10 वर्षे गैरहजर राहून पुन्हा कामावर रुजू झाली आहे. या सहशिक्षिकेने रजेवर...\nआजोबांच्या बागेतून प्रेरणा (पोपटराव पवार)\nहिवरेबाजार गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आमचं बागायती क्षेत्र आणि तिथं आजोबांनी लावलेली मोसंबीची बाग हे अनेक वर्षांपासून गावात येणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-44977842", "date_download": "2018-08-19T02:18:51Z", "digest": "sha1:DDVED7XF2KMGX5VKOSPT3DAANNX6OTOX", "length": 25143, "nlines": 149, "source_domain": "www.bbc.com", "title": "इम्रान खान यांच्या भारताविषयीच्या वक्तव्यांमध्ये तथ्य किती? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nइम्रान खान यांच्या भारताविषयीच्या वक्तव्यांमध्ये तथ्य किती\nसुशांत सरीन रिसर्च फेलो, ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशन\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान\nपाकिस्तान निवडणुकीत जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाचे दावेदार इम्रान खान यांनी भारताबरोबर संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील असे उद्गार काढले. पाकिस्तानचा सूत्रधार बदलल्यामुळे नेमके भारतावर काय परिणाम होतील याचं सुशांत सरीन यांनी केलेलं विश्लेषण.\nपाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (काही लोक या निवडणुकीला लष्करप्रमुखाच्या मर्जीतल्या माणसाची निवड असं देखील म्हणत आहे) यश मिळवल्यानंतर इम्रान खान हे पंतप्रधान होणार निश्चित झालं. त्यानंतर त्यांनी भाषण दिलं. ते भाषण एखाद्या कसलेल्या मुत्सद्द्याप्रमाणे होतं. भविष्यात आपण काय करणार आहोत हे सांगण्यावर त्यांचा भर होता.\nपाकिस्तानला कोणते प्रश्न भेडसावत आहे त्यांना पाकिस्तानात काय बदल हवे आहेत त्यांना पाकिस्तानात काय बदल हवे आहेत पाकिस्तानच्या समस्यांची त्यांच्याकडे काय उत्तरं आहेत याबद्दल ते बोलले. त्यांच्या भाषणातून त्यांनी प्रशासन, काटेकोरपणा, सुधारणा अर्थव्यवस्था या गोष्टींकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्याबरोबरच त्यांनी परराष्ट्र धोरणाबाबत पाकिस्तानला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे त्याचा ओझरता उल्लेख देखील त्यांनी आपल्या भाषणात केला.\nइम्रान खान पंतप्रधान होणार : जिगरबाज कॅप्टन ते पाकिस्तानचा सूत्रधार\nपाकिस्तान निवडणूक: इम्रान खान यांचा पक्ष सर्वांत मोठा, पण बहुमत हुकणार\nपाकिस्तान निवडणूक : विजयानंतर इम्रान खान भारताबद्दल काय म्हणाले\nत्यांनी चीनपासून सुरुवात केली. गेल्या काही दशकांमध्ये चीननं जी प्रगती साधली आहे त्याच्यापासून आपण किती प्रेरणा घेतली याचा उल्लेख त्यांनी केला. त्यानंतर ते वळले अफगाणिस्तानकडे.\nया देशाबाबत एखादा पाकिस्तानी नेता जे काही बोलू शकतो ते सर्व ते बोलले. अफगाणिस्तानसोबत संबंध सुदृढ हवेत, शांतता हवी, खुल्या सीमा हव्यात इत्यादी इत्यादी. त्यानंतर त्यांनी आपला रोख वळवला तो इराणकडे. या देशावर एक दोन वाक्यं बोलून ते वळले सौदी अरेबियाकडे.\nकठीण परिस्थिती असताना सौदी अरेबियानं कसं पाकिस्तानला तारलं या विषयी ते बोलले. आखाती देशांमध्ये संघर्षाची स्थिती असताना त्यांना कसं मध्यस्थ व्हावं वाटत होतं याचा उल्लेख करून ते सर्वांत शेवटी भारताबद्दल बोलले. अगदी औपचारिकरीत्या त्यांनी भारताबद्दल आपलं मत व्यक्त केलं.\nइम्रान खान जे बोलले त्यात काहीच नवीन नव्हतं. मांडणी नवी नव्हती, नवा प्रस्ताव नव्हता की नवा संदेश नव्हता. ते जे बोलले ते सगळं छान-आखीव-रेखीव प्रकारात मोडणारं भाषण होतं.\nआम्हाला भारतासोबत बोलणी करायची आहे. जर भारतानं एक पाऊल पुढे टाकलं तर आम्ही दोन पाऊल पुढे येऊ. आम्हाला भारतासोबत व्यापार करायचा आहे, जो दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल. आपल्याला एकत्र बसून आपले प्रश्न सोडवण्याची गरज आहे असं ते बोलले.\nअर्थात ते काश्मीरविषयी देखील पट्टी पढवल्याप्रमाणे बोलले. काश्मीर हा मुख्य मुद्दा आहे या सरळरेषेवर ते बोलत गेले. काश्मीरमध्ये होणाऱ्या कथित मानवी हक्क उल्लंघनाबद्दल ते बोलले. मग त्यांनी काश्मिरी लोकांना सहन कराव्या लागणाऱ्या दुःखासाठी मगरीची अश्रू ढाळले. हा मुद्दा तातडीनं सोडवण्याची किती आवश्यकता आहे याबाबत ते बोलले.\nइम्रान खान यांच्या भाषणानंतर सर्व राजकीय विश्लेषक ते काय बोलले याचं विश्लेषण करण्यात गढून गेले आहेत. पण ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ते जे बोलले त्यात नवं काहीच नाही. त्यांच्या आधी आलेल्या सत्ताधाऱ्यांची हीच भाषा होती. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वतः काय केलं याचा पाढा त्यांनी वाचून दाखवला. एका अर्थानं, त्यांची ही कृती म्हणजे एका हातानं देणं आणि दुसऱ्या हातानं काढून घेणं अशीच होती.\nपाकिस्तान निवडणूक: इम्रान खान यांचा पक्ष सर्वांत मोठा, पण बहुमत हुकणार\nकुमारी माता ते बिग बॉस मराठीची विजेती: मेघा धाडेचा प्रवास\nइम्रान खान आणि त्यांच्या आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या ( विशेषकरून नवाझ शरीफ) भाषेत थोडा फरक आहे. जेव्हा त्यांनी भारतासमोर व्यापाराचा प्रस्ताव ठेवला होता तेव्हा इम्रान खान यांनी त्यांच्यावर टीका केली होती. शरीफ यांनी पाकिस्तानला विकलं, स्वतःच्या स्वार्थासाठी पाकिस्तानचं हित डावललं असे आरोप इम्रान खान यांनी केले होते.\nशरीफ यांचे काही भारतीय व्यापाऱ्यांसोबत संबंध असल्याच्या कारणावरून इम्रान खान यांनी त्यांना लक्ष्य केलं. थोडक्यात शरीफ हे 'गद्दार' आहेत असं ते म्हणाले होते. नवाझ शरीफ यांचे गुंतलेले हितसंबंध आणि लष्कराचा नव्या व्यापारी करारामधला हस्तक्षेप यांचा त्यांना विसर पडला. निवडणुकीच्या प्रचारातच काय त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात देखील त्याचा उल्लेख केला नाही.\nइम्रान खान यांच्या सरकारमधल्या एका मोठ्या नेत्याने म्हटलं होतं की काश्मीरचा मुद्दा सोडवला जाईपर्यंत कोणताच व्यवहार होणार नाही. याचा देखील त्यांना लगेच विसर पडला.\nप्रतिमा मथळा पाकिस्तानी लष्कर इम्रान खानला पाठिंबा देत असल्याची चर्चा आहे.\nभारतानं एक पाऊल उचललं तर दोन पाऊल उचलू असं ते म्हणाले. पण प्रश्न हा आहे की, त्यांना दोन पावलं तर सोडा अर्धं पाऊल देखील कोणी उचलू देणार आहे का\nभारताबद्दलचं धोरण हे रावळपिंडीतले 'बॉइज' (लष्कर) ठरवतात आणि भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी आवश्यक पावलं ते उचलत नाहीत तोपर्यंत काही होऊ शकत नाही. दहशतवादाला खतपाणी घालणारी आणि सातत्यानं दहशतवाद्यांची निर्यात करणारी शिबिरं जोपर्यंत ते पूर्णपणे उद्ध्वस्त करत नाहीत तोपर्यंत भारत-पाकिस्तान संबंधांत सुधारणा होणं कठीण वाटतं.\nफक्त खोटी आश्वासनं देण्यापेक्षा त्यांनी ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे. आता सध्या जे चित्र दिसत आहे त्यावरून तर असं वाटत नाहीये की, पाकिस्तान खोटी आश्वासनं देण्यापलीकडं काही करत आहे.\nइम्रान खान यांचं म्हणणं आहे की, भारतीय माध्यमांनी त्यांना बॉलीवुड व्हिलनसारखं रंगवलं आहे. हे थोडंसं विचित्र आहे. पाकिस्तानी माध्यमात जे चित्र दिसत आहे, तसंच भारतीय माध्यमांनी त्यांच्याबाबतच वार्तांकन केलं आहे. पाकिस्तानमध्ये एकही भारतीय पत्रकार नाही. त्यामुळे त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही.\nपाकिस्तानी माध्यमांनी जी काही विशेषणं लावली ती त्यांचीच कमाई आहे. त्यांनी प्रचारादरम्यान जी भाषणं केली त्यामुळे त्यांना तालिबान खान किंवा लष्कराचा हस्तक किंवा भारतविरोधी अशी विशेषणं लावण्यात आली. भारतीय माध्यमांवर ताशेरे ओढण्याआधी त्यांनी स्वतःच्या उक्ती आणि कृतीकडे पाहायला हवं होतं.\nआता प्रश्न आहे की, इम्रान खान यांच्यामुळे भारत पाक संबंधात काही सुधारणा होणार होईल का त्यांना निदान काही सुधारणा घडवून आणाव्याशा वाटत आहेत का त्यांना निदान काही सुधारणा घडवून आणाव्याशा वाटत आहेत का दोन्ही प्रश्नांचं उत्तर हे नकारात्मक आहे. 'मोदींचा यार' आणि 'पाकिस्तानचा गद्दार' अशी नवाझ शरीफ यांची हेटाळणी केल्यावर त्याच मार्गावर चालणं इम्रान खान यांना परवडणारं नाही.\nत्यांना काही वाटलं तरी एक गोष्ट निश्चित आहे. ती म्हणजे त्यांच्या हातात फारसं काही नाही. खरी शक्ती लष्कराच्याच हातात आहे. पाकिस्तानी लष्कराला भारताबद्दल वाटणारा द्वेष आणि तिरस्कार इम्रान खान यांच्यासारखा नेता आल्यामुळे जाणार नाही.\nभारत-पाक संबंध सुधारण्याबद्दल बोलणं तर सोडा पण असलेले संबंध बिघडण्याची शक्यता जास्त आहे. भारत आणि पाकिस्तान संबंध ताणले जाण्याची शक्यताच अधिक आहे. इम्रान खान यांचं सातत्यानं भारताविरोधात बोलणं यामुळे वातावरण बिघडू शकतं. नवाझ शरीफ यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवत भारताविरोधात काही बोलणं टाळलं पण त्यांच्या साथीदारांनी मात्र भारताविरोधात बोलणं सुरूच ठेवलं. पण इम्रान खान हे स्वतःच भारताविरोधात बरं-वाईट बोलू शकतात.\nभारत पाक संबंधांमध्ये सध्या तरी सुधारणा होण्याची शक्यता कमी दिसत आहे. पाकिस्तानमध्ये अनेक गोष्टी एकाच वेळी घडत आहेत, तर पुढच्या वर्षी भारतात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत भारत-पाकिस्तान संबंधात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे.\nदरम्यानच्या काळात पाकिस्तान चाणाक्षपणा दाखवून आपणही काही केलं असं आपल्या पाश्चिमात्य मित्र राष्ट्रांना दाखवू शकतो. म्हणजे सीमेवरील लष्कर काही मागे घेणं, परस्पर सहमतीनं सैनिकांची संख्या कमी करणं या गोष्टी पाकिस्तान करू शकतो.\nभारताने या गोष्टींचं फारसं स्वागत केलेलं दिसत नाही. या व्यतिरिक्त पाकिस्तानकडून भारताने फार काही अपेक्षा ठेऊ नये. भारताला कठोर शब्दांशिवाय काही मिळणं सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये दुरावा वाढेल ही देखील वस्तुस्थिती आहे.\n(सुशांत सरीन हे ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये संशोधन करतात. त्यांनी मांडलेली मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)\nपाकिस्तान : मतदानाच्या दिवशीच बाँबस्फोटात 31 ठार\nपाकिस्तानातले हिंदू धर्मांतर करून शीख का होत आहेत\nखतना करताना लेकीचा मृत्यू, तरी वडिलांकडून प्रथेचं समर्थन\nडास मारायला काही शास्त्रज्ञ विरोध करतात, कारण...\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nनरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला अटक; आज कोर्टात हजर करणार\n'आमच्या यशात केरळचं मोलाचं योगदान' म्हणत UAE आलं मदतीला धावून\nप्रियंकाशी साखरपुड्यानंतर निक म्हणतो 'मी जगात सर्वांत भाग्यवान'\nकोफी अन्नान 'आंतरराष्ट्रीय शांततेबाबत सजग' होते : पंतप्रधान मोदी\n'माझं अपहरण करून त्यांनी मला परदेशी वेश्याव्यवसायात ढकललं'\nदृष्टिकोन : 'हिंदू हृदयसम्राट' मोदींसाठी वाजपेयींनी असा आखला मार्ग\nइम्रान खान यांनी घेतली पाकिस्तानचे 22वे पंतप्रधान म्हणून शपथ\nपैशाची गोष्ट : भारत-पाक व्यापारी संबंधात ही आहेत आव्हानं\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/indias-largest-container-port-jnpt-hit-ransomware-55928", "date_download": "2018-08-19T01:31:12Z", "digest": "sha1:SHYLFZIAFQZUSZ6DKGDJ7G6DM2O65FHP", "length": 11947, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "India's largest container port JNPT hit by ransomware जेएनपीटी'ला रॅन्समवेअर व्हायरसचा फटका | eSakal", "raw_content": "\nजेएनपीटी'ला रॅन्समवेअर व्हायरसचा फटका\nबुधवार, 28 जून 2017\nजेएनपीटी प्रशासनाकडून या कंपनीस मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनाकडून कंपनीस कंटेनर ठेवण्यासाठी अतिरिक्‍त जागाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.\nरॅन्समवेअर व्हायरसच्या हल्ल्यांमुळे जगभरातील कंपन्यांना फटका बसला आहे\nनवी दिल्ली - देशातील सर्वांत मोठे व्यापारी बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथील एका \"टर्मिनल'वर रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला झाल्याची माहिती आज (बुधवार) जहाजबांधणी मंत्रालयाकडून देण्यात आली.\nसागरी व्यापार वाहतूक क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योगसमूह असलेल्या \"मेएर्स्क'ने त्यांच्यावर व्हायरस हल्ला झाल्याची माहिती दिली होती. या उद्योगसमूहावर \"पेट्या' नावाच्या एका व्हायरसचा हल्ला झाल्याने \"विविध ठिकाणी समस्या' निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. या हल्ल्याच्या झालेल्या परिणामांचा सध्या कंपनीकडून \"अभ्यास' करण्यात येत आहे.\nजेएनपीटी येथील एक टर्मिनल (गेटवे टर्मिनल्स इंडिया) या कंपनीकडून वापरण्यात येतो. या टर्मिनल क्षमता 18 लाख कंटेनर्सची वाहतूक करण्याएवढी आहे. मात्र व्हायरसचा हल्ला झाल्यामुळे येथील कामकाज बंद पडले आहे. जेएनपीटी प्रशासनाकडून या कंपनीस मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनाकडून कंपनीस कंटेनर ठेवण्यासाठी अतिरिक्‍त जागाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.\nरॅन्समवेअर व्हायरसच्या हल्ल्यांमुळे जगभरातील कंपन्यांना फटका बसला आहे.\nरशियामधील सर्वांत मोठी तेल उत्पादक कंपनी रोसनेफ्ट, जाहिरात क्षेत्रातील आघाडीचा उद्योगसमूह डब्ल्यूपीपी या कंपन्यांचाही यांमध्ये समावेश आहे. युरोपमधील कंपन्या या हल्ल्यांचे विशेष लक्ष्य झाल्या आहेत.\nपुण्याचे पाणी केरळला रवाना\nपुणे- केरळमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे महापुराचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदहा वर्षे गैरहजर शिक्षिका पुन्हा सेवेत\nभिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात काम करणारी सहशिक्षिका तब्बल 10 वर्षे गैरहजर राहून पुन्हा कामावर रुजू झाली आहे. या सहशिक्षिकेने रजेवर...\nनेट बॅंकिंगबाबत अशी घ्या खबरदारी (योगेश बनकर)\nएटीएम कार्ड, ऑनलाइन बॅंकिंग वगैरेचा वापर करून अनेक जण बॅंक व्यवहार करताना दिसतात. मात्र, अजूनही त्यांचा सुरक्षित वापर कसा करायचा, याची माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/marathi-news-nanded-news-arjun-khotkar-renukadevi-mahu-news-56663", "date_download": "2018-08-19T02:09:51Z", "digest": "sha1:BAI5J5V6GFPQMM6XJHAHW6TWOQ2QP6UW", "length": 10819, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nanded news arjun khotkar renukadevi mahu news नांदेड : पालकमंत्री खोतकर यांनी घेतले रेणुकादेवीचे दर्शन | eSakal", "raw_content": "\nनांदेड : पालकमंत्री खोतकर यांनी घेतले रेणुकादेवीचे दर्शन\nशनिवार, 1 जुलै 2017\nमाहूर (जि. नांदेड) : नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज (शनिवार) माहूर येथील श्री रेणुकादेवीचे दर्शन घेऊन विधीवत पूजा आणि आरती केली.\nमाहूर (जि. नांदेड) : नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज (शनिवार) माहूर येथील श्री रेणुकादेवीचे दर्शन घेऊन विधीवत पूजा आणि आरती केली.\nमहाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुकादेवीच्या मंदिराला खोतकर यांनी आज सहकुटुंब भेट दिली. यावेळी श्री रेणुकादेवी संस्थानच्या वतीने विश्वस्त चंद्रकांत भोपी आणि संजय कान्नव यांनी प्रसाद देवून त्यांचा सत्कार केला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबुराव कदम, उपजिल्हा प्रमुख ज्योतीबा खराटे, विश्वस्त समिर भोपी, श्रीपाद भोपी, भवाणीदास भोपी आदी मान्यवर उपस्थित होते.\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nभगवद्‌गीता हा महाभारताचा भाग- डॉ. जॉयदीप बागची\nपुणे- \"भगवद्‌गीता हा महाभारताचा भाग नाही, असा अनेक विचारवंत, संशोधकांच्या वादातीत मांडणीला कोणताही आधार नाही. त्यामुळे भगवद्‌गीता हा महाभारताचाच एक...\nसंगीतविद्या कणाकणानं मिळवत गेले (कुमुदिनी काटदरे)\nकमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व \"मला शिकवावं' अशी...\nडॉ. नरेंद्र दाभोलकरांचा मारेकरी अटकेत\nपुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असताना \"सीबीआय'च्या हाती त्यांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-coastal-area-losses-due-to-developmental-works-1631949/", "date_download": "2018-08-19T01:38:17Z", "digest": "sha1:4Q4YZCQOT52B4IIMCYHORVA442RT24OO", "length": 16235, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai coastal area losses due to developmental works | किनारपट्टीचा ऱ्हास! | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nमुंबईला अंदाजे ११४ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.\nविकासकामांमुळे मुंबईतील किनाऱ्यांची वाढती धूप\nमुंबईच्या सागरी किनारपट्टीवर वाढलेल्या विकासकामांमुळे गेल्या पाच वर्षांत शहरातील सर्व किनाऱ्यांची मोठय़ा प्रमाणात धूप झाल्याची माहिती यंदाच्या ‘महाराष्ट्र तटरेखा व्यवस्थापन’ अहवालातून उघड झाली आहे. दादर किनारपट्टीचा ऱ्हास सर्वाधिक झपाटय़ाने होत असून गिरगाव, वसरेवा, जुहू, अक्सा आणि गोराई येथील किनाऱ्यांची धूप वाढत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याबाबतचे संशोधन करणाऱ्या सिंगापूर येथील खासगी संस्थेने धूप रोखण्यासाठी प्राथमिक स्तरावर उपाययोजना करण्याची सूचना दिली असली तरी येत्या काळात मुंबईजवळ समुद्रात उभे राहणारे छत्रपती शिवाजी स्मारक, कोस्टल रोड अशा प्रकल्पांमुळे किनारे अधिक आक्रसण्याची भीती व्यक्त होत आहे.\nमुंबईला अंदाजे ११४ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. वालुकामय, खडकाळ आणि खारफुटींनी वेढलेल्या या किनारपट्टीची धूप होण्याची प्रक्रिया गेल्या पाच वर्षांत अधिक वेगवान झाली आहे. हीच बाब महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ‘तटरेखा व्यवस्थापन अहवाल २०१७’मधून स्पष्ट होत आहे. ‘वॉचडॉग फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने अहवाल जाहीर झाल्याची माहिती दिली आहे. किनारपट्टींचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’ने सिंगापूर येथील ‘सेंच्युरी बीच प्रा.लि.’ या संशोधन संस्थेला कंत्राट दिले होते.\nया संस्थेने सादर केलेल्या अहवालात मुंबईच्या विविध किनाऱ्यांना योग्य व्यवस्थापनाच्या आवश्यकता असल्याची नोंद करण्यात आली आहे. किनाऱ्यांची धूप होण्याची पातळी, त्याची प्रक्रिया आणि ती रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांच्या बाबींची माहिती अहवालात देण्यात आली आहे.\nदादर येथील किनारपट्टीची धूप होण्याची प्रक्रिया संथ करण्यासाठी येथील समुद्राला मिळणाऱ्या मिठी नदीचे प्रदूषण कमी करून तिच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रभादेवीकडील किनाऱ्याचे रूपांतर खडकाळ किनाऱ्यात झाल्याची माहिती येथील रहिवाशी आणि दादर किनारा स्वच्छता मोहिमेचे प्रणेते जय शृंगापुरे यांनी दिली.\nशिवाय मिठी नदीच्या माध्यमातून वाहत येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढले असून हा कचरा दादरच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात साचत असल्याचे त्यांनी सांगितले.\nप्रियदर्शिनी पार्क किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी किनाऱ्यालगत ‘ट्रायपॉड’ टाकण्याची सूचना देण्यात आली आहे. जुहू, अक्सा, गोराई किनाऱ्यांवर पर्यटकांकरिता सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. मुंबईतील किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणात होणारे बांधकाम हे सागरी रेषा पुढे ढकलण्याचे काम करत आहे. यामुळे नैसर्गिक स्वरूपात होणाऱ्या वाळूच्या प्रवाह प्रक्रियेला अटकाव होत असून पुन्हा किनाऱ्यांवर वाळू साचण्याचे प्रमाण कमी होत आहे.\nदादर येथील किनारपट्टीची सर्वाधिक झपाटय़ाने धूप होत असून ही प्रक्रिया सुरू राहील.\nवांद्रे-वरळी सागरी सेतू निर्माण झाल्यापासून प्रभादेवी ते माहीम पट्टय़ातील किनाऱ्यांचा मोठय़ा प्रमाणात ऱ्हास होत आहे.\nदक्षिण मुंबईतील प्रियदर्शिनी पार्क किनाऱ्याची धूप सर्वसामान्य पातळीवर आहे.\nजुहू, अक्सा, गोराई किनाऱ्यांची धूप मध्यम पातळीवर.\nया अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाकडे निधीच्या मंजुरीची मागणी करण्यात आली असून या निधीच्या आधारे अहवालात दिल्या गेलेल्या सूचना प्रत्यक्षात अमलात आणण्यात येतील.\n– जितेंद्र रायसिंघानी, उपसंचालक, महाराष्ट्र सागरी मंडळ\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A.html", "date_download": "2018-08-19T02:44:22Z", "digest": "sha1:K3DF3EMZGHVUGPEPKJSZLXRW36W642NF", "length": 24708, "nlines": 295, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | ‘त्या’ आर्थिक चमत्कारांचे उत्तर कॉंग्रेसने द्यावे", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » ‘त्या’ आर्थिक चमत्कारांचे उत्तर कॉंग्रेसने द्यावे\n‘त्या’ आर्थिक चमत्कारांचे उत्तर कॉंग्रेसने द्यावे\n=प्रकाश जावडेकर यांची भूमिका=\nनवी दिल्ली, [२३ ऑक्टोबर] – यंग इंडिया प्रकरणी भाजपाने उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तर देण्याचे टाळत कॉंग्रेस सत्यापासून पळ काढत असल्याचा आरोप केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रकाश जावडेकर यांनी आज शुक्रवारी येथे एका पत्रपरिषदेत केला.\nयंग इंडिया प्रकरणी आपली बाजू मांडण्याऐवजी कॉंग्रेसने निकालात निघालेल्या ललित मोदी प्रकरणी सरकारवर पुन्हा आरोप केले, याकडे लक्ष वेधत जावडेकर म्हणाले की, ललित मोदी प्रकरणात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी वस्तुस्थिती स्पष्ट करीत कॉंग्रेसच्या आरोपातील हवा काढून टाकली होती. त्यामुळे पुन्हा कॉंग्रेसने ललित मोदी प्रकरण उपस्थित करण्यात काहीच औचित्य नव्हते.\nयंग इंडिया कंपनीने डोटेक्स मर्कडाईज कंपनीकडून एक कोटी रुपये कर्ज का घेतले, हा मूळ प्रश्‍न आहे आणि त्याचे उत्तर कॉंग्रेसने दिले पाहिजे, असे स्पष्ट करीत जावडेकर म्हणाले की, कॉंग्रेस आर्थिक बाबतीत असे काही जादूचे प्रयोग करते, की सर्व जण थक्क होऊन जातात. कॉंग्रेसने एक भूखंड एका व्यक्तीकडून ८ कोटी रुपयांत विकत घेतला. त्याचा धनादेशही त्या व्यक्तीला दिला. पण त्या व्यक्तीने तो धनादेश बँकेत जमा केला नाही. तीन महिन्यानंतर तोच भूखंड त्या व्यक्तीने ५८ कोटी रुपयांत विकत घेतला. काही न करता कॉंग्रेसला या प्रकरणात ५० कोटीचा फायदा झाला.\nयंग इंडिया प्रकरणातही १ कोटीचे कर्ज वसूल करून देण्याच्या बदल्यात कॉंग्रेसला एका कंपनीचे ९० कोटी रुपयांचे शेअर देण्यात आले. त्यामुळे ती कंपनीच कॉंग्रेसच्या ताब्यात आली आणि त्या कंपनीच्या ५ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकी कॉंग्रेसला मिळाली, असा गौप्यस्फोट करीत जावडेकर यांनी असे जादूचे आर्थिक व्यवहार कॉंग्रेसला कसे जमतात, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले.\nकॉंग्रेस या प्रकरणी उत्तर देण्याऐवजी विषयांतर करीत असल्याचा आरोप जावडेकर यांनी केला.\nमहागाईच्या मुद्यावर सरकार गंभीर असल्याचे स्पष्ट करीत जावडेकर म्हणाले की, संपुआच्या काळात सर्व वस्तूंच्या किंमती आकाशाला भिडल्या असताना सरकार दखल घेत नव्हती. मात्र आमच्या काळात सर्व वस्तूंच्या किंमती नियंत्रणात असून, फक्त डाळीच्या किंमती कडाडल्या आहेत, पण आमच्या सरकारने त्यांची गंभीर दखल घेत, किमती कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. डाळीच्या किंमती कडाडण्यासाठी गेल्या दहा वर्षातील संपुआ सरकारचे आर्थिक धोरण जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1292 of 2453 articles)\n‘त्या’ एक कोटीबाबत कॉंग्रेसने खुलासा करावा\nडॉ. संबित पात्रा यांची मागणी नवी दिल्ली, [२३ ऑक्टोबर] - कॉंग्रेसची प्रकाशन कंपनी असलेल्या यंग इंडियाच्या मुद्यावरून भाजपाने कॉंग्रेस अध्यक्ष ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/115081", "date_download": "2018-08-19T01:38:38Z", "digest": "sha1:JJ6LWGSXXDXYPJ423KIRHLSWABNJN4SF", "length": 12294, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "रायगड - रसायनी येथे पक्ष्यांना अनुकूल वातावरण, संख्या वाढली | eSakal", "raw_content": "\nरायगड - रसायनी येथे पक्ष्यांना अनुकूल वातावरण, संख्या वाढली\nरायगड - रसायनी येथे पक्ष्यांना अनुकूल वातावरण, संख्या वाढली\nबुधवार, 9 मे 2018\nरसायनी (रायगड) : पाताळगंगा नदीचा विस्तीर्ण किनारा, आणि परिसरात बारा माहिने चालणारा शेती व्यवसाय आदि कारणांमुळे पक्षांना परिसरात अनुकूल वातावरण असल्याने पक्षांची संख्या भरपूर वाढत आहे. मोहोपाडा येथील एचओसी कॉलनीतील श्री साई बाबा मंदिरा जवळील मोठमोठी झाडे पक्षांचे वस्तीस्थान बनले आहे.\nरसायनी (रायगड) : पाताळगंगा नदीचा विस्तीर्ण किनारा, आणि परिसरात बारा माहिने चालणारा शेती व्यवसाय आदि कारणांमुळे पक्षांना परिसरात अनुकूल वातावरण असल्याने पक्षांची संख्या भरपूर वाढत आहे. मोहोपाडा येथील एचओसी कॉलनीतील श्री साई बाबा मंदिरा जवळील मोठमोठी झाडे पक्षांचे वस्तीस्थान बनले आहे.\nपरिसरात बारा महिने शेती व्यावसाय चालतो त्यामुळे शेतात तसेच नदीच्या किनारी आणि झाडांवर पक्षांना भक्ष्य भेटते त्यामुळे पक्षांना वास्तव्यासाठी अनुकूल वातावरण असल्याने राज्यात आढळणाऱ्या पक्षांची संख्या वाढत आहे. तसेच परदेशी पाहुण्या पक्षांचा ओघ सुद्धा वाढताना दिसत आहे. पक्षांना हा परीसर एक प्रकारे नंदनवण आहे. असे सांगण्यात आले.\nकावळे, पारवे, पोपट, पानकावळे, चिमण्या, सांळुख्या, बगळे, चिरक, कबूतर आदि राज्यांतील पक्षी परीसरात आढळतात. तसेच हळदया, काळया शराटी, हिरवे कबुतर, तांबट खाटकी, स्वर्गीय नरतक, निलपंख, काळा खंडया, आदि स्थलांतरीत पक्षी आढळतात. हवामान बदालानुसार हे पक्षी परिसरात येतात. पुन्हा परत जातात असे शेतकऱ्यांनी सांगितले.\n\"परिसरात पाताळगंगा नदीचा विस्तीर्ण किनारा लाभला आहे. तसेच ठिक ठिकानी असलेली भरपूर झाडे आहे. त्याचबरोबर कर्नाळा किल्ल्याच्या डोंगर रागांचा जंगलाचा बरासा भाग रसायनीला लागुन आहे. तसेच कर्नाळा किल्ल्यांच्या पायथ्याशी उसरण धरण आहे. हे सर्व वातावरण पक्षांना अनुकल आहे.\"\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nविद्यापीठ चौकात पिस्तुलातून गोळीबार\nपुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात आज सकाळी अकराला एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला. भर दिवसा...\nमहिला लेखापालांची राष्ट्रीय परिषद\nपुणे : \"दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया (आयसीसीआय)' आणि \"कमिटी फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ मेंबर्स इन प्रॅक्‍टिस' यांच्यातर्फे महिला...\nरेपो आणि रिव्हर्स रेपो (डॉ. वीरेंद्र ताटके)\n\"रिझर्व्ह बॅंकेनं रेपो किंवा रिव्हर्स रेपो दर वाढवला, किंवा कमी केला,' अशा अर्थाच्या बातम्या आपण वाचतो. मात्र, हे दर म्हणजे नक्की काय याबाबत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=TopStoryNews&id=952", "date_download": "2018-08-19T02:22:29Z", "digest": "sha1:2QNW56JVD26ADQXPOSPFR74IAYMVGEVU", "length": 6678, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | औसा एसटीवर दगडफेक, चालक जखमी", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nऔसा एसटीवर दगडफेक, चालक जखमी\nसंपात सहभागी न होता, सगळ्या गाड्या चालू ठेवण्याचा लातूर एसटीचा आदेश\nरवींद्र जगताप 558 Views 08 Jun 2018 टॉप स्टोरी\nलातूर: काल मध्यरात्रीपासून एसटी कर्मचर्‍यांनी पगारवाढीसाठी संप सुरु केला. यात राज्यातील बहुतांश कर्मचारी सहभागी झाले पण लातुरात सगळ्या गाड्या वेळच्या वेळी काढा, संपात सहभागी होऊ नका असा दम वरिष्ठांनी बजावला. परिणामी औसा-लातूर अशी वाहतूक करणार्‍या विनाथांबा, विना वाहक बसवर दगडफेक झाली. एक मोठा दगड वाहकाजवळच्या खिडकीवर आदळला. यात काच तर फुटलीच पण चालकाच्या पायाला जखमा झाल्या. चालक एअबी होळकर यांनी तातडीने बस स्थानकात जमा करुन वरिष्ठांकडे रिपोर्ट केला. एअवढे होऊनही सगळ्या बसेस रोजचा प्रमाणेच सोडा असा आदेश वरिष्ठांनी बजावला. याच काळात औरंगाबाद आणि पुण्याच्या गाड्या होत्या. लांब पल्ल्याच्या या गाड्या न्यायला चालक, वाहक तयार नव्हते पण त्यांना ड्युटी बजावावी लागली. नंतर दहा वाजता लातूर एसटीने गाड्या पाठवणे बंद केले\nशौचालय होणार अग्नीशमनच्या जागेत ...\nकाल के कपाल पर गीत नया लिखता हूं..... ...\nसतशील राजकारणी गेला, खरा लोकनेता गमावला ...\nगीत नया गाता हूं........अटलजींची प्रकृती नाजूक ...\nअसा झाला स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा ...\nलोकनेते विलासरावांच्या समाधीवर हजारोंनी टेकला माथा ...\nधनगर समाजही पेटला, आरक्षणासाठी निदर्शने ...\nआ. अमित, धीरज देशमुखांनी केला चक्का जाम ...\nलातुरच्याही सरकारी कर्मचार्‍यांचा संपात सहभाग ...\nआरक्षणासाठी शिवाजी चौकात जाळून घेण्याचा प्रयत्न ...\nआमदार देशमुखांच्या घरासमोर असं झालं आंदोलन ...\nपाशा पटेलांनी केलं ५१ हजार बांबूचं रोपण ...\nनारायण राणेंच्या पुतळ्याचं दहन ...\nमागे हटायचे नाही, मध्यस्थाची गरज नाही ...\nकर्णबधिरांचा मोर्चा, बलात्कार्‍यांना तातडीने फाशी देण्याची मागणी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=124", "date_download": "2018-08-19T02:21:54Z", "digest": "sha1:WL3CCKXWTFILIZK7AFRGXA2FC6YLWS7H", "length": 6002, "nlines": 51, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | कचरा फेस्टीवल...नवे प्लास्टीक फायर स्टेशन! जिल्हा बॅंकेमागे.......", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nकचरा फेस्टीवल...नवे प्लास्टीक फायर स्टेशन\nलातुरच्या कचरा महोत्सवात आपलं स्वागत.\nलातूर जिल्हा बॅंकेच्या मागे मोकाट जनावरांसाठी उभारलेला कोंडवाडा आहे. इथं जनावरे नसतात. ती रस्त्यावर कचर्‍यात अन्न शोधत असतात. याच कोंडवाड्यामागे कचरा मोठ्या वाहनात भरण्याची व्यवस्था केली आहे. कचर्‍यातील प्लास्टीक बाजुला काढून ते पोत्यांत भरुन या कोंडवाड्यात साचवले जातात. असा भरपूर प्लास्टीक कचरा मोठ्या प्रमाणावर जमल्यानंतर कुणीतरी रात्री पेटवून देतं. पुन्हा प्लास्टीक जमवणं सुरु होतं. आम्ही कचर्‍याचे वर्गीकरण करतो, प्लास्टीक बाजुला काढतो, तो जमवून प्रक्रियेसाठी पुढे देतो असा दावा संबंधित कचरा व्यवस्थापन संस्था करते\nलातूर शहरात शेततळी, उत्पन्नाचं नवं साधन\nबाभळगाव चौकात लोकनेते विलासरावांची भव्य होर्डींग्ज ...\nलातूरला पुन्हा पिवळ्या पाण्याची शिक्षा.... ...\nकुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे\nकन्हेरी जोमात, पाम कोमात\nपेट्रोल पंपही बंद, हजारोजणांची फजिती ...\nपोस्टाची पेटी, कचरा आणि गाढवं ...\nदहा वाजून दहा मिनिटांनी घड्याळ थांबणार\nहा मौत का कुआं पाकिस्तानात आहे का\nडिजिटल पोस्टर्सच्या मागे मावळे..... ...\nअविनाश चव्हण प्रकरण: पोलिसांचा मुक्काम राहुटीत...... ...\nप्लास्टीक कारवाईच्या भितीने दुकानच केले रिकामे\nकुणाला मदत, कुणाला आधार कसलं पोलिस केंद्र\nहिरवे करून गेला पाऊस पण अजून पत्ता नाही ..... ...\nमहिनाभराचा मुक्काम, या वानराला काय हवे असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=TopStoryNews&id=953", "date_download": "2018-08-19T02:22:50Z", "digest": "sha1:HNG7ISYKTKCD7LCLEVEB7OFEWBDDDBRT", "length": 6996, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | दहावीत कोकण सर्वात पुढे, नागपूरचा निकाल सर्वात कमी", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nदहावीत कोकण सर्वात पुढे, नागपूरचा निकाल सर्वात कमी\nयंदाही मारली मुलींनीच बाजी, लातूरचा निकाल ८६.३० टक्के\nसौरभ बुरबुरे , रवींद्र जगताप 143 Views 09 Jun 2018 टॉप स्टोरी\nलातूर: यंदाच्या दहावीच्या परिक्षेत मुलींनी अव्वलस्थानीअसून राज्यात कोकण विभागाने सर्वाधिक निकाल प्राप्त केला. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाच्या नशिबी आला आहे. महाराष्ट्राचा निकाल ८९.४१ टक्के लागला असून विभागनिहाय निकाल या प्रमाणे; पुणे ९२.०८, नागपूर ८५.९७, औरंगाबाद ८८.८१, मुंबई ९०.४१, कोल्हापूर ९३.८८, अमरावती ८६.४९, नाशिक ८७.४२, लातूर ८६.३०, तर कोकण विभाग ९६.०० टक्के.\nलातूर विभागाचा निकाल ८६.३० टक्के लागला असून नांदेड जिल्हा ८३.०३, उस्मानाबाद ८५.६६ तर लातूर जिल्ह्याने ९०.२० टक्के कमावले आहेत. लातूर जिल्ह्यात १८ गैरप्रकार आढळले, उस्मानाबादेत २९ तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ५२ विद्यार्थ्यांनी गैरप्रकारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला. लातूर विभागात रिपीटर्सचा निकाल ४०.३४ टक्के इतका लागला आहे. दुपारी एक वाजता निकाल जाहीर झाला. लातूर विभागीय मंडळाचे सचिव शशिकांत हिंगोणेकर यांनी ही माहिती दिली.\nशौचालय होणार अग्नीशमनच्या जागेत ...\nकाल के कपाल पर गीत नया लिखता हूं..... ...\nसतशील राजकारणी गेला, खरा लोकनेता गमावला ...\nगीत नया गाता हूं........अटलजींची प्रकृती नाजूक ...\nअसा झाला स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा ...\nलोकनेते विलासरावांच्या समाधीवर हजारोंनी टेकला माथा ...\nधनगर समाजही पेटला, आरक्षणासाठी निदर्शने ...\nआ. अमित, धीरज देशमुखांनी केला चक्का जाम ...\nलातुरच्याही सरकारी कर्मचार्‍यांचा संपात सहभाग ...\nआरक्षणासाठी शिवाजी चौकात जाळून घेण्याचा प्रयत्न ...\nआमदार देशमुखांच्या घरासमोर असं झालं आंदोलन ...\nपाशा पटेलांनी केलं ५१ हजार बांबूचं रोपण ...\nनारायण राणेंच्या पुतळ्याचं दहन ...\nमागे हटायचे नाही, मध्यस्थाची गरज नाही ...\nकर्णबधिरांचा मोर्चा, बलात्कार्‍यांना तातडीने फाशी देण्याची मागणी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=125", "date_download": "2018-08-19T02:22:27Z", "digest": "sha1:UOKE3GL4BTTCDKU7FPDI7BDUAY2VPPZX", "length": 5437, "nlines": 50, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | क्रीडा संकुलासमोर काळी पिवळीचं नवं स्टॅंड!", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nक्रीडा संकुलासमोर काळी पिवळीचं नवं स्टॅंड\nकाळी पिवळीचं आस्तित्व ना सरकार मिटवू शकते ना एसटी आता हे सिद्ध झालंय. प्रवासी वाहतुकीतील तूट कायम आहे आणि राहीलही हे या व्यवस्थेने दाकवून दिले आहे. काळी पिवळीचे स्टॅंड कधी गांधी चौक ठाण्यासमोर असते. कधी उषाकिरण थिएअटरसमोर असते. आता औसा मार्गावरील क्रीडा संकुलावर हे स्टॅंड झाले आहे. संकुलासमोर आपल्या गाड्या शिस्तीत लावून काळी पिवळीचालक आरामात एखाद्या गाडीत ‘मनोरंजन’ करीत बसलेले दिसतात....\nलातूर शहरात शेततळी, उत्पन्नाचं नवं साधन\nबाभळगाव चौकात लोकनेते विलासरावांची भव्य होर्डींग्ज ...\nलातूरला पुन्हा पिवळ्या पाण्याची शिक्षा.... ...\nकुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे\nकन्हेरी जोमात, पाम कोमात\nपेट्रोल पंपही बंद, हजारोजणांची फजिती ...\nपोस्टाची पेटी, कचरा आणि गाढवं ...\nदहा वाजून दहा मिनिटांनी घड्याळ थांबणार\nहा मौत का कुआं पाकिस्तानात आहे का\nडिजिटल पोस्टर्सच्या मागे मावळे..... ...\nअविनाश चव्हण प्रकरण: पोलिसांचा मुक्काम राहुटीत...... ...\nप्लास्टीक कारवाईच्या भितीने दुकानच केले रिकामे\nकुणाला मदत, कुणाला आधार कसलं पोलिस केंद्र\nहिरवे करून गेला पाऊस पण अजून पत्ता नाही ..... ...\nमहिनाभराचा मुक्काम, या वानराला काय हवे असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/athitikatta/maitricha-nava-manoranjan-dostigiri/", "date_download": "2018-08-19T01:44:23Z", "digest": "sha1:24IKOKXDOOMYZWGPC65TEKR7PQQ4PN5J", "length": 22566, "nlines": 129, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "मैत्रीचं नवं मनोरंजन पॅकेज : दोस्तीगिरी - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमुखपृष्ठ » मैत्रीचं नवं मनोरंजन पॅकेज : दोस्तीगिरी\n‌‌‌‌‌‌‌‌मैत्रीचं नवं मनोरंजन पॅकेज : दोस्तीगिरी\n‘दुनियादारी’ आणि ‘क्लासमेट’ या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात घर केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत मैत्रीवर आधारित असलेल्या सिनेमांची संख्या वाढली आहे. मैत्रीचे नवे पैलू उलगडणारा ‘दोस्तीगिरी’ हा चित्रपट येत्या २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील अभिनेते, दिग्दर्शक आणि संगीतकार या टीमशी मारलेल्या गप्पा.\nसंतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित ’दोस्तीगिरी’ सिनेमाचं लेखन मनोज वाडकर यांनी केलं आहे. अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स प्रस्तुत मोरया मुव्हिज क्रिएशन्स निर्मित ’दोस्तीगिरी’ या चित्रपटाच्या मार्केटिंगची धुरा सांभाळली आहे ती ‘ड्रीमर्स पीआर’ यांनी. महाविद्यालयातील नि:स्वार्थ, निरागस आणि निखळ मैत्रीच्या सुंदर नात्यावर हा चित्रपट आधारला आहे. संकेत पाठक, पूजा मळेकर, विजय गीते, पूजा जयस्वाल, शुभांगी लाटकर आणि अक्षय वाघमारे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला संगीत दिलं आहे ते रोहन-रोहन यांनी आणि त्यामधील गीतं गायली आहेत ती प्राजक्ता शुक्रे, मीनल जैन, कविता राम आणि आदर्श शिंदे यांनी.\nया चित्रपटाचं कथानक लिहिलं आहे ते मनोज वाडकर यांनी. ते या चित्रपटाबद्दल म्हणाले, माझा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे कथा-पटकथा आणि संवाद मी लिहिले आहेत. या चित्रपटाचं कथानक मला अवघ्या दोन तासांमध्ये सुचलं. त्यानंतर पुढील पाच दिवसांमध्ये मी संपूर्ण कथा-पटकथा आणि संवाद कागदावर उतरवले. माझं हे लेखन अगदी झटपट होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यामधील बरेचसे प्रसंग हे माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेले आहेत. त्यामुळे ते कागदावर उतरवणं मला खूप सोपं गेलं. या चित्रपटाची कथा ही सर्वसामान्य माणसांची आहे. त्यामुळे प्रेक्षक जेव्हा हा चित्रपट पाहतील तेव्हा त्यांना तो आपला वाटेल. मराठी चित्रपटांच्या यशामध्ये संगीताचा खूप मोठा वाटा असतो. ्‘दोस्तीगिरी’चं संगीत खूप छान बनलंय असं मला वाटतं. आमच्या चांगल्या कथानकाला उत्कृष्ट संगीत देऊन संगीतकार रोहन-रोहन यांनी सोने पे सुहागा असं काम केलं आहे.\nदिग्दर्शक विजय शिंदे म्हणाले, मैत्री या विषयावर आजवर खूप सारे चित्रपट यापूर्वी बनलेले आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या कथानकात काय वेगळेपण असेल अशी मलाही शंका होती. परंतु, मनोज वाडकर यांनी चित्रपटाचं कथानक ऐकवल्यानंतर मला त्याचं वेगळेपण लक्षात आलं. यापूर्वीचे मैत्रीवरचे चित्रपट हे ङ्गक्त मौज-मस्ती यावरच आधारलेले होते. परंतु, मैत्रीही गांभीर्याने केली पाहिजे, असं सांगणारा चित्रपट अजूनपर्यंत बनलेला नव्हता. ती गोष्ट या चित्रपटामधून सांगण्यात आली आहे. प्रत्येकानं आपली मैत्री गांभीर्यानं जपली पाहिजे असा संदेश आम्ही या चित्रपटामधून दिला आहे. संपूर्ण मनोरंजन पॅकेज असं या चित्रपटाचं रूप आहे. आम्ही या चित्रपटाचा लुक खूप छान ठेवला आहे. खूप सुंदर सुंदर लोकेशन्सवर आम्ही हा चित्रपट चित्रीत केला आहे. त्यामुळे हा चित्रपट दिसायला खूप चांगला झाला आहे. हा चित्रपट पाहताना प्रत्येकाला आपल्या जिवलग मित्र-मैत्रिणींची आठवण होईल.\n‘दोस्तीगिरी’ला संगीत दिलं आहे ते रोहन-रोहन या सध्याच्या लोकप्रिय जोडीने. ते या चित्रपटाच्या संगीताबद्दल म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सगळ्याच निर्मात्यांना ‘सेफ’ खेळायचं असतं. मात्र या चित्रपट निर्मात्यांनी रीस्क घेत नवीन कलाकारांना घेतलं. त्यामुळे आम्हालाही संगीतासाठी वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी मिळाली. मराठी चित्रपटसृष्टीला पुढे नेण्यासाठी नवनवीन कलाकारांना संधी देणं आवश्यक आहे. ‘दोस्तीगिरी’च्या रुपानं ती संधी मिळालीय असं आम्हाला वाटतं. या चित्रपटाचं संगीत देण्यासाठी आम्हाला खूप स्वातंत्र्य मिळालं. आम्हाला हवे ते गायक मिळाले. एखाद्या संगीतकारासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच आम्ही वेगवेगळ्या प्रकारची गाणी या चित्रपटासाठी बनवू शकलो.\nया चित्रपटात महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारा विजय गीते म्हणाला, सिड नावाची व्यक्तिरेखा मी साकारली आहे. हा गरीब घरातील साधा, भोळा, शांत मुलगा नसून तो उनाड, अतरंगी, खोडकर आहे. ही व्यक्तिरेखा खूप सहजतेनं मी साकारलीय. या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय शिंदेसर यांच्याबरोबर मी यापूर्वीही काम केलं असल्यामुळे मजा आली. आमचं चांगलं बॉंडिंग होतं. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी रोमँटिक गीत चित्रीत करताना खूप मजा आली. सुरुवातीला टेन्शन होतं. परंतु, सगळ्यांच्या सहकार्यामुळे शूटिंग चांगलं झालं.\nसिनेमात मुख्य भूमिका साकारणारा संकेत पाठक म्हणाला, हा चित्रपट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. या चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी मला अक्षय वाघमारे, विजय गीते, पूजा जयस्वाल, पूजा मळेकर असे जीवाभावाचे फ्रेंड्स मिळाले.\n‘मराठी कलाकारांकडून खूप काही शिकलोय..’ : मुकेश ऋषी\n‘पुष्पक विमान’द्वारे एक पवित्र, सुगंधी नातं पडद्यावर…\nबाबूजींनी जिद्दीने ‘सावरकर’ पूर्ण केला.\nमराठी चित्रपटांचा मी मोठा चाहता : अक्षयकुमार\nसुधीर फडके नावचं गाणं\n‘कलावंताची कला कसाला लागलीच पाहिजे \nमाझं पुढचं लेखन चित्रपटही असू शकतं…\nभारतीय चित्रपट खराब आहेत \n‘गोट्या’ चित्रपट इतर भाषांमध्येही ‘डब’ व्हावा : राजेश श्रृंगारपुरे\n‘फॅंटम’चा विश्वास सार्थ ठरवायचाय – मकरंद माने\n‘धडक’ म्हणजे ‘सैराट’चं अॅडॅप्टेशन – करण जोहर\n‘फर्जंद’साठीचे कष्ट सार्थकी लागले…\nपुलंमधला माणूस ‘भाई…’मध्ये दिसेल…\nप्रत्येक ‘जॉनर’चा सिनेमा मला करायचाय…\nचित्रपटांना कलेचे लेणे चढविणारा महर्षी बाबुराव पेंटर\n‘प्रभात’ नावाचे एक विशाल कुटुंब…\nदिग्पाल लांजेकर म्हणजे चालताबोलता इतिहास…\nआज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३५ वी जयंती.\nमाधुरी म्हणते, ‘बेटर लेट दॅन नेव्हर…’\nमेरी आवाज ही पेहचान है …\n‘रेडू’ म्हणजे गोड गोष्टीचा गोड सिनेमा…\n‘मराठी चित्रपटसृष्टी आऊटस्टॅंडिंग…’ : करण जोहर\nगोष्ट हीच सिनेमाचा हीरो : स्वप्निल जोशी\nसायकल’मध्ये आमची ब्रिलीयंट भट्टी जमलीय…\nजाऊ मी सिनेमात’ …\n‘व्ही. शांताराम यांचे चित्रपट म्हणजे आमच्यासाठी ग्रंथ’…\nराष्ट्रीय पारितोषिकांवर मराठीची मोहर\n‘मंत्र’चं कथानक ऐकून मी ‘फ्लॅट’ झालो\nअसेही एकदा’चं संगीत आयुष्यभर लक्षात राहील…\n‘कॉमनमॅन’चा प्रवास म्हणजे ‘गावठी’\n‘बबन’ची भूमिका अधिक चॅलेंजिंग…\n‘अजय देवगणबरोबर मला हिंदी चित्रपट करायचाय…’\nरहस्य, फॅंटसी, थ्रीलरपट म्हणजे ‘राक्षस’…\n‘राजा हरिश्चंद्र’च्या प्रदर्शनामागील खटपटी…\n‘यंटम’मधील सनईवादक माझ्या सर्वोत्तम भूमिकांपैकी एक…\n‘आपला मानूस’ माझ्यासाठी अभिमानास्पद कलाकृती : नाना पाटेकर\nकला दिग्दर्शनातील आव्हाने स्वीकारायला आवडते- -देवदास भंडारे\nसोळाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट\n‘ये रे ये रे पैसा’ म्हणजे चमचमीत मनोरंजन..\nपेंटर पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा…\n‘क्षीतिज ‘ महोत्सवातील सहभाग व प्रेक्षकांची पसंती यांचा समतोल साधणार- दिग्दर्शक मनोज कदम\n‘पद्मावती’चा फटका मराठी चित्रपटसृष्टीला…\nमुलाखत अजय जाधव-‘तांबे’ चाललाय जोरात…\n‌‘दशक्रिया’च्या निर्मितीमध्ये कलावंतांचं योगदान महत्त्वाचं : संजय कृष्णाजी पाटील\n‘छंद प्रितीचा’ च्या निमित्ताने साकारले स्वप्न – एन. रेळेकर\n‘हंपी’ म्हणजे इशाचा मनातला प्रवास : सोनाली कुलकर्णी\n‘फास्टर फेणे’ माझ्या हृदयाच्या जवळचा – रीतेश देशमुख\n… तर मराठी सिनेमाला भवितव्य राहणार नाही- मकरंद अनासपुरे\nप्रेक्षकांना थेट भिडणारा ‘द सायलेन्स’…\nगप्पा ‘हलाल’च्या दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर…\nदिग्दर्शनापेक्षा अभिनय अधिक कठीण : नागराज मंजुळे\nसेन्सॉरनं ‘बंदुक्या’ला ६७ कटस सुचवले होते…\n‘कच्चा लिंबू’ असा घडला…\nगोविंदजींकडून खूप काही शिकले…\nसंधी मिळाली तर आणखी मराठी चित्रपट करेन…\nभूमिकांचं वैविध्य मी कायमच जपलंय…\n‘हृदयांतर’मध्ये कसल्याही सिनेमॅटिक लिबर्टीज नाहीत : फडणीस\nमाणसाचं सुख शोधणारा चित्रपट…\nवसंत देसाईंच्या संगीताची मोहिनी…\nनाटकापेक्षा चित्रपटात काम करणं अवघड – अशोक सराफ\n‘प्रभात फिल्म कंपनी’ची जन्मकथा…\n‘रीमाताई, तो संवाद फक्त चित्रपटासाठीच होता…’\n‘चि. व चि. सौ. कां’ म्हणजे धमाल मनोरंजन…\nमराठी चित्रपटांमधून क्रांतिकारी विचार…\nकथानक आवडलं तर …\n‘ब्रेव्हहार्ट’- पुस्तक ते पडदा…\nकुसुमाग्रज आणि त्यांचा मराठी चित्रपटाला केलेला हलकासा स्पर्श\nजिद्दीने सामना करणारा रामदास\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१७\nपार्श्वभूमी व वस्त्रालंकार बाबुराव पेंटर\nमी आणि माझी भूमिका – सुलोचना\nथिएटरात नाटक आणि सिनेमा जेव्हा एकत्र नांदत होते\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा\nदादा कोंडके यांच्या चरित्र लेखावर आलेली प्रतिक्रिया:-\nविनम्र अभिवादन, एक जर्मन स्त्री मारियाना आनंदवनात यायची तिला मराठी चित्रपट आवडायचे. विशेष करून दादाचे ,\"आंधळा मारतो डोळा\" हा चित्रपट तिने अंध अपंग मुलांना सोबत घेऊन हा पाहिला, खळखळून हसायची मुलेही हसायची दु:खावर फुंकर कशी मारायची हे दादांच्या विनोदाने कळायचे ..त्या विनोद सम्राट नायकास शतः कोटी प्रणाम.\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE.html", "date_download": "2018-08-19T02:49:17Z", "digest": "sha1:FC62RISAOINIE2QWFJQILOYRXYOY6PBE", "length": 33946, "nlines": 296, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | भारताच्या वैश्‍विक सन्मानाचा काँग्रेसला पोटशूळ!", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक » भारताच्या वैश्‍विक सन्मानाचा काँग्रेसला पोटशूळ\nभारताच्या वैश्‍विक सन्मानाचा काँग्रेसला पोटशूळ\n•चौफेर : अमर पुराणिक•\nआंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान योगदिनामुळे उंचावली आहे यात दूमत नाही. भारताचा हरवलेला सन्मान योगदिनामुळे पुन्हा मिळाल्याची भावना देशवासियांमध्ये निर्माण झाली आहे. भविष्यात याचा भारताच्या विकासासाठी मोठा लाभ मिळणार आहे. पण, देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र आंतरराष्ट्रीय योगदिनात राजकीय तमाशा दिसतोय. योगदिनाबाबत काँग्रेस नेते वाट्टेल तसे स्वैर आरोप करत सुटले आहेत. भारताला मिळालेल्या वैश्‍विक सन्मानाचा काँग्रेसला पोटशूळ उठला आहे हेच यातून ध्वनीत होते.\nविश्व-गुरु भारताने २१ जून रोजी इतिहास रचला. राजपथवर ३९ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली योगसाधना करुन विश्‍वविक्रम प्रस्थापित केला. पंतप्रधानांनी राजपथावरून घोषणा केली की योगसाधना मानवकल्याणासाठी, तणामुक्त विश्‍वरचनेसाठी हा उपक्रम जगभर राबवला जातोय तसेच प्रेम, शांती आणि सद्भावना संदेशाच्या प्रसारासाठी हा कार्यक्रम विशेष महत्त्वपुर्ण ठरणार आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जर्मनी, चीन, हॉंगकॉंग, सिंगापूर, थायलंड, नेपाळ, व्हिएतनाम, जपान, मलेशिया, फिलिपाईन्स आदी अनेक देशांसह पाकिस्तान वगळता जवळ-जवळ संपुर्ण जगाने योगदिन साजरा केला. संयुक्त राष्ट्रसंघातही योगदिन आयोजित करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी, हा पहिलाच आंतरराष्ट्रीय योगदिन असला, तरी यामुळे जगाच्या पाठीवरील विविध देशांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून आले आहे. जगाला ही आगळीवेगळी भेट दिल्याबद्दल मी भारताचे आभार मानतो. मी स्वत:देखील प्रचंड उत्साहित आहे, असे बान की मून म्हणाले. जगभरात किमान दोन अब्ज लोक योगदिन सोहळ्यात सहभागी झाले.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान योगदिनामुळे उंचावली आहे यात दूमत नाही. भारताचा हरवलेला सन्मान योगदिनामुळे पुन्हा मिळाल्याची भावना देशवासियांमध्ये निर्माण झाली आहे. भविष्यात याचा भारताच्या विकासासाठी मोठा लाभ मिळणार आहे. पण, देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र आंतरराष्ट्रीय योगदिनात राजकीय तमाशा दिसतोय. योगदिनाबाबत काँग्रेस नेते वाट्टेलतसे स्वैर आरोप करत सुटले आहेत. नरेंद्र मोदी सरकारने आयोजित केलेला योगदिनाचा कार्यक्रम म्हणजे निव्वळ तमाशा आणि ढोंग असल्याची मुक्ताफळे सतत वादग्रस्त वक्तव्यं करणारे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी उधळली आहे. भारताच्या नेतृत्वाखाली जगभर साजरा झालेल्या योगदिनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे दोघेही विदेशात गेले. त्यांना भारताच्या या उपक्रमाशी काहीही देणेघेणे नाही, असेच यातून ध्वनीत होते. भारताचा होणारा सन्मान बहूदा सोनिया गांधींना पहायचा नसावा किंवा बघण्याची इच्छा नसावी. कॉंग्रेस नेत्यांना ही पैशाची उधळपट्‌टी वाटली. दिग्विजय सिंह यांनी हा कार्यक्रम म्हणजे नरेंद्र मोदी यांची प्रतिमा चमकवण्याचा उद्योग आहे, असे ट्वीट केले आहे.\nविरोधकांना आता कोणत्याबाबतीत राजकारण करावे याचे काही भान राहिलेले दिसत नाही. काही प्रसिद्धी माध्यमांनाही याचे भान राहिलेले नाही. संयुक्त राष्ट्रसंघाने पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नाने २१ जून रोजी आंतराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केल्याचेही काही विचारवंतांना पचलेले दिसत नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या भूमिकेचे जगभरातून मोठ्‌याप्रमाणात स्वागत झाले असताना या विचारवंतांना याची पोटदूखी का झाली याचे कारण समजेनासे झाले आहे. त्यांना योग म्हणजे केवळ मनशांती आणि काही जुजबी आजारांपासून निवृत्ती इतकीच मर्यादित संकल्पना मान्य आहे. यापाठीमागची मोदी यांची विशेषत: भारताची भूमिका सखोलपणे पहाण्याची इच्छा दिसत नाही. योगदिन म्हणजे केवळ क्रियात्मक योग किंवा अध्यात्मिक कृती म्हणून न पाहता यापलिकडे पाहण्याची गरज आहे. स्वामी विवेकानंदांनी याच आधारावर भारताची ओळख जगभर निर्माण केली होती. बंधूभावाचा संदेश जगभर दिला होता आणि भारताच्या संस्कृतीची आणि वैश्‍विक बंधूभावाची ओळख जगाला स्वामी विवेकानंदांनी करुन दिली होती. वैश्‍विक बंधूभावाच्या संकल्पनेचा पत्ताही त्यावेळी पाश्‍चिमात्य देशांना नव्हता. जगाने भारताकडे सन्मानाने पहायला तेव्हापासून सुरुवात केली. भारतीय संस्कृती समजून घेण्याचा संपुर्ण जगाने प्रयत्न तेव्हापासून सुरु केला, हे आपले तथाकथित विचारवंत विसरताहेत.\nयोगदिन साजरा करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका केवळ आध्यात्मिक किंवा योगिकच नाही तर यात आंतरराष्ट्रीय समन्वय, पर्यावरण, व्यापार, सामरिक नीती आदी अनेक पैलूंचा समावेश आहे. यात केवळ आंतरराष्ट्रीय नीतीचाच भाग नसून योगाला जी सरकारी मान्यता मिळत आहे यातून प्रत्येक भारतीयाची आत्मिक, मानसिक, बौद्धिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नती साध्य व्हायला मदत होणार आहे. भारताच्या विकासात या गोष्टी फार महत्त्वपुर्ण ठरणार आहेत, हे टीकाकार मंडळी आणि काँग्रेस नेते विसरत आहेत. भारतीयांची मानसिकता बदलून सकारात्मक आणि विकासाभिमुख नागरिक निर्माण करण्यात योग साधनेचा मोठा वाटा असणार आहे. भारतातील अनेक संत-महंतांनी अनेक शतकांपासून यासाठी अथक परिश्रम केलेले आहेत. योगाची देखील राष्ट्रोत्थानात मोठी भूमिका आहे. आजच्या काळातही श्रीश्री रविशंकरजी, बाबा रामदेव, माता अमृतानंदमयी आदि आधुनिक संतांनी यातून शारिरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्य देखील सदृढ करण्याचा प्रयत्न केलेला आहे.\nयोगाच्या व्यापक स्वरूपाचे आकलन न करताच ही काँग्रेसची नेते मंडळी आणि माध्यमातील काही विचारवंत केवळ धार्मिक अंग रंगवण्यातच गुंतले आहेत. आंतराष्ट्रीय योग दिनाची घोषणा झाल्यापासून यावर अनावश्यक वाद आणि चर्चा सुरु आहेत. भारतातील अनेक मुस्लिम नागरिक नियमित योग साधना करतात आणि रामदेव बाबांच्या शिबीरांमुळे मुस्लिम समाजात योग साधनेबद्दल मोठी जागृकता निर्माण झाली आहे, हे या तथाकथित सेक्युलर विचारवंतांना पहावत नाही. त्यामुळे यावर अनावश्यक वाद निर्माण करुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे.\nएकूणच काय की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार जे काही करेल त्याचा रेटून विरोध करायचा इतकीच यांची भूमिका दिसते. पण विरोधाला विरोध ही भूमिका सामान्य जनतेलाही कळतेय. भारताला मिळलेल्या या वैश्‍विक सन्मानाचा पोटशूळ काँग्रेसला का उठला आहे हा प्रश्‍न सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. आता अनेक कॉंग्रेस नेते योगदिनाच्या या भव्य कार्यक्रमानंतर त्याचा काय उपयोग असा खोचक प्रश्‍न उपस्थित करत आहेत. त्यांना स्वच्छता अभियान आणि योग दिन हे दोन्हीही उपक्रम मुर्खपणाचे वाटताहेत. राष्ट्रीय स्थरावर याचे परिणाम दिसायला कदाचित उशीर लागेल पण आंतरराष्ट्रीय स्थरावर मात्र याचे परिणाम लवकरच दिसू लागतील.\nमोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस\nउर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक (61 of 134 articles)\nकॉलेज लाईफ एन्जॉय करा अन् प्रगतीही साधा\n•चतुरस्त्र : मृणाल काशीकर• तरुणाई - भाग : ५ “अग, कॉलेजला कोणी थ्री फोर्थ घालत का फुल जीन्स घे, थ्री ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=127", "date_download": "2018-08-19T02:21:57Z", "digest": "sha1:EHKH32B4UQ3VROKGFNC47LHP4LQUK2W6", "length": 5870, "nlines": 50, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | या विहिरीचं पाणी बोरवटीला किती काळ पुरणार? पुनर्भरण का नाही?", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nया विहिरीचं पाणी बोरवटीला किती काळ पुरणार\nलातूर अंबाजोगाई मार्गावरील कायम पाणी टंचाई सोसणार्‍या बोरवटी गावाला या विहिरीतून पाणी पुरवलं जातं. या विहिरीवरच गावाची तहान भागते. ही विहीर बोरवटीकरांच्याच मालकीची आहे. पण ती दिसते कार्निव्हल रिसॉर्टच्या परिसरात. विहीरीच्या चारी बाजुंचा परिसर कॉंक्रीटने पॅक झाला आहे. त्यामुळे या विहिरीचे पाणी वाढत नाही. इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानवाल्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी पलकमंत्र्यांनी याच हॉटेलात इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाचा कार्यक्रम घेतला होता पण त्यांचे त्याकडे लक्ष गेले नाही हे दुर्दैव आहे\nलातूर शहरात शेततळी, उत्पन्नाचं नवं साधन\nबाभळगाव चौकात लोकनेते विलासरावांची भव्य होर्डींग्ज ...\nलातूरला पुन्हा पिवळ्या पाण्याची शिक्षा.... ...\nकुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे\nकन्हेरी जोमात, पाम कोमात\nपेट्रोल पंपही बंद, हजारोजणांची फजिती ...\nपोस्टाची पेटी, कचरा आणि गाढवं ...\nदहा वाजून दहा मिनिटांनी घड्याळ थांबणार\nहा मौत का कुआं पाकिस्तानात आहे का\nडिजिटल पोस्टर्सच्या मागे मावळे..... ...\nअविनाश चव्हण प्रकरण: पोलिसांचा मुक्काम राहुटीत...... ...\nप्लास्टीक कारवाईच्या भितीने दुकानच केले रिकामे\nकुणाला मदत, कुणाला आधार कसलं पोलिस केंद्र\nहिरवे करून गेला पाऊस पण अजून पत्ता नाही ..... ...\nमहिनाभराचा मुक्काम, या वानराला काय हवे असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2018/02/09/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T01:40:33Z", "digest": "sha1:RQEJFQV6FDCIR6K47WZ3QZRQH4JVPNYD", "length": 18195, "nlines": 222, "source_domain": "kayvatelte.com", "title": "बदला | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nसंजय पाटील नुकत्याच घेतलेल्या बंगल्याच्या लॉन मधे खुर्ची टाकुन सकाळचे कोवळ उन खात पेपर वाचत बसले होते. आयुष्यभर मुंबईला नोकरी मधे घालवल्यावर त्यांनी सातारला हा बंगला विकत घेतला होता. रिटायर्ड झाल्यावर गावाकडे जाउन रहायचे हे आधीपासुनच नक्की केलेले होते. जेंव्हा त्यांनी हा चार बेडरुम्स चार बाथरुम भरपूर पार्किंग असलेला , आणि वेल मेंटेंड बगीचा असलेला बंगला, चारही बाजुला असलेले मेंदींच्या झाडाचे सहा फुटी कुंपण, असलेला हा बंगला पाहिला, तेंव्हा त्याच्या प्रेमातच पडले संजय देशमुख, आणि लगेच विकत घेऊन टाकला.\nतर सकाळचं कोवळं उन्हात, चहाचा कप हातात घेउन, एफ एम रेडीओ वर जुनी गाणी ऐकत पेपर वाचण्याचा आनंद काही औरच आता हा बंगला घेऊन त्यांना चार महिने झाले होते.रिटायर्ड आयुष्य एकदम मजेत सुरु जात होतं. साताऱ्याला बंगला घेतल्यावर खरं तर मुंबईच्या मित्रांनी वेड्यातच काढले होते, म्हणे आयुष्य मुंबईला गेल्यावर तिकडे गावाकडे कसा काय राहु शकणार आहेस तू आता हा बंगला घेऊन त्यांना चार महिने झाले होते.रिटायर्ड आयुष्य एकदम मजेत सुरु जात होतं. साताऱ्याला बंगला घेतल्यावर खरं तर मुंबईच्या मित्रांनी वेड्यातच काढले होते, म्हणे आयुष्य मुंबईला गेल्यावर तिकडे गावाकडे कसा काय राहु शकणार आहेस तू पण संजय मात्र एंजॉय करत होता, गावाकडचं आयुष्य\nशेजारच्य बंगला विक्रम पवारांचा. म्हणे, महाराजांच्या सैन्यात ह्यांचे पुर्वज सेनापती होते. अजूनही मानसीक दृष्ट्या ते त्याच काळात वावरत होते. दोन मुलं आणि ४ नातवंडं असल्याने बंगल्यात कायम खेळण्याचे , ओरडण्याचे आवाज सुरु असायचे. सगळे नातु चार ते ७ वर्ष वयातले. शेजारी म्हणून एकदा संजय त्यांना भेटायला गेला होता, गतवैभवाच्या पुसट खुणा अंगावर बाळगत त्यांचा बंगला दिमाखात उभा होता. हॉल मधे भिंतीवर लटकवलेले वाघाचे , रानडूकराचे मुंडके, तलवारी, ढाल भाले वगैरे डेकोरेशनसाठी वापरलेले होते. सगळ्या तलवारी बहूतेक रोज स्वच्छ करत असावे, कारण अजिबात गंजलेल्या दिसत नव्हत्या. एका कपाटात रिव्हॉल्वर्स, बंदुका वगैरे लावुन ठेवलेल्या काचे आड दिसत होत्या. विक्रम पवार आपलं घराणं कसं सरदारांचं आहे, आणि आम्ही कसे ग्रेट आहोत हे सांगतांना अजिबात थकत नव्हते. जुजबी ओळख करुन घेऊन संजय घरी परत आला, पण पुन्हा काही संबंध आला नाही. विक्रम चा आढ्यताखोर स्वभाव एकाच भेटीत लक्षात आला संजय च्या.\nविक्रम च्या घरी चार नातू खेळत होते. खेळणे पण लाकडी तलवारी ढाली , आणि बंदुकांशी शेवटी महाराजांच्या सैन्यात सेनापती होते ना पूर्वज, मुलांना पण तेच बाळकडू अगदी लहानपणापासुन. आता मुलांना लढवय्या बनवायचं होतं का शेवटी महाराजांच्या सैन्यात सेनापती होते ना पूर्वज, मुलांना पण तेच बाळकडू अगदी लहानपणापासुन. आता मुलांना लढवय्या बनवायचं होतं का ते त्यांनाच ठाऊक पण सगळे खेळ कसे मर्दानी चार – ते सात वर्ष वयोगटातली ती पवारांची मुलं तलवार युद्ध खेळत होती. अरे एखाद्याला लागलं तर चार – ते सात वर्ष वयोगटातली ती पवारांची मुलं तलवार युद्ध खेळत होती. अरे एखाद्याला लागलं तर उगीच काळजी वाटली देशमुखांना उगीच काळजी वाटली देशमुखांना पण पवार मात्र आपल्या जागेवर निर्विकार पणे बसले होते. सगळेच नातू, एकही नात नसल्याने, जनरली सगळी मुलं असलेल्या घरात असतो तसा गोंधळ सुरु होता.\nआता पेपर जवळपास पूर्ण वाचून झाला होता. तेवढ्यात शेजारच्या बंगल्यातून एक बॉल येऊन पडला , पाठोपाठ एक क्रिकेटची बॅट, एक तलवार, मिसाइल प्रमाणे येऊन डोक्यावर आदळली. लहान मुलंच ती खेळणारच पण कंपाउंड वरुन खेळणी देशमुखांच्या लॉन वर फेकणे हा एक खेळच झाला होता मुलांसाठी. संजयला मुलांच्या खेळण्याबद्दल ऑब्जेक्शन नव्हते, पण घरातल्या मोठ्या माणसांनी मुलांना खेळणी फेकू नका , किंवा विक्रमने खेळणी परत मागतांना, थोडं पोलाईटली सांगावे एवढीच माफक अपेक्षा होती. पण तसे होणे नव्हते. रोज सकाळी ओरडून खेळणी परत फेका हे सांगण्या व्यतिरिक्त विक्रमशी कधी संबंधच येत नव्हता. कधी समोरासन्मोर आला, तरीही बोलणं नव्हतं. सरदारकीचा गर्व अजून चार पिढ्यांच्या नंतर पण कायम होता.\nकाही वेळाने कंपाउंड च्या पलिकडून विक्रम पवार ओरडले, ” ओ, खेळणी फेका इकडे मुलांची” – अरे प्ल्रिज वगैरे काही आहे की नाही मी काय नोकर आहे का तुझा मी काय नोकर आहे का तुझा पण सरदारांनी सामान्यांशी बोलतांना कशाला रिस्पेक्ट द्यायचा पण सरदारांनी सामान्यांशी बोलतांना कशाला रिस्पेक्ट द्यायचा गेली चार महिने हा दररोजचाच कार्यक्रम झाला होता. संजय जाम वैतागला होता. इतकं इन्सल्टींग वागणं डोक्यात जायचं गेली चार महिने हा दररोजचाच कार्यक्रम झाला होता. संजय जाम वैतागला होता. इतकं इन्सल्टींग वागणं डोक्यात जायचं \nदर शनीवारी संजयची पुण्याला चक्कर असायची.मित्रांना भेटणे, थोडंफार काही असेल तर शॉपिंग आणि परत. आज संजय एका मॉल मधे गेला होता. एके ठिकाणी मुलींच्या मेकपच्या सामानाचा ढीग लागलेला दिसत होता. नेलपेंट, रुज, लिप्स्टीक्स वगैरे… कुठलीही वस्तू १० रुपये. संजयने १० -१५ नेलपेंटच्या बाटल्या,८-१० लिप्स्टीक्स, रुज , काजळ वगैरे विकत घेतले .\nदुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नेहेमी प्रमाणे आधी एक बॉल लॉन मधे येऊन पडला. संजय काल विकत घेतलेले लिप्स्टीक नेलपेंट्स घेउन बसला होता, त्याने त्यातलं एक नेलपेंट मेंदीच्या पलिकडे फेकले. पुन्ह्या मुलांनी एक खेळणं येऊन पडलं, त्याच्या बदल्या अजुन एक लिप्स्टीक, नेलपेंट संजय ने कंपाउंड च्या पलिकडे फेकले. मुलांना पण मजा वाटत असावी. हा असाच खेळ आणलेली लिप्स्टीक, नेलपेंट संपेपर्यंत सुरु होता.\nदुसऱ्या दिवशी पवारांची मुलं, हाताला रंगीबेरंगी नेलपेंट्स , लिप्स्टीक लाउन खेळत बसली होती. सगळ्या भिंतींवर उरलेल्या लिप्स्टीक ने चित्र काढली होती. सरदार घराण्याची मुलं लिप्स्टीक, नेलपेंट\nदुसऱ्या दिवशी संजय नेहेमी प्रमाणे लॉन मधे बसुन पेपर वाचत होता, पण एकही खेळणं येऊन पडले नाही..\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/aai-mhanun-ya-sat-goshit-babat%20apradhi-vatun-gheu-naka", "date_download": "2018-08-19T02:33:54Z", "digest": "sha1:OSIRWSFFMKR6UGKGLY4PME74XJUN7E7O", "length": 14452, "nlines": 227, "source_domain": "www.tinystep.in", "title": "आई म्हणून या ७ गोष्टींसाठी अपराधी वाटून घेऊ नका - Tinystep", "raw_content": "\nआई म्हणून या ७ गोष्टींसाठी अपराधी वाटून घेऊ नका\nआई म्हणून तुम्ही अनेक गोष्टींमधून जाता. मानसिक आणि भावनिक हेलकाव्यांमधून अनेकदा जाता. आई असणे म्हणजे स्वतःचे वेगळे अस्तित्व विसरणे नव्हे. तुम्हाला नेहमी ‘परफेक्ट मॉम‘ बनण्यासाठी तणावाखाली असण्याची गरज नाही. एक आई म्हणून तुम्ही करत असलेल्या अनेक गोष्टी या पुरेश्या असतात. एखादी गोष्टी तुमच्याकडून करायची हुकल्यास त्यासाठी कुठलीही अपराधीपणाची भावना मनात बाळगू नका.\nह्या ७ गोष्टींसाठी तुम्ही अपराधी वाटून घ्यायची गरज नाही.\n१. तुमच्या कामावर तुमचे जास्त प्रेम असणे.\nतुमचे बाळ काही महिन्यांचे असेल किंवा वर्षांचे, तुमच्या मनात परत कामावर रजू होतांना अपराधीपणाचीच भावना असते. ती काढून टाका. तुम्हाला परिवार आहे, बाळ आहे आणि त्यांच्या योग्य भविष्यासाठीच तुम्ही हा निर्णय घेतला आहे. नेहमीच कुटुंब आणि नोकरी ह्यांकडे पर्यायासारखे बघितले जाते. नोकरी करणारी स्त्री सुद्धा उत्तमपणे कुटुंब सांभाळू शकते. त्यासाठी तुम्ही दिवसभर तुमच्या मुलांसोबतच घालवला पाहिजे असे नाही. स्वतः च्या कामावर प्रेम असणे हे चुकीचे नाही. याविषयी मनात असणारे गैरसमज आत्ताच दूर करून एक क्लिअर निर्णय घ्या.\n२. स्वतः साठी थोडासा मोकळा वेळ काढणे.\nजेंव्हा तुम्ही सारखे घरकामात, मुलांच्या संगोपनात आणि त्यांच्या कामांसाठी बिझी असता तेंव्हा थोडासा स्वतःचा वेळ काढणे जरा अवघड असते. आणि जेंव्हा तुम्हाला असा वेळ मिळतो तेंव्हा तुमच्या मनात निवांत बसण्याबद्दल अपराधीपणाची भावना निर्माण होते.\nपण स्वतः साठी थोडा निवांत वेळ काढून एखादे पुस्तक आणि कॉफीचा मग हातात घेऊन बसण्यात काहीही स्वार्थ नाही. उलट तुम्हाला मिळणारा हा एकांत तुम्हाला तुमच्या इतर कामांसाठी उर्जा देऊ शकतो. तुम्ही कुटुंबाची जशी काळजी घेता तशी स्वत:ची देखील घ्या.\nअसे अनेकदा होते की तुमचे पेशन्स संपतात आणि त्याचाच परिणाम म्हणून तुम्ही मुलांवर त्याच्या कृत्याबद्दल रागावता. मुलांना शिस्त लावण्याची जबाबदारी ही तुमचीच आहे. तुम्ही कधी त्यांना त्यांच्या खोडकरपणाविषयी रागालात तर त्यात न तुम्हाला आनंद मिळतो न मुलांना ते आवडते. पण शेवटी त्यांच्या भल्यासाठीच ही गोष्ट योग्य असते. जेंव्हा तुमच्यावर एकाच वेळी एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि कामे असतात तेंव्हा प्रत्येक प्रसंग शांततेने हाताळण्याची अपेक्षा तुमच्याकडून नसते.\n४. पुरेसा व्यायाम न करणे.\nतुम्ही पूर्वी जेंव्हा व्यायाम करून एकदम फीट राहायचात ते दिवस तुम्हाला सतत आठवतात का काळजी करू नका. एवढ्या सगळ्या कामांच्या ओझ्यामागे तुमचा व्व्यायामाला वेळ देणे शक्य होत नसेल तर त्यात गैर काहीच नाही. तसेही, तुमच्या मुलांच्या मागे धावण्यातच पुरेसा व्यायाम होऊन जातो.\n५. मुलांना जंक फूड देणे.\nतुम्ही अगदी उत्तमप्रकारे मुलांचे डाएट प्लान केलेले असते. सकाळी ब्रेकफास्ट ला उसळी, रोज एक फळ आणि अजून काही काही. तुमच्या पोषक आहारासोबत जर एखाद्या दिवशी मुले पिझ्झा आणि बर्गर खाण्याचा हट्ट करत असतील तर त्यांना रोखणे तुमच्यासाठी अवघड जाते. तेंव्हा एखाद्या दिवशी पिझ्झा खाणे तुमच्या लाडक्यांना खूप लठ्ठ बनवणार नाही तेंव्हा कधीतरी एखाद्या दिवशी हे चालते\n६. नवऱ्यासोबत थोडासा वेळ घालवणे.\nतुमचे तुमच्या मुलांवर खूप खूप प्रेम आहे. त्यांच्यासाठी तुम्ही सगळे काही करता. पण एखाद्यावेळी नवऱ्यासोबत थोडासा ‘क्वालिटी टाईम’ घालवावासा वाटणे सुद्धा योग्यच आहे. तुमचे अख्खे जग मुलांभोवती फिरत नाही. मुलांच्या जन्मानंतर तुमच्या दोघांमधले नातेसुद्धा बरेच बदलले आहे . तेंव्हा हा वेळ जपणे योग्यच आहे.\n७. मुलांसाठी प्रत्येक वेळी हजर नसणे.\nकदाचित तुम्ही काही काळासाठी कामात बिझी असाल आणि त्यानंतर तुमचा एक ब्रेक घेण्याचा मूड असेल आणि तेंव्हाच तुमच्या पाल्यासंबंधी काही गोष्टींसाठी तुम्ही वेळ देऊ शकत नाही आहात तर ह्यात वाईट वाटणे साहजिक आहे. पण ह्यात चुकीचे काहीच नाही. तुम्ही एखाद्या वेळी मुलांसाठी हजर नाही आहात तर त्यात अपराधी वाटून घेऊ नका. खूप महत्वाचे काही नसल्यास स्वतःसाठी थोडीशी विश्रांती घेण्यास काहीच हरकत नाही.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=TopStoryNews&id=956", "date_download": "2018-08-19T02:22:59Z", "digest": "sha1:DQECLDOWDO24VYQV45QLJCRMSLYAVMA4", "length": 7049, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लातुरात तुंबई, नांदेड रोडवर पाणी जमले, नालेसफाईचे तीन तेरा", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nलातुरात तुंबई, नांदेड रोडवर पाणी जमले, नालेसफाईचे तीन तेरा\nदरवर्षी याच ठिकाणी जमते पाणी, अनेकांच्या घरातही शिरते, मान्सूनपूर्व तयारी होते कुठे\nऋषिकेश होळीकर, रवींद्र जगताप 1017 Views 10 Jun 2018 टॉप स्टोरी\nलातूर: लातूर शहरातील अनेक ठिकाणी दरवर्षीच्या पावसाळ्यात प्रचंड पाणी जमते. पाणी जमण्याचा-तुंबण्याचा हा सिलसिला कायम सुरु असतो पण मान्सूनपूर्व तयारीत त्याचा विचार केला जात जात नाही. नांदेड मार्गावरील आंबेडकर चौकाच्या पुढे बनसुडे शू मार्टच्या पुढे गुढगाभर पाणी साचते, तसे कालही साचले. त्यातून लोकांनी कसाबसा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. अनेकांची वाहने बंद पडली. अनेकांना वाहने बंद करुन ढकलत न्यावी लागली. हा नेहमीचा अनुभव असतानाही मनपा त्यावर उपाय करीत नाही. याचा निषेध सामाजिक कार्यकर्ते दत्ता मस्के, उमेश कांबळे यांनी केला असून यावर उपाय न केल्यास या भागातील नागरिक या पाण्यात जलसमाधी घेतील असा इशारा देण्यात आला आहे. याची तक्रार केल्यानंतर उपायुक्त त्र्यंबक कांबळे, नगरसेवक मंगेश बिराजदार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केली. यावर लवकरात लवकर उपाय करु असे आश्वासन दिले.\nशौचालय होणार अग्नीशमनच्या जागेत ...\nकाल के कपाल पर गीत नया लिखता हूं..... ...\nसतशील राजकारणी गेला, खरा लोकनेता गमावला ...\nगीत नया गाता हूं........अटलजींची प्रकृती नाजूक ...\nअसा झाला स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा ...\nलोकनेते विलासरावांच्या समाधीवर हजारोंनी टेकला माथा ...\nधनगर समाजही पेटला, आरक्षणासाठी निदर्शने ...\nआ. अमित, धीरज देशमुखांनी केला चक्का जाम ...\nलातुरच्याही सरकारी कर्मचार्‍यांचा संपात सहभाग ...\nआरक्षणासाठी शिवाजी चौकात जाळून घेण्याचा प्रयत्न ...\nआमदार देशमुखांच्या घरासमोर असं झालं आंदोलन ...\nपाशा पटेलांनी केलं ५१ हजार बांबूचं रोपण ...\nनारायण राणेंच्या पुतळ्याचं दहन ...\nमागे हटायचे नाही, मध्यस्थाची गरज नाही ...\nकर्णबधिरांचा मोर्चा, बलात्कार्‍यांना तातडीने फाशी देण्याची मागणी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=128", "date_download": "2018-08-19T02:21:52Z", "digest": "sha1:ZBZIIO3Z7LLKNXT3QT4LLGD5EPEL2PRX", "length": 5264, "nlines": 50, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लोकनेते विलासराव देशमुख मार्गाचं काम सुरु, कमानही होणार.....", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nलोकनेते विलासराव देशमुख मार्गाचं काम सुरु, कमानही होणार.....\nलातूर शहरातील जुन्या रेल्वेमार्गाला हटवून रस्ता करण्यात आला. त्यात एक उड्डाण पूलही झाला. राजस्थान शाळेजवळून सुरु होणार्‍या या विस्तीर्ण रस्त्याला लोकनेते विलासराव देशमुख मार्ग असे नाव देण्यात आले आहे. या मार्गाच्या सुरुवातीला दोन सुंदर कमानी उभारण्यात येणार आहेत. त्याचं कामही सुरु झालं आहे.\nलातूर शहरात शेततळी, उत्पन्नाचं नवं साधन\nबाभळगाव चौकात लोकनेते विलासरावांची भव्य होर्डींग्ज ...\nलातूरला पुन्हा पिवळ्या पाण्याची शिक्षा.... ...\nकुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे\nकन्हेरी जोमात, पाम कोमात\nपेट्रोल पंपही बंद, हजारोजणांची फजिती ...\nपोस्टाची पेटी, कचरा आणि गाढवं ...\nदहा वाजून दहा मिनिटांनी घड्याळ थांबणार\nहा मौत का कुआं पाकिस्तानात आहे का\nडिजिटल पोस्टर्सच्या मागे मावळे..... ...\nअविनाश चव्हण प्रकरण: पोलिसांचा मुक्काम राहुटीत...... ...\nप्लास्टीक कारवाईच्या भितीने दुकानच केले रिकामे\nकुणाला मदत, कुणाला आधार कसलं पोलिस केंद्र\nहिरवे करून गेला पाऊस पण अजून पत्ता नाही ..... ...\nमहिनाभराचा मुक्काम, या वानराला काय हवे असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/shailesh-pande-writes-prospects-democracy-41540", "date_download": "2018-08-19T02:07:52Z", "digest": "sha1:DO4O6JJWETFAPLL4K4U7SFA2OPLM3PEK", "length": 23890, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "shailesh pande writes on prospects of democracy आमची माती, आमची माणसं... | eSakal", "raw_content": "\nआमची माती, आमची माणसं...\nरविवार, 23 एप्रिल 2017\n\"सामाजिक लोकशाहीचे अधिष्ठान असल्याखेरीज राजकीय लोकशाही फार काळ तग धरू शकत नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या जीवनमूल्यांचा अंगीकार करणारी जीवनपद्धतीच सामाजिक लोकशाही निर्माण करू शकते आणि त्या आधारेच राजकीय लोकतंत्राचे भवितव्य ठरते...''\n- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर\n'सामाजिक लोकशाहीचे अधिष्ठान असल्याखेरीज राजकीय लोकशाही फार काळ तग धरू शकत नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या जीवनमूल्यांचा अंगीकार करणारी जीवनपद्धतीच सामाजिक लोकशाही निर्माण करू शकते आणि त्या आधारेच राजकीय लोकतंत्राचे भवितव्य ठरते...'' भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे उद्‌गार...इतक्‍या वर्षांनीही त्यातील प्रासंगिकता टवटवीत आहे. लोकशाहीवरचे हे भाष्य कालातीत आहे आणि त्याच वेळी आपल्याला वर्तमानाच्या संदर्भात आत्मपरीक्षण करायला लावणारेही आहे.\nएकविसाव्या शतकातले जग अधिक प्रगत, पारदर्शी आणि त्यामुळे अधिक लोकतांत्रिक असेल, असा साऱ्यांचाच होरा होता; परंतु गेल्या दशकभरात परिस्थिती बदलू लागलेली असून, लोकतंत्राच्या दृष्टीने हे चिंताजनक असल्याचा 'फ्रीडम हाउस' या संस्थेचा ताजा अहवाल आला आहे. सरसकट सारे जग लोकतंत्राच्या विरोधात चालले आहे, असे हा अहवाल म्हणत नाही. मात्र, जगाच्या लोकशाहीकरणाच्या वेगापेक्षा मूलतत्त्ववाद, राष्ट्रवाद आणि सवंग विचारधारांना मिळत असलेला जनाधार हा अधिक वेगाने वाढत असल्याचे वास्तव तो मांडतो. ब्रिटनने युरोपियन युनियनशी काडीमोड घेणे असो, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी ट्रम्प महाशय निवडून येणे असो किंवा उत्तर कोरियातल्या हुकूमशहाची मस्ती असो; या साऱ्यांत कुठे ना कुठे अतिरेकी राष्ट्रवादी किंवा सवंग लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झालेल्या लोकांचा फायदा झालेला दिसतो. राजकीय अधिकार, नागरी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचे आक्रसणे हा त्याचाच परिणाम आहे.\nहा अहवाल असे म्हणतो, की जगातील 195 देशांचा यासंदर्भात अभ्यास करण्यात आला. त्यातील फक्त 87 म्हणजे 45 टक्के देशांना पूर्णतः स्वतंत्र किंवा मुक्त म्हणता येते. 59 देश अंशतः मुक्त आहेत आणि तब्बल 49 देश आजही स्वतंत्र नाहीत. मध्यपूर्वेतील आणि उत्तर आफ्रिकेतील देशांमध्ये स्वातंत्र्याचा संकोच अधिक प्रमाणात होता आणि आजही आहे. 2016 या वर्षी सवंग लोकप्रिय मुद्द्यांचा आधार घेणाऱ्या आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर आगेकूच करणाऱ्या राजकीय शक्तींना जगात सर्वदूर उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याची फारशी कारणमीमांसा हा अहवाल करीत नाही. तरीही त्यातून जे काही मुद्दे सामोरे येतात, त्यात लोकतंत्रातील दुर्गुणांमुळे निर्माण झालेली परिस्थिती हे महत्त्वाचे कारण यामागे दिसते.\nगेल्या पाव शतकात लोकशाहीची पाळेमुळे जगात घट्ट रुजू लागली होती. सोविएत युनियनचे विघटन असो वा जर्मनीचे एकत्रिकरण, या साऱ्यात लोकशाहीप्रति असलेली जगाची आस्था दिसत होती. एकांगी पद्धतीच्या राजवटीही वठणीवर येत होत्या. काही नवी राष्ट्रेही याच काळात उदयास आली. गेल्या काही वर्षांत हा 'ट्रेंड' हळूहळू राष्ट्रवादाच्या नावाखाली लोकतंत्राचाच संकोच करण्यास निघालेला दिसतो. याचे वरकरणी कारण काहीही असले तरी या गोष्टीच्या मुळाशी लोकतंत्राचे काही अंगभूत दोष आहेत, हे कुणालाही नाकारता येणारे नाही. लोकशाहीमध्ये संख्याबळाच्या गणितावर सत्ताकारण साध्य करता येते हे ज्या दिवसापासून स्पष्ट झाले, त्या दिवसापासून लोकांच्या प्रश्‍नांशी असलेला सत्तेचा संबंध संपला. भारतात हे बरेच आधी झाले. अमेरिकेसारख्या देशात त्याची लागण जरा उशिरा झाली. प्रचंड भ्रष्टाचार, नेते-अधिकाऱ्यांच्या संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन, व्हीआयपी कल्चर, अँटी चेंबर कल्चर, दफ्तरदिरंगाई हे सारे लोकांना खुपू लागले होते. त्याबद्दल चीड निर्माण झाली होती. त्यामुळे प्रस्थापित सत्ता अनेक ठिकाणी उलथून लावली गेली. दुसऱ्या टोकाची विचारसरणी मांडणाऱ्यांना उचलून धरले गेले. त्यात राष्ट्रवादाचा जागर करणाऱ्यांनी फायदा उचलला. राष्ट्रवाद हे काही या साऱ्या 'लोकतांत्रिक' दुर्गुणांवरचे उत्तर नव्हे. पण, तसे जाणीवपूर्वक रुजवले गेले आणि असंख्य भाबडी माणसे राष्ट्रवादाच्या घोड्यावर स्वार झाली. सध्या तर भारतासह साऱ्या जगातच राष्ट्रवादाचे घोडे मोठ्या वेगाने दौडू लागले आहे.\nअमेरिकेसोबतच ऑस्ट्रेलियासारख्या उदारमतवादी देशालासुद्धा त्याची लागण झालेली आहे. म्हटले तर या घडामोडी राजकारणाचे एक आवर्तन आणि म्हटले तर त्या चिंताजनक आहेत. राष्ट्रवादाला धार्मिक उन्मादाची किनार लाभते तेव्हा त्यात विखार आणि विद्वेषाविना काहीही जन्माला येत नसते. तेच प्रांतवाद, भाषावादाचे आहे. राष्ट्रवाद हे अशा संकुचित वादांचेच विस्तारित स्वरूप आहे. अमेरिकेत काळ्या-गोऱयांचा संघर्ष नवा नाही. त्यातील रक्तपातही नवा नाही. पण, बंदुकांचा अमेरिकेला सराव असला तरी भारतीय लोकांना ठरवून गोळ्या घालण्याचे प्रकार अलीकडच्या काळातले. राष्ट्रवादाने जन्माला घातलेला हा विद्वेषच आहे. हा आमचा देश किंवा प्रदेश इथल्या नोकऱ्या आमच्या, इथली संपत्ती आमची, हे अशांच्या राष्ट्रवादाचे उथळ तत्त्वज्ञान. एकीकडे जागतिकीकरणाच्या बाता करायच्या, जागतिक व्यापारच नव्हे तर सांस्कृतिक संवाद वाढावा असे सांगायचे, तसे करार-मदार करायचे आणि दुसरीकडे 'आमची माती तिथं आमचीच माणसं' असा उफराटा न्याय लावायचा. तीनेकशे वर्षांपूर्वी अमेरिका नावाचे काहीच अस्तित्वात नव्हते. तो देशच स्थलांतरितांनी घडविला. आता त्याच स्थलांतरितांनी 'आमची माती' असा उद्‌घोष लावला असेल तर आश्‍चर्याचेच आहे.\nया विश्‍वातील अनेक प्रमुख देशांची निर्मिती ही स्थलांतरितांमधूनच झाली. अनेक देशांमध्ये स्थलांतरितांनी काही ना काही योगदान दिले. ते सारेच राष्ट्रवादाच्या नावाखाली मिटवून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकतंत्रातून सारेच चांगले घडले, असा दावा करण्याचे कारण नाही. पण, राष्ट्रवाद हे काही लोकतंत्रातील दुर्गुणांचा नाश करणारे औषध असू शकत नाही. त्यातून फुकाचा उन्मादच वाढतो. सध्या भारतासह अनेक देशांमध्ये राष्ट्रवादाचा उन्माद शिगेवर आहे. लोकशाहीशिवाय या जगाला दुसरा पर्याय नाही. लोकशाहीमध्ये अनेक दुर्गुण असतील. परंतु, 'लेसर इव्हिल' म्हणून सिद्ध झालेली ही राज्यपद्धती आहे. दुनियेने लोकतांत्रिक होण्यासाठी बरीच मोठी किंमत मोजली आहे. हुकूमशाही, राजेशाही, साम्राज्यशाही या साऱ्यांपेक्षा लोकशाही तिच्या दुर्गुणांसह दुनियेच्या कानाकोपऱ्यात लोकांनी स्वीकारली ती याच कारणामुळे. लोकशाहीच्याच वर्चस्वाखाली महिला-बालकांचे हक्क, अपंगांचे हक्क, मानवाधिकार या साऱ्यांचे धडे गेल्या अर्धशतकात जगाने घेतले.\nअनेक देशांनी त्यासाठी कायदे केले. लोकशाही नसती तर हे कायदेही होऊ शकले नसते आणि कायदे झाले नसते तर त्यांचा थोड्याफार प्रमाणात झालेला फायदासुद्धा वंचितांना होऊ शकला नसता. प्रांतवाद, भाषावाद, धर्म किंवा जातींच्या अस्मिता जोपासणारी कथित राष्ट्रवादाची सत्तेतली पोळीही लोकतांत्रिक मार्गांनीच शेकली जात आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. माणसं मनाने उदार असली तरच सामाजिक लोकशाही निर्माण होते. तशी लोकशाहीच राजकीय लोकशाहीला स्थैर्य प्राप्त करून देते. ते नसेल तर काय होते, हे सारी सुजाण माणसे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेतच\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nलहानपणापासूनच मी या भूमीपासून, माणसांपासून दूर गेलेलो होतो. आता आपलेपणा अचानक कुठून पैदा करू बरं, मला वाचन, अध्यात्म वगैरे आवडी जोपासता आल्याच...\nमंगळवेढ्यात अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली\nमंगळवेढा (सोलापूर) : दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे दुःखद निधनाबद्दल शहरातील आठवडा बाजारातील भाजी मंडईत सर्वपक्षीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=129", "date_download": "2018-08-19T02:21:59Z", "digest": "sha1:27MSBKBB3CDG6CTZVJSWIG6EFQ5AOTLO", "length": 5906, "nlines": 50, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | टाऊन हॉल मैदानाची दरवर्षी तुंबई, यंदाही झाली, कुठे आहे इंद्रप्रस्थ?", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nटाऊन हॉल मैदानाची दरवर्षी तुंबई, यंदाही झाली, कुठे आहे इंद्रप्रस्थ\nहे आहे लातुरचं ऐतिहासिक टाऊन हॉल मैदान. या मैदानावर दरवर्षी पावसाळ्यात अशा पद्धतीनं पाणी साचतं. मैदानाची नासाडी होते. चार महिने ते कुणाच्याही कामाला येत नाही. या मैदानावर एवढे पाणी साचत असेल तर त्याचा उतार काढून एखाद्या कोपर्‍यात शोषखड्डा घ्यायला हवा. जेणेकरुन मैदानावर पाणी जमणार नाही, पडणारे पाणी शोषखड्ड्यात जाऊन पुनर्भरण होईल. सगळेजण हे मैदान बघतात पण कुणीच त्यावर उपाय करीत नाही. इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानवाल्यांनाही हे सुचलं नाही. अजून वेळ गेलेली नाही. हा प्रयोग करता येईल. मैदानही नीट राहील आणि जलपुनर्भरणही होईल.\nलातूर शहरात शेततळी, उत्पन्नाचं नवं साधन\nबाभळगाव चौकात लोकनेते विलासरावांची भव्य होर्डींग्ज ...\nलातूरला पुन्हा पिवळ्या पाण्याची शिक्षा.... ...\nकुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे\nकन्हेरी जोमात, पाम कोमात\nपेट्रोल पंपही बंद, हजारोजणांची फजिती ...\nपोस्टाची पेटी, कचरा आणि गाढवं ...\nदहा वाजून दहा मिनिटांनी घड्याळ थांबणार\nहा मौत का कुआं पाकिस्तानात आहे का\nडिजिटल पोस्टर्सच्या मागे मावळे..... ...\nअविनाश चव्हण प्रकरण: पोलिसांचा मुक्काम राहुटीत...... ...\nप्लास्टीक कारवाईच्या भितीने दुकानच केले रिकामे\nकुणाला मदत, कुणाला आधार कसलं पोलिस केंद्र\nहिरवे करून गेला पाऊस पण अजून पत्ता नाही ..... ...\nमहिनाभराचा मुक्काम, या वानराला काय हवे असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sag-wood-seized-35124", "date_download": "2018-08-19T02:04:33Z", "digest": "sha1:DKDQU6B3EIDDVU64RHFNE6S3CATOYUVS", "length": 13512, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "sag wood seized सागासह 3 लाख 70 हजारांचे लाकूड जप्त | eSakal", "raw_content": "\nसागासह 3 लाख 70 हजारांचे लाकूड जप्त\nबुधवार, 15 मार्च 2017\nमंडणगड - मंडणगड येथील वन विभागाने कुंबळे व शेनाळे येथे केलेल्या कारवाईत सागाच्या लाकडांसह एकूण 3 लाख 70 हजार रुपयांचा अवैध लाकूडसाठा जप्त केला आहे. या संदर्भात वनरक्षक उदय भागवत यांनी माहिती दिली. तालुक्‍यात आठवडाभरात आढळलेला हा दुसरा अवैध साठा आहे.\nमंडणगड - मंडणगड येथील वन विभागाने कुंबळे व शेनाळे येथे केलेल्या कारवाईत सागाच्या लाकडांसह एकूण 3 लाख 70 हजार रुपयांचा अवैध लाकूडसाठा जप्त केला आहे. या संदर्भात वनरक्षक उदय भागवत यांनी माहिती दिली. तालुक्‍यात आठवडाभरात आढळलेला हा दुसरा अवैध साठा आहे.\nवन विभागाने शनिवारी (ता. 11) कुंबळे येथे केलेल्या कारवाईत अशोक जाधव यांच्या घराच्या परिसरात 32.732 घनमीटर विनापरवाना जळाऊ लाकडे व इमारतींसाठी लागणाऱ्या लाकडांचा साठा आढळून आला.\nयामध्ये 121 घनमीटर जळाऊ लाकडे, तर आंबा, साग, जांभूळ, बिवळा, असे एकूण 110 नग आढळून आले. जागामालक अशोक जाधव यांच्याकडे संबंधित लाकडे तोडण्याचा अथवा वाहतूक करण्याचा कोणताही परवाना आढळून आला नाही. त्यामुळे शासकीय दराप्रमाणे जाधव यांच्याकडे 2 लाख 10 हजार 238 रुपये किमतीचा अनधिकृत लाकूडसाठा आढळून आला आहे. याचबरोबर मंगळवारी वनरक्षक उदय भागवत व ढाकणे यांनी शेनाळे येथील अशोक दळवी यांच्या मालकीच्या लाकडाच्या गिरणीवर केलेल्या कारवाईत 30 घनमीटर आकारमानाचे सागाचे 500 नग आढळून आले. वन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील कागदपत्रांची चौकशी केली असता लाकूड व्यावसायिक आदेश केणे यांनी 163 नग (10.788 घनमीटर) सागाच्या तोडीचे व वाहतुकीचे कोणत्याही प्रकारचे परवाने उपलब्ध नसल्याचे सांगितले. यामुळे शेनाळे येथील लाकूड गिरणीत विनापरवाना विनापास आढळलेले 1 लाख 60 हजार रुपये किमतीचे सागाचे लाकूड वन विभागाने जप्त केले. वनअधिनय 1927 चे कलम 41 2(ब) प्रमाणे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, वन विभागाच्या माध्यमातून पुढील कारवाई होत आहे. या संदर्भात वन विभागाकडे संबंधितांविरोधात कोणती कार्यवाही होणार, याची विचारणा केली असता दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.\nवन विभागाचे भय संपले\nविनापरवाना लाकूडतोडीविरोधात वन विभागाने चार दिवसांत केलेल्या कारवाईत सुमारे 15 लाखांचा अवैध लाकूडसाठा वन विभागाने ताब्यात घेतल्याने वन विभागाचे लाकूड व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे भय शिल्लक नसल्याचा निष्कर्ष निघतो. वन विभागाचा अनधिकृत लाकूडतोडीवर अंकुश राहिलेला नाही, हेच यावरून सिद्ध होते.\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू\nकल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...\nदहा वर्षे गैरहजर शिक्षिका पुन्हा सेवेत\nभिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात काम करणारी सहशिक्षिका तब्बल 10 वर्षे गैरहजर राहून पुन्हा कामावर रुजू झाली आहे. या सहशिक्षिकेने रजेवर...\nभगवद्‌गीता हा महाभारताचा भाग- डॉ. जॉयदीप बागची\nपुणे- \"भगवद्‌गीता हा महाभारताचा भाग नाही, असा अनेक विचारवंत, संशोधकांच्या वादातीत मांडणीला कोणताही आधार नाही. त्यामुळे भगवद्‌गीता हा महाभारताचाच एक...\nविद्यापीठ चौकात पिस्तुलातून गोळीबार\nपुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात आज सकाळी अकराला एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला. भर दिवसा...\nरुग्णांना स्मार्ट कार्ड; कॅंटोन्मेंटच्या पटेल रुग्णालयाचा कारभार होणार संगणकीकृत\nपुणे : पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचा कारभार संगणकीकृत होणार आहे. याअंतर्गत उपचार करणाऱ्या रुग्णांना स्मार्ट कार्ड दिले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/03/13/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-19T01:42:35Z", "digest": "sha1:W22VWL36M6X6KJNJZRRHYF45KCWDMH25", "length": 22841, "nlines": 258, "source_domain": "kayvatelte.com", "title": "पाकिस्तान ज्वालामुखीच्या तोंडावर.. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nन्यायाधीशांना बरखास्त केल्या बद्दल पाकिस्तानात सगळ्या वकील लोकांनी कराची ते इस्लामाबाद लॉंग मार्च काढला .या मार्च ला असफल करण्यासाठी आसिफ अली जरदारी आपल्या पार्श्व भागाला पाय लावून ईराण हुन पळत पळत पाकिस्तानला परत आलेत.त्यांना त्यांच्या अपरोक्ष झालेल्या लष्कर प्रमुखांच्या आणि पंतप्रधान झालेल्या गुप्त बैठकीची बहुतेक भीती वाटली असेल म्हणून ते परत आले असंही काही लोकं म्हणतात. की …आपला पण झुल्फिखार अली भुत्तो प्रमाणे झुला होऊ नये म्हणून असेल की …आपला पण झुल्फिखार अली भुत्तो प्रमाणे झुला होऊ नये म्हणून असेल (झुला होणे:- पक्षी फासावर झुलणे)\nआल्या बरोबर त्यांनी पंतप्रधान गिलानी यांच्या बरोबर मिटींग केली. (बरोबर आहे , सेनाध्यक्षांशी पंतप्रधानांच काय बोलणं झालं ते माहिती करुन घ्यायचं असेल बहुतेक) खरं तर, मला असं वाटलं होतं की इथे एअरपोर्ट वरच ह्यांची गेम करतील लष्कराचे लोक , आणि लष्करी राजवट लागू करतील. पण तसे झाले नाही.\nपाकिस्तानात पण बघा, भारता प्रमाणेच विरोधी पक्ष आपलं सरकारला कोंडीत पकडण्याच काम इमाने इतबारे करतो. नवाज शरिफ पण विरोधी पक्षाच्या नेत्याच्या भुमिकेत देश खड्ड्यात गेला तरीही बेहत्तर.. राजकीय मायलेज मिळालेच पाहिजे या उद्देशाने या लॉंग मार्च ची पाठराखण करताहेत.\nनवाझ शरिफ यांच म्हणणं असं आहे की आमची बरबटलेली आम्ही आपली स्वच्छ करण्यास समर्थ आहोत, म्हणून अमेरिकेने मधे मधे करु नये-\nआता तुम्ही म्हणाल की अमेरिकेला सांगणारे हे कोण टिकोजी राव लागून गेलेत अमेरिका ह्यांचं ऐकणार आहे कां अमेरिका ह्यांचं ऐकणार आहे कांनुकताच पाकिस्तानला अमेरीके कडून मिळालेला ५० कोटींचा मलिदा अजुन हजम पण झाला नसेल…हा नियमित मिळणारा मलिदा बंद झाला तर हे सगळे पाकिस्तानी उपाशी मरतील ,अराजक माजेल पाकिस्तान मधे.\nअमेरिकन सैन्य लषकरी राजवटीला पाठींबा देईल ( स्वात मधला प्रॉब्लेम्स पहाता) असे वाटते.\nहे असले भंकस लॉंग मार्च काढण्यापेक्षा नवाझ शरिफ यांनी त्या तालिबानच्या मुस्क्या बांधायला सरकारला भाग पाडले तर जास्त बरे झाले असते. स्वात मधे तालिबानला मान्यता दिली गेली तेंव्हा तर ह्या नवाज भाई ने मिठाची गुळणी धरली होती , तेंव्हाच जर थोडा जोर लावला असता तालिबान शासनाच्या विरोधात तर समजण्यासारखे होते. पण पाकिस्तानातील कट्टरपंथी विरोध पण नवाज शरिफ यांना नकोय. केवळ त्याच कारणासाठी ‘स्वात’ इशु च्या वेळेस आपली चोच उघडली नव्हती मियांभाईने….तिकडे तालिबानचा कॅन्सर फोफावतो आहे आणि हे नवाज शरिफ , वकिलांचे मोर्चे काढताहेत..\nएक बाकी पहाण्यात आलंय , पाक मधे कुठलाही राजकीय नेता तालिबान च्या विरुध्द ’ब्र’ काढायला धजावत नाही.धन्य आहे रे बाबा माझ्या तर आकलन शक्ती च्या बाहेरची गोष्ट आहे ही….बरं, हा लॉंग मार्च काढून काय मिळणार आहे पाकिस्तानमधे माझ्या तर आकलन शक्ती च्या बाहेरची गोष्ट आहे ही….बरं, हा लॉंग मार्च काढून काय मिळणार आहे पाकिस्तानमधे गांधी स्टाइलने मेसेज कन्व्हे होईल का नेत्यांना गांधी स्टाइलने मेसेज कन्व्हे होईल का नेत्यांना हा मार्च सफल होऊ नये म्हणून आधीच शेकडॊ नेत्यांना अटक करण्यात आलेली आहे. दोनच दिवसापुर्वी पोपटासारखा स्टेटमेंट देणारा इम्रान खान कुठल्या तरी बिळात लपुन बसलाय….\nपण एका गोष्टीचं आश्चर्य आणि नवल वाटतं की नवाज शरिफ अटक होण्याची खात्री असुन सुद्धा इतक्या जोरात रॅली – मार्च साठी आपला पाठींबा देत आहेत .. मे बी फॉर पोलिटीकल मायलेज\nनाही.. ते कारण नाही… नवाज शरिफ पण तुम्हाला काय इतका सरळ वाटला काय हे सगळं कां होतंय हे सगळं कां होतंय तर खरं कारण हे की २५ फेब्रुवारी ला नवाज शरिफ वर सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णया प्रमाणे जुन्या क्रिमिनल रेकॉर्ड्स मुळे शरीफ वर निवडणुक लढविण्यासाठी बंदी घातली आहे.मला तर असं वाटतं की आता जे काही सुरु आहे ते केवळ सुप्रीम कोर्टाचे जज बदलणे हाच उद्देश ठेवुन केलेला एक राजकीय स्टंट तर नाही\nआता समिकरण असं आहे ..\n{(पंतप्रधान गिलानी+ परवेझ कयानी) – (नवाझ शरिफ आणि जरदारी जेल मधे) } + अमेरिकेचा वरवंटा = पाकिस्तान स्टॅबिलिटी() } + अमेरिकेचा वरवंटा = पाकिस्तान स्टॅबिलिटी(\n{(परवेझ कयानी + नवाज शरिफ)- (झरदारी आणि गिलानी जेल मधे)}+ अमेरिकेचा वरवंटा= पाकिस्तान स्टॅबिलिटी()}+ अमेरिकेचा वरवंटा= पाकिस्तान स्टॅबिलिटी(\nकी हे सगळे एका बाजुला आणि\n(जनरल मुशर्र्फ + अमेरिकी वरवंटा)-( इतर सगळे जण) = पाकिस्तानमधली स्टॅबिलिटी(\nहो.. अमेरिकेचा वरवंटा ह्यांच्या टाळक्यात पडल्याशिवाय यांना समजणार नाही.. अन्यथा.. तालिबानी कट्टर लोकं टेक ओव्हर करतिल..\nबरं हे गिलानी म्हणताहेत पंजाब मधला गव्हर्नर रुल काढायला मी जरदारींना सांगतो. “सांगतो”म्हणजे काय ते मला नाही कळले.. ‘राष्ट्रपतिंना ‘ पंतप्रधानांनी काय करायचं ते सांगायचं अन ‘राष्ट्रपतिनी’ ते ऐकायचं..लै भारॊ( म्हणजे काय पाकिस्तानमधे पण राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅंपच कां\nबरं एक बघा, जर तिथली गव्हर्नर राजवट काढल्याने काय होणार आहे ह्या पाकिस्तानी लोकांची लायकी तरी आहे का लोकशाही मिळवण्याची.. ह्या पाकिस्तानी लोकांची लायकी तरी आहे का लोकशाही मिळवण्याची.. त्यांना अर्थ तरी कळतो का लोकशाहीचा त्यांना अर्थ तरी कळतो का लोकशाहीचा इथे गव्हर्नर राजवट काढली तर तालिबानी लोकांना थांबवण्याची कुठली योजना आहे का सरकार जवळ इथे गव्हर्नर राजवट काढली तर तालिबानी लोकांना थांबवण्याची कुठली योजना आहे का सरकार जवळ नाहितर इथे पण दुसरा स्वात तयार होईल..\nभारताच्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्वाचे म्हणजे , युएस सिनेट मधे , दोन यु एस मिलिट्री ऑफिशिअल्स च्या म्हणण्याप्रमाणे पाकिस्तान गव्हर्नमेंट ने तालिबान आणि अल कायदा च्या लोकांना क्वेटाहुन ऑपरेट करण्यास ग्रिन सिग्नल दिलेला आहे. म्हणजे क्वेटा हे तालिबान्याचे हार्ट तर ट्रायबल एरिया म्हणजे नर्व्हस सिस्टीम आहे.\nलष्करे तोयबा स्ट्रॅटॅजिकली अल कायदा ची जागा घेण्यास तयार करण्यात आले हेत. अमेरिकेतिल पाकिस्तानी आणि लष्करचे खंदे समर्थक आता नॉर्थ अमेरिके मधे हल्ला करु शकतात. क्वेटा मधे ( तालिबान काउन्सिल ही “क्वेटा शुरा” ह्या नावाने तालिबानी अगदी ओपनली गव्हर्नमेंट च्या नाकाखाली टिच्चुन कारभार करताहेत असे पण सिनेट मधे सांगण्यात आले.\nतेंव्हा भारतीयांनी जस्ट वेट ऍंड वॉच पॉलिसी अडॉप्ट करणे आवश्यक आहे असे वाटते. तसंही कुठेतरी वाचण्यात आलंय की तालिबानी आता पेशावर वरती कब्जा करणार आहेत.. जर ही बातमी खरी असेल , तर मिलिट्री राजवट हेच एक उत्तर दिसतंय.\nजर…. पाकिस्तानमधे अराजक माजलं तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा अमेरिकेला होइल. तसंही म्हंटलं तर पाकिस्तान हे अमेरिकेसाठी एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे, तेंव्हा तिथुन पुल आउट करण्याचा गाढवपणा ते कदापिही करणार नाहीत..\nपाकिस्तान सध्या ज्वालामुखी च्या तोंडावरच बसलेला आहे आणि ज्वालामुखी धुमसतो आहे……….\n6 Responses to पाकिस्तान ज्वालामुखीच्या तोंडावर..\nमला तर वाटते की मुश्र्फ नक्की येतिल, मागल्या दाराने का होइना पण ते टेक ओव्हर करतिल. अमेरिका पण म्हणते की मुश्र्फ च्या काळात तालिबान वर बरा कंट्रोल होता.तेंव्हा अमेरिका पण त्यांनाच सपोर्ट करेल.\nकॉमेंट्स करता आभार.. मी ऑफिस मधे आहे त्यामुळे न्युज पाहिलेल्या नाही. अहो, मी इथे काही विशेष लिहिलं नाही, फक्त सगळ्या पॉसिब्लिटीज इथे लिस्ट आउट केल्या आहेत. भारताच्या दृष्टिने बरं होइल मिलिट्री टेक ओवर करेल तर..\n सेल फोन मस्तच आहे..\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=902", "date_download": "2018-08-19T02:22:01Z", "digest": "sha1:I5J46E7IYNYLFLSBO5LCXBXACHCIQ7JZ", "length": 6409, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लोकनेते विलासरावांना हजारोजणांचे अभिवादन", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nलोकनेते विलासरावांना हजारोजणांचे अभिवादन\nबाभळगावच्या विलासबागेत नागरिक, कार्यकर्ते, नेत्यांची गर्दी, राज्यभरातून हजेरी\nरवींद्र जगताप, किशोर पुलकुर्ते 1805 Views 26 May 2018 व्हिडिओ न्यूज\nलातूर: लोकनेते, लातुरचे भाग्यविधाते, लातुरच्या नावाची ओळख जगभर करुन देणारे विलासराव देशमुख यांची आज ७३ वी जयंती. या निमित्ताने आज बाभळगाव या त्यांच्या मूळ गावी विलासबागेत अभिवादन करण्यात आले. सकाळी नऊ वाजता भक्तीमय वातावरणात, भक्तीसंगिताच्या पार्श्वभूमीवर हजारोजणांनी या लोकनेत्याला अभिवादन केले. अनेकांनी माथा टेकला, कित्येकांनी दंडवतही घातला. लातूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी हजर होते. बाळकृष्ण धायगुडे यांनी उत्तम संचलन केले तर बोरगावकर बंधूंनी अभंग आणि भक्तीगिते सादर केली.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2010/10/27/%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2018-08-19T01:42:15Z", "digest": "sha1:HEB4BWO456T5PBVXUBZHZSH6FPPJVG3E", "length": 49171, "nlines": 658, "source_domain": "kayvatelte.com", "title": "लहानशी गोष्ट…. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nमुंबई आणि मराठी माणुस… →\nरोहन.. नुकताच ऑफिसमधून घरी आला होता. आल्याबरोबर हातातली लॅपटॉप ची बॅग नेहेमीच्या सवयी प्रमाणे सरळ समोरच्या सोफ्यावर फेकली आणि सोफ्यावर बसूनच बूट काढणे सुरु केले. अपेक्षेने नेहाकडे पाहिले, की आता ती ओरडेल – “अरे बूट बाहेर काढून मग घरात ये…. लॅपटॉपची बॅग जागेवर ठेव.” पण आज काय झालं होतं कोणास ठाऊक तिने रोहन कडे पुर्ण दुर्लक्ष करून, तिने स्वतः त्याची लॅपटॉप ची बॅग उचलून जागेवर ठेवली.\nखरं म्हणजे नुकतंच लग्न झालेलं होतं दोघांच, फार तर दोन वर्ष झाले असतील. लग्न झाल्यापासून दिवस कसे मस्त मजेत जात होते दोघांचेही. ऑफिस संपलं की बाहेर फिरणं, सिनेमा, नाटकं.. सगळी मज्जा मज्जा सुरु होती. तसं म्हंटलं तर रोहन पुण्याचा.. आणि नेहा पण पुण्याचीच. दोघांचेही आईवडील पुण्यालाच, त्यामुळे मुंबईला फक्त दोघंच रहायची. ठरवून झालेलं लग्नं, त्यामुळे दोघांनाही एकमेकांना समजून घ्यायलाच थोडे दिवस सुरुवातीला अनोळखी इसमा बरोबर रहायचं म्हणजे थोडं अवघडल्यासारखं झालं होतं नेहाला, पण लवकरच दोघांनाही एकमेकांची सवय झाली. आणि आज तर अशी परिस्थिती होती की दोघांचंही एकमेकांशिवाय पानही हलत नव्हतं.\nकाही गोष्टींची सवय झालेली असते. एखाद्या प्रसंगी बायकोने कसे वागावे किंवा नवऱ्याने कसे वागावे याचे आराखडे मनात तयारच असतात. एखाद्या दिवशी मस्त पैकी नाटकाला किंवा सिनेमाला जायचा प्लान करावा आणि नेमकं ऑफिस मधेच काहीतरी महत्वाच काम निघावं, असं हल्ली बरेचदा व्हायचं. पण करणार काय किंवा नवऱ्याने कसे वागावे याचे आराखडे मनात तयारच असतात. एखाद्या दिवशी मस्त पैकी नाटकाला किंवा सिनेमाला जायचा प्लान करावा आणि नेमकं ऑफिस मधेच काहीतरी महत्वाच काम निघावं, असं हल्ली बरेचदा व्हायचं. पण करणार काय प्रेम वगैरे ठीक आहे हो.. पण पोटासाठी पण बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. आज तर रोहनला अगदी खात्री होती की उशीरा घरी आलोय म्हणून घरात महाभारताचा पहिला अध्याय होणार प्रेम वगैरे ठीक आहे हो.. पण पोटासाठी पण बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. आज तर रोहनला अगदी खात्री होती की उशीरा घरी आलोय म्हणून घरात महाभारताचा पहिला अध्याय होणार पण आजचं नेहाचं वागणं अगदी त्याच्या अपेक्षे विरुद्ध पण आजचं नेहाचं वागणं अगदी त्याच्या अपेक्षे विरुद्ध काय झालं असेल बरं आज काय झालं असेल बरं आज रोहन मनातल्या मनात विचार करू लागला. मुंबईकरांच्या सवयी प्रमाणे रोहन पायातले सॉक्स काढून सरळ बाथरूममध्ये आंघोळीला पळाला. फ्रेश होऊन बाहेर येतो तर समोर चहाचा वाफाळलेला कप घेऊन नेहा उभी होतीच.\n“सावध हो मित्रा, सावध” त्याच्या सबकॉन्शस माईंडने त्याला सावध केले. रोहन सोफ्यावर बसला आणि आता काय बॉम्ब फुटणार याची वाट पाहू लागला. रोहन आपली मानसिक तयारी करून बसला होता… आता ती जे काही सांगेल ते ऐकून घेण्याची मानसिक तयारी” त्याच्या सबकॉन्शस माईंडने त्याला सावध केले. रोहन सोफ्यावर बसला आणि आता काय बॉम्ब फुटणार याची वाट पाहू लागला. रोहन आपली मानसिक तयारी करून बसला होता… आता ती जे काही सांगेल ते ऐकून घेण्याची मानसिक तयारी नेहा हळूच त्याच्या मुडचा अंदाज घेत समोर बसली आणि म्हणाली “आज किनई आईचा फोन आला होता.” चहाचा घोट तोंडात होताच; एकदम ठसका लागला रोहनला . “कशासाठी आलाय फोन नेहा हळूच त्याच्या मुडचा अंदाज घेत समोर बसली आणि म्हणाली “आज किनई आईचा फोन आला होता.” चहाचा घोट तोंडात होताच; एकदम ठसका लागला रोहनला . “कशासाठी आलाय फोन काय झालं\n“लहान बहीणीचं लग्न ठरलंय.’ इती नेहा.\n” उत्स्फुर्तपणे उद्गार निघाले रोहनच्या तोंडून आणि ‘अरे, अशी प्रतिक्रिया द्यायला नको.’ म्हणून लगेच म्हणाला, “इतक्या लवकर अजून लहानच आहे ती अजून लहानच आहे ती” आणि वेळ मारून नेली.”\nत्याला आठवलं, एक वर्षा पूर्वीचीच तर गोष्ट आहे. तिची आई आली होती आणि म्हणाली होती की, “आता अधिक महिना आहे, म्हणून नेहाला माहेरी घेऊन जाते.” मोठ्या मुश्किलीने एक महिन्याचा प्लान १५ दिवसावर आणला होता. “या वेळेस किती दिवस” कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं होतं रोहनच्या. काही न बोलता तो चहा संपवण्याचा मागे लागला. तशी नेहा होतीच सुंदर, आता समजा पुन्हा महिन्याभरासाठी नेलं तिला तर उगाच काहीतरी प्रश्न डोक्यात येत होते रोहनच्या. तिला सरळ विचारायची पण हिम्मत होत नव्हती की, “का गं बाई” कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं होतं रोहनच्या. काही न बोलता तो चहा संपवण्याचा मागे लागला. तशी नेहा होतीच सुंदर, आता समजा पुन्हा महिन्याभरासाठी नेलं तिला तर उगाच काहीतरी प्रश्न डोक्यात येत होते रोहनच्या. तिला सरळ विचारायची पण हिम्मत होत नव्हती की, “का गं बाई किती दिवसाचा प्रोग्राम आहे या वेळी” किती दिवसाचा प्रोग्राम आहे या वेळी” मागच्या वेळ प्रमाणे एकदम न चिडता, त्याने शांतपणे चहाचा कप बाजूला ठेवत तिला विचारले ” अवश्य जा, तू जायलाच हवंस. अगं, शेवटी तुझ्या सख्ख्या बहिणीचं लग्नं आहे घरी.” नेहा विचारात पडली. “अरे मला पण खरं तर जायची इच्छा नाहीच, पण काय करणार जावं लागेलच.” नेहाला वाटत होतं की रोहनने आपल्याला थांबवावं, आपली मनधरणी करावी, की तू जाऊ नकोस म्हणून. पण रोहन मात्र अगदी स्थितप्रज्ञासारखा बसला होता. तिला थोडी काळजी वाटली, “ही वादळापूर्वीची शांतता तर नाही नां मागच्या वेळ प्रमाणे एकदम न चिडता, त्याने शांतपणे चहाचा कप बाजूला ठेवत तिला विचारले ” अवश्य जा, तू जायलाच हवंस. अगं, शेवटी तुझ्या सख्ख्या बहिणीचं लग्नं आहे घरी.” नेहा विचारात पडली. “अरे मला पण खरं तर जायची इच्छा नाहीच, पण काय करणार जावं लागेलच.” नेहाला वाटत होतं की रोहनने आपल्याला थांबवावं, आपली मनधरणी करावी, की तू जाऊ नकोस म्हणून. पण रोहन मात्र अगदी स्थितप्रज्ञासारखा बसला होता. तिला थोडी काळजी वाटली, “ही वादळापूर्वीची शांतता तर नाही नां\nनेहा स्वयंपाक घरात गेली आणि स्वयंपाकाला लागली. रोहन नेहेमीप्रमाणेच मागे मागे आला आणि तिच्याजवळ घुटमळू लागला. पण त्याच्या वागण्यात नेहेमीचा सहजपणा नव्हता. रोहनला घडीच्या पोळ्या लागायच्या, पोळ्यावाल्या बाईंच्या हातचे फुलके त्याला अजिबात आवडत नव्हते. अजून तरी वजन आटोक्यात आहे, म्हणजे थोडं वाढलंय म्हणा लग्नानंतर, पण तेवढं तर होणारंच शेवटी सुख मानवतच ना माणसाला- लग्नापूर्वी ५९ किलॊ असलेला रोहन आता चांगला ६५ किलो झालेला होता.\nतिचे विचार चक्र सुरुच होते. आपण गावाला गेल्यावर त्याचे कसे होणार बाईंच्या हातची भाजी तर अजिबात आवडत नाही त्याला. कसं मॅनेज करेल तो बाईंच्या हातची भाजी तर अजिबात आवडत नाही त्याला. कसं मॅनेज करेल तो पूर्वी पण म्हणजे लग्नापूर्वी एकटा रहायचाच नां.. त्याला काय फरक पडतो पूर्वी पण म्हणजे लग्नापूर्वी एकटा रहायचाच नां.. त्याला काय फरक पडतो मस्त पैकी स्वयंपाक बनवेल आणि खाईल आपला घरीच. पण त्याला स्वयंपाक येत नाही, हा पण तर एक प्रश्न आहेच मस्त पैकी स्वयंपाक बनवेल आणि खाईल आपला घरीच. पण त्याला स्वयंपाक येत नाही, हा पण तर एक प्रश्न आहेच तिच्या शेजारी किचन टेबल वर दररोजच्या प्रमाणे रोहन उभा होता – आणि कोशींबीरीचा कांदा चिरत होता. कांद्याटोमॅटॊची दाण्याचं कुट घालून केलेली कोशिंबीर त्याला खूप आवडायची आणि हे दररोजचं चिरण्याचं काम पण त्याचंच होतं. कांदे चिरल्यामुळे डॊळ्यात आलेलं पाणी पुसुन टाकलं त्याने.\nजेवतांना पुन्हा नेहाने विषय काढला की उद्या दादा येणार आहे न्यायला. रोहन शांतपणे म्हणाला की ठीक आहे , “अवश्य जा तू” पुन्हा तोच डायलॉग – “तुझ्या बहीणीचं लग्नं आहे ना तू तर जायलाच हवं…” नेहा आता मात्र वैतागली.. अरे हे चाललंय काय तू तर जायलाच हवं…” नेहा आता मात्र वैतागली.. अरे हे चाललंय काय हा माणूस खरं खरं मनातलं का बोलून टाकत नाही हा माणूस खरं खरं मनातलं का बोलून टाकत नाही कां बरं असं विनाकारण छळतोय हा कां बरं असं विनाकारण छळतोय हा एकदाचा ओरड, चिडचीड कर, मनातली सगळी आग ओकून टाक, म्हणजे तुला पण बरं वाटेल आणि मला पण. परंतु रोहन मात्र अगदी ढीम्म बसला होता. काहीच प्रतीक्रीया न देता एकदाचा ओरड, चिडचीड कर, मनातली सगळी आग ओकून टाक, म्हणजे तुला पण बरं वाटेल आणि मला पण. परंतु रोहन मात्र अगदी ढीम्म बसला होता. काहीच प्रतीक्रीया न देता समोरचा माणूस जेंव्हा मनातलं न बोलता कुढत बसतो तेंव्हा दुसऱ्या माणसाला खरंच वैताग येतो. काही न बोलता तिने पानं घ्यायला सुरुवात केली. दोघंही अगदी काहीच विशेष झालेले नाही असे वागत होते. **********\nपेल्यातली वादळं पेल्यातच शमतात. तशीच नविन लग्न झालेल्यांची भांडणं पण पाच सहा तासात संपून जातात. इथे तर भांडण पण झालेलं नव्हतं 🙂 टीव्ही लाऊन बसले दोघंही. नेहाला शेवटी रहावलं नाही. म्हणाली, “तू घरी कंटाळशील ना “कंटाळा आणि मला मी आपला मस्त मजा करीन घरी.” “म्हणजे तुला कंटाळा येणार नाही अरे तुला जेवणात इतक्या व्हेरायटीज लागतात, कसं होईल तुझं अरे तुला जेवणात इतक्या व्हेरायटीज लागतात, कसं होईल तुझं” ” त्यात काही विशेष नाही, मी करीन मॅनेज. एकच महिना तर आहे ना” ” त्यात काही विशेष नाही, मी करीन मॅनेज. एकच महिना तर आहे ना ठीक आहे. तू जा लग्नाच्या तयारीला, मी माझा स्वयंपाक करीन नाहीतर कधी कंटाळा आलाच तर बाहेरून फोन केला की घरपोच डबा येतोच.” ”\n म्हणे करीन मॅनेज. तू कसला करू शकतोस मॅनेज रोजचं बाहेरचं खाणं तुला आवडणार तरी आहे का रोजचं बाहेरचं खाणं तुला आवडणार तरी आहे का काहीच्या काहीच बोलतोय तू.”\n“विश्वास बसत नाही की मॅनेज करू शकेन म्हणून चल लागली आपली पैज, तू जाऊन ये माहेरी, आणि तू येई पर्यंत माझं वजन कमीत कमी एक किलो तरी वाढलेले असेल, आणि ते वाढलेले वजन हेच माझ्या निट राहील्याचा पुरावा असेल बघ”\n“नेहा चपापली, आणि थोडा विचार करून म्हणाली, की चालेल, पण शर्यत कसली लावायची” रोहन ने हळूच तिच्या कानात काहीतरी सांगितलं, आणि ती म्हणाली “चल हट.. काहीतरीच काय बोलतोस” रोहन ने हळूच तिच्या कानात काहीतरी सांगितलं, आणि ती म्हणाली “चल हट.. काहीतरीच काय बोलतोस” पण शेवटी स्वतःच्या जिंकण्याची नेहाला पूर्ण खात्री होती.\n“तर ठरलं.. मी जाईन दादाबरोबर आणि एक महिन्यानंतर जेंव्हा घरी येईल तेंव्हा तुझं वजन एक किलो वाढलेले असेल – ठिक ” लेट्स सिल द डील…. रोहन म्हणाला.\nहोता होता एक महिना गेला. नेहाच्या बहिणीचं लग्न झालं, लग्नात पण जावईबापू म्हणजे (रोहन) ची पण खूप वर वर केली गेली. रोहन एकदम खूष होता. तो परत आला मुंबईला, पण नेहा मात्र सगळं मागचं आवरायला म्हणून दोन दिवस थांबली एक्स्ट्रॉ तिथेच रोहन परत मुंबईला आला. आता दोन दिवसांनी नेहा येणार, सगळ्या घराचा पार उकिरडा झालेला होता. महिन्याभरात घर आवरणे हा प्रकार केलाच नव्हता रोहनने. शेवटी सगळं घर स्वच्छ केलं, बेड वरची चादर बदलली, सोफ्यावरचे कुशन कव्हर्स बदलले, भांडी लावून ठेवली जागेवर आणि अशी अनेक फुटकर कामं संपवली.\nसकाळची ९ ची वेळ . नेहाची ट्रेन येणार म्हणून तिला घ्यायला रोहन निघाला. सकाळी उठून घोटून केलेली दाढी, तिच्या आवडीचा पर्पल शर्ट आणि काळी पॅंट,कंबरेला वेस्ट बेल्ट ( रोहनला वेस्ट पाउच खूप आवडायचा , बरंच सामान मावतं त्या मधे म्हणून) घालून , दादर प्लॅटफॉर्म वर रोहन उभा होता.नेहा ट्रेन मधून उतरली , रोहन पुढे गेला आणि तिची बॅग हातात घेतली . प्रवासाने थकली होती ती, पण तीचे डोळे मात्र रोहनच्या वजनाचा नजरेनेच अंदाज घेत होते.\nघरात शिरले दोघंही जण आणि सामान ठेवलं आणि नेहाची नजर आपल्या गैरहजरीत काय काय वाट लावून ठेवली आहे घराची या कडे नजर फिरू लागली. सगळं काही जागेवर बघून तिला खरं तर खूप आनंद व्हायला हवा, पण तिला मात्र काही फार बरं वाट्ल नाही. तिची अपेक्षा होती की घरामधे ती नसल्याने घराची पार दैना झालेली असेल, पण तसं दिसत नव्हतं. घर स्वच्छ आहे म्हणून आनंद मानावा की आपली कमतरता भासली नाही म्हणून दुःख व्यक्त करावं की आपली कमतरता भासली नाही म्हणून दुःख व्यक्त करावं काहीच लक्षात येत नव्हतं. तिने रोहनचा हात धरला, आणि त्याला ओढत बाथरूम कडे घेऊन गेली आणि त्याला बाथरूम स्केल वर उभे केले.रोहन पण हसत हसत त्या स्केल वर उभा राहिला. आणि वजन पाहिले. चक्क एक किलो वाढलेले दिसत होते वजन..\nनेहाचा चेहेरा खर्रकन उतरला आणि ती एकदम रागारागाने पलंगावर पालथी पडली आणि रडू लागली. रोहनला तर आपण काय करावं तेच सुचत नव्हतं. आपण तर काहीच केले नाही मग का रडते आहे ही\nत्याने हलकेच तिच्या खांद्यांना स्पर्श केला, तर तिने त्याचा हात झटकून टाकला. ” जाउ दे, तुला माझी काही गरजच नाही, मी असले काय आणि नसले काय तुझं मस्त सुरु आहे सगळं काही. पहा ना, मी इथे एक महिना नव्हती तरीही तुझं वजन वाढलेलं. म्हणजे थोडक्यात काय तर माझं अस्तित्त्व तुझ्या जीवनात अगदी कवडीमोलाचे.” रोहनला आता मात्र चांगलंच हसू येत होतं, आणि त्याच बरोबर त्याला पण काय करावं ते सुचत नव्हतं,\nत्याने तिला म्हटल इकडे तर बघ, पण नेहा मात्र अजिबात पहायला तयार नव्हती रोहन कडे. मी आपली माहेरीच जाते बघ, आता म्हणून सरळ झाली आणि उठून बसली. रोहन च्या चेहेऱ्यावरचे मिश्किल भाव तिला अजून चिडवत होते, आणि रागाचा पारा अजून वाढवत होते.\nरोहन म्हणाला आता जादू बघ, तुला मी एक जादू दाखवतो. आणि तो त्या स्केल वर उभा राहिला, म्हणाला, “वजन बघ माझं…” तिने डॊळे पुसत वर पाहिले, म्हणाली, “मला नाही पहायचं तुझं वजन, माहीती आहे तू जिंकलास शर्यत\nरोहन म्हणाला, अगं आता बघ पुन्हा एकदा, आणि त्याने पायातले बूट काढले आणि पुन्हा वजनाच्या स्केल वर उभा राहिला, वजन चक्क पाउण किलो ने कमी झालेले होते. नेहाच्या लक्षात आलं की त्याने आपले इंडस्ट्रीअल शूज ( स्टिल टो वाले, जे तो नेहेमी माइन्स मधे जातांना वापरायचा ते) घातले होते, म्हणजे त्या बुटांचंच वजन चक्क पाऊण किलॊ आहे की..\n“आता दुसरी जादू बघ” असं म्हणत त्याने कंबरेचा पाउच काढून ठेवला बाजूला, आणि पुन्हा त्या बॅलन्स वर उभा राहिला. वजन चक्क एक किलो कमी झालेले दिसत होते. म्हणजे शर्यत हरला की तो ……नेहाचा विश्वासच बसत नव्हता. तिने ती पाऊच उघडली आणि पहाते तर त्यामधे तिने आवडीने घेतलेला आयफेल टॉवरचा मेटॅलीक पेपर वेट तिच्याकडे पाहून वेडावत होता.\nआता मात्र नेहा एकदम उठली आणि त्याला बुक्क्यांनी छातीवर मारू लागली, तू म्हणजे अगदी दुष्ट आहेस………. आणि त्याला न जिंकलेल्या शर्यतीचे बक्षिस पण द्यायला तयार झाली..\n….बरेच दिवसापासून थोडं सिरियस लिखाण सुरु होतं म्हणून हा एक वेगळा प्रयत्न मला कथा वगैरे नीट लिहिता येत नाही, पण तरीही ..\nमुंबई आणि मराठी माणुस… →\nखूप छान आहे लिखाण काका, जरा तरुण काकांनी लिहिलेले लिखाण वाटते आणि खूप जिवंत. मस्तच लिहिलंय\n तूला काय म्हणायचंय मी म्हातारा झालॊ की काय\nसध्या तरी मुंबईलाच आहे. काही पर्सनल प्रॉब्लेम्स मुळॆ थोडा बिझी आहे..\nएक एक फुंडे असतात नुसते. ह्या मुलींना माहेरी जायचं तर असतं पण आपल्यावाचून नवर्‍याचे करमते हे ही सहन होत नाही. नवरे मंडळींनी करायचे तरी काय सगळ्या जणी एक किलो वजन वाढवण्याच्याच पैजा लावून जातील असे नाही. 😉\nमी फक्त स्मित करतोय पोस्ट वाचून 🙂\nपंकज… तुला भारी टिप्स मिळत असतील ना…. 😉\nसगळ्यांचंच तसं होत असतं.. बहूतेक.. 🙂\n कसली झालीये कथा काका.. एकदम मस्त हलकीफुलकी… आज सकाळी खूप लवकर आलोय हापिसात.. सकाळी सकाळी तुमची एवढी मस्त कथा वाचून दिवस सही जाणार एकदम 🙂\n छान आहे कथा. 🙂 एकदम रोमँटिक. बर्‍याच गंभीर लिखाणानंतर ही कथा वाचायला छान वाटलं एकदम.\nकथा सुंदर आहे. असुरक्षिततेच्या भावनेतून पहिल्या काही वर्षांत असं होतं खरं. नंतर नंतर आपसूकच आपलं माणूस कसं आहे हे माहित होत जातं.\nसुंदर ,अप्रतिम ,चाबूक ,सही ,\nखुपंच सुंदर कथा. तुम्हाला एखादी कादंबरी सहज लिहिता येईल. जमवा..\nखुपच भारी…लगे रहो महेंद्रजी…\nकाका , लिहिलंय ते खूपचं वाचायला बर वाटते पण आमचासाठी ते स्वप्नागत कधी कधी गावाकडच्या लोकांकरताही लिहा घरात नऊ माणसे नी एक बाथरूम कस करायचं \nमनःपुर्वक आभार.. खरंय तुमचे, ते विश्वच वेगळं असतं..\nmastch lihlay kaka…… तुम्हाला एखादी कादंबरी सहज लिहिता येईल. जमवा….. +++++++++++ 🙂 🙂\nब्लॉग वर स्वागत. बहूतेक सगळे ब्लॉगर्स तीशी पसतिशीतले आहेत आणि मी एकटाच पन्नाशीतला असल्याने सगळे मला काका म्हणतात, आणि मला पण ते आवडतं ( स्त्रीयांना काकू म्हंटलेलं फारसं आवडत नाही, पण पुरुषांच तसं नसतं बरं का\nछोटी पण खूप छान आहे…\nआहा हा काका एकदम फ्रेश वाटलं, बऱ्याच दिवसांनी इतका हलकं फुलकं वाचायला मिळालं, शेवट बाकी छान गोड केलाय \nकसाकाय सुचत इतक्या कामाच्या व्यापातून बुवा \nदादा, सुंदर कथा, आवडली 🙂\nसमोरचा माणूस जेंव्हा मनातलं न बोलता कुढत बसतो तेंव्हा दुसऱ्या माणसाला खरंच वैताग येतो.\nआयला दादा.. लास्ट टाईम पण कथा लिहिली तर रोहनच होता… 🙂\nपण हा…. ‘तो मी नव्हेच.’ माझे वजन ७० च्या पुढे आहे… हा हा हा 😀 … स्टोरी जबरी.. आवडली… 🙂\nनवीन मित्र- मैत्रीणींचे हार्दिक स्वागत – आणि प्रतिक्रियेसाठी सगळ्यांचेच मनःपुर्वक आभार. बरेच दिवसानंतर कथा लिहीण्याचा प्रयत्न केलाय. .\nतूला काय झाले आहे ताप आहे का \nका चखणा १९७०/७२ चा माहेर /सासर माहेर दिवाळी अंकात बांधून आणला होता\nतुझीच कमतरता होती. एका मित्राने तर आयक्यु चेक करून घे म्हणून सांगितलंय.\nअगदी जणू खरे जीवनाचा उताराच असावा.\nनक्की लिहिन.. एखादी मस्त कल्पना सुचली की लिहितोच.\nनेहमी प्रमाणे उत्तम लेख.\nप्रतिक्रियेसाठी आभार.. आणि ब्लॉग वर स्वागत..\nते कॉन्फिडेन्शिअल आहे, इथे ब्लॉग वर लिहू शकत नाही ते… 🙂\nब्लॉग वर स्वागत.. 🙂\nमनःपुर्वक आभार.. आणि ब्लॉग वर स्वागत..\nब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार..\nब्लॉग वर स्वागत आणि आभार.\nतुमच्या प्रत्येक कथेचे नायक-नायिका.. 🙂 🙂\nअसं नाही काही.. कधी कधी राजाभाऊ आणि सिमा वहीनी पण असतात नां… 🙂\nब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार.\nअर्चना,धन्यवाद… ब्लॉग वर स्वागत, आणि आभार.\n१ नंबर होता लेख…\nदोघेही खूप जवळचे वाटले 🙂\nधन्यवाद. 🙂 पहिली कथा लिहिण्याचा प्रयत्न होता हा.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-p340-point-shoot-camera-black-price-p8FgLP.html", "date_download": "2018-08-19T01:50:54Z", "digest": "sha1:HUFKQXSKMCMTCPCVV7PN5YKCWCLM2J7M", "length": 21254, "nlines": 508, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स प्३४० पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स प्३४० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स प्३४० पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स प्३४० पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स प्३४० पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स प्३४० पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स प्३४० पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स प्३४० पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स प्३४० पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅकपयतम, होमेशोप१८, शोषकलुईस, एबाय, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स प्३४० पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 18,950)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स प्३४० पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स प्३४० पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स प्३४० पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 23 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स प्३४० पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स प्३४० पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Nikkor Lens\nफोकल लेंग्थ 5.1 - 25.5 mm\nअपेरतुरे रंगे F1.8 - F5.6\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\nसेन्सर सिझे 1/1.7 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 sec\nमिनिमम शटर स्पीड 60 sec\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nआसो रेटिंग ISO 80-3200\nएक्सपोसुरे कॉम्पेनसशन 1/3 EV Steps +/- 2.0 EV\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 921000 dots\nऑडिओ फॉरमॅट्स LPCM Stereo, WAV\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nइनबिल्ट मेमरी 56 MB\nनिकॉन कूलपिक्स प्३४० पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nisarga-sanvedana-news/friendship-with-nature-1615623/", "date_download": "2018-08-19T01:44:57Z", "digest": "sha1:Y6YLCVIJOXV3SEFVUDBILWSNODIZIUAL", "length": 22273, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Friendship With Nature | चिरंतनाकडे नेणारी निसर्ग मैत्री | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nचिरंतनाकडे नेणारी निसर्ग मैत्री\nचिरंतनाकडे नेणारी निसर्ग मैत्री\nविश्वस्त म्हणून आपल्या हाती सोपवलेला हा खजिना भावी पिढीचा आहे.\nही पृथ्वी आपल्या मालकीची नाही. विश्वस्त म्हणून आपल्या हाती सोपवलेला हा खजिना भावी पिढीचा आहे. – नाबियातील एक प्रचलित म्हण.\nएक चिनी गोष्ट वाचली. चीनमध्ये खेडय़ात राहणारी मुलगी मिंग ली नाव तिचे, आकाशात उडणारे पक्षी तिला खूप आवडायचे. पण एके दिवशी गावचा मुखिया फर्मान काढतो की, सगळ्या चिमण्या मारून टाका. कारण त्या शेतातले धान्य खातात. सगळे लोक फटाके वाजवतात, भांडी बडवतात, त्यामुळे घाबरलेल्या चिमण्या पटापट खाली पडतात आणि मरायला लागतात. आकाशात एकही पक्षी उडताना दिसत नाही, सगळं आभाळ सुनं सुनं होऊन जातं. मिंग लीला काही चैन पडत नाही. ती आपल्या अंगणातल्या काही चिमण्या आणि त्यांची अंडी घरात लपवते. तिथे त्यांना दाणापाणी देते. तिथे त्या सुखाने राहतात. काही दिवसांनी टोळधाड येते आणि सगळे शेतातील धान्य खाऊन जाते. गावकरी चिंताग्रस्त होतात, आता त्यांना चिमण्यांची आठवण येते. चिमण्या असत्या तर त्यांनी टोळ खाल्ले असते. पिके वाचली असती पण आता कुठून आणायच्या चिमण्या मिंग ली मग पुढे येते आणि सांगते, चिमण्यांना मी वाचवले आहे माझ्या घरी मिंग ली मग पुढे येते आणि सांगते, चिमण्यांना मी वाचवले आहे माझ्या घरी मी त्यांना सोडते, त्या टोळ, कीड खातील, पिके वाचतील. मुखियाला आपली चूक कळते. गावचा दुष्काळ संपतो.\nया गोष्टीचे मूळ एका सत्य घटनेत सापडले. चीन चा नेता ‘माओ झेडोंग’ १९५८ मध्ये सत्तेवर आल्यावर विकासाची झेप- ग्रेट लीप फॉर्वर्ड – घेण्यासाठी त्याने काही योजना आखल्या. त्यापैकी एक होती धान्याची नासाडी टाळण्यासाठी चिमण्या, माशा, उंदीर आणि डास नष्ट करायची. धान्य, बीज आणि फळे हे प्राणी खातात, त्यांच्यामुळे रोगराई वाढते. या मोहिमेची कडक अंमलबजावणी झाली. परिणामत: चीनमध्ये दुष्काळ पडला आणि भुकेमुळे प्राणहानी झाली. माओला हा आदेश मागे घ्यायला लागला. अर्थातच ही घटना चिनी भिंतीआड दडपण्यात आली.\nआफ्रिका खंडातील केनियाची लहान मुलगी ‘वांगारी’. तिच्या जमातीतील सर्व जण निसर्गाची पूजा, आदर सन्मान करणारे, झाडे, ओढे परिसरातील प्राणी अगदी बेडूकसुद्धा -त्याची जपणूक करणारे असे होते. निसर्ग आहे तर आपण आहोत हे सत्य जाणणारे वांगारी वरही हे संस्कार होते. तिलाही निसर्गाविषयी जिव्हाळा होता. तिची वृत्ती अभ्यासू होती. मुलगी असूनही तिच्या वडिलांनी तिला शाळेत घातले. (त्या काळी तिच्या समाजात मुलींना शाळेत पाठवत नसत.) शाळेत तिच्या बुद्धीला धुमारे फुटले. उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेला गेली. शिकून मायदेशी परतली आणि जीवनाधार असलेला निसर्ग वाचवायची गरज लक्षात आली. झाडे लावायची मोहीम तिने सुरू केली. स्त्रियांच्या हक्कांसाठीही तिने चळवळ सुरू केली. स्त्रीचे हक्क सुरक्षित असतील तर निसर्ग संवर्धनात त्या महत्त्वपूर्ण काम करतील हे तिला कळलेले होते. तिचे नाव पर्यावरणाशी जोडले गेले.\n२०१० मध्ये मेक्सिकोजवळ गल्फच्या खाडीत मोठय़ा प्रमाणावर तेलगळती झाली. समुद्रातून तेल काढणाऱ्या बोटीला अपघात होऊन प्रचंड तेल समुद्रात सांडले, पसरले. त्याचा दुष्परिणाम समुद्री प्राण्यांवर झाला. प्रवाळाची बेटे नष्ट झाली. सांडलेले तेल काढून समुद्र स्वच्छ करण्याची पराकाष्ठा शास्त्रज्ञ करत होते. त्यासाठी निधी गोळा केला जात होता. अमेरिकेतील ओलिविया बाऊलर ही पक्षीप्रेमी मुलगी त्यावेळी ११ वर्षांची होती. ती चित्रे काढायची ती पक्ष्यांची. तेलगळतीमुळे सागरी पक्षीजीवन धोक्यात आल्याचे तिला फार दु:ख वाटले. तिने मदतीची इच्छा कळवली. आपण पक्ष्यांची चित्रे काढतो हेही कळविले. तिची चित्रे विकून ते पैसे निधीला द्यायची अभिनव कल्पना सर्वाना आवडली. तिने आपली ५०० चित्रे देऊ केली. त्यातून १,७५००० डॉलर एवढा निधी जमा झाला. एवढय़ा लहान मुलीला पक्षी वाचावे निसर्ग वाचवा हे वाटणे किती महत्त्वाचे आहे.\nमाणसाचे निसर्गाशी नाते अगदी मानवजातीच्या आरंभापासूनचे. त्यातही स्त्रीचे भवतालाशी असलेले नाते अधिक जिव्हाळ्याचे. निसर्गाचे, पर्यायाने पर्यावरणाचे जतन संवर्धन करण्यात स्त्रियांची भूमिका खर तर खूप महत्त्वाची. पण तिचे समाजातील स्थान नेहमीच दुय्यम राहिले आहे. तिच्या कामाचे, क्षमतेचे योग्य मूल्यमापन पुरुषप्रधान समाजात कधीच झाले नाही. पर्यावरणविषयीच्या चळवळीचे नेतृत्व प्राचीन काळापासून स्त्रिया करत आल्या आहेत. १८ व्या शतकात विश्नोई संप्रदायात अमृता देवीच्या नेतृत्वाखाली ३०० स्त्री पुरुषांनी झाडे वाचविण्यासाठी झाडांना मिठी मारून प्राणांचे बलिदान दिले. अमेरिकेत १९६० नंतर राचेल कार्सनने अपायकरक रासायनिक खते आणि कीटकनाशकविरोधी चळवळीची सुरुवात केली. तिला प्रचंड विरोध झाला. पण शास्त्रीय संशोधनाचा पाया आणि बिनतोड पुरावे यामुळे शासनाला त्यांच्या धोरणांचा पुनर्विचार करणे भाग पडले. लोकांचे आरोग्य, हित आणि पर्यावरणाचा प्रश्न पणाला लागले असल्याने अखेर शासनाला डीडीटीवर बंदी आणायलाच लागली. जागतिक पर्यावरण चळवळीचा पाया एका स्त्रीने घातला.\nदुर्दैवाने बहुतांश राजकीय धोरणे ही नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून घेण्याचीच असतात. तथाकथित विकासाच्या मार्गात जेव्हा नैसर्गिक परिसंस्था आणि पर्यावरणीय बाबींचा अडथळा वाटायला लागतो तेव्हा अविवेकाने त्यांचीच मोडतोड सुरू होते. मोठय़ा शहरातील कितीतरी विकास () योजना याची साक्ष देतील. पुण्याचेच उदाहरण घ्या ना. पुण्यातील देव नदी, राम नदी, ओढे नाले बिल्डर लॉबीला अडथळ्याचे वाटले आणि बिनदिक्कतपणे त्यांच्यावर अतिक्रमण झाले, नदीपात्राची, पूररेषेची मर्यादा उल्लंघून केलेली बांधकामे, पात्रात टाकलेला राडारोडा ही याची उदाहरणे.\nनिसर्ग संवर्धनाची नीती अनुसरणे ही आजच्या काळाची गरज नव्हे, निकड आहे. निसर्ग साधनांचे, निसर्गातील परिसंस्थांचे आणि निसर्ग मूल्यांचे जतन आणि संवर्धनाचा पट हा अत्यंत विस्तृत आहे. अनेक स्त्री, पुरुषांनी या पटावर आपली मुद्रा उमटवली आहे. अशांची आयुष्य मला नेहमीच आकर्षून घेतात. मला ती चालना देतात. प्रेरणा देतात. मला ती निसर्गाप्रति नम्र व्हायला शिकवतात.\nमहात्मा गांधी यांनी म्हटले आहे- ही पृथ्वी- (हवा, जमीन, पाणी) आपल्याला पूर्वजांकडून मिळालेला वारसा नसून आपल्या मुलांकडून आपल्याला मिळालेली ती उधारी आहे. ती जशी होती तशी त्यांच्या स्वाधीन करायची आपली जबाबदारी आहे. ज्या स्त्री-पुरुषांनी असा प्रयत्न केला त्यांचा जीवनपट वाचकांच्या साथीने वाचकांपुढे उलगडायचा संकल्प आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-42499629", "date_download": "2018-08-19T03:04:56Z", "digest": "sha1:RDHI4Z5QA73NNKZ4Y4MA477ZHUBMX6MO", "length": 16956, "nlines": 144, "source_domain": "www.bbc.com", "title": "प्रेस रिव्ह्यू - आम्हाला आणखी इंजिनिअरींग कॉलेज नको हो : 6 राज्यांची AICTEला विनंती - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nप्रेस रिव्ह्यू - आम्हाला आणखी इंजिनिअरींग कॉलेज नको हो : 6 राज्यांची AICTEला विनंती\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा इंजिनियरिंग कॉलेज\nसहा राज्यांनी ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनला (AICTE) पत्र पाठवून सध्या त्यांच्या राज्यात नवीन इजिनिअरिंग महाविद्यालयांना परवानगी देऊ नका, अशी विनंती केली आहे.\nद इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा यांनी AICTEला असं पत्र पाठवलं आहे.\n\"जागा रिक्त राहण्याचा ट्रेंड बघता विद्यमान महाविद्यालयांना जागा वाढवून देण्यावर तात्पुरती बंदी आणावी,\" असंही या राज्यांनी म्हटलं आहे.\nAICTEचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी माहिती दिली की, \"काउन्सिलने हरयाणा, छत्तीसगड. राजस्थान आणि तेलंगणाची सूचना स्वीकारली आहे. हिमाचल प्रदेश आणि मध्यप्रदेशनं आम्हाला फक्त विचारणा केली आहे.\"\nसोशल मीडियाबरोबरच ऑफलाईनही जगा : बराक ओबामा\nबेनझीर भुत्तो यांचं नाशिकशी आहे जुनं नातं\nहरियाणामध्ये चक्क 74 टक्के जागा रिक्त राहतात. यावर्षी B. Techच्या 70 टक्के जागा रिक्त राहील्याचं वृत्तात म्हटलं आहे.\nमोदींना तसं म्हणायचं नव्हतं : जेटली\nआमच्या मनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितलं.\nप्रतिमा मथळा मनमोहन सिंग\nलोकमतच्या वृत्तानुसार, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी एका भोजन समारंभात गुजरातच्या प्रश्नाबाबत पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचा आरोप केला होता.\nयावर विरोधकांनी अधिवेशात हा मुद्दा लाऊन धरला होता. त्यावर जेटली यांनी स्पष्टीकरण दिलं.\n\"माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भारताप्रतीची निष्ठा आणि बांधिलकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे नव्हते. तसा मुळात त्यांचा हेतूच नव्हता,\" असं ते म्हणाले.\nनेपाळ : 'माओवादासाठी लढलो, पण माओवादी सरकारनंच तुरुंगात डांबलं'\nअफगाणिस्तानमध्ये चीननं घेतलेला रस भारतासाठी किती धोकादायक\nटाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अधिवेशनातल्या या स्पष्टीकरणानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करत सरकारवर पलटवार केला.\n\"प्रिय जेटली, आमच्या पंतप्रधानांना जे म्हणायचं असतं त्याचा अर्थ कधीच तसा नसतो, याची भारताला आठवण करून दिल्याबदल धन्यवाद,\" असं राहुल म्हणाले.\nआता नसर्रीसुद्धा RTEच्या कक्षेत\nशिक्षण हक्क अधिकाराच्या (RTE) कक्षेमध्ये पूर्वप्राथमिक शिक्षण आणण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय लवकरच विधेयक तयार करणार असल्याचं समजतं.\nलोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, हे विधेयक आल्यास तीन वर्षं पूर्ण करणाऱ्या गरीब, गरजू, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी नर्सरीपासूनच पंचवीस टक्के जागा सर्व शाळांना राखून ठेवाव्या लागतील.\nमोफत आणि सक्तीचं शिक्षण लागू करणाऱ्या सध्याच्या कायद्यानुसार, शिक्षण हक्क अधिकार 6 ते 14 वर्षांपर्यंत लागू होतो. म्हणजे पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रवेशासाठी 25 टक्के जागा गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवाव्या लागतात.\nमाओंना भारताला 'धडा' शिकवायचा होता\nमालेगाव बॉम्बस्फोट खटला : फक्त 22 मुद्द्यांमध्ये\nदिव्य मराठीच्या वृत्तानुसार, दहाच्या आत पटसंख्या असल्यामुळे राज्यातील 1300 शाळा बंद करण्याच्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतलेल्या निर्णयाची दखल राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने घेतली आहे.\nप्रसिद्धी माध्यमांतील बातम्यांचा हवाला देऊन आयोगाने बुधवारी याप्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस पाठवून चार आठवड्यांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.\nसार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र यासारख्या अल्पबचत योजनांवरील व्याजदरात 0.02 टक्के कपात करण्यात आली आहे.\nलोकसत्ताच्या वृत्तानुसार, नवे दर 1 जानेवारी 2018 पासून लागू होणार आहे.\nवार्षिक मुदतठेवींवरील व्याज दर वार्षिक 6.6 टक्के तर द्वैवार्षिक ठेवींवरील दर 6.7 टक्क्यांवर आणण्यात आले आहे.\nजेष्ठ नागरिकांसाठी पाच वर्षं मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर मात्र 4 टक्के असा स्थिर आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पाच वर्षं मुदतीची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रं यावरील दर 7.8 टक्क्यांवरून 7.6 टक्के करण्यात आला आहे.\nरामदास स्वामींना लिहिलेली सनद सापडली\nछत्रपती शिवाजी महाराज यांनी 1678 साली समर्थ रामदास स्वामींना लिहिलेल्या सनदेची छायांकित प्रत सापडली आहे.\nएबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रतीवर छत्रपती शिवरायांचा शिक्काही छायांकित केलेला आहे.\n15 सप्टेंबर 1678 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांना एक विस्तृत सनद लिहिली होती. त्यात 33 गावं इनाम म्हणून दिल्याबाबतचं एक पत्र 1906 मध्ये समोर आलं होतं. मात्र या पत्राची मूळ प्रत उपलब्ध नव्हती.\nमे 2017 मध्ये लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीत या मूळ पत्राची छायांकित प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना सापडली आणि इतिहास संशोधक कौस्तुभ कस्तुरे यांनी ती जगासमोर आणली.\nदरम्यान न्यूज 18 लोकमतच्या वृत्तानुसार, या पत्राला संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे.\nतुम्ही खरे मुंबईकर आहात का मग ही क्विझ तर तुम्ही घ्याच\nक्विझ : तुम्ही अस्सल पुणेकर आहात का\n2017 मध्ये हे 10 फोटो ठरले सर्वांत अविस्मरणीय\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nनरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला अटक; आज कोर्टात हजर करणार\nकेरळ पूर: 'अंत्यसंस्कारासाठी आईवडिलांचा मृतदेहही मिळाला नाही'\nप्रियंकाशी साखरपुड्यानंतर निक म्हणतो 'मी जगात सर्वांत भाग्यवान'\nकोफी अन्नान 'आंतरराष्ट्रीय शांततेबाबत सजग' होते : पंतप्रधान मोदी\n'माझं अपहरण करून त्यांनी मला परदेशी वेश्याव्यवसायात ढकललं'\nदृष्टिकोन : 'हिंदू हृदयसम्राट' मोदींसाठी वाजपेयींनी असा आखला मार्ग\nइम्रान खान यांनी घेतली पाकिस्तानचे 22वे पंतप्रधान म्हणून शपथ\nपैशाची गोष्ट : भारत-पाक व्यापारी संबंधात ही आहेत आव्हानं\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2016/09/30/%E2%80%8B%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%A7/?shared=email&msg=fail", "date_download": "2018-08-19T01:49:59Z", "digest": "sha1:NTYMQZK72O7X44B26N7JZKHNPXZS3T63", "length": 15033, "nlines": 215, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "​आयुर्वेद कोश – ‘ ब्रिक्स ‘ मधला आयुर्वेद !! – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\n​आयुर्वेद कोश – ‘ ब्रिक्स ‘ मधला आयुर्वेद \n​आयुर्वेद कोश – ‘ ब्रिक्स ‘ मधला आयुर्वेद \nभारत जगाला काय देऊ शकतो \nया प्रश्नाचे उत्तर विचारले तर . . . भ्रष्टाचार , अस्वच्छता , बेकारी असली अनंत निराशाजनक उत्तरे मिळतील . कोणी जरा शिकलेला असेल तर म्हणेल ‘ भारताने जगाला शून्य दिला ‘ . अजून जरा शिकलेला असेल तर तो ‘शून्य ‘ या शब्दाचा (सोयीचा ) अर्थ काढून मार्मिक हसेल . . . भारत जगाला काय देऊ शकतो या प्रश्नावरची सार्वत्रिक निराशा सोडून मला हा प्रश्न विचारला तर मी सांगेन –\n” भारत जगाला आयुर्वेद देऊ शकतो ”\nभारतात आणि जगात फरक असा आहे . . की आपल्याकडे व्हाट्सएप पोस्ट आली . . प्रमेह घालवायचा एकमेव उपाय . . गावाकडच्या नैऋत्येला असलेल्या ,बरोबर मध्ये विहीर असलेल्या काळ्या मातीच्या शेतात सर्वात उंच तुरा असलेल्या ज्या निवडुंगाच्या फुलावर एक पंख तांबडा , एक पंख पोपटी आणि त्याचे पाय पांढरे असतील असे फुलपाखरू बसले असेल त्या निवडुंगाच्या फुलाच्या 3 पाकळ्या 100 मिली पाण्यात घालून रोज 3 दा प्यायचे . . अहो प्रमेह काय साक्षात यम परत जाईल यम . . . लोकांची शोध मोहीम सुरु साक्षात यम परत जाईल यम . . . लोकांची शोध मोहीम सुरु यातील अतिशयोक्ती सोडली तर भारतात आरोग्य विषयक ‘टिप्स ‘ पसरवायला शैक्षणिक पात्रता , पदवी , अनुभव काही लागत नाही . . हाण पांड्या या घोषित नियमाने सर्व कारभार सुरु असतो . . पण विदेशात तसे नसते . . तिथे ‘एव्हिडन्स ‘ यास महत्व असते . . .\nआयुर्वेदाला एफेकट नाहीत म्हणून साईड एफेकट नाहीत अशी कुचेष्टा करणाऱ्यांचे सध्या ‘वांदे ‘ झालेत . त्यांच्या आवडत्या देशात (भारत सोडून सर्व ) आयुर्वेदावर नवनवीन संशोधने होऊन आयुर्वेद किती इफेक्टिव्ह आहे हे रोज नव्याने सिद्ध होत आहे . असो तर जागतिक स्तरावर होणारी आयुर्वेदाची उलाढाल आणि भारतात हिमालय आणि पतंजली यांचा ‘टर्न ओव्हर ‘ पाहता भारत जगाला काय देऊ शकतो हे वेगळे सांगणे न लागे . . पण जगासमोर आयुर्वेद न्यायचा कसा \nआजवरच्या सरकारांनी आयुर्वेदाबाबत काही ‘भरीव ‘ केल्याचे आमच्या ऐकिवात नाही . एखादा दुसरा ‘अपवाद ‘ असेल तर तो शेअर करून आमचे सामान्य ज्ञान वाढवावे ही विनंती मोदी सरकार आल्या पासून मात्र आयुर्वेदाला चांगले दिवस आल्याचे दिसत आहे . प्रथम जागतिक योग दिवस – त्यास संयुक्त राष्ट्रांकडून मान्यता , आता आयुर्वेद दिवस आणि या पुढचे पाऊल म्हणजे ‘ब्रिक्स ‘ मध्ये आयुर्वेद याचा करणार असलेला प्रचार \nब्रिक्स (BRICS ) म्हणजे ब्राझील , रशिया , इंडिया , चायना , साऊथ आफ्रिका या वेगाने वाढणाऱ्या अर्थसत्तांचा समूह यांची 2016 मधील बैठक भारतात गोवा येथे ऑकटोबर मध्ये पार पडणार आहे . या सभेत ‘वेलनेस इंडेक्स ‘ यात भारत ‘आयुर्वेदाचा ‘ प्रसार आणि प्रचार करणार असल्याची बातमी समोर आली आहे . आता काही टिकोजीराव म्हणतील ‘ आता अंबानी आणि अदानी आयुर्वेद फार्मसी सुरु करतील आणि त्यांची उत्पादने जगभर जातील . . . मोदींचे सरकार अजून काय करणार यांची 2016 मधील बैठक भारतात गोवा येथे ऑकटोबर मध्ये पार पडणार आहे . या सभेत ‘वेलनेस इंडेक्स ‘ यात भारत ‘आयुर्वेदाचा ‘ प्रसार आणि प्रचार करणार असल्याची बातमी समोर आली आहे . आता काही टिकोजीराव म्हणतील ‘ आता अंबानी आणि अदानी आयुर्वेद फार्मसी सुरु करतील आणि त्यांची उत्पादने जगभर जातील . . . मोदींचे सरकार अजून काय करणार ” विषय असा आहे की उत्पादन हे एकटे जात नसते . . सोबत त्या देशाचे नाव आणि प्रतिष्ठा घेऊन जात असते . . बेल्जीयम कार्पेट , फ्रांस चे सुगंध , स्विस घड्याळ , चायनीज फूड , ब्राझील कॉफी इत्यादी या सोबतच ‘ भारतीय आयुर्वेद ‘ हे नाव जागतिक स्तरावर एक ‘स्टॅण्डर्ड ‘ असावे अशी भावना असणे यात गैर काय \nसदर सभे नंतर अहवालात आयुर्वेदाच्या बाबतीत कोणत्या पातळीवर सहकार्याचे ठराव झालेत हे समजेलच पण या निमित्ताने काही ठळक मुद्दे अधोरेखित करावेसे वाटतात –\n1. जागतिक स्तरावर आयुर्वेद पोहोचवावा पण ‘आयुर्वेदाच्या सिद्धांतांना बायपास ‘ करून नाही \n2. वैद्यांना बायपास करून कंपनी टू कस्टमर ही चेन घातक आहे .\n3. जागतिक स्तरावर जाताना एका कोपऱ्यात उधळलेला घोडा , मध्ये गोळ्या /तेल , खालच्या कोपऱ्यात चेकाळलेले अर्धनग्न कपल असल्या सवंग जाहिराती करू नयेत .\n4. जागतिक स्तरावरून जो काही ‘रेव्हिन्यू ‘ मिळेल त्यातील काही टक्के तरी भारतीय आयुर्वेद संशोधन , शिक्षण आणि विद्यार्थी यासाठी राखून ठेवावा .\nतर भारत सरकार तर्फे ‘ब्रिक्स ‘ मध्ये आयुर्वेदाचा प्रसार ही कौतुकाची बाब आहे . . . याचे पक्ष भेद विसरून स्वागत करायला हवे . . \nवैद्य . अंकुर रविकांत देशपांडे\n(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)\nPrevious Post किचन क्लिनीक\nNext Post ​सुंदर ,मुलायम त्वचा\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://newsrule.com/mr/category/lifestyle/", "date_download": "2018-08-19T02:03:20Z", "digest": "sha1:EBH63XDX522QWP4W7B4GIRTJW5CMKYTB", "length": 6669, "nlines": 87, "source_domain": "newsrule.com", "title": "जीवनशैली संग्रहण - बातम्या नियम | विज्ञान & तंत्रज्ञान मनोरंजक बातम्या", "raw_content": "\nGoogle च्या रोबोट सहाय्यक आता आपण गुढपणे lifelike फोन कॉल करतो\nGoogle डुप्लेक्स संपर्क केस दिवानखाना आणि डेमो मध्ये रेस्टॉरंट, 'एर' आणि 'mmm-हम्म' 'असे म्हणून जोडून ... अधिक वाचा\nमारिजुआना कूट मेमरी हानी पोहोचवू शकतात\nदीर्घकालीन मारिजुआना इतकेच वेळ ते त्यांच्या तोंडी स्मृती कमी नुकसान होऊ शकते ... अधिक वाचा\nकाय एक हत्तीच्या दात उत्क्रांती शिकवते\nकी उत्क्रांत बदल हे सिद्ध करण्यासाठी जीन्स खाली नेहमी नाही, फक्त एक हत्ती आ ... अधिक वाचा\nमार्क झुकरबर्ग पृथ्वीवरील सहाव्या सर्वात श्रीमंत व्यक्ती होते\n31 वर्षीय यूएस मध्ये चौथ्या सर्वात श्रीमंत होण्यासाठी कॉख भाऊ गाठले, म्हणून ... अधिक वाचा\nद 6 सर्वात धोकादायक पदार्थ\nप्रती खर्च येत 20 वर्षे अन्न-विषबाधा खटले वर काम, बिल Marler फक्त नाही ... अधिक वाचा\nगोष्टी आपण घाबरणे की, पण तो वाचतो आहे [सामान्य सैनिकापासुन वर चढत गेलेला अधिकारी]\nसर्व कोळी आणि बाजूला साप, आपण सर्वात घाबरणे की गोष्टी विचार: सार्वजनिक चर्चा\nसत्य बाहेर धावत आहे: षड्यंत्र का नेहमीपेक्षा जलद पसरली\nपासून 9/11 पॅरिस हल्ला, Ebola पासून Isis करण्यासाठी, एक प्रत्येक प्रमुख जागतिक घटना आकर्षित ... अधिक वाचा\nमहान नेते त्यांना स्वत: ला सर्व करू नका\nशीर्षक हा लेख “महान नेते त्यांना स्वत: ला सर्व करू नका - असे का त्यांना पैसे ... अधिक वाचा\nकसे काय आम्ही बोलता आमच्या मूड प्रभावित\nशीर्षक हा लेख “कसे काय आम्ही बोलता आमच्या मूड प्रभावित” यांनी लिहिले होते ... अधिक वाचा\nमार्क झुकरबर्ग 'द्वेष' या आठवड्यात नंतर मुस्लिम समर्थन बोलतो\nशीर्षक हा लेख “मार्क झुकेरबर्ग या आठवड्यात नंतर मुस्लिम समर्थन बोलतो ... अधिक वाचा\nआपल्या Android फोन हटविले फोटो पुनर्प्राप्त करण्यासाठी कसे\nSamsung दीर्घिका टीप शुभारंभ 9 बिग स्क्रीन आणि Fortnite सह\nमी कसे पासून अलेक्सा Query सर्वोत्तम मिळवा नका\nThinkPad मी माझ्या MacBook हवाई पुनर्स्थित खरेदी करावी कोणत्या\nमायक्रोसॉफ्ट लहान शुभारंभ, पृष्ठभाग जा iPad प्रतिस्पर्धी\nकॉफी आत्महत्या धोका कमी करणे शक्य झाले पिण्याचे\n5 आपल्या बेडरूममध्ये स मार्ग\nलांडगे’ Howls संगणक करून ID'd करणे शक्य आहे\nपृष्ठ 1 च्या 1012345पुढील गेल्या\nरमाबाईंनी खूप शिकवलं पिन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=570&cat=LaturNews", "date_download": "2018-08-19T02:19:21Z", "digest": "sha1:VPQBVCSYTM7QVXURAIIISFZXNVB5JY3J", "length": 14469, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | आदिवासी धनगर साहित्य संमेलनाची उत्साहात सांगता", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nआदिवासी धनगर साहित्य संमेलनाची उत्साहात सांगता\nसमग्र भारतासाठी इतर मागासवर्गीयांनी एकत्र यावे : डॉ. कांचा इलैय्या सेफर्ड\nलातूर: धनगर समाजाचा इतिहास खूप मोठा असून तो उच्चवर्णीयांकडून लपवला गेला असल्याचे सांगून समग्र भारत घडविण्यासाठी धनगर जमातींसह इतर मागासवर्गीयांनी योगदान द्यावे असे प्रतिपादन ख्यातनाम साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कांचा इलैय्या सेफर्ड यांनी दुसऱ्या आदिवासी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी बोलतांना केले.\nधनगर साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या दुसऱ्या आदिवासी धनगर संमेलनाची सांगता रविवारी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात झाली. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचीही उपस्थिती होती. या समारंभात डॉ. कांचा इलैया सेफर्ड यांना संत कनकदास जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याच कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी श्रीमती संगीत धायगुडे, जयसिंगतात्या शेंडगे, अण्णाराव पाटील, अभिमन्यू टकले, प्रा. सुभाष भिंगे, भाऊसाहेब हाके पाटील, संभाजी सूळ, अमोल पांढरे, संजय चोरमले, बाळकृष्ण धायगुडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. कांचा इलैय्या सेफर्ड यावेळी बोलतांना म्हणाले की, काळ्या आईची अर्थात मातृभूमीची सेवा करणारा खऱ्या अर्थाने देशाचा मालक असतो. दुग्धउत्पादनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मेंढीला राष्ट्रीय पशूचा दर्जा मिळाला पाहिजे. धनगर समाजाचे योगदान सैन्यातही मोलाचे राहिले आहे. धनगर समाजाची बटालियन आहिर बटालियन म्हणून ओळखली जायची. धनगर समाजाचा युद्धातही सहभाग होता. आजघडीला योगाला महत्व दिले जाते. पण, योगाने देशाचे संरक्षण करता येत नाही. त्यासाठी सीमेवर लढणारा ताकतवर युवा हवाय. धनगर समाजातील पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी शिकवले पाहिजे. धनगर समाज बांधवांनी आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातली पाहिजेत. इंग्रजी शिकणारी व्यक्ती कधीही गुलामी करत नाही. मनुवाद्यांनी धनगर समाजाचा खरा दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून डॉ. इलैया यांनी मनुवाद्याला गाडून टाका व आंबेडकरवाद आणण्याचे आवाहन केले. महिलांना समानतेची वागणूक देणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.\nयावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पत्रकार राही भिडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. या धनगर साहित्य संमेलनात धनगर जमातीला भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, धनगरांना अनुसूचित जातीचे दाखले देण्य्ची सुरुवात करावी, सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न तात्काळ सोडवावा . अहिल्यादेवी होळकर यांचे नांव सोलापूर विद्यापीठास दिल्यासंदर्भात शासकीय अध्यादेश काढावा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत केलेले अहिल्यादेवी बाबतचे जातीवाचक विधान तात्काळ मागे घ्यावे आणि धनगर समाजाचे इतर प्रश्न सोडवावेत. महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेले वाफेगाव येथील राजवाडा सरकारने ताब्यात घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऐतिहासिक स्मारक उभे करावे. धनगर जमातीमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करावीत, वाढत्या महागाईचा विचार करून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी - मेंढी विकास महामंडळाच्या अखत्यारीतील चारा व कुरणांच्या राखीव जागा जैसे थे ठेवाव्यात. त्या जागा कोणत्याही कारणासाठी कोणासही हस्तांतरित करू नयेत, शेळी मेंढीपासून उस्मानाबादी शेळीची पैदास उद्योगासाठी विशेष प्रयत्न करावेत, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नांवाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी. या महामंडळास २५ हजार कोटींचे भागभांडवल उपलब्ध करून द्यावे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, महाराणी तुळसाबाई होळकर, व आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर यांचे चरित्रग्रंथ सरकारने प्रकाशित करावे, आ. गणपतराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, जनगणनेनुसार जातीनिहाय धनगर समाजाची लोकसंख्या जाहीर करण्यात यावी, दलित वस्तीप्रमाणे धनगर वस्तीची उभारणी करण्यात यावी असे ठरव या साहित्य संमेलनात मांडण्यात आले. ​\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-19T02:10:59Z", "digest": "sha1:JED2AGDJEUPG4BSCFW7SJXWBY7ZKH3NB", "length": 5743, "nlines": 161, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "साइट मॅप | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=882", "date_download": "2018-08-19T02:22:10Z", "digest": "sha1:JGGGH6MTIO5IKQMSMCBL2DN7VIHEUZOO", "length": 6451, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | नरसिंह घोणे पत्रकार संघाचे अध्यक्ष, मिटकरी सचिव", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nनरसिंह घोणे पत्रकार संघाचे अध्यक्ष, मिटकरी सचिव\nऋषी होळीकर, किशोर पुलकुर्ते 651 Views 21 May 2018 व्हिडिओ न्यूज\nलातूर: लातूर जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरसिंह घोणे तर सचिवपदी सचिन मिटकरी यांची निवड झाली. आज जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात यासाठी निवडणूक झाली. मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. ५१० पैकी ४४७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. अध्यक्षपदासाठी घोणे यांना ३९७ तर सचिवपदासाठी मिटकरी यांना २७१ मते मिळाली. त्याचप्रमाणे अमोल शिंदे यांना ३५ तर शशिकांत पाटील यांना १६७ मते मिळाली. ही निवडणूक धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली. या पूर्वीच्या निवडणुकीत अनेक आक्षेप आल्याने ती रद्दबातल ठरवण्यात आली होती. या निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-08-19T01:25:02Z", "digest": "sha1:WWN6EZPXENBQBOOHCY6KBMM2TIR5Z7CI", "length": 15105, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दखल नव्या बदलांची | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजानेवारीपासून इंग्रजी आणि गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होत असली तरी आर्थिक नववर्ष 1 एप्रिलपासून सुरू होते. अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात संसदेत मांडला जात असला तरी त्यातील करबदल आणि अन्य योजनांची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरू होत असते. नवे आर्थिक वर्ष आर्थिक हक्‍क, जबाबदाऱ्या आणि नियमांमध्ये नवे बदल घेवून येते. उद्योगजगत तसेच सर्वसामान्य व्यक्‍तींना देखील हे बदल लागू असतात. त्यामुळे त्यांनी या बदलांची दखल घेणे आवश्‍यक आहे.\nनवे आर्थिक वर्ष 2018-19 ची सुरुवात रविवार दिनांक 1 एप्रिल 2018 पासून झाली आहे. नवे आर्थिक वर्ष आर्थिक हक्क, जबाबदाऱ्या आणि नियमांमध्ये नवे बदल घेऊन येते. उद्योगजगत तसेच सर्वसामान्य व्यक्‍तींना देखील हे बदल लागू असतात. त्यामुळे, त्यांनी या बदलांची दखल घेणे आवश्‍यक आहे. आयकर कायद्यामध्ये असे अनेक बदल झाले आहेत. सर्वांनी लक्षात घेण्यासारखे महत्त्वाचे बदल या लेखामध्ये अधोरेखित केले आहेत.\nचालू आर्थिक वर्षापासून प्रत्येक करदात्याच्या करदायित्वामध्ये वाढ झाली आहे. कारण 3 टक्‍के शिक्षण अधिभारासोबत नव्याने आरोग्य अधिभार लागू झाल्याने एकंदर अधिभार 4 टक्‍के झाला आहे. तसेच रुपये 50 लाख ते 1 कोटी उत्पन्न असल्यास आयकरावर 10 टक्‍के दराने अधिभार लागू झाला तर रुपये 1 कोटीपेक्षा अधिक उत्पन्नावर 15 टक्‍के अधिभार लागू आहे. परंतु वर्ष 2016-17 साठी रुपये 250 कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या कंपन्यांना 30 टक्‍क्‍यांऐवजी कमी म्हणजे 25 टक्‍के दराने आयकर भरावा लागेल. हा लाभ सुमारे 97 टक्‍के कंपन्यांना उपलब्ध होईल.\nसमभाग विक्रीवरील भांडवली नफा गेली 14 वर्षे करमुक्‍त होता. या वर्षापासून दीर्घ मुदतीचा समभाग आणि समभागाधिष्ठित म्युच्युअल फंडाचे युनिट विक्रीतून होणाऱ्या लाभावर 10 टक्‍के दराने भांडवली नफा कर लागू झाला आहे. लघु मुदतीच्या लाभावर 15 टक्‍के कर भरणे चालूच राहील. परंतु, रुपये 1 लाखापर्यंत दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर आयकर भरावा लागणार नाही. तसेच 31 जानेवारी 2018 पर्यंत झालेल्या नफ्याच्या रकमेस कर आकारणीमधून वगळले जाईल.\nस्टॅंप ड्युटी मुद्रांक शुल्क आकारणीसाठी स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन, इमारत, बंगला, फ्लॅट, दुकान इत्यादीच्या विक्रीची किंमत आधारभूत धरली जाते; परंतु व्यवहारामधील काळ्या पैशाचे प्रमाण वाढल्याने सरकारतर्फे स्थावर मालमत्तेचा किमान बाजारभाव ठरविण्याच्या कायदा झाला. त्यानुसार, प्रत्येक वर्षी राज्य सरकार असा बाजारभाव ठरवते. चालू आर्थिक वर्ष 2018-19 साठी मात्र राज्य सरकारने स्थापन बाजारभावामध्ये कोणतीही वाढ सुचविलेली नाही. त्यामुळे स्थापन खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. याच बाजारभावावर आयकराचे दायित्व देखील ठरते. त्यामुळे, त्यामधून देखील सवलत प्राप्त होईल.\nनोकरदार वर्ग : नोकरदार वर्गास पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी कायद्यानुसार काही लाभ प्राप्त होतात. अशा लाभांमध्ये 28 मार्च 2018 पासून अधिक वाढ केली आहे. कर्मचारी, निवृत्त झाल्यानंतर प्रत्येक वर्गासाठी 15 दिवसाचा पगार ग्रॅच्युईटी म्हणून दिला जातो. अशा ग्रॅच्युईटीच्या रकमेवर रुपये 10 लाखाची असलेली कमाल मर्यादा वाढवून रकमेवर 20 लाख एवढी केली आहे. त्यामुळे 31 मार्च 2018 रोजी निवृत्त होणाऱ्यांना धरुन यापुढे सर्वच कर्मचारी आनंदीत होतील. या बदलामुळे, ग्रॅच्युईटीच्या करपात्र रकमेवरील मर्यादा देखील रुपये 10 लाखांवरून वाढून 20 लाख रुपये झाली आहे. आयकराची देखील त्यामुळे बचत होऊन कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित होईल.\nवरिष्ठ नागरिक : 60 वर्षांवरील वयाच्या व्यक्‍ती नशीबवान आहेत. त्यांना अनेक सवलती प्राप्त होतील. बॅंक ठेवीवरील व्याज सर्व प्रकारचे बचत, रिकरिंग, मुदतठेव, इत्यादी कर वजावटीस प्राप्त ठरेल आणि यावरील कमाल वजावटीची मर्यादा रुपये 10,000 ऐवजी रुपये 50,000 झाली आहे. तसेच, आरोग्य विम्याची वजावट वाढून त्याची कमाल मर्यादा रुपये 1 लाख झाली आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेमधील रक्कम काढल्यास कर भरावा लागणार नाही. 40% पर्यंत काढलेली रक्कम करमुक्त राहील. नोकरदार व्यक्तींना रुपये 40,000 या कमाल रकमेची पगारी उत्पन्नामधून प्रमाणित वजावट उपलब्ध होईल. परंतु, वार्षिक रुपये 19,200 प्रवासभत्ता आणि रुपये 15,000 आरोग्य खर्च करमुक्त होता तो मात्र करपात्र झाला आहे. त्यामुळे, प्रत्यक्ष लाभ नगण्यच म्हणता येईल.\nजमीन आणि इमारत विक्री खरेदीनंतर ऐवजी 2 वर्षानंतर केल्यास होणारा नफा हा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा ठरेल. अनेक वर्षापूर्वी खरेदी केलेल्या मालमत्तेची आधारभूत किंमत 1-4-1981 ऐवजी 1-4-2001 या दोन्हींच्या बाजारमूल्याएवढी होईल. बॉंडमध्ये केलेली गुंतवणूक करमुक्‍त ठरवेल; मात्र गुंतवणुकीचा कालावधी तीनऐवजी पाच वर्षे झाला आहे. रोखीने करावयाच्या खर्चावरील आणि घ्यावयाच्या कर्जावरील कमाल मर्यादा रुपये 20,000 आणि घटवून रुपये 10,000 केली आहे. विवरण पत्रक वेळेवर न भरल्यास 31 डिसेंबरपर्यंत रुपये 5000 आणि त्यानंतर रुपये 10,000 चा अतिरिक्‍त भुर्दंड पडेल. उत्पन्न रुपये 5 लाखांपर्यंत असल्यास हा भार रुपये 1,000 राहील.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआगामी काळ सोन्यासाठी चांगला…\nNext articleशिवसेनेचा ‘वर्षा’वरील मोर्चा स्थगित\nआपही दंडा आप तराजू\nनुकसानभरपाईत वार्षिक आयकराला महत्त्व…\nवाटप दरखास्त प्रकरणाची अंमलबजावणी कशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-19T02:26:44Z", "digest": "sha1:5Q7LAZLMGNANZIPOS2Q7HI2RMX7MTHTU", "length": 15018, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच चिंचवड येथे मराठा क्रांची मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Chinchwad मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच चिंचवड येथे मराठा क्रांची मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच चिंचवड येथे मराठा क्रांची मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nचिंचवड, दि. २३ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चिंचवड येथील दौऱ्यापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाच्या २० ते २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज, सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय इमारत भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nपिंपरी-चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा आजचा चिंचवड येथील कार्यक्रम उधळून लावणार असे पत्रक काढले होते. यामुळे कार्यक्रमा दरम्यान काही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या २० ते २५ जणांना ताब्यात घेतले आहे.\nPrevious articleशिवसेनेने भाजपशी असलेली ३० वर्षांची मैत्री तोडू नये- रामदास आठवले\nNext articleकसबा पेठेत १७ वर्षीय तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे पोस्टर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nराखी आणि गणेश मूर्तीवर जीएसटी नाही; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nआमदार विनायक मेटेंचा नातेवाईक असल्याचे सांगून पोलिस निरीक्षकाला घातला ६ लाखांचा...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nचिंचवडमध्ये न्युज एक्सप्रेस २४ चॅनेलच्या कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक; दोघे जखमी\nमराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?id=569&cat=ImportantNews", "date_download": "2018-08-19T02:20:25Z", "digest": "sha1:HO3X7ZCOL2VG4LZKT44JIPAZS3RQ72BL", "length": 8265, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | पाऊस अन गारपीट: ०४ ठार, लातुरातही गारा, दोन बैल दगावले", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nपाऊस अन गारपीट: ०४ ठार, लातुरातही गारा, दोन बैल दगावले\n1096 Views 11 Feb 2018 महत्वाच्या घडामोडी\nऔरंगाबाद: आज पहाटेपासूनच सुरु झालेल्या पाऊस आणि गारपिटीने चौघांचा बळी घेतला. पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. सरकारने मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याचे घोषित केले असून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशच्या काही भागात वेगवेगळ्या वेळी हे आस्मानी संकट आले. लातुरातही सहाच्या सुमारास पाऊस झाला. हवामान खात्याने या आधीच या संकटाची सूचना दिली होती. जालना जिल्ह्यात सलग १५ मिनिटे झालेल्या गारपिटीत आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले. बीड्म वाशिम आणि धुळ्यातल्याही शेतीचे नुकसान झाले. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा सारा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.\nलातूर जिल्ह्यात सहा ठिकाणी गारा\nया पावसाने आणि गारपिटीने लातूर जिल्ह्याचेही नुकसान केले. रेणापूर तालुक्यातील वंजारवाडी, सुमठाणा, बिटरगाव या गावात गारा कोसळल्या. लातूर तालुक्यातील माटेफळ, खुंटेफळ आणि भिसे वाघोली येथे गारपीट झाली. बोरगाव दोन बैल दगावले.\nअग्नीशनच्या जागी शौचालय, सनी लिओनी लातुरात येणार, लातुरला स्वतंत्र विद्यापिठाची ...\nअटलजींचा अलविदा , ४७ टक्के पाऊस, उधारी मिळत नसल्याने आत्महत्या, ...\nअटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, सनी लिओनी येणार लातुरात, औरंगजेबांना ...\nमाझं लग्न कॉंग्रेससोबत, मातोश्रीबहेर महिलांचे आंदोलन, दिमाखदार स्वातंत्र्यदिन सोहळा, पोलिस ...\nविलासरावांना हजारोजणांची आदरांजली, गोवारी आता एसटीत, दिपीका-रणवीरचे ठरले, म्हाडाची मुंबईत ...\nनुकसान, सनातन, मुंडन, ठाकरेंचे आभार, पर्रिकर अमेरिकेला, अकरावीसाठी आणखी एक ...\nआ. अमित आणि धीरज देशमुखांच्या उपस्थितीत चक्का जाम, लातूर कडेकोट ...\nएम करुणानिधी यांचे वार्ध्यकाने निधन......०७ ऑगस्ट २०१८ ...\nआत्महत्या नको करु तू शिवबाचा छावा....तुला मा जिजाऊची शपथ आहे ...\nतलाठ्यांच्या लॅपटॉपसाठी ०२ कोटी, आरक्षणासाठी तरुणीची आत्महत्या, रेल्वेची काळजी घ्या ...\nआ. देशमुखांच्या घरासमोर निदर्शने, चाकण प्रकरणी २० जणांना अटक, आधारशिवाय ...\nपाशा पटेलांचे ५१ हजार बांबू पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू\nराणेंच्या पुतळ्याचं लातुरात दहन, मंगळ-पृथ्वीची युती, आरक्षणासाठी सरकारला हवेत तीन ...\nपवार घटना दुरुस्ती कशी करणार, बसवेश्वर संस्थेची निवडणूक, एक तरी ...\nखासदारांचे २५ लाख, आरक्षणासाठी जेलभरो, आरक्षणासाठी हवी घटना दुरुस्ती, नवरात्रात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B/", "date_download": "2018-08-19T02:27:50Z", "digest": "sha1:DH4BMH6UT4ZDP7IECW6TKP2DDS72BBRI", "length": 14923, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "विद्यापीठातील सावळ्या गोंधळावरून लक्ष उडवण्यासाठीच गीता वाटप- उद्धव ठाकरे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Pune विद्यापीठातील सावळ्या गोंधळावरून लक्ष उडवण्यासाठीच गीता वाटप- उद्धव ठाकरे\nविद्यापीठातील सावळ्या गोंधळावरून लक्ष उडवण्यासाठीच गीता वाटप- उद्धव ठाकरे\nपुणे, दि. १४ (पीसीबी) – शाळांमध्ये गीता वाटप करण्यात आल्याच्या प्रकारावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर टीका केली आहे. विद्यापीठातील सावळ्या गोंधळावरून लक्ष उडवण्यासाठीच गीता वाटप करण्यात आली, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.\nपश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असता पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांना गीता वाटपावरून राज्य सरकारला लक्ष्य केले. गीता वाटपाऐवजी विद्यापीठाचे निकाल वेळेवर लावा, असा टोला उद्धव यांनी तावडे यांना लगावला. खड्ड्यांची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे सांगत उद्धव यांनी मुंबईतील खड्ड्यांची जबाबादारीही झटकली. तर पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले असून आता ते नव्या उमेदीने कामाला लागतील, असे सांगतानाच आपणही आता पुण्यावर लक्ष केंद्रीत केले असून पुण्यात वारंवार येणार असल्याचेही स्पष्ट केले.\nPrevious articleमहाबळेश्वरमधील तीन पत संस्थावर दरोडा\nNext article‘भारत हिंदू पाकिस्तान बनेल’ या विधानावरून शशी थरूर यांना कोर्टाचे समन्स\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे...\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\n‘तुझे तोंड बंद कर अन्यथा कायमस्वरुपी तुझे तोंड बंद करु’ शेहला...\nभारतात दहशतवादी कारवायांचा कट रचल्याप्रकरणी दोन तरुणांना हैदराबादमधून अटक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nखातेदारांनी घाबरु नये पैसे सुरक्षित असल्याचा कॉसमॉस बँकेचा दावा\nसहकारनगरमधील जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A5%A7/", "date_download": "2018-08-19T02:27:53Z", "digest": "sha1:ZO5PTKFP6VS5BV3INP2CEQ6CNTZGK2JU", "length": 15631, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "२० वर्षांच्या प्रेयसीस १९ वर्षांच्या प्रियकरासोबत लिव्ह-इनमध्ये राहण्यास परवानगी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Desh २० वर्षांच्या प्रेयसीस १९ वर्षांच्या प्रियकरासोबत लिव्ह-इनमध्ये राहण्यास परवानगी\n२० वर्षांच्या प्रेयसीस १९ वर्षांच्या प्रियकरासोबत लिव्ह-इनमध्ये राहण्यास परवानगी\nअहमदाबाद, दि. ४ (पीसीबी) – गुजरात उच्च न्यायालयाने सुरेंद्रनगरच्या एका २० वर्षीय युवतीस तिच्या प्रियकरासोबत राहण्यास परवानगी दिली आहे. युवतीचा प्रियकर १९ वर्षांचा आहे त्यामुळे दोघे लग्न करू शकत नव्हते. मात्र, युवती सज्ञान आहे त्यामुळे तिला हवे असल्यास कुणासोबतही राहू शकते. युवतीने आईसोबत राहण्यास नकार दिला होता.\nराज्य सरकारने न्यायालयाला विश्वास दिला की, तरुणीला जिथे राहावे वाटेल तिथपर्यंत पोलिस घेऊन जातील, असा विश्वास राज्य सरकारने न्यायालयाला दिला. तरुणीच्या प्रियकराने न्यायालयात याचिका दाखल करून लिव्ह-इन रिलेशनशिपचा प्रस्ताव सादर केला होता. प्रेयसीला न्यायालयात हजर करण्याची मागणी त्याने केली होती.वय कमी असल्यामुळे लग्न करू शकत नाही. त्यामुळे दोघांनी लिव्ह-इन करारावर स्वाक्षरी केली आहे. दोघे भिन्न जातीचे होते. दोघांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र, मुलीच्या कुटुंबाने दोघांना शोधून काढले. न्या. एस.आर. ब्रह्मभट्ट व ए.जी. उरेजी यांच्या पीठाने त्यांच्यासमोर निर्णय घेत मुलीला प्रियकरासोबत राहण्याची परवानगी दिली.\nPrevious articleआंध्र प्रदेशात दगडांच्या खाणीत भीषण विस्फोट, ११ मजूर ठार, ४ जखमी, बेपत्ता मजुरांचा शोध सुरू\nNext article‘वन नेशन, वन इलेक्शन’ ला काँग्रेसचा कडाडून विरोध\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nमुळशीत कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणारे १६ जण गजाआड\nवैभव राऊतच्या घराची पुन्हा झडती; इनोव्हा कार जप्त\nफेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंची पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार\nखारघरमध्ये खंडणी न दिल्याने भाजप नगरसेवकाने हॉटेल मालकाला केली बेदम मारहाण;...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमाथेफिरू तरूणाने एकतर्फी प्रेमातून मॉडेलला बनवले बंधक\nअतिताणामुळे कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यास बॉसला दोषी ठरवता येणार नाही – सर्वोच्च...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-08-19T02:26:58Z", "digest": "sha1:FIOW3UBXKS36S7OPCSU5LWDUQZWQQGLH", "length": 13474, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "“…तोपर्यंत मोदींना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही” - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Notifications “…तोपर्यंत मोदींना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही”\n“…तोपर्यंत मोदींना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही”\nलातूर, दि. २७ (पीसीबी) – मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर होईपर्यंत पंतप्रधान नरेंद मोदी यांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा आज अखिल भारतीय छावा संघटनेने दिला. आज लातूर इथे झालेल्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या नानासाहेब जावळे यांनी हा इशारा दिला.\nPrevious article“…तोपर्यंत मोदींना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही”\nNext articleलायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्या अध्यक्षपदी जनार्दन गावडे\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवध्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nवाजपेयी जेव्हा विठ्ठलदर्शनासाठी पंढरपूरात आले होते\n‘माणसं आडवा आणि त्यांची जिरवा’, यामुळे जलसंधारणाची कामे रखडली – मुख्यमंत्री\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nनालासोपारा स्फोटकांप्रकरणी धरपकड सुरुच; राज्यभरातून १२ जण ताब्यात\nपक्षाचे नेतृत्व करण्यावरून करूणानिधींच्या दोन्ही मुलांमध्ये धुसफूस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=886", "date_download": "2018-08-19T02:22:18Z", "digest": "sha1:ALSAQAW6IJPUVRN3VI7MU7KOFOYKD6NZ", "length": 6142, "nlines": 57, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | नगरसेवकांची टूर शैक्षणिक नव्हती, शहर जिल्हाध्यक्षांच्या सांगण्यावरुन!", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nनगरसेवकांची टूर शैक्षणिक नव्हती, शहर जिल्हाध्यक्षांच्या सांगण्यावरुन\nउप महापौर देवीदास काळे यांनी केला खुलासा, सगळे परतले केले मतदान\nलातूर: भाजपाच्या नगरसेवकांची सहल ही शैक्षणिक नव्हती, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या आदेशावरुन निघालेला हा दौरा होता. आज सगळे नगरसेवक परतले, सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती उप महापौर देवीदास काळे यांनी दिली. दुपारच्या सुमारास भाजपाची ही मंडळी मतदान केंद्राच्या बाजुच्या मंडपात बसून होती. नगरसेवक येत होते, मतदान करीत होते, त्यांच्यावर या सगळ्यांची नजर होती.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4-2/", "date_download": "2018-08-19T02:15:38Z", "digest": "sha1:Y44NKPARYXB32CREM5IRXVKZHBRIFVIG", "length": 5523, "nlines": 101, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "शेगाव विकास आराखड्याअंतर्गत नविन भुसंपादन कायदा २०१३ चे नुसार भुसंपादन प्रकरण क्र एलएक्यु/शेगांव/आरडी-14/वाढीव क्षेत्र/४/२०१७-१८ मधील कलम ११ ची अधिसुचना | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nशेगाव विकास आराखड्याअंतर्गत नविन भुसंपादन कायदा २०१३ चे नुसार भुसंपादन प्रकरण क्र एलएक्यु/शेगांव/आरडी-14/वाढीव क्षेत्र/४/२०१७-१८ मधील कलम ११ ची अधिसुचना\nशेगाव विकास आराखड्याअंतर्गत नविन भुसंपादन कायदा २०१३ चे नुसार भुसंपादन प्रकरण क्र एलएक्यु/शेगांव/आरडी-14/वाढीव क्षेत्र/४/२०१७-१८ मधील कलम ११ ची अधिसुचना\nशेगाव विकास आराखड्याअंतर्गत नविन भुसंपादन कायदा २०१३ चे नुसार भुसंपादन प्रकरण क्र एलएक्यु/शेगांव/आरडी-14/वाढीव क्षेत्र/४/२०१७-१८ मधील कलम ११ ची अधिसुचना\nशेगाव विकास आराखड्याअंतर्गत नविन भुसंपादन कायदा २०१३ चे नुसार भुसंपादन प्रकरण क्र एलएक्यु/शेगांव/आरडी-14/वाढीव क्षेत्र/४/२०१७-१८ मधील कलम ११ ची अधिसुचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8/", "date_download": "2018-08-19T01:26:11Z", "digest": "sha1:KIOS4RWYV6KPAEIXLHDGLAYLA665HJR6", "length": 13064, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सप्तरंगी सातारा (भाग- २ ) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसप्तरंगी सातारा (भाग- २ )\nकोयनेच्या पाणलोट क्षेत्रात सरासरी पाच हजार मिलीमीटर पाऊस वर्षाकाठी पडतो. कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाचे चार टप्पे असून, प्रत्येक टप्प्याने नवा इतिहास रचला. आशिया खंडातील पहिले “लेक टॅपिंग’ झाले ते कोयना जलाशयातच. आज कोयनेच्या परिसरातच सर्वाधिक संख्येने पवनचक्‍क्‍या असून, जलविद्युत निर्मितीबरोबरच पवनऊर्जाही हाच परिसर राज्याला देतो. याच कोयनेच्या जलाशयावर तरंगती सोलर पॅनेल उभारून सौरऊर्जा निर्मितीचेही उद्दिष्ट असून, ते पूर्ण झाल्यानंतर अपारंपरिक ऊर्जेचे ‘हब’ म्हणून हा परिसर आदर्शवत्‌ ठरेल. अर्थात, कोयनेने यशाच्या जितक्‍या कहाण्या लिहिल्या, तितक्‍याच वेदनादायी अशा विस्थापनाच्या कहाण्याही आहेत.\nमहाराष्ट्राच्या भरभराटीसाठी घरदार सोडणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसनाचे प्रश्‍न अद्याप कायम असून, पुनर्वसनाचा कायदा होण्यापूर्वी विस्थापित झालेल्या कुटुंबांनी आधी धरण आणि नंतर भूकंप, कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कारणामुळे सातत्याने यातना भोगल्या आहेत. या पहाडी सह्याद्रिपुत्रांच्या त्यागाची जाण तसेच परिस्थितीची खंत उभ्या महाराष्ट्राला आहे.\nसप्तरंगी सातारा (भाग- १ )\nसातारा जिल्ह्याचा पश्‍चिम भाग नैसर्गिक साधनसंपत्तीने, डोंगरकड्यांनी आणि घनदाट जंगलांनी व्यापलेला. वन्यजीव, पक्षी आणि उभयचर प्राण्यांच्या शेकडो प्रजातींना आश्रय देणाऱ्या समृद्ध कोयना परिसराबरोबरच महाबळेश्‍वर, पाचगणी ही पर्यटकांची लाडकी ठिकाणे याच पश्‍चिम भागात वसलेली. छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श लाभलेले अनेक गडकिल्ले याच भागात दिमाखात उभे आहेत. जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळालेले कासचे पुष्पपठार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे.\nकृष्णा, कोयना आणि वेण्णा तसेच त्यांच्या उपनद्यांवरची छोटी-मोठी धरणे शेती समृद्ध करणारी. याच पश्‍चिम पट्ट्यात सहकारी साखर कारखानदारी रुजली आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहराच बदलून गेला. इथल्या मेहनती शेतकऱ्याने शेतीला अनेक व्यवसायांची जोड देऊन हिकमतीने परिस्थिती बदलली. सरकारी धोरणे आणि योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेत कुटुंब समृद्ध केलं.\nआज याच भागातला शेतकरी कृषी पर्यटनासारख्या अनोख्या व्यवसायाकडे वळत असून, महानगरांच्या प्रदूषणात घुसमटलेल्या लोकांचे आदरातिथ्य करून चांगली कमाईही करू लागला आहे. पर्यटन हा एकंदरीतच जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील एक प्रमुख व्यवसाय बनला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सान्निध्य लाभूनही जिल्ह्यात कारखानदारी, विशेषतः मोठे प्रकल्प फारसे दिसत नसले तरी निसर्गाची समृद्धी पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या घराकडे वळविण्याची हातोटी इथल्या उमद्या तरुणांनी साधली आहे.\nसप्तरंगी सातारा (भाग- ३ )\nयाच निसर्गमायेचा लाभ घेऊन वनशेती, औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड तसेच वनाधारित अन्य छोटे उद्योग सुरू करण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण आणि मदतीची गरज आहे. घराजवळ रोजगार उपलब्ध झाला तर माथाडी कामगार म्हणून मुंबईला जाणारे शेकडो तरुण गावातच आपले भवितव्य घडवू शकतील आणि निसर्गपूरक विकासाचा आदर्श निर्माण करू शकतील.\nपूर्व आणि पश्‍चिम हीच जिल्ह्याची खरी नैसर्गिक, भौगोलिक विभागणी. बरोबर मधून गेलेला राष्ट्रीय महामार्ग. पश्‍चिम भाग मुसळधार पावसाचा तर पूर्व भाग शुष्क, कोरडा. पश्‍चिम भाग डोंगरांचा तर पूर्व भाग माळरानांचा. जिल्ह्याच्या विकासाचे आराखडे तयार करताना ही विभागणी लक्षात घेऊन पूर्व भागात कारखानदारी आणि पश्‍चिम भागात निसर्गपूरक व्यवसायांना चालना मिळेल, असे नियोजन करावे ही तज्ज्ञांची रास्त अपेक्षा.\nपूर्व भागात लोणंद, खंडाळा, शिरवळ या त्रिकोणात कारखानदारी बहरते आहे. अनेक देशी-विदेशी उद्योग शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. फलटण, खंडाळा, कोरेगाव, खटाव आणि माण या तालुक्‍यांमध्ये अवर्षणाची समस्या जाणवते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी पाउल पडते पुढे….\nNext articleअध्यात्मिक ग्रंथाने बदलले आयुष्य\nराजवाडा चौपाटीवरील फ्लेक्‍स बोर्डमुळे झाडं सोसतायत मरणयातना\nरेल्वे अपघात एकाचा मृत्यू, घातपाताचा संशय\nजिल्ह्यात दूध संकलनात वाढ आंदोलनाची धार झाली कमी\nहुतात्मा स्मारके प्रेरणास्थळ बनावीत\nजिल्ह्यात कमी निधीमध्ये अधिक सिंचनाचे काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE.html", "date_download": "2018-08-19T02:42:57Z", "digest": "sha1:X7MEGPIX5ZSQAVNLPRWCYMAGOIRZAEBH", "length": 22384, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | केलेल्या पापांची शिक्षा भोगावीच लागेल", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, बिहार, राज्य » केलेल्या पापांची शिक्षा भोगावीच लागेल\nकेलेल्या पापांची शिक्षा भोगावीच लागेल\n=सुशीलकुमार मोदींचा लालूंवर हल्ला=\nपाटणा, [१७ ऑक्टोबर] – बिहारमध्ये मतदानाचे दोन टप्पे संपल्यानंतर तिसर्‍या टप्प्यात होणार्‍या मतदानापूर्वीच्या प्रचारात आता चांगलाच रंग चढला आहे. त्यातच, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यावर जोरदार तोफ डागली. आधी व्यासपीठ आणि नंतर पंखा कोसळणे या घटनांमागील अर्थ लालूंनी लक्षात घ्यावा. त्यांनी आजवर जी पापं केली आहेत, त्याचीच शिक्षा त्यांना मिळत आहे, असा चिमटा सुशीलकुमार मोदी यांनी काढला.\nलालूंच्या प्रत्येकच सभेत काहीतरी दुर्घटना घडत आहे. कधी त्यांचे व्यासपीठ कोसळते, तर कधी त्यांच्या हातावर पंखा कोसळतो. या घटनांचा अर्थ अजूनही त्यांच्या लक्षात आलेला नाही. बिहारात आणलेले जंगलराज, गोमांस खाण्याचे समर्थन आणि ब्राह्मणांना शिवीगाळ यासारखे गंभीर पाप त्यांनी केले आहेत. या पापांची शिक्षा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीत दारुण पराभव हाच त्यांच्या शिक्षेचा शेवट राहणार आहे. गळ्यात देवीचे लॉकेट घातल्याने कोणत्याही पापीचे रक्षण होऊ शकत नाही, असा टोलाही मोदी यांनी लगावला.\nयावेळी त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावरही जोरदार टीका केली. भाजपासोबतची १७ वर्षे जुनी मैत्री तोडून कुमार यांनी स्वत:ला इतिहासातील कचरापेटीत टाकले आहे. सर्वसामान्य जनतेला वार्‍यावर सोडून त्यांनी लालूप्रसाद ऍण्ड कंपनीची सेवा सुरू केली आहे. यासाठी लोक त्यांना कधीच माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत घटकांची ओळख निश्‍चित\n=आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांची कामगिरी= लंडन, [१७ ऑक्टोबर] - येणार्‍या काळात अतिशय भीषण अशा नैसर्गिक संकटांसाठी कारणीभूत ठरू शकणार्‍या ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5440-kishor-kadam-in-comedy-role-in-marathi-film-wagherya", "date_download": "2018-08-19T02:07:51Z", "digest": "sha1:UB6MO7RXVM3722VUTXYB5XNMJKVNAXLL", "length": 9385, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "\"वाघेऱ्या\" मध्ये 'किशोर कदम' दिसणार विनोदी भूमिकेत - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n\"वाघेऱ्या\" मध्ये 'किशोर कदम' दिसणार विनोदी भूमिकेत\nPrevious Article ‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन\nसामाजिक आणि वास्तववादी विषयावर आधारित असलेल्या सिनेमात आपल्या अभिनयाचा वरचष्मा गाजवणारे किशोर कदम, 'वाघेऱ्या' या सिनेमाद्वारे विनोदी भूमिकेतून लोकांसमोर येत आहेत. ग्रामीण विनोदाची खुमासदार मेजवानी असलेल्या या सिनेमात किशोर कदम 'वाघेऱ्या' नामक वेड्या गावातले सरपंच साकारणार आहेत. गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवाले निर्मित, तसेच सुपरहिट 'बॉईज' सिनेमाचे निर्माते असलेले सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे प्रस्तुत 'वाघेऱ्या' या धम्माल विनोदीपटात वेड्या ग्रामस्थांची मज्जा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.\nविनोदी मल्टीस्टार्सचा ‘वाघेऱ्या’ येत्या शुक्रवारपासून १८ मे ला प्रदर्शित\n'वाघेऱ्या' च्या प्रमोशनल गाण्याद्वारे अवधुतने पाळले प्रसनजीतला दिलेले वचन - Photos\n'वाघेऱ्या' गावात वाघाने घातला धुमाकूळ \nआतापर्यंत ग्रामीण जीवनातील मर्म आणि संघर्ष मांडणारे किशोर कदम 'वाघेऱ्या' या सिनेमातून ग्रामीण विनोद करताना दिसून येणार आहे. विशेष म्हणजे, नेहमी धोतर आणि फाटक्या अंगरख्यात दिसणा-या किशोर कदम यांना या सिनेमात प्रेक्षक पहिल्यांदाच सफारी सूटमध्ये वावरताना पाहणार आहेत. \"हा एका वेगळ्याच धाटणीचा सिनेमा असून, मराठीत बऱ्याच वर्षांनी याप्रकारचा विनोदीपट प्रदर्शित होत आहे. मराठीतील सर्व दिग्गज कलाकारांसोबत आणि माझ्या जुन्या मित्रांसोबत काम करताना खूप मज्जा आली\" असे किशोर कदम सांगतात.\nसमीर आशा पाटील दिग्दर्शित आणि लिखित 'वाघेऱ्या' सिनेमात किशोर कदमसह भारत गणेशपुरे, हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, किशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम हे मातब्बर कलाकारदेखील झळकणार आहेत. उन्हाळी सुट्टीत धम्माल उडवण्यास येत असलेला हा सिनेमा येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.\nPrevious Article ‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन\n\"वाघेऱ्या\" मध्ये 'किशोर कदम' दिसणार विनोदी भूमिकेत\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=242", "date_download": "2018-08-19T01:40:45Z", "digest": "sha1:UWJ76P4LF6MHNWSFIWODDVC4YOQ5MRYM", "length": 17935, "nlines": 277, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n१३ एप्रिल १८८० --- १९ जानेवारी १९६०\nदादासाहेब तोरणे या नावाने चित्रपटक्षेत्रात परिचित असणार्‍या रामचंद्र गोपाळ तोरणे यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुकुलवाडी येथे झाला. तेथेच शालेय शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी ते मुंबईला आले. ‘ग्रीव्हज कॉटन’ या युरोपियन कंपनीत नोकरी करत असताना ते नाटक पाहण्याचा आपला छंदही पुरा करीत. त्याच सुमारास युरोपातून आपल्याकडे मूकपट येऊ लागले. ते चित्रपट पाहून आपणही चित्रपट बनवावे असे त्यांनी ठरवले. नानूभाई चित्रे आणि कीर्तीकर यांच्या मदतीने तोरणे यांनी १८ मे १९१२ रोजी मुंबईच्या ‘कॉरोनेशन’ चित्रपटगृहात ‘पुंडलिक’ हा चित्रपट प्रदर्शित केला. फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाअगोदर एक वर्ष हा चित्रपट झळकला. तो दोन आठवडे दाखवला गेला. परंतु जॉन्सन नामक एका युरोपियन माणसाने या चित्रपटाचे छायाचित्रण केल्याने या चित्रपटाला पहिल्या भारतीय चित्रपटाचा मान मिळू शकला नाही. थोड्याच दिवसात त्यांची कराची येथे बदली झाली. तेथे बाबूराव पै यांच्याशी त्यांची ओळख झाली. दोघांनी मिळून तेथे महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या वितरणाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे पंजाब, सिंध व वायव्य सरहद्द प्रांतात महाराष्ट्र फिल्म कंपनीचे चित्रपट झळकू लागले. हा व्यवसाय किफायतीचा ठरल्याने तोरणे यांनी ग्रीव्हज कॉटन कंपनीतील नोकरी सोडून बाबूराव पैंसह मुंबई गाठली. तेथे त्या दोघांनी ‘प्रभात’ व ‘आर्यन’ या दोन फिल्म कंपन्यांच्या वितरणाची जबाबदारी घेतली. त्याचबरोबर छायाचित्रण आणि त्याला लागणारी सामग्री पुरवण्यासाठी ‘मुव्ही कॅमेरा’ नावाची कंपनी स्थापन केली. १९२९-३०च्या सुमारास परदेशातून बोलपट यायला लागल्यावर या दोघांनी अमेरिकेतील ऑडिओ केमिक्स या ध्वनिमुद्रण यंत्राची एजन्सी मिळवली. याच ऑडिओ केमिक्स ध्वनिमुद्रण यंत्राच्या साहाय्याने ‘प्रभात’चा ‘अयोध्येचा राजा’ हा चित्रपट निर्माण झाला. ‘प्रभात’बरोबरच त्यांनी रणजित फिल्म कंपनी व वाडिया मुव्हीटोन या कंपन्यांनाही ध्वनिमुद्रणाचे यंत्र पुरवले. नंतर तोरणे यांनी स्वत:ची चित्रपट संस्था स्थापून चित्रपट बनवण्यास सुरुवात केली. दोराबजी कोल्टा यांच्या भागीदारीत त्यांनी नानासाहेब सरपोतदारांचा आर्यन स्टुडिओ विकत घेतला व ‘सरस्वती सिनेटोन’ असे त्याचे नामकरण केले. पुण्यातील हा पहिला बोलका स्टुडिओ. सरस्वती सिनेटोनतर्फे तोरणे यांनी ‘श्यामसुंदर’ हा मराठी व हिंदी या दोन्ही भाषेतील बोलपट बनवला. मुंबईच्या ‘वेस्ट एंड’ चित्रपटगृहात हा बोलपट २७ आठवडे चालला. ‘श्यामसुंदर’ हा रौप्यमहोत्सव साजरा करणारा भारतातील पहिला चित्रपट ठरला. बाबूराव पै यांच्यासह तोरणे यांनी ‘फेमस पिक्चर्स’ ही वितरण संस्थाही सुरू केली. या संस्थेकडे ‘प्रभात’चे सर्व चित्रपट वितरणासाठी असत. स्वत: तोरणे यांच्या चित्रपट संस्थेने ‘भक्त प्रल्हाद’, ‘औट घटकेचा राजा’, ‘सावित्री’, ‘ठकसेन राजपूत’ असे चित्रपट निर्मिले. तोरणे यांनी शाहू मोडक, शांता आपटे, सुधा आपटे, दादासाहेब साळवी, जयशंकर दानवे इत्यादी कलाकारांना पडद्यावर सर्वप्रथम संधी दिली. तसेच मामा वरेरकर, मो.ग. रांगणेकर यांसारख्या साहित्यिकांना चित्रपटसृष्टीशी जोडले. दुसर्‍या महायुद्धानंतर चित्रपटसृष्टीत मंदीचा काळ आला. दादासाहेब तोरणे यांनी त्यानंतर ‘माझी लाडकी’ हा शेवटचा चित्रपट काढून डब्ल्यू.झेड. अहमद यांना आपली चित्रपट संस्था विकून चित्रपटसंन्यास घेतला. - द. भा. सामंत\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T02:28:01Z", "digest": "sha1:4DKRKJUAPOTII7OJSLK6XSU5P3QF4PFN", "length": 20698, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आमदार जगताप यांचा रुग्णाला मदतीचा हात; किडनी ट्रान्सप्लांटसाठी पाच लाखांची मिळवून दिली तातडीची मदत - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Banner News आमदार जगताप यांचा रुग्णाला मदतीचा हात; किडनी ट्रान्सप्लांटसाठी पाच लाखांची मिळवून दिली...\nआमदार जगताप यांचा रुग्णाला मदतीचा हात; किडनी ट्रान्सप्लांटसाठी पाच लाखांची मिळवून दिली तातडीची मदत\nमूत्रपिंड (कीडनी) निकामी झालेल्या पिंपळेगुरव येथील एका रुग्णाला भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी मदतीचा हात दिल्यामुळे जिवदान मिळाले आहे. या रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून पाच लाख दहा हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत मिळवून दिली. गंभीर आजार असलेल्या शहरातील गरजू रुग्णांनी पैसे नाहीत म्हणून उपचार न थांबविता आपल्या कार्यालयात संपर्क साधावा. त्यांनाही उपचारासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.\nसेनापती नारायण दळवी असे मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केलेल्या गरीब रुग्णाचे नाव आहे. सेनापती दळवी हे पिंपळेगुरवमधील श्रीकृष्णनगर येथे राहतात. त्यांना मूत्रपिंडाचा आजार जडला होता. त्यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून उपचार सुरू होते. परंतु, आजार बरा होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (किडनी ट्रान्सप्लांट) करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांनी थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात तपासणी केली. रुग्णालयाने प्रत्यरोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी ६ लाख ३५ हजार रुपये खर्च सांगितला. घरच्या गरीबीमुळे रुग्णालयाने खर्चाचा आकडा सांगितल्यानंतर दळवी यांच्या कुटुंबीयांसमोर पैसे कोठून आणायचे असा प्रश्न उभा राहिला.\nदळवी कुटुंबियांनी आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेऊन आजार आणि शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या खर्चाबाबत माहिती दिली आणि मदत करण्याची विनंती केली. आमदार जगताप यांनी दळवी कुटुंबातील सर्वांना धीर देत खर्चाची कोणतीही चिंता करू नये, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी दळवी यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी केंद्राशी संपर्क साधला. त्याच्या माध्यमातून दळवी यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी १ लाख ९० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली. ही मदत तुटपुंजी असल्यामुळे आमदार जगताप यांनी धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांच्याशी संपर्क साधून दळवी यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी\nधर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासून सेनापती दळवी यांच्यावरील मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाल ३ लाख २० हजार रुपये माफ करण्यास लावले. त्यामुळे दळवी यांच्या कुटुंबियांना मोठा आधार मिळाला. दळवी यांच्यावर आदित्य बिर्ला रुग्णालयात नुकतीच मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आमदार जगताप यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आपणाला आर्थिक मदत झाली आणि पुन्हा जगण्याला बळ मिळाल्याची भावना सेनापती दळवी यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, कोणताही गंभीर आजार असलेल्या शहरातील गोरगरीब रुग्णांनी पैशांअभावी उपचार थांबवू नयेत. विविध आजारांवरील शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून लाखोंची मदत मिळते. तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयांकडूनही गरजू रुग्णांना मदत केली जाते. त्याचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी पिंपळेगुरव येथील आपल्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.\nPrevious articleसीमा सावळे यांच्याकडून अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम; दोन अर्थसंकल्प मांडणाऱ्या स्थायीच्या पहिल्या अध्यक्ष\nNext articleस्थायी समितीवर भाजपकडून जाधव, मडिगेरी, शिंदे, आंगोळकर, लोंढे व गायकवाड यांची निवड\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nराष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटेंच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड मतदारसंघात आरोग्य शिबीराचे आयोजन\nवाहतूक नियमांच्या दंडाची रक्कम मुख्यमंत्र्यांनीही थकवली\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवध्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकायद्यात दुरूस्ती केल्यास लोकसभा, विधानसभा एकत्रित निवडणुका शक्य – मुख्य निवडणूक...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पाला सुमारे २६४ कोटींच्या ४६६ उपसूचना\nआंदोलक हिंसक होणे अत्यंत गंभीर; मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार – सर्वोच्च...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/4-crore-21-lakh-29-works-repairing-dams-district-113791", "date_download": "2018-08-19T01:52:58Z", "digest": "sha1:PNFHGX2SIZKEOJPMHYWDK66FR5PO3663", "length": 13038, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "4 crore 21 lakh for 29 works for repairing of dams in the district जिल्ह्यात तलाव, बंधारे दुरुस्तीच्या 29 कामांसाठी 4 कोटी 21 लाख | eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यात तलाव, बंधारे दुरुस्तीच्या 29 कामांसाठी 4 कोटी 21 लाख\nगुरुवार, 3 मे 2018\nसदर कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. लवकरच या कामांची सुरवात होणार आहे. याद्वारे होणाऱ्या कामांमुळे या भागातील शेकडो हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.\nशिर्सुफळ : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी तसेच भविष्यात होणारी पाणीटंचाई टाळण्यासाठी सहा तालुक्यातील पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे गावतळे व साठवण बंधारे यांच्या दुरुस्तीच्या 29 कामांसाठी 4 कोटी 21 लाख 6 हजार रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.\nसदर कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. लवकरच या कामांची सुरवात होणार आहे. याद्वारे होणाऱ्या कामांमुळे या भागातील शेकडो हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.\nगेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. यामुळे पावसाचे कमी झालेले प्रमाण व भूजल स्तराची घसरती पातळी विचारात घेता भविष्यात पाण्याची व चाऱ्याची टंचाई निर्मान होऊ नये म्हणून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. या माध्यमातून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून भूजल पातळी वाढविणे, सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे, यासाठी जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून पूर्वी बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पध्दतीचा बंधारे,पाझर तलाव, गावतळे, साठवण तलाव यांच्या दुरुस्तींची कामे हाती घेण्यात आली आहेत.\nपाणी साठ्यासह सिंचनाखालील शेतीक्षेत्रात वाढ होईल : विश्वास देवकाते (अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे)\nजिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या माध्यमातून जलसंधारणांच्या कामांवर विशेष लक्ष देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून छोटे पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात 4 कोटीहून अधिक निधीच्या बंधारे दुरुस्तींची कामे हाती घेण्यात आली आहे.\nयामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. तसेच पाणी जमिनीत मुरल्याने भुजलपातळीसह परिसरातील विहिरी, कूपनलिका यांच्या पाणीपातळीत वाढ होईल व सिंचनाखालील शेती क्षेत्रात वाढ होईल.\nपुण्याचे पाणी केरळला रवाना\nपुणे- केरळमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे महापुराचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या...\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू\nकल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...\nदहा वर्षे गैरहजर शिक्षिका पुन्हा सेवेत\nभिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात काम करणारी सहशिक्षिका तब्बल 10 वर्षे गैरहजर राहून पुन्हा कामावर रुजू झाली आहे. या सहशिक्षिकेने रजेवर...\nभगवद्‌गीता हा महाभारताचा भाग- डॉ. जॉयदीप बागची\nपुणे- \"भगवद्‌गीता हा महाभारताचा भाग नाही, असा अनेक विचारवंत, संशोधकांच्या वादातीत मांडणीला कोणताही आधार नाही. त्यामुळे भगवद्‌गीता हा महाभारताचाच एक...\nआजोबांच्या बागेतून प्रेरणा (पोपटराव पवार)\nहिवरेबाजार गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आमचं बागायती क्षेत्र आणि तिथं आजोबांनी लावलेली मोसंबीची बाग हे अनेक वर्षांपासून गावात येणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/punetheatre-issue-bhosale-cultural-bhavan-fundless-121746", "date_download": "2018-08-19T01:50:48Z", "digest": "sha1:XUIVRBHLMUZUOB2C7MHRXLSRH3ODNTZU", "length": 14259, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "PuneTheatre Issue Bhosale cultural bhavan fundless भोसले सांस्कृतिक भवन निधीविना रखडले | eSakal", "raw_content": "\nभोसले सांस्कृतिक भवन निधीविना रखडले\nबुधवार, 6 जून 2018\nधायरी - ‘‘हौशी कलाकार, अल्प उत्पन्न असलेल्या नाट्य संस्था व कलावंतांसाठी सिंहगड रस्ता परिसरात नाट्यगृह झाल्यास कला सादर करण्याची त्यांनाही संधी मिळेल, या उद्देशानेच नाट्यगृह व्हावे ही येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे,’’ असे स्थानिक नागरिक नीलेश घोडके यांनी सांगितले. परंतु येथील नियोजित श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले सांस्कृतिक भवनाचे काम २०१६ पासून संथ गतीने चालले असून, नाट्यगृहाची इमारत उभी राहण्यास आणखी किमान तीन वर्षे तरी लागतील, असे महापालिकेच्या भवन रचना विभागाचे म्हणणे आहे.\nधायरी - ‘‘हौशी कलाकार, अल्प उत्पन्न असलेल्या नाट्य संस्था व कलावंतांसाठी सिंहगड रस्ता परिसरात नाट्यगृह झाल्यास कला सादर करण्याची त्यांनाही संधी मिळेल, या उद्देशानेच नाट्यगृह व्हावे ही येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे,’’ असे स्थानिक नागरिक नीलेश घोडके यांनी सांगितले. परंतु येथील नियोजित श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले सांस्कृतिक भवनाचे काम २०१६ पासून संथ गतीने चालले असून, नाट्यगृहाची इमारत उभी राहण्यास आणखी किमान तीन वर्षे तरी लागतील, असे महापालिकेच्या भवन रचना विभागाचे म्हणणे आहे.\nसिंहगड रस्ता येथे नाट्यगृहासाठी जागा निश्‍चित झाली. नाट्यगृहाच्या जागेचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १८ डिसेंबर २०१६ रोजी झाले. ‘‘नियोजित नाट्यगृहासाठी एकूण ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र त्यापैकी १७ कोटींच्या निविदेतील ७० टक्के काम झाले आहे. चालू आर्थिक वर्षात तीन कोटी रुपयांची तरतूद आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार काम चालले असल्याने प्रत्यक्षात नाट्यगृह सुरू होण्यास अजून तीन वर्षांचा कालावधी लागेल,’’ अशी माहिती भवन रचना विभागाचे शाखा अभियंता भास्कर हांडे यांनी दिली. माणिकबाग येथील डीपी रस्त्यालगत वडगाव बुद्रुक (सर्व्हे नं. ३५/४०) येथे ५ हजार ८४५ चौरस मीटर क्षेत्रात तीन मजली इमारतीसह आठशे आसनक्षमतेचे नाट्यगृह अशी येथील रचना आहे. तर ३५० आसनक्षमतेचे कलामंदिर आणि संगीत महाविद्यालय येथे असेल. या भागात एकही नाट्यगृह नसल्याने नाटकासाठी रसिक प्रेक्षकांना मध्यवर्ती भागात यावे लागते. येथे नाट्यगृह लवकर सुरू झाल्यास स्थानिकांची सोय होईल.\nसिंहगड रस्ता परिसरात एकही नाट्यगृह नाही. त्यामुळे आमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांना आमची सांस्कृतिक भूक भागविता येत नाही. नाटकांच्या प्रयोगांसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात जावे लागते. येथे अद्ययावत सुविधांनीयुक्त नाट्यगृह झाले तर येणाऱ्या पिढीला सांस्कृतिक वारसा उपलब्ध येईल. त्यामुळे या भागात लवकरात लवकर नाट्यगृह सुरू व्हावे.\n- शर्वरी कुलकर्णी, प्रेक्षक\nउद्याच्या अंकात औंध येथील पं. भीमसेन जोशी नाट्यगृहाची सद्यःस्थिती.\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/start-tourism-festival-42302", "date_download": "2018-08-19T02:06:45Z", "digest": "sha1:7E5AEI4DXHDZV5NCNXAT7DNIBUNIV7SD", "length": 13893, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Start of tourism festival मांडवी जेटी सुशोभीकरणाने होणार पर्यटन महोत्सवाचा प्रारंभ | eSakal", "raw_content": "\nमांडवी जेटी सुशोभीकरणाने होणार पर्यटन महोत्सवाचा प्रारंभ\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nरत्नागिरी - वॉटर स्पोर्टस्‌, साहसी खेळ, गुहेचा थरार, बॅकवॉटर सफारी, महिलांसाठी मुक्तांगण, एसटीतून रत्नागिरी दर्शन, हॅपी स्ट्रीट, अवकाश दर्शन, स्कुबा डायव्हिंग, नृत्य आणि आविष्कार यांच्यासह विविध सांस्कृतिक आणि बहारदार कार्यक्रमांची रेलचेल रत्नागिरी पालिकेच्या पर्यटन व खाद्यमहोत्सवात अनुभवायला मिळेल. चला करू पर्यटन वारी साद घालते रत्नागिरी, ही घोषणा पर्यटकांना साद घालत आहे.\nरत्नागिरी - वॉटर स्पोर्टस्‌, साहसी खेळ, गुहेचा थरार, बॅकवॉटर सफारी, महिलांसाठी मुक्तांगण, एसटीतून रत्नागिरी दर्शन, हॅपी स्ट्रीट, अवकाश दर्शन, स्कुबा डायव्हिंग, नृत्य आणि आविष्कार यांच्यासह विविध सांस्कृतिक आणि बहारदार कार्यक्रमांची रेलचेल रत्नागिरी पालिकेच्या पर्यटन व खाद्यमहोत्सवात अनुभवायला मिळेल. चला करू पर्यटन वारी साद घालते रत्नागिरी, ही घोषणा पर्यटकांना साद घालत आहे.\nपालिकेच्या पर्यटन महोत्सवाची वातावरणनिर्मिती सुरू झाली आहे. 29, 30 आणि 1 मे असा हा महोत्सव होणार आहे. 28 तारखेला मांडवी जेटी सुशोभीकरणाचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार उदय सामंत आदी उपस्थित राहणार आहेत. 29 तारखेला सायंकाळी 5 वाजता भगवती मंदिर येथे पर्यटन रॅलीचा प्रारंभ. साडेसहा वाजता पर्यटन महोत्सवाचे औपचारिक उद्‌घाटन, सात वाजता नंदेश उमप यांचे \"मी मराठी' हा 80 कलाकारांच्या संचातील एक मराठमोळा सोहळा. (स्थळ - स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल), 30 ला सकाळी 7 ते 8 हॅपी स्ट्रीट, आरोग्य मंदिर, सकाळी साडेदहा वाजता शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल, (नाट्यगृह), सायंकाळी साडेचार वाजता हॅपी स्ट्रीट टिळक आळी. सायंकाळी साडेसह वाजता \"झी सारेगाम'फेम गायक रोहित राऊत, जुईली जोगळेकर यांचा कार्यक्रम. 1 मे रोजी सायंकाळी 6 वाजता रत्नागिरी पर्यटन महोत्सवाचा समारोप, 7 वाजता प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे आणि कलाकारांचा शिंदेशाही तोडा आदी कार्यक्रमांची मोफत मेजवानी आहे.\nथिबा राजवाडा, जिजामाता उद्यान, पतितपावन मंदिर, शासकीय मत्स्यालय, पांढरा समुद्र (मिऱ्या), किल्ले रत्नदुर्ग, श्री देव भैरी मंदिर, मांडवी किनारा (काळा समुद्र), मिरकरवाडा बंदर, अठरा हातांचा वीरविघ्नेश्‍वर, लोकमान्य टिळक जन्मभूमी, श्री लक्ष्मीकेशव व श्रीकृष्णपिंगाक्ष मंदिर - कर्ले, श्री स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कारावासाचे स्मृतिस्थळ आदी स्थळे पर्यटकांना गाइडच्या माध्यमातून माहिती करून देण्यात येणार आहेत.\nविशेष फेरीमध्ये 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित\nपुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या...\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू\nकल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/general/1849/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87-", "date_download": "2018-08-19T01:57:55Z", "digest": "sha1:BD4CJFYLYXO5U6QIVTMHYXZA37L7IHS4", "length": 3115, "nlines": 24, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "General News", "raw_content": "\nश्री अण्णा हजारे यांच्या वरील खाजगी दावा मागे.\nश्री अण्णा हजारे यांच्या वरील खाजगी दावा श्री हेमंत पाटील यांनी मागे घेतला. श्री अण्णा हजारे यांच्य वरील खाजगी दावा श्री हेमंत पाटील यांनी मागे घेतला, त्यानंतर कोर्टाच्या आवारात त्यांची भेट घेऊन हस्तांदोलन केले. त्यावेळी बोलताना अण्णांनी आपआपासात भांडण्याऐवजी देशाच्या शत्रूशी लढले पाहिजे असे सांगितले.\nबिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न\nदेवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी\nएंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nस्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप\nरोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप\nजामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा\nआयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी\nपुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nफेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/news/22722/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0--17-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E2%80%98%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E2%80%99%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%BE%C2%A0--------", "date_download": "2018-08-19T01:57:33Z", "digest": "sha1:XNI4BHES6D5TMPSTPIKHILVEI74MLVAK", "length": 8389, "nlines": 24, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "General News", "raw_content": "\nभाग क्र. 17 आणि ‘जय महाराष्ट्र तरुण मंडळ’च्या वतीने शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा कृतज्ञता सोहळा ......\nप्रेस नोट प्रभाग क्र. 17 आणि ‘जय महाराष्ट्र तरुण मंडळ’च्या वतीने शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा कृतज्ञता सोहळा ...... 'आत्मबळ आणि आत्मसन्मान याची खरी गरज सीमेवरील जवानांना' : पालकमंत्री गिरीष बापट ........ 40 कुटुंबियांचा केला सन्मान पुणे : ‘देशवासियांकडून मिळणारे आत्मबळ आणि आत्मसन्मान याची खरी गरज सीमेवरील जवानांना असते, सैनिकांच्या ​कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी या उपक्रमासारखे व्यासपीठ ​वारंवार ​मिळणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. भाजपा नगरसेविका सुलोचना तेजेंद्र कोंढरे (प्रभाग क्रमांक 17) आणि ‘जय महाराष्ट्र तरुण मंडळ’, भवानी पेठ यांच्या वतीने आयोजित सीमेवर लढताना हौतात्म्य पत्करणार्‍या 40 सैनिकांच्या कुटुंबियांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. गिरीष बापट बोलताना म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली दिवाळी सैनिक जवानांबरोबर साजरी केली, त्याप्रमाणे भाजप कार्यकर्ते तेजेंद्र कोंढरे देखील अशा प्रकारचा उपक्रम राबवुन शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना आधार आणि सन्मान देण्याचे स्तुत्य कार्य करीत आहेत’. योगेश गोगावले (भारतीय जनता पार्टी शहर प्रमुख), कर्नल संभाजी पाटील आणि समाजसेविका स्वाती चिकलकर यांची भाषणे झाली. कसबा मतदार संघाचे चिटणीस आणि ‘जय महाराष्ट्र तरुण मंडळ’ चे अध्यक्ष तेजेंद्र नथुराम कोंढरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कृतज्ञता सन्मान आणि दिवाळी कार्यक्रम रविवारी जय महाराष्ट्र तरूण मंडळ, भवानी पेठ, पालखी विठोबा चौक येथे सायंकाळी झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश गोगावले (भारतीय जनता पार्टी शहर प्रमुख) होते. यावेेळी कर्नल संभाजी पाटील, स्थायी समिती अध्यक्ष मूरलीधर मोहोळ, प्रमोद कोंढरे (भाजपा कसबा सरचिटणीस), छगन बुखाले (भाजपा सरचिटणीस, कसबा मतदार संघ), नगरसेवक राजेश येनपुरे, नगरसेविका आरती कोंढरे, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मनिषा लडकत, अशोक येनपुरे, वैशाली नाईक ( भाजपा ​कसबा महिला आघाडी, अध्यक्ष) मान्यवर उपस्थित होते. राजु परदेशी, सागर शिंदे, पप्पूशेठ कोठारी, संजय देशमुख, राहूल कोंढरे आदी कार्यकत्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष होते. भाज​पा नगरसेविका सुलोचना तेजेंद्र कोंढरे (प्रभाग क्रमांक 17) आयोजित उपक्रमात सीमेवर लढणार्‍या सैनिकांच्या कुटुंबीयांचा आणि सीमेंतर्गत चांगली कामगिरी बजावणार्‍या सैनिकांचा सन्मान करणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता. --------------------- P​hoto Line : ​ शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा कृतज्ञता ​सोहळ्यात सन्मान करताना पालकमंत्री गिरीष बापट​, योगेश गोगावले, नगरसेविका सुलोचना तेजेंद्र कोंढरे आणि तेजेंद्र कोंढरे ​ ----------------------------------\nबिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न\nदेवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी\nएंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nस्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप\nरोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप\nजामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा\nआयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी\nपुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nफेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=548", "date_download": "2018-08-19T01:43:53Z", "digest": "sha1:SEJTC6YBK63X4LTDPBOZVHJJPD53KMMS", "length": 20890, "nlines": 277, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nचित्रपटसृष्टीला तब्बल ५१ वर्षे आपल्या अभिनाची चुणुक दाखवणार्‍या अभिनेत्री म्हणजे रत्नमाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव कमल भिवंडकर. मेळ्यामध्ये काम करत असतानाच वयाच्या १४व्या वर्षी त्यांना दादासाहेब तोरणे यांच्या ‘भगवा झेंडा’ (१९३८) या चित्रपटात भूमिका मिळाली. दादासाहेब तोरणे यांनीच त्यांचे ‘कमल’ हे नाव बदलून ‘रत्नमाला’ असे केले. या चित्रपटातील भूमिकेमुळे लक्षात आलेले दिसण्यातले आणि अभिनयातले देखणेपण त्यांना अनेकानेक चित्रपटांमध्ये भूमिका मिळवून देत राहिले आणि त्याचबरोबरीने त्यांची अभिनय कारकिर्दही घडवत राहिले. ‘भगवा झेंडा’ या चित्रपटानंतर रत्नमाला यांना ‘सरस्वती सिनेटोन’च्या ‘माझी लाडकी’ (१९३९) या चित्रपटात नायिकेची भूमिका मिळाली. या भूमिकेमुळे रत्नमाला यांना चित्रपटसृष्टीत स्थैर्य मिळाले, नाव मिळाले आणि त्या एक एक पायरी यशाच्या शिखरावर चढू लागल्या. त्यानंतरचा रत्नमाला यांचा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे प्रभात फिल्मचा ‘दहा वाजता’ (१९४२). यात त्यांनी साकारलेली आधुनिक सुशिक्षित तरुणीची भूमिकाही तत्कालीन पार्श्‍वभूमीचा विचार करता खूपच गाजली. मराठी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसल्यावर रत्नमाला यांनी आपला मोहरा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळवला आणि त्यांनी हिंदीतही एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले. प्रकाश पिक्चर्सच्या विजय भट यांनी त्यांना संधी दिलेला चित्रपट होता, ‘स्टेशन मास्तर’. प्रेम अदींबरोबर रत्नमाला यांनी केलेली अभिनयाची जुगलबंदी पाहून प्रेक्षक इतके मोहून गेले की, हा चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला. या चित्रपटातील अभिनयाने त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढीला लागला आणि त्यांनी हिंदीतील आघाडीची नायिका होण्याचा मान पटकावला. त्यानंतर त्यांनी नायिका म्हणून ‘पोलिस’, ‘पनघट’, ‘कविता’, ‘विक्रमादित्य’ या हिंदी चित्रपटांमधूनही कामे केली. हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असतानाही त्यांनी मराठीत ‘रुक्मिणी स्वयंवर’ (१९४६), ‘माझा राम’ (१९४९), ‘गोकुळचा राजा’ (१९५०), ‘रामराम पाव्हणं’ (१९५०), ‘सांगत्ये ऐका’ (१९५९), ‘मानिनी’ (१९६१), ‘रंगपंचमी’ (१९६१), ‘वैजयंता’ (१९६१), ‘गरिबाघरची लेक’ (१९६२), ‘जावई माझा भला’ (१९६२), ‘यालाच म्हणतात प्रेम’ (१९६४), ‘धन्य ते संताजी धनाजी’ (१९६८), ‘धर्मकन्या’ (१९६८), ‘कोर्टाची पायरी’ (१९७०), ‘काळी बायको’ (१९७०), ‘मुंबईचा जावई’ (१९७०) या चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. पण आजच्या पिढीला रत्नमाला या नावापेक्षा त्या परिचित आहेत, त्या ‘आये’ म्हणून. त्याही दादा कोंडके या अवलियाच्या ‘आये’ म्हणून. रत्नमाला यांनी वयपरत्वे चरित्र भूमिका करायला सुरुवात केल्यावर दादा कोंडके यांच्या विनोदी धाटणीच्या चित्रपटांची रेलचेल मराठी चित्रपटसृष्टीत सुरू झाली आणि आई म्हणून पडद्यावर एकच नाव झळकू लागले, ते म्हणजे ‘रत्नमाला’. त्यांनी आई म्हणून साकारलेल्या चित्रपटांची नावे, ‘सोंगाड्या’ (१९७१), ‘एकटा जीव सदाशिव’ (१९७२), ‘हर्‍या नार्‍या झिंदाबाद’ (१९७२), ‘थापाड्या’ (१९७३), ‘पांडू हवालदार’ (१९७५), ‘प्रीत तुझी माझी’ (१९७५), ‘रामराम गंगाराम’ (१९७७), ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ (१९७८), ‘लक्ष्मी’ (१९७८), ‘ह्योच नवरा पाहिजे’ (१९८०), ‘आली अंगावर’ (१९८२), ‘नवरे सगळे गाढव’ (१९८२), ‘ढगाला लागली कळ’ (१९८५), ‘मुका घ्या मुका’ (१९८७). कणखर आवाज, मोठे डोळे, ग्रामीण वेष, ग्रामीण भाषा आणि त्यात दादा कोंडकेसारखा अवखळ मुलगा यांच्यातील आई-मुलगा नातेसंबंध बघताना प्रेक्षक खिळून राहत असे, हे वेगळे सांगण्याची गरजच नाही. किंबहुना सालस, लाघवी, आपल्या मुलांची काळजी घेताना त्याच्याबद्दल अपशब्द न बोलता फक्त मुलावर प्रेम करणार्‍या आईचे चित्र मराठी चित्रपटाने रंगवले होते, पण दादा कोंडकेंच्या चित्रपटांनी आईची ही प्रतिमा बदलून रागात प्रेम व्यक्त करू पाहणारी, आपल्या मुलाच्या भल्यासाठी त्याला अस्सल गावरान शिव्या घालणारी आई रत्नमाला यांच्यारूपाने चित्रपटसृष्टीला दिली. आईच्या रूपातील रत्नमाला यांनी या आईच्या बदललेल्या भूमिकेला खर्‍या अर्थाने न्याय दिला, म्हणूनच त्यांनी साकारलेली ही ‘आये’ चित्रपटसृष्टीत अजरामर झाली. किंबहुना रत्नमाला यांचे दादा कोंडकेंची ‘आये’ हेच नाव चित्रपटसृष्टीत रूढ झाले आणि आजतागायत ते तसेच आहे. रत्नमाला यांनी नकलाकार आणि चरित्र अभिनेता म्हणून सुप्रसिद्ध असणार्‍या रवी पंडित यांच्याशी विवाह केला आणि त्यांना जयकुमार नावाचा एक मुलगाही झाला. पण तरुण जयकुमारचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे रत्नमाला यांच्यातील जगण्याच्या सार्‍या ऊर्मी संपुष्टात आल्या. त्याच्या मृत्युने भावविवश व अगतिक झालेली रत्नमाला ही आई पुढच्या पाच वर्षातच हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे मरण पावली, तरी चित्रपटातील त्यांनी साकारलेली आई रसिकांच्या आजही लक्षात आहे.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A5-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-19T01:24:23Z", "digest": "sha1:EA7WWNARRUTHSY7LWGZVXD4UXFKKFBTC", "length": 9659, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निशिथ रहाणे, आर्यन हूड, सानिका भोगाडे, अपर्णा पतैत, आमोद सबनीस मुख्य फेरीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिशिथ रहाणे, आर्यन हूड, सानिका भोगाडे, अपर्णा पतैत, आमोद सबनीस मुख्य फेरीत\nएमएसएलटीए योनेक्‍स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धा\nपुणे – मुलांच्या गटात निशिथ रहाणे, आर्यन हूड, आमोद सबनीस, अंशित देशपांडे, सौमिल चोपडे यांनी, तर मुलींच्या गटात सानिका भोगाडे, माही शिंदे अपर्णा पतैत यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन 12 व 14 वर्षांखालील टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.\nमहाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एमएसएलटीए स्कूल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील अंतिम पात्रता फेरीत 14 वर्षांखालील मुलींच्या गटात सानिका भोगाडेने रिशिता अगरवालचा 6-0, 6-1 असा, तर माही शिंदेने रिहाना रॉड्रिगेसचा 6-1, 6-0 असा सहज पराभव केला. अपर्णा पतैतने तिस्या रावतवर 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.\nबारा वर्षांखालील मुलांच्या गटात आमोद सबनीसने आदित्य सुर्वेचा टायब्रेकमध्ये 6-2, 6-7 (2), 7-6 (4) असा पराभव केला. सौमिल चोपडेने देवब्रत बॅनर्जीचा 6-3, 6-2 असा तर, अंशित देशपांडेने आदित्य यादवचा 6-1, 6-0 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. चौदा वर्षांखालील मुलांच्या गटात आर्यन हूडने पार्थ देवरूखकरला 6-1, 7-5 असे नमविले. निशिथ रहाणे याने ईशान नाथनचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.\nअंतिम पात्रता फेरी – 14 वर्षांखालील मुले – निशिथ रहाणे वि.वि. ईशान नाथन 6-0, 6-0; योहान चोकनी वि.वि. शर्विल पाटील 6-0, 2-6, 6-2; आर्यन हूड वि.वि. पार्थ देवरूखकर 6-1, 7-5;\n12 वर्षांखालील मुले – सौमिल चोपडे वि.वि.देवब्रत बॅनर्जी 6-3, 6-2; अंशित देशपांडे वि.वि. आदित्य यादव 6-1, 6-0; करण रावत वि.वि. पृथ्वीराज बारी 6-3, 6-3; अभिराम निलाखे वि.वि.अथर्व रुईकर 6-1, 6-2; आमोद सबनीस वि.वि. आदित्य सुर्वे 6-2, 6-7(2), 7-6(4);\n14 वर्षांखालील मुली – माही शिंदे वि.वि. रिहाना रॉड्रिग्ज 6-1, 6-0; अपर्णा पतैत वि.वि. तिस्या रावत 6-2, 6-3; सानिका भोगाडे वि.वि. रिशिता अगरवाल 6-0, 6-1; ईशान्या हतनकर वि.वि. सिद्धी खोत 6-3, 6-0; आशी छाजेड वि.वि. चिन्मयी बागवे 6-2, 7-5.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपशु आहारातील खनिजाचे महत्त्व (भाग दोन )\nNext articleब्रिटनच्या महाराणीनंतर राष्ट्रकुलचे नेतृत्व पंतप्रधान मोदींकडे \nआशियाई स्पर्धेचा भव्य उद्धाटन सोहळा\nतिसरा कसोटी क्रिकेट सामना: कोहली-रहाणे भागीदारीने भारताची कडवी झुंज\nनाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात मोठे बदल\nआशियाई क्रीडास्पर्धेचा आजपासून थरार \nदोन्ही संघासाठी संघनिवडच मोठी कसोटी\nआशियाई स्पर्धेतील यश विश्‍वचषकासाठी महत्त्वाचे- हरेंद्र सिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-prakash-shendage-press-116040", "date_download": "2018-08-19T01:56:52Z", "digest": "sha1:BDAVBCVYWJJO4J43JZMZYFDEUUXDD7Q6", "length": 13595, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Prakash Shendage Press मुंबईत 22 रोजी धनगरी ढोल गर्जना आंदोलन - प्रकाश शेंडगे | eSakal", "raw_content": "\nमुंबईत 22 रोजी धनगरी ढोल गर्जना आंदोलन - प्रकाश शेंडगे\nरविवार, 13 मे 2018\nसांगली - धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलती लागू करण्याचे आश्‍वासन देवून सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे येत्या 22 मे रोजी मंत्रालयावर ऐतिहासिक धनगरी ढोल गर्जना आंदोलन करणार आहे. यामध्ये अकरा हजार ढोल घेऊन धनगर बांधव सहभागी होणार असल्याची माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली.\nसांगली - धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलती लागू करण्याचे आश्‍वासन देवून सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे येत्या 22 मे रोजी मंत्रालयावर ऐतिहासिक धनगरी ढोल गर्जना आंदोलन करणार आहे. यामध्ये अकरा हजार ढोल घेऊन धनगर बांधव सहभागी होणार असल्याची माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली.\nते म्हणाले, \"\" धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याची शिफारस केंद्राने मान्य केली आहे. मात्र त्याची जी यादी प्रसिध्द केली त्यामध्ये धनगड असे लिहील्याने गेल्या चार पिढ्या सवलतींपासून लांब राहून उद्ध्वस्त झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धनगर समाजाला आरक्षण देवून अच्छे दिन देण्याचा शब्द दिला होता. चार वर्ष झाली तरी अच्छे दिन आले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले होते. साडेतीन वर्षात 225 कॅबिनेटच्या बैठका झाल्या, मात्र एकाही बैठकीत आरक्षणातला \"ध'सुध्दा घेतला नाही.''\nटाटा सोशल सायन्सचा एक अभ्यास गट नेमला आहे. मात्र अशा अभ्यास गटाला घटनात्मक दर्जा नाही. त्यामुळे त्यांचा अहवाल टिकत नाही. अशा अभ्यास गटाला, आयोगाला आमचा विरोध आहे, असे श्री. शेंडगे म्हणाले. मंत्रालयासमोर आंदोलनानंतर सरकारने सवलती लागू केल्या नाहीत तर आंदोलनाची तीव्रता वाढवून गावोगावी आंदोलन करु. 2019 च्या निवडणुकीत सरकारचे पानिपत करु. बैठकीस जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, सरदार शेळके, सरपंच रामचंद्र वाघमोडे, बाळू मंगसुळे उपस्थित होते.\nया आंदोलनात अकरा हजार धनगरी ढोल गर्जना करणे हा जागतिक विक्रम असेल. यापुर्वी 1356 ढोलांचा विक्रम आहे. या आंदोलनात सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यातील धनगरी ढोल सहभागी होणार आहेत, असे श्रीे. शेंडगे म्हणाले.\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nचोरी लपवण्यासाठी केली हत्या\nठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2010/05/16/%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T01:41:12Z", "digest": "sha1:ADG2THX3MW6HDEEBNBQGCNB5KOORVGWD", "length": 41486, "nlines": 476, "source_domain": "kayvatelte.com", "title": "बार्बेक्युनेशन.. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← अजय अतुल शो\nबाइक, कार आणि बेस्ट →\nतुम्ही एखाद्या हॉटेलमधे जाता. जर पंचतारांकित हॉटेल असेल तर, त्या हॉटेलमधे लॉबी मधे शिरल्या बरोबरच आपल्या पेक्षा वेटरचे कपडे जास्त चांगले दिसताहेत का हा प्रश्न छळत असतो. सगळे टु पीस सुट मधले वेटर्स , आणि तुम्ही स्वतः कॅजुअल मधे.\nसहज आजूबाजूला नजर जाते आणि इतर कस्टमर्स कुठल्या प्रकारचे कपडे घालुन आलेले आहेत तिकडे लक्ष जातं. जेंव्हा सगळे इतर कस्टमर्स पण फॉर्मल ट्राउझर शर्ट किंवा कॅज्युअल्स ऍपरल्स मधे दिसतात तेंव्हा जीव भांड्यात पडतो, आणि आपला गेलेला कॉन्फिडन्स परत येतो.. कुठल्याही पंचतारांकित हॉटेल मधे गेल्यावर येणारा हा फील मला नेहेमीच अस्वस्थ करतो. काही हॉटेल्स जरी ऑफिशियली पंचतारांकित नसले, तरीही त्या हॉटेलमधे काम करणारे कर्मचारी अगदी त्याच पद्धतीने वागत असतात.\nबार्बेक्यु म्हणजे कोल वर डायरेक्ट भाजून केलेले पदार्थ. हा प्रकार तसं खरं तर अमेरिकेत खूप पॉप्युलर आहे. पण आपल्या कडे पण हल्ली बराच पॉप्युलर झालेला आहे. तंदूर मधे डायरेक्ट निखाऱ्यावर धरुन भाजले जात नाही, एवढाच काय तो फरक तंदूर अन बार्बेक्यु मधे.\nपरवाच पुण्याला जाउन आलो. मिटींग नंतर पार्टी होती वाकड जवळच असलेल्या सयाजी हॉटेल मधे दहाव्या मजल्यावरच्या रुफ टॉप ओपन एअर रेस्टॉरंट आहे नांव आहे – बार्बेक्युनेशन -नवीनच कन्सेप्ट आहे तसा हा ..\nखरं तर भारतामधे सयाजी हॉटेलने ह्या चेन च्या अंतर्गत बरीच हॉटेल्स सुरु केलेली आहेत. मुंबईला , ठाणे, पुणे, बंगलोर, बडोदा, दिल्ली, अहमदाबाद आणि अजून बऱ्याच ठिकाणी ह्या हॉटेल्सचे आउटलेट्स आहेत.\nतुमच्या टेबलवर लाइव्ह बार्बेक्यु- हा कन्सेप्ट आहे. खरं तर ह्या हॉटेल मधे गेल्यावर आधी बिना टेबलक्लॉथ चे टेबल्स पाहिले की थोडं आश्चर्यच वाटतं. टेबलवर मध्यभागी एक कव्हर असतं, ते कव्हर काढून त्या ठिकाणी वेटर बार्बेक्यु ( लाकडी कोळसा (चार्कोल) पेटलेला असतो आणि वर जाळी आणि सळ्या लावण्याची व्यवस्था केलेली असते) आणून लावतो. त्या छोटेखानी बार्बेक्युच्या प्रतिकृती मधे पदार्थ तयार होणे शक्य नाही असे नाही- जरी पुर्ण पणे शिजवायचे म्हंटले तर वेळ खूप लागणार, म्हणून तुमच्या टेबल वरच्या त्या बार्बेक्यु मधे सगळेच पदार्थ ऑलमोस्ट शिजलेले अशा अवस्थेत आणून लावतात. टेबलवरची बार्बेक्यु फक्त ते पदार्थ गरम ठेवायलाच उपयोगी पडते.कोळशावर वर शिजवलेल्या पदार्थांची एक वेगळीच चव असते. तंदूर अन बार्बेक्यु मधल्या पदार्थाच्या चवीत खूप अंतर असते.\nहॉटेलचा ऍम्बिअन्स खूप छान आहे. उन्हाळ्याच्या दिवसात दहाव्या मजल्यावर ओपन एअर रेस्टॉरंट हवेशीर बसायला खूप छान वाटत होतं. वेटरने येउन व्हेज की नॉनव्हेज विचारलं. समोरचा मेन्यू पाहिला, आणि नॉनव्हेज सांगितलं त्याला. थोड्याच वेळात ब्लॅक ऍंड व्हाईट आणि चिकन जैतूनी लेग पिस आणि सीख कबाब समोर आला एका प्लेट मधे आणून ठेवला. समोर ग्लास आहे हे विसरुन गेलो आणि पाचच मिनिटात चिकन लेग चा फडशा पाडला.\nसमोरच्या बार्बेक्यु वर वेटर लोखंडी सळी मधे चिकन, फिश, पनीर व्हेज लावलेल्या समोरच्या बार्बेक्यु वर आणुन लावत होते. बार्बेक्युच्या शेजारीच एका साईडला बटर, बार्बेक्यु ऑइल, स्पाइसेस आणि सॉस ठेवले होते. समोरच्या पिसेसला फिरवायला म्हणून लाकडी मुठ होती त्या सळीला. समोरच्या सळीवरच्या फिशचे पिसेस काही फारसे आवडले नाहीत, पण चिकन आणि मश्रुम विथ पायनॅपल आणि इतर व्हेज डिशेस पण छान होत्या. अधुनमधून वेटर सीख कबाब, बार्बक्यु पोटॅटो आणुन सर्व्ह करत होता. कुठल्यातरी पांढऱ्या बार्बेक्यु सॉस मधले ते बार्बेक्यु पोटॅटो चवीला एकदम मस्त लागत होते. व्हेज खायचं नाही असं ठरवलं तरीही बटाट्याला नाही म्हंटलं नाही शेवटपर्यंत. प्रत्येक सर्व्हिंग ला घेतले ते पोटॅटो.\nसोबत मित्र मंडळी, नुकतंच काम आटोपले- रिलॅक्स होण्यासाठी एकदम अप्रतीम जागा. ड्रिंक्स चा ग्लास धरुन गप्पा मारत टाइम पास करायला ही जागा एकदम उत्कृष्ट इथे जायचं तर दोन तीन तास हाताशी असलेच पाहिजे. घाई गडबडीत बिझिनेस डिनर साठी ही जागा नाही. जवळपास अडीच तास असंच बार्बेक्यु थंड होई पर्यंत खाण्यात घालवले. मस्त पैकी गप्पा आणि खाणं..\nशेवटी इतर काही खायची इच्छाच नव्हती, म्हणून सरळ डेझर्ट्स कडे मोर्चा वळवला. आइस्क्रीम, पेस्ट्री, डार्क चॉकलेट पेस्ट्री घेतली. गुलाब जाम टाळले. या जागेवर नॉनव्हेज अतिशय उत्कृष्ट मिळते, पण व्हेज साठी इतके पैसे म्हणजे ५५० रु. थोडे जास्तच वाटतात.\nकमीत कमी दहा लोकं असतील तर बारमन्स पॅकेज देतात ते लोकं. पण त्या साठी आधी पासुन बुकींग करावे लागते. त्या पॅकेज मधे अनलिमिटेड सिलेक्टेड ड्रिंक्स आणि बार्बेक्यु असतो. स्कॉच मधे ब्लॅक ऍंड व्हाइट , टीचर्स, चा चॉइस होता तसेच बिअर वगैरे पण होते. आता एक गोष्ट तेवढीच खरी की अशा ठिकाणी गेल्यावर खाण्यावर जास्त भर दिलेला असतो पिण्या पेक्षा. या पॅकेजची किम्मत साधारण १०००- ते १२०० रुपयां पर्यंत असते. मेनू मधे फक्त आज काय आहे अव्हेलेबल तेवढंच दिलेलं असते. पॅकेज मधे सगळ्या प्रकारचे नॉनव्हेज, व्हेज इन्क्लुडेड आहे. ऑर्डर करायची तर साधारण ५५० रुपये प्रती व्यक्ती चार्जेस आहेत. जर नॉन व्हेजचे शौकीन असाल तर एकदा अवश्य भेट द्या या जागेला. पुणे, दिल्ली , बंगलोर, बडोदा, कुठेही असाल तरी..\nबार्बेक्युनेशन चे तुमच्या शहरातले आउटलेट कुठे आहे इथे त्यांच्या वेब साईटवर चेक करा...\n← अजय अतुल शो\nबाइक, कार आणि बेस्ट →\n55 Responses to बार्बेक्युनेशन..\nमस्तच आहे बार्बेक्यु नेशन. सयाजी हॉटेल मधली हि त्यांची नवीन शाखा आहे. गावात पण एक शाखा आहे त्यांची. तिथले डेझर्ट्स पण अप्रतिम असतात.\nबरेच दिवसापासून जायचं मनात होतं. बडोद्याला पण एकदा ऑलमोस्ट जाणं नक्की केलं होतं, तर नेमकं मित्राला गुज्जू थाली खायची इच्छा झाली म्हणुन सुटलं.\nबार्बेक्यु ओपन एअर मधेच बरी वाटते. त्याची मजा एसी रेस्टॉरंट मधे नाही 🙂\nमजा चालली आहे बुवा तुमची….माझ्यासाठी हे बार्बेक्यु वैगेरे सर्व नविनच…बाकी आम्ही कोंबडीच लिवर वैगेरे डायरेक्ट निखारयावर भाजुन खातो गावी…\n क्या बात है.. लिव्हर नुसतं भाजून मस्त लागत असेल असा घरी भाजून बनवलेल्या लिव्हरपुढे बार्बेक्यु काहीच नाही\nसही. लहान असतांना बटाटे आणि कांदे भाजून खायचो चुलीत भाजून.\nकिंमत थोडी जास्त असली तरी नॉन व्हेजसाठी वर्थ आहे. आम्ही तर तिकडे जायला एक दिवस आधीपासून प्लॅनिंग करतो. दुपारी खूप कमी जेवतो. आणि वेटर थकेपर्यंत टेबलावरचा फ्लॅग खाली करायचा नाही. स्टार्टर्सच एवढे होतात की पुढचा मेनकोर्स काय आहे हे पाहतही नाही. स्टार्टर्सनंतर डायरेक्ट डेझर्ट्स 🙂\nत्यांची इकडे माझ्या घराजवळही कल्याणीनगरला ब्रॅंच आहे. पण सयाजी रुफटॉपची जागा एकदम बेश्ट\nजर दिलेले पैसे वसूल करायचे असतील तर मग नक्कीच दुपारी कमी जेउन जायचं तरच शक्य आहे. मी पण स्टार्टर्स नंतर डायरेक्ट डेझर्ट्सकडेच गेलो होतो. स्टार्टर्र्सच इतके जास्त होतात की त्या नंतर जेवायची इच्छाच रहात नाही. आम्ही अडीच तास स्टार्टर्स खात होतो. 🙂 नंतर काय जेवणार\nमाझा आणि रोहनचा प्लॅन होता तिकडे जायचा .. पण राहून गेलं.\nघराच्या जवळ आहे इकडे तरी जाणे होत नाही आहे 😦 अपर्णाला सुद्धा बोललो होतो एक दिवस जाउया डिनर ला… आता लवकरच हल्लाबोल करावा लागणार\nघराजवळ असलं की दुर्लक्ष होतं. थोडं दूरच असायला हवं.. 🙂\nअरे रोहन, राहिलं बघ आपलं…मला वाटलं होतं शेवटच्या आठवड्यात एकदा जाता येईल पण …..आता पुढच्या वेळेस नक्की बघ…\nश्रीमंत, निषेध बर 🙂\nबाकी काही बोलायला जागाच ठेवली नाही, मस्त मेन्यु आणि बार्बेक्यु 🙂\nखारला आहे एक ब्रांच. एक दिवस जाउ या.. 🙂\nहैद्राबादला असताना खाल्लं आहे इथे २-३ दा.. मजा आली. आणि तुम्ही म्हणालात तसं इथे तर खूपच कॉमन आहे हे. 🙂\nइथे व्हेज म्हणजे ब्रोकोली, पनिर, शिमला मिर्ची , पायनॅपल होतं. माझं सुटलं होतं बऱ्याच दिवसापासून – शुक्रवारी योग आला 🙂\nबार्बेक्यु मस्तच आहे वाटत\nएकदा ट्राय मारायला हवाच 🙂\nदिवसभर उपवास करुन रात्री जा म्हणजे योग्य न्याय देता येईल.\nहे लिटील इटली आणि बार्बेक्यु नेशन राहीले आहेत… येणार्‍या दोन आठवड्यात कसेही करुन जाणार आता\nकाही तरी नेहेमीपेक्षा वेगळं खाल्याचं समाधान मिळतं. चांगला जॉइंट आहे.\nकाय योगायोग आहे काका मी पण आजच दुपारी बार्बेक्युमधे गेलेलो. नेहमीप्रमाणे खाण्याकडे लक्ष असल्याने फोटो काढायचे राहून गेले. मला चिकन बरोबर स्टार्टरमधले प्रॉन्स खूप आवडतात आणि मेन मेनुमध्ये फक्त मटण बिर्याणी आणि मटण ग्रेव्ही अप्रतिम. डेझर्ट्समध्ये मी आइस्क्रीम, कलिंगड आणि हो तुमच्या वाटणीचे गुलाबजाम हाणले. काळजी नसावी.\nबाकी व्हेज आणि नॉनव्हेजच्या बिलामध्ये केवळ ५० रुपयाचा फरक असल्याने शाकाहारी माणसांनी BBQ च्या दिशेला फिरकू देखील नये.\nव्हेज लोकांसाठी नाहीच हे रेस्टॉरंट.. माझं नुसतं स्टार्टर खाउन पिउनच पोट भरलं. नंतरचं उगिच काहीतरी खायचं म्हणून खाल्लं. पण डेझर्टस मस्त आहेत इथले. पुन्हा एकदा जायलाच हवं पुढल्या आठवड्यात अहमदाबादला गेलो की जाइन पुन्हा.\nकिमत मला सद्य जास्त वाटत आहे…पण लवकरच जाईन तिकडे…. 🙂\nसध्या तुझ्या साठी ऍज अ स्टुडंट नक्कीच जास्त आहेत. मी पुण्याला आलो की तुला फोन करतो मग जाउ या आपण एकदा\nबरेचसे हटके असलेले हॉटेल्स उगिच सुटतात आपल्या व्हिजिट्स मधुन. म्हणुन हे पोस्ट टाकलंय. नक्की जाउन ये एकदा.\n लवकरात लवकर जाउन या \nकाय साहेब, आमच्या एरियात आलात आणि आम्हाला पत्ता पण नाही २ महिन्यापूर्वी गेलो होतो इकडे ग्रुप मध्ये. दर जास्त आहेत पण वसुली आहे. पुढच्यावेळी पुण्याचा बेत असेल तर ईमेल टाका. भेटायला आणि एकत्र खादाडी करायला आवडेल.\nदोन दिवस पुर्ण वेळ मिटींग मधेच बिझी होतो. दिवसभर मिटींग हॉल मधेच जायचा. फक्त एक रात्र मिळाली थोडं रिलॅक्स व्हायला. पुढल्या वेळेस नक्की भेटू या. 🙂\n” बार ” बे.. क्यू \nखादाड खाउ, लांडग्याचा भाउ……\nतू कायम बीहाईंड द ” बार ” जायला तयार…\nनरकात गेलास की तीथेही आगीवर कोंबडी भाजून खाशील..\n” कोंबडी आणी बार, सोबत दोन यार…\nथंड गार बीअर, करू आम्ही शेअर , ..\nबाकी फ़ोनवर बोलीन……का र ण\nमागे एक कोमेंट टाकली होती , ती वाचून एका वीदूषी ने मा झा मोर्या के ला हो ता…\nका रे हा लांडगा कोण\nमाझ्या पेक्षा तू जास्त शौकीन आहेस.. तुझी आठवण केली होती खाताना.\nनेहेमीप्रमाणेच खमंग पोस्ट. पण अफसोस मी नॉनव्हेज खात नाही. एकदा बार्बेक्यू वरचे व्हेज पदार्थ ट्राय करायचेत पण. बघू केव्हा योग येतो ते.\nपरत भारतात आलं की मग काय दूसऱ्या दिवशी पण जाता येईल. खारलाच तर आहे. 🙂\nतोंडाला पाणी सुटलं ना राव आता पुण्याची एक ट्रिप मारायलाच हवी. 😉\nविशाल, लवकर ट्रिप मारा एकदा. एखादी चांगली जागा उगिच सुटते म्हणुन पोस्ट टाकलं इथे. 🙂\nबा. ने. आमच्या घराच्या खूप जवळ आहे पण मी नाव नाही काढत या हॉटेलचे कारण व्हेज मध्ये जास्त ऑप्शन नसणार माहिती आहे.\nतू अजिबात जाऊ नकोस.. उगीच पैसे वाया घालवणे आहे व्हेज साठी तिथे जाणं म्हणजे\n मुकया प्राण्याना मारताना त्यांचे रकताचे अश्रू मानवाला दिसत नाही नि म्हणे माणुसकी फक्त माणसात\n ते खाणे किती योग्य , ईतरांची उदा….खाणारे देत बसतात.माणूस मावसाहाराशिवाय राहू शकत का नाही या पृथ्वी तळावर सर्वाना जगायचा अधिकार आहे.बकरी मारताना कोकराचा विचार नाही, खर्वस खाताना वासराचा विचार नाही.कोंबडी होलीला टांगताना पिलाचा आक्रोश ऐकू येत नाही,आणि शर्यतीत धावताना बैईलाचा फूटनारा उर दिसत नाही…टाळ्या वाज्वतात.\nआणि हो…कुप नलिका खनताना ज्या माणुसकीला स्वाताच्या बाळानचा विचार डोक्यात नाही,ते एतरांच्या मुकया प्राण्यांच्या()जीवाची परवा कशाला बरे करतील \nमहेंद्र्जी माफ करा… बहुतेक एथे माज़ा आता खिमा बनणार….खाणारे जास्त आहेत ..खर तर लिहिणार नवते नाहीतर मला ब्लॉगवर बंदिबिंडी घालाल बाकी पोस्ट वाचूनच पोट भरले \nपुर्ण पणे व्हेज लोकं पण असतात, ज्यांना नॉनव्हेज खाणं क्रूर वाटतं. चालायचंच प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं, आणि प्रत्येकाच्या मताचा आदर हा केला गेला पाहिजे या मताचा मी आहे.\nधन्यवाद.. तुमच्या अहमदाबादला पण आहे नां.. एकदा अवश्य जाउन या.\n आमच्या पॅकेजमधे ब्लॅक ऍंड व्हाईट होतं. गोव्याला जातोय परवा, तेंव्हा जे. डी. नक्की\nखवायेगिरी हैदराबाद येथे चांगलीच आहे पुण्यामुळे हैदराबादची आठवण झाली ,\nहैद्राबाद काही ठराविक गोष्टींसाठीच जसे (नॉनव्हेज साठी) चांगले आहे. तसेच लखनऊ पण अप्रतीम आहे. एवढ्यात गेलो नाही लखनऊला. 🙂\nआले की जायला हवे एकदा. नचिकेतला नक्कीच आवडेल. 🙂 व्हेजमध्ये काही नाही तर बटाटे झिंदाबाद आहेतच. इथे स्प्रिंगची चाहुल लागल्यापासून अगदी झाडांच्या काड्या होईतो व काही अती उत्साही लोक तर चक्क स्नोमध्येही बारबेक्यु करतात.\nअमेरिकेतून तू येणार नां हिरवा फ्लॉवर ( ब्रोकोली ) पण मिळेल .. इथे आजकाल फार फॅड निघालंय त्याचं. 🙂\nआणि पनीर तर आहेच.. 🙂 बार्बेक्यु म्हणजे फॅमिली गेट टुगेदरचा एक कार्यक्रम 🙂\nइथे सॉलिड कॉमन आहे पण मजा येते..माझ्या आधीच्या घरी बाहेर होतं गॅस कनेक्शन सकट..एकदा सुरु झालं की माझा नवरा कोंबडीपासुन, बटाटा, चीज घालुन मिरच्या असं काय काय करत राहायचा आणि आम्ही तृप्त खात राहायचो…आता अपार्टमेन्टला घ्यावं लागेल या उन्हाळ्यासाठी….\nमजा आहे. इथे फार कॉस्टली पडतं, पण फॉर अ चेंज बरं आहे .\n५५० मधे अनलिमिटॆड असतं.. सगळं काही इन्क्लुडेड.. अवश्य घेउन जा. जर नॉन व्हेज खाणारा असेल तर नक्कीच जागा आवडेल ही. पण व्हेज साठी एक सामान्य जागा आहे ही.. इथे जायचं तर नॉन व्हेजच खायला हवं..\nठाण्याच्या बारबेक्यूनेशन मध्ये गेलोच शेवटी. झकास एम्बीअन्स..झकास स्टार्टर्स..त्या मानाने सामान्य मेन कोर्स..उत्तम डेझर्टस..\nते बेक्ड पोटाटो विथ व्हाईट सॉस..वाह वा..\nतुमची आठवण काढत तुडुंब खाल्ले..मेन इश्यू …स्टार्टर्सनी पोट इतके दणकून भरते की मेन कोर्स ला न्याय देताच येत नाही. आणि म्हणून तो अजूनच बेचव वाटतो.\nइथे मेन कोर्स ला हातच लावायचा नाही. स्टार्टर्सनीच पोट भरुन जातं. डेझर्ट्स पण अगदी बळजबरीने खाल्ले जातात. मस्त जागा आहे …\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=13371", "date_download": "2018-08-19T01:40:30Z", "digest": "sha1:7UAC6SFOS7P6ONM7SK5IMBRMSRACWNUJ", "length": 12863, "nlines": 278, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nचित्रपट, रंगभूमी आणि टीव्ही अशा तीनही माध्यमामधील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून उर्मिलाचा उल्लेख करावा लागेल. पुण्यात जन्मलेली ऊर्मिला कथ्थक नृत्यामध्ये पारंगत आहे. भुवनेश्वर येथे जाऊन तिनं सुजाता महापात्रा यांच्याकडे नृत्याचं शिक्षण घेतलं. मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयामधून पदवी घेतल्यानंतर ऊर्मिलानं कला क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. `शुभमंगल सावधान` हा तिचा पहिला मराठी चित्रपट. `मला आई व्हायचंय`, `दुभंग`, `दुनियादारी`, `टाईमपास`, `बावरे प्रेम हे`, `अनवट`, `प्यारवाली लव्हस्टोरी`, `टाईमपास 2`, `गुरू`, `ती सध्या काय करते` हे तिचे काही उल्लेखनीय चित्रपट. `तुझ्याविना` ही तिची पहिली मालिका. त्यानंतर `असंभव`, `ऊन पाऊस`, `गोष्ट एका लग्नाची`, `वेध` या तिच्या मालिका गाजल्या. `मायका`, `मेरा ससुराल` या हिंदी मालिकांमध्येही ती चमकली. मराठी-हिंदी भाषेच्या पलीकडे मजल मारत तिनं `वेलकम ओबामा` हा तेलुगु चित्रपटदेखील केला. बऱ्याच स्टेज शोमध्ये सूत्रसंचालक म्हणूनही तिनं काम केलं आहे. प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे याच्याबरोबर ती 2011 मध्ये विवाहबद्ध झाली.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2018-08-19T01:24:28Z", "digest": "sha1:JPIUXI6PHF3XFYAUI4TV2LEKPFVIEGEJ", "length": 11133, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिरीयातील तणावामुळे क्रुड आणखी महागण्याची शक्‍यता | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसिरीयातील तणावामुळे क्रुड आणखी महागण्याची शक्‍यता\nभांडवल बाजारावर परिणाम शक्‍य : संघर्ष चिघळल्यास निर्देशांकांवर होईल परिणाम\nनवी दिल्ली – सिरीयावर हल्ले करण्याची अमेरिकेने धमकी दिल्यामुळे क्रुडचे दर वाढले होते. आता अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रानी सिरीयावर प्रत्यक्ष हल्ला केल्यामुळे क्रुडचे दर वाढण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर हा प्रश्‍न चिघळला तर भांडवलबाजारावरही परिणाम होऊ शकतो. जर अमेरिका आणि तिचे मित्र देश सिरीयावर हल्ले करतील तर रशिया गप्प बसणार नाही, असे रशियाने सांगितले आहे. त्यामुळे हे प्रकरण चिघळले तर मध्य पूर्वेत तणाव निर्माण होण्याची शक्‍यता आहे. तो जितका जास्त काळ चालेल तेवढा तेलाच्या वाहतुकीवर परिणाम होऊन तेलाचे दर वाढण्याची शक्‍यता आहे.\nसध्या क्रुडचे दर 71.66 प्रति पिंपावर गेले आहेत. त्यामुळे भारतात गेल्या काही महिन्यापासून इंधनाचे दर वाढत आहेत. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंक आणि सरकारही सावध आहे. पतधोरण बैठकीत या विषयवर चर्चा होत असते. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेनेही गेल्या आठ महिन्यापासून महागाई तुलनेने कमी पातळीवर असूनही व्याजदरात कपात केलेली नाही. आता जर क्रुड आणखी वाढले तर त्यामुळे महागाई वाढून गरज पडल्यास व्याजदर वाढीच्या शक्‍यतेवर विचार होऊ शकतो. भारतात आगामी काळात निवडणूका असल्यामुळे सरकार इंधनाचे दर वाढविण्याची शक्‍यता कमी आहे मात्र त्यामुळे चालू खात्यावरील तूट वाढते.\nजर हा पेच लांबला तर त्याचा फक्त क्रुडवरच नाही तर शेअरबाजारावरही नकारात्मक परिणाम होण्याची शक्‍यता आहे. हल्ले शनिवारी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ते मर्यादित स्वरूपाचे आहेत. त्यामुळे सोमवारी जागतिक शेअरबाजाराचे काम सुरू झाल्यानंतर गुंतवणूकदार कसा प्रतिसाद देतात. यावर निर्देशांकांची वाटचाल अवलंबून राहणार आहे. रशियाने आणि इराणने या हल्ल्यानंतर फार तिखट प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे हा पेच फारसा चिघळणार नाही असे समजण्यालाही वाव आहे.\nसिरीयाचा पेच जुना आहे. तो देश छोटा आहे. सिरीयातून क्रुडची फार कमी प्रमाणात निर्यात होते. मात्र त्यामुळे या अगोदर असे प्रकार घडले तेव्हा जागतिक गुंतवणूकदारांनी दीर्घ पल्ल्यात त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. मात्र लघु पल्ल्यात त्याचा शेअरबाजारावर परिणाम होऊ शकतो असे काही विश्‍लेषकांना वाटते. जर तसे झालेच तर दीर्घ पल्ल्याचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्यासाठी खरेदीची संधी निर्माण होणार आहे.\nअमेरिका आणि चीनदरम्यानचे व्यापारातील मतभेद आणि सिरीयातील घडामोडीनंतरही भारतीय शेअरबाजारात सरलेल्या आठवड्यात चांगली खरेदी झाली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 565 अंकानी वाढला. तर गेल्या दोन आठवड्यात 1030 अंकानी वाढला आहे. भारतातील स्थूल अर्थव्यवस्था बळकट होण्याची लक्षणे दिसत आहेत. महागाई कमी झाली आहे. त्याचबरोबर औद्योगिक उत्पादनात वाढ होत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील वातावरण सकारात्मक होते. आता कंपन्याच्या ताळेबंदावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमार्च महिन्यातही झाली निर्यातीत घट\nNext articleकेडगाव, बोरीपार्धीताला डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन\nमागणीच्या अभावामुळे सोन्याच्या दरात घट; चांदी स्थिर\nइन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी रंगनाथ यांचा राजीनामा\nअलाहाबाद, आयडीबीआय बॅंकेच्या तोट्यात झाली वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/468569", "date_download": "2018-08-19T02:06:35Z", "digest": "sha1:PLDHZ7W4RJSVHGSUHNUP7XTSDYKSZRDR", "length": 4989, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गोहत्या करणाऱयाचे हात-पाय तोडायला सांगेन ; भाजप आमदाराची धमकी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » गोहत्या करणाऱयाचे हात-पाय तोडायला सांगेन ; भाजप आमदाराची धमकी\nगोहत्या करणाऱयाचे हात-पाय तोडायला सांगेन ; भाजप आमदाराची धमकी\nऑनलाईन टीम / लखनौ :\nगोहत्या करणाऱयांचे हात पाय तोडायला लावेन, अशी धमकीच भारतीय जनता पक्षाचे आमदार विक्रम सैनी यांनी दिली. उत्तरप्रदेशमध्ये अवैध कत्तलखान्यांवर कारवाई होत असताना सैनी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.\nउत्तरप्रदेशमध्ये बहुमताने सत्ता स्थापन केलेल्या भाजपने मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांची निवड केली. त्यांच्या मंत्रिमंडळात सुरेश राणा यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले. राणा यांच्या स्वागतासाठी आयोजित एका कार्यक्रमात सैनी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, जी लोक गाईला मानत नाही आणि तिची हत्या करतात, अशा लोकांचे मी हात-पाय तोडायला लावेन. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.\nतेलंगणात मोठा जमीन घोटाळा\nलॅपटॉपला आग लागल्यामुळे इंडिगोच्या विमानात प्रचंड गोंधळ\nबिगर मुस्लिमांना मारून टाका, आयएस दहशतवाद्याची दर्पोक्ती\nजळगाव जिह्यात धरणसाठय़ाची स्थिती अत्यंत गंभीर\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1624686/lfw-summer-resort-2018-lakme-fashion-week-day-1-dhruv-kapur-ikai-by-ragini-ahuja-gen-next-designers/", "date_download": "2018-08-19T01:40:22Z", "digest": "sha1:EQ3H4AMVXJOVCH34T4YJXZXJKR6DKLTF", "length": 9625, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: LFW summer resort 2018 lakme fashion week day 1 Dhruv Kapur Ikai by Ragini Ahuja Gen Next designers | Lakme Fashion Week 2018: जत्रा अनोख्या फॅशनची | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nLakme Fashion Week 2018: जत्रा अनोख्या फॅशनची\nLakme Fashion Week 2018: जत्रा अनोख्या फॅशनची\nवर्षांतून दोनदा होणारा लॅक्मे फॅशन शो हा देशातल्या फॅशन शोजमधला सगळ्यात नामांकित फॅशन शो आहे.\nलॅक्मे फॅशन वीक आला म्हणजे सेलिब्रेटींच्या चाहत्यांना आठवडाभराची मेजवानीच असते. मोठमोठय़ा डिझायनर्सच्या कपडय़ांचं शोकेसिंग आठवडाभर मोठय़ा दिमाखात सादर होत असतं.\nझगमगत्या दुनियेचं आकर्षण प्रत्येकालाच असतं आणि त्यातही आपल्या आवडत्या सेलिब्रेटींना जवळून पाहण्याची संधी रॅम्पवर होणाऱ्या फॅशन शोजमधून मिळते.\nपहिल्या दिवशी रॅम्पवर अभिनेत्री हुमा कुरेशी आणि अभिनेता साकिब सलीम यांची जादू पाहायला मिळाली.\nबदलणाऱ्या फॅशनची चाहूल घ्यायची तर ‘लॅक्मे फॅशन वीक’ला पर्याय नाही.\nकपडे, रंग, फॅशन डिझायनर्सची सर्जनशीलता आणि त्यांच्या कल्पक डोक्यातून अवतरलेले फॅशनेबल कपडे त्यांच्यापेक्षा दुप्पट आत्मविश्वासाने परिधान करून रॅम्पवर टेचात वावरणाऱ्या मॉडेल्स.. असा रंगारंग देखणा सोहळा असतो.\nभारतातल्या फॅशन शोजमधला सर्वात नामांकित फॅशन शो म्हणजे लॅक्मे फॅशन वीक.\nया लॅक्मे फॅशन वीकचे वर्षांतून दोन सीझन होतात. एक म्हणजे समर रिसॉर्ट आणि दुसरा विंटर फेस्टिव्हल.\n‘लॅक्मे फॅशन वीक’कडे फक्त फॅशन इंडस्ट्रीचेच नाही तर पूर्ण जगाचे लक्ष असते.\nया इंडस्ट्रीत नव्याने पाय रोवू पाहणाऱ्या प्रत्येक फॅशन डिझायनरला हा फॅशन वीक खुणावत असतो.\nवर्षांतून दोनदा होणाऱ्या या फॅशन शोसाठी दर वर्षी नवीन डिझायनर्सना संधी दिली जाते.\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=910", "date_download": "2018-08-19T02:22:03Z", "digest": "sha1:VE3MZAFWNVCIAUXYUZPBHUC3QWM6MGJU", "length": 6755, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | कुणी सावली देतं का सावली?", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nकुणी सावली देतं का सावली\nउजाड बागा, झाडे तोडली पण लावलीच नाहीत\nसौरभ बुरबुरे, किशोर पुलकुर्ते 357 Views 28 May 2018 व्हिडिओ न्यूज\nलातूर: रात्री अन दिवसाही माणसाचा जीव वाढत्या तापमानामुळे तगमगतो आहे. शहरात मध्यवर्ती ठिकाणी एकमेव आंबेडकर पार्क नावाचे उद्यान आहे, जिथे उन्हाच्या काहिलीपासून स्वत:ला वाचवत आराम करता येतो, विश्रांती घेता येते. पण इथेही सावलीचा अभाव आहे. मागच्या वर्षी या बागेतली मोठमोठाली वाळलेली दहा पंधरा झाडे तोडण्यात आली पण त्या ठिकाणी नवी झाडे लावण्यात आली नाहीत. बाजुलाच लातूर वृक्षचा उपक्रम सुमारे वर्षभर चालला पण त्यांनाही दया आली नाही, महापालिकेचे तर समोर लक्षच नसते. फक्त बाजुच्या मैदानाचे भाडे वसूल करण्यात मनपाला रस असतो. वेगवेगळ्या कामांसाठी शहरात आलेली माणसं या बागेत सावलीचा शोध घेत असतात. नाना नानी, आजोबा आजी पार्कमध्ये आराम करता येत नाही, तशी सोय नाही. शिवाय ही बाग दिवसभर बंद आहे. आरामासाठी त्याचा उपयोग होत नाही.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-19T02:29:37Z", "digest": "sha1:RAS3SJRLB4KOKAYJ46J62LRFGTE42SKS", "length": 15823, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "थेरगावात विवाहीतेची आत्महत्या; पतीसह सासरकडच्या मंडळींवर गुन्हा दाखल - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Chinchwad थेरगावात विवाहीतेची आत्महत्या; पतीसह सासरकडच्या मंडळींवर गुन्हा दाखल\nथेरगावात विवाहीतेची आत्महत्या; पतीसह सासरकडच्या मंडळींवर गुन्हा दाखल\nचिंचवड, दि. २५ (पीसीबी) – पतीसह सासरकडच्या मंडळींकडून होणाऱ्या नाहक त्रासाला कंटाळून एका विवाहीत महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. २००३ ते जुलै २०१८ दरम्यान थेरगावातील बोराटेनगर येथील घरात पती आणि सासरकडच्या मंडळींकडून विवाहीतेचा छळ झाला होता.\nरेश्मा हारुन शेख (वय ३५) असे आत्महत्या केले विवाहीतेचे नाव आहे. याप्रकरणी तीचा भाऊ अमजद शेख (वय ३२, रा. पिंपळे गुरव) याने पती होरुन हसन शेख आणि सासरकडच्या मंडळींविरोधात वाकड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा शेख हीचा २००३ मध्ये होरुन शेख याच्या सोबत विवाह झाला होता. ती तिच्या पती आणि सासरकडच्या मंडळींसोबत थेरगावातील बोराटेनगर येथे राहत होती. यावेळी पती होरुन कडून घेतला जाणारा चारित्र्यावर संशय, सासरकडच्या मंडळींकडून वारंवार घरघुती कारणावरुन दिला जाणारा शारिरीक व मानसिक त्रास याला कंटाळून रेश्माने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिचा भाऊ अमजद शेख याने पती होरुन आणि सासरकडच्या मंडळींविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी वाकड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस उपनिरीक्षक एस.बी.बाबरवाकड तपास करत आहेत.\nPrevious articleखासदार संभाजीराजे यांनी राजीनामा द्यावा – प्रवीण गायकवाड\nNext articleगेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर दगडफेक\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे पोस्टर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nऔरंगाबादमध्ये माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला...\n‘माणसं आडवा आणि त्यांची जिरवा’, यामुळे जलसंधारणाची कामे रखडली – मुख्यमंत्री\nऔद्योगिक क्षेत्रात राज्याची वाटचाल प्रगतीपथावर – मुख्यमंत्री\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nचिंचवडमध्ये क्रांतीदिनानिमित्त चापेकर बंधुच्या पुतळ्यास अभिवादन\nचिंचवडमध्ये न्युज एक्सप्रेस २४ चॅनेलच्या कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक; दोघे जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-19T02:29:30Z", "digest": "sha1:I7BSLIRYNAP6CT7WATQS427FR6E4WXSI", "length": 15624, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "ब्रिटनच्या महाराणी मोहम्मद पैगंबराच्या वंशज! - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Videsh ब्रिटनच्या महाराणी मोहम्मद पैगंबराच्या वंशज\nब्रिटनच्या महाराणी मोहम्मद पैगंबराच्या वंशज\nब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय या इस्लामचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या वंशज आहेत. कदाचित हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण मोरोक्को येथील एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत तसा दावा करण्यात आला आहे.\nब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय या पैगंबरांच्या वंशज आहेत की नाही, याचा शोध घेण्यासाठी इतिहास संशोधकांनी ब्रिटनच्या या शाही फॅमिलीच्या वंशावळ्या धुंडाळल्या आहेत. इतिहासकारांनी महाराणीच्या ४३ पिढ्यांपर्यंतचा शोध घेऊन त्या पैगंबराच्या ४३व्या वंशज असल्याचा निष्कर्ष काढल्याचा दावा या वृत्तपत्राने केला आहे. ‘बर्क्स पीरगे’चे संचालक हॅरल्ड बी क्रुस यांनीही १९८६ मध्ये तसा दावा केला होता. मात्र, आता मोरोक्कोच्या एका वृत्तपत्राने मार्च महिन्यातील अंकात हाच दावा करून पुन्हा एकदा चर्चेला तोंड फोडले आहे.\nमहाराणी द्वितीय यांचे रक्ताचे नाते थेट १४व्या शतकातील अर्ल ऑफ केंब्रिजशी आहे. त्याचा थेट संबंध मुस्लिम स्पेनपासून ते पैगंबरांची मुलगी फातिमापर्यंत पोहोचत असल्याचा इतिहासकारांचा दावा आहे. फातिमा ही हजरत मोहम्मद यांची मुलगी होती. तिचे वंशज स्पेनचे राजे होते. त्यांच्याशीच ब्रिटनच्या महाराणींचा संबंध असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच त्यांना मोहम्मदांचे वशंज असल्याचे संबोधले जाते.\nPrevious articleवाकडमध्ये पोलीसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी तरुणाला अटक\nNext articleदेहूरोडमध्ये ग्राहकाची दुकानदाराला मारहाण; सर्वप्रकार सीसीटीव्हीत कैद\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून दिली फाशी\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nइंडोनेशियातील भूकंपात ८२ जणांचा मृत्यू; १०० जण जखमी\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nलग्नाचे वचन देऊन न्यायाधीशाने केला महिला वकिलावर बलात्कार\nदिघीत गाईंना बेशुध्द करुन केली जात होती कत्तल; कारवाई करण्यासाठी गेलेल्या...\n‘मातोश्री’ बाहेर राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन; शरद पवारांवरील टीकेचा निषेध\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nस्कॉटलंडवरील विजयानंतर मेक्सिकोच्या फुटबॉल संघाने केली चक्क वेश्यांसोबत पार्टी\nभारत-पाकिस्तान दोघांनी चर्चा करुन काश्मीरचा मुद्दा सोडवावा – इम्रान खान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86-3/", "date_download": "2018-08-19T02:29:51Z", "digest": "sha1:L6UQBQPKPWJ77APC5Z5LDOTSVQZKVGOI", "length": 14024, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra मंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न\nमंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न\nमुंबई, दि. १ (पीसीबी) – अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना आज (बुधवार) सकाळी घडली.\nराधाबाई साळुंखे (रा. बीड) असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधाबाई साळुंखे यांनी आज (बुधवार) सकाळी मंत्रालयासमोर स्वतःवर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने साळुंखे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. साळुंखे यांना पोलिसांनी वेळेतच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.\nPrevious articleबेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव – मुख्यमंत्री कुमारस्वामी\nNext articleमंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nदिघीत एचपीसीएल कंपनीच्या पाईपलाईन मधून तेल चोरण्याचा प्रयत्न; आरोपी फरार\nमाजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते – पंतप्रधान मोदी\nजेएनयूतील विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करणारा सीसीटीव्हीत कैद\nमराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा कट; हिंदुत्ववादी अतिरेक्यांच्या चौकशीतून उघड\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपंढरपुरात मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाही\nमराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा कट; हिंदुत्ववादी अतिरेक्यांच्या चौकशीतून उघड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://majhigani.blogspot.com/", "date_download": "2018-08-19T02:17:15Z", "digest": "sha1:SMDEA47BBSOZK2GPSRIQM4VBRW75HBFJ", "length": 8453, "nlines": 153, "source_domain": "majhigani.blogspot.com", "title": "त्यांची कविता माझे गाणे.", "raw_content": "त्यांची कविता माझे गाणे.\n \"त्यांची कविता माझे गाणे\" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.\nमी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...\nमात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या अन्यथा ती चोरी ठरेल.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nशुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nस्वर-भास्कर पंडित भीमसेन जोशी\nआबा गोविंद महाजन (7)\nग. दि. माडगुळकर (1)\nचंद्रशेखर केशव गोखले (2)\nजयश्री हरि जोशी (2)\nडॉ. कैलास दौंड (1)\nडॉक्टर कैलास गायकवाड (2)\nप्रिया मुथु उर्फ मल्लिका (1)\nभारती बिर्जे डिग्गीकर (4)\nमंजुषा हेलवाडे पवार (1)\nमाणिक जाधव उर्फ वांगडे (1)\nमिलिंद रविंद्र जोशी (1)\nलोककवी मनमोहन नातू (1)\nश्रीकृष्ण चंद्रकांत कीर उर्फ कवी ’सुजन’ (7)\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-19T01:42:58Z", "digest": "sha1:OBFZBA3X4WIQVGHATZRTADH3CSDDBXPZ", "length": 9065, "nlines": 71, "source_domain": "pclive7.com", "title": "मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार; महेश लांडगेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\nमहापौर राहुल जाधव यांची शालेय साहित्याने तुला\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संपर्क क्रमांक जाहिर\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nशालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करा; साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित\nनद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड\nपगडीचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना डोकं आहे का\nHome पिंपरी-चिंचवड मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार; महेश लांडगेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार; महेश लांडगेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार आहे. पुणे मेट्रोचे काम निगडीपर्यंत सुरु करण्याची मागणी, आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे आमदार लांडगे यांनी सांगितले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याची विनंती केली. याबाबतच्या मागणीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिले.\nपिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या सध्याच्या घडीला २५ लाखाच्या वर असून दिवसें-दिवस शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मेट्रोची निगडीपर्यंत गरज आहे. परंतु, पहिल्या टप्यांत मेट्रो पिंपरीपर्यंतच करण्यात येणार आहे. मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याची मागणी शहरवासियांकडून केली जात आहे. पिंपरीपर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाचा फायदा केवळ ५० टक्के प्रवाशांनाच होणार आहे. उर्वरित शहरातील ५० टक्के नागरिकांना मेट्रोचा फायदा होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे मेट्रो पहिल्या टप्यातच स्वारगेट ते निगडीपर्यंत सुरु होणे आवश्यक आहे. यासाठी पिंपरी महापालिका होणा-या संभाव्य खर्चाचा वाटा उचलण्यास समर्थ असून तशी समंती पालिकेने दिली आहे. त्यामुळे मेट्रोचे काम निगडीपर्यंत सुरु करावे, अशी विनंती आमदार लांडगे यांनी केली आहे.\n”मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत होणे गरजेची आहे. निगडीपर्यंत मेट्रोची किती आवश्यकता आहे, हे मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या लक्षात आणून दिले. मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याबाबत मुख्यमंत्री साहेब सकारात्मक आहेत. त्यामुळे पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार आहे”\nTags: bjpMetroMla mahesh landgePCLIVE7.COMPCMCचिंचवडधावणारनिगडीपिंपरीमहामेट्रोमहेश लांडगेमेट्रो\n‘मराठा वॉरियर्स’ची वाघा बॉर्डरपर्यंत सायकलस्वारी\nमोशी येथे २७ व्या किसान कृषि प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/traders-pune-complaints-about-illegal-flex-hampering-their-business-113595", "date_download": "2018-08-19T01:52:20Z", "digest": "sha1:RJD24NL7WOLYGB3D4Y6G4QHKWNSYBKSD", "length": 15114, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Traders in Pune complaints about illegal flex hampering their business 'फ्लेक्‍स'मुळे झाकोळतोय दुकानदारांचा व्यवसाय | eSakal", "raw_content": "\n'फ्लेक्‍स'मुळे झाकोळतोय दुकानदारांचा व्यवसाय\nगुरुवार, 3 मे 2018\nपुणे : माझे घोरपडे पेठेत दुकान आहे. या दुकानासमोर फ्लेक्‍स लावण्यात येत असल्याने दुकानाचा दर्शनी भाग ग्राहकांना दिसत नाही. फ्लेक्‍सच्या विरोधात मी उपोषणही केले. महापालिका दखल घेत नाही..., गिरीश कदम भावना व्यक्त करीत होते. कदम यांच्याप्रमाणेच शहरातील अनेक व्यावसायिकांची ही अवस्था झाली आहे. 'फ्लेक्‍सबाजी'मुळे शहरातील अनेक दुकानांच्या पाट्याच नव्हे तर निम्मे दुकान झाकले जात आहे.\nपुणे : माझे घोरपडे पेठेत दुकान आहे. या दुकानासमोर फ्लेक्‍स लावण्यात येत असल्याने दुकानाचा दर्शनी भाग ग्राहकांना दिसत नाही. फ्लेक्‍सच्या विरोधात मी उपोषणही केले. महापालिका दखल घेत नाही..., गिरीश कदम भावना व्यक्त करीत होते. कदम यांच्याप्रमाणेच शहरातील अनेक व्यावसायिकांची ही अवस्था झाली आहे. 'फ्लेक्‍सबाजी'मुळे शहरातील अनेक दुकानांच्या पाट्याच नव्हे तर निम्मे दुकान झाकले जात आहे.\nविविध राजकीय पक्ष, सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था, विविध गणेश मंडळे यांच्याकडून अनधिकृत 'फ्लेक्‍स' लावले जातात. हे 'फ्लेक्‍स' सतत लावल्याने काही जागा 'फ्लेक्‍स' लावण्यासाठीच 'फिक्‍स' होत आहेत. त्याचा फटका तेथील व्यावसायिकांना बसत आहे.\nघोरपडे पेठेतील कदम हे खानावळ चालवितात. त्यांच्या दुकानासमोर लावण्यात येणाऱ्या 'फ्लेक्‍स'च्याविरोधात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी त्यांनी लाक्षणिक उपोषण केले. महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त कार्यालयात त्यांनी वेळोवेळी निवेदनेही दिली; परंतु कारवाई केली गेली नाही. 'फ्लेक्‍स'मुळे त्यांचे दुकान, पाटी झाकली जाते. त्यामुळे व्यवसाय कसा करायचा असा प्रश्‍न कदम यांनी उपस्थित केला आहे.\nशहरातील महत्त्वाच्या चौकात हेच चित्र दिसत आहे. महापालिका इमारतीसमोरच लावल्या जाणाऱ्या 'फ्लेक्‍स'मुळे तेथील दुकाने पूर्णपणे झाकली जातात. एक दोन दिवस 'फ्लेक्‍स' लावला तर ठीक पण एक व्यक्ती (लोकप्रतिनिधी), संस्था, संघटनेचा 'फ्लेक्‍स' काढला गेला की दुसरा 'फ्लेक्‍स' लावला जातो. या 'फ्लेक्‍सबाजी'मुळे व्यावसायिकांसमोरील अडचण कायमच राहते. परिणामी, व्यवसाय करणे अवघड झाले आहे. महापालिकेने ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.\nन्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिकेकडून अनधिकृत फ्लेक्‍सवर कारवाई केली जाते. गुन्हेही दाखल केले जातात. न्यायालयाच्या निर्णयानुसार संबंधित नागरिकही अनधिकृत फ्लेक्‍स उभारणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार देऊ शकतो.\n- तुषार दौंडकर, उपायुक्त, परवाना व आकाशचिन्ह विभाग\nगेल्या पंधरा महिन्यांतील महापालिकेची कारवाई\nदाखल गुन्हे - 79\nफ्लेक्‍स - 24 हजार 992\nजाहिरात फलक - 241\nबॅनर - 61 हजार 235\nपोस्टर - 1 लाख 18 हजार 899\nअशी लावली जाते विल्हेवाट\nमहापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागातर्फे अनधिकृत फ्लेक्‍स, बॅनर आदींवर कारवाई केल्यानंतर त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. फलक, फ्लेक्‍ससाठी वापरण्यात येणारे लोखंड, 'फ्लेक्‍स'चे कापड लिलाव करून विकले जाते. लाकूड हे महापालिकेच्या कर्मशाळेत वापरण्यासाठी दिले जाते.\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू\nकल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...\nइराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत\nकल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=912", "date_download": "2018-08-19T02:22:20Z", "digest": "sha1:LCD3DBROKWPUFRWNLDD6BBHAOAXW2LI6", "length": 8119, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | उरलेली तूर आणि हरभराही खरेदी करणार- पाशा पटेल", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nउरलेली तूर आणि हरभराही खरेदी करणार- पाशा पटेल\n१५ लाख बारदाना, दीड लाख टन साठवणुकीची जागा लवकरच उपलब्ध होणार\nरवींद्र जगताप, किशोर पुलकुर्ते 702 Views 29 May 2018 व्हिडिओ न्यूज\nलातूर: मागच्या वर्षाप्रमाणेच यंदाही तूर खरेदीचे वांदे झाले आहेत. यंदा त्यात हरभर्‍याची भर पडली आहे. बारदाना नाही, साठवणुकीला जागा नाही. असा नन्नाचा पाढा सुरु आहे. पण सरकारने तूर आणि हरभरा खरेदीला मुदतवाढ देण्यास संमती दिली आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच निघेल अशी माहिती कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. ते पत्रकार परिषदेनंतर आजलातूरशी बोलत होते.\nतूर खरेदीची मुदत संपली आहे. हरभरा खरेदीची मुदत संपत आली आहे. असे असताना तूर आणि हरभरा मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. तूर खरेदीला अजून मुदतवाढ हवी अशी शेतकर्‍यांची मागणी आहे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला. पणन मंत्री सुभाष देशमुख आणि मी केंद्रीय कृषीमंत्र्यांना भेटलो. दोन तीन दिवसात तूर खरेदीला मुदतवाढ देण्याचा अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. दोन दिवसात हरभरा खरेदीची मुदत संपणार आहे. पण केवळ बारदाना उपलब्ध नसल्याने ज्या प्रमाणात हरभरा खरेदी व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. केंद्राने हरभरा खरेदीलाही मुदतवाढ देण्याबाबत संमती दर्शवली आहे. जागा आणि बारदान्याची अडचण होती. १५ लाख बारदाना सरकार उपलब्ध करुन देत आहे. शिवाय दीड लाख टन हरभरा, तूर साठवण्याची जागाही उपलब्ध झाली आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यात उर्वरीत तूर आणि हरभराही खरेदी केला जाईल असे पाशा पटेल यांनी सांगितले.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ekoshapu.in/2016/09/13/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95/", "date_download": "2018-08-19T02:01:46Z", "digest": "sha1:KPOTZBJ6GIWNTQ5ANBSG5WOAMIPBXE7Q", "length": 17326, "nlines": 240, "source_domain": "ekoshapu.in", "title": "माझे इंग्रजीचे शिक्षक – ekoshapu", "raw_content": "\nआज माझ्या दहावीतील इंग्रजीच्या खाजगी क्लासचे शिक्षक यांची निधनवार्ता वृत्तपत्रात वाचली (वय ९२ वर्षे). मी त्यांचे नाव सांगत नाही, पण ह्या लेखासाठी त्यांना जोशी सर म्हणू.\nमी मराठी माध्यमातला असल्यामुळे इयत्ता ५ वी पासून इंग्रजी विषय सुरु झाला. ५ वी ते ८ वी मला माझे इंग्रजी शिकवायचे. पण मी ८ वी मध्ये असताना त्यांचे निधन झाले. १० वी ची बोर्डाची परीक्षा (त्या काळी) महत्वाची असल्यामुळे मी जोशी सरांकडे जायचे ठरवले. माझा लहान भाऊ, चुलत भावंडं, अजून काही मित्र त्यांच्याकडे आधीपासूनच क्लास ला जायचे.\nजोशी सर त्या वेळेस ७०-७१ वर्षांचे होते. माझ्या आजोबांपेक्षा ७-८ वर्षांनी लहान. गंमत म्हणजे माझा भाऊ किंवा चुलत भावंडं त्यांना “जोशी आजोबा” म्हणायचे. मला मात्र तसं कधीच जमलं नाही. हा माझ्या स्वभावातला अवगुण असेल (माझे मित्र माझ्या आई-वडिलांना “काका- काकू” म्हणायचे. मी मात्र शक्यतो तसं म्हणायचं टाळायचो…खूप उशीरा हळूहळू त्यात बदल झाला) किंवा मी आजोबांच्या खूपच जवळ असल्यामुळे दुसऱ्या कोणाला आजोबा म्हणणे मला जमले नसेल. थोडक्यात… मी त्यांना जोशीसर म्हणायचो.\nआमच्या घरा शेजारीच त्यांचं घर होतं. दुय्यम निबंधक (sub-registrar) या पदावरून ते निवृत्त झाले होते…अतिशय कर्मठ आणि शिस्तशीर (पण भीती वाटावे असे नाही).\nमला अगदी सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की फक्त क्रमिक अभ्यास किंवा गुण मिळवण्यासाठी मी शिकवणार नाही. तसेच अजून एक गोष्ट त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केली: “I may not teach you good English. But I can certainly teach you correct English. Because concept of Good will change from time to time.” त्यांचे हे शब्द अगदी १००% टक्के खरे ठरले. आता WhatsApp किंवा इंटरनेट च्या जमान्यात इंग्रजी चे ही अवमूल्यन झाले आहे. पी. जी. वुडहाऊस पेक्षा चेतन भगत जास्त लोकप्रिय आहे. त्यामुळे त्यांनी त्यावेळेसच त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट केले.\n१ तासाच्या क्लास मध्ये १० वी चा मी एकटाच विद्यार्थी होतो. म्हणजे त्यांच्या घरी ते आराम खुर्ची वर बसलेले असायचे. आणि मी त्यांच्या समोरच्याच पलंगावर बसायचो. वेळ सकाळी ८ ते ९. त्याकाळी महिना रु. ५० फी होती. आधी गेल्या गेल्या जोशीसर स्वतः हातानी लिहिलेला एक उतारा भाषांतरासाठी द्यायचे. तोपर्यंत पाणी भरणे किंवा पूजा करणे इ. कामं करायचे (त्यांच्या पत्नीला ते “मंडळी” म्हणायचे…त्याची सुरुवातीला गंमत वाटली होती). नंतर काही महिन्यांनी समजले की तो उतारा हा गांधीजींच्या “My Experiments with Truth” मधला असायचा.\nत्यानंतर साधारण ४०-४५ मिनिटे ते पाठपुस्तकातला अभ्यास घ्यायचे. आणि शेवटची ५-१० मिनिटे पुन्हा एक पाठ्येतर उतारा द्यायचे – तो नेहेमी इंग्रजी वृत्तपत्रातला असे. पण त्याचा विषय नेहेमी वेगवेगळा निवडायचे – कधी राजकारण, कधी क्रीडा, कधी संपादकीय इ.\nमी त्यांचा लाडका विद्यार्थी होतो (१० वी ला फक्त मी एकटाच होतो म्हणून नाही, तर इतर सर्व वर्षाचे विद्यार्थी जमेस धरून)…माझ्या आईला घरी बोलवून त्यांनी तसे सांगितले देखील होते.\nविशेष म्हणजे फक्त माझ्या बाबतीतच ते पाठपुस्तकाबाहेरचा अभ्यास करून घ्यायचे. तसेच इतर विषयांबद्दल देखील बोलायचे. एकदा गेल्या गेल्या त्यांनी एक गणितातला प्रश्न देऊ का असे विचारले आणि पुढील प्रश्न दिला…\nम्हटलं तर हा गणितातला प्रश्न होता आणि म्हटलं तर इंग्रजी वाक्यरचनेचा…\nमी तिथेच बसून तो प्रश्न सोडवला आणि त्यांना दाखवला. माझे उत्तर बरोबर होते, पण क्लिष्ट होती. त्यानंतर त्यांनी मला तो प्रश्न सोडवण्याची अजून एक पद्धत दाखवली. त्यादिवशी “इंग्रजी” चा क्लास झालाच नाही\nतर अशा प्रकारे ते विविध विषयांबद्दल मार्गदर्शन करायचे. त्यांना माझे अक्षर खूप आवडायचे. त्यामुळे “माझ्या नातवाला दाखवायला तुझी वही ठेऊन घेऊ का आज” असं म्हणून माझी वही एक मागून घेतली होती.\nसरांमुळे मला इंग्रजीची भाषा म्हणून आवड निर्माण झाली, पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे मला शिस्त, वक्तशीरपणा, झोकून देऊन शिकवण्याची वृत्ती इ. गुण प्रत्यक्ष पाहायला मिळाले. पहाटे ४ वाजता उठून, आंघोळ, व सोवळ्याने पूजा करून ६ वाजता ते क्लास ला सुरुवात करायचे. त्यांच्यामुळे कधी क्लास ला सुट्टी मिळाल्याचे किंवा उशीर खाल्याचे मला एकदाही आठवत नाही…आणि माझ्या आठवणीप्रमाणे १-२ दिवस वगळता मी देखील क्लास बुडवला नाही.\nदहावीत मला इंग्रजीत शाळेत सगळ्यात जास्त आणि बोर्डात दुसऱ्या क्रमांकाचे गुण मिळाले (प्रथम क्रमांकापेक्षा १ गुण कमी). तसेच माझ्या आजोबांच्या नावाने वडिलांनी “१० वी ला इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला” ठेवलेले पारितोषिक ही मला मिळाले.\nजोशीसरांना १० वी चे पेढे दिल्यावर त्यांना झालेला आनंद मला आजही आठवतो आहे. त्यानंतर इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यावर आणि नंतर नोकरी निमित्ताने परदेशी गेल्यावर आईने त्यांना सांगितले होते. गेल्या काही वर्षात त्यांच्या मुलीकडे राहायला गेले होते. त्यामुळे त्यांच्या तब्येतीबद्दल काहीच माहिती नव्हती. आणि आज अचानक त्यांच्या निधनाचे दुःखद बातमी वाचली…\nत्यांच्या सारखे शिक्षक मिळणे – विशेषतः प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात – ही आज खूप मोठी गरज आहे. नंतर आय.आय.एम मध्ये किंवा U.K. ला काही मोजकेच शिक्षक जोशीसरांच्या सारखे जीव ओतून शिकवणारे सापडले.\nआय.आय.एम.मधल्या एका प्रोफेसरनी एकदा “Teachable Moment” बद्दल सांगितले होते. तेव्हा मला जोशीसरांची आठवण झाली होती. मुलांना शिकवण्याच्या उपक्रमात ते स्वतः अशा क्षणांच्या शोधात असायचे असे वाटले.\nशिक्षक म्हणून काम करणे हे माझे एक स्वप्न आहे. आणि कोणासारखे शिकवण्याचा प्रयत्न करायचा हे पण माझ्या मनात स्पष्ट आहे\nOne thought on “माझे इंग्रजीचे शिक्षक”\nमै शायर क्यूॅं नही…\nमै शायर क्यूॅं नही...\nमै शायर क्यूॅं नही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/me-gypsy-news/actor-sanjay-mone-articles-in-marathi-on-unforgettable-experience-in-his-life-part-5-1626428/", "date_download": "2018-08-19T01:44:31Z", "digest": "sha1:Z6EF542UMTLWXO32226VLULBJ2HLAB4S", "length": 27147, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Actor Sanjay Mone Articles In Marathi On Unforgettable Experience In His Life Part 5 | ट्रिप-पुराण | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nप्रवासाला कितीही नावं ठेवली तरी जन्माला आलेल्या प्रत्येकाला प्रवास हा चुकलेला नाही.\nप्रवासाला कितीही नावं ठेवली तरी जन्माला आलेल्या प्रत्येकाला प्रवास हा चुकलेला नाही. काही नाही तरी दोन प्रवास तर करावेच लागतात : जन्म आणि मृत्यूचा. शिवाय आयुष्यात या ना त्या कारणाने आपण प्रवास करतच असतो. नोकरी, गावाला सणासुदीला जाणे, सुट्टीसाठी थंड हवेच्या ठिकाणी जाणे, इ. इ. सांस्कृतिक क्षेत्राशी संबंध असेल तर साहित्य वा नाटय़संमेलनाच्या ठिकाणी जाणे होते. काही लोकांना तर फिरतीचीच नोकरी असते. त्यांना प्रवास हा अनिवार्यच असतो. मुंबईत राहणाऱ्यांना तर रोज नोकरीसाठी प्रवास करावा लागतो.\nपरंतु खास मजेदार असतो तो मध्यमवर्गीय लोकांचा कुठलाही लांबचा प्रवास. त्यांच्या प्रवासात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे सगळ्या गोष्टीची धास्ती. समजा, कोणीएक कर्णिक किंवा देशमाने किंवा राऊत किंवा भागवत प्रवासाला निघाले आहेत. (मुद्दामच जोशी, देशपांडे, कुलकर्णी म्हणालो नाही. कारण त्या गरीब बिचाऱ्यांना सगळेच जण उदाहरणादाखल वापरतात. आधीच स्पष्ट करतो- ‘गरीब’ हे विशेषण त्यांच्या आर्थिक परिस्थितीला धरून वापरलेले नाही. हो उगाच त्यातलाच कोणीतरी कोर्टात बेअब्रूचा खटला दाखल करायचा. अर्थात ‘गरीब’ हे विशेषण त्यांच्या स्वभावाला धरूनही वापरलेले नाहीये. फक्त ते संख्येने जास्त आहेत म्हणून उठसूट कोणीही लिहिताना त्यांच्यावर आपली लेखणी परजून घेतो, त्यासाठी या नावांचा उल्लेख टाळलाय.. हे सगळं स्पष्टीकरण जरा जास्त झालंय, पण हल्ली भावनाबिवना फार दुखावतात म्हणून ही काळजी उगाच त्यातलाच कोणीतरी कोर्टात बेअब्रूचा खटला दाखल करायचा. अर्थात ‘गरीब’ हे विशेषण त्यांच्या स्वभावाला धरूनही वापरलेले नाहीये. फक्त ते संख्येने जास्त आहेत म्हणून उठसूट कोणीही लिहिताना त्यांच्यावर आपली लेखणी परजून घेतो, त्यासाठी या नावांचा उल्लेख टाळलाय.. हे सगळं स्पष्टीकरण जरा जास्त झालंय, पण हल्ली भावनाबिवना फार दुखावतात म्हणून ही काळजी) ..तर कर्णिक, देशमाने, इ. इ. प्रवासाला निघाले. प्रवाशांत मराठी प्रवासी पटकन् ओळखता येतो. जो प्रवासातल्या सगळ्या गैरसोयींबद्दल जाब विचारता येत नाही म्हणून आपल्या बायकोवर किंवा मुलांवर खेकसत असतो तो मराठी प्रवासी) ..तर कर्णिक, देशमाने, इ. इ. प्रवासाला निघाले. प्रवाशांत मराठी प्रवासी पटकन् ओळखता येतो. जो प्रवासातल्या सगळ्या गैरसोयींबद्दल जाब विचारता येत नाही म्हणून आपल्या बायकोवर किंवा मुलांवर खेकसत असतो तो मराठी प्रवासी एक तर यांचा प्रवासाला जाण्याचा बेत शेवटच्या क्षणापर्यंत ठरत नाही. सिमल्याला जायचं ठरतं. बायको बिचारी इथून तिथून गरम कपडे जमवते. आणि एक दिवस नवरा येऊन ‘केरळ’ असं घोषित करतो. आणि मग..\n‘‘स्वेटर आणलं मी मागून. आता काय तुमच्यासाठी लुंग्या आणू\n मी साध्या शर्ट-पायजम्यात पण रुबाबदार दिसतो.’’\n परवा साडय़ा घ्यायला गेलो तर दुकानदार म्हणाला, बाहेर ड्रायव्हर उभा आहे त्याच्याकडून पाठवतो गाडीत.’’\n तुला अबोली रंग खुलून दिसतो म्हणाला तेव्हाच ओळखलं मी..’’\n मी काय सावळी आहे- अबोली रंग न खुलायला\n‘‘पंधरा वर्षांनी ओटय़ाचा कडाप्पा मूळ कुठल्या रंगाचा होता हे सांगता येतं आहे तो रंग आपला म्हणायचा.’’\n‘‘नसेन मी शोभत तर जा एकटेच फिरायला.’’\n‘‘एकटाच जातो त्याला ‘प्रवासी’ म्हणत नाहीत, ‘संन्यासी’ म्हणतात.’’\n‘‘नाही तरी तुमच्या घराण्याला परंपरा आहेच. तुमचे काका का मामा.. कोण हो, मामाच ना कोण हो, मामाच ना गेले नव्हते घरातून पळून संन्यासी व्हायला गेले नव्हते घरातून पळून संन्यासी व्हायला म्हणायला संन्यासी शेजारणीचा नवरा हातात दांडका घेऊन मारायला आला म्हणून तोंड काळं करावं लागलं. तिच्याकडे बघून चाळे करायचे ना हो ते\n त्याला दैवी अधिष्ठान प्राप्त झालं होतं. ते वरच्याशी थेट संवाद साधायचे.’’\n‘‘नरकात जाल. त्या अश्राप माणसाला नका निंदू. तुझ्या मावशीचा नवरा गेला मोलकरणीचा हात धरून ते बघा आणि सांगितलं काय तर- पददलितांचे अश्रू पुसायला भारतभर जातोय. स्वत:चं नाक पुसलं नाही कधी.’’\n गरीब गाय मी.. बोलून घ्या.’’\n‘‘तू गाय आणि गरीब मग मला भिकारीच म्हटलं पाहिजे.’’\nमग भांडण, वादावादी वाढत जाते आणि कुठे जायचं ते ठरवायचं राहूनच जातं. शेवटी पाच दिवस असताना तिकिटं काढली जातात. ती आदल्या दिवसापर्यंत ‘मिळाली आहेत की नाहीत’ या स्थितीत असतात. ए. सी.ऐवजी साधी येतात. त्यात पुन्हा ५, २८, ४३, ५८ अशा विखुरलेल्या सीट्स मिळालेल्या असतात. त्यामुळे प्रवासातला अर्धा वेळ हा सगळ्या डब्याला ‘याला उठव, त्याच्या पाया पड’ यातच जातो. मग साध्या डब्यातून ए. सी. पाहिजे असतो सगळ्यांना. आणि ए. सी. थ्री टायरच्या डब्यात एकच खालची जागा मिळालेली असते. त्यावरून पुन्हा वादाला रंग चढतो.\n म्हणजे गेलंच सगळं सामान चोरीला\n लोक प्रवासाला म्हणून गाडीत बसतात.. चोऱ्या करायला नाही.’’\n आमच्या दादाच्या सगळ्या बॅगा चोरीला नव्हत्या गेल्या एकूण एक वस्तू साफ.’’\n तुला कुठे कोण भाऊ आहे\n‘‘माझ्या मामेआत्तेच्या मावशीचा मुलगा.. भगवंतदादा.’’\n‘‘कोण कुठला आऊचा काऊ , तो माझा मावसभाऊ आणि त्याच्या वस्तू कोण चोरील आणि त्याच्या वस्तू कोण चोरील फुकट दिल्या तरी नाही कोणी हात लावणार. दोन तुटके कंगवे जो चिकटपट्टीने चिकटवून एक म्हणून वापरतो त्याची बॅग कोण चोरील फुकट दिल्या तरी नाही कोणी हात लावणार. दोन तुटके कंगवे जो चिकटपट्टीने चिकटवून एक म्हणून वापरतो त्याची बॅग कोण चोरील\n‘‘माझ्या दादाची प्रत्येक गोष्ट तुम्हाला खटकते. त्याला समाजात जो मान आहे तो नाही तुम्हाला कळत.’’\n त्याचं नाव घेतलं की लोक माना खाली घालतात. आणि ‘तिकिटं देतो आणून.. घाबरू नका’ असं म्हणाला होता तो. ही अशी आणतात तिकिटं ए. सी.ची सांगितली होती..’’\n‘‘त्याला कामं असतात शेकडो. वेळ नसेल झाला.’’\n‘‘सेकंड क्लासची तिकिटं काढायला होता ना वेळ त्यातच ए. सी.ची काढता आली असती. आणि आता उरलेले पैसे गेलेच.’’\n‘‘देईल तो. दोन-चार हजार म्हणजे त्याला किस झाड की पत्ती\n मग आपली गाडी त्याने विकून दिली त्याचे पैसे त्याच्या कुठल्या त्या झाडाची पत्ती म्हणून आणून द्यायला सांग ना\n‘‘त्याच्या मुलीच्या- म्हणजे आपलीच भाची बरं का- तिच्या शिक्षणासाठी उसने घेतलेत त्याने.’’\n‘‘मागितल्यावर जसे काही तुम्ही देणारच होतात. मामंजींना कवळी करतानासुद्धा काकू.. काकू करत होतात.’’\n‘‘बाबा फक्त दूध प्यायचे. त्याला कशाला लागते कवळी म्हणून मी नको म्हणालो. आणि मी गाडी विकली नसती तर तुझ्या भाचीचं शिक्षण थांबलं असतं का म्हणून मी नको म्हणालो. आणि मी गाडी विकली नसती तर तुझ्या भाचीचं शिक्षण थांबलं असतं का\n कुठूनही पैसे उभे केले असते माझ्या भावाने.’’\n जे उभे झाले त्यात आडवा झालो ना पण मी\n फार कर्तबगार आहे माझा भाऊ . लाथ मारील तिथे पाणी काढील.’’\n‘‘हे मात्र बरोबर बोललीस. तो लाथ मारतो आणि पाणी माझ्या डोळ्यातून येतं.’’\n..हे असे संवाद होईपर्यंत तिकीट चेकर आलेला असतो. तो नेमका पद्मनाभन् वगैरे असतो. मग त्याच्याशी बोलताना सुरुवात इंग्रजीत होते. संभाषण जसजसं वाढत जातं तसं जो बोलतो त्यालाही ते कळेनासं होतं आणि ऐकणाऱ्यालाही. मग दोघंही आपल्या अपंग हिंदीत ते पुढं रेटतात. त्यात असं लक्षात येतं की, रात्री बारानंतर प्रवासाला सुरुवात झाली की तिकीट पुढच्या दिवशीचं काढावं लागतं. नेमकी यांची तिकिटं रेल्वेच्या नियमाप्रमाणे आदल्या दिवशीची असतात. त्यावरून मग कौटुंबिक नाटकाचा दुसरा अंक सुरू होतो.\n साधं काळ-वेळेचं आकलन नाही अन् रेल्वेची तिकिटं काढायला निघालेत.’’\n‘‘एवढं होतं तर तुम्ही काढायची होतीत\n‘‘मीच काढणार होतो. आपल्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये ते काळसेकर राहतात, ते आहेत ना रेल्वेत तूच म्हणालीस, त्यांना नका सांगू तूच म्हणालीस, त्यांना नका सांगू\n‘‘बरोबरच आहे. तुम्ही जाणार नेमके ते घरात नसताना. त्यांच्या बायकोबरोबर बोलायला तेवढंच कारण. आणि तीसुद्धा मेली अशी घोळून घोळून बोलते\n तिला जरा फुलाबिलांची आवड आहे आणि माझा ‘बॉटनी’ विषय होता बी. एस्सी.ला.. म्हणून जरा गप्पा मारतो आम्ही, इतकंच.’’\n‘‘तेच ते. आम्ही कितीही पारिजातक लावला तरी फुलं समोरच्याच घरात पडणार.’’\n‘‘तू सांग मला.. आपण घरात लावू फुलं. नको कोण म्हणतंय\n‘‘मागे एकदा सांगितलं होतं. काय झालं त्याचं\n निवडूंग लावू या म्हणालीस. दिला होता ना आणून\n‘‘पण नंतर तुम्हीच उपटून टाकलात ना तो\n नुसता असता तर काही बोललो नसतो. ऑफिसातले लोक घरी आले तेव्हा त्याची भजी करून खायला घातलीस, म्हणून फेकून दिला तो. आमच्या साहेबांची जीभ सोलून निघाली.’’\n‘‘मग ती काळसेकर काय तुम्हाला कापसाचे पॅटिस खायला घालते की काय\n‘‘काहीतरी बोलू नकोस. गरीब आहे बिचारी ती.’’\n तुमच्या पुरुषांची ही नेहमीची ट्रिक आहे. एखादीला ‘गरीब आहे बिचारी’ म्हणायचं म्हणजे काय तर, बाकी कुणी नका लक्ष देऊ.. मी आहे इथे बसलेला- असा अर्थ असतो त्याचा.’’\nहे सगळं होऊन मग ती तिकिटांची भानगड पैसेबिसे देऊन मिटवली जाते. तितक्यात मुलांना भुका लागतात. त्यांच्यावरच्या अन्यायाला ते स्वत:च वाचा फोडतात. मग अजून दोन-चारशे रुपये देऊन अन्याय मिटवला जातो. या सगळ्या प्रकारात जबर आर्थिक नुकसान झाल्यामुळे नवरा गप्प बसतो. गाडीही पाच-पन्नास किलोमीटर पुढे आलेली असते. कशी कुणास ठाऊक, पण जागेची सोयसुद्धा झालेली असते. मग कधीतरी इच्छित स्थळी गाडी पोचते. सर्व कुटुंब उतरते आणि आपल्या ट्रिपला प्रारंभ करते. अर्थात ट्रिप कशी पार पडते, ते सांगायला नकोच.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/6005-marathi-film-farzand-completes-50-days-in-theaters", "date_download": "2018-08-19T02:05:01Z", "digest": "sha1:X5H3F4YXR46RRXNI3KFE2POZHMCO74JJ", "length": 10919, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "शिवभक्तीचा सोनेरी अविष्कार - ‘फर्जंद’ ५० वा वैभवशाली दिवस - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nशिवभक्तीचा सोनेरी अविष्कार - ‘फर्जंद’ ५० वा वैभवशाली दिवस\nPrevious Article कार्निवल मोशन पिक्चर्स संजय राऊत यांच्यासह करणार 'ठाकरे' चित्रपटाची सहनिर्मिती\nNext Article \"दुनियादारी\" ला झाली पाच वर्ष पूर्ण.. सेलिब्रेशन करताना 'सई ताम्हणकर' झाली भावूक\nकथा, निर्मिती, दिग्दर्शन यात सरस असणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हमखास यशस्वी होतात. ‘कोंडाजी फर्जंद’ या योद्धयाने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत पन्हाळ्यावर केलेल्या अतुलनीय शौर्याची यशोगाथा सांगणारा ‘फर्जंद’ चित्रपट १ जूनला प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. दिग्दर्शकीय कौशल्याला मिळालेली कलाकारांची उत्तम साथ आणि निर्मात्यांनी केलेल्या अफलातून मार्केटिंग मुळे या चित्रपटाने आपले यशस्वी ५० दिवस पूर्ण केले आहेत. १ जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सलग सातव्या आठवड्यातही प्रेक्षकांची चांगली दाद मिळत आहे. केवळ मुंबई, पुणे नव्हे तर महाराष्ट्रभरातील सिंगल स्क्रीन व मल्टीप्लेक्समध्ये ‘फर्जंद’ चित्रपट आज ८ व्या आठवड्यातही उत्तम प्रतिसादात सुरु असून ही मराठी चित्रपटासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.\n‘फर्जंद’ चित्रपटाच्या टीमने साजरे केले यश - चौथ्या आठवड्यातही राज्यभरात जोरदार प्रतिसाद\nफर्जंद चित्रपटाची तिसऱ्या आठवड्यातही घौडदौड सुरुच\n‘फर्जंद’ ला रसिकांची दाद - चित्रपटगृहात घुमतोय ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा जयघोष\nमहाराष्ट्राचे आराध्यदैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ म्हटलं की आजही अनेकांचा ऊर भरून येतो. आजवर आपण शिवाजी महाराजांच्या गौरवगाथा वाचल्या, पाहिल्या पण त्यांच्या शब्दासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या शिलेदारांचा इतिहास आजवर अपवादानेच रुपेरी पडद्यावर मांडला गेला आहे, त्यामुळेच मूठभर मावळ्यांच्या मदतीने दिलेल्या झुंजीची संघर्षमय गाथा अनेकांना भावली. महारांजांची रणनीती त्यांच्या शिलेदारांचा गनिमी कावा या सगळ्या गोष्टी अचूकपणे यात दाखवल्या आहेत. अॅक्शन सीन, ताल धरायला लावणारं संगीत, व्हीएफक्स अशा अनेक गोष्टी फर्जंदच्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत. प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञाने त्याचे सर्वोत्तम दिल्यावर उत्कृष्ट कलाकृती साकारली जाते हे ‘फर्जंद’ च्या टीमने दाखवून दिले आहे.\n‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ची प्रस्तुती आणि अनिरबान सरकार यांची निर्मिती असलेल्या ‘फर्जंद’चे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर या तरुण दिग्दर्शकाने केले आहे. चित्रपटाचे सहनिर्माते संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार आहेत.\nPrevious Article कार्निवल मोशन पिक्चर्स संजय राऊत यांच्यासह करणार 'ठाकरे' चित्रपटाची सहनिर्मिती\nNext Article \"दुनियादारी\" ला झाली पाच वर्ष पूर्ण.. सेलिब्रेशन करताना 'सई ताम्हणकर' झाली भावूक\nशिवभक्तीचा सोनेरी अविष्कार - ‘फर्जंद’ ५० वा वैभवशाली दिवस\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/marathi-news-akola-news-self-combustion-warning-105028", "date_download": "2018-08-19T01:52:07Z", "digest": "sha1:GVD7METWHIJL4M7GIIFKHOUDQYMWPEPR", "length": 12443, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news akola news Self combustion warning कृषिमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा | eSakal", "raw_content": "\nकृषिमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा\nशनिवार, 24 मार्च 2018\nअकोला - शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उत्पादित बियाण्यास उत्पादन व वितरणासाठीचे अनुदान सरकारकडून मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंपनी संचालकांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या खामगाव येथील घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात वाशीम जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना गुरुवारी (ता. 22) निवेदन दिले.\nअकोला - शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उत्पादित बियाण्यास उत्पादन व वितरणासाठीचे अनुदान सरकारकडून मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंपनी संचालकांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या खामगाव येथील घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात वाशीम जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना गुरुवारी (ता. 22) निवेदन दिले.\nशेतकरी उत्पादक कंपन्यांची सरकारच्या नियम व प्रोत्साहनानुसार स्थापना करण्यात आली. प्रत्येक कंपनीत दोनशे ते अडीचशे भागधारक सभासद आहेत. अशा कंपन्यांच्या माध्यमातून वाशीम जिल्ह्यात 2016-17 च्या हंगामात शेतकरी कंपन्यांनी बियाणे उत्पादित केले.\nयासाठी पूर्वीपासून अनुदानाचे पाठबळ सरकार देत होते. तयार झालेले बियाणे शेतकऱ्यांना कमी दरात तसेच खात्रीशीर मिळण्याची सोय झाली होती. मात्र 27 एप्रिल 2017 रोजी निघालेल्या शासन आदेशानुसार शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी असलेले अनुदान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nसरकारने अनुदान देण्याचे टाळल्याने कंपन्या आर्थिकदृष्ट्या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. एकट्या वाशीम जिल्ह्यात 18 उत्पादक कंपन्या किंवा गट किंवा मंडळे असून त्यांच्याकडून होणारे बियाणे उत्पादन थांबले आहे. अनुदान न दिल्यास शनिवारी (ता. 31) खामगाव येथे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निवासस्थानासमोर सामूहिकरित्या आत्मदहन करणार असल्याचा इशारा कंपन्यांतर्फे दिला आहे.\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nवेदनेचे भूत होते... (प्रवीण टोकेकर)\nबेनामसा ये दर्द ठहर क्‍यूँ नही जाता जो बीत गया है वो गुजर क्‍यूँ नही जाता -निदा फाजली, (1938-2016) एरिक लोमॅक्‍स नावाच्या एका युद्धसैनिकाचं तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2016/09/07/", "date_download": "2018-08-19T01:50:18Z", "digest": "sha1:PFVPBPTGYYPGUKY2LXDYLLRPH633UT5U", "length": 9544, "nlines": 228, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "September 7, 2016 – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\n​नागली / नाचणी नागली फार पौष्टिक आहे ,तब्येतीसाठी फार चांगली आहे असं हल्ली आपण वारंवार ऐकतो पण नागली आणि त्याचे गुणधर्म याविषयी आपल्याला फार पूर्वीपासूनच माहिती आहे .आजकाल कोणत्याही खाऊच्या दुकानात गेले की नागलीचे पीठ ,सत्व किंवा पापड ,बिस्किटे असे अनेक पदार्थ बघायला मिळतात . नागली तुरट ,कडवट चवीची ,पचायला हलकी,शक्तिवर्धक आणि गुणाने थंड आहे.त्यामुळे… Continue reading नागली/नाचणी\n​#घरोघरी_आयुर्वेद #आयुःकामः शरीरसंबंध पूर्ण होण्यासाठी नेमकी किती काळ उत्तेजना टिकते नवविवाहित जोडप्यांपुढील ठरलेला यक्षप्रश्न…..खरं तर नवविवाहित पुरुषांसमोरील. पॉर्नक्लिप्समध्ये दाखवतात तितका वेळ शरीर संबंध ठेवण्यासाठी लागतो का नवविवाहित जोडप्यांपुढील ठरलेला यक्षप्रश्न…..खरं तर नवविवाहित पुरुषांसमोरील. पॉर्नक्लिप्समध्ये दाखवतात तितका वेळ शरीर संबंध ठेवण्यासाठी लागतो का छे….. तसा विचारदेखील करू नका. अशा क्लिप्समध्ये दाखवलेले प्रकार हे नैसर्गिक नसतात तर त्यामागे अनेकदा अनेक औषधी वा शस्त्रक्रियांचा हात असतो हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे. मग मीलनाचा सरासरी… Continue reading #आयुःकामः\n​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 07.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य.* *नैवेद्य भाग 1* गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना बघीतलंय नीट बघा. कर्मकांडामधे आयुर्वेद कसा भिनलाय पहा. नैवेद्याच्या ताटात पंचपक्वान्न सजलेली असतात.पाच प्रकारच्या भाज्या असतात. कोशींबीर, चटणी, वरण भात… Continue reading आजची आरोग्यटीप\n​🍀 जलसंस्कार विशेष 🍀 दिवा श्रृतं पयो रात्रौ गुरूतामधिगच्छति | रात्रौ श्रृतं दिवा पीतं गुरूत्वमधिगच्छति || दिवसा तापवलेले पाणी रात्रीला पचावयास जड होते तर रात्री तापवुन सकाळपर्यंत ठेवलेले पाणीही पचावयास जड होते तत्तु पर्युषितं वह्निगुणोत्सृष्टं त्रिदोषकृत् | गुरूम्लपाकं विष्टम्भि सर्वरोगेषु निन्दितम् || अशा प्रकारचे शिळ्या गुणधर्माचे पाणी… Continue reading जल संस्कार विशेष\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/2012/12/", "date_download": "2018-08-19T01:36:43Z", "digest": "sha1:6FAPDQ2HBMP7CQO2ZTHGD25NL4TZNLRN", "length": 16072, "nlines": 51, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "डिसेंबर | 2012 | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nज्युली, ज्युलिया आणि मी\nअखेर काल संध्याकाळी टीव्हीवर ‘ऑन डिमांड’ चाळत असताना ‘ज्युली अँड ज्युलीया’ हा सिनेमा त्या यादीत दिसला. खाण्यावरती प्रेम असणारया प्रत्येकाने जणू हा सिनेमा पहायलाच हवा अशी काही हवा तो प्रदर्शित झाल्यापासून तयार झाली होती आणि सहाजिकच माझी उत्सुकता चाळवली गेली होती. चित्रपट पहायचा मुहूर्त मात्र अनेक दिवस लागत नव्हता पण काल मनापासून बनविलेल्या रोगन जोशचे ओकनागन व्हॅलीच्या सुरेख पोर्टबरोबर स्वादिष्ट जेवण झाल्यावर मस्त मूड लागला होता. शिवाय भरल्या पोटी पाहिल्याने, असला खाण्यावरचा सिनेमा पाहून फार चिडचिड होण्याची शक्यता नव्हती. नवऱ्याने सिनेमाच्या निवडीवर थोडा मंद विरोध करून पाहिला पण नुकत्याच हादडलेल्या माझ्या रोगन जोशची पुण्याई तो सुदैवाने विसरला नव्हता आणि बेत कायम राहिला. (सिनेमा सुरू झाल्यावर नियमाप्रमाणे विसाव्या मिनिटाला माझ्या खांद्यावर डोके ठेऊन स्वारीचे डोळेही लागले आणि नियमाप्रमाणे वैतागून मी त्याला कोपराने ढोचून उठवलेही.)\nप्रख्यात अमेरिकन पाककलानिपुण लेखिका ज्युलिया चाईल्ड आणि तिच्यानंतर साठ वर्षांनी जन्मलेल्या ज्युली पॉवेल या ब्लॉगलेखिकेच्या समांतर आयुष्यावर भाष्य करणारा हा सिनेमा माझ्यासारख्या लोकांसाठीच बनवला गेला असावा. सिनेमा पाहताना मी त्यात पुरती गुंतून गेले हे खरंच पण हे त्या सिनेमाच्या दर्जाबद्दलचं भाष्य नव्हे; गुंतून गेले ते बऱ्याच स्वयंकेंद्री भूमिकेने. आयुष्याच्या मध्यावर, पाककलेवरच्या प्रेमाने आणि फ्रान्समधल्या वास्तव्याने भारून जाऊन त्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देणारी ज्युलिया, अमेरिकन म्हणून आणि स्त्री म्हणून थोडीफार अवहेलना झालेली ज्युलिया, फ्रान्सच्या आणि पॅरिसच्या प्रेमात पडलेली आणि तरीही नाईलाजाने नवऱ्याबरोबर मायदेशी परतलेली ज्युलिया, स्वत:च्या अपयशांवर आणि निराशेवर फुंकर घालायला स्वयंपाकघरात घुसलेली ज्युली, पुस्तकाच्या रूपाने आपल्या आधीच्या पिढीच्या सुगरणीकडून शिकताना मनातल्या मनात तिच्याशी संवाद साधणारी ज्युली….या सगळ्यांशी मी माझी साम्यस्थळे शोधत असताना सिनेमा पुढे सरकत राहिला.\nसिनेमा संपल्यावरही डोक्यातली चक्रे चालूच राहिली, अजूनही चालूच आहेत. मी एवढी झपाटल्यासारखी खाण्याबद्दलच का बोलते, का वाचते, स्वयंपाकघरात स्वत:ला का डांबून घेते, सुटीच्या दिवशी आराम करण्याऐवजी भाजीबाजाराला जाऊन मग नंतर मोठया स्वयंपाकाचा घाट का घालते, निराश झाले की बाजारात जाऊन स्वयंपाकघरासाठी एक नवीन उपकरण का विकत आणते, फसलेला पदार्थ मला जमेपर्यंत घरादाराला ऊत का आणते या सगळ्याचा आता जरा विचार करायला झाला आहे.\nमाझं खाण्यावर प्रेम आहे, स्वयंपाक करणे हा माझा छंद आहे, माझ्या पदार्थाला कोणी अभिप्राय दिला की मला मनापासून आनंद होतो वगैरेच्या पुढे जाऊन या क्षेत्रातली नवनवीन कौशल्ये मला शिकाविशी वाटतात, नवनवीन कसोट्यांवर स्वतःला आजमावून पहाणे मला आवडते आणि माझ्या छंदाला एकेदिवशी माझा व्यवसाय बनवायचे दिवास्वप्न गेली काही वर्षे मी रोज पहाते इथपर्यंत येऊन मी थबकते. या पुढचा मार्ग ज्युली आणि ज्युलीयासारखाच अपेक्षितच हवा का यशाच्या व्याख्या समाजानेच दिलेल्याच असाव्यात का यशाच्या व्याख्या समाजानेच दिलेल्याच असाव्यात का पुरेसे व्यावसायिक यश न मिळाल्याने किंवा प्रसिद्धी न मिळाल्याने आपल्या छंदावरचे प्रेम कमी होते का असे काही प्रश्न मला अंतर्मुख करतात आणि या प्रश्नांपाशीच मला ज्युली आणि ज्युलीयातले अंतर सापडते. ज्युलीयाने ज्युलीला दूरच का ठेवले याचे उत्तरही सापडते. अनेक वर्षे अनेक प्रकाशकांनी नाकारल्यानंतरही आपल्या पुस्तकावर काम करत रहाणारी ज्युलीया, पुन्हा-पुन्हा सुरवात करायला न घाबरणारी ज्युलिया, खाण्यावर मनापासून प्रेम असणारी ज्युलिया मला मनोमन आवडते. त्याच्या तुलनेत, यशस्वी व्हायचे म्हणून दुसरी ज्युलिया व्हायचा प्रयत्न करणारी ज्युली, ज्युलीयासारखी मोत्याची माळ पोरकटपणे मिरवणारी ज्युली, थोड्याश्या अपयशाने कोलमडून पडणारी आणि त्यापायी स्वयंपाकावरचे प्रेम उडणारी ज्युली सरळसरळ उथळ दिसायला लागते.\nखरंतर पॅरिसमध्ये राहून महाग कुकरी स्कूलमध्ये शिकणे परवडू शिकणारी उच्चवर्गीय, सुखवस्तू ज्युलिया सुरवातीला मला किती दूर भासली होती; तिच्याबद्दल किंचित असूयाही वाटली होती. त्यापेक्षा दिवसभर न आवडणारी नोकरी करून घरी येऊन, आपल्या छोट्या आणि साध्या स्वयंपाकघरात आनंद शोधणाऱ्या ज्यूलीबद्दल मला जास्त जवळीक आणि सहानुभूती वाटली होती. एमी एड्म्सनेही तिच्या गोडगोड व्यक्तिमत्वाने ज्युलीला खरी नायिका बनवायचा प्रयत्नही केला होता पण तीदेखील ज्युलीच्या उथळपणाला, यशस्वी व्हायच्या तिच्या स्पर्धात्मक इच्छेला लपवू शकली नाही. आयुष्य म्हणजे एक स्पर्धा आहे आणि त्यात यशस्वी व्हायचे असेल तर येनकेन प्रकारेण प्रसिद्धी मिळविणे आणि त्याचा वापर करून पुस्तके विकणे हेच तिचे ध्येय असावे आणि त्यातुलनेत तिची तिच्या छंदावरची श्रद्धा पोकळ असावी अशी शंका आल्यावाचून रहात नाही.\nइथे मी थबकते, स्वतःलाच काही प्रश्न विचारते, माझी प्रामाणिकता पडताळून पहाते आणि मनोमन जाणते की खरंच माझे उद्देश प्रामाणिक आहेत, माझे अनुभव, माझे छंद इतरांबरोबर वाटण्यामागे केवळ संवाद साधण्यापलीकडे माझे इतर काही हेतू नाहीत. शिकताना, चुकताना, बनविताना, सादर करताना आणि त्याबद्दल बोलताना, लिहिताना मला मिळणारा निखळ आनंद, फक्त हा आनंदच माझा उद्देश आहे. दिवास्वप्ने मी देखिल पहाते पण ती स्वप्ने अपूर्ण राहिली तरी त्यामुळे माझे त्यांच्यावरचे प्रेम थोडेच कमी होईल अन ती पहाण्याचा आनंद आणि ती खरी होतीलही या शक्यतेने मिळणारा हुरूप कमी थोडाच होईल\nहे सगळे साक्षात्कार हा सिनेमा पहाताना झाले, सिनेमा पाहिल्यावर ज्युलिया चाईल्डचे पुस्तक आणून पदार्थ करून पहाण्याची सुरसुरी आली, माझ्याही नकळत किती सारे फ्रेंच पदार्थ मी वेळोवेळी बनविते हे लक्षात आले आणि सिनेमा पहाताना घातलेला माझा वेळ सत्कारणी लागला. आज सकाळी एग्ज बेनी साठी हॉलंडेज सॉस बनवायची कसरत करत असताना ज्युलीयाची आठवण आली आणि मी पुन्हा दिवास्वप्न पहायला लागले…माझ्या गोष्टीची सुरवात अशी होईल का….\n“त्यादिवशी सगळ्या शंका, विवंचना विसरून ती स्वयंपाकघरात घुसली, शांतपणे सुरयांना व्यवस्थित धार लावली आणि निर्धाराने कामाला लागली…”\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathisaahitya.blogspot.com/search/label/father", "date_download": "2018-08-19T01:38:34Z", "digest": "sha1:KJ2F3IVTGWTFAVBN63ATHBUJDFCVNVA4", "length": 12893, "nlines": 114, "source_domain": "marathisaahitya.blogspot.com", "title": "मी मराठी : A Blog for Marathi Fun,Marathi Jokes,Marathi Poems,Marathi SMS and All about Marathi: father", "raw_content": "\nमी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more\nमी हे वधूपक्षाच्या लग्नंघराबद्दल म्हणतोय.…\n मी हे वधूपक्षाच्या लग्नंघराबद्दल म्हणतोय.… \nबापाच्या आयुष्यातला खरंतर हा सगळ्यात आनंदी प्रसंग. कार्यालयातून परत आल्यावर भावनिक त्सुनामी येउन गेल्यानंतरची परिस्थिती घरभर असते. बरेचजण सुट्ट्या नसल्यामुळे परस्पर कार्यालयातून स्टेशनवर पळालेले असतात. सामान घेऊन गाड्यांबरोबर माणसंही घरी येतात. थकवा ओसरला की निघायच्या दृष्टीने रिटायर्ड लोकांनी दोनचार दिवसानंतरची जायची रिझर्वेशंस केलेली असतात.…. \nमागे राहिलेले दहाबारा पाहुणे, घरभर अस्ताव्यस्तं पडलेलं सामान, रंगीबेरंगी कागदात गुंडाळलेली प्रेझेंटस, बाहेर लावलेल्या लाईटच्या माळांचा निस्तेज प्रकाश, प्रत्येकाच्या चेह-यावर मानसिक आणि शारीरिक थकव्याचा हलकासा पफ फिरवल्यासारखा थर, कुणालाही भूक नसते पण दुपारीच जेवण झाल्यावर परतलेली, कमी दमलेली एखादी अनुभवी वयस्कं आत्या, काकी मुगाच्या डाळीची खिचडी ग्यासवर चढवते, 'पोह्याचे पापड कुठेत गं सांग फक्तं, मी काढते ' विचारत तिच्या दृष्टीने नुसत्याच मिरवणा-या पाहुण्या मुलीला/सुनेला 'ताक घुसळतेस पटकन सांग फक्तं, मी काढते ' विचारत तिच्या दृष्टीने नुसत्याच मिरवणा-या पाहुण्या मुलीला/सुनेला 'ताक घुसळतेस पटकन' अशी आदेशवजा विनवणी करते. सुनेला त्रास न देता सापडल्याच तर दहाबारा सांडगी मिरच्या तळून ठेवते.…. \nउद्या सकाळी जाणारे पाहुणे आपापलं सामान गोळा करतात, सकाळी घालायचे कपडे, रिझर्वेशंस वरती काढून ठेवून टूथब्रश सकाळी सापडेल अशा नेमक्या जागी ठेवतात. आजीच्या चेह-यावर लग्नाकरता एवढ्या लांबून मुद्दाम आलेल्या माणसाबद्दलचं कौतुक ओसंडून वहात असतं. परत भेट होतीये न होतीये म्हणून ती मायेने चिवडा लाडूच्या दोन पुड्या त्यांच्या हातात कोंबते. गाड्यांचे, कुणीकुणी गेल्या दोन दिवसात खर्च केलेले पैसे आठवणीने दिले जातात. सुतकात असल्यासारखे सगळेजण ऊनऊन खिचडीचे दोन घास पोटात घालतात, लग्नं कसं झालं, फोटो, दागिने यावर हलक्या आवाजात निरुत्साही चर्चा होते. अशावेळी सगळं पटापट आवरलं जातं. बापाचा हात न वाजलेल्या फोनकडे सारखा जातो. एकदाचा उत्साहानी फसफसलेला, आनंदी फोन येतो, सगळा ताण रिलीज झाल्यासारखा बाप 'मिरची फारच तिखट आहे' म्हणत तांब्यानी वरून पाणी पित डोळ्यातलं मागे सारतो.…. \nनमस्कार होतात, ओट्या भरल्या जातात, दिलं घेतलं जातं. आठवणी निघतात. डोळे ओले होतात, पुसले जातात, तोंडभरून आशिर्वाद मिळतात, दिले जातात, कानशिलावर बोटं मोडली जातात, परत लवकरच भेटण्याचे वायदे होतात, नातवंडांचे, माहेरवाशीणीचे गाल आजीच्या पाप्यांनी ओलसर होतात. दोनतीन दिवसात सुगी संपल्यावर पाखरं नाहीशी होतात तसा एकेक पाहुणा परततो. मग उरतो तो फक्तं नि:शब्द एकांत. मग आजी शहाण्यासारखी कोचावर सुखानी लवंडते.….\nशेवटच्या पाहुण्याला स्टेशनवर सोडून आलेला बाप 'मला भूक नाहीये गं, पडतो जरा' म्हणत बेडरूममधे जातो. मुलीचं कपाट उघडतो, घरी आल्यावर लागतील म्हणून तिनी ठेवलेल्या कपड्यांवरून थरथरता हात फिरवतो. लागूनच असलेल्या बेडवर बसतो आणि ओंजळीत तोंड धरून आवाज न करता धबधब्यासारखा फुटतो.……… \nमांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको आई होते आणि त्या फक्तं वय वाढलेल्या सशाला छातीशी घट्ट धरते.…. \nबाप हा सावली देणाऱ्या वृक्षा सारखा असतो आणि कोणताही वृक्ष आपल्या फळा कडून कसलीही अपेक्षा कधीच ठेवत नाही. तो फक्त त्या फळाला वाढवून सर्वाधिक गोड कसे बनवता येईल या साठीच जगात असतो.\n१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या\nPuneri Paatya, Graphiti, Marathi Jokes, Mail Forwards आलेले मेल, सापडलेले फ़ोटो, कुणीतरी दिलेल्या कविता , सडलेले विनोद फ़ुटकळ साहित्य .\nइमेज निट पहाण्यासाठी त्यावर उंदराचे बटण दाबा.\nआजकाल WhatsApp सारख्या माध्यमामुळे लेखकांचे साहित्य जगभर पसरत आहे परंतु बरेच जण ते कुणा दुस-याच्या नावाने वा स्वताच्या नावानेही प्रसिद्ध करतात. ज्याचे त्याचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. बर-याचदा असेही आढळले आहे कि कुठलातरी विनोद किंवा कविता अगदी पु.ल. किंवा सुरेश भट यांच्या नावाने पाठवली जाते. तरी वाचकांनी मूळ लेखकाचा शोध घ्यावा व असे साहित्य आढळल्यास प्रसिद्ध करणा-या वेबसाईटला कळवावे . आपल्याला आपले साहित्य या ब्लॉगवर कुणा दुसर-याच्या नावाने किंवा आपल्याला श्रेय न देता प्रसिद्ध केलेले आढळल्यास कृपया vikram.taware@gmail.com या आयडी वर संपर्क करा. या ब्लॉगवरील कुठलेही साहित्य आम्ही स्वतः लिहिलेले नाही व विक्रम तावरे हे लेखक नाहीत त्यामुळे मूळ लेखकाला श्रेय देण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-finepix-jz700-point-shoot-digital-camera-black-price-p1hACh.html", "date_download": "2018-08-19T01:35:54Z", "digest": "sha1:AMFTBAYZPPXS5SUAKOHLFE67BJZK6QAR", "length": 17971, "nlines": 416, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म फिनेपिक्स जझ७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुजिफिल्म फिनेपिक्स जझ७०० पॉईंट & शूट\nफुजिफिल्म फिनेपिक्स जझ७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nफुजिफिल्म फिनेपिक्स जझ७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म फिनेपिक्स जझ७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nफुजिफिल्म फिनेपिक्स जझ७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म फिनेपिक्स जझ७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स जझ७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Jun 11, 2018वर प्राप्त होते\nफुजिफिल्म फिनेपिक्स जझ७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅकक्रोम, होमेशोप१८, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स जझ७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 9,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म फिनेपिक्स जझ७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म फिनेपिक्स जझ७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म फिनेपिक्स जझ७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म फिनेपिक्स जझ७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nफुजिफिल्म फिनेपिक्स जझ७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nसुपपोर्टेड लांगुलगेस 35 Languages\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 25 sec\nपिसातुरे अँगल 24 mm Wide Angle\nरेड इये रेडुकशन Yes\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nविडिओ फॉरमॅट H.264, MOV\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nफ्लॅश रंगे ISO AUTO\nफुजिफिल्म फिनेपिक्स जझ७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/rohan-bhatnagar-writes-letter-hrithik-roshan-37144", "date_download": "2018-08-19T02:06:59Z", "digest": "sha1:NEKECWBS4S64FNQY3AAX4KFVOQFIBQYG", "length": 12646, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "rohan bhatnagar writes a letter hrithik roshan रोहन भटनागरचं हृतिकला पत्र | eSakal", "raw_content": "\nरोहन भटनागरचं हृतिकला पत्र\nसोमवार, 27 मार्च 2017\n\"काबील' चित्रपटात हृतिक रोशन \"सुपर हिरो'ऐवजी एका सर्वसामान्य; पण दृष्टिहीन अशा रोहन भटनागरच्या भूमिकेत दिसला. रोहन भटनागर हे नाव खूप सामान्य होतं. सहसा मल्होत्रा, मखीजा, कपूर आदी बडी बडी नावं हिरोसाठी वापरली जातात; पण रोहन नावामुळे हृतिकने सामान्यांच्या मनातही घर केलंय. \"काबील'साठी हृतिकच्या अनेक फॅन्सनी त्याचं कौतुक केलं. अनेकांनी त्याला पत्रं पाठवली... त्यातलं एक हृतिकसाठी खास ठरलं. ते होतं, खऱ्याखुऱ्या रोहन भटनागरचं... रांचीत राहणाऱ्या रोहन भटनागर नावाच्या एका सामान्य मुलाने हृतिकला पत्र पाठवलंय. त्यात तो म्हणतो, \"मला माझं नाव कधीच आवडलं नाही.\n\"काबील' चित्रपटात हृतिक रोशन \"सुपर हिरो'ऐवजी एका सर्वसामान्य; पण दृष्टिहीन अशा रोहन भटनागरच्या भूमिकेत दिसला. रोहन भटनागर हे नाव खूप सामान्य होतं. सहसा मल्होत्रा, मखीजा, कपूर आदी बडी बडी नावं हिरोसाठी वापरली जातात; पण रोहन नावामुळे हृतिकने सामान्यांच्या मनातही घर केलंय. \"काबील'साठी हृतिकच्या अनेक फॅन्सनी त्याचं कौतुक केलं. अनेकांनी त्याला पत्रं पाठवली... त्यातलं एक हृतिकसाठी खास ठरलं. ते होतं, खऱ्याखुऱ्या रोहन भटनागरचं... रांचीत राहणाऱ्या रोहन भटनागर नावाच्या एका सामान्य मुलाने हृतिकला पत्र पाठवलंय. त्यात तो म्हणतो, \"मला माझं नाव कधीच आवडलं नाही. माझ्या घरचे सोडले तर ते फारसं कोणाला आवडतही नव्हतं. मला माझे मित्र भटनागर अशी हाक मारायचे. तेही मला आवडायचं नाही; पण \"काबील'मध्ये तू रोहन भटनागर हे नाव वापरलं अन्‌ माझं आयुष्य बदललं. \"काबील' प्रदर्शित झाल्यानंतर माझं नाव घेताना माझ्या मित्रांच्या चेहऱ्यावर हसू असतं. त्यामुळे आता मलाही माझं नाव आवडू लागलंय. मी तुझा अजिबात फॅन वगैरे नाहीए... पण तू माझं नाव वापरलेस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...' रोहनच्या पत्राने हृतिक सुखावला. तो म्हणतो, \"काबील'मधील माझ्या भूमिकेचं महत्त्व चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मला समजलं. मी अनेकांशी कनेक्‍ट झालो. सर्वात मोठा आनंद म्हणजे फॅन्स माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. रोहन भटनागरचं पत्र मी आयुष्यात विसरणार नाही.'\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nवेदनेचे भूत होते... (प्रवीण टोकेकर)\nबेनामसा ये दर्द ठहर क्‍यूँ नही जाता जो बीत गया है वो गुजर क्‍यूँ नही जाता -निदा फाजली, (1938-2016) एरिक लोमॅक्‍स नावाच्या एका युद्धसैनिकाचं तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/303-feet-high-flags-43125", "date_download": "2018-08-19T02:07:13Z", "digest": "sha1:37DZLBUTOEQDITDYUQSQZDLK54V4RDTG", "length": 24373, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "303 feet high flags ऊर भरून आणणारा ध्वज | eSakal", "raw_content": "\nऊर भरून आणणारा ध्वज\nबुधवार, 3 मे 2017\nकोल्हापूर - देशातील प्रत्येकाचा ऊर भरून आणणारा ३०३ फूट उंच ध्वज पर्यटकांत ऊर्जा निर्माण करणारा ठरेल. येथून देशभक्तीची प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. याच वेळी महात्मा फुले योजनेतून निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत उपचार देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.\nसकाळी सहाच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. दुपारी अनावरणाचा कार्यक्रम झाला.\nकोल्हापूर - देशातील प्रत्येकाचा ऊर भरून आणणारा ३०३ फूट उंच ध्वज पर्यटकांत ऊर्जा निर्माण करणारा ठरेल. येथून देशभक्तीची प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. याच वेळी महात्मा फुले योजनेतून निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत उपचार देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.\nसकाळी सहाच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. दुपारी अनावरणाचा कार्यक्रम झाला.\nदेशातील दुसऱ्या आणि राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उंच ध्वजाचे अनावरण आणि पोलिस उद्यान अर्थात ‘जनगान’ उद्यानाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्रदिनी त्यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. अभिनेता अक्षयकुमार याची हजेरी आणि त्याने केलेल्या मराठी भाषणाने कार्यक्रमांची उंची आणखी वाढली.\nया कार्यक्रमास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, महापौर हसीना फरास, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार व मान्यवर उपस्थित होते.\nदुपारी तीन वाजता हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री फडणवीस आणि अभिनेता अक्षयकुमार मेरी वेदर मैदानावर उतरले. तेथून ते थेट ध्वज अनावरणच्या ठिकाणी आले. पोलिस बॅंडच्या देशभक्तिपर गीतांच्या धूनने वातावरण मंगलमय झाले होते. दुपारच्या कडकडीत उन्हातही अभिनेता अक्षयकुमारला पाहण्यासाठी ‘जनगान’ उद्यानाच्या आजूबाजूला मोठी गर्दी जमली होती. ध्वज अनावरणच्या ठिकाणी तिरंगा रंगांचे फुगे आकाशात सोडण्यात आले. या वेळी दोन वेळा हेलिकॉप्टरमधून ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तेथे पोलिस बॅंडकडून राष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली आणि अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत येथील कार्यक्रम संपविण्यात आला.\n‘मराठी तारका’ या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पोलिस परेड ग्राऊंडवर असलेल्या मंडपातच मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. येथेही अक्षयकुमारच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. अक्षयकुमार व्यासपीठावर येताच ‘भारत माता की जय...’, ‘जय भवानी, जय शिवाजी...’ अशा घोषणा आणि शिट्यांनी मंडप दणाणून गेला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जीवनातील खरे हिरो आहेत. त्यांनी आज महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने देशाला एक उंच झेंडा दिला. हा क्षण अतिशय आनंदाचा आहे. देश-विदेशातून अंबाबाईला येणारे पर्यटक आता ध्वज पाहण्यासाठी येतील. केवळ उद्यान म्हणून नव्हे, तर हे एक देशभक्तीची प्रेरणा देणारे ठिकाण आहे.’’\nमुख्यमंत्री म्हणाले, ‘‘पोलिसांसाठी घर प्रकल्प उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. थोड्याच दिवसांत निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांनाही महात्मा जोतिबा फुले योजनेतून त्यांना उपचार दिले जातील. २४ तास काम करणाऱ्या पोलिसांच्या मागे आपण राहिले पाहिजे. त्यांनी मनात आणले तर ते काहीही करू शकतात. म्हणूनच आज आरोप सिद्धीचा दर ५८ टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. त्यांच्यासाठी घर आणि आरोग्य सुविधा देणसाठी शासन कटिबद्ध आहे.’’\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, कोल्हापूर सुंदर बनविण्याचे काम आम्ही केएसबीपीच्या माध्यमातून करीत आहोत. लवकरच आठ हजार फुलपाखरांचे उद्यान कोल्हापुरात बनविण्याचा मानस असल्याचे सांगितले. अंबाबाईचे दर्शन घेऊन कोल्हापुरातून एका दिवसात परत जाणारे पर्यटक रेंगाळून ठेवण्यासाठी ३०३ फुटी ध्वज नक्कीच महत्त्वाचा ठरेल.\nमहासंचालक सतीश माथूर यांनी कोल्हापूरकरांनी ३०३ फूट उंच ध्वज उभा करून अतुलनीय काम केले आहे, असे सांगितले.\nप्रास्ताविक करताना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी ध्वज उभारणीची सुरवात आणि त्याची कल्पना याबाबत माहिती दिली. या वेळी पोलिस अधीक्षक महादेव तांबडे आणि नूतन पोलिस अधीक्षक संजय मोहिते आदी उपस्थित होते. पुणे जनता बॅंक, चाटे कोचिंग क्‍लासेस, उद्योगपती संजय घोडावत यांनी पोलिस कल्याण निधीला मदत दिली. केएसबीपीचे अध्यक्ष सुजित पित्रे यांचाही सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.\nखासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर, सत्यजित पाटील, संध्यादेवी कुपेकर, दत्तात्रय सावंत, म्हाडाचे पुणे विभागाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, माजी जिल्हाधिकारी अमित सैनी, महापालिका आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार आदी उपस्थित होते. चारूदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले.\nअतिरेकी कसे घडविले जातात, याची माहिती बीबीसीवर दाखविली जात होती. एक अतिरेकी तयार करण्यासाठी त्यांच्या मागे मोठी ताकद उभा केली जाते. त्यांच्या कुटुंबीयांचा खर्च ते करतात. अनेक आमिषे दाखवतात. अतिरेक्‍यांसाठी एवढे केले जात असेल तर भारतीय जवानांसाठी कोण करणार असा प्रश्‍न अक्षयकुमार यास पडला आणि त्यानंतर कोणीही भारतीय जवानांसाठी मदत करू शकेल, असे ‘भारत के वीर’ ॲप त्याने तयार केले आहे. म्हणूनच अक्षयकुमार हा संवेदनशील अभिनेता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.\nमहाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना एक दिवस सर्वांत अधिक आयकर भरणाऱ्या अक्षयकुमारचा फोन आला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्याने मला सांगितले. मी तातडीने कार्यक्रम घेऊन जाहीर करू, असे त्याला सांगितले. मात्र, त्याने नकार दिला. मला फक्त मदत करायची आहे, असे त्याने सांगितले आणि माझ्या घरी येऊन त्याने ५० लाखांचा निधी शेतकऱ्यांसाठी दिला, म्हणूनच तो ‘रिअल लाइफ’मध्येसुद्धा हिरो असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी शिट्या आणि भारत मातेचा जयघोष झाला.\nउद्यानात तीन महिने मोफत प्रवेश\nपोलिस उद्यान अर्थात ‘जनगान’ उद्यानाचा लोकार्पण सोहळा झाला. सोहळ्यानंतर रात्री उशिरापर्यंत उद्यानात सेल्फी काढण्यासाठी गर्दी होती. पुढील तीन महिने उद्यानात मोफत प्रवेश असणार आहे. त्यानंतर प्रत्येकी दहा रुपये तिकीट असणार आहे. यातून जमणारा निधी पोलिस कल्याणासाठी वापरला जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यासपीठावरूनच जाहीर केले.\nशिल्पांबाबत सोशल मीडियावर चर्चा\nपोलिस उद्यानातील नूतनीकरणात १८५७ ते १९४७ दरम्यानच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या महापुरुषांची शिल्पे आणि माहिती लावली आहे; मात्र त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शिल्पे व माहिती का नाही, अशी चर्चा मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर होती.\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nविशेष फेरीमध्ये 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित\nपुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या...\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू\nकल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nइराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत\nकल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathisaahitya.blogspot.com/2014/05/blog-post.html", "date_download": "2018-08-19T01:37:11Z", "digest": "sha1:YADYELEU46FX4WUDMXQOCEMVFMHIF7DV", "length": 11134, "nlines": 194, "source_domain": "marathisaahitya.blogspot.com", "title": "मी मराठी : A Blog for Marathi Fun,Marathi Jokes,Marathi Poems,Marathi SMS and All about Marathi: मोबाईल आणि इंटरनेट च्या युगात असा दिवस कधी उजाडेल ? : एकदा वाचा आणि विचार करा.", "raw_content": "\nमी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more\nमोबाईल आणि इंटरनेट च्या युगात असा दिवस कधी उजाडेल : एकदा वाचा आणि विचार करा.\nमोबाईल आणि इंटरनेट च्या युगात असा दिवस कधी उजाडेल \nन उघडताच कळले , ग्रुप्सवर\n\" काळजी घे गं\" तिला म्हटलं\nमाझ्या डोळ्यात पाणी तरळलं..\nफेस फिरवून मी तो दुसरीकडेच\nत्यांचा \"फेस\" कित्येक दिवस\nते शुगर आणि डॉक्टरवर अथक बोलत राहिले..\nसांभाळ रे.. किती धावपळ\nमी नकळत वाकलो ...\nसरदारचे जोक्स येत राहिले\nआणि .. \"मस्ट शेअर पोस्ट\"नी\nतर व्हॉट्सअप भरून वाहिले..\nजेवलास का.. निघालास का ...\nम्हणत माझ्या काळजीचा वसा\nघेतलेल्या आईला स्वत:हून फोन लावला\" काय रे .. काय झालं ... \"\nतिचा स्वर कापरा झाला ,\nकामाशिवाय करतच नाही तिला\nअपराधी वाटून मी बोलत राहिलो..\nशेवटी तीच म्हणाली ...\nअरे देवा.. गॅसवर दूध आहे.. ठेवते रे\nकाहीतरी नक्कीच ऊतू गेलं ...\nफेसबुक ट्विटर चिवचिवत होतंच\nचक्क गप्पा मारत बसलो\nत्यांच्याशी खेळले.. खूप हसलो\nखूप खूप गोड वाटला\nका ... कळलं नाही..\nरात्री बायको जेवण वाढत होती\nफोन दिसणार नाही इतका दूर ठेवला\nकढी खूप झक्कास होती..\nनुसतंच \" लाइक \" नाही तर\nकमेंट करून टाकली ...\nया आधी कधी अशी हसली होती.. \nअंथरुणावर पडलो तेव्हा ...\nतो काय बोलणार.. आता \nकुणाचेही लाइक येणार नव्हते\nआजचे \" लाइक्स \"\nआजचे \" कमेन्ट \"\nआजचे \" रीप्लाय \"सारे माझ्या\nत्यांना जपत मी डोळे मिटले ...\nत्या रात्री खूप छान झोप लागली.\n१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या\nPuneri Paatya, Graphiti, Marathi Jokes, Mail Forwards आलेले मेल, सापडलेले फ़ोटो, कुणीतरी दिलेल्या कविता , सडलेले विनोद फ़ुटकळ साहित्य .\nइमेज निट पहाण्यासाठी त्यावर उंदराचे बटण दाबा.\nरजनीकांत जोक्स ग्राफिक्स स्वरूपात - Rajnikant Joke...\nमोबाईल आणि इंटरनेट च्या युगात असा दिवस कधी उजाडेल ...\nआजकाल WhatsApp सारख्या माध्यमामुळे लेखकांचे साहित्य जगभर पसरत आहे परंतु बरेच जण ते कुणा दुस-याच्या नावाने वा स्वताच्या नावानेही प्रसिद्ध करतात. ज्याचे त्याचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. बर-याचदा असेही आढळले आहे कि कुठलातरी विनोद किंवा कविता अगदी पु.ल. किंवा सुरेश भट यांच्या नावाने पाठवली जाते. तरी वाचकांनी मूळ लेखकाचा शोध घ्यावा व असे साहित्य आढळल्यास प्रसिद्ध करणा-या वेबसाईटला कळवावे . आपल्याला आपले साहित्य या ब्लॉगवर कुणा दुसर-याच्या नावाने किंवा आपल्याला श्रेय न देता प्रसिद्ध केलेले आढळल्यास कृपया vikram.taware@gmail.com या आयडी वर संपर्क करा. या ब्लॉगवरील कुठलेही साहित्य आम्ही स्वतः लिहिलेले नाही व विक्रम तावरे हे लेखक नाहीत त्यामुळे मूळ लेखकाला श्रेय देण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathisaahitya.blogspot.com/2014/11/blog-post_15.html", "date_download": "2018-08-19T01:39:05Z", "digest": "sha1:F26LIG2H2URWQJHYZPAFXI5DHAMZZ4YH", "length": 18314, "nlines": 183, "source_domain": "marathisaahitya.blogspot.com", "title": "मी मराठी : A Blog for Marathi Fun,Marathi Jokes,Marathi Poems,Marathi SMS and All about Marathi: पैशावर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे", "raw_content": "\nमी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more\nपैशावर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे\nपैशावर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे.\nमाझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं- आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत\nपोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं- घरादाराला कधीही ’लॉक' नव्हतं..\nतरीही माझ जीवन सुखाच होत ||१||\nआजोबांच स्थान घरात सर्वोच्च होत- स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत,\nपाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होत- आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हत..\nतरीही माझ जीवन सुखाच होत ||२||\nघरासमोर छोटंसं अंगण होत- तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होत,\nदारात रांगोळी काढणे अनिर्वाय होत- विहिरीवरून पाणी भरण कष्टाचं होत,\nतरीही माझ जीवन सुखाच होत || ३ ||\nआंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा, माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,\nदात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा- दगडाने अंग घासण फ़ारस सुसह्य नव्हतं\nतरीही माझ जीवन सुखाच होत || ४ ॥\nपायात चप्पल असण सक्तीच नव्हतं- अंडरपॅट बनियनवर फ़िरण जगन्मान्य होतं\nशाळेसाठी मैलभर चालण्याच अप्रूप नव्हतं- मोठ्यांना सायकलशिवाय दुसर वाहन नव्हत..\nतरीही माझ जीवन सुखाच होत || ५ ॥\nशाळेत गुरुजनांप्रती आदर होता- घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता,\nपाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता- छडी हे शिक्षकाचं लाडक शस्त्र होतं..\nतरीही माझ जीवन सुखाच होत || ६ ॥\nशाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता, --नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता,\nअंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता - कलांना \"भिकेचे डोहाळे\" असच नाव होते,\nतरीही माझ जीवन सुखाच होत || ७ ॥\nनव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा - पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा,\nशाळेचा युनिफोर्म थोरल्याकादूनच मिळायचा - तिन्हीसांजेला घरी परतणे सक्तीच होते,\nतरीही माझ जीवन सुखाच होत || ८ ||\nवळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या - पोपटांचा थवा झाडावर विसावायचा,\nकुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा - उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्या राज्य होत..\nतरीही माझ जीवन सुखाच होत || ९ ||\nपुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे - घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे,\nउरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे - नौनवेज खाण हे तर माहितीच नव्हत,\nतरीही माझ जीवन सुखाच होत || १० ||\nशाळेत अभ्यासाला खूप महत्व होते- नंबरावर बक्षीस/छड्या यांचे प्रमाण ठरत असत,\nकॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हत - वशिल्याने पास होण माहितीच नव्हत,\nतरीही माझ जीवन सुखाच होत || ११ ||\nगावची जत्रा हीच एक करमणूक असायची - चक्र - पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची,\nबुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची - विमानातला फोटो काढण चमत्कारिक होत,\nतरीही माझ जीवन सुखाच होत || १२ ||\nगावाबाहेरच जग हिरवागार असायचं - सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचे,\nपावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं - प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हत,\nतरीही माझ जीवन सुखाच होत || १३ ||\nहुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा - क्रिकेटच्या मैचेस चाळीत व्हायच्या,\nबापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या - डे-नाईट, ट्वेंटी- २० चे नावही नव्हते,\nतरीही माझ जीवन सुखाच होत || १४ ||\nप्रवास झालाच तर एस्तीनेच व्हायचा - गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा,\nहोल्डोलसोबत फिरकीचा तांब्याही लागायचा - लक्झरी, फर्स्टक्लास एसीच नावही नव्हत,\nतरीही माझ जीवन सुखाच होत || १५ ||\nदिवाळी खर्या अर्थाने दिवाळी होती - चमन चिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात होती,\nरंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती - लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होत..\nतरीही माझ जीवन सुखाच होत || १६ ||\nजुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची - बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची,\nरेडीवो सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची - ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा,\nतरीही माझ जीवन सुखाच होत || १७ ||\nखाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा - दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा,\nपानात टाकणार्याच्या पाठीत रट्टा बसायचा - हौटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होत,\nतरीही माझ जीवन सुखाच होत || १८ ||\nमामाच्या गावाला कधी जाणं-येण होत - धिंगामस्ती करायला नैशनल परमिट होत,\nविहिरीत पोहायला तिथेच मिळत होत - भावूबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हत,\nतरीही माझ जीवन सुखाच होत || १९ ||\nघरातले पुरुष कर्तेसवरते असायचे - बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे,\nपोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचे - प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हत,\nतरीही माझ जीवन सुखाच होत || २० ||\nपाव्हणे रावळे इ चा घरात राबता असायचा - सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा,\nगाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा - पंक्तीत श्लोक म्हणण मात्र सक्तीच होत,\nतरीही माझ जीवन सुखाच होत || २१ ||\nआज घराऐवजी लक्झुरीयास फ्लेट आहे - मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे,\nटीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दनदणात आहे - फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे,\nकौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे || २२ ||\nआज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत - दूध, बूस्ट, कोम्प्लैनचा भरपूर मारा आहे,\nक्लास, गाईड, कैल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे - कपडे, युनिफोर्म. क्रीडासाहित्य हवे तितके आहे,\nबालकांच्या नशिबी मात्र पाळणाघर आहे || २३ ||\nआज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे - सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे,\nएक्स्ट्रा ऐक्तिवितीजना घरात सन्मान आहे - छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे,\nआजीआजोबाना वृद्ध आश्रमाचा रस्ता मोकळा आहे || २४ ||\nआज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे - मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे,\nइन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे - सध्या बायवान गेटवनचा जमाना आहे..\nपैशावर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे,\nपैशावर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे.. || २५ ||\n१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या\nPuneri Paatya, Graphiti, Marathi Jokes, Mail Forwards आलेले मेल, सापडलेले फ़ोटो, कुणीतरी दिलेल्या कविता , सडलेले विनोद फ़ुटकळ साहित्य .\nइमेज निट पहाण्यासाठी त्यावर उंदराचे बटण दाबा.\nपैशावर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे\nदमलेल्या बाबाची नाही सुटलेल्या ढेरीची कहाणी\nP.L. Deshpande : मराठी साहित्याचा भाई\nआजकाल WhatsApp सारख्या माध्यमामुळे लेखकांचे साहित्य जगभर पसरत आहे परंतु बरेच जण ते कुणा दुस-याच्या नावाने वा स्वताच्या नावानेही प्रसिद्ध करतात. ज्याचे त्याचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. बर-याचदा असेही आढळले आहे कि कुठलातरी विनोद किंवा कविता अगदी पु.ल. किंवा सुरेश भट यांच्या नावाने पाठवली जाते. तरी वाचकांनी मूळ लेखकाचा शोध घ्यावा व असे साहित्य आढळल्यास प्रसिद्ध करणा-या वेबसाईटला कळवावे . आपल्याला आपले साहित्य या ब्लॉगवर कुणा दुसर-याच्या नावाने किंवा आपल्याला श्रेय न देता प्रसिद्ध केलेले आढळल्यास कृपया vikram.taware@gmail.com या आयडी वर संपर्क करा. या ब्लॉगवरील कुठलेही साहित्य आम्ही स्वतः लिहिलेले नाही व विक्रम तावरे हे लेखक नाहीत त्यामुळे मूळ लेखकाला श्रेय देण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-19T01:25:00Z", "digest": "sha1:LRAAYRUERDMOAEH6TKNOTSASN4QUZO6E", "length": 6625, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संसदेस कसे ओलीस ठेवण्यात आले ते लोकांना समजू द्या-पंतप्रधान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंसदेस कसे ओलीस ठेवण्यात आले ते लोकांना समजू द्या-पंतप्रधान\nनवी दिल्ली – संसदेला कसे ओलीस ठेवण्यात आले ते लोकांना समजू द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खासदारांना केले आहे. ऑडियो ब्रिजद्वारे खासदारांशी बोलताना पंतप्रधानांनी असे आवाहन केले आहे. काही राजकीय पक्षांनी संसद ओलीस धरून संसदेचे कामकाज होऊ दिले नाही. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा अर्धा भाग काहीही कामकाज न होता वाया गेला त्या, संदर्भात पंतप्रधान आपल्या खासदांरांशी बोलत होते.\nसन 2014 च्या निवडणुकीत ज्यांना सत्ता मिळू शकली नाही, असे घटक आपला अहंकार आणि निराशेपोटी संसदेचे कामकाज होण्यात अडथळे आणून राष्ट्राची प्रगती रोखू पाहत आहेत; सत्तेच्या लोभापायी ते लोकशाहीचा गळा घोटू पाहत आहेत ही गोष्ट लोकांपर्यंत पोहचवा असे आवाहन पंतप्रधानांना खासदारांना केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleपाकिस्तानचा थयथयाट: म्हणे, सार्क परिषदेच्या आयोजनात भारताकडून खोडा\nकेरळातील नागरीकांसाठी गुगलची खास सोय\n“भारत’च्या शूटिंगसाठी माल्टाला पोहचली कतरिना कैफ\nलता मंगेशकर यांची अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nमहाराष्ट्राची अद्याप केरळला मदत नाही\nआपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला\nनोटबंदी आणि जीएसटीमुळे छोटे उद्योग साफ कोलमडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=3743", "date_download": "2018-08-19T01:44:47Z", "digest": "sha1:UWTKG76EM6M6XHNIB4ES4BGFTVFKMA7R", "length": 12805, "nlines": 278, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n१९६५ --- ३ जुलै २०१३\nमराठी रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपट या तीनही माध्यमांवर आपला अमीट ठसा उमटविणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सतीश तारे. श्री. तारे यांना कलाक्षेत्राचे बाळकडू आपले वडील प्रा. जयंत तारे यांच्याकडून मिळाले. ‘फुलराणी’ या बालनाट्याद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर ‘सिंदबाद’, ‘हिमगौरी आणि सात बुटके’ आदी बालनाट्यांमधील त्यांची कामगिरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. लेखन, अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन अशी त्यांची चौफेर कामगिरी होती. विनोदाची जाण, हजरजबाबीपणा, अफलातून टायमिंग याच्यामुळे अनेक विनोदी नाटके त्यांनी गाजवली. ‘वासूची सासू’, ‘टुरटूर’, ‘ऑन लाइन क्लियर’, ‘जादू तेरी नजर’, ‘श्यामची मम्मी’, ‘गाढवाचं लग्न’ या नाटकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘फु बाई फू’, ‘घडलंय बिघडलंय’ या मालिकांमधील त्यांची कामगिरी लक्षणीय ठरली. ‘वळू’, ‘बालक पालक’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘एक होता विदूषक’, ‘नाना मामा’, ‘दहावी फ’ हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट. ‘एक चालीस की लास्ट लोकल’ या हिंदी चित्रपटामध्येही ते झळकले होते.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z100301041914/view", "date_download": "2018-08-19T02:04:02Z", "digest": "sha1:JWJUPB2VCZMI7V3M6REASO2FQYRSHZ5E", "length": 19938, "nlines": 336, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अप्रसिद्ध अभंग - अभंग ८६१ ते ८८०", "raw_content": "\nमंदार गणेश उपासनेची सविस्तर माहिती द्यावी.\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|\nअभंग ८६१ ते ८८०\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ५२\nअभंग ५३ ते ६५\nअभंग ६६ ते ७८\nअभंग ७९ ते १०१\nअभंग १०२ ते १२२\nअभंग १२३ ते १२८\nअभंग १२९ ते १३०\nअभंग १३१ ते १५०\nअभंग १५१ ते १६८\nअभंग १६९ ते १८०\nअभंग १८१ ते २००\nअभंग २०१ ते २०६\nअभंग २०७ ते २०९\nअभंग २१० ते २१५\nअभंग २१६ ते २२९\nअभंग २३० रे २४०\nअभंग २४१ रे २६०\nअभंग २६१ रे २८२\nअभंग २८३ ते २८९\nअभंग २९० ते २९७\nअभंग २९८ ते ३१०\nअभंग ३११ ते ३३०\nअभंग ३३१ ते ३३२\nअभंग ३३३ ते ३३७\nअभंग ३३८ ते ३३९\nअभंग ३४० ते ३४४\nअभंग ३४५ ते ३५०\nअभंग ३५१ ते ३५५\nअभंग ३५६ ते ३६०\nअभंग ३६१ ते ३६५\nअभंग ३६६ ते ३६८\nअभंग ३७० ते ३७१\nअभंग ३७५ ते ३७६\nअभंग ३७७ ते ३८५\nअभंग ३८६ ते ३९५\nअभंग ३९६ ते ४०४\nअभंग ४०५ ते ४१५\nअभंग ४१६ ते ४२५\nअभंग ४२६ ते ४३५\nअभंग ४३६ ते ४४५\nअभंग ४४६ ते ४४९\nअभंग ४५० ते ४५३\nअभंग ४५४ ते ४५७\nअभंग ४५८ ते ४६१\nअभंग ४६२ ते ४६३\nअभंग ४६७ ते ४७२\nअभंग ४७३ ते ४८५\nअभंग ४८६ ते ४९५\nअभंग ४९६ ते ५०५\nअभंग ५०६ ते ५१५\nअभंग ५१६ ते ५२५\nअभंग ५२६ ते ५३५\nअभंग ५३६ ते ५४५\nअभंग ५४६ ते ५५५\nअभंग ५५६ ते ५६५\nअभंग ५६६ ते ५७५\nअभंग ५७६ ते ५८५\nअभंग ५८६ ते ५९७\nअभंग ५९८ ते ६०५\nअभंग ६०६ ते ६१५\nअभंग ६१६ ते ६२५\nअभंग ६२६ ते ६३५\nअभंग ६३६ ते ६४५\nअभंग ६४६ ते ६५५\nअभंग ६५६ ते ६६५\nअभंग ६६६ ते ६७५\nअभंग ६७६ ते ६८५\nअभंग ६८६ ते ६९५\nअभंग ६९६ ते ७०३\nअभंग ७०४ ते ७१९\nअभंग ७२० ते ७२३\nअभंग ७२४ ते ७२५\nअभंग ७२६ ते ७२७\nअभंग ७२८ ते ७२९\nअभंग ७३७ ते ७५०\nअभंग ७५१ ते ७६३\nअभंग ७६४ ते ७८०\nअभंग ७८१ ते ८००\nअभंग ८०१ ते ८२०\nअभंग ८२१ ते ८४०\nअभंग ८४१ ते ८६०\nअभंग ८६१ ते ८८०\nअभंग ८८१ ते ९०३\nअप्रसिद्ध अभंग - अभंग ८६१ ते ८८०\nश्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.\nस्थूलदेह सूक्ष कारण तिसरा देह \nचौथा महाकारण देह ऐक बापा ॥१॥\nऔट पीठाचे दरीं कर्पूर वर्णावरी \nशामाचे अंतरी महाकारण ॥२॥\nमहाकारणीं आतुला लक्षाचा पुतळा \nउन्मनी हे कळा दैवी वरी ॥३॥\nसहस्त्रदळ तेंच कीं आन नाहीं ऐसें \nमहा तेज वसे ज्याचे आंत ॥४॥\nपश्चिम मार्ग तेथुनी ऊर्ध्व उंच गगनी \nजेथें एक कामिनी एकलीच ॥५॥\nमार्ग नहीं तेथ कोणे रीती जावें \nसुषम्नेवरी वळघावें सामर्थेसी ॥६॥\nतेथूनी ऊर्ध्व छिद्र मुंगी नेत्रातुल्य \nत्यांतून उडणें भले चपलत्त्वेंसी ॥७॥\nजडतां वळंघितां बरी नारी आपण एक \nरनानारी नपुंसक एक रुप ॥८॥\nज्ञानदेव म्हणे जो उडनी जाय तेथ \nपरब्रह्मीचि मात तोचि जाणे ॥९॥\nसहस्त्रदळ ब्रह्मरंध्र एके नेत्री देखे \nदेखणा पारुखे ते ठायीं बा ॥१॥\nनादीं नाद भेद भेदुनी अभेद \nपश्चिम मार्गी आनंद देखुनी राहें ॥२॥\nमन पवन निगम आगम सुरेख \nआधार सहस्त्रदळ देख देहीं नयनीं ॥३॥\nज्ञानदेव म्हणे डोळां हा प्रणव \nनिवृत्तीनें अनुभव मज दिधला ॥४॥\nसगुण देह बापा निर्गुण माझें शीर \nहा तो भेदाकार कैशापरी ॥१॥\nदैवी आसुरी पूर्व पश्चिम मार्ग किरे \nशून्यांतील सारे चराचर हें ॥२॥\nज्ञानदेव म्हणे भेद ऐक गुरुपुत्रा \nनयनीं अर्धमात्रा सर्व जन ॥३॥\nअनुहत ध्वनी वरि चंद्रमा वर्तुळ \nतेजाचे उमाळे अनंत तेथें ॥१॥\nअविनाश कर्णकुमारी एकलीच ॥२॥\nतेथुनी महाद्वार उन्मनीचें वर्ता \nत्यावरी चढता रीग नसें ॥३॥\nअणुचें जै अग्र ऐसा तेथ मार्ग \nऔटपीठीं सवेग जावें वरी ॥४॥\nपंचदेव तेथें एकरुपां देखती \nऔटपीठीं वसती आरुते तेही \nशुध्द ब्रह्म निर्वाण असे तेथ ॥६॥\nज्ञानदेव म्हणे ब्रह्मांडींचा अंत \nनाही ऐसी मात बोलतसे ॥७॥\nउन्मनी हे पाहीं आरुते तेहीं ॥१॥\nचक्षुचे अंतरी चक्षु देखे पूर्ण \nहेचि कीरे खुण तुझें ठायीं ॥२॥\nमी ब्रह्म सोई ज्ञानपद तें साजिरें \nते ठायीं निर्धारें तुझा तूंचि ॥३॥\nबाप रखुमादेवीवरा तुझा तूं आपण \nसर्व हें चैतन्य तुझे ठायीं ॥४॥\nशून्याचें भुवनी स्वरुप अविनाश \nप्रणवीं पुरुष दिसतसे ॥१॥\nनिळा रंग देखें सर्वाचे देखणीं \nचैतन्य भुवनीं समरस ॥२॥\nसर्व ब्रह्म साचे येणें येथें ॥३॥\nसत्त्व रज तम शुध्द सत्त्व चौथा \nनिर्गुणी गुणापरता बाईयानो ॥१॥\nस्थूळ देह सूक्ष्म कारणाचे वरी \nमहाकारण सरी चौथा देह ॥२॥\nकैवल्य देह तो ज्ञानदेवें पाहिला \nपहाणें होऊनी ठेला चराचरी ॥३॥\nआत्मा पूर्णपणीं लक्ष सोहं स्मरणीं \nलक्षासी उन्मनी आणा बारे ॥१॥\nमहाकारणासरी चौथा देह ॥२॥\nनित्यानित्य क्रृपें शोध करा ॥३॥\nस्वरुपाचें ध्यानीं निरंजन पाहिलें \nडोळ्यानें दाविलें चराचर ॥१॥\nआतां माझें नयन नयनीं रिघों पाहे \nनयना नयनीं राहे नयनची ॥२॥\nज्ञानदेवा नयन निवृत्तिने दाविला \nसर्वा ठायीं झाला डोळा एक ॥३॥\nनयनांतील रुप जो हें देखे पुरुष \nत्याचे चरणीं वास असे माझा ॥१॥\nनयनांतील ज्योती देखे गुह्यभावें \nत्याचें स्वरुप भावें वंदावें गा ॥२॥\nज्ञानदेव म्हणे नयनांतील शून्य \nदेखे तोची धन्य भाग्यवंत ॥३॥\nडोळा माझा बाप त्रिभुवना परता \nजो देखे मुक्तता तोचि लाहे ॥१॥\nजीव जंतु कृमी मुंगी नेत्रामध्यें \nवास्तव्य गोविंदे केलें पाहा ॥२॥\nज्ञानदेवाचें बोल उघड निर्मळ \nजान्हवीचें जळ स्थिर वाहे ॥३॥\nनयनाचे आंगणीं तुर्येचा प्रकाश \nउन्मनी उल्हास तयावरी ॥१॥\nश्वेत शाम कळा प्रकाश आगळा \nस्वयंज्योति बाळा लक्ष लांवी ॥२॥\nज्ञानदेव म्हणे कैसे हे नयन \nचैतन्याची शून्य आन नाहीं ॥३॥\nरक्तवर्ण स्थूळ श्वेत हें सूक्ष्म \nकारण तें श्याम ऐसें देखा ॥१॥\nनिळावर्ण देह महाकारण साजिरा \nज्योतीचा मोहरा अलक्ष लक्ष्मी ॥२॥\nज्ञानदेव म्हणे सर्व हें चैतन्य \nमन हेंची धन्य धन्याचेनी ॥३॥\nऔट पिठावरी निरंतर देश \nतेथ मी जगदीश असे बाई ॥१॥\nत्रिकुटाचा फेरा टाकीला माघारा \nअर्धमात्रेवरा वरी गेलों ॥२॥\nअर्धनारी पुरुष एकरुप दीसे \nतेची ब्रह्म ऐसें जाण बाई ॥३॥\nज्ञानदेवी शून्य नयनी देखिलें \nसर्वत्रीं संचलें शून्य एक ॥४॥\nब्रह्मज्ञानी पुरुष तोचि ओळखावा \nनयनांजनीं पाहावा ब्रह्मठसा ॥१॥\nदेखतसे देहीं द्वैत भेदातीत \nतोची धन्य संत माझे मनीं ॥२॥\nत्याचे चरणोदकीं जान्हवी पवित्र \nसहस्त्रदळावर लक्ष ज्याचें ॥३॥\nज्ञानदेव म्हणे ऐशा योगीयाला \nदेखतां तयाला नमन माझें ॥४॥\nनिशी दिवस दोघे लोपलें तें ठायीं \nनिरंजन ते ठायीं लक्षुनी पाहा ॥१॥\nरवी शशी ज्याचें तेजें प्रकाशले \nनवल म्यां देखिलें एक तेथें ॥२॥\nनारी पुरुष दोघे एक रुपें दिसती \nदेखणें पारुखे तया ठायी ॥३॥\nज्ञानदेव म्हणे शि तेचि शक्ती \nपाहातां व्यक्तीं व्यक्त नाहीं ॥४॥\nचैतन्य तें दिसें उघडेया डोळां \nनयनाचा सोहळा निवृत्ति जाणे ॥१॥\nमसुरांतील सूक्ष्म अनुभवें दिसे \nतेथ तेज असे कवण्या रीती ॥२॥\nज्ञानदेव म्हणे ऐसे तेथे तेज \nअसे गुजगुजीत निर्मळ तें ॥३॥\nआकाशाचे ठायीं चंद्र सूर्य तारा \nसूक्ष्माचा फेरा सर्वा ठायीं ॥१॥\nबिंदुस्थान तेथें ब्रह्मरंध्र ज्योती \nतेथे योगी वसती दिवस रात्र ॥२॥\nज्ञानदेव म्हणे सर्वची हें शून्य \nवस्तु परी पूर्णं सर्वाठायीं ॥३॥\nअखंड तमासा डोळा देख निका \nकाळा निळा परिवा बाईयानो ॥१॥\nसदोदीत नयनीं नयन हारपे \nनिळ्याचे स्वरुपें मनीं वसो ॥२॥\nअकरा वेगळें नाहीं बा आणिक \nमाझे नेत्रीं देख शुध्द ज्योती ॥३॥\nज्ञानोबाची वाणी पूर्ण रुपी घ्यावी \nदेहींच पाहावी आत्मज्योती ॥४॥\nमूल जन्मानंतर पांचव्या दिवशी सटवाई पूजन करतात, ते काय आहे\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/08/17/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A4%A2%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-19T01:42:31Z", "digest": "sha1:QJLSEISYSB6I2ITPDC3AM6QDMPCCBZQN", "length": 19911, "nlines": 299, "source_domain": "kayvatelte.com", "title": "आयुष्य एवढं का स्वस्त झालंय? | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← शाहरुख खानचा अपमान\nएक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन →\nआयुष्य एवढं का स्वस्त झालंय\nआयुष्य एवढं का स्वस्त झालंय आज सकाळची ८-३३ मिनिटांची वेळ . माझं ऑफिस आहे चेंबुरला म्हणजे मला रोज कुर्ला स्टेशनला उतरावं लागतं. आज सकाळी ८-३५ च्या सुमारास ठाणे साईडच्या ब्रिजवरुन निघालो होतो तर काय.. एक ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत होती ( हार्बर प्लॅटफॉर्म वर) आणि तेवढ्यात एका मध्यमवयिन माणसाने ट्रेन समोर उडी मारली. क्षणभर काय झालं ते कळलंच नाही. ट्रेन धडाडत प्लॅट्फॉर्म वर पोहोचली आणि तिन शिट्या वाजवु लागली..\nट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागे तो माणुस शिरच्छेद झालेल्या अवस्थेत पडलेला होता. धड एकिकडे आणि शिर दुसरीकडे. सगळं इतक्या लवकर झालं की रक्ताचा एकही थेंब दिसत नव्हता कुठे..\nमाझ्या सोबतंच शेजारी एक रेल्वे पोलिस निर्विकार पणे उभा होता. म्हणाला, आजका दिन तो शुरु हो गया… बस्स इतकीच प्रतिक्रिया. बहुतेक रोज ऍक्सिडॆंट बघुन बहुतेक त्याची नजर मेली असावी. पण मला मात्र अगदी ’सिक’ फिलिंग येत होतं. बरेच लोकं ती डेड्बॉडी ( क्षणभरापुर्वी जिवंत असालेला माणुस) पहायला तिथे निघाले. पण मी दुरुनच बघुन मला कसं तरी होत होतं. म्हणुन दोन स्नॅप्स ब्रिजवरुनच क्लिक केले आणि ऑफिसला पोहोचलो.\nम्हणतात मानवी जिवन एकदाच मिळतं. पण ते इतक्या इझिली थ्रो अवे करणं कितपत योग्य जास्त काही लिहायची इच्छा नाही. ते फोटॊ इथे पोस्ट करतोय.. जर तुम्ही ते सेव्ह करुन झुम करुन बघाल तर ती बॉडी दिसेल..\nआज सकाळची ८-३३ मिनिटांची वेळ . माझं ऑफिस आहे चेंबुरला म्हणजे मला रोज कुर्ला स्टेशनला उतरावं लागतं. आज सकाळी ८-३५ च्या सुमारास ठाण्याच्या बाजूच्या ब्रिजवरून निघालो होतो . एक ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत होती ( हार्बर प्लॅटफॉर्म वर) आणि तेवढ्यात एका मध्यमवयीन माणसाने ट्रेन समोर उडी मारली. क्षणभर काय झालं ते कळलंच नाही. ट्रेन धडाडत प्लॅट्फॉर्म वर पोहोचली आणि ३ शिट्या वाजवू लागली..\n. ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागे तो माणुस शिरच्छेद झालेल्या अवस्थेत पडलेला होता. धड एकिकडे आणि शीर दुसरीकडे. सगळं इतक्या लवकर झालं की रक्ताचा एकही थेंब दिसत नव्हता कुठे..हे सगळं अगदी नकळंत पाहिलं गेलं. अगदी अनपेक्षितरीत्या अशा तर्हेने कोणी तुमच्या डॊळ्यादेखत आत्महत्या केली तर माझं डोकं सुन्नं झालं. त्या ब्रिजच्या कठड्यावरून मी पण डोकाउ लागलो.\nमाझ्या सोबतच शेजारी एक रेल्वे पोलीस निर्विकार पणे उभा होता. म्हणाला, आजका दिन तो शुरु हो गया… बस्स इतकीच प्रतिक्रिया. बहुतेक रोज ऍक्सिडॆंट बघुन बहुतेक त्याची नजर मेली असावी. पण मला मात्र अगदी ’सिक’ फिलिंग येत होतं. बरेच लोकं ती डेड्बॉडी ( क्षणभरापुर्वी जिवंत असालेला माणुस) पहायला तिथे निघाले. पण मी दुरुनच बघुन मला कसं तरी होत होतं. म्हणुन दोन स्नॅप्स ब्रिजवरुनच क्लिक केले आणि ऑफिसला पोहोचलो.\nम्हणतात मानवी जीवन एकदाच मिळतं. पण ते इतक्या सहजपणे संपवणे कितपत योग्य जास्त काही लिहायची इच्छा नाही. ते फोटॊ इथे पोस्ट करतोय.. जर तुम्ही ते सेव्ह करुन झुम करुन बघाल तर ती बॉडी दिसेल.ट्रेनच्या मागे ती डेड बॉडी पडलेली दिसेल तुम्हाला रुळाच्या मधे शीर आणि शेजारी धड..\nफोटोग्राफ्स काढले आहेत या पोस्ट वरुन. जर पहायचे असतील तर पिकासा वर ठेवले आहेत. इथे पाहु शकता.\n← शाहरुख खानचा अपमान\nएक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन →\n19 Responses to आयुष्य एवढं का स्वस्त झालंय\nसुन्न झालय पाहून आणि वाचून…..कसे काय लोक असे वागतात कळत नाही कुठल्याही संकटाची उंची आयुष्यापेक्षा जास्त नसते असे वाटत असतांना हे असे काही समोर आले की वाटते असे काय आहे ज्यापुढे आयुष्याची किंमत वाटू नये\nखरंच आयुष्य एवढं स्वस्त झालंय \nभल्या राम प्रहरी असं काही पहायला मिळाल्यामुळे कसंतरिच वाटतंय आज. डोळ्यासमोर कोणितरी आत्महत्या करतांना पहाण्याची ही पहिलिच वेळ आयुष्यातली. अशी वेळ या आयुष्यात पुन्हा न यावी हिच इच्छा..\nअगदी खरं सांगतो, त्या बिहेडेड डेड्बॉडी कडे दुरुनही पहातांना कसंतरीच वाटत होतं.बरेच लोकं तिथे जवळुन बघायला गेले पण मी मात्र सरळ पळ काढणेच योग्य समजलो…\nही झाली फक्त स्वत:ची सोडवणूक. मागे राहिलेल्यांचे काय एकदाच मिळणारे आयुष्य इतके सहज भिरकावून द्यायचे….कुठलेही संकट इतके मोठे असते का एकदाच मिळणारे आयुष्य इतके सहज भिरकावून द्यायचे….कुठलेही संकट इतके मोठे असते का ह्म्म्म, फार फार वाईट वाटले, देव त्याच्या घरातल्यांना सामर्थ्य देवो.\nबधिर झालंय मन हे वाचून… तो फोटो सेव्ह करून मोठा करुन पाहण्याचं धाडसंच होत नाहीये.\nफार वाईट दिवस गेला.. 😦\nफोटोग्राफ्स काढले आहेत पोस्ट वरुन.\nबधिर झालंय मन हे वाचून… तो फोटो सेव्ह करून मोठा करुन पाहण्याचं धाडसंच होत नाहीये.\nही झाली फक्त स्वत:ची सोडवणूक. मागे राहिलेल्यांचे काय एकदाच मिळणारे आयुष्य इतके सहज भिरकावून द्यायचे….कुठलेही संकट इतके मोठे असते का एकदाच मिळणारे आयुष्य इतके सहज भिरकावून द्यायचे….कुठलेही संकट इतके मोठे असते का बधिर झालंय मन हे वाचून…\nही घटना मी स्वतः पाहिली- आयुष्यातली पहिली वेळ कुणाला तरी मरतांना पहायची. नंतरचे बरेच दिवस रात्री झोपायला गेलो की पुन्हा डोळ्यासमोर दिसायचं सगळं.\nखरं आहे.. प्रत्येकानेच ह्याचा विचार करायलाच हवा..\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/uniform-money-account-students-35908", "date_download": "2018-08-19T02:08:18Z", "digest": "sha1:63LB7E7SORMIC2KQMTKI4C4CZOLNEPTH", "length": 14236, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Uniform money on the account of students गणवेशाचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावरच | eSakal", "raw_content": "\nगणवेशाचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावरच\nसोमवार, 20 मार्च 2017\nसोलापूर - सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातात. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे थेट त्यांच्या बॅंकखात्यात जमा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्याचे व त्याच्या आईचे संयुक्त खाते बॅंकेमध्ये काढण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.\nसोलापूर - सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातात. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे थेट त्यांच्या बॅंकखात्यात जमा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्याचे व त्याच्या आईचे संयुक्त खाते बॅंकेमध्ये काढण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.\nपाच डिसेंबरला शासनाने लाभाच्या वस्तूंची रक्कम थेट खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून पुस्तके व गणवेश दिला जातो. यंदाच्या वर्षी पुस्तकांचे पैसे खात्यावर देणे शक्‍य नसल्यामुळे पूर्वीप्रमाणेच मोफत पुस्तके दिली जातील; मात्र गणवेशाचे पैसे विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहेत. मोफत गणवेशाची कार्यवाही करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांची बैठक घ्यावी. त्यामध्ये मुलाचे व त्याच्या आईचे संयुक्त खाते राष्ट्रीयीकृत बॅंकेमध्ये उघडून घेण्यासंदर्भात माहिती द्यावी. आई हयात नसल्यास इतर पालकांसोबत संयुक्त खाते काढावे. या योजनेमध्ये विद्यार्थ्याचे आधार कार्ड महत्त्वाचे आहे.\nगणवेशाचा रंग ठरविण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहे. गणवेश खरेदीचा निधी राज्याकडून जिल्हा स्तरावर आल्यास तो थेट संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा करावा. पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्वतः दोन गणवेश खरेदी करावेत. त्याच्या पावत्या मुख्याध्यापकांना द्याव्यात. मुख्याध्यापकांनी पालकांकडून सर्व पावत्या 30 जूनपर्यंत संकलित करून प्रती गणवेश 200 प्रमाणे पैसे खात्यावर वर्ग करावेत. पहिलीच्या वर्गात प्रवेश करणारे विद्यार्थी माहिती असल्यास त्यांच्या पालकांना खाते उघडण्यास सांगून एक महिन्याच्या आत पैसे जमा करावेत, असे सांगण्यात आले आहे.\n37 लाख 62 हजार विद्यार्थ्यांना गणवेश\nपहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीची मुले, दारिद्रयरेषेखालील सर्व संवर्गातील पालकांची मुले यांना या योजनेचा लाभ दिला जातो. राज्यातील 37 लाख 62 हजार 27 मुलांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जातील. यासाठी केंद्र सरकारने 150 कोटी 48 लाख 10 हजार 800 रुपयांची तरतूद केली आहे.\nविशेष फेरीमध्ये 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित\nपुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या...\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू\nकल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://jera-energy.com/mr/suspension-clamp-es-1500.html", "date_download": "2018-08-19T01:54:18Z", "digest": "sha1:VLJKO26IOTJLBCONUNSFVYS753VMPRY4", "length": 15408, "nlines": 351, "source_domain": "jera-energy.com", "title": "निलंबन पकडीत घट्ट ईएस-1500 - चीन Jera लाइन", "raw_content": "\nफायबर डोळयासंबधीचा वितरण अॅक्सेसरीज\nफायबर केबल डोळयासंबधीचा clamps आणि कंस\nअँकर ADSS केबलसाठी clamps\nनिलंबन ADSS केबलसाठी clamps\nनिलंबन आकृती-8 केबलसाठी clamps\nड्रॉप FTTH केबलसाठी clamps\nअँकर आणि निलंबन कंस\nअँकर आकृती-8 केबलसाठी clamps\nफायबर ऑप्टिकल संपुष्टात आणले बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\n19 \"रॅक माउंट फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nभिंत आरोहण फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nकमी व्होल्टेज ABC चे सुटे\nABC चे सुटे अँकर आणि निलंबन कंस\nआणण्यासाठी LV-एबीसी ओळ साधने\nकेबल कने आणि lugs\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम lugs\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम कने\nमध्यम आणि उच्च व्होल्टेज सहयोगी\ndeadend clamps पाचर घालून घट्ट बसवणे\nमृत शेवटी माणूस grips\nADSS केबल माणूस grips\nनदी वायर माणूस grips\namor काठीने निलंबन grips\namor दांडे न निलंबन grips\nस्टेनलेस स्टील शक्य sus 201\nस्टेनलेस स्टील शक्य sus 202\nस्टेनलेस स्टील शक्य sus 304\nपिस्तूल केबल टाय साधन\nलेपन स्टेनलेस स्टील केबल संबंध\nस्टेनलेस स्टील केबल संबंध\nफायबर डोळयासंबधीचा वितरण अॅक्सेसरीज\nफायबर केबल डोळयासंबधीचा clamps आणि कंस\nअँकर आणि निलंबन कंस\nअँकर ADSS केबलसाठी clamps\nअँकर आकृती-8 केबलसाठी clamps\nड्रॉप FTTH केबलसाठी clamps\nनिलंबन ADSS केबलसाठी clamps\nनिलंबन आकृती-8 केबलसाठी clamps\nफायबर ऑप्टिकल संपुष्टात आणले बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\n19 \"रॅक माउंट फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nभिंत आरोहण फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nकेबल कने आणि lugs\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम कने\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम lugs\nकमी व्होल्टेज ABC चे सुटे\nABC चे सुटे अँकर आणि निलंबन कंस\nआणण्यासाठी LV-एबीसी ओळ साधने\nमध्यम आणि उच्च व्होल्टेज सहयोगी\ndeadend clamps पाचर घालून घट्ट बसवणे\nमृत शेवटी माणूस grips\nADSS केबल माणूस grips\nनदी वायर माणूस grips\namor काठीने निलंबन grips\namor दांडे न निलंबन grips\nस्टेनलेस स्टील शक्य sus 201\nस्टेनलेस स्टील शक्य sus 202\nस्टेनलेस स्टील शक्य sus 304\nपिस्तूल केबल टाय साधन\nलेपन स्टेनलेस स्टील केबल संबंध\nस्टेनलेस स्टील केबल संबंध\nADSS केबल माणूस पकड JS\nफायबर डोळयासंबधीचा वितरण बॉक्स 8 रंग FODB-8A\nस्टेनलेस स्टील शक्य sus 201\nड्रॉप वायर पकडीत घट्ट ODWAC-22\nमानसिक ताण पकडीत घट्ट बाप-3000\nमानसिक ताण पकडीत घट्ट बाप-1500.1\nउष्णतारोधक छेदन कनेक्टर ZOP-57\nउष्णतारोधक छेदन कनेक्टर P2X-95\nनिलंबन पकडीत घट्ट ईएस-1500\nया पकडीत घट्ट 30 ° काठी दिशेने पर्यंत आणि 50 ° दूर काठी पासून कोन साठी, टॉवर पोल किंवा भिंती साठवले तटस्थ दूत सह LV-ABC चे ओळी संलग्न करण्यात आली आहे. जंगम दुवा पकडीत घट्ट शरीर सार्वत्रिक चळवळ परवानगी देते. ABC चे mains साठी ईएस-1500 तसेच उप-mains.\nहे निलंबन पकडीत घट्ट एक तुकडा स्वरूप आहे, खुल्या स्थितीत तटस्थ दूत टांगून linesmen मदत करते. ईएस-1500 विविध केबल आकार असूनही बदलानुकारी पकड क्लिप लॉक करून जलद स्थापना करण्यास अनुमती देते.\nईएस-1500 अॅल्युमिनियम कंस LV ABC चे आकड्या pigtails, दुरुस्ती आणि 20 × 0,7 मिमी स्टेनलेस स्टील कातडयाचा सोपे प्रतिष्ठापन परवानगी देते, पुरवलेले आहे. निलंबन विधानसभा ईएस-1500 एकतर स्वतंत्रपणे उपलब्ध आहे. Toolfree स्थापना तो सार्वत्रिक आहे उपलब्ध आहे.\nसाहित्य: गंज प्रतिरोधक अॅल्युमिनियम भाग, उच्च यांत्रिक आणि हवामान प्रतिकार गुणथर्म साहित्य.\nप्रकार केबल आकार, mm2 MBL, के.एन. वजन. किलो साहित्य ABC चे ओळ\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nमागील: निलंबन विधानसभा PS-1500\nपुढे: निलंबन पकडीत घट्ट PS-25-95\nआम्हाला आपला संदेश पाठवा:\n* आव्हान: कृपया निवडा ट्रक\nनिलंबन पकडीत घट्ट PS-1500\nYuyao Jera लाइन कंपनी, लिमिटेड योग्य\nमानसिक ताण पकडीत घट्ट बाप-3000-आम्ही Jera launche आहे ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\nई - मेल पाठवा\nआशिया / आफ्रिका / अमेरिका\n* आव्हान: कृपया निवडा कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5/", "date_download": "2018-08-19T02:28:08Z", "digest": "sha1:PXSAOMCZRJMM7SLU4ZOGQGIS4QKEADCL", "length": 13696, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मागासवर्गीय अहवालाची वाट न बघता मराठा आरक्षण द्या – उध्दव ठाकरे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Notifications मागासवर्गीय अहवालाची वाट न बघता मराठा आरक्षण द्या – उध्दव ठाकरे\nमागासवर्गीय अहवालाची वाट न बघता मराठा आरक्षण द्या – उध्दव ठाकरे\nमुंबई, दि. ३० (पीसीबी) – मागासवर्गीय अहवालाची वाट न बघता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) येथे स्पष्ट केली. सध्याचे आरक्षण रद्द न करता, आर्थिक निकषावर आरक्षण द्या पण सध्याचे आरक्षण रद्द करु नका, अशी मागणीही उद्धव यांनी यावेळी केली.\nPrevious articleमागासवर्गीय अहवालाची वाट न बघता मराठा आरक्षण द्या – उध्दव ठाकरे\nNext articleमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; साध्वी आणि समीर यांचा मुक्ततेसाठीचा अर्ज मुंबई हायकोर्टाने स्वीकारला\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवध्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा...\nउच्च न्यायालयासाठी शिफारस केलेले न्यायाधीश संशयाच्या भोवऱ्यात\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसगळेच विरोधात असताना हे लोक जिंकतात कसे – शिवसेनेचा भाजपावर नेम\nमाजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते – पंतप्रधान मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7.html", "date_download": "2018-08-19T02:41:44Z", "digest": "sha1:CVDAS6WSRRTF7QAWCNQGLSDFYKHBRMDZ", "length": 25651, "nlines": 294, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | इस्रायलच्या भूमीत महाराष्ट्राचा सन्मान", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » इस्रायलच्या भूमीत महाराष्ट्राचा सन्मान\nइस्रायलच्या भूमीत महाराष्ट्राचा सन्मान\n=‘ग्रीटेक’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन=\nमुंबई, [२८ एप्रिल] – इस्त्राईलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक पातळीवरील ‘ग्रीटेक’ या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इस्त्राईलचे कृषीमंत्री यायीर शमीर यांच्या हस्ते आज संयुक्तरित्या झाले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा मान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देऊन संयोजकांनी एकप्रकारे महाराष्ट्राचाच गौरव केला.\nया प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचा बहुमान महाराष्ट्राला दिल्याबद्दल इस्त्राईलच्या कृषी मंत्र्यांचे आभार मानून मुख्यमंत्री म्हणाले, पाण्याची कमतरता असतानाही इस्त्राईलने उपलब्ध अत्यल्प पाण्याचा शेतीसाठी सुयोग्य व काटेकोरपणे वापर करून जगापुढे एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्या दृष्टीने इस्त्राईलचे तंत्रज्ञान आम्हाला मार्गदर्शक ठरू शकेल. मात्र, ‘मेक इन महाराष्ट्र’च्या सुत्राशी आम्ही बांधिल असल्याने हे तंत्रज्ञान आम्हाला केवळ आयात करायचे नसून, ते महाराष्ट्रातच विकसित करायचे आहे. सूक्ष्म सिंचन, कापणीनंतरचे तंत्रज्ञान, कृषी उपकरणे या सर्व क्षेत्रात आम्हाला प्रगत व अद्ययावत तंत्रज्ञानाची गरज आहे. या प्रदर्शनातून जगातील भूक मिटविण्यासाठी शेतीच्या शाश्वत विकासासाठी आणि हवामान बदलावर मात करण्याचे उपाय निश्चितपणे सापडतील, अशी आशा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. नेटफीन या सूक्ष्म सिंचन यंत्र उत्पादक कंपनीला राज्यात उत्पादन करण्याचे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी दिले.\nराज्यातील कृषी आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या विकासामध्ये इस्त्राईलसोबत संयुक्त प्रकल्प राबविण्याची इच्छाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. इस्त्राईलमधील कंपन्यांना सोयीचे व्हावे, यासाठी एमआयडीसीमार्फत स्पेशल इस्त्राईल इंडस्ट्रीयल झोन तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या प्रदर्शनाच्या निमित्ताने १०० भारतीय आणि इस्त्राईलमधील कंपन्यांनी ‘मेक इन महाराष्ट्र, इन कोलॅबरेशन विथ इस्त्राईल’मध्ये सहभाग नोंदविला आहे. नान दान-जैन इरिगेशनच्या स्टॉलचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केले.\nमुख्यमंत्र्यांनी इस्त्राईल दौर्‍यातील दुसर्‍या दिवशी मुख्य शास्त्रज्ञ कार्यालयातील चमूची भेट घेतली. इस्त्राईलमधील संशोधन आणि विकासासाठी काम करणारे हे एक सर्वात मोठे आणि महत्त्वाचे केंद्र आहे. विशेषत: कृषी संशोधन, पीक कापणीनंतरचे तंत्रज्ञान, अन्न साठवणूक आणि सौर कृषीपंप यामध्ये विविध प्रकल्प राज्यात राबविण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nमुख्यमंत्र्यांनी तेल अविव विद्यापीठालाही भेट दिली. त्यांनी विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. जोसेफ क्लाफ्टर, उपाध्यक्ष रानान रेन आणि त्यांच्या सहकार्‍यांशी चर्चा केली. विद्यापिठातर्फे विविध विषयावर संशोधनपर सादरीकरण करण्यात आले. तेल अविव विद्यापिठात सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, सुमारे ५ हजार नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प येथे राबविण्यात येत आहेत.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nविहिंप बांधून देणार नेपाळमधील घरे, मंदिरे\n=प्रवीण तोगडिया यांची माहिती= अलाहाबाद, [२८ एप्रिल] - महाविनाशी भूकंपात उद्‌ध्वस्त झालेल्या नेपाळमधील घरे, मंदिरे आणि अन्य श्रद्धास्थळे पुन्हा नव्याने ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2017/07/29/%E2%80%8B%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8-4/", "date_download": "2018-08-19T01:50:24Z", "digest": "sha1:W6C5GXESKYNIW4EWLBCXYZQWL5JGYHN6", "length": 8745, "nlines": 221, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "​हर्बल गार्डन – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nपांडवांनी युध्दात आपले शस्त्रसांभार ठेवायला ह्याच वृक्षाचा आसरा घेतला होता.आणी दसऱ्याला त्यांनी ह्या वृक्षाची पुजा करून मग युद्धाला सुरूवात केली होती.\nह्याचा लहान व मध्यम उंचीचे काटेरी वृक्ष असतो.ह्याची त्वचा धुरकट व रूक्ष असते.८-१२ अवृन्त पत्रकांच्या जोड्या असलेली पाने असतात.पानांवर बारीक कण असतात.फुले लहान पिवळसर,५-७ सेंमी लांबीची व मंजीरी स्वरुपाची असतात.फळ १०-१५ सेंमी लांब,लंबगोल १०-१२ बिया असणारी शेंग असते.\nह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा व फल.\nआता ह्याचे गुणधर्म जाणून घेऊयात:\nत्वचा: चवीला तुरट,कडू असते व थंड गुणाची असून हल्की व रूक्ष असते.\nफल:चवीला गोड,उष्ण,जड व रूक्ष असते.\nशमी ही कफपित्तनाशक आहे.\nआता ह्याचे औषधी उपयोग पाहुयात:\nसालीचा लेप हा विषनाशक आहे.\nफळाची राख हि शरीरावरील रोमशातन अर्थात केस काढायला उपयुक्त आहे.मग ह्याचा वापर बायका हेअर रिमुव्हर म्हणून करू शकतील पण योग्य सल्ल्यानेच बरे.\nशमी कृमिनाशक असल्याने जंतांमध्ये उपयुक्त आहे.\nमुळव्याध,आवपडणे,जुलाब ह्यात देखील हिचा उपयोग होतो.\nत्वचा रोगात हिच्या सालीचा लेप उपयोगी आहे.\n(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )\nPrevious Post आजची आरोग्यटीप\nNext Post शनिवार आणि वात\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4-3/", "date_download": "2018-08-19T02:14:21Z", "digest": "sha1:6DTCFW6IOPT4KQ6JXPGH3M32YNXG3ADM", "length": 5333, "nlines": 101, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "शेगाव विकास आराखड्याअंतर्गत नविन भुसंपादन कायदा २०१३ चे नुसार भुसंपादन प्रकरण क्र एलएक्यु/शेगांव/आरडी-18/१/२०१७-१८ मधील कलम ११ ची अधिसुचना | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nशेगाव विकास आराखड्याअंतर्गत नविन भुसंपादन कायदा २०१३ चे नुसार भुसंपादन प्रकरण क्र एलएक्यु/शेगांव/आरडी-18/१/२०१७-१८ मधील कलम ११ ची अधिसुचना\nशेगाव विकास आराखड्याअंतर्गत नविन भुसंपादन कायदा २०१३ चे नुसार भुसंपादन प्रकरण क्र एलएक्यु/शेगांव/आरडी-18/१/२०१७-१८ मधील कलम ११ ची अधिसुचना\nशेगाव विकास आराखड्याअंतर्गत नविन भुसंपादन कायदा २०१३ चे नुसार भुसंपादन प्रकरण क्र एलएक्यु/शेगांव/आरडी-18/१/२०१७-१८ मधील कलम ११ ची अधिसुचना\nशेगाव विकास आराखड्याअंतर्गत नविन भुसंपादन कायदा २०१३ चे नुसार भुसंपादन प्रकरण क्र एलएक्यु/शेगांव/आरडी-18/१/२०१७-१८ मधील कलम ११ ची अधिसुचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/mla-jitendra-awhad-bhima-koregaon-violence-investigation-bhima-koregaon-violence-1630301/", "date_download": "2018-08-19T01:44:10Z", "digest": "sha1:VODSF6BMOZNM3ET3JZSGFMXJYK7CUBN4", "length": 15972, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MLA Jitendra Awhad bhima koregaon violence investigation bhima koregaon violence | भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nभीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही\nभीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही\nराज्य सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणातून दोन समाजातील ध्रुवीकरणाचा आपला हेतू साध्य केला आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड. (संग्रहित छायाचित्र)\nआमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका\nराज्य सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणातून दोन समाजातील ध्रुवीकरणाचा आपला हेतू साध्य केला आहे. आता ज्या समितीचा अहवाल सरकारला बंधनकारक नाही, अशी चौकशी समिती स्थापन करून निव्वळ धूळफेक केली जात आहे. या चौकशीला काही अर्थ नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी येथे आज पत्रकार परिषदेत केली.\nभीमा कोरेगाव दंगल प्रकरणाच्या चौकशीकरिता राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती जे.एन. पटेल अध्यक्षतेखालील द्विदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी चार महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या प्रकरणातून सरकारला जे साध्य करायचे होते, ते साध्य झाले आहे. आता चौकशी करून काहीही साध्य होणार नाही. कारण समितीचा अहवाल सरकारसाठी बंधनकारक नाही. अशा स्थितीत लोकांनी चौकशीला सामोरे जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.\nसंभाजी भिडे हे तरुणांची माथी भडवण्यात पारंगत आहेत. त्यांना शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्याविषयी प्रश्न विचारलेले आवडत नाही. भिडेंच्या शिक्षणाबाबत उलटसुलट चर्चा आहे. फग्र्युसन महाविद्यालयात त्यांच्याविषयीच्या नोंदी आढळून आल्या नाहीत. उदयनराजे भोसले यांच्या म्हणण्यानुसार भिडे गणितात पीएच.डी. आहेत. काहींच्या मते ते आण्विक विज्ञानाचे तज्ज्ञ आहेत, परंतु उच्चशिक्षित असणे म्हणजे शिवी आहे, असे खुद्द भिडे त्यांच्या भाषणातून सांगतात. त्यावरून सरकारने भिडेंचे नेमके शिक्षण किती, याचा खुलासा करावा, अशी मागणी आव्हाड यांनी केली व भिडे यांच्या भाषणाची चित्रफित दाखवली.\nराजकीय प्रसिद्धीसाठी शरद पवार यांच्यावर आरोप\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भीमा कोरगाव प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना यापूर्वी एका प्रकरणात अटक होऊ दिली नाही, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यावर आव्हाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असून देखील प्रकाश आंबेडकर यांना त्यांची राजकीय पोकळी भरून काढता आली नाही. त्याऐवजी रामदास आठवले हे प्रभावी नेते होऊ शकले. आज आव्हान फॅसिस्टवाद्यांचे असताना आंबेडकर अशाप्रकारचे वक्तव्य करीत आहेत. राज्यातील अनेक नेत्यांनी राजकीय क्षितिजावर चमकण्यासाठी पवार यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. यापूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडे, गो.रा. खैरगार यांनी देखील पवार यांच्याविरोधात पुरावे असल्याच्या वल्गना केल्या होत्या. याकडे आव्हान यांनी लक्ष वेधले.\nसरकारची आर्थिक कोंडी झाली आहे. सर्व नियोजन आणि धोरण अपयशी ठरले आहे. सरकारला गेल्या चार वर्षांत महसुलासाठी नियोजन करता आले नाही. नोटबंदी आणि जीएसटीने तर राज्य सरकारची आर्थिक स्थिती खिळखिळी केली आहे. पेट्रोल आणि डिझेलवर ‘सेस’ लावला नसता तर राज्याचा गाडा हाकणे कठीण झाले असते. मंत्री, आमदार यांचे काम होत नसल्याने नाराज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळातील सहकारी सहकार्य करीत नाहीत. मुख्यमंत्री एकटे पडले असून त्यांचे मंत्री परिस्थितीचा आनंद घेत आहेत, असे आव्हाड म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/450771", "date_download": "2018-08-19T02:05:02Z", "digest": "sha1:4AY7JTI2QTZE5CGLNAE5VN6QFVJUKUWB", "length": 10296, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "देवर्डे ग्रामपंचायतीच्या दारातच अस्वछतेचा बाजार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » देवर्डे ग्रामपंचायतीच्या दारातच अस्वछतेचा बाजार\nदेवर्डे ग्रामपंचायतीच्या दारातच अस्वछतेचा बाजार\nदेवर्डे ता. वाळवा येथील ग्रामपंचायतीच्या अजब कारभाराचे धिंडवडे चिकुर्डे-इस्लामपुर रस्त्यावरतीच निघाले आहेत. ग्रामपंचायतीच्या दारातच गटारी तुबूंन रस्त्यातून वाहत असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. वाळवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱयांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांच्या कडून होवू लागली आहे.\nयेथील ग्रामपंचायत ही जिल्हा परिषद शाळेच्या एका खोलीत आहे. ही ग्रामपंचायतीची खोली चिकुर्डे-इस्लामपुर रस्त्याच्या लगतच आहे. गामपंचयातीच्या समोरच ग्रामदैवत भैरवनाथाचे भव्य मंदीर आहे. मंदीर परिसरात मोठमोठी झाडे आहेत. ही झाडे पिंपळाची तसेच वडाची आहेत. झाडे अनेक वर्षापुर्वीची असल्याने मोठी डेरेदार आहेत. या झाडांच्या सावलीला बसण्यासाठी गांवातील अनेक जेष्ट नागरिक दिवसभर विसाव्याला बसतात. शिवाय भैरवनाथाच्या दर्शनालाही ग्रामस्थ तसेच बाहेरवाशिय येत असतात.\nकाही दिवसांच्या पासून या मंदीर परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. ही दुर्गंधी ग्रामपंचायतीची गटारी तुबंल्याने येत आहे. हा प्रकार ग्रामपंचायती पासून दुर अतंरावरती नसून ग्रामपंचायतीच्या दारातीलच प्रकार आहे. देवर्डे गांवातून वाहत येणारे पाणी गटारीतून तसेच गांव ओढय़ात जाते. परंतू काही दिवसांच्या पासून हे गांवातून येणारे सांडपाणी ग्रामपंचायतीच्या समोरील गटारीत साटून राहत आहे. तेथे सांडपाणी साचून ते पाणी रस्त्यावरती येत आहे. हे पाणी एकाच ठिकाणी साचून राहील्याने यामधून एक दुर्गंधी येत आहे.\nया गटारीच्या पाण्यातून येणारी दुर्गंधी आता मंदीर परिसरात अतिशय त्रासाची ठरु लागली आहे. मंदीर परिसरात दिवसभर बसणाऱया जेष्ट नागरिकांना त्रासाची ठरु लागली आहे. याशिवाय ग्रामदैवत भैरवनाथाच्या दर्शनाला बाहेर गांवाहून काही नागरिक येत आहेत. या नागरिकांनाही या दुर्गंधीचा सामाना करावा लागतो आहे. गांवातून येणारे हे सांडपाणी एकाचा ठिकाणी साचून राहत असल्याने ही दुर्गंधी भयानक स्वरुपाची भासत आहे. यावरती तोडगा काढण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे गेले अनेक दिवसांच्या पासून दुर्लक्ष झालेले आहे.\nग्रामपंचायतीच्या या भोगंळ कारभाराचा त्रास येथील नागरिकांना अनेक दिवसांच्या पासून सोसावा लागतो आहे. यापेक्षा आश्चर्यकारक ही गोष्ट आहे की ग्रामपंचायतीच्या शेजारीच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. ती ग्रामपंचायतीला लागूणच असल्याने ही दुर्गंधी शाळेतूनही जाणवते आहे. या दुर्गंधीचा परिणाम शाळेतील बालचंमुच्या आरोग्यावरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nअसे असताना ग्रामपंचायत प्रशासन मात्र आलबेल असे सुरु आहे. ग्रामपंचयातीच्या दारातच अशी अस्वछतेची वरात असेल तर गांवात काय परस्थिती असेल असे बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांची मते व्यक्त होत आहेत. ‘घराची कळा अगंणा वरुन समजते’ असे म्हटले जाते. याचे भान देवर्डे ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला अजिबातच नाही. असे या परस्थिती वरुन स्पष्ट होत आहे. यामध्ये त्वरीती दुरुस्ती होवून येथील नाग†िरकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. याकरीता वोळवा गटविकास अधिकाऱयांच्या कडून याकडे लक्ष देण्यात यावे अशी विनंती येथील नागरिकांच्या कडून व्यक्त करण्यात आली आहे.\nअकरा कोटींचा कर बुडव्या दोन तेल व्यापाऱयांवर गुन्हा\nनवीन वस्त्राsद्योग धोरणानुसार 10 लाख रोजगार निर्मितीचे लक्ष\nमोदी सरकार हे वागणं बरं नव्हं\nजयंत पाटील यांची राजकीय खेळी भाजपाला पोषक\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/trending-news/google-doodle-mrs-dailway-virginia-woolf-celebrates-136th-birthday-in-marathi-1621683/", "date_download": "2018-08-19T01:39:19Z", "digest": "sha1:MQGX7RTBABVT7CGI5G3PWQCXKDD37MOF", "length": 15363, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "google doodle mrs dailway Virginia Woolf celebrates 136th birthday in marathi | जाणून घ्या इंग्रजी साहित्यिका व्हर्जिनिया वूल्फ यांच्याविषयी | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nजाणून घ्या इंग्रजी साहित्यिका व्हर्जिनिया वूल्फ यांच्याविषयी\nजाणून घ्या इंग्रजी साहित्यिका व्हर्जिनिया वूल्फ यांच्याविषयी\nशब्दांवर प्रचंड हुकूमत, सातत्य, संवेदशील लिखाण आणि लेखनात प्रयोगशीलता हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट.\n‘चूल आणि मूल’ याच्या पलीकडे जाऊन स्त्रिया किती तरी गोष्टी करू शकतात याची जाणीव समाजाला ठळकपणे करून देण्यात ज्यांचा वाटा सर्वाधिक होता अशा ब्रिटीश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांची आज १३६ वी जयंती. त्यानिमित्तानं गुगलनं डुडल तयार करून साहित्यविश्वात मानाचा ठसा उमटवणाऱ्या या ब्रिटीश लेखिकेला आदरांजली वाहिली आहे. अतिशय बुद्धिमान, तितक्याच संवेदनशील आणि शब्दांवर जबरदस्त पकड असणार्या या लेखिका ब्रिटनमधल्या एका सधन कुटुंबात जन्मल्या. आयुष्यभर लेखन, वाचन हा एकच ध्यास घेऊन जन्मलेल्या व्हर्जिनिया यांना इंग्रजी साहित्याच्या दरबारात मानाचं स्थान आहे. केवळ वयाच्या नवव्या वर्षी व्हर्जिनिया यांनी आपल्या भावाच्या मदतीनं ‘२२ हाइडपार्क गेट’ नावाचं कौटुंबिक साप्ताहिक काढलं हे सांगूनही कोणाला खरं वाटणार नाही.\nशब्दांवर प्रचंड हुकूमत, सातत्य, संवेदशील लिखाण आणि लेखनात प्रयोगशीलता हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट. ‘मिसेस डलोवे’, ‘टू द लाइटहाऊस’, ‘द वेव्हज’ यांसारख्या कांदबऱ्या आणि ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ आणि ‘थ्री गिनीज’ हे त्यांचे निबंध खूपच गाजले. ब्रिटनमधल्या सधन कुटुंबात त्यांचा जन्म झाला असला तरी स्त्री म्हणून आपल्यावर बालपणी झालेल्या अन्यायाची खदखद त्यांच्या मनात होती. त्यांचे वडिल सर लेस्ली स्टीफन यांचा मुलींना औपचारिक शिक्षण देण्यास विरोध होता. त्यामुळे त्यांचं शिक्षण हे घरच्या ग्रंथालयावरच अवलंबून झालं, पण त्यांचे भाऊ मात्र केम्ब्रिजमध्ये शिकायला गेले, आणि तेव्हापासून स्त्रियांच्या शैक्षणिक हक्काबद्दल त्यांनी आग्रह धरला. सतत वाचन लेखन करून आपली वैचारिक पातळी उंचावली. वयाच्या १९ व्या वर्षी टाइम्स लिटररी सप्लिमेंटमध्ये ग्रंथसमीक्षणे लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली.\nसाहित्यातील त्यांचं स्थान अबाधित होतंच पण त्याचबरोबर त्यांनी इतरांच्या लेखनाचाही आदर केला. वाचकांविषयीही त्यांच्या मनात खूप आदर होता. ‘वाचकांचा भरपूर आदर करणारं लेखन आपण लेखकांनी केलं पाहिजे कारण हे वाचकच आपल्या लेखनाचं पोषण, संवर्धन करतात,’ अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच दर्जेदार आणि संवेदनशील लेखन करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांमध्ये त्यांचं नाव अग्रगण्य होतं , आहे आणि भविष्यातही राहणार. पण या लेखिकेचा अंतही तितक्याच करुणपणे झाला. त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर नैराश्याचा मानसिक आजार व्हिर्जिनिया यांना जडला होता. दुसऱ्या महायुद्धाचं रणशिंग फुंकल्यावर त्यांची मानसिक स्थिती आणखीच खालावली. त्याचे पती लिओनार्ड वुल्फ ज्यू होते, त्यामुळे आपलाही लाखों ज्यूंसारखा छळ होऊन मृत्यू होईल याची कल्पना त्यांना असह्य होऊ लागली. २८ मार्च १९४१ साली त्या घरातून निघाल्या. आपल्या कोटाच्या खिशात भरपूर दगड भरून त्या घराशेजारी असणाऱ्या तलावाच्या दिशेने गेल्या त्यानंतर त्या कधीच परतल्या नाही. १८ एप्रिलला त्यांचा मृतदेह सापडला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2018-08-19T01:27:46Z", "digest": "sha1:ZSOKEKEWSMEKX47CFG5GXYNKS5TZVYXQ", "length": 8261, "nlines": 218, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यिट्टरबियम - विकिपीडिया", "raw_content": "\n(Yb) (अणुक्रमांक ७०) रासायनिक पदार्थ.\nसाधारण अणुभार (Ar, standard)\nलिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन\nसोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन\nपोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन\nरुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन\nफ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम Dubnium Seaborgium Bohrium Hassium Meitnerium Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअल्क धातू अल्कमृदा धातू लँथेनाइड अॅक्टिनाइड संक्रामक (धातू) अन्य धातू उपधातू इतर अधातू / हॅलोजन निष्क्रिय वायू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१७ रोजी ०८:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=567&cat=LaturNews", "date_download": "2018-08-19T02:20:00Z", "digest": "sha1:6IXEJKCYACSCOOJVY3GQCJVOXKBOBOES", "length": 11191, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | अक्सिलरेटरचे लोकार्पण, डायलिसिसही मंजूर करू: केंद्रीय आरोग्य मंत्री", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nअक्सिलरेटरचे लोकार्पण, डायलिसिसही मंजूर करू: केंद्रीय आरोग्य मंत्री\nआधुनिक उपचारांसह विवेकानंदची रुग्णसेवा होणार गतीमान\nलातूर: लातूरच्या विवेकानंद कर्करोग हॉस्पिटलला केंद्र सरकारने उच्चस्तरीय कर्करोग उपचार केंद्राची मान्यता दिली आहे. त्यामुळे कर्करुग्णांना अत्याधुनिक पद्धतीने उपचार घेणे शक्य झाले आहे. वैद्यकीय सेवेत अग्रगण्य असणाऱ्या विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानला नजीकच्या काळात रुग्णसेवा आणखी गतिमान करण्यासाठी पंतप्रधान डायलिसिस योजनाही मंजूर करू, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी केले.\nयेथील विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानद्वारा संचलित विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलला केंद्र शासनाने उच्चस्तरीय कर्करोग उपचार केंद्राची मान्यता दिली आहे. त्याचाच भाग म्हणून हॉस्पिटलला उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिनिअर अक्सिलरेटर या अत्याधुनिक उपकरणाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. सुनील गायकवाड हे होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे होते. यावेळी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे अकॅडमिक्स संचालक डॉ. कैलाश शर्मा, विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सौ. अरुणा देवधर, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्वा, कॅन्सर सर्जन डॉ. ब्रिजमोहन झंवर, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. प्रमोद टिके आदींची मंचावर उपस्थिती होती. या लोकार्पण सोहळ्यास प्रकल्प प्रमुख डॉ. अशोकराव कुकडे, प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य डॉ. गोपीकिशन भराडिया, सत्यनारायणजी कर्वा, डॉ. सौ. ज्योत्स्ना कुकडे यांसह जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, महापौर सुरेश पवार यांचीही उपस्थिती होती.\nयावेळी बोलतांना केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा पुढे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने सामन्यासाठी अनेक आरोग्यविषयक योजना सुरु केल्या आहेत. एखाद्या रोगाची लागण झाल्यानंतर उपचार सुरु करण्याऐवजी रोगाची लागण होऊ नये म्हणून उपाययोजना करणे आवश्यक असते. त्याच धर्तीवर केंद्राचे धोरण कार्यरत आहे. लोकांच्या आरोग्याला प्राधान्य देणारे आपले सरकार देश २० अद्यावत स्टेट कँसर सेंटर उभारणार असून औरंगाबादच्या हॉस्पिटलच्या कामाचा शिलान्यास सोहळा उरकून आपण लातूरला आलो असल्याचे त्यांनी सांगितले.\nअध्यक्षीय समारोपात खा. डॉ. सुनील गायकवाड यांनी विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलचे नाव राष्ट्रीय पंतप्रधान रिलीफ फंड योजनेत समाविष्ट करण्याची विनंती आरोग्य मंत्र्यांकडे केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. ब्रिजमोहन झंवर यांनी केले. डॉ. प्रमोद टिके यांनी लिनिअर अक्सिलरेटर या अत्याधुनिक उपकरणाविषयी माहिती दिली. केंद्र सरकारने या उपकरणावरील आयात शुल्कात कपात करण्याची मागणीही त्यांनी केली.\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/474534", "date_download": "2018-08-19T02:10:45Z", "digest": "sha1:ZCPD7YABJKC5CPNASTNQYSYNDB76LX2X", "length": 6519, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "काळ्या-पिवळ्या टॅक्सीही देऊ शकते एसी सेवा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » काळ्या-पिवळ्या टॅक्सीही देऊ शकते एसी सेवा\nकाळ्या-पिवळ्या टॅक्सीही देऊ शकते एसी सेवा\nराज्यातील महानगरांमध्ये बिगर एसीच्या काळय़ा-पिवळया टॅक्सी आणि एसी कुल पॅब कार्यरत आहेत. मात्र, काळया-पिवळया टॅक्सींमध्ये एसी असूनसुध्दा ती सेवा शासनाची मान्यता नसल्याने प्रवाशांना देता येत नव्हती. अखेर त्याला शासनाने मंजुरी दिली असून प्रवाशांच्या मागणीनुसार एसी सेवा देता येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यासाठी नियमित भाडे दरावर 20 टक्के जादा भाडे आकारून ही सेवा प्रवाशांना उपलब्ध होईल.\nसध्या राज्यात व मुंबई महानगर क्षेत्रात मोटार वाहन उत्पादकांकडून एसी वाहनांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होत असते. एसी गाडय़ा असलेल्या काळय़ा-पिवळय़ा टॅक्सींचाही त्यात समावेश आहे. परंतु, एसी असुनही सेवा प्रवाशांना देता येत नव्हती. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन ते तीन वर्षापासून प्रवाशांच्या मागणीनुसार, एसी सेवा देता यावी अशी मागणीच टॅक्सी संघटनांनी उचलून धरली होती. अखेर शासनाकडून त्याला मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार, काळय़ा-पिवळय़ा टॅक्सींमध्ये एसी यंत्रणा चालू स्थितीत असेल आणि प्रवाशाने मागणी केल्यास ती सेवा टॅक्सीचालक देऊ शकतो. मात्र, नियमित भाडेदरापेक्षा 20 टक्के जादा भाडे प्रवाशांना मोजावे लागेल. ज्या काळया-पिवळया टॅक्सींना एसी यंत्रणा उपलब्ध असेल अशा वाहनाच्या समोरच्या काचेवर लाल अक्षरात एसी असा\nलोगो लिहिण्यात किंवा चिकटविण्याची सूचनाही करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य परिवहन प्राधिकरण आणि इतर क्षेत्रीय प्राधिकरणांनी शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत तात्काळ कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.\nवडाळा स्थानकातील चिकित्सा कक्ष बंद : खर्च आवाक्याबाहेर\nजुलैमध्ये राजकीय भूकंप : संजय राऊत\nनफ्यातील नालासोपारा एसटी आगाराला संपाचा फटका\nयांच्या जिद्दीला काय बोलावे\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/608753", "date_download": "2018-08-19T02:05:23Z", "digest": "sha1:CD2KB46RHXYQSML2EKOZ4EOSITQQAK7P", "length": 12988, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रत्नागिरी विमानतळावरून यशस्वी ‘टेकऑफ’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी विमानतळावरून यशस्वी ‘टेकऑफ’\nरत्नागिरी विमानतळावरून यशस्वी ‘टेकऑफ’\nधावपट्टी नूतनीकरणानंतरची चाचणी सफल\nतटरक्षक महानिरीक्षक चाफेकर यांची पाहणी\nतब्बल तीन वर्षांच्या खंडानंतर विमानतळ सेवेसाठी सज्ज\nरत्नागिरी विमानतळाच्या धावपट्टी नूतनीकरणाच्या कामामुळे गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली विमान सेवा लवकरच पुन्हा सुरू होण्याचे शुभसंकेत मिळाले आह. गुरूवारी तटरक्षक दलाच्या डार्नियर विमानाने यशस्वी ‘लँडिग आणि टेकऑफ’ केल्याने हा विमानतळ आता सागरी सुरक्षिततेसाठी सज्ज झाला आहे.\nपश्चिम किनारपट्टीवरील सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने रत्नागिरीच्या विमानतळाला अनन्य साधारण महत्व आहे. हा विमानतळ कोस्टगार्डकडे हस्तांतरीत झाल्यानंतर त्याच्या विस्तारीकरणाच्या कामाला वेग आला. धावपट्टी नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने 2015 पासून विमानतळ बंद आहे. केवळ अत्यावश्यक वेळी हेलिकॉप्टर उड्डाणे चालू होती. धावपट्टीचे काम आता काम पूर्ण झाले असून त्याची चाचणी गुरूवारी कोस्टगार्डकडून घेण्यात आली.\nया विमानतळावर गुरूवारी सकाळी 8.30 च्या सुमारास डार्नियर विमानाने यशस्वी लँडिंग करीत तटरक्षक पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक विजय डी. चाफेकर, पीटीएम, टीएम यांचे आगमन झाले. तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच रत्नागिरी दौरा होता. यावेळी त्यांनी धावपट्टीच्या कामाची पाहणी केली.\nरत्नागिरीतील कार्यालयाचे प्रमुख कमांडंट एस.आर.पाटील यांनी या टीमचे विमानतळावर स्वागत केले. त्यावेळी रत्नागिरी कार्यालयाने हाती घेतलेल्या सागरी सुरक्षा उपाययोजना, सागरी शोध व बचाव मोहिमा, समुदाय संवाद कार्यक्रम, प्रशिक्षण उपक्रम, प्रशासकीय इमारत, रहिवाशी सदनिका, भगवती बंदर येथे उभारले जाणारे जहाज दुरूस्ती केंद्र व जेट्टी, भाटय़े येथे उभारले जाणारे होवरपोर्ट, प्रस्तावित विमान हँगर, धावपट्टी विद्युतीकरण, आदी सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण केल्या जाणाऱया पायाभूत विकासकामांबद्दल कमांडंट एस.आर.पाटील यांनी महानिरीक्षक चाफेकर यांना सविस्तर माहिती दिली.\nत्यादरम्यान या अधिकाऱयांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन विमानतळाच्या आणि नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामांचा आढावा घेतला. झाडगाव, भगवती बंदर व भाटय़े बीच येथील तटरक्षक दलाच्या भूखंडावर जाऊन आगामी काळात सुरू होणाऱया प्रकल्पाची माहिती घेतली. दुपारी 12.30 वा. त्यांनी तटरक्षक रत्नागिरीच्या सर्व कर्मचाऱयांशी संवाध साधला. रत्नागिरी येथे सुरू विकासकामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. रत्नागिरी हे लवकरच तटरक्षक दलाचे एक अद्ययावत व प्रमुख तळ बनविण्यासाठी आवश्यक सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या हेतूने प्राथमिकता दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.\nतटरक्षक दलाच्या रहिवाशी सदनिका व सेना दलातील जवानांना दिल्या जाणाऱया सर्व सोयी सुविधा रत्नागिरी येथे लवकरात लवकर उभारण्यात येतील असेही त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. या पाहणीनंतर दुपारी 1.45 वा. त्यांच्या विमानाने मुंबईसाठी यशस्वी उड्डाण केले. यावेळी वायु अवस्थानचे कमान अधिकारी कमांडंट ए.सी.दांडेकर, कमांडंट आचार्युलु, तांत्रिक अधिकारी उपसमादेशक सुनील चौहान, चिकीत्सा अधिकारी प्रशांत, उपसमादेशक अभिषेक करुणाकार आदी उपस्थित होते.\nमहानिरीक्षक विजय डी चाफेकर यांच्याविषयी…\nलक्षद्विप सहित दमन ते कन्याकुमारी पर्यंतचे कार्यक्षेत्र असणाऱया संपूर्ण देशाच्या तटरक्षक पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर म्हणून 10 एप्रिल 2018 रोजी महानिरीक्षक विजय डी. चाफेकर यांनी मुंबई येथील वरळी स्थित मुख्यालयात पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांना तटरक्षक दलातील सेवेसाठी दिली जाणारी राष्ट्रपती पदक व तटरक्षक पदक यांनी सन्मानित केलेले आहे. ते एक निष्णात वैमानिक असून त्यांनी शीघ्रगती गस्ती नौका, ऑफशोअर शीघ्रगती गस्ती नौका, प्रगत ऑफशोअर शीघ्रगती गस्ती नौका यांवर यशस्वीरित्या कमान सांभाळली आहे. तसेच चेन्नई व कोची येथील तटरक्षक जिल्हा मुख्यालयाचे आणि नाविक ब्युरोचे प्रमुख म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. त्यांनी अमेरिकेतील न्यु पोर्ट येथील नेवल स्टाफ कॉलेजमधून विशेष प्राविण्यासह ग्रॅज्युएशन आणि नौदल उच्च कमान कोर्स पूर्ण केलेले आहेत. सागरी कायद्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि संरक्षण व धोरणात्मक अभ्यास यात त्यांनी एम फिल केले आहे.\nकिल्ले रायगडावर येणाऱया पर्यटकांवर करडी नजर\nजिल्हात भुसंपादनाचे 80 टक्के काम पूर्ण\n‘पुलं’च्या जन्मशताब्दी निमित्ताने कोकणभर साजरा होणार ‘पुलोत्सव’\nचिपळुणातील टंचाईग्रस्त गावात पाणीच पाणी\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/608756", "date_download": "2018-08-19T02:10:26Z", "digest": "sha1:OLI72LBIU6IZ2JYJZ2KVJ65KNXFM4NE3", "length": 19442, "nlines": 61, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "खेड-चिपळुणात कडकडीत बंद! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेड-चिपळुणात कडकडीत बंद\nआरक्षणासाठी हजारो मराठा बांधव रस्त्यावर, शहरांसह गावांतील सर्व व्यवहार बंद, बाजारपेठांसह रस्त्यांवर शुकशुकाट,\nशाळा, महाविद्यालयांसह वाहतूकही बंद\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी चिपळूण व खेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. प्रमुख गावांत सर्व व्यवहारा बंद होते. एस. टी बरोबरच व खासगी वाहतूकही बंद होती. शाळा, महाविद्यालयांनी काही ठिकाणी घोषीत तर बऱयाच ठिकाणी अघोषीत सुट्टी होती. हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या मराठा बांधवांनी संयमाचे दर्शन घडवले. या आंदोलनामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बराचकाळ बंद राहिल्याने होता. अन्य तालुक्यांमध्येही मराठा बांधवांकडून मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले.\n‘एक मराठा, लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देत गुरूवारी सकाळपासूनच गावागावांतून मराठा बांधव शहरांकडे येत होते. महामार्गावरील हॉटेल अतिथी येथे एकत्र आलेल्या या मराठा बांधवानी भगवे ध्वज फडकवत मोर्चाला सुरूवात केली. ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, आरक्षण देता की सत्तेवरून जाता’ अशा दिल्या जात असलेल्या घोषणांनी शहर दणाणून गेले. दरम्यान, हा मोर्चा मेहता पेट्रोलपंप, चिंचनाका मार्गे नगर परिषदेजवळ पोहचला असता मोर्चातील तरूणानी शिवपुतळय़ाला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बाजारपेठेतून बसस्थानक, पॉवर हाऊसमार्गे हा मोर्चा प्रांत कार्यालयाजवळ धडकला.\nप्रांत कार्यालयाजवळ महामार्गावरच ठिय्या मांडल्यानंतर तेथे शासनाला देण्यात येणाऱया निवेदनाचे वाचन करण्यात आले. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आरक्षणावरून आत्महत्या करून हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबियांना नोकरी, आर्थिक मदत द्यावी, मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत अशा मागण्यांचे निवेदन युवतींकडून तहसीलदार जीवन देसाई यांना सादर करण्यात आले. याचबरोबर मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात काहीनी आपली मतेही मांडली.\nबंदमुळे नेहमी गजबजणाऱया शहरातील बाजारपेठेत गुरूवारी पूर्णत शुकशुकाट होता. साधी टपरीदेखील सुरू नव्हती. एस. टी. बस, खासगी वाहतूक, रिक्षासह मालवाहतूक संघटनेनेही बंदला पाठिंबा देत व्यवहार बंद ठेवल्याने गुरूवारी शहरातील बाजारपेठेतील रस्ते सामसूम होते. रूग्णालये आणि मेडिकल दुकाने वगळता बाजारपेठ ठप्प होती.\nदुपारी 12.30 वाजता मुंबई-गोवा महामार्गावर पॉवर हाऊस येथे मोर्चा आल्यानंतर पूर्ण मार्ग मोर्चेकऱयांनी भरून गेला. त्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत मोर्चेकरी प्रांत कार्यालयाजवळ ठिय्या मांडून बसल्याने महामार्ग पूर्णतः ठप्प झाला. परिणामी वाहतूक फरशी तिठा, उक्ताड बायपास मार्गे वळवण्यात आली. त्यातच अवजड वाहतूक मात्र दोन्ही बाजूंना थांबवण्यात आली. सायंकाळी 5 वाजता ठिय्या आंदोलन संपल्यानंतर महामार्ग पूर्ववत झाला.\nचिपळूण शहराबरोबरच सावर्डे, वहाळ, निवळी, पालवण, असुर्डे, खेर्डी, मार्गताम्हानेसह प्रमुख गावांमध्ये व्यवहार ठप्प होते. गुरूवारी सकाळी 10 वाजता परिसरातील मुर्तवडे कोकरे, सावर्डे या तिन्ही जिल्हा परिषद गटातील 54 गावांतील मराठा समाज बांधव हातात मराठा क्रांतीचा झेंडा घेऊन सावर्डे संपर्क कार्यालयात एकवटला. यामुळे सावर्डे येथे वातावरण भगवेमय झाले. आरक्षणावरून बलिदान दिलेल्या बांधवाना व देशाच्या सीमेवर वीरमरण पत्करलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून रॅलीला सुरूवात करण्यात आली. सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, जिल्हा परिषद सदस्य बाळ जाधव यांच्यासह पूजा निकम, केतन पवार यांनी या रॅलीत सहभाग घेत बांधवांमध्ये प्रेरणा दिली. या रॅलीत 54 गावांतील सुमारे 2000 बांधवांनी सहभाग नोंदवला. सावर्डे संपर्क कार्यालयातून मुंबई-गोवा महामार्ग ते स्वामी समर्थ मंगल कार्यालय व तेथून महामार्गावरून सावर्डे पोलीस स्थानक आणि तेथून मराठा संपर्क कार्यालयापर्यंत ही भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी अनिरुद्ध निकम यांनी उपस्थित मराठा बांधवांना मार्गदर्शन केले.\nदरम्यान, रामपूरसह मार्गताम्हानेतील बाजारपेठा बंद ठेवत शेकडो मराठा बांधव, महिला या आंदोलनात उतरल्या. दुचाकी रॅली काढून सर्वजण चिपळूणच्या मोर्चात सहभागी झाले. अजित साळवी, पप्या चव्हाण, अनिल साळवींसह मराठा बांधव सहभागी झाले.\nचिपळूण बाजारपेठ सोमवारी सुरू राहणार\nआरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने गुरूवारी येथे काढलेल्या मोर्चाला चिपळूण किराणा व्यापारी महासंघाने पाठिंबा देऊन बाजारपेठ बंद ठेवली. त्यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी सोमवारी 13 ऑगस्ट रोजी बाजारपेठ सुरू राहणार असल्याचे महासंघाचे अध्यक्ष वासुदेव भांबुरे यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.\nखेडः खेडमध्ये सकल मराठा समाज बांधवांनी संपूर्ण बाजारपेठेतून संयमी मोर्चा काढत प्रांताधिकारी कार्यालयासमोर सलग 6 तास ठिय्या आंदोलन केले. व्यापाऱयांनीही बाजारपेठ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. आदोलनामुळे महामार्गही ठप्पच होता.\nभरणे येथील काळकाई देवीची ओटी भरल्यानंतर मराठा समाजबांधवांनी पूर्णाकृती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण केला. गोळीबार मैदानातून सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मोर्चास प्रारंभ झाला. शिवाजीचौक, वाणीपेठ, बाजारपेठ, सोनारआळी, गणपती मंदिर येथून नगर परिषद येथील शिवाजी महाराज व तीनबत्तीनाका येथील हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोर्चा आमदार संजय कदम यांच्या येथील मध्यवर्ती कार्यालयासमोर धडकला. मराठा समाजबांधवांनी मागण्यांचे निवेदन सादर केल्यानंतर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या कार्यालयातही निवेदन सादर करण्यात आले.\nपोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांना निवेदन दिल्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात 10हून अधिक बैलगाडय़ांचाही समावेश होता. याचठिकाणी मराठा समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन केले. प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने व तहसीलदार अमोल कदम यांना विविध मागण्यांचे निवेदन पाच युवती प्रतिनिधींच्या हस्ते देण्यात आले. या मोर्चात मुस्लिम समाजबांधव तसेच व्यापारी संघटनेनेही पाठिंबा देत संपूर्ण बाजारपेठेत कडकडीत बंद पाळला.\nठिकठिकाणी आंदोलकांनी महामार्ग रोखल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प झाली. पिरलोटे येथे मराठा समाजबांधवांनी लोटे औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये सकाळी पहिल्या सत्रात कामगारांना घेऊन येणाऱया बसेस माघारी पाठवल्याने रात्रपाळीच्या कामगारांना पुन्हा पहिल्या पाळीसाठी काम करावे लागले. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शिवाजी चौक येथे मोर्चेकऱयांसाठी मोफत पाण्याची सोय केली होती. मोर्चेकऱयांसाठी अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली होती.\nमोर्चात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष केशवराव भोसले, आमदार संजय कदम, युवासेना कोअर कमिटी राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाध्यक्ष स. तु. कदम, भाजपचे प्रभारी शशिकांत चव्हाण यांच्यासह मराठा समाजबांधव, विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी बहुसंख्येने सहभागी झाले होते. बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांची जादा कुमक तैनात करून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nउपऱया वाऱयांनी मच्छीमारीला ब्रेक\nरिफायनरी विरोधकांचे ‘वेट ऍन्ड वॉच’\nराणेंच्या प्रवेशाची ‘हवा’, शिवसेनेत ‘खलबली’\nकोकण रेल्वेवर ‘लाल बत्ती’च\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/amche-eayktayna-na-news/tips-to-understand-your-childs-psychology-1615621/", "date_download": "2018-08-19T01:41:40Z", "digest": "sha1:JC6CDIIFNEKVSAEZ7NG3HSRNXDKN5TKY", "length": 23045, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tips To Understand Your Childs Psychology | आम्हाला खूप काही सांगायचंय! | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nआम्हाला खूप काही सांगायचंय\nआम्हाला खूप काही सांगायचंय\nमुलांना कशाची तरी भीती वाटत असते. कुणी तरी त्रास देत असते\nसुमारे ३० वर्षांपूर्वी पुणेस्थित आमच्या ‘ज्ञानदेवी’ या स्वयंसेवी संस्थेने पुण्यातील विविध वस्त्यांमधून स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने समाजविकास प्रकल्प सुरू केला. या प्रवासाच्या वाटेवर असं लक्षात आलं की सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या समाजात मुलांच्या गरजांकडे लक्ष देण्याची विशेष जरुरी आहे.\nमुलं शाळेत जातच नाहीत. गेली तरी का जातात, काय शिकतात किंबहुना कशासाठी शाळेत जायचं याची ना मुलांना जाण आहे ना बहुतांशी पालकांना. मुलांच्या गरजा शोधताना लक्षात आलं की शाळेतील अभ्यास समजत नाही. आवडत तर मुळीच नाही. शाळा न आवडण्याची अनेक कारणं आहेत. पण याहीपेक्षा मोठं कारण, मुलांशी बोलताना व पालकांना समजून घेताना लक्षात आलं ते अधिक भयावह होतं. वस्तीतील पालकांचं स्वत:बद्दल आम्ही कमी आहोत, आमचं कधीच भलं होणार नाही हे आमचं कर्मच आहे. ही भावना न्यूनगंड स्वरूपात पिढी-दरपिढी मुलांमध्ये परंपरागत जात असलेली दिसत होती. काही भलं होणारच नाही आहे, तर कष्ट कराच कशाला ही पळवाटसुद्धा पारंपरिक रूप घेताना दिसत होती. यामुळे मुलांमध्ये स्वाभाविकच अस्मिता नसणं, आत्मविश्वासाचा अभाव व आयुष्याबाबत कोणतीही महत्त्वाकांक्षा नसणं, दिसून येत होतं. मुलांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी हे घातक तर आहेच, पण देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने फारच भीषण आहे. यावर काही उपाय शोधता येईल का ही पळवाटसुद्धा पारंपरिक रूप घेताना दिसत होती. यामुळे मुलांमध्ये स्वाभाविकच अस्मिता नसणं, आत्मविश्वासाचा अभाव व आयुष्याबाबत कोणतीही महत्त्वाकांक्षा नसणं, दिसून येत होतं. मुलांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी हे घातक तर आहेच, पण देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने फारच भीषण आहे. यावर काही उपाय शोधता येईल का असा विचार स्वाभाविक मनात आला. मुलांची व्यथा जाणवली तरी एक छोटीशी नवीन उदयास येणारी संस्था काय करणार असंही वाटून गेलं. जिद्द होती, इच्छा होती, म्हणून मुलांशीच बोलून काय करता येईल याची योजना आखली. पुढील प्रवासात मुलांचं मार्गदर्शन जे मोठं नेहमीच नाकारत आले- तेच सातत्याने ‘ज्ञानदेवी’स दिशादर्शक ठरत गेले.\nमुलांमधील न्यूनगंड दूर करून त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करणं हे संस्थेने उपायस्वरूप सुरू केलेल्या ‘गंमत शाळा’ या उपक्रमातून ४६ महिन्यांतच साध्य झालं व ३० वर्ष हे यश अव्याहतपणे मिळत आहे. पण त्यातील खरी मेख, यशाचं रहस्य निदर्शनास आणलं तेही एका छोटय़ा मुलाने. वस्तीने ओवाळून टाकलेला पण ‘ज्ञानदेवी’ने जिद्दीने सुधारायचं व्रत घेतलेल्या एका १० वर्षांच्या मुलाने सांगितलं, ज्ञानदेवीचे कार्यकत्रे नियमितपणे त्यांच्या वस्तीत येतात. त्यांचं ऐकतात व ‘ऐकून ऐकतात’. तर दुसऱ्या बालगुन्हेगाराच्या मते हे लोक आमचं ऐकून ऐकतात व तेही मायेने.\nमुलांचं ऐकायला आज कुणालाच वेळ नाही. जगण्याच्या धडपडीमध्ये आपणच हौसेने जन्माला घातलेल्या मुलांकडे संपूर्ण दुर्लक्ष तर होतं. पण घरादारातला राग, सर्व वैफल्यं बाहेर काढायला मुलं ही एक सोयीस्कर पंचिंग बॅग झालेली दिसून येते. ही गोष्ट कोणत्याही अशिक्षित, वंचित समाजापुरती मर्यादित नाही तर सर्वदूर समाजात दिसून येते. म्हणजे मुलांना खूप काही सांगायचंय, बोलायचंय, पण आम्हाला साधं ऐकायला वेळ नाही. ‘ऐकून ऐकायला’ – म्हणजेच लक्षपूर्वक ऐकायला तर अजिबातच नाही. माया नाही असं नाही पण ती दर्शवायला वेळ नाही. काही तरी भेट आणून, कधी तरी लाड करून पालक भरपाई करू पाहतात. पण मुलांना ते नको आहे. रोजचा वेळ हवा आहे. पाच मिनिटं चालतील पण तो वेळ फक्त त्यांचाच असायला हवा आहे. आधीच कोणी ऐकत नाही. त्यातून मग सांगायचं तरी कशाला अशी भावना निर्माण होणं स्वाभाविक आहे.\nमुलांना कशाची तरी भीती वाटत असते. कुणी तरी त्रास देत असते, करिअरबद्दल चर्चा करायची असते, वयात येतानाचे, शारीरिक बदल कळत नसतात, कौटुंबिक कलहामुळे आलेला ताण असतो. हे सर्व सांगायचं कुणाला, विचारायचं कुणाला, बोलायचं कुणापाशी यातून मग पळवाटा, धोक्याचे रस्ते इत्यादींवर प्रवास सुरू होतो. मुलं घर सोडून पळून जातात. बाहेर सापळे लावून असामाजिक तत्त्वं तयारच असतात. आत्महत्या करतात, चुकीच्या मित्रांचा सल्ला घेऊन भलतंच काही करून आयुष्य उद्ध्वस्त करतात. व्यसनांचेही मोह असतात.\n‘ज्ञानदेवी’सारखी एखादी संस्था काही मुलांपर्यंत पोहचू शकते. पण इतर मुलांचं काय शिवाय एखाद्या संस्थेचे कार्यकत्रे ठरावीक काळच मुलांबरोबर असू शकतात. मुलांना प्रश्न काही वेळ विचारून पडत नाहीत. याचीही जाणीव गंमत शाळेतील काही मुलांनी सुमारे २५-२६ वर्षांपूर्वी करून दिली. ज्या काळात घरोघरी फोन नव्हते. मोबाइलचा उदयही झाला नव्हता, अशा काळात वेळी-अवेळी संभ्रमात, तातडीची मदत हवी असलेली मुलं आम्हाला फोन करत. या मुलांचा प्राथमिक अभ्यास सुरू केला. त्यांच्या प्रश्नांनाही समजून घेतलं तेव्हा लक्षात आलं की तातडीच्या फोनसेवेची मुलांना खरंच खूप गरज आहे. ऐकायला कोणी नाही तर मदत तरी कशी मागावी शिवाय एखाद्या संस्थेचे कार्यकत्रे ठरावीक काळच मुलांबरोबर असू शकतात. मुलांना प्रश्न काही वेळ विचारून पडत नाहीत. याचीही जाणीव गंमत शाळेतील काही मुलांनी सुमारे २५-२६ वर्षांपूर्वी करून दिली. ज्या काळात घरोघरी फोन नव्हते. मोबाइलचा उदयही झाला नव्हता, अशा काळात वेळी-अवेळी संभ्रमात, तातडीची मदत हवी असलेली मुलं आम्हाला फोन करत. या मुलांचा प्राथमिक अभ्यास सुरू केला. त्यांच्या प्रश्नांनाही समजून घेतलं तेव्हा लक्षात आलं की तातडीच्या फोनसेवेची मुलांना खरंच खूप गरज आहे. ऐकायला कोणी नाही तर मदत तरी कशी मागावी याच विचारातून हेल्पलाइनची कल्पना मनात आली. योगायोगाने त्याच सुमारास मुळात मुंबईत एक संस्थात्मक प्रकल्प म्हणून रस्त्यावरच्या मुलांसाठी सुरू झालेल्या ‘चाइल्डलाइन’ या हेल्पलाइनचा विस्तार करण्यासाठी चाचपणी चालू असताना ‘ज्ञानदेवी’ने तो पुण्यात चालवावा, अशी मागणी त्यांच्याकडून आली. ‘चाइल्डलाइन’ ही लवकरच स्वरूप बदलत भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयातर्फे पुरस्कृत अशी देशव्यापी योजना झाली. आजमितीस सुमारे ७८० शहरांमधून भारतभर ‘चाइल्डलाइन’द्वारे अडचणीत सापडलेल्या मुलांना तातडीची मदत पुरविली जाते. पुण्यामध्ये २००१ मध्ये ‘ज्ञानदेवी’तर्फे ‘चाइल्डलाइन’ कार्यान्वित झाली. तेव्हापासून आजतागायत एकही सुट्टी न घेता ‘ज्ञानदेवी’ ‘चाइल्डलाइन’ मुलांना मदत करीत आहे. २००१ मध्ये महिन्याला सरासरी १००० ते १५०० असणारे फोन, २०१० मध्ये त्याने दरमहा २५ हजार कॉल्सची सरासरी गाठली. यानंतर विभागीय कॉलसेंटरमध्ये ‘चाइल्डलाइन’ परावíतत करण्यात आली.\nखरंच तुमच्याशी मुलं बोलतात का हो इतकं मनातलं सांगतात का इतकं मनातलं सांगतात का असे प्रश्न नेहमीच विचारले जातात. काय बोलतात, कोणत्या समाजातील असतात, हे अन्य प्रश्न. खरंच बोलतात का, तर आमच्याकडे प्रत्येक कॉलचं रेकॉर्ड आहे. आमच्याशी का बोलतात असे प्रश्न नेहमीच विचारले जातात. काय बोलतात, कोणत्या समाजातील असतात, हे अन्य प्रश्न. खरंच बोलतात का, तर आमच्याकडे प्रत्येक कॉलचं रेकॉर्ड आहे. आमच्याशी का बोलतात पालकांशी/शिक्षकांशी का नाही. याचं उत्तर वर आलंच आहे. पालक/शिक्षकांना वेळ नाही. त्यातून तुटलेला संवाद. शिवाय फोनमुळे गुप्तता बाळगता येते. म्हणून खूपदा मित्राचा प्रश्न/मत्रिणीची समस्या म्हणून सल्ला मागितला जातो. अडीच ते तीन वर्षांच्या मुलांपासून ते २१/२२ वर्षांपर्यंत मुलं फोन करतात. आपल्या मनातील खळबळ व्यक्त करताना सल्ले मागतात. आधारही मागतात.\nमुलं नेमकं काय बोलतात, काय सांगतायत ते पालक ऐकत नाही आहेत. म्हणूनच या लेखमालेच्या माध्यमातून समाजापुढे आणण्याचा, पालकांपर्यंत पोहोचविण्याचा हा द्राविडी प्राणायाम या लेखमालेच्या माध्यमातून करण्याचा हेतू आहे. २५ हजार मुलांनी चाइल्डलाइनचा दरमहा आधार घ्यावा हे काही चांगलं लक्षण म्हणता येणार नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/interest-rate-cut-rbi-1631232/", "date_download": "2018-08-19T01:42:01Z", "digest": "sha1:QRC6UWZICBA2P3TOZK7KFFX4VWWCE4FH", "length": 11719, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "interest Rate cut RBI | ..तर ऑगस्टमध्ये पाव टक्का दर कपात! | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n..तर ऑगस्टमध्ये पाव टक्का दर कपात\n..तर ऑगस्टमध्ये पाव टक्का दर कपात\nअमेरिकी बँकेच्या अंदाजानुसार फेब्रुवारीचा महागाई दर आणखी कमी होत तो ४.७ टक्क्यांवर येईल.\nचांगल्या ‘मान्सून’च्या अपेक्षेने बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचचा कयास\nयेणाऱ्या काही महिन्यांमध्ये महागाई वाढण्याबाबतची भीती व्यक्त करतानाच यंदा पावसाचा हंगाम चांगला राहिल्यास रिझव्‍‌र्ह बँक ऑगस्टमध्ये पाव टक्का दर कपात करू शकेल, असा विश्वास ‘बँक ऑफ अमेरिका – मेरिल लिंच’ने या दलाली संस्थेने व्यक्त केला आहे.\nयंदाच्या मोसमात मान्सून सरासरीइतकाच राहिला तर रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीला तिच्या ऑगस्टमधील पतधोरणात रेपो दरात पाव टक्का कपात सहज शक्य आहे, असे बँकेच्या संशोधन अहवालात म्हटले आहे. एप्रिल ते जून दरम्यान महागाई दर मात्र ५.४ टक्के राहण्याची शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे.\nडिसेंबर २०१७ मधील ५.२ टक्क्यांच्या तुलनेत जानेवारी २०१८ मध्ये महागाई दर काहीसा नरम होत असल्याचे आकडे सोमवारीच जाहीर झाले. अमेरिकी बँकेच्या अंदाजानुसार फेब्रुवारीचा महागाई दर आणखी कमी होत तो ४.७ टक्क्यांवर येईल.\nअर्थसंकल्पातील खरीप कृषी उत्पादनाला दीडपट हमीभाव देण्याच्या तरतुदीमुळे महागाईचा विपरीत परिणाम काही काळ जाणवण्याची भीतीही वर्तविण्यात आली आहे. पुढील संपूर्ण वित्त वर्षांकरिता महागाई दराचा अंदाज ४.८ टक्के असेल, असेही नमूद करण्यात आले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने पुढील पहिल्या अर्ध वित्त वर्षांत महागाईचा दर ५.१ ते ५.६ टक्के असेल म्हटले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने सहाव्या द्विमासिक पतधोरणात प्रमुख दरात कोणतेही बदल केले नव्हते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/article-on-cafe-colony-stores-restaurant-irani-cafe-1628424/", "date_download": "2018-08-19T01:41:53Z", "digest": "sha1:ZU77KIBTLSD5S26FQQY6VUFYOVS4CZJO", "length": 24020, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on Cafe Colony Stores & Restaurant irani cafe | कॅफे कल्चर : नाक्यावरचा इराणी! | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nकॅफे कल्चर : नाक्यावरचा इराणी\nकॅफे कल्चर : नाक्यावरचा इराणी\n‘पारशी मालकाने मुहूर्तमेढ रोवलेला ‘कॅफे कॉलनी स्टोअर्स आणि रेस्टॉरंट’ तब्बल ८५ वर्षे जुना आहे.\nमुंबईत एके काळी चारशेच्या आसपास इराणी हॉटेल्स होती अशी माहिती मिळते. त्यातील आता केवळ वीस-पंचवीस हॉटेल्सच शिल्लक आहेत. त्याच यादीतलं आजही अभिमानाने शड्डू ठोकून उभं असणारं नाव म्हणजे टिळक ब्रिजच्या कॉर्नरला असलेलं दादर टीटी सर्क लचं ‘कॅफे कॉलनी स्टोर्स आणि रेस्टॉरंट’.\nइराण्याची हॉटेल्स ही मुंबईची एकेकाळची ओळख होती. दगडी बांधकाम असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर आणि शहरातील मोक्याच्या ठिकाणची इराणी हॉटेल्स म्हणजे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांचं भेटण्याचं हक्काचं ठिकाण. सकाळी कामावर जायला निघताना आणि संध्याकाळी कामावरून सुटल्यावर अनेकांचा पहिला चहा या इराण्याच्या हॉटेलमध्येच होत असे. चहा पिताना पेपर वाचणं आणि मित्रांसोबत गप्पा ठोकणं हा तर जणू दिनक्रमाचा भाग. काळ बदलला तसा इराणी हॉटेलही बंद झाली आणि मुंबईकरांची ही नाक्यावर भेटून चहा पिण्याची, गप्पा मारण्याची सवयही सुटली. अनेक इराणी हॉटेलच्या मालकांच्या पुढच्या पिढीने हॉटेलच्या जागा इतर व्यावसायिकांना विकल्या. तर काहींनी इतरांना हॉटेल चालवायला दिली, पण खेदाची बाब म्हणजे नवीन मालकांना त्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देता आले नाही. अशा परिस्थितीत ‘पारशी मालकाने मुहूर्तमेढ रोवलेला ‘कॅफे कॉलनी स्टोअर्स आणि रेस्टॉरंट’ तब्बल ८५ वर्षे जुना आहे.\nचाळीसच्या दशकात त्याची मालकी एका इराणी व्यक्तीकडे होती. त्यानंतर अघा नझारियन आणि त्यांचं कुटुंब गेली साठ वर्षे हा कॅफे चालवत आहेत. नझारियन यांच्यासोबत त्यांच्या दोन मुली बिबी सदत, बिबी फतेहमेह आणि मुलगा मिर्झा या कॅफेची धुरा यशस्वीपणे सांभाळतायेत. मिर्झाचे काका दारयुश झैनबोदी हेसुद्धा निवृत्तीनंतर गेली सहा-सात वर्षे सकाळच्या वेळेस कॅफेच्या गल्ल्यावर बसून पारसी टाइम्स वाचताना दिसतात. पहाटे सहा वाजता कॅफेचं टाळं उघडण्याचं कामही दारयुश यांचंच.कॅफे कॉलनी मुंबईतील असा एकमेव कॅफे असावा जिथे कॅफेसोबतच जनरल स्टोअरही आहे. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत खुल्या असणाऱ्या कॅफेच्या स्टोर्समध्ये मीठ, टूथपेस्ट, तेल, साबण, ब्रश, चॉकलेट, मसाले, बिस्किटं, सिगरेट अशा किराणाच्या दुकानात मिळणाऱ्या रोजच्या वापरातील सर्वच वस्तू मिळतात. त्यामुळे हिंदू कॉलनीतील लोकांसाठी कॅफे कॉलनी म्हणजे जीव की प्राण आहे. कॅफेमध्ये इतर सामानांसोबत काचेच्या कपाटामध्ये क्रॉकरीपण विकायला ठेवलेली पाहायला मिळेल. बाऊल, प्लेट, कप-बशा, चहाची किटली खास परदेशातून आयात केलेली आहे.\n‘ओपन किचन’ ही संकल्पना हल्लीच्या तरुणांना नवीन वाटते. पण ‘कॅफे कॉलनी’ सुरू झाल्यापासून इथे ओपन किचनच आहे. याच किचनमध्ये चहा, सुलेमानी चहा, बन, ब्रून मस्का, ऑमलेट, अंडा भुर्जी हे पदार्थ आजही इराणी पद्धतीनेच तयार केले जातात. खिमा-पाव हा इथला सर्वात जास्त विकला जाणारा आणि लोकांच्या आवडीचा पदार्थ. सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत खिमा-पाव मिळतो. त्याच्या जोडीला मटण खिमा घोटाळा, खिमा फ्राय, खिमा पुलाव, एग पुलाव, मसाला ऑम्लेट आहेच. नेहमीच्या मेन्यूशिवाय चिकन करी (मंगळवार), आलू घोष, दाल घोष आणि मटण पाया (बुधवार), मटण आणि चिकन बिर्याणी (शुक्रवार) असे पदार्थही मिळतात. अबघोष हे इराणीयन स्टाईल सुपही इथल्या मेन्यूमध्ये दिसेल. ग्राहकांच्या आवडीप्रमाणे चिकन किंवा मटण अबघोष बनवलं जातं. इराणी लोक अबघोषमध्ये पाव बुडवून खातात. शिवाय चवीला थोडं तिखट आणि स्क्रॅम्बल्ड एगसारखा दिसणारा अकुरी या पदार्थाचा देखील मेनूमध्ये समावेश आहे.\nमलाईवाला चहा इराणी हॉटेलमध्येच प्यावा. इतर रेस्टॉरंट किंवा नवीन कॅफेमध्येही तो मिळणं दुरापास्तच. पण इथे तुम्हाला मलाई चहा मिळेल. चहा संपेल पण मलाई संपणार नाही इतकी मलाई त्यामध्ये वरून घातली जाते. इराणी मावा केक ‘कॅफे कॉलनीची’ खास ओळख आहे. इतर ठिकाणी बसकट आणि गोलाकार मावा केक मिळतो. पण कॅफे कॉलनीचा मावा केक वरून गोलाकार आणि खाली निमुळता होत जाणाऱ्या उभ्या दंडकासारखा आहे. इराण्यांमध्ये तो चहात बुडवून खाण्याची पद्धत आहे. सर्व बेकरीचे पदार्थ माहीमला असणाऱ्या इराणी बेकरीतून बनवून घेतले जातात. सकाळी एकदाच सर्व मागवून न ठेवता दिवसभरात विशिष्ट वेळेला ताजे पाव आणि ब्रेड येत असतात. शिवाय चिकन पफ, चिकन कटलेट, मटण कटलेट, चिकन आणि मटण सीख कबाबही मिळतात.\nहिंदू कॉलनीतील राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईतील वास्तव्याचं ठिकाण. पन्नासच्या दशकात डॉ. आंबेडकर कधी कधी सकाळी न्याहारीसाठी कॅफे कॉलनीमध्ये येत असत. त्यानंतर त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या साखरपुडय़ाच्या वेळीही अघा नझारियन यांनी खास बिर्याणी बनवल्याची आठवण ते मोठय़ा अभिमानाने सांगतात.\nदादर हे मुंबईच्या मध्यवर्ती भागात असल्याने ‘कॅफे कॉलनी’ हा आजदेखील अनेक ट्रेकर्ससाठी भेटण्याचं हक्काचं ठिकाण आहे. दर बुधवारी संध्याकाळी उशिरा भेटून शनिवार-रविवारच्या ट्रेकचं प्लॅनिंग येथे केलं जातं. रविवारी ट्रेक झाला की पुढचे दोन दिवस आराम आणि ट्रेकिंगच्या दिवशी काढलेले फोटो प्रोसेस करण्याचं काम चालतं. बुधवारी पुन्हा चहा आणि ब्रून-मस्काचा आस्वाद घेत पुढच्या ट्रेकचं प्लॅनिंग होत असे. एकामागोमाग एक चहा मागवा आणि गप्पा मारत बसा, तुम्हाला कोणीही इथून उठवणार नाही, अशी आठवण बिभास आमोणकर यांनी सांगितली.\nरविवारी सकाळी तर आजही येथे खवय्यांची झुंबड उडालेली असते. रविवारचा ब्रंच म्हणजे ‘कॅफे कॉलनी’ हे अनेकांसाठी समीकरण झालेलं आहे. शिवाजी पार्कात खेळून झाल्यावर अनेक जण श्रमपरिहारासाठी कॅफेमध्ये येतात असं नझारियन सांगतात. नझारियन वयाच्या १५व्या वर्षांपासून कॅफेमध्ये पडेल ते काम करतायेत. आज त्यांचं वय सत्तरच्या पुढे आहे, तरीही गल्ला सोडून अधूनमधून बिर्याणी बनवण्यासाठी किचनचा ताबा घेतात. प्रत्येक टेबलवर जाऊन लोकांशी आपुलकीने गप्पा मारतात. कधी कोणी लांबचा प्रवास करून कॅफेमध्ये आलं असल्यास त्यांना स्वत:हून चॉकलेट देतात. कदाचित त्यामुळेच मुंबईबाहेर गेलेली मंडळी मुंबई भेटीवर आली की कॅफे कॉलनीला आवर्जून भेट देतात. इराणी चहाची चव जगावेगळी आहे. इथे आल्यावर कमी पैशात ताजं आणि भरपेट खायला मिळतं, घरासारखं वाटतं, असं ठाण्याहून मित्रमैत्रिणींसोबत आलेल्या प्रतिमा सहा यांनी गप्पा मारताना सांगितलं.\nगेली अनेक र्वष इथल्या इंटेरिअरमध्येही फारसा बदल केलेला नाही. अगदी टेबल-खुच्र्यादेखील जुन्याच जमान्यातील आहेत. टेबलावरती मोठी काच आणि त्याच्याखाली मेनू असा टिपिकल इराणी थाट. कॅफेच्या आतमध्ये बसायला जागा नसेल तर लोक बाहेर उभं राहून चहा मागवतात आणि सिगरेटचे झुरके मारत उभ्यानेच गप्पांची मैफल जमते. पूर्वी कॅफेच्या समोरून ट्राम जात होती, अशी आठवण नझारियन सांगतात.\nप्राध्यापक सुनील कवडी यांचं ‘नाक्यावरचा इराणी’ नावाचं एक छोटेखानी पुस्तक आहे. त्यामध्ये मुंबईतील इराणी कॅफे आणि त्यांचा आजवरचा प्रवास नमूद केलेला आहे. ‘कॅफे कॉलनी’वर त्यामध्ये भरभरून लिहिलेलं आहे. नाक्यावरचा इराणी ही संकल्पना गायब होत असताना कॅफे कॉलनी आजही दिमाखात उभा आहे. तो इतिहासजमा न होता तसाच राहावा हीच प्रार्थना.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/article-about-robotic-surgery-1627401/", "date_download": "2018-08-19T01:41:44Z", "digest": "sha1:AOQAX7ESEGKABNWGPPHMYUNG4KV6N6JY", "length": 20304, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article About Robotic surgery | रोबोटिक शस्त्रक्रिया | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nरोबोटिक शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान एक प्रकारचा व्हिडीओ गेम आहे.\nमागील काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानापैकी एक म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रिया. संगणकाच्या मदतीने केल्या जाणाऱ्या रोबोटिक शस्त्रक्रियेत त्रुटींना वाव नसतो, जखमा कमी होतात आणि त्यामुळेच रुग्ण लवकर पूर्ववत होण्यास मदत होते. मात्र या शस्त्रक्रिया अजूनही काही मोजक्याच रुग्णालयांत उपलब्ध असून अत्यंत महागडय़ा आहेत. पुढील काही वर्षांत या शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान कमी किमतीत उपलब्ध झाले तर त्या सामान्यांच्या आवाक्यात येऊ शकतील. या शस्त्रक्रियेविषयीची ही माहिती.\nविज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीनुसार सर्वच क्षेत्रात बदल होत असतात. वैद्यकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. गेल्या दोन दशकांत औषधोपचार आणि शस्त्रक्रियांच्या प्रकारात तसेच त्यासाठी वापरात असलेल्या तंत्रज्ञानातही बदल झाले. असाच एक प्रकार म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रिया. रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे रोबोट किंवा संगणकीकरणातून केली जाणारी शस्त्रक्रिया. १९८० साली अमेरिकेत पहिल्यांदा रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर १९९८ साली पहिली रोबोटिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. २०१० नंतर भारतात रोबोटिक शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले.\nरोबोटिक शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान एक प्रकारचा व्हिडीओ गेम आहे. स्क्रीनवर दिसणाऱ्या शरीराच्या अवयवांच्या चित्रफितीचे आकारमान कमी जास्त करत, यांत्रिक हातांना योग्य ते निर्देश देत ही शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी शस्त्रक्रियागृहात दोन उपकरणे असतात. यातील एक उपकरण (टेलीमनीप्युलेटर) तज्ज्ञांकडून हाताळले जाते तर दुसऱ्या उपकरणाच्या (यांत्रिक हात) माध्यमातून प्रत्यक्ष शस्त्रक्रिया केली जाते. टेलीमनीप्युलेटरमध्ये तज्ज्ञाच्या पायाखाली आणि हाताजवळ हॅण्डल स्वरूपातील स्वतंत्र यंत्र बसविले जाते. हॅण्डलच्या साहाय्याने तज्ज्ञ शस्त्रक्रिया करतो. तर पायावरील यंत्राच्या माध्यमातून स्क्रीनवरील दृश्यफितीच्या आकारमानात बदल करता येतो. स्क्रीनवर (थ्रीडी)अधिक स्पष्टता असल्याने शस्त्रक्रिया करणे सोयीचे जाते.\nरोबोटिक शस्त्रक्रिया करताना त्वचा जास्त प्रमाणात कापावी लागत नाही. तर ज्या भागाची शस्त्रक्रिया करायची त्यावर लहान चीर पाडली जाते. सात मिलिमीटरच्या छेदातून यांत्रिक हातांच्या सहाय्याने दुर्बिण रुग्णाच्या पोटात बसविण्यात येते. दुर्बिणीच्या साहाय्याने शरीराचा भाग डॉक्टरांना स्क्रीनवर दिसू लागतो. त्या चित्रफितीच्या आधारे तज्ज्ञ शस्त्रक्रिया करतो. याच लहान छिद्रातून यंत्र शरीराच्या आत सोडले जाते. शरीराअंतर्गत गेलेल्या यंत्राच्या माध्यमातून शल्यचिकित्सा केली जाते. हे करताना डॉक्टरांचे यांत्रिक हातांवर पूर्ण नियंत्रण असते. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार यांत्रिक हातांद्वारे अत्यंत सराईतपणे शस्त्रक्रिया केली जाते. कमी जखमा, छोटी उपकरणे हाताळणे यंत्राला शक्य होते. त्यामुळे शस्त्रक्रिया रोबोमार्फत करून घेणे सोपे जाते. या रोबोटला तीन ते चार हात असतात. शस्त्रक्रियेनंतर टाके घालण्याचे कामही या यंत्रामार्फत केले जाते.\nया प्रकारात रक्त वाया जाण्याचे प्रमाण कमी असते. ओपन शस्त्रक्रियेसाठी तीन तासांचा अवधी लागतो. मोठय़ा प्रमाणात रक्त वाया जाते. तर रोबोटिकमध्ये त्याहून निम्मा वेळ लागतो. आणि यात रक्त वाया जात नाही. त्यामुळे रक्ताची गरज पडत नाही. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुढल्या दोन ते तीन दिवसांत रुग्ण कामावर रुजू होऊ शकतो. संगणकाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या या शस्त्रक्रिया अतिशय सूक्ष्म पातळीवर केल्या जात असल्याने हा प्रकार कमी वेदनादायी असतो. त्याशिवाय या प्रकारात जास्त त्वचा कापावी लागत नसल्याने त्वचेवर व्रण राहण्याची शक्यता कमी होते. भारतात मूत्रपिंड, मूत्राशय, मेंदू, घसा, फुप्फुसे, स्त्रीरोग यासाठी रोबोटिक शस्त्रक्रिया करता येऊ शकते. मात्र मेंदू आणि हाडांच्या आजारांवर भारतात तरी शस्त्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी सुमारे ४ ते ५ लाखांपर्यंत खर्च येतो.\nरोबोटिक पद्धतीने गुडघे प्रत्यारोपण –\nरोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येते. जेथे दुखापत झाली आहे त्याच ठिकाणी आणि तेवढय़ाच भागावर रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया केली जाते. यावेळी गुडघ्याच्या सांध्याजवळील इतर भागाला दुखापत होत नाही तसेच हाडांच्या मजबुतीवर परिणाम होत नाही. वयोवृद्धांमधील गुडघेदुखीच्या समस्या लक्षात घेऊन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांना उपाय म्हणून हे तंत्रज्ञान ज्येष्ठांसाठी उपयुक्त आहे. रोबोटिकच्या साहाय्याने गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अत्यंत वेदनारहित असून रुग्णांची प्रकृती लवकर सुधारते. या शस्त्रक्रियेदरम्यान कमीत कमी रक्तस्राव होतो.\nदुर्बीण शस्त्रक्रियेपेक्षा रोबोटिक शस्त्रक्रिया अतिशय सुलभ पद्धतीने होते. मूत्राशय, हृदय, थोरासिकमध्ये मोठय़ा प्रमाणात शस्त्रक्रिया होते. जठर, मूत्रपिंड, गर्भाशय, घसा आणि कर्करोगासारख्या आजारांवर रोबोटिक पद्धतीने उपचार करणे अधिक सोपे असते. प्रोटेस्ट ग्रंथीच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्याची क्रांती रोबोटिक शस्त्रक्रियेने केली आहे. भारतात मुंबई, दिल्ली, बंगळुर आणि कलकत्ता येथे रोबोटिक शस्त्रक्रिया केली जाते.\n– डॉ. युवराज टी. बी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1628482/padman-five-reasons-to-watch-the-akshay-kumar-starrer/", "date_download": "2018-08-19T01:41:57Z", "digest": "sha1:I3LSCWFRFOFDGLINBPXW37GBOW2JSN3C", "length": 12733, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: PadMan Five reasons to watch the Akshay Kumar starrer | PadMan: अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ का पाहाल याची पाच कारणे.. | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nPadMan: अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ का पाहाल याची पाच कारणे..\nPadMan: अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ का पाहाल याची पाच कारणे..\nगेल्या वर्षात 'टॉयलेट एक प्रेम कथा' आणि 'जॉली एलएलबी २' हे दोन दमदार चित्रपट दिल्यानंतर २०१८ हे वर्ष आपल्या आणखी काही हिट चित्रपटांनी गाजवण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सज्ज झाला आहे. महिलांना उपयोगी आणि वाजवी दरात नॅपकिन्स उपलब्ध करून देणाऱ्या अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्यावरील आधारित 'पॅडमॅन' चित्रपट उद्या ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती ट्विंकल खन्ना आणि क्रिअर्ज एण्टरटेन्मेन्ट यांनी केली आहे. तर दिग्दर्शनाची धुरा आर बाल्की यांनी सांभाळली आहे. तुम्ही हा चित्रपट का पाहाल याची पाच कारणे.\nअक्षय कुमार - गेल्या काही वर्षात अक्षय कुमार हा सामाजिक विषयांवर बेतलेल्या चित्रपटांचा बादशहा झाला आहे. प्रेक्षकांच्या मनाला भावेल अशी कथा आणि सत्य घटनांवर आधारित चित्रपटांतून लोकांपर्यंत महत्त्वाचे संदेश पोहोचवत आहे\nप्रेरणादायी कथा - अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्या आयुष्यावर आधारित ही सत्यकथा आहे. अत्यंत कटू, कठीण अनुभवांना सामोरे जात मुरुगानंदम् यांनी तयार केलेली ही मशीन्स आज परदेशातही नावाजली जात आहेत. स्त्री-स्वातंत्र्याचा महत्त्वाचा घटक असलेल्या ‘लो कॉस्ट सॅनिटरी पॅड मूव्हमेंट’ ठरलेल्या या सॅनिटरी नॅपकिनच्या निर्मितीचा हा प्रेरणादायी प्रवास चित्रपटातून मांडण्यात आला आहे.\nआर बाल्की - पा आणि इंग्लिश विंग्लिश यांसारखे चित्रपट आपल्या नावावर असलेल्या बाल्कींवर अक्षयने पॅडमॅनसाठी विश्वास ठेवणे अगदी स्वाभाविक आहे. एका मुलाखतीत ट्विंकल म्हणालेली की, मुरुगानंदम् यांची कथा माझ्या नजरेखालून गेल्यानंतर ही कथा लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्यावर चित्रपट काढण्याचा विचार माझ्या मनात आला आणि त्याचवेळी दिग्दर्शक आर बाल्कीचे नाव माझ्या मनात घर करून गेले. मी त्यांचे चित्रपट बघितले असून ते मला आवडले. ते एक संवेदनशील दिग्दर्शक आहेत आणि पत्नी गौरी शिंदेमुळे त्यांना महिलांच्या भावनांची बऱ्यापैकी जाणीव आहे. गौरीचा त्यांच्या आयुष्यावर चांगला प्रभाव आहे.\nगैरसमजूतींना मोडीत काढणे - मासिक पाळीत घ्यावयाची काळजी आणि त्यावेळात महिलांना देण्यात येणारी वागणूक याविषयी समाजात बरेच गैरसमज आहेत. तेच मोडीत काढणे हा चित्रपटाचा उद्देश आहे. चित्रपटाद्वारे मासिक पाळीत घ्यावयाची काळजी याविषयी जागृती करण्याचे काम आम्ही या चित्रपटातून करणार असल्याचे ट्विंकल म्हणाली होती.\nचित्रपटातील इतर कलाकार - अक्षयव्यतिरीक्त चित्रपटात राधिका आपटे आणि सोनम कपूर यादेखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. राधिकाने ग्रामीण भागातील स्त्री आणि अक्षयची पत्नी गायत्रीची भूमिका साकारली असून सोनमने अक्षयची इंग्लिश टीचर रिआची भूमिका केली आहे.\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathisaahitya.blogspot.com/2012/05/blog-post.html", "date_download": "2018-08-19T01:38:57Z", "digest": "sha1:LVFZ4JESC3HMKGAQ6FVY3CIRFQNM3UHV", "length": 10008, "nlines": 109, "source_domain": "marathisaahitya.blogspot.com", "title": "मी मराठी : A Blog for Marathi Fun,Marathi Jokes,Marathi Poems,Marathi SMS and All about Marathi: कृतज्ञता कशी असते ? कशी असावी ?", "raw_content": "\nमी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more\n याबद्दल वाचनात आलेली एक कथा येथे नमूद करावीशी वाटते -\nएका नदीच्या पवित्र तीरावर एक अंजिराची बाग होती, त्या बागेतील अंजिराचा ताजा मेवा खाण्यास हजारो पोपट येत व बागेतच राहात. या पोपटात एक पोपट फारच सुंदर होता. एका अंजिराच्या झाडावर तो सदैव असायचा. दरवर्षी या अंजिराची मधुर फळे खाई, गंगेचे निर्मळ पाणी पिई व मोठया संतोषाने असे.\nपरंतु सर्वच दिवस सारखे नसतात. काही वर्षे गेल्यावर त्या वृक्षाचे सौंदर्य व सामर्थ्य नष्ट झाले. तो अंजीरवृक्ष वाळत चालला. त्या झाडास पाने फळे येतनाशी झाली. शेवटी राहता राहता सुकलेले शुष्क खोड मात्र राहिले. अंजिराच्या झाडात पुष्कळ ढोल्या होत्या व त्यातून भूस बाहेर पडत असे.\nतो तांबडया चोचीचा सुंदर हिरव्या पंखाचा पोपट कोठे होता तो पोपट आपल्या जुन्या मित्रास चिकटून राहिला. ज्या झाडाने पूर्वी आपणास सुंदर अंजीर दिले त्या झाडाला त्याच्या शेवटच्या दिवसांत पोपटाने सोडले नाही. तो झाडाची वाळलेली साल व ढोलीतून गळणारा भुसाच खाई व गंगेत उतरून तृषा भागवी.\nत्या पोपटाची निष्ठा देवाने पाहिली. एका हंसाचे रूप धारण करून भगवान ब्रह्मदेव त्या अंजीरबागेत आले. हंसरूपी ब्रह्मदेव पोपटास म्हणाले, ''शुका,जेथे सुंदर फळे वगैरे असतात तेथे पाखरे राहतात, तू वेडयासारखा या वाळलेल्या खुंटावरच का बसून राहतोस\nपोपट म्हणाला, ''हे हंसा, हा वृक्ष व मी दोघे बालपणापासून मित्र-मित्र आहो. हा वृक्ष अंगात शक्ती व सौंदर्य असेपर्यंत माझे पोषण करी - मला अंजीर देई. यावज्जीव ज्याने मजवर प्रेम केले, त्याला मी कसा सोडू मी कृतघ्न कसा होऊ मी कृतघ्न कसा होऊ मी येथेच मरेन पण उडून अन्यत्र जाणार नाही.''\nब्रह्मदेवास आनंद झाला. त्याने आपले स्वरूप प्रगट केले व आपल्या कृपेने त्या वाळलेल्या झाडास पानेफुले आणलीण तो वृक्ष सुंदर दिसू लागला. मरेपर्यंत तो पोपट त्याच झाडावर राहिला.\nसारांश, पशुपक्षीसुध्दा कृतज्ञता व प्रेम दाखवतात मग विचारशील मनुष्याने किती थोरपणाने वागले पाहिजे बरे\n१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या\nPuneri Paatya, Graphiti, Marathi Jokes, Mail Forwards आलेले मेल, सापडलेले फ़ोटो, कुणीतरी दिलेल्या कविता , सडलेले विनोद फ़ुटकळ साहित्य .\nइमेज निट पहाण्यासाठी त्यावर उंदराचे बटण दाबा.\nआजकाल WhatsApp सारख्या माध्यमामुळे लेखकांचे साहित्य जगभर पसरत आहे परंतु बरेच जण ते कुणा दुस-याच्या नावाने वा स्वताच्या नावानेही प्रसिद्ध करतात. ज्याचे त्याचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. बर-याचदा असेही आढळले आहे कि कुठलातरी विनोद किंवा कविता अगदी पु.ल. किंवा सुरेश भट यांच्या नावाने पाठवली जाते. तरी वाचकांनी मूळ लेखकाचा शोध घ्यावा व असे साहित्य आढळल्यास प्रसिद्ध करणा-या वेबसाईटला कळवावे . आपल्याला आपले साहित्य या ब्लॉगवर कुणा दुसर-याच्या नावाने किंवा आपल्याला श्रेय न देता प्रसिद्ध केलेले आढळल्यास कृपया vikram.taware@gmail.com या आयडी वर संपर्क करा. या ब्लॉगवरील कुठलेही साहित्य आम्ही स्वतः लिहिलेले नाही व विक्रम तावरे हे लेखक नाहीत त्यामुळे मूळ लेखकाला श्रेय देण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-19T02:09:26Z", "digest": "sha1:XBNMD7RBPZNWUFERQGBRVWYEOV5XUIYE", "length": 4108, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "आपत्ती व्यवस्थापन | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार\nहेल्पलाईन नंबर : 011-1078\nटोल फ्री – 1077\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा [पीडीएफ, 1.27 MB]\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2018-08-19T01:26:29Z", "digest": "sha1:S6QDGMLVO24F2MFTXKFRMVNMPFB2FN5E", "length": 10083, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इरा शहा, सानिका भोगाडे, माही शिंदे, अपर्णा पतैत दुसऱ्या फेरीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइरा शहा, सानिका भोगाडे, माही शिंदे, अपर्णा पतैत दुसऱ्या फेरीत\nएमएसएलटीए योनेक्‍स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धा\nपुणे – कुशल चौधरी, आर्यन हूड, अर्णव पापरकर, अदमीर शेख यांनी मुलांच्या गटात, तर इरा शहा, सानिका भोगाडे, माही शिंदे, अपर्णा पतैत यांनी मुलींच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन 12 व 14 वर्षांखालील टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एमएसएलटीए स्कूल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलींच्या एकेरीतील पहिल्या फेरीत अव्वल मानांकित इरा शहाने गार्गी फुलेचा 6-0, 6-2 असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली.\nमुलींच्या गटातील अन्य लढतीत पूर्वा भुजबळने कुंजल कंकचा 6-1, 2-6, 6-3 असा कडव्या झुंजीनंतर तीन सेटमध्ये पराभव केला. तर दानिका फर्नांडोने अन्वेषा दासचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करताना पुढची फेरी गाठली. त्याचप्रमाणे आणखी एका लढतीत आठव्या मानांकित माही शिंदेने संस्कृती कायलला 6-0, 6-0 असे सहज नमविले.\nयाशिवाय 14 वर्षांखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित कुशल चौधरीने कुश गौडाला 6-2, 6-4 असे संघर्षपूर्ण लढतीअखेर पराभूत केले. तर शर्विल पाटीलने ऋषिकेश अय्यरचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तसेच चतुर्थ मानांकित अंकिश भटेजाने वेद ठाकूरचे आव्हान 6-1, 6-3 असे संपुष्टात आणताना विजयी सलामी दिली. त्याचप्रमाणे सहाव्या मानांकित अदमीर शेखने बलवीर सिंगवर 6-1, 6-4 अशी सरळ सेटमध्ये मात करीत दुसऱ्या पेरीत आगेकूच केली.\n14 वर्षांखालील मुली – पहिली फेरी – इरा शहा (1) वि.वि. गार्गी फुले 6-0, 6-2; पूर्वा भुजबळ वि.वि. कुंजल कंक 6-1, 2-6, 6-3; दानिका फर्नांडो वि.वि. अन्वेषा दास 6-0, 6-0; माही शिंदे (8) वि.वि. संस्कृती कायल 6-0, 6-0; सोहा पाटील (3) वि.वि. ईशान्या हटनकर 3-6, 7-6 (1), 6-4; अपर्णा पतैत वि.वि. संचिता नगरकर 6-1, 6-1; चिन्मयी बागवे वि.वि. धनवी काळे 6-3, 6-0; सानिका भोगाडे वि.वि. हीर किंगर 6-3, 6-1;\n14 वर्षांखालील मुले – कुशल चौधरी (1) वि.वि. कुश गौडा 6-2, 6-4; शर्विल पाटील वि.वि. ऋषिकेश अय्यर 6-3, 6-2; अंकिश भटेजा (4) वि.वि.वेद ठाकूर 6-1, 6-3; अदमीर शेख (6) वि.वि. बलवीर सिंग 6-1, 6-4; आर्यन हूड वि.वि. दक्ष कुकरेती 6-1, 6-1; अर्णव पापरकर वि.वि. क्रिश करपे 6-1, 6-3.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसरकारनं साखर उद्योगाला मदत करावी – हसन मुश्रीफ\nNext articleआमच्या वेळी गोलंदाजी करणे सोपे होते…\nआशियाई स्पर्धेचा भव्य उद्धाटन सोहळा\nतिसरा कसोटी क्रिकेट सामना: कोहली-रहाणे भागीदारीने भारताची कडवी झुंज\nनाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात मोठे बदल\nआशियाई क्रीडास्पर्धेचा आजपासून थरार \nदोन्ही संघासाठी संघनिवडच मोठी कसोटी\nआशियाई स्पर्धेतील यश विश्‍वचषकासाठी महत्त्वाचे- हरेंद्र सिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/bag-gives-track-man-28035", "date_download": "2018-08-19T01:44:57Z", "digest": "sha1:VV2KSCVFR5FYPFF5557GAG7QMG3EFIIA", "length": 12782, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "bag gives to track man रेल्वेच्या 'चावीवाल्यां'चे खांद्यावरील वजन हलके | eSakal", "raw_content": "\nरेल्वेच्या 'चावीवाल्यां'चे खांद्यावरील वजन हलके\nरविवार, 29 जानेवारी 2017\nमुंबई - रुळांवरून वेगाने जाणाऱ्या लोकल व एक्‍स्प्रेस गाड्यांच्या चालकांची मदार रेल्वेच्या \"चावीवाल्या'वर असते. रेल्वेच्या क्रमवारीत अगदी शेवटच्या क्रमांकावर असलेला चावीवाला किंवा \"की मॅन'ला रेल्वेचा कणा म्हटले तरी हरकत नाही. रुळांना तडे गेले किंवा अगदी गाडीतून प्रवासी खाली पडला तरी रेल्वे प्रशासनाला बित्तंबातमी देणाऱ्या या चावीवाल्याच्या पाठीवरच्या सामानाचे वजन कमी झाले आहे. त्यांना नव्या बॅगाही देण्यात आल्या आहेत.\nब्रिटिशांच्या राजवटीपासून अस्तित्वात असलेला \"रेल पथ' हा विभाग 24 तास काम करतो. रेल्वेच्या इतर विभागांप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा तर नाहीच; पण सुटीच्या दिवशीही त्यांना काम करावे लागते. या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे डोळे म्हणजे \"ट्रॅक मॅन' व \"की मॅन'. पूर्वी गॅंगमन म्हणून हे कर्मचारी ओळखले जात. कालांतराने श्रेणीतील बदलानंतर पदाचे नाव बदलले. त्यातील चावीवाला दररोज आखून दिलेल्या लोहमार्गावर आठ किलोमीटरचा टप्पा गाठतो. लोहमार्ग सुस्थितीत आहे की नाही, त्याची चाचपणी करण्याची जबाबदारी चावीवाल्यांवर असते. पूर्वी अवजड लोखंडी साहित्याने भरलेल्या बॅगा एका खांद्यावर ठेवून चावीवाला लोहमार्गावर फिरत असे. या साहित्याने दबलेल्या त्यांच्या खांद्यांची दखल उशिरा का होईना रेल्वे मंत्रालयाने घेतली. समिती नेमून हे वजन कमी करण्यासाठी पाहणी केली. त्यानुसार पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील चावीवाल्यांना तुलनेने हलक्‍या असणाऱ्या नवीन बॅगा मिळाल्या आहेत.\nतिन्ही पाळ्यांत रात्रंदिवस काम करणाऱ्या चावीवाल्यांमुळे गाड्यांचा वेग राखला जातो. पश्‍चिम रेल्वेच्या हद्दीत 400 हून अधिक ट्रॅक मॅन आहेत. मुंबई विभागाच्या चार हद्दींत 50 ते 60 चावीवाले आहेत. चर्चगेट ते माटुंगा, माटुंगा ते राम मंदिर, राम मंदिर ते भाईंदर व भाईंदर ते विरारपर्यंत चावीवाल्यांची फौज मुंबईकरांची लाइफलाइन विनाअडथळा सुरू ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावते. \"नव्या बॅगांमुळे सामानाचे जवळपास पाच किलो वजन कमी झाले आहे,' असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nपुण्याचे पाणी केरळला रवाना\nपुणे- केरळमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे महापुराचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या...\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू\nकल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...\nइराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत\nकल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/book-review-saptarang-28059", "date_download": "2018-08-19T01:44:44Z", "digest": "sha1:SOENLUMAXQ3V42KVY5QL6UNLI5ILVMQJ", "length": 20414, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "book review in saptarang सागरी आठवणींचा मनोहर कोलाज | eSakal", "raw_content": "\nसागरी आठवणींचा मनोहर कोलाज\nरविवार, 29 जानेवारी 2017\nगहन, गंभीर आणि अवखळ सागराचं रूप कायम आकर्षित करतं. पाण्याचा हा अफाट साठा म्हणजे मानवाला निसर्गानं दिलेलं वरदानच. त्याच्या पाठीवरून लहानग्या होडक्‍यांपासून भलीमोठी जहाजं मार्गक्रमण करत असतात; पण याचा मूड कधी बदलेल, हे सांगता येत नाही. मात्र, तरीही हजारो वर्षं सागर आणि माणसाचं नातं आहे. पूर्वी लाकडी ओंडक्‍यांच्या मदतीनं पाण्यात उतरलेल्या माणसानं कालांतराने वल्ही, शिडाच्या नौकांचा वापर केला. वाफेचा शोध लागल्यावर जहाजं वेगवान झाली. नंतर खनिज तेलाच्या साह्यानं ती प्रवास करायला लागली आणि आता अणुशक्ती मदतीला आली आहे. काळ बदलला, तंत्र बदललं; पण माणसाची साहसी वृत्ती आणि सागराचा स्वभाव बदलले नाहीत.\nगहन, गंभीर आणि अवखळ सागराचं रूप कायम आकर्षित करतं. पाण्याचा हा अफाट साठा म्हणजे मानवाला निसर्गानं दिलेलं वरदानच. त्याच्या पाठीवरून लहानग्या होडक्‍यांपासून भलीमोठी जहाजं मार्गक्रमण करत असतात; पण याचा मूड कधी बदलेल, हे सांगता येत नाही. मात्र, तरीही हजारो वर्षं सागर आणि माणसाचं नातं आहे. पूर्वी लाकडी ओंडक्‍यांच्या मदतीनं पाण्यात उतरलेल्या माणसानं कालांतराने वल्ही, शिडाच्या नौकांचा वापर केला. वाफेचा शोध लागल्यावर जहाजं वेगवान झाली. नंतर खनिज तेलाच्या साह्यानं ती प्रवास करायला लागली आणि आता अणुशक्ती मदतीला आली आहे. काळ बदलला, तंत्र बदललं; पण माणसाची साहसी वृत्ती आणि सागराचा स्वभाव बदलले नाहीत. आजही अस्सल खलाशाला ओढ असते त्या खाऱ्या पाण्याची, प्रतिकूल स्थितीशी झुंजण्याची आणि आपलं तारू सुखरूप किनाऱ्याला लावण्याची...\nसागरी जीवन म्हणजे सहनशक्तीपासून सगळ्याची कठोर कसोटी. नाविकांचं जगच वेगळं. त्यांच्या काही खास परंपरा, त्यांची विशिष्ट जीवनशैली, त्यांची भाषा हे सगळं आगळंच. मर्चंट नेव्हीतून रेडिओ ऑफिसर म्हणून निवृत्त झालेले नितीन लाळे यांचं ‘बोटीवरून’ हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलं आहे. नेव्हीतले अधिकारी म्हणून विलक्षण वेगळं जग त्यांनी अनुभवलं आणि तेच त्यांनी पुस्तकरूपात मांडलं आहे. नेव्हीत काम करताना त्यांची अक्षरश- जगभर भ्रमंती झाली आणि भन्नाट अनुभव आले. काही गोड, काही कडू. त्यांनी सुवेझ कालव्यातून प्रवास केला, रशियाला भेट दिली, शेजारच्या पाकिस्तानात जाऊन आले आणि जगानं वाळीत टाकलेल्या उत्तर कोरियाला जाण्याची संधीही त्यांना मिळाली. कधी त्यांना समुद्रानं प्रेमळ, तर कधी रौद्र रूप दाखवलं. ‘बोटीवरून’ या सगळ्या अनुभवांची माहिती देतं. त्याशिवाय फार परिचित नसलेल्या; किंबहुना अजिबातच कल्पना नसलेल्या पाणबुड्यांच्या जागाची ओळखही लाळे यांनी थोडक्‍यात करून दिली आहे. सागरी जीवन जेवढं आकर्षक, तेवढंच धोक्‍याचंही असल्याची कल्पना त्यांच्या लेखनातून येते. पुस्तकातलं काही लेखन त्यांचं स्वत-चं, काही त्यांच्या पत्नीचं तर काही मित्रांनी सांगितलेल्या अनुभवांचं आहे. हे पुस्तक म्हणजे केवळ अनुभव नाहीत, तर त्याला इतिहासाच्या अभ्यासाची जोडही आहे. त्यामुळं ते वाचणं आनंददायी होतं.\nलाळे यांचे अनुभव वेगळेच आहेत. मुंबईच्या पिरपाँव (तुर्भे) जेटीवरून त्यांचा ऑइल टॅंकर निघत असताना सुटलेला सोसाट्याचा वारा, खराब झालेलं वातावरण आणि त्यातूनही क्षणभर दिसलेली माथेरानची डोंगररांग हा त्यांचा पहिला अनुभव. असा अनुभव घेणं खरोखरच दुर्मिळ. असाच एक अनुभव पाकिस्तानच्या कराचीजवळच्या बिन कासीम बंदराचा. भारताबरोबर कायम शत्रुत्वानं वागणाऱ्या पाकिस्तानाच्या वागणुकीवर लाळे यांनी हा लेख लिहिला आहे. भारतीय जहाजावर केलेलं डेकोरेशन उतरवण्याचा आदेश देणारा पाकिस्तानी पायलट आणि नंतर बंदरातील अधिकाऱ्यांची वागणूक यावर लाळे यांनी लेखन केलं आहे. सर्वसामान्यांना कधीच राजकारणाशी देणं-घेणं नसतं. त्यांना सलोखा हवा असतो; पण सत्तेपुढं चालत नाही. मात्र, तरीही सर्वसामान्यांची वागणूक आपुलकीचीच असते, असं ते सांगतात. जगानं वाळीत टाकलेल्या जहाल उत्तर कोरियाच्या सफरीबाबत स्मिता लाळे यांनी अनुभव सांगितले आहेत. कम्युनिस्ट देशांतल्या २०-२५ वर्षांपूर्वीच्या संशयी आणि करड्या वातावरणाची झलक या लेखात दिसते. त्यानिमित्तानं कोरियाच्या फाळणीचा संदर्भही समजतो. त्या देशातली परिस्थिती आणि एकूण चित्र सामोरं येतं. नाविक आणि वादळ यांचा कधी तरी संबंध येणारच. त्या संदर्भातील एक लेखही आहे.\n‘इक्वेटर (विषुववृत्त) क्रॉसिंग सेरेमनी’ हा पुस्तकातील एक मस्त लेख. व्यापारी जहाजांवर नोकरी करणाऱ्यांना विषुववृत्त ओलांडावं लागतं. प्रथमच हा प्रवास करणाऱ्यांसाठी जहाजांवर एक धमाल कार्यक्रम होतो. दंतकथांनुसार, ‘लॉर्ड नेपच्युन’ हा महासागरांचा सम्राट. विषुववृत्ताच्या आडव्या रेषेमुळं पृथ्वीवर उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध अशी दोन काल्पनिक साम्राज्यं निर्माण झाली. पण हे वृत्त ओलांडणाऱ्यांना ‘सम्राट’ शिक्षा देतो. अर्थात, हा प्रकार म्हणजे निव्वळ गंमत असते आणि ‘शिक्षा’ भोगल्यावर नवख्याला ‘इक्वेटोर क्रॉसिंग’चे सर्टिफिकेटही दिलं जाते. मग सायंकाळी जहाजावर धमाल पार्टी रंगते. ‘पाणबुड्यांच्या सहवासात’ हा वेगळाच लेख आहे. लाळे यांची भाषाशैली चांगली आहे. काही लेखांत त्यांनी तपशीलही दिले आहेत. ‘बोट’ वेगळी आणि ‘जहाज’ वेगळे हे या पुस्तकातून कळतं. जहाजावरचं आयुष्यच वेगळं आणि आव्हानात्मक. त्याला सामोरे जात हजारो नाविक आपलं काम पार पाडत असतात. प्रत्यक्षात जहाजप्रवास किती जणांना करता येईल, ही बाब अलहिदा; पण त्या जगात जाऊन येण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचायलाच हवं.\nपुस्तकाचं नाव - बोटीवरून\nलेखक - नितीन लाळे प्रकाशक - इंद्रनील प्रकाशन, कोल्हापूर (९५४५९८६३२१)\nपृष्ठं - २६०/ मूल्य - ३६० रुपये\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nआव्हान आपलेच; पण सतर्क राहायला हवे\nकबड्डी सातासमुद्रापार फार खेळली जात नसली, तरी प्रो-कबड्डीच्या माध्यमातून ती सातासमुद्रापार असणाऱ्या घराघरांत निश्‍चित पोचली आहे. ही स्पर्धा आशियाई...\nआजोबांच्या बागेतून प्रेरणा (पोपटराव पवार)\nहिवरेबाजार गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आमचं बागायती क्षेत्र आणि तिथं आजोबांनी लावलेली मोसंबीची बाग हे अनेक वर्षांपासून गावात येणाऱ्या...\nबाप-लेक (डॉ. वैशाली देशमुख)\nकुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं दुसऱ्याशी असलेलं नातं \"युनिक' असतं, खास असतं. त्यातलं वडील-मुलाचं नातं काहीसं धूसर, दूरस्थ वाटणारं. अनेक चौकटींमध्ये...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95.html", "date_download": "2018-08-19T02:44:05Z", "digest": "sha1:R3H6IAR5TMFKAWPT7GYMMTML4DDB3UUQ", "length": 23209, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | आजपासून राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » आजपासून राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन\nआजपासून राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन\n=तीन आठवड्यांचे कामकाज ठरले=\nमुंबई, [८ मार्च] – राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सोमवार, ९ मार्चपासून प्रारंभ होत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात रखडलेले विविध विषय आणि समस्यांना या अर्थसंकल्पात आता न्याय दिला जाईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचेही भारतीय जनता पार्टी-शिवसेना युती सरकारच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे.\nनव्याने स्थापन झालेल्या भाजपा-सेना युतीच्या सरकारचे या वर्षातले हे पहिलेच अधिवेशन आहे. आजवर महाराष्ट्रातील जनता आणि शेतकरी यांचे विविध प्रश्‍न सभागृहात जोरकसपणे लावून धरणारे आता सत्तेत आहेत. त्यामुळे राज्यासमोरील सर्व समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला जाण्याची शक्यता आहे.\n९ ते २६ मार्च असे तीन आठवड्याचे कामकाज सल्लागार समितीने ठरविले असले तरी २६ तारखेला पुन्हा काजकाज सल्लागार समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. यात कामकाज संपवायचे की आणखी पुढे वाढवायचे याबाबत निर्णय होईल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे ९ मार्च रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे विधिमंडळात अभिभाषण होणार आहे. त्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते आर. आर. पाटील, शिवसेनेचे बाळा सावंत आणि गोविंदराव पानसरे यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. इतर दिवशी विविध आयुधांच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्‍नासाठी वेळ दिला जाणार आहे.\nया अधिवेशनात महाराष्ट्र महानगरपालिका व नगर परिषदा (सुधारणा) विधेयक २०१५, महाराष्ट्र पोलिस (सुधारणा) विधेयक २०१५, नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्रीहुजूर, अपचलनगर साहिब (सुधारणा) विधेयक २०१५, विद्यापीठाच्या प्रकुलगुरूंच्या नियुक्तीच्या कालावधीत वाढ करून तो १२ महिन्यांवरून १८ महिने करणारे महाराष्ट्र विद्यापीठ (सुधारणा) विधेयक २०१५ हे चार अध्यादेश विधेयकात रूपांतरित करण्यासाठी सभागृहासमोर सादर केले जाणार आहेत.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\n=सीमावादावर तोडगा इतका सोपा नाही : चीनची प्रतिक्रिया= बीजिंग, [८ मार्च] - भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमावादाचा प्रश्‍न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/stent-price-cut-useful-decission-of-union-ministery-heart-decease-treatment-will-get-cheaper-1631091/", "date_download": "2018-08-19T01:44:53Z", "digest": "sha1:IR6W6QN324SDNDSASRXS2JKOUGGZXYLY", "length": 12446, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Stent price cut useful decission of union ministery heart decease treatment will get cheaper | स्टेंटच्या किंमतीत घटल्या | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nहृदयरोगावरील उपचार होणार स्वस्त\nआजारपण आणि त्यासाठी येणारा खर्च ऐकला की सामान्यांच्या तोंडचे पाणीच पळते. हृदयरोग ही आता अतिशय सामान्य समस्या झाली आहे. हृदयरोग झाल्यावर हृदयात घालण्यात येणाऱ्या स्टेंटच्या किंमती आवाक्याबाहेरच्या असल्याने अनेकांपुढे यक्षप्रश्न उभा राहतो. पण आता या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हृदयात घालण्यात येणाऱ्या स्टेंटची किंमत कमी करण्यात आली असून त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.\nमागील वर्षी वाढविण्यात आलेल्या या स्टेंटच्या किंमतीत कपात करण्यात आल्याने देशातील नागरिकांचा आरोग्यसेवेवरील खर्च काही प्रमाणात का होईना कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून ही किंमत कमी करण्यात आली असून त्याबाबतचा अधिकृत नियम जाहीर करण्यात आला आहे. आता ड्रग एल्यूटींग स्टेंटची (डीईएस) किंमत २७,८९० रुपये करण्यात आली आहे. याआधी या स्टेंटची किंमत २९,६०० रुपये होती. याशिवाय अँजिओप्लास्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या कॅथेटर, बलून्स आणि गाईड वायर्स यांच्या किंमतीतही घट करण्यात आली आहे. तर बेअर मेटल स्टेंटची किंमत २६० रुपयांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे हा स्टेंट आता ७,६६० रुपयांना मिळणार आहे.\nनुकत्यात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात स्टेंटच्या किंमती कमी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार हानिर्णय तत्काळ घेण्यात आला आहे. नव्याने ठरविण्यात आलेली स्टेंटची किंमत ३१ मार्च २०१९ पर्यंत लागू असेल असेही केंद्राकडून सांगण्यात आले आहे. अनेकदा जवळच्या माणसाचा जीव वाचायला हवा यासाठी इकडून-तिकडून पैसा जमवलाही जातो. मात्र नंतर त्याची परतफेड करता करता नाकात दम येतो. पण केंद्राच्या या निर्णयामुळे या लोकांचा खर्च आता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/struggles-in-comedy-industry-says-actress-shreya-bugde-1631420/", "date_download": "2018-08-19T01:44:49Z", "digest": "sha1:BW7RTRRYPCOIWTVXXKLC5632G2FLS5A2", "length": 15618, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "struggles in comedy Industry says Actress Shreya Bugde | मनोरंजन क्षेत्राच्या वाटेवर काचा गं.. | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nमनोरंजन क्षेत्राच्या वाटेवर काचा गं..\nमनोरंजन क्षेत्राच्या वाटेवर काचा गं..\nकेवळ कलाकार म्हणून मर्यादित न राहता या नाटकाने माणूस म्हणून घडायला शिकवले.\n‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमात मंगळवारी अभिनेत्री श्रेया बुगडे हिने रसिकांशी संवाद साधला. यावेळी तिने रंगभूमीवरील नव्या आव्हानांबाबत होतकरू अभिनेत्रींना सजग केले. (छाया : दीपक जोशी)\nअभिनेत्री श्रेया बुगडे हिचा नवोदित अभिनेत्रींना सावध राहण्याचा सल्ला\nकास्टिंग काऊचसारखे प्रकार आजही मनोरंजन क्षेत्रात होत आहेत. आपल्या बाबतीत हा प्रकार होऊ नये यासाठी सतर्क राहण्याची जबाबदारी नवीन होतकरू अभिनेत्रींनी घ्यायला हवी. समाजमाध्यमांवर या विषयी उघडपणे बोलल्या जाणाऱ्या गोष्टींमधून योग्य तो धडा घेऊन या क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरणे महत्त्वाचे आहे, असे मत अभिनेत्री श्रेया बुगडे हिने ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमात व्यक्त केले. केसरी प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ हा कार्यक्रम ठाण्यातील टीप-टॉप प्लाझा येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. ‘केसरी टूर्स’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ हा कार्यक्रम लागू बंधू ज्वेलर्स यांच्या सहकार्याने पार पडला.\n‘वाटेवरती काचा गं’ या नाटकात लहानपणी भूमिका साकारली होती. या नाटकात लहान मुलांच्या लैंगिक शोषणासारखा महत्त्वाचा विषय हाताळला गेला होता. हा विषय त्या काळाप्रमाणेच आताच्या काळातही तितकाच महत्त्वाचा ठरतो. केवळ कलाकार म्हणून मर्यादित न राहता या नाटकाने माणूस म्हणून घडायला शिकवले. विशिष्ट वयोगटात ज्या गोष्टी सांगणे महत्त्वाचे असते त्या गोष्टी लहान वयात केलेल्या या नाटकातील कामामुळे समजल्या, असे मत अभिनेत्री श्रेया बुगडे हिने या कार्यक्रमात व्यक्त केले.\nआपल्याकडे विनोदाचे काही पैलू असतात. विनोदी अभिनयासाठी लागणारी कोणतीही शारीरिक घडण नसल्यास या विनोदी भूमिका साकारणे कठीण असते. ‘चला हवा येऊ द्या’च्या निमित्ताने लोकांना माझ्या विनोदाचा वेगळा रंग अनुभवायला मिळाला. कलाकारही वेगवेगळ्या मानसिक अवस्थेतून जात असतात. आयुष्यात एखादी दुख:द घटना घडल्यावर विनोदातून प्रेक्षकांना हसवणे आव्हानात्मक असले तरी कोणतीही भूमिका साकारण्यासाठी चेहऱ्याला रंग लागल्यावर दु:खाचे बटण बंद करावे लागते.\nप्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे ठरवल्यावर ही जबाबदारी पूर्ण करण्याचे भान कलाकाराला असायला हवे, असे विनोदाविषयी बोलताना श्रेयाने सांगितले. ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेत तीन वर्षे विनोदी भूमिका साकारल्यानंतर आता अभिनेत्री म्हणून काही तरी अनोखी भूमिका साकारण्याची इच्छा तिने ‘व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमात व्यक्त केली.\nपरदेश दौऱ्यात तांत्रिक अडचणी\nभविष्यातील भूमिकांविषयी विचारले असता, विनोदी अभिनयाव्यतिरिक्त स्मिता पाटील यांनी साकारलेल्या भूमिकांसारखा अभिनय करायला आवडेल, असेही तिने सांगितले. ‘चला हवा येऊ द्या’ परदेश दौरा या मालिकेसंबंधी प्रेक्षकांच्या नाराजीविषयी मत व्यक्त करताना परदेश दौऱ्यात चित्रीकरणादरम्यान तांत्रिक बाबींची अडचण जाणवते. त्यामुळे जे प्रदर्शित करायचे असते ते अनेकदा प्रेक्षकांसमोर मांडण्यात अडथळे येतात. मात्र या कार्यक्रमाचा परदेश दौरा पूर्ण झाल्यावर दर्जात्मक कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येईल, अशी ग्वाही तिने ‘लोकसत्ता ‘व्हिवा लाऊंज’च्या मंचावर दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/loksatta-oratory-competition-in-thane-2-1193674/", "date_download": "2018-08-19T01:44:44Z", "digest": "sha1:D7HPOMABDERS6WDY3NUFQVDLPH4ZAYCO", "length": 14578, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ठाणे विभागाच्या पहिल्या फेरीत तरुण वक्त्यांचे विचार मंथन | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nठाणे विभागाच्या पहिल्या फेरीत तरुण वक्त्यांचे विचार मंथन\nठाणे विभागाच्या पहिल्या फेरीत तरुण वक्त्यांचे विचार मंथन\nसंविधानात असलेली समानता प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करून वर्तमानात वर्तन केले\nसंविधानात असलेली समानता प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करून वर्तमानात वर्तन केले तर आजचा वर्तमान इतिहासाच्या पानावर लिहिला जाईल.. स्मार्टसिटीत राहणाऱ्या लोकांचे विचारही स्मार्ट असायला हवे. धर्मातून हिंसा व्हावी असे कोणताही धर्म सांगत नाही, त्यामुळे मानवतेचा धर्म समानतेचा संदेश देशात प्रस्थापित करेल आणि विधायक कार्याला बळ मिळेल.. सेल्फी आत्मपरीक्षण आणि स्वत:ची ओळख करून देणारा असावा. चुकांची पुनरावृत्ती न होऊ देणारा हा उद्याचा सेल्फी आजच्या सेल्फीपेक्षा कसा उत्कृष्ट असेल अशा विविध मुद्दय़ांना स्पर्श करत ‘लोकसत्ता’ वक्ता दशसहस्रेषु स्पर्धेच्या ठाणे विभागाच्या पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांची वाट मोकळी केली. ठाण्यातील ज्ञानसाधना विद्यानिकेतन शाळेत पार पडलेल्या ठाणे विभागाच्या पहिल्या फेरीत महाविद्यालयीन तरुण, तरुणींनी आपली उत्स्फूर्त मते मांडली.\nठाणे शहरासोबत पनवेल, गोवेली अशा विविध भागांतील ४० महाविद्यालयीन विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. प्राध्यापिका रेखा मैड आणि शारदाश्रम तांत्रिक विद्यालयाच्या शिक्षिका विभावरी दामले यांनी स्पर्धकांचे परीक्षण केले. वक्तृत्व स्पर्धेत आशय आणि व्यासंग महत्त्वाचा असतो. विषयाचा सर्वसाकल्याने विचार करणे गरजेचे असते. वक्तृत्व स्पर्धेत नाटकासारखा अभिनय नसावा. वक्तृत्व हे एक शास्त्र आहे असे स्पर्धकांना मार्गदर्शन करत प्रा.रेखा मैड यांनी ‘लोकसत्ता’ने विद्यार्थ्यांना विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध केले याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार मानले. ‘जनता सहकारी बँक’ पुणे आणि ‘तन्वी हर्बल प्रोडक्ट्स’ या स्पर्धेचे प्रायोजक असून सिंहगड इन्स्टिटय़ूट, मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस, इंडियन ऑइल, इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलेपमेंट यांचे स्पर्धेस सहकार्य लाभले. युनिक अकॅडमी आणि स्टडी सर्कल या स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत.\nठाणे विभाग अंतिम फेरीसाठी निवड झालेले स्पर्धक\nप्रज्ञा पोवळे – जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे\nस्वानंद गांगल – व्ही.पी.एम. टीएमसी लॉ महाविद्यालय, ठाणे\nराजश्री मंगनाईक – के.एल.ई. महाविद्यालय, कळंबोली\nअविनाश कुमावत – सीएचएम महाविद्यालय, उल्हासनगर\nरिद्धी म्हात्रे – पिल्लई कॉलेज ऑफ आर्ट्स महाविद्यालय, पनवेल\nनम्रता चव्हाण – बिर्ला महाविद्यालय, कल्याण\nनिवृत्ती गणपत – सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापूर\nराहुल धामणे – जीवनदीप शिक्षण संस्था गोवेली महाविद्यालय, कल्याण\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nउत्स्फूर्ततेचीही तालीम करावी लागते – शफाअत खान\nतरुणाईचा विचाररूपी सुसंवाद खेळीमेळीत अभिव्यक्त\nनाशिकचा विवेक चित्ते ‘वक्ता दशहस्रेषु’\nवाक् यज्ञाची आज महाअंतिम फेरी..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-19T01:24:33Z", "digest": "sha1:LCISCM2YEGG3ND6UVDD3TE7UR24HILEN", "length": 8024, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिग्विजय सिंह दिल्लीतून आयटम घेऊन आले-भाजपा नेत्याची जीभ घसरली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदिग्विजय सिंह दिल्लीतून आयटम घेऊन आले-भाजपा नेत्याची जीभ घसरली\nभोपाळ : भाजपा खासदार मनोहर उंटवाल यांनी नर्मदा यात्रा करणाऱ्या काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशसाठी काहीच केले नाही. ते फक्त दिल्लीतून आयटम घेऊन आले, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. या विधानावरुन टीका होताच उंटवाल यांनी सारवासारव करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.\nकाँग्रेस नेते दिग्विजय सिंह हे नर्मदा यात्रेत सहभागी झाले होते. नर्मदा यात्रेत मध्य प्रदेश सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे गोळा केले आहेत. लवकरच हे पुरावे जनतेसमोर आणू, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले होते. दिग्विजय सिंह यांची ३ हजार किलोमीटरची नर्मदा यात्रा ९ एप्रिल रोजी संपली. नरसिंहपूर जिल्ह्यात ही यात्रा संपली. ७० वर्षीय दिग्विजय सिंह आणि त्यांची पत्नी अमृता यांनी ही यात्रा केली होती. मध्य प्रदेशमधील शिवराज सरकारकडून ५ साधूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याच्या निर्णयावरही दिग्विजय सिंह यांनी टीका केली होती.\nदिग्विजय सिंह यांच्या टीकेचा भाजपा खासदार मनोहर उंटवाल यांनी एका कार्यक्रमात समाचार घेतला. मात्र, टीका करताना त्यांची जीभ घसरली. ‘दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशसाठी काहीच केले नाही. ते दिल्लीतून एक आयटम घेऊन आले आणि नर्मदा यात्रेवरही निघून गेले. आता त्यांना साधूसंताना लाल दिवा देण्यावर आक्षेप आहे, असे बेताल विधान त्यांनी केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदाऊदने दिली शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची सुपारी\nNext articleसातारा : खटाव तालुक्‍यात पाण्यासाठी वणवण\nकेरळातील नागरीकांसाठी गुगलची खास सोय\nलता मंगेशकर यांची अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nआपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला\nनोटबंदी आणि जीएसटीमुळे छोटे उद्योग साफ कोलमडले\nपाणी समस्येबाबत आयआयटी खरगपुर मध्ये संशोधन केंद्र\nपंतप्रधानांनी केली पूरग्रस्त केरळची हवाई पाहणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2018-08-19T02:27:36Z", "digest": "sha1:QFD3OE46TRTJWIYO3ZTSVVAJDA37YRPU", "length": 14727, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "हिंजवडीत बेकायदेशीर सुरु असलेल्या हुक्का पार्लवर कारवाई - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Chinchwad हिंजवडीत बेकायदेशीर सुरु असलेल्या हुक्का पार्लवर कारवाई\nहिंजवडीत बेकायदेशीर सुरु असलेल्या हुक्का पार्लवर कारवाई\nहिंजवडी, दि. ७ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या हॉटेल कॅसिनोयो येथील हुक्का पार्लरवर धाड टाकून हिंजवडी पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.\nहिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी कॅसिनोयो हॉटेलच्या व्यवस्थापक यतीन दिनेश शहा (वय २८), मोहित शाम दुर्गे (वय २१), श्रीकांत मारुती बागडे (वय ३९) आणि ओंकार सुतार (सर्व रा. बावधन, पुणे) या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी एका खबऱ्या मार्फत हिंजवडी पोलिसांना बावधन येथील हॉटेल कॅसिनोयो मध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. यावर हिंजवडी पोलिसांनी कॅसिनोयो हॉटेलवर धाड टाकली. पोलिसांनी हॉटेलमधून हुक्काचे साहित्य जप्त केले आहे. तसेच हॉटेल कॅसिनोयोच्या व्यवस्थापकासह तिघांवर बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.\nPrevious articleठाण्याचे सुपूत्र मेजर कौस्तुभ राणे शहीद\nNext articleतामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांचे निधन\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे पोस्टर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nमाजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन\nपराभव दिसत असल्याने भाजपकडून एकत्रित निवडणुकीचे बुजगावणे – पृथ्वीराज चव्हाण\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nभारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nचिंचवडमधील मोफत महाआरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nथेरगावमधील कमल काळे यांचे अल्पशा अजाराने निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://yakshaprashna-yaksha.blogspot.com/2008/06/blog-post.html", "date_download": "2018-08-19T02:31:13Z", "digest": "sha1:KN6MQIFG44E7Q423VG2R52HEC5ZZPLPC", "length": 1796, "nlines": 39, "source_domain": "yakshaprashna-yaksha.blogspot.com", "title": "yakshaprashna: गुलजारान्च्या कवीता १} मोसम", "raw_content": "\nगुलजारान्च्या कवीता १} मोसम\nपावसाळा येतो तेन्व्हा पाण्यालाही फ़ुटतात पाय\nभीन्तीनाही टकरा देत ते गल्ल्यामधून धावू लागते\nआणी उसळ्या मारू लागते जोराजोरात\nखेळात जीन्कून आलेल्या मुलान्सारखे\nखेळात जीन्कून जेन्व्हा येतात गल्लीतली मुले\nकापडी बूट पायात घालून नाचत\nउसळी मारणार्या चेन्डु प्रमाणे तेही\nभीन्तीना टकरा देत धावू लागतात\nगुलजारान्च्या कवीता १} मोसम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-08-19T02:13:14Z", "digest": "sha1:3HFEESSLLPOW5BOHZQLRTWL56VXYEUWT", "length": 16334, "nlines": 131, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "धार्मिक स्थळे | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसंत गजानन महाराज, शेगाव\nबालाजी मंदिर, व्यंकटगिरी, बुलढाणा\nसैलानी बाबा दर्गा, सैलानी\nश्री क्षेत्र बुधनेश्वर, मढ\nसंत गजानन महाराज, शेगाव\n“श्री” गजानन महाराजांचे समाधी मंदिर मध्यभागी असून परिसराच्या ‘ उत्तर व पश्चिम ‘ दिशेस दोन भव्य प्रवेशव्दारे आहेत.\nअवघ्या ३२ वर्षांच्या अवतारकार्याव्दारे आध्यात्मिक जगतात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या संत सत्पुरुष “श्री” नी १९०८ साली, त्यांच्या अवतार समाप्तीचे संकेत देताना ” या जागी राहील रे ” असे सांगत ज्या ठिकाणी निर्देश केला त्याच जागेवर आज “श्री” चे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले आहे. “श्री” च्या समक्ष व संमतीने निर्माण झालेल्या या समाधी मंदिराच्या भुयारात जिथे श्री. हरी पाटलांनी शिला ठेवली होती तिथे “श्री” ची संजीवन काया “समाधिस्थ” आहे.\nपंढरपूर हे संतांचे माहेर घर, तर शेगांव हे भक्तांचे \nसंतांजवळ सर्व जातीपंथाचे भक्त अमन शांती मिळावी म्हणून जातात. गुरू हे तत्व आहे, पवित्र जीवन ते संत. श्रध्दा व भावाची दृढता ते भक्त. “श्रीं” चे समाधी मंदिर अत्यंत आकर्षक अशा संगमरवरी बांधणीतून घडविलेले असून थेट दर्शन तसेच श्री मुखदर्शनाव्दारे भक्तजनांना आपल्या आराध्य दैवताचे अलौकिक रूप पाहता येते. गाभाऱ्यासमोरील प्रशस्त, मोकळ्या जागेतून श्री गजानन महाराजांचे ‘डोळा भरून‘ दर्शन घेता येते. समाधी मंदिराच्या बाहेरील बाजूस नानाविध देवीदेवतांची अप्रतिम शिल्पे कोरण्यात आली आहेत.\n“श्रीं” चे दर्शन घेऊन भुयारातून भक्त श्रीराम मंदिरात प्रवेश करतात, अशी रचना करण्यामागे एक विशिष्ट हेतू आहे; संतांकडे गेल्यावर संत भक्तांना देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवितात. म्हणून महाराजांचे दर्शन घेऊन भुयारातून बाहेर पडल्यावर श्री गजानन महाराज संजीवन समाधी स्थानाच्या वरील बाजूस सुवर्णमयी प्रभावळीतून साकारलेल्या श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्र, सीतामाई व लक्ष्मण यांच्या संगमरवरी आकर्षक व विलोभनीय मूर्तीचे दर्शन होते. या मंदिराचे प्रवेशव्दार तसेच गाभाऱ्यातील काही भाग सुवर्णपत्र्याने मढविलेला आहे. येथेच श्रींच्या नित्य वापरातील पादुका तसेच चांदीचे मुखवटेही आहेत. हे चांदीचे मुखवटे श्रींच्या पालखी सोहळयामध्ये भक्तदर्शनार्थ ठेवले जातात.\nश्रींच्या समाधीचे दर्शन घेऊन, पायऱ्या चढून वर येताच पाषाणातून कोरलेल्या कलाकुसरयुक्त नक्षीदार कमानी आणि डौलदार खांबांवर साकारलेल्या भव्य सभामंडपात श्री गजानन विजय ग्रंथातातील श्रींचे विविध लीला प्रसंग चित्ररूपाने साकारलेले दिसतात.पूर्वीच्या दगडाच्या खांबावर रंग चढवल्याने त्या अधिक आकर्षक दिसतात. याच सभामंडपात श्रीराम मंदिर तसेच दासमारुतीचे छोटे परंतु आकर्षक मंदिर दृष्टीस पडते.\nबालाजी मंदिर, व्यंकटगिरी, बुलढाणा\nबुलढाणा येथील राजूरघाटाच्या निसर्गरम्य परिसरात व्यंकटगिरी बालाजी चे भव्य मंदिर आहे.\nतिरूमला येथील बालाजीची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली असून परिसरात डोंगर आहेत.\nव्यंकटगिरी राजूरघाट परिसरातील बालाजी मंदिराच्या प्रांगणात हनुमानजीची २१ फूट उंच मूर्ती आहे.\nबुलढाणा येथील राजूरघाटाच्या निसर्गरम्य परिसरात धम्म गिरी, बुलढाणा आहे.\nमेहकर तालुका हा अजिंठा पर्वतरांगामध्ये स्थित आहे. शहराजवळील पैनगंगा नदी वाहते. मेहकर येथे भगवान शारंगधर बालाजीचे मंदिर 120 वर्षांहून जुने आहे. बालाजींच्या शिल्प सोबत सापडलेल्या तांबे, पितळ, सोने या धातूंत कोरलेले शिलालेख व जडजवाहीर आता ब्रिटीश संग्रहालय, इंग्लंडमध्ये आहेत. हे आशियातील भगवान बालाजीचे सर्वात मोठे शिल्प आहे.ही मूर्ती एकाच काळ्या दगडात बनविली आहे. भगवान बालाजीसाठी दरवर्षी उत्सव होत असतो.\nदेवळगांव हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर आहे. देवळगांवमध्ये जुने बालाजी मंदिर आहे व ते महाराष्ट्राचे “तिरुपति” म्हणूनही ओळखली जाते. १६६५ मध्ये राजे जगदेवराव जाधव यांनी हे मंदिर बांधले आहे.\nदरवर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘बालाजी महाराज यात्रा’ नावाचा एक स्थानिक उत्सव असतो. ‘लाथा मंडपोत्सव’ हे ह्या यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे. भगवान बालाजींच्या मंदिरासमोर ४२ ‘मंडप २१ लाकडाचे खांबाच्या सहाय्याने उभे केले आहे. हे लाकूड खांब साग लाकडापासून बनविले आहेत. प्रत्येक स्तंभाची उंची 30 फुट आहे आणि व्यास 1.0 फूट आहे.\nसैलानी बाबा दर्गा, सैलानी\nचिखली हे बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव आहे. रेणुका देवी चिखलीची देवता आहे. रेणुका देवीचे मंदिर शहराच्या मध्यभागी आहे. मंदिर एक आश्चर्यकारक स्मारक आहे. चैत्र पोर्णिमा एक शुभ दिन आहे जेव्हा रेणुका देवी “यात्रा” आयोजित केली जाते. चिखली मध्ये, जुन्या शहरातील भगवान शिव मंदिर पाहण्याची आणखी एक जागा आहे. या ठिकाणाचा सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे महाजनचे जुने लाकूड आणि खडकांमध्ये तयार केलेल्या 100 पेक्षा जास्त खोल्या असलेले एक मोठे घर आहे\nश्री क्षेत्र बुधनेश्वर, मढ\nश्री क्षेत्र बुधनेश्वर येथे पैनगंगा नदीचे उगमस्थान आहे. आख्यायिका नुसार पैनगंगा चे महात्म्य असे सांगण्यात आले आहे की पूर्वी एकेकाळी सह्याद्री पर्वतावर गंगाजलाने भरलेला ब्रह्मदेवाचा कमंडलू सांडला तेव्हा पासून हे स्थान कुंडीका तीर्थ या नावाने प्रसिद्ध आहे. येथे एक शिलामय गृह आहे.\nबुलढाणा शहरामधील नांदुरा तालुक्यात 105 फूट उंचीची सर्वात मोठी भगवान हनुमानाची मूर्ती आहे.\nशहरातील हे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे भगवान हनुमानाची मूर्ती पांढऱ्या संगमरवरी खडकाची असून योग्य ठिकाणी वेगवेगळ्या रंगांचा वापर केला जातो.\nभगवान हनुमानच्या हाताला गदा आहे आणि उजवा हात भाविकांना आशीर्वाद देत आहे.\nहि मूर्ती राष्ट्रीय महामार्ग क्र. वर ६ आहे.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=921", "date_download": "2018-08-19T02:22:16Z", "digest": "sha1:VWBMKNIYYNMGFZQN6HVECRL7TT5HHG4T", "length": 7937, "nlines": 57, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | बॅंक कर्मचार्‍यांचा संप, मोर्चाही काढला, व्यवहार ठप्प", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nबॅंक कर्मचार्‍यांचा संप, मोर्चाही काढला, व्यवहार ठप्प\nदेशभर १० लाख कर्मचार्‍यांचा सहभाग, मोठा नफा मिळूनही केवळ दोन टक्के वेतनवाढ\nसौरभ बुरबुरे, किशोर पुलकुर्ते 1029 Views 31 May 2018 व्हिडिओ न्यूज\nलातूर: नऊ संघटनांचे सुमारे दहा लाख बॅंक कर्मचारी आज देशव्यापी संपात उतरले. लातुरात या कर्मचार्‍यांनी मोर्चा काढला आणि शाहू महाविद्यालयाजवळील एसबीआय बॅंकेच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. या कर्मचार्‍यांनी बॅंकांना मोठा नफा मिळवून देऊनही केवळ दोन टक्के वेतनवाढ केली याचा निषेध या कर्मचार्‍यांनी केला. आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला न देता त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना निवेदन सादर केले. आजलातूरचे संपादक रवींद्र जगताप, दीपरत्न निलंगेकर, बाळ होळीकर, हनमंत गायकवाड यांनी ही निवेदने स्विकारली. बॅंक कर्मचार्‍यांचे नेते धनंजय कुलकर्णी, उत्तम होळीकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.\nबॅंक कर्मचार्‍यांनी या देशातल्या अर्थव्यवस्थेला आकार दिला. पण मोठ्या लोकांचे कर्ज मोठ्या प्रमाणावर थकीत आहे. सत्तेत बसलेल्या काही लोकांनी केलेली लूट आहे. पण सामान्य माणसाला वेगवेगळ्या करातून नागवले जात आहे. जाणून बुजून सरकार बॅंक कर्मचार्‍यांवरही अन्याय करीत आहे, सरकारने जणू हे आव्हानच दिले आहे असाही आरोप धनंजय कुलकर्णी यांनी केला. दोन दिवस बॅंका बंद राहणार असल्याने देशभरातील उलाढालींवर विपरीत परिणाम होत आहे.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-08-19T01:27:27Z", "digest": "sha1:DU2OSCIFBAP6HMVQSFDP4LZDULIRKG4Z", "length": 7544, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ट्राजान - विकिपीडिया", "raw_content": "\nमार्कस उल्पियस नर्व्हा ट्रैआनस तथा ट्राजान (सप्टेंबर १८, इ.स. ५३:इटालिका - ऑगस्ट ९, इ.स. ११७) हा तथाकथित पाच शहाण्या रोमन सम्राटांपैकी दुसरा होता.\nत्याने इ.स. ९८ ते मृत्यूपर्यंत राज्य केले. त्याच्या राज्यकाळात रोमन साम्राज्याचा विस्तार आफ्रिका, युरोप व आशिया या खंडांत झाला. इ.स. १०१मध्ये त्याने दाशियाचे राज्य जिंकले व तद्नंतर सध्याचे जॉर्डन व सौदी अरेबियाचा काही भाग जिंकला. ट्राजानच्या र्काळात रोमन साम्राज्य इंग्लंड पासून इराक व फ्रान्सपासून लिबिया व इजिप्तपर्यंत पसरलेले होते.\nइ.स. ११७मध्ये लढाईत असताना त्याचा जलोदराने मृत्यू झाला.\nअँटोनियस पायस · ऑगस्टस · ऑरेलियन · कालिगुला · कॉन्स्टन्टाईन पहिला, रोमन सम्राट · कॉन्स्टान्शियस क्लोरस, रोमन सम्राट · कॉन्स्टान्शियस दुसरा, रोमन सम्राट · कॉन्स्टान्स · कोमॉडस · क्लॉडियस · गॅल्बा · जुलियस सीझर · जोव्हियन · ज्युलियन, रोमन सम्राट · टायटस · ट्राजान · डोमिशियन · टायबीअरिअस · थियोडोसियस पहिला · नर्व्हा · नीरो · नेपोटियानस · पर्टिनॅक्स · पेट्रोनियस मॅक्झिमस · फ्लाव्हियस ऑनरियस · फ्लाव्हियस व्हॅलेरियस सेव्हेरस · माजोरियन · मार्कस ऑरेलियस · मार्कस साल्व्हियस ओथो · मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस · मॅक्झेंटियस · मॅक्रिनस · मॅक्सिमिनस · रोमन सम्राट · लिसिनियस · लुसियस व्हेरस · व्हिटेलियस · व्हॅलेंटिनियन पहिला · व्हॅलेंटिनियन तिसरा · व्हॅलेन्स · व्हेस्पासियन · सेप्टिमियस सेव्हेरस · हेड्रियान\nइ.स. ५३ मधील जन्म\nइ.स. ११७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मे २०१८ रोजी १७:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.wysluxury.com/montana/private-jet-charter-billings/?lang=mr", "date_download": "2018-08-19T02:32:32Z", "digest": "sha1:5CQXROM4IAZB2LO663527YUFCOQXCLH2", "length": 15504, "nlines": 86, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "Private Jet Charter Billings, MT Aircraft Plane Rental Service Near MePrivate Jet Air Charter Flight WysLuxury Plane Rental Company Service", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nपासून किंवा मोन्टाना प्लेन भाड्याने कंपनी जवळ खाजगी जेट सनद उड्डाणाचा\nसेवा आम्ही ऑफर यादी\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nखासगी जेट सनद उड्डाणाचा वि. प्रथम श्रेणी व्यावसायिक एयरलाईन\nआम्ही तुम्हाला आमच्या खाजगी जेट एअर चार्टर बिलैंग्स मोन्टाना उड्डाण सेवा दर तुलना सूचित. हे व्यावसायिक विमानांमध्ये यांनी उद्धृत दर पेक्षा खूपच कमी आहे.\nआम्ही अशा कमी दरात व्यवस्थापित करू कसे\nमोठा ऑपरेटर विपरीत, आम्ही एक मर्यादित आसन क्षमता आहे की लहान जेट्स आहे. या जेट्स प्रति उड्डाण किलोमीटर खूप कमी इंधन वापर आणि एक अत्यंत कमी खर्चात आमच्या ही उड्डाणे येथपासून चालवतात आम्हाला परवानगी. मात्र, या आम्ही सेवा तडजोड याचा अर्थ असा नाही. बिलैंग्स टन भाडे आमच्या खाजगी विमानात शेवटच्या मिनिटात जागा आरक्षित केली आहे जे विचारा. ते सेवा आम्ही ऑफर व्यावसायिक उड्डाणे व्यवसाय वर्ग विभागात की ते समान आहे ते तुम्हाला सांगतील की. जास्तीत जास्त लोकांना आता त्यांच्या त्वरित उड्डाण आवश्यकता आम्हाला अवलंबून का हे आहे.\nजवळच्या जेट सार्वजनिक आणि खाजगी धावपट्टी यादी लोगान विमानतळावर फील्ड विमानचालन हवाई वाहतूक करणारे हवाई परिवहन बिलैंग्स also known as Yellowstone County, http://www.flybillings.com/\nमाझे क्षेत्र सुमारे करण्याचा सर्वोत्तम गोष्ट वरच्या रात्रीचे समावेश, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स पुनरावलोकन\nआम्ही आपला अभिप्राय आवडेल संबंधित आमच्या सेवा\nरेटिंग अजून कुणीही बाकी. प्रथम व्हा\nआपले रेटिंग जोडा एक तारा क्लिक करा\n5.0 पासून रेटिंग 4 पुनरावलोकने.\nमी अटलांटा खासगी जेट चार्टर ग्राहक सेवा प्रभावित करणे सुरू धन्यवाद सर्वकाही इतका - मी पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक\nसर्व काही परिपूर्ण होते - सुधारण्यासाठी काहीही. खुप आभार\nअनुभव सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रथम वर्ग होता.\nही ट्रिप तरल रोजी सेट केले होते आणि उत्तम प्रकारे साधले होते. अप्रतिम काम आणि एक उत्कृष्ट उड्डाण\nखासगी सनद जेट बुक\nखाजगी जेट सनद खर्च\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nखासगी जेट सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ | रिक्त लेग प्लेन भाड्याने कंपनी\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nप्रकाश खाजगी जेट सनद\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nखासगी जेट एअर सनद उड्डाणाचा लाफीयेट, लाके चार्ल्स, LA प्लेन भाड्याने\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=922", "date_download": "2018-08-19T02:22:13Z", "digest": "sha1:J3OKSTHJTOQEGWVF2E22A37Y6FERYFQO", "length": 9388, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | शिव्यांची डिक्श्नरी वाचणारा वाहतूक पोलिस भंडारे निलंबित", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nशिव्यांची डिक्श्नरी वाचणारा वाहतूक पोलिस भंडारे निलंबित\nनगरसेवक शिवकुमार गवळी यांच्या प्रयत्नामुळे पिडीत-दलिताला मिळाला न्याय\nसौरभ बुरबुरे, किशोर पुलकुर्ते 4907 Views 31 May 2018 व्हिडिओ न्यूज\nलातूर: चर्मकार समाजाच्या गरीब गटई कामगाराला शिवीगाळ करून अपमानित करणारा वाहतूक पोलीस कर्मचारी पंडित भंडारे यास पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले असल्याची माहिती नगरसेवक शिवकुमार गवळी यानी दिली. त्याच्यावर आरोपपत्रे अन गुन्हाही दाखल करण्यात आला. गरीब कष्ट्कर्‍यास न्याय मिळावा यासाठी नगरसेवक शिवकुमार गवळी यांनी पोलिस अधीक्षकांकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी आज डीवायएसपी आणि एसपींची भेट घेऊन पिडितांचा संवाद घडवून आणला. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी मराठी शिव्यांचे थोर अभ्यासक पंडित भंडारे यांना निलंबित केल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितले.\nचर्मकार समाजातील बालाजी काळे या गटई कामगारास पोलीस कर्मचारी पंडित भंडारे याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. शिव्यांची पद्धती, रचना आणि मारा तोफांपेक्षाही भयंकर होता. लोक कल्पनाही करु शकणार नाहीत अशा शिव्या यावेळी ऐकायला मिळाल्या. त्याची चित्रफित सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. तेव्हापासून लातुरात प्रचंड संताप व्यक्त होत होता. भंडारे याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. पालकमंत्री संभाजीराव पाटील यानीही चौकशी करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नगरसेवक गवळी यांनी या कष्टकर्‍याला न्याय मिळावा यासाठी पोलिस अधीक्षकांकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल मागवला. प्राथमिक चौकशी अहवालात वाहतूक पोलिस कर्मचारी पंडित भंडारे हा दोषी आढळला. त्यामुळे नगरसेवक शिवकुमार गवळी यांच्या मागणीनुसार पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करुन त्यास निलंबित केले. ज्यावेळी ही घटना घडली त्याच वेळी एक पोलीस अधिकारी भंडारे यांच्या समवेत होता. त्याची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. या चौकशीत दोषी आढळले तर संबंधित अधिकाऱ्यावरही कारवाई केली जाणार आहे.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/i-forget-my-dialogues-said-jacqueline-fernandez-122145", "date_download": "2018-08-19T01:58:24Z", "digest": "sha1:RG3IWUMKC7K53EVKZDUYSAUACZAG6D6T", "length": 11116, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "i forget my dialogues said jacqueline fernandez मी डायलॉग्ज विसरते! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 7 जून 2018\nसलमान खानबरोबर ‘रेस ३’ मध्ये जॅकलिन, डेझी शाह आणि बॉबी देओल आहेतच. पण साकीब सलीम आणि फ्रेडी दारूवाला हे कलाकारही काम करत आहेत; ते नवीन आहेत आणि सलमानबरोबर पहिल्यांदाच काम करीत आहेत. हे सगळेच कलाकार सलमान खानची नेहमीच स्तुती करत असतात.\nसलमान खानबरोबर ‘रेस ३’ मध्ये जॅकलिन, डेझी शाह आणि बॉबी देओल आहेतच. पण साकीब सलीम आणि फ्रेडी दारूवाला हे कलाकारही काम करत आहेत; ते नवीन आहेत आणि सलमानबरोबर पहिल्यांदाच काम करीत आहेत. हे सगळेच कलाकार सलमान खानची नेहमीच स्तुती करत असतात.\nपण जॅकलिन तिचा अनुभव सांगताना म्हणते, ‘जेव्हा मी सलमान खानबरोबर सेटवर काम करत असते, तेव्हा मला नेहमीच टेन्शन असतं. मी बेचैनदेखील होते. सलमानला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटता तेव्हा तुम्हाला त्याची भीती वाटू शकते. अर्थात तशी त्यांची इच्छा नसते; पण त्यांची एनर्जीच तशी आहे. मी आजही त्यांच्याबरोबर काम करताना डायलॉग्ज विसरते. पण जेव्हा आम्ही इतर वेळी भेटतो तेव्हा त्यांच्याबद्दल मी निश्‍चिंत असते. पहिल्यांदा भेटले होते तेव्हाही बेचैन असायचे. पण हळू हळू मला ते कसे आहेत, हे कळायला लागले तेव्हा त्यांच्याबद्दलची ही भीती मनातून निघून गेली.’ जॅकलिनने सलमानबरोबर ‘किक’मध्ये काम केले होते. ‘रेस ३’नंतर सलमान-जॅकलिनचा ‘डान्सिंग डॅडी’ हा चित्रपटही येणार आहे.\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nखानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे कला महोत्सव\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : खानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे नुकताच भामेर शिवारातील म्हसाई माता मंदिराच्या प्रांगणात एकदिवसीय कला महोत्सव साजरा...\nऔरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा\nऔरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक...\nचिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन\nवाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs/5369-marathi-film-redu-s-song-karkarta-kawlo", "date_download": "2018-08-19T02:08:41Z", "digest": "sha1:MWME7A4MIBAHYAVFWGHRPA3EVTZ4DI4F", "length": 10146, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'रेडू' चे 'करकरता कावळो' गाणे - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'रेडू' चे 'करकरता कावळो' गाणे\nPrevious Article मालवणी भाषेचा ओलावा जपणारे रेडू चित्रपटाचे 'देवाक काळजी रे' गाणे होत आहे वायरल\nNext Article ‘वायू’ म्हणतोय ‘श्या... कुठे येऊन पडलो यार.....\nलँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित, ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होत असलेला, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त 'रेडू' या सिनेमातील, 'करकरता कावळो' हे गाणे टीव्ही तसेच सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँँच करण्यात आले. या गाण्याचे लेखन आणि संगीत राज्य पुरस्कारप्राप्त विजेते विजय नारायण गवंडे यांचे असल्यामुळे, हे गाणे रसिकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरणार आहे. तसेच, अमिता घुगरी आणि प्रवीण कुंवर या स्थानिक कलाकारांकडून हे गाणे गाऊन घेतले असल्यामुळे, या गाण्यात 'कोकणचो धम्माल' सिनेप्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.\n“देवाक् काळजी रे...” राज्य पुरस्कार विजेते संगीतकार 'विजय नारायण गवंडे' यांचा संगीतमय प्रवास...\nमालवणी भाषेचा गोडवा व ७० च्या दशकातला काळ अनुभवा ‘रेडू’ चित्रपटात\nकोकण आवडणाऱ्या प्रत्येकाला 'रेडू' नक्कीच आवडेल - दिग्दर्शक सागर वंजारी\nमालवणी भाषेचा ओलावा जपणारे रेडू चित्रपटाचे 'देवाक काळजी रे' गाणे होत आहे वायरल\nराज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये 'रेडू' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाबरोबरच एकूण ७ पुरस्कार\nग्रामीण जीवनातील हलकेफुलके विनोद मांडणा-या या सिनेमात मराठी-मालवणी भाषेचा सर्वाधिक वापर करण्यात आला आहे. त्यामुळे निसर्गाने नटलेल्या कोकणी संस्कृतीशी जवळीक साधण्याची नामी संधी 'रेडू'च्या निमित्ताने शहरी प्रेक्षकांना मिळणार आहे. शशांक शेंडे आणि छाया कदम यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात रेडियोची गमतीदार गोष्ट सांगण्यात आली आहे. 'करकरता कावळो' या गाण्यामध्ये देखील ही मज्जा दिसत असून, सामान्य माणसाच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण या गाण्यात टिपले आहे.\nसर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त सागर छाया वंजारी दिग्दर्शित आणि संकलित 'रेडू' या सिनेमाला नुकत्याच झालेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यात आणि दिल्लीतल्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब मिळाला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होत असलेला हा 'रेडू' चांगलाच आवाज करणार, यात शंका नाही.\nPrevious Article मालवणी भाषेचा ओलावा जपणारे रेडू चित्रपटाचे 'देवाक काळजी रे' गाणे होत आहे वायरल\nNext Article ‘वायू’ म्हणतोय ‘श्या... कुठे येऊन पडलो यार.....\n'रेडू' चे 'करकरता कावळो' गाणे\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=924", "date_download": "2018-08-19T02:22:08Z", "digest": "sha1:6VVI45NDYKGWCFQZPPO7VNVJCMVHLB4N", "length": 8242, "nlines": 58, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | कारखान्यांमुळे राजकारणी गबर, शेतकर्‍यांना काहीच नाही!", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nकारखान्यांमुळे राजकारणी गबर, शेतकर्‍यांना काहीच नाही\nतज्ञ देसरडा यांचा आरोप, गनिमी कावाच्या पाणी परिषदेत विचारमंथन\nरवींद्र जगताप, किशोर पुलकुर्ते 624 Views 31 May 2018 व्हिडिओ न्यूज\nलातूर: ’चला मराठवाड्याला वाळवंट होण्यापासून वाचवूया’ असा मंत्र घेऊन गनिमी कावा यास संघटनेने पाणी परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत तज्ञांचं अनुभवकथन मार्गदर्शन आणि आरोप प्रत्यारोपही झाले. ऊसाच्या शेतीने मोठ्या प्रमाणावर पाणी घेतले, घत आहेत. यावर कारखाने चालतात, राजकारणी गबर होतात मात्र ऊस उत्पादकाला फारसं काही मिळत नाही. यात अर्थकारण नव्हे तर राजकारण आहे असा स्पष्ट आरोप तज्ञ एचएम देसरडा यांनी केला.\nपावसाचा स्वभाव बदललेला आहे. या एका वाक्यामुळे जलव्यवस्थापनावर काम करण्याची संधी मिळाली. पावसाचा आभ्यास केला पाहिजे. पावसाच्या पध्द्तीत झालेले बदल आणि जनसामान्यांच्या जिवनात झालेले परिणाम आत्मसात करणाची गरज आहे. असे प्रतिपादन भारतीय जल संस्कृती मंडळाचे आध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांनी केले.\nडॉ. जनार्दन वाघमारे यांनी अण्णा हजारे यांच्या कामांचा हवाला देत पावसाचा प्रत्येक थेंब जिरवायला हवा असे आवाहन केले. मराठवाड्याचे वाळवंट होणार असे अभ्यासक सांगतात. ही परिस्थिती येऊ असा आमचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही परिषद आयोजित करण्यात आली. ही सुरुवात आहे. यापुढे गनिमी कावामार्फत सातत्याने विविध उपाय योजना केल्या जातील असे अध्यक्ष लक्ष्मीकांत जोगदंड यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. मनोहरराव गोमारे, सुभाषराव जावळे, अवधूत चव्हाण, सुनिल साखरे, तुकाराम शेळके उपस्थित होते.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/22488/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE----", "date_download": "2018-08-19T01:57:18Z", "digest": "sha1:FBD7GSWE7ZZMQNQGU6G3JIHJSTYNF7FS", "length": 5841, "nlines": 42, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nपरदेशी विद्यार्थ्यांनी खेळला गरबा व दांडिया\nगरबा व दांडिया भारतीय उत्सव परंपरेत महत्वाचे स्थान मिळवून आहे.याची ओळख परदेशी विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी रोटरी क्लब सहवासच्या वतीने त्यांच्यासाठी गरबा व दांडियाचे आयोजन करण्यात आले.क्षिप्रा सहवास हॉल येथे आयोजित दांडियात १४ परदेशी विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या.यात अमेरिका,ब्राझील,आर्जेन्टिना व अन्य देशाचे विद्यार्थी होते.या कार्यक्रम प्रसंगी रोटरी सहवासचे अध्यक्ष रो.दिनकर पळसकर,युथ डायरेक्टर सुनील बारसकर,सेक्रेटरी अनिल जाधव,कार्यक्रम संयोजक ममता पटेल,श्रद्धा पळसकर,श्वेता बारसकर,अमृता डेकाटे,क्रांती शहा आदी मान्यवरांच्या बरोबर रोटरी सदस्य उपस्थित होते.\nबिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न\nदेवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी\nएंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nस्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप\nरोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप\nजामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा\nआयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी\nपुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nफेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=925", "date_download": "2018-08-19T02:22:06Z", "digest": "sha1:OBWBMSFP6OB5AJQEJV6DWSUCHLWMTHNC", "length": 8066, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | इंद्रप्रस्थवरील सगळा खर्च लोकसहभागातून!", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nइंद्रप्रस्थवरील सगळा खर्च लोकसहभागातून\nदुष्काळी जिल्हा म्हणून ओळख पुसायची आहे, पालकमंत्र्यांना विश्वास\nलातूर: इंद्रप्रस्थ अभियानाला कसलाही निधी आलेला नाही. हा उपक्रम लोकसहभागातून राबवला जात आहे असा खुलासा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने एकमेव लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले असून दोन वर्षांपूर्वी दुष्काळी जिल्हा म्हणून जागतिक पातळीवर लागलेला कलंक या माध्यमातून पुसला जाईल असा आशावाद पालकमंत्री संभाजी पाटील यांनी व्यक्त केला. येत्या ०३ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. अभियानातील जलयोद्ध्यांना ते मार्गदर्शन करणार असून या अभियानाचे फलित पाहता उद्या सरकारला इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राज्यात राबविण्यासाठी विचार करावा लागेल असा विश्वास पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम सांगितले. मुख्यमंत्री अहमदपूर येथे पुतळ्याचे अनावरण, वडार समाजाच्या मेळाव्याला उपस्थिती, जलयोध्द्यांना मार्गदर्शन करणार आहेत. इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाला निधी आला आहे का किंवा आक्का फाऊंडेशन यावर स्वत: खर्च करणार आहे असा प्रश्न विचारला असता हा सबंध उपक्रम लोकसहभागातून राबवला जात आहे, यात कुठूनही कसलाही पैसा आलेला नाही हे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=86", "date_download": "2018-08-19T01:46:42Z", "digest": "sha1:YL6QBR3PGTVGYJTFHIPJCVP7LOYGSKL5", "length": 21632, "nlines": 281, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n२२ जून १८९६ --- ९ नोव्हेंबर १९६७\nमराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय हरहुन्नरी कलाकार म्हणून बाबूराव गोपाळ पेंढारकर यांचा उल्लेख करावा लागेल. कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करता करताच त्यांनी अभिनयात मोठी मजल मारली आणि चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले. त्यांचा जन्म कोल्हापूरला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोपाळराव, आईचे नाव होते राधाबाई. त्यांचे वडील कोल्हापूरमध्ये नावाजलेले डॉक्टर होते. मात्र बाबूरावांचे शिक्षण यथातथाच होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी पन्हाळ्याच्या शाळेत इंग्रजीचे शिक्षक म्हणून नोकरी केली. तेथे नोकरीत करत असतानाच त्यांचे लग्न झाले आणि ते कोल्हापूरला आले. काही काळ एका होमिओपॅथीच्या डॉक्टरांच्या दवाखान्यात त्यांनी कंपाऊंडर म्हणून नोकरी केली. नंतर बाबूराव पेंटर यांनी पेंढारकरांना महाराष्ट्र फिल्म कंपनीत काम करण्यासाठी बोलावून घेतले आणि तिथेच ‘सैरंध्री’ चित्रपटाद्वारे बाबूरावांनी अभिनयाचा श्रीगणेशा सुरू केला. ‘सैरंध्री’ चित्रपट त्या काळात खूप गाजला.\nमहाराष्ट्र फिल्म कंपनीत बाबूराव सुरुवातीला सेवक आणि नंतर व्यवस्थापक म्हणून काम करीत होते, त्या वेळी त्यांना १५ रुपये पगार मिळत होता. १९२३ साली पेंढारकरांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी सोडली. काही काळ कॉर्पोरेशन कंपनीत काम केले. ‘प्रभावती’ नावाच्या एकाच चित्रपटात त्यांनी काम केले आणि डेक्कन कॉर्पोरेशन कंपनीही सोडली. पुढे भालजी पेंढारकर, बाबूराव पेंढारकर आणि पार्श्‍वनाथ आळतेकर यांनी ‘वंदे मातरम’ कंपनीची स्थापना केली आणि ‘वंदे मातरम’ या मूकपटाची निर्मिती केली. हा चित्रपट चालला नाही आणि ‘वंदे मातरम’ कंपनी त्यामुळे बंद पडली. पुढे ‘प्रभात’ कंपनीत बाबूराव नोकरीला लागले. ते व्यवस्थापक म्हणून काम करत असले तरी कंपनीतील सर्व प्रकारची कामे शिकून घेण्याचा निश्‍चय केला. कंपनीतील पत्रव्यवहार, करारमदार करणे, चित्रपटासाठी लहानमोठे कलावंत निवडणे, अन्य कामगारांची व्यवस्था, चित्रीकरणाची तयारी अशा प्रकारची कामे बाबूराव करत होते. ‘बजरबट्टू’ या ‘प्रभात’च्या मूकपटात पेंढारकरांनी खलनायकाची भूमिका केली. ही भूमिका गाजली आणि उत्तम खलनायक म्हणून बाबूरावांचा लौकिक झाला. पुढे प्रभात फिल्म कंपनीत बाबूरावांनी कथानक, दिग्दर्शन, छायालेखन या क्षेत्रांचाही सूक्ष्मतेने अभ्यास केला. ‘जुलूम’, ‘अयोध्येचा राजा’, ‘जलती निशानी’, ‘अग्निकंकण’ अशा चित्रपटांत त्यांनी सुरुवातीच्या काळात खलनायकाच्या भूमिका केल्या. त्यांची ‘सिंहगड’ चित्रपटातील ‘उदयभानू’ ही भूमिका जाणकार प्रेक्षकांकडून आणि टीकाकारांकडूनही गौरवली गेली. मात्र ‘प्रभात’च्या ‘अयोध्येचा राजा’ चित्रपटातील ‘गंगानात’च्या भूमिकेनेच बाबूरावांना खर्‍या अर्थाने लोकप्रियता मिळून दिली. त्यांचे अस्थिर संघर्षमय जीवन संपून आर्थिकदृष्ट्याही स्थैर्य मिळाले.\n‘प्रभात’ कंपनीचे पुण्याला स्थलांतर झाल्यानंतर कोल्हापूर सिनेटोनमध्ये ते सामील झाले. या वेळी बाबूराव, भालजी, मा. विनायक आणि वासुदेव असे चारही बंधू एकत्र आले. ‘आकाशवाणी’, ‘विलासी ईश्‍वर’ असे चित्रपट कोल्हापूर सिनेटोनतर्फे निर्माण केले. त्यानंतर १९३६ साली ‘हंस पिक्चर्स’तर्फे ‘छाया’ चित्रपट प्रदर्शित झाला. बाबूरावांनी चित्रपटातील डॉ. अतुल ही खलनायकाची भूमिका साकारली. ‘छाया’ चित्रपटही गाजला. १९३९ साली हंस पिक्चर्सचा ‘देवता’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात बाबूराव पेंढारकरांनी प्रथमच नायकाची भूमिका केली आणि आपल्या समर्थ अभिनयाच्या बळावर ‘सुखाचा शोध’, ‘देवता’, ‘पैसा बोलतो आहे’, ‘पहिला पाळणा’ अशा अनेक चित्रपटांत नायकाची व्यक्तिरेखा साकारली. वाढत्या वयाला लक्षात घेत त्यांनी चरित्र भूमिकाही प्रभावीपणे अभिनित केल्या. ‘छत्रपती शिवाजी’, ‘पावनखिंड’, ‘ये रे माझ्या मागल्या’, ‘पुनवेची रात’, ‘कलगीतुरा’, ‘गाठ पडली ठका ठका’, ‘जगावेगळी गोष्ट’, ‘महात्मा फुले’, ‘देवघर’, ‘आम्रपाली‘, ‘बायको माहेरी जाते’, ‘थोरातांची कमळा’, ‘देव जागा आहे’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘इथे मराठीचिये नगरी’ यासारख्या चित्रपटांतल्या चरित्र भूमिकाही त्यांनी मेहनतीने रंगवल्या आणि बाबूरावांना अभिनयाबरोबरच साहित्य, संगीताचीही जाण होती. वि.स. खांडेकर, आचार्य अत्रे, पु.भा. भावे, ग.दि. माडगूळकर यांच्या सहवासात ते रमत असत. साहित्याचे वाचन अफाट होते. इंग्रजी शिक्षणही झाले होते.\n१९५१ साली रंगमंदिर नाट्यसंस्था स्थापन करून बाबूराव यांनी ‘शिवसंभव’ या नाटकाचा प्रयोग केला. ‘सीमेवरून परत जा’ आणि ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाचे बाबूराव पेंढारकर आणि बाळ कोल्हटकर हे सूत्रधार होते. त्यांनी भागीदारीत ‘दुर्वांची जुडी’ ही संस्था स्थापन केली आणि ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाचे ५०० प्रयोग केले. कर्करोगाने कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले. पुढे त्यांचे पुत्र श्रीकांत पेंढारकर यांनी ‘बाबूराव नावाचे झुंबर’ हे त्यांच्या आठवणीचे पुस्तक प्रकाशित केले. केशवराव भोसले नाट्यगृहात त्यांचा अर्धपुतळाही उभारला गेला.\n- स्नेहा अवसरीकर (मजकूर लेखन सौजन्य : विवेक मासिक, आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण, शिल्पकार चरित्रकोश)\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z100623044001/view", "date_download": "2018-08-19T02:04:11Z", "digest": "sha1:3YCQ3XZEA5FS3PRQM3NNOPE54M5RCTUA", "length": 10001, "nlines": 128, "source_domain": "www.transliteral.org", "title": "रोगोपचार - हगवनीचा उपचार", "raw_content": "\nप्रासंगिक पूजा म्हणजे काय\nमराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|रोगोपचार|\nरोगोपचार - हगवनीचा उपचार\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .\nअसवंद रस मदासि दिजे स्तुराहे ॥\nआडळसी याचा रस मदासी दिजे रक्त राहे ॥\nपोईचा रस अजमोदा राळ धाय फूल सुंठि जायफळ सम भाग चूर्ण करुण देने संग्रहणी शमे ॥\nबाबळेच्या डिरियासि लवण वाटून देणे संग्रहणी शमे ॥\nदाळिंबफळ जिजे ताके वाटून दिजे रक्त राहे ॥\nवज्रमुळी दहियासि दिजे हगवन राहे ॥\nपोस्त जायफळ सुंठि पाणियासि दिजे हागवन जाये ॥ रक्त थांबे ॥\nकोळसा बीज ३ राळ वस्त्रगाळीत किजे गाइचे दह्यासि दिजे रक्त राहे ॥\nधावडि याचि सालि काथ दहियासि दिजे रक्त राहे ॥\nवेखंडाचि मसि निंबात घालून दिजे रक्त राहे ॥\nतिळवनीचि पाने ७ मिरे ७ पानियेसि दिजे रक्त थांबे ॥\nजायफळ अर्ध हिरव भाजल मदासि दिजे रक्त राहे ॥\nबिबवेटाक ९ मेथि पाव टाक हिंग टाक ३ सुंठि टाक ९ इतुके तुपाचा भांडा घालून मवागि कढवजे बिबव्याचे तेल वोखदास जिरे ऐसे किजे ते वोखद टाक १ चूर्ण दहियासी दिजे हगवन मुरडा राहे ॥ मोहाचा ढिग दिजे हगवन राहे ॥\nतुपटीबरा दिजे संग्रहणी जाये १ वडाच्या पांब्याचा काढा तुपप्रति पाके दिजे हगवन राहे ॥\nआकोल मुळाचे चूर्ण करूनटाक तांदुळाचे धुवनेसी दीजे संग्रहणी रक्त राहे ॥\nअतिसार वमे ॥ घेटूळिमूळ मेडसिंगचूर्ण करूण देने मोंढिचे दुधेसि संग्रहणी जाय ॥\nकाळामुळा वेखंड मदसी चूर्ण करूण निंबरसे दिजे संग्रहणी रक्त राहे ॥\nविषखापरि ताकासि दिजे मुरडा राहे ॥ सुंठि वैरागडे मीठ करणीकरूण ताकासि दिजे आव मुरडा राहे ॥\nरानद्राक्षेयाचि मुळि वासनेचि मुळि गाइचे दह्यासि दिजे हागवन राहे ॥१॥\nमोहाचि अंतरसाल दह्यासि दिजे रक्त राहे ॥ भद्रमुस्ता पिकले केळ कुडाचून दिजे अतिसार नासे ॥\nहिरडा हिंग तुपांत तळून मिठाचा रज वाटून दह्यासी दीजे हगवन राहे ॥ जायफळ मोठे कोरून अहिफेटा ॥\nघालून वरि कनकिने लेप करूण कनीक जळे तो वर पाकिजे मग फोडून जायेफलाचा भुरका कीजे त्यांत सुंठ टाक ॥४॥\nहेहि अर्धी हिरवी अर्धी भाजला हिंग ॥\nयेकत्र चूर्ण कुडि पाकुन तूप तळउन दिजे पथ्य तूप भात चळवळीत दिजे रक्त राहे अतिसार शमे ॥\nराळ भाग साकर दिजे अतिसार शमे ॥ आंबि अंतरसाल वाटून वरि चुला घालून दिजे हगवन रक्त थांबे ॥\nडोकें ; शिर .\n( भूमिति ) पाया ; पायाची रेषा . [ सं . मूर्धन ] मूर्धन्य - वि . मस्तकांतून किवा टाळ्याला जीभ लावून ज्याचा उच्चार करावा लागतो किंवा होतो असा ( वर्ण ); ऋ . ऋ , टवर्ग , र आणि ष हे वर्ण .\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://reliableacademy.com/en/mpsc-update/world-geography", "date_download": "2018-08-19T02:13:32Z", "digest": "sha1:JO5WH5UALR4KXY2NBCU2JAVWEKDJZKQW", "length": 94766, "nlines": 444, "source_domain": "reliableacademy.com", "title": "world geography", "raw_content": "\nप्राकृतिक भूगोल (मुलभूत अभ्यास)\nजगाचा आणि भारताचा भूगोल\nभूगोल आणि इतर विषयांचा सहसंबंध\nसामाजिक व आर्थिक भूगोल\nयूपीएससीची तयारी : सामाजिक व आर्थिक भूगोल\nजगाचा आणि भारताचा भूगोल\nआपण मुख्य परीक्षेच्या पेपर एकमधील जगाचा आणि भारताचा भूगोल या विषयाचे स्वरूप आणि व्याप्ती याची चर्चा करणार आहोत.\nया विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये जगाच्या प्राकृतिक भूगोलाचे प्रमुख वैशिष्टय़, जगभरातील महत्त्वाच्या नैसर्गिकसाधनसंपत्तीचे वितरण (दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड यासह), जगाच्या विविध (भारतासह) प्रदेशातील प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील उद्योगाच्या स्थाननिश्चितीसाठी जबाबदार असणारे घटक आणि त्यांचे स्थान, निर्णायक भौगोलिक वैशिष्टय़ांमधील बदल (जलाशये आणि हिमाच्छादने) आणि महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना/घडामोडी उदा. भूकंप, सुनामी, ज्वालामुखी सक्रियता, चक्रीवादळे इत्यादी; भौगोलिक वैशिष्टय़े, वनस्पती आणि त्यांच्या प्रजाती, या बदलाचे परिणाम इत्यादी घटक नमूद करण्यात आले आहेत. थोडक्यात याचे वर्गीकरण प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल (सामाजिक आणि आíथक) अशा पद्धतीने करावे लागणार आहे व याचा अभ्यास जगाचा आणि भारताचा भूगोल अशा दोन भागांमध्ये विभागून करावा लागणार आहे.\nप्राकृतिक भूगोल हा भूगोल या विषयाचा गाभा मानला जातो. कारण याअंतर्गत पृथ्वीचा सर्वागीण अभ्यास केला जातो. यामध्ये शिलावरण, वातावरण, जलावरण, जीवावरण आणि पर्यावरण इत्यादीशी संबंधित माहितीचा अभ्यास करावा लागतो. प्राकृतिक भूगोल हा भूगोल या विषयातील सर्वाधिक कठीण घटक आहे. कारण हा संकल्पनात्मक बाबीशी अधिक जवळीक साधणारा आहे म्हणून या घटकाचे योग्य आकलन होण्यासाठी या घटकाशी संबंधित संकल्पनांचे योग्य आकलन असणे गरजेचे आहे.\n* शिलावरण – यामध्ये खडक, पृथ्वीचे कवच, अंतरंग, अंतरंगातील प्रक्रिया, भूअंतर्गत व भूबाह्य बले यांचा अभ्यास करावा लागतो. शिलावरणाचा अभ्यास करणाऱ्या विषयाला भूरूपशास्त्र म्हणतात. या विषयामध्ये भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, विविध कारकांद्वारे निर्मित भूरूपे या घटकांवर निश्चितपणे प्रश्न विचारले जतात. सद्य:स्थितीतील चालू घडामोडीचे महत्त्व पाहता उपयोजित भूरूपशास्त्रासारख्या चालू घडामोडीशी संबंधित घटकांवर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे.\n* वातावरण – यामध्ये वातावरणाचा अभ्यास हवामानशास्त्र या विषयामध्ये केला जातो. या घटकामध्ये वातावरणाचे घटक, रचना, हवेचे तापमान व दाब, वारे, मान्सून, जेट प्रवाह, वायुराशी, आवर्त, वृष्टी आणि भारताचे हवामान यांचा अभ्यास करावा लागतो. या विषयामध्ये चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, अनपेक्षित हवामानशास्त्रीय घटनांचा अभ्यास करावा लागतो.\n* जलावरण – यामध्ये जलावरणाचा अभ्यास सागरशास्त्र या विषयामध्ये केला जातो. या घटकामध्ये सागरतळ रचना, सागरी साधनसंपत्ती, सागरजल तापमान, क्षारता, सागरजलाच्या हालचाली यांचा अभ्यास करावा लागतो. या घटकासंदर्भात चालू घडामोडीमधील सागरमाला प्रकल्प, मोत्यांची माळ रणनीती, सागरी हद्दीवरून शेजारील राष्ट्राबरोबर उद्भवणारे वाद या घटकांचा अभ्यास अत्यावश्यक आहे.\n* जीवावरण – या घटकाचा अभ्यास जैवभूगोल या घटकामध्ये केला जातो. या घटकावर येणाऱ्या प्रश्नांची संख्या कमी आहे. या घटकामध्ये सजीवांचे वितरण, त्यांच्या हालचाली, त्यांच्यावर होणारा मानवी हस्तक्षेपाचा परिणाम इत्यादी घटकांचा अभ्यास करावा लागतो.\n* पर्यावरण – या घटकाचा अभ्यास पर्यावरण भूगोलमध्ये केला जातो. पर्यावरणाच्या नैसर्गिकस्थितीच्या अभ्यासामध्ये पर्यावरण परिस्थितिकी, परिसंस्था या संकल्पनांचा अभ्यास करावा. या घटकामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानवी हस्तक्षेपामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास हा आहे. यामध्ये सर्वात गंभीर समस्या म्हणजे हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ होय. त्याचप्रमाणे जैवविविधतेतील घट, विविध प्रकारचे प्रदूषण, आम्लवर्षां, वाळवंटीकरण, पाणथळ भूमीचा ऱ्हास, निर्वनीकरण या घटना सविस्तर अभ्यासाव्यात. या समस्यांवर उपाय काढण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न झाले आहेत. भारतामध्ये केंद्र सरकारने आखलेल्या योजना, कायदे यांची महिती घ्यावी. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न उदा. क्योटो करार, पॅरीस परिषद, मॉन्ट्रियल करार, रामसार करार यांचा चालू घडामोडीच्या अनुषंगाने अभ्यास आवशयक आहे.\nमानवी भूगोल याअंतर्गत सामाजिक (लोकसंख्या भूगोल व वसाहत भूगोल) आणि आर्थिकभूगोल इत्यादीशी संबंधित माहिती अभ्यासावी लागते. आता आपण या विषयाची उपरोक्त वर्गीकरणानुसार थोडक्यात उकल करून पाहू.\n* लोकसंख्या भूगोल – मानवी भूगोलामध्ये मानवाच्या लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. यामध्ये लोकसंख्याशास्त्रीय घटक उदा. लोकसंख्या वृद्धी, जन्मदर वितरण, मृत्युदर, िलग गुणोत्तर, कार्यकारी वयोगटातील लोकसंख्या, लोकसंख्या लाभांश या घटकांचा २०११च्या जणगणेच्या आकडेवारीनुसार अभ्यास करणे आवशयक आहे. त्याचप्रमाणे स्थलांतर, त्यांची कारणे, प्रकार, परिणाम हा घटक चालू घडामोडीच्या अनुषंगाने अभ्यासणे आवश्यक आहे. या घटकात लोकसंख्याविषयक समस्या, भारताचे लोकसंख्या धोरण, चीनचे जुने लोकसंख्या धोरण व त्याचे सक्तीने अवलंब केल्याने उद्भवलेले दुष्परिणाम अभ्यासणे आवशयक आहे. त्याचप्रमाणे लोकसंख्याविषयक महत्त्वाच्या संकल्पना उदा. वंश, जमात, जात, धर्म, सांस्कृतिक प्रदेश, भाषा इत्यादी.\n* वसाहत भूगोल – वसाहत भूगोलामध्ये मानवाच्या ग्रामीण व नागरी वसाहतीचा अभ्यास केला जातो. जागतिकीकरणाची अंमलबजावणी केल्यानंतर भारतातील नागरीकरणाचा वेग वाढला आहे. परिणामी स्थलांतर मोठय़ा प्रमाणात वाढून ग्रामीण व नागरी प्रदेशामध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी एू किंवा रें१३ अशा ज्या योजना राबविल्या जात आहेत त्यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. वसाहतीचा अभ्यास करताना वसाहतीचे प्रकार, प्रारूप, स्वरूप या घटकांवरदेखील भर देणे आवश्यक आहे.\n* आर्थिकभूगोल – या विषयामध्ये मानवी आर्थिकप्रक्रिया व नैसर्गिकसाधनसंपत्तीचा अभ्यास केला जातो. मानवाच्या आर्थिकप्रक्रियांचा अर्थ, त्यांचे प्रकार, उदाहरणे; त्यांची विकसनशील राष्ट्रांमधील स्थिती अभ्यासली जाते. राष्ट्रातील आर्थिकप्रक्रियांचा अभ्यास करताना कृषी, उद्योग, सेवाक्षेत्रे यामधील सद्य:स्थिती, त्याबाबतचे सरकारी धोरण, योजना यांचा चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून अभ्यास आवश्यक आहे. उदा. भारतातील प्रस्थावित दुसरी हरितक्रांती, मेक इन इंडिया योजना इत्यादी.\nउपरोक्त नमूद घटकांच्या आधारे आपणाला एखाद्या प्रदेशाचा अभ्यास करावा लागतो तेव्हा त्यास प्रादेशिक भूगोल असे संबोधले जाते. वढरउ च्या अभ्यासक्रमामध्ये जगाचा आणि भारताचा भूगोल समाविष्ट आहे; वरील सर्व अभ्यासक्रमांव्यतिरिक्त भूगोल विषयामध्ये नकाशावर आधारित प्रश्न विचारले जातात. उदा. सद्य:स्थितीत घडलेली एखादी घटना, घटनेचे स्थान नकाशावर शोधावे लागते. या घटना भौगोलिक किंवा इतर विषयाशी संबंधित असतात. नकाशावर आधारित इतर प्रश्नांमध्ये पूर्णत: भौगोलिक स्वरूपाचे परंपरागत ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात.\nप्राकृतिक भूगोल (मुलभूत अभ्यास)\nमुख्य परीक्षा पेपर एकमधील भूगोल घटकाच्या तयारीबाबत या व पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.\nया विषयाच्या तयारीमध्ये भौगोलिक संज्ञा, संकल्पना पक्क्या करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. भूगोल विषयाचे प्राकृतिक, आर्थिकव सामाजिक असे ठळक तीन उपविभाग करून त्यांचा त्याच क्रमाने अभ्यास केल्यास समजून घेणे आणि लक्षात ठेवणे सोपे होईल. विज्ञानाच्या अभ्यासाप्रमाणे भूगोलाचा अभ्यासही व्याख्या (definition) व प्रक्रियांचा संकल्पनांवर आधारित अभ्यास कमी वेळेत चांगले आकलन होण्यास मदतगार ठरतो.\nअभ्यासामध्ये काही ठळक बाबींचा क्रम लावून घ्यायला हवा. सगळ्यात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजावून घ्यायला हव्यात. यानंतर निरनिराळ्या भौगोलिक प्रक्रिया (उदा. भूरूप निर्मिती, भूकंप/ वादळ इत्यादींची निर्मिती) समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर तथ्यात्मक बाबी व विश्लेषणात्मक व उपयोजित मुद्दे अभ्यासावेत.\nभूगोलाच्या शाखा, पृथ्वीची उत्पत्ती, रचना, पृथ्वीचे कलणे, वातावरण, अक्षांश, रेखांश, हवामानाचे घटक, प्रमाण वेळ इ. पायाभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात.\nभारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदी प्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे. नदी प्रणालींच्या अभ्यासातच कृषी घटकातील जलव्यवस्थापनातील (पाण्याची गुणवत्ता, भूजल व्यवस्थापन, नदीजोड प्रकल्प, rainwater harvesting महत्त्वाच्या संकल्पना अभ्यासायला हव्यात. यामुळे पाणी या नसíगक संसाधनाचा मूलभूत अभ्यास पूर्ण होईल. कृषी व इतर कारणांसाठी वापर, व्यवस्थापन इ. मुद्दे कृषीविषयक घटकाच्या तयारीमध्ये समाविष्ट करता येतील.\nमान्सूनची निर्मिती, वितरण, भारताच्या/ महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व, ऋतूंची निर्मिती, मृदा निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इ. प्रक्रिया पूर्व, मुख्य परीक्षेतील इतर घटक विषयांच्या तयारीसाठीसुद्धा महत्त्वाच्या आहेत.\nकोणत्याही भौगोलिक घटना/ प्रक्रियेच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यायला हवेत 2 भौगोलिक व वातावरणीय पाश्र्वभूमी; घटना घडू शकते/ घडलेली भौगोलिक ठिकाणे; प्रत्यक्ष घटना/ प्रक्रियेचे स्वरूप; घटनेचे/ प्रक्रियेचे परिणाम; पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/ प्रक्रियेवर होणारे परिणाम; असल्यास आर्थिकमहत्त्व; भारतातील, महाराष्ट्रातील उदाहरणे; नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना/ प्रक्रिया (current events)\nभूरूप निर्मिती हा घटक पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. भूरूप निर्मितीचा वारा, नदी, हिमनदी व समुद्र या चार कारकांच्या शीर्षकाखाली मुद्दय़ांच्या वा टेबलच्या स्वरूपात नोट्स काढता येतील. प्रत्येक कारकाकडून होणाऱ्या अपक्षयामुळे होणारी भूरूपे व संचयामुळे होणारी भूरूपे असे विभाजन करता येईल. भूरूपांमधील साम्यभेदांचीही नोंद घ्यावी लागेल.\nप्रत्येक भूरूपासाठी उपलब्ध असल्यास जागतिक पातळीवरील प्रसिद्ध उदाहरण, भारतातील व असल्यास महाराष्ट्रातील उदाहरण नमूद करावे.\nभूरूपांपकी केवळ प्रसिद्ध नद्या, पर्वत, सरोवरे इ.चाच अभ्यास केल्यास ताण थोडा कमी होईल.\nभारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार आíथकदृष्टय़ा महत्त्वाचे असल्याने या भागाचा परिपूर्ण अभ्यास करायला हवा.\nभौतिक भूगोलामध्ये नकाशावर आधारित किंवा बहुविधानी किंवा जोडय़ा लावणे अशा प्रकारचे संकल्पनात्मक प्रश्न विचारले जातात. यासाठी भूगोलाचा अभ्यास नकाशा समोर ठेवून करायला हवा. नदी प्रणाली, पर्वत प्रणाली, प्राकृतिक विभाग, मान्सूनचे वितरण इ.बाबत भौतिक भूगोलातून प्रश्न विचारले जाऊ शकतात.\nजागतिक भूगोलात फक्त प्रसिद्ध नद्या, पर्वत, प्राकृतिक विभाग इ.चा टेबल फॉरमॉटमध्ये तथ्यात्मक अभ्यास पुरेसा आहे.\nभारतातील पर्वत प्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिकमहत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादीमधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे.\nया सर्व भौगोलिक संकल्पना समजून घेतल्यावर पर्यावरणीय भूगोलाच्या संकल्पनांचा अभ्यास करणे संयुक्तिक ठरते. त्यानंतर भौगोलिक चालू घडामोडी समजून घेणे सोपे होते.\nपर्यावरणीय भूगोलातील पर्यावरणाचा ऱ्हास, जागतिक तापमानवाढ, हरितगृह, परिणाम, जैवविविधतेचा व वनांचा ऱ्हास, कार्बन क्रेडिट या संकल्पना अत्यंत बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. मूलद्रव्यांचे चक्र, अन्नसाखळी व अन्न जाळे या बाबी समजून घ्याव्यात. हा सगळा संकल्पनात्मक अभ्यास ठउएफळ च्या पुस्तकातून करणे आवश्यक आहे.\nपश्चिम घाटाची रचना, भौगोलिक वैशिष्टय़े, जैवविविधता, संवर्धनाबाबत समस्या, कारणे, उपाय, संबंधित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी असा परिपूर्ण अभ्यास महत्त्वाचा आहे.\nपर्यावरणविषयक कायदे घटकाची पेपर २ च्या विधीविषयक घटकातूनच तयारी करावी.\nदूरसंवेदनासाठी कार्यरत असलेले उपग्रह, त्यांची काय्रे, या क्षेत्रातील भारताची वाटचाल समजून घेणे आवश्यक आहे.\nदूरसंवेदनामध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान व त्याचे उपयोजन, त्यातून मिळणाऱ्या नकाशांचे वाचन करण्याची पद्धत, मिळणाऱ्या माहितीचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे.\nपूर्वी राबविलेल्या योजनांमधील अनुभव लक्षात घेउन भारत शासनाने ‘नीरांचल’ योजनेची निर्मिती केली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचय योजनेतील पाणलोट क्षेत्र घटकाची लक्ष्यपूर्ती करण्याचे उद्दिष्ट नीरांचलचे असेल.\nकोरडवाहू शेतीचा प्रदेश समोर ठेऊन ही योजना आखली आहे. नीरांचल योजना जागतिक बँकेच्या सहाय्याने केंद्राच्या भूसाधन विभागाकडून राबविली जाणार आहे. महाराष्ट्रसह देशातील नऊ राज्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंअतर्गत सदर योजना राबविण्यात येणार आहे. (इतर आठ म्हणजे गुजरात, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि तेलंगणा) राज्यांची निवड करताना त्यांचे कोरडवाहू शेतीचे क्षेत्र, दारिद्र्याचा स्तर, प्रकल्पात भाग घेण्याची व खर्च वाटून घेण्याची तयारी हे निकष लावले गेले.\nमहाराष्ट्रातील अहमदनगर व अमरावती हे दोन जिल्हे निवडण्यात आले आहेत.\nकोरडवाहूकडे लक्ष वळवण्याची गरज\nभारतातील १२७ शेती-हवामान प्रदेशांपैकी ७३ म्हणजे अर्ध्याहून जास्त प्रदेश हा कोरडवाहू प्रकारचा आहे. त्या प्रदेशाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याची टंचाई, गरिबीचे जास्त प्रमाण, लोकसंख्येची कमी घनता, बाजारांपर्यंत पोहोचण्यात अडचणी.\nयाच प्रदेशात दुष्काळ पडतात, भूस्तर खालावतो व पर्यावरणीय ताण पडतो. बागायती शेती आता संतृप्ततेकडे पोहोचली आहे. यापुढे अन्नधान्यात वाढ करायची असेल तर कोरडवाहू शेतीकडे लक्ष द्यावे लागेल.\nनीरांचल हा राष्ट्रीय पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प आहे. या योजनेची अंमलबजावणी ग्रामविकास मंत्रालय करेल. तांत्रिक सहकार्याच्या माध्यमातून ठराविक प्रदेशातील कृषी उत्पादने वाढवणे व ‘एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम’ राबविल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये अधिक प्रभावी प्रक्रिया व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पाणलोट क्षेत्राची व्याप्ती वाढवणे हे या योजनेचे विकासात्मक उद्दिष्ट आहे.\nनीरांचल सध्या चालू असलेल्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाला पूरक म्हणून काम करेल. अपवाद म्हणून नीरांचल काही शहरी पाणलोट प्रकल्पही हाती घेईल.\nकेंद्रीय स्तरावर संस्थात्मक उभारणी व क्षमता सवर्धन करण्यासाठी संस्थाची उभारणी, राष्ट्रीय माहिती केंद्र आणि देखरेख व मूल्यमापन यांचा समावेश होतो. या घटकांतर्गत माहितीचे व ज्ञानाचे पद्धतशीरपणे एकत्रीकरण, विश्लेषण व प्रसारण केले जाईल, तसेच सहभागी व्यक्ती व कर्मचाऱ्यांमध्ये सर्वसमावेशक संवाद धोरण विकसित केले जाईल.\nराष्ट्रीय नवोन्मेष साहाय्य, नावीन्यपूर्ण विज्ञाननिष्ठ ज्ञानाचे उपयोजन, कृषी, पाणलोट क्षेत्र नियोजन व अंमलबजावणी आणि एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम यामधे सुधारणा घडवून आणणाऱ्या साधनांचा आधार देणे.\nसहभागी राज्यांना अंमलबजावणीसाठीचे सहाय्य मिळवणे आणि विज्ञानाधारित तांत्रिक सहकार्याने सुधारणा घडवून आणणे.\nप्रकल्प व्यवस्थापन व समन्वय हा घटक नीरंचल प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रभावी, कार्यक्षम व प्रतिसादात्मक व्यवस्थापनाची खात्री देईल.\nसर्वसमावेशकता व स्थानिकांच्या सहभागाने पाणलोट क्षेत्राच्या वाढीच्या माध्यमातून समकक्ष जीवनमान व उत्पन्न यामधे वाढ करण्यास पाठिंबा देणे.\nजमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे प्रमाण कमी करणे, भूमिगत पाण्याचे पुनर्भरण करणे, कोरडवाहू क्षेत्रात पाण्याची उपलब्धता वाढवून कृषी उत्पादनामध्ये वाढ करणे. कृषी क्षेत्रासाठी अशा प्रकारच्या योजना राबविल्यास नक्कीच कायम स्वरूपाची उपाययोजना होईल.\nदुष्काळप्रवण क्षेत्रात जलसिंचन सुविधा उभ्या राहून त्यातून पर्जन्याधारित शेतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. अशा प्रकारच्या योजनांच्या अभ्यासासाठी ग्रामीण मंत्रालयाचे संकेतस्थळ अभ्यासावे व त्याला पूरक म्हणून भारत वार्षिकीचा वापर करता येईल.\nजगाचा आणि भारताचा भूगोल : आपण भूगोल या विषयाचे स्वरूप, त्यातील विविध घटक याविषयी माहिती घेतली. आजच्या लेखामध्ये आपण या विषयाचा परीक्षाभिमुख अभ्यास करण्यासाठी नेमक्या कोणत्या संदर्भग्रंथाचा वापर करावा लागतो तसेच ‘एनसीईआरटी’ची भूगोल विषयाच्या कोणत्या इयत्तेच्या पुस्तकांचा उपयोग परीक्षेच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरू शकेल याची मागे विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या आधारे या लेखात चर्चा करणार आहोत.\nएनसीईआरटीची क्रमिक पुस्तके विषयाच्या मूलभूत आकलनासाठी भूगोल याविषयाचे मूलभूत ज्ञान प्राप्त करण्यासाठी एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांचा वापर करणे अधिक श्रेयस्कर ठरेल, नेमक्या कोणत्या इयतेच्या पुस्तकांचा वापर करावा लागतो हा महत्त्वाचा प्रश्न आपल्यापुढे असतो. तसे पाहता इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व पुस्तकांचा वापर करावा लागतो पण मुख्य परीक्षेच्या दृष्टीने Contemporary Indi (STD-IX,X), Fundamentals of Physical Geography (I), Indian Physical Environment(XI), Fundamentals of Human Geography (XII), India- People and Economy (XII)\nइत्यादी पुस्तकांचा वापर उपयुक्त ठरतो. एनसीईआरटीची पुस्तके अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत लिहिलेली असल्यामुळे हा विषय समजणे तितकेसे कठीण जात नाही.\nउपरोक्त नमूद केलेली पुस्तके शालेय विध्यार्थ्यांसाठी लिहिलेली असल्यामुळे या विषयाची परीक्षेच्या दृष्टीने र्सवकष आणि सखोल तयारी करण्यासाठी आपणाला एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांबरोबरच बाजारात उपलब्ध असणाऱ्या संदर्भग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. बाजारात या विषयाचे अनेक संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या दोन्ही घटकांवर बाजारात स्वतंत्ररीत्या अनेक संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. सदर घटकाचा अभ्यास करण्यासाठी पुढे नमूद केलेल्या संदर्भग्रंथाचा उपयोग होईल.\nया संदर्भग्रंथांचा उपयोग भूगोल विषयाची र्सवकष आणि सखोल तयारी करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो.\nया संदर्भग्रंथाचा वापर या विषयाच्या अभ्यासक्रमाचे विभाजन घटकनिहाय पद्धतीने करून केल्यास अधिक फायदा होतो. कारण एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांचे वाचन केल्यामुळे या विषयाचे मुलभूत ज्ञान प्राप्त होते तर गतवर्षीच्या प्रश्नांच्या विश्लेषणाचा आधार घेतल्यास अधिक योग्यपणे या संदर्भग्रंथाचा वापर करता येईल.\nगेल्या वर्षीचे प्रश्न आणि प्रश्ननिहाय उपयुक्त असे संदर्भसाहित्य\n२०१४ च्या मुख्य परीक्षेमध्ये उष्णदेशीय चक्रीवादळे ही दक्षिण चीनी समुद्र, बंगालचा उपसागर आणि मेक्सिकोचे आखात यासारख्या प्रदेशात मोठय़ाप्रमाणत मर्यादित असतात कारण, हा प्रश्न विचारण्यात आला होता. थोडक्यात या प्रश्नाचे आकलन होण्यासाठी उष्णप्रदेशीय चक्रीवादळांची सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. तसेच हा प्रश्न जगातील तीन विविध प्रदेशांच्या प्राकृतिक रचनेशी संबंधित आहे. त्यामुळे नेमके कोणते प्राकृतिक घटक यासाठी जबाबदार आहेत याचीही माहिती असावी. यासाठी उपरोक्त नमूद केलेल्या जवळपास सर्व संदर्भग्रंथांचा वापर करता येतो. तसेच मुख्य परीक्षेचा विचार करता भारताचा भूगोल या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारण्यात येतात. यात भारताच्या प्राकृतिक, लोकसंख्या, सामाजिक व आíथक घटकाशी संबंधित प्रश्न असतात. या सर्व घटकांची सविस्तर माहिती देणारा ग्रंथ India – Comprehensive Geography ( by D.R. Khullar)\nआहे. म्हणून भारताच्या भूगोलवर सर्वाधिक भर परीक्षेच्या दृष्टीने द्यावा लागतो. या व्यतिरिक्त जगाच्या भूगोलवर देखील प्रश्न विचारले जातात. २०१५ च्या मुख्य परीक्षेमध्ये महासागरीय प्रवाहाच्या उगमासाठी जबाबदार असणारे घटक स्पष्ट करा. तसेच हे प्रवाह प्रादेशिक हवामान, मासेमारी आणि जलवाहतूक यावर काय प्रभाव टाकतात, हा प्रश्न विचारण्यात आलेला होता व हा प्रश्न प्राकृतिक आणि आíथक या दोन्ही पलूंचा आधार घेऊन विचारण्यात आलेला होता. यासाठी उपरोक्त नमूद केलेल्या\nइत्यादी संदर्भग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. याच बरोबर या विषयाशी संबंधित चालू घडामोडींचाही अभ्यास करावा लागतो ज्यामध्ये मुखत्वे आíथक आणि सामाजिक भूगोल तसेच प्राकृतिक घटकाचा समावेश होतो व यासाठी ‘द हिंदू’ आणि ‘द इंडियन एक्स्प्रेस’ यासारखी वर्तमान पत्रे, योजना, कुरुक्षेत्र आणि डाऊन टू अर्थ यासारख्या मासिकांचा वापर उपयुक्त ठरतो. उदारणार्थ २०१५ च्या मुख्य परीक्षेमध्ये मुंबई, कोलकाता आणि दिल्ली ही देशातील तीन महानगरे आहेत पण यामध्ये दिल्लीमधील वायुप्रदूषण हे मुंबई व कोलकाता या महानगरांच्या तुलनेत अधिक असून एक गंभीर समस्या आहे व हे असे का आहे हा प्रश्न विचारलेला होता. तसेच २०१६ मध्ये दक्षिण चिनीसमुद्र व त्याचे महत्त्व, २०१७ मध्ये कोळसा खाणींची विकासासाठी असणारी अपरिहार्यता आणि याचे प्रतिकूल पर्यावरणीय परिणाम असे प्रश्न विचारण्यात आलेले होते जे पारंपरिक ज्ञान, चालू घडामोडी यांची सांगड घालून विचारण्यात आलेले होते.\nभूगोल आणि इतर विषयांचा सहसंबंध\nभूगोल या विषयातील ‘पर्यावरण भूगोल’ हा विषय पेपर एकमध्ये अभ्यासताना मुखत्वे पर्यावरण परिस्थितिकी, प्रदेशनिहाय जैवविविधता त्याचे प्रमाण, त्याच्याशी संबंधित संकल्पना, त्यांची वैशिष्टय़े, हरितग्रह परिणाम आणि जागतिक तापमानवाढ यासाठी कारणीभूत असणारे नसíगक व मानवी घटक लक्षात घ्यायला हवेत. वाढते शहरीकरण यामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम, वनाचा होणारा ऱ्हास तसेच या कारणास्तव निर्माण झालेल्या समस्या आणि एकूणच याचा होणारा एकत्रित परिणाम, याचा जगाच्या व भारताच्या भूगोलसंबंधी विचार करावा लागतोआणि याच्याशी संबंधित माहिती सखोलपणे अभ्यासणे महत्वाचे ठरते. याचा अभ्यास कसा करावा याची माहितीपूर्ण चर्चा आपण याआधीच्या लेखात सविस्तरपणे केलेली आहे. सामान्य अध्ययनमधील बहुतांश घटकांचा परस्परपूरक संबंध येतो. त्यावेळी या घटकांचा एकत्रितपणे विचार करावा लागतो, ज्यामुळे कमीत कमी वेळामध्ये हे घटक अभ्यासता येऊ शकतात.\nसामान्य अध्ययनमधील पेपर तीनमधील आर्थिक विकास या घटकाअंतर्गत देशाच्या विविध भागात घेतली जाणारी महत्त्वाची पिके व पीक पद्धती, शेती उत्पादन, प्राणीसंगोपन अर्थशास्त्र, सिंचनाचे प्रकार आणि दळणवळण इत्यादी घटकांचा समावेश केलेला आहे. यासाठी आपणाला आर्थिक भूगोल हा विषय अभ्यासावा लागतो. या सर्व घटकांचा सर्वप्रथम पारंपरिक पद्धतीने अभ्यास करावा लागतो. तसेच याच्या मूलभूत माहितीची तोंडओळख करून घ्यावी लागते. अर्थात यामुळे या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने योग्य तयारी करण्यासाठी मदत होते. या घटकावर विचारण्यात येणारे प्रश्न हे बहुतांशी भारताच्या आर्थिक भूगोलाशी संबंधित असतात.\nयाच्या मूलभूत माहितीचा अभ्यास सामान्य अध्ययन पेपर एकमधील भूगोल विषयातील आर्थिक भूगोलामध्ये झालेला असतो. तसेच या माहितीचा वापर करून पेपर तीनमधील प्रश्न अधिक समर्पकरीत्या सोडवता येऊ शकतात. पण अशा प्रकारे माहितीचा वापर करताना आर्थिक पलूंचा विशेषकरून अधिक विचार करणे, पेपर तीनमध्ये अभिप्रेत असते याचे भान ठेवावे लागते. थोडक्यात, जरी मूलभूत महितीची परिभाषा एकसारखी असली तरी उत्तरे लिहिताना पेपरनिहाय लागणाऱ्या दृष्टिकोनाचा अचूकपणे वापर करावा लागतो.\nसध्या जागतिक तापमानवाढ, जैवविविधतेचा ऱ्हास, शहरीकरण, उपलब्ध नसíगक साधनसंपत्तीमध्ये होणारी घट, सतत वाढणारी लोकसंख्या आणि या सगळ्यासाठी कारणीभूत असणारे नसíगक आणि मानवनिर्मित घटक यासंबंधी सतत काही घटना घडत असतात. याची माहिती आपणाला परीक्षेच्या दृष्टीने नोटस स्वरूपात संकलित करावी लागते. या माहितीचा उपयोग सामान्य अध्ययनमधील संबंधित विषयाचा सखोल आणि सर्वकष पद्धतीने तयारी करण्यासाठी करता येऊ शकतो. या घटकाचा समावेश हा ‘सामान्य अध्ययन पेपर तीन’मधील – ‘जैवविविधता आणि पर्यावरण अंतर्गत नसíगक संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अध:पतन, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन’ आदी घटकांच्या अभ्यासक्रमात केलेला आहे. हे घटक पर्यावरण भूगोल या घटकाशी च्याशी संबंधित आहेत.\nपेपर तीनमध्ये या घटकाचा अभ्यास करताना मुख्यत्वे मानवी हस्तक्षेपामुळे या गोष्टीवर कोणते परिणाम झालेले आहेत, तसेच यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर केल्या गेलेल्या आहेत याची माहिती असणे अपरिहार्य ठरते. यामध्ये मुखत्वे भारत सरकारने आखलेल्या उपाययोजना, नसíगक संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अध:पतन, यासाठी पारित करण्यात आलेले महत्त्वाचे कायदे याचबरोबर यामध्ये भारताची अधिकृतपणे नेमकी भूमिका काय आहे याची सविस्तर माहिती ठेवावी लागते. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनासाठी केल्या गेलेल्या उपाययोजना आणि कायदे याची माहिती असणे गरजेचे आहे. अशा माहितीसाठी वर्तमानपत्रे, मासिके तसेच सरकारमार्फत वेळोवेळी जाहीर होणाऱ्या योजना, कायदे यासारख्या स्रोताचा उपयोग करता येऊ शकतो. या घटकाचा पारंपरिक अभ्यास ‘पर्यावरण भूगोला’मध्ये झाल्यामुळे याच्याशी घडणाऱ्या चालू घडमोडीची समज अधिक योग्यरीत्या करता येते.\nउपरोक्त नमूद केलेल्या घटकासाठी सामान्य अध्ययनमधील पेपरनुसार जो दृष्टिकोन वापरावा लागतो त्यामध्ये भिन्नता येते. त्यामुळे सर्वप्रथम याच्या प्राथमिक माहितीचा अभ्यास करून घ्यावा लागतो, ज्यासाठी आपणाला आर्थिक भूगोल आणि पर्यावरण भूगोल हे विषय अभ्यासावे लागतात. त्याचबरोबर सामान्य अध्ययनमधील पेपर तीनमधील उपरोक्त नमूद घटकावर विचारण्यात येणारे प्रश्न हे विषयाच्या पारंपरिक ज्ञानापेक्षा चालू घडामोडीशी अधिक संबंधित असतात.\nजरी असे असले तरी विषयाच्या पारंपरिक ज्ञानाची सखोल माहिती असल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे प्रभावीपणे लिहिता येत नाहीत. सामान्य अध्ययन पेपर एकमधील भूगोल या विषयामुळे पर्यावरण आणि आर्थिक भूगोलाच्या मूलभूत माहितीचा अभ्यास झालेला असतो. म्हणूनच संबंधित घटकाचा चालू घडामोडीसोबत समावेश करून र्सवकष पद्धतीने परीक्षाभिमुख तयारी करता येऊ शकते.\nसामाजिक व आर्थिक भूगोल\nआर्थिक व सामाजिक भूगोलाचा अभ्यास भारत व जगाच्या अनुषंगाने करावा. या घटकांच्या अभ्यासाचे नियोजन करताना यामध्ये कोणकोणते उपघटक समाविष्ट आहेत याची माहिती असणे क्रमप्राप्त आहे. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास कोणत्या घटकावर अधिक प्रश्न विचारलेले आहेत याची माहिती मिळते.\nआर्थिक भूगोलामध्ये प्रामुख्याने मानवी आर्थिक प्रक्रिया व नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा अभ्यास केला जातो. राष्ट्रातील आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास करताना कृषी, उद्योग, सेवाक्षेत्र यांमधील सद्य:स्थिती, त्याबाबतचे सरकारी धोरण, योजना यांचा चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून आढावा घ्यावा. उदा. भारतातील दुसरी हरितक्रांती, मेक इन इंडिया इत्यादी. आर्थिक भूगोलावर पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न पाहू –\n(२०१६) ‘खालीलपैकी कोणत्या प्रदेशात शेल गॅस संसाधने आढळतात.’\n(१) बेसीन (२) कावेरी बेसीन (३) कृष्णा-गोदावरी बेसीन.\n(२०१४) – ‘सस्टेनेबल शुगरकेन इनिशिएटिव्हचे महत्त्व काय आहे\n(२०१४) – ‘इंटिग्रेटेड वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या अंमलबजावणीचे फायदे काय आहेत\n(२०१३) – ‘भारतातील खालीलपैकी कोणते उद्योग पाण्याचे अधिक उपभोक्ते आहेत\n(१) अभियांत्रिकी (२) पेपर व पल्प (३) टेक्स्टाइल्स (४) औष्णिक ऊर्जा\n(२०१३) – (१) कापूस (२) भुईमूग (३) भात (४) गहू यांपैकी कोणती पिके खरीप आहेत\nआर्थिक भूगोलाचा अभ्यास चालू घडामोडींच्या अनुषंगाने करणे हितावह ठरेल. उदा. गेल्या काही वर्षांमध्ये शेल गॅस या संसाधनाची चर्चा सुरू होती. त्या संदर्भामध्ये शेल गॅसवर आधारित २०१६मध्ये विचारलेला प्रश्न पाहता येईल.\nसामाजिक भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल यांचा अभ्यास करावा लागतो. लोकसंख्या भूगोलामध्ये विविध लोकसंख्या शास्त्रीय घटक उदा. लोकसंख्यावृद्धी, वितरण, जन्मदर, मृत्यूदर, लिंग गुणोत्तर, कार्यकारी वयोगटातील लोकसंख्या, लोकसंख्या लाभांश, इ. घटकांची माहिती करून घ्यावी. यासोबतच स्थलांतराची कारणे, प्रकार, परिणाम, अभ्यासावे. भारताचे लोकसंख्या धोरण, लोकसंख्याविषयक महत्त्वाच्या संकल्पना, वंश, जमात, जात, धर्म, सांस्कृतिक प्रदेश, भाषा, इ. बाबींचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते.\nवसाहत भूगोलामध्ये मानवाच्या ग्रामीण व नागरी वसाहतींचा अभ्यास केला जातो. भारताचा औद्योगिक विकास झाल्यानंतर स्थलांतर मोठय़ा प्रमाणात वाढून ग्रामीण व नागरी क्षेत्रांमध्ये समस्या निर्माण झाल्या. तसेच या समस्यांवर सरकारकडून विविध धोरणे अवलंबिली जातात. उदा. ‘स्मार्ट सिटी.’ त्यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.\n२०१४ मध्ये ‘चांगपा (Changpa ) या जमातीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.\n२०१३ मध्ये – ‘जमातींची नावे व त्यांचे राज्य यांच्या योग्य जोडय़ा लावा.’ असे काही प्रश्न सामाजिक भूगोलाच्या पाश्र्वभूमीवर अभ्यासता येतील.\nभूगोलामध्ये पर्यावरण भूगोल हा घटकदेखील महत्त्वाचा आहे. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये भूपर्यावरण हा स्वतंत्र घटक आपल्याला अभ्यासावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने ‘मानवी हस्तक्षेपामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अभ्यासणे आवश्यक आहे. सध्याची सर्वात गंभीर समस्या म्हणजे हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ होय. यासोबतच जैवविविधतेतील घट, विविध प्रकारचे प्रदूषण, आम्लवर्षां, वाळवंटीकरण, पाणथळ भूमींचा ऱ्हास, निर्वनीकरण या घटनांचा सखोलपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. या समस्यांवर उपाय काढण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नांची नोंद घ्यावी.\nयूपीएससीची तयारी : सामाजिक व आर्थिक भूगोल\nआर्थिक व सामाजिक भूगोलाचा अभ्यास भारत व जगाच्या अनुषंगाने करावा. या घटकांच्या अभ्यासाचे नियोजन करताना यामध्ये कोणकोणते उपघटक समाविष्ट आहेत याची माहिती असणे क्रमप्राप्त आहे. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास कोणत्या घटकावर अधिक प्रश्न विचारलेले आहेत याची माहिती मिळते.\nआर्थिक भूगोलामध्ये प्रामुख्याने मानवी आर्थिक प्रक्रिया व नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा अभ्यास केला जातो.\nराष्ट्रातील आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास करताना कृषी, उद्योग, सेवाक्षेत्र यांमधील सद्य:स्थिती, त्याबाबतचे सरकारी धोरण, योजना यांचा चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून आढावा घ्यावा.\nउदा. भारतातील दुसरी हरितक्रांती, मेक इन इंडिया इत्यादी.\nआर्थिक भूगोलावर पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न पाहू –\n(२०१६) ‘खालीलपैकी कोणत्या प्रदेशात शेल गॅस संसाधने आढळतात.’\n(१) बेसीन (२) कावेरी बेसीन (३) कृष्णा-गोदावरी बेसीन.\n(२०१४) – ‘सस्टेनेबल शुगरकेन इनिशिएटिव्हचे महत्त्व काय आहे\n(२०१४) – ‘इंटिग्रेटेड वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या अंमलबजावणीचे फायदे काय आहेत\n(२०१३) – ‘भारतातील खालीलपैकी कोणते उद्योग पाण्याचे अधिक उपभोक्ते आहेत\n(१) अभियांत्रिकी (२) पेपर व पल्प (३) टेक्स्टाइल्स (४) औष्णिक ऊर्जा\n(२०१३) – (१) कापूस (२) भुईमूग (३) भात (४) गहू यांपैकी कोणती पिके खरीप आहेत\nआर्थिक भूगोलाचा अभ्यास चालू घडामोडींच्या अनुषंगाने करणे हितावह ठरेल.\nउदा. गेल्या काही वर्षांमध्ये शेल गॅस या संसाधनाची चर्चा सुरू होती. त्या संदर्भामध्ये शेल गॅसवर आधारित २०१६मध्ये विचारलेला प्रश्न पाहता येईल.\nसामाजिक भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल यांचा अभ्यास करावा लागतो.\nलोकसंख्या भूगोलामध्ये विविध लोकसंख्या शास्त्रीय घटक उदा. लोकसंख्यावृद्धी, वितरण, जन्मदर, मृत्यूदर, लिंग गुणोत्तर, कार्यकारी वयोगटातील लोकसंख्या, लोकसंख्या लाभांश, इ. घटकांची माहिती करून घ्यावी.\nयासोबतच स्थलांतराची कारणे, प्रकार, परिणाम, अभ्यासावे. भारताचे लोकसंख्या धोरण, लोकसंख्याविषयक महत्त्वाच्या संकल्पना, वंश, जमात, जात, धर्म, सांस्कृतिक प्रदेश, भाषा, इ. बाबींचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते.\nवसाहत भूगोलामध्ये मानवाच्या ग्रामीण व नागरी वसाहतींचा अभ्यास केला जातो. भारताचा औद्योगिक विकास झाल्यानंतर स्थलांतर मोठय़ा प्रमाणात वाढून ग्रामीण व नागरी क्षेत्रांमध्ये समस्या निर्माण झाल्या. तसेच या समस्यांवर सरकारकडून विविध धोरणे अवलंबिली जातात.\nउदा. ‘स्मार्ट सिटी.’ त्यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.\n२०१४ मध्ये ‘चांगपा (Changpa ) या जमातीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.\n२०१३ मध्ये – ‘जमातींची नावे व त्यांचे राज्य यांच्या योग्य जोडय़ा लावा.’ असे काही प्रश्न सामाजिक भूगोलाच्या पाश्र्वभूमीवर अभ्यासता येतील.\nभूगोलामध्ये पर्यावरण भूगोल हा घटकदेखील महत्त्वाचा आहे. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये भूपर्यावरण हा स्वतंत्र घटक आपल्याला अभ्यासावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने ‘मानवी हस्तक्षेपामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अभ्यासणे आवश्यक आहे.\nसध्याची सर्वात गंभीर समस्या म्हणजे हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ होय. यासोबतच जैवविविधतेतील घट, विविध प्रकारचे\nप्रदूषण, आम्लवर्षां, वाळवंटीकरण, पाणथळ भूमींचा ऱ्हास, निर्वनीकरण या घटनांचा सखोलपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. या समस्यांवर उपाय काढण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नांची नोंद घ्यावी.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A5%8B-2/", "date_download": "2018-08-19T02:27:08Z", "digest": "sha1:D2BBGUJTAL7I2XHBCTM2KHB7PYYQVWTH", "length": 13366, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "एकल पालकत्व समाजासाठी धोकादायक- चेन्नई उच्च न्यायालय - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Notifications एकल पालकत्व समाजासाठी धोकादायक- चेन्नई उच्च न्यायालय\nएकल पालकत्व समाजासाठी धोकादायक- चेन्नई उच्च न्यायालय\nचेन्नई, दि. ११ (पीसीबी) – मुलांच्या संगोपनासाठी आई-वडील दोघेही गरजेचे आहेत. एकल पालकत्व हे मुलांच्या आरोग्यासाठी आणि समाजासाठी धोकादायक असल्याचे मत मद्रास हायकोर्टाने व्यक्त केले आहे.\nPrevious articleएकल पालकत्व समाजासाठी धोकादायक- चेन्नई उच्च न्यायालय\nNext articleमावळातील पाचर्णे येथे २५०० वृक्षांची लागवड\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवध्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nरूपयाची सत्तरी पार; अखेर मोदी सरकारने करून दाखवले – काँग्रेस\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nआता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांना कारागृहातून कुटुंबीयांशी फोनवर बोलता येणार\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nवाजपेयी यांच्या निवासस्थानाबाहेर स्टेज उभारण्यास सुरूवात\nमोदी लोकसभेसोबत रशियाची निवडणूकही घेऊ शकतात; संजय राऊतांचा उपरोधिक टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/junnar-students-helps-grow-plants-birds-106135", "date_download": "2018-08-19T01:56:13Z", "digest": "sha1:C7IXK2DOKITYGVD5VKJJNUAXM2Z3FOKZ", "length": 13197, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "junnar students helps to grow plants for birds विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी केली अन्न, पाणी, निवाऱ्याची व्यवस्था | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी केली अन्न, पाणी, निवाऱ्याची व्यवस्था\nगुरुवार, 29 मार्च 2018\nजुन्नर - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात वृक्ष लागवड केली आहे. विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हरित सेनेत सहभाग घेऊन स्वच्छता, वृक्ष संवर्धन, गडकोट संरक्षण असे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांना किर्लोस्कर फाऊंडेशनकडून पुरस्कारही देण्यात आला आहे. परिसरातील झाडे जोपासण्याची जबाबदारी या विद्यार्थ्यांनी हरितसेनेच्या माध्यमातून हाती घेतली आहे. शालेय परिसरात कोवळ्या पालवीने बहरलेली हिरवीगार झाडे आढळून येतात त्यामुळे येथे निरनिराळ्या पक्षांचा वावर वाढला आहे.\nजुन्नर - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात वृक्ष लागवड केली आहे. विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हरित सेनेत सहभाग घेऊन स्वच्छता, वृक्ष संवर्धन, गडकोट संरक्षण असे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांना किर्लोस्कर फाऊंडेशनकडून पुरस्कारही देण्यात आला आहे. परिसरातील झाडे जोपासण्याची जबाबदारी या विद्यार्थ्यांनी हरितसेनेच्या माध्यमातून हाती घेतली आहे. शालेय परिसरात कोवळ्या पालवीने बहरलेली हिरवीगार झाडे आढळून येतात त्यामुळे येथे निरनिराळ्या पक्षांचा वावर वाढला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या पक्षांना अन्न,पाणी व निवारा उपलब्ध व्हावा या उद्देशाने हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी झाडांवर जागोजागी कागदी खोकी व प्लॅस्टीकच्या कॅनचा वापर करून राहण्यासाठी निवारा तसेच चा-यासाठी धान्याची व्यवस्था केली आहे. तसेच प्लॅस्टीकच्या रिकाम्या बाटल्या कापून त्यामध्ये पाणी भरून झाडांवर जागोजागी टांगून ठेवल्या आहेत. यामुळे शालेय परिसरात पक्षांचे प्रमाण वाढण्यास मदत झाली आहे.\nतर निसर्गरम्य वातावरणात शिक्षण घेण्याचा आनंद विद्यार्थ्यांना मिळत आहे. या उपक्रमासाठी विद्यालयातील हरितसेनेचे मार्गदर्शक शिक्षक एस.व्ही.देवकुळे, व्ही.एस. भालींगे, साबळे, मनिषा खेडकर यांनी मार्गदर्शन केले असल्याचे मुख्याध्यापक दिलीप फापाळे यांनी सांगितले.\nविशेष फेरीमध्ये 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित\nपुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nदहा वर्षे गैरहजर शिक्षिका पुन्हा सेवेत\nभिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात काम करणारी सहशिक्षिका तब्बल 10 वर्षे गैरहजर राहून पुन्हा कामावर रुजू झाली आहे. या सहशिक्षिकेने रजेवर...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nआजोबांच्या बागेतून प्रेरणा (पोपटराव पवार)\nहिवरेबाजार गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आमचं बागायती क्षेत्र आणि तिथं आजोबांनी लावलेली मोसंबीची बाग हे अनेक वर्षांपासून गावात येणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://manashakti.org/index.php?q=mr/content/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-260118", "date_download": "2018-08-19T01:29:39Z", "digest": "sha1:TNNHJKVIQNMPYNZSRTYRUAFMF6T3KET6", "length": 4115, "nlines": 90, "source_domain": "manashakti.org", "title": "व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा - 26/01/18 | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nबुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम\nव्यक्तिमत्व विकास कार्यशाळा - 26/01/18\nशुक्र, 26 जाने 2018\nश्री. अभय खांदे - ९४२२७८००४३, ८९८३१८८३२६\nनवविवाहित जोडपी आणि गर्भधारणेपूर्वी\nगर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)\nआध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पुजा, प्रार्थना, धर्म, देव)\n`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8.html", "date_download": "2018-08-19T02:45:59Z", "digest": "sha1:RIAFTF3DCPJNUTUMI7PNGGYCD2MYMOZK", "length": 25748, "nlines": 298, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | पवार, तटकरेंचा नवा कारमाना उघड", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » पवार, तटकरेंचा नवा कारमाना उघड\nपवार, तटकरेंचा नवा कारमाना उघड\nसिंचनाचे ८०० कोटी पाण्यात\n१०८ बोगस कंपन्या स्थापन करून गैरव्यवहार\nभुजबळ परिवारासह, तटकरे आणि पवारांवर होणार कारवाई\nमुंबई, [२३ ऑक्टोबर] – ७२ हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांचा नवा कारनामा उघड झाला असून, या दोघा नेत्यांच्या बेनामी आणि बोगस अशा १०८ कंपन्यात ८०० कोटी रुपये परस्पर लाटल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणामुळे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याभोवतीचा गुंता अधिक वाढला आहे.\nया पार्श्‍वभूमीवर अजित पवार आणि तटकरे यांना लवकरच कारवाईला सामोरे जावे लागेल असे दिसून येत असून, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ परिवारावरही कारवाई होणार असल्याचे भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले.\nखासदार सोमय्या यांनी शुक्रवारी मंत्रालयात पत्रपरिषदेत सिंचनातील घोटाळ्याची माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबईतील युनियन बँकेमधील एफ. ए. कन्स्ट्रक्शनच्या खात्यातून ८०० कोटी रुपये काढण्यात आले असून, ती तटकरे आणि अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या १०८ बोगस कंपन्यांमध्ये जमा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या १०८ कंपन्या बेनामी, बोगस आणि अस्तित्वातच नसलेल्या आहेत. या घोटाळ्यांबरोबरच तटकरे यांनी रायगड येथील कोंडाणे धरणासाठी १६० कोटींची बोगस बिलेही बनविली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय आणि युनियन बँकेचे मुख्याधिकारी अरुण तिवारी यांच्याबरोबर मागील चार दिवसांत आपण विविध विभागातल्या अधिकार्‍यांची भेट घेऊन, या घोटाळ्याची माहिती घेतली आहे. तिवारी यांनी बँकेच्या विभागांतर्गत चौकशीला सुरुवात केली आहे. पण एवढी रक्कम काढली जात असताना, बँकेचे अधिकारी काय करीत होते, हा प्रश्‍न शिल्लक राहतोच. कोणीही खातेधारक बँकेतून १० लाखांच्या वर रक्कम काढत असेल, तर त्याबाबत इन्कमटॅक्स विभागाला कळवावे लागते. तसे का केले गेले नाही, याचीही चौकशी सुरू झाली आहे. त्याबरोबर या घोटाळ्याप्रकरणी अनेक मासे जाळ्यात अडकणार आहेत, असे सोमय्या म्हणाले.\nया घोटाळ्यात प्रत्यक्ष संबंध असल्यानेच अजित पवार आणि सुनील तटकरे चौकशीसाठी एसीबीसमोर येत नव्हते. मोठमोठ्या वकिलांमार्फत ते वेळ मारून नेत होते. पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बजावलेल्या अंतिम नोटिसीमुळे त्यांना एसीबीसमोर चौकशीसाठी हजर राहावेच लागले. आपला संबंधच नाही, असे म्हणणारे अजित पवार आणि सुनील तटकरे आता या घोटाळ्याबाबत कबुली द्यायला लागले आहेत. एकूणच अजीत पवार आणि सुनील तटकरे यांच्या अवतीभोवती सिंचन घोटाळ्याची पाळेमुळे खोलवर रुजलेली असल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे.\nअजीत पवार आणि सुनील तटकरे हे अधिकार्‍यांकडे बोट दाखवत आहेत आणि अधिकारी त्यांच्याकडे बोट दाखवत आहेत, असे सोमय्या यांनी सांगितले. या दोन्ही नेत्यांची अधिकार्‍यांवर खापर फोडण्याची मानसिकता अजूनही कायम आहे. तसेच, या प्रकरणी जलद गतीने तपास व्हायला अन्य तपास यंत्रणांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे, असेही सोमय्या यांनी स्पष्ट केले.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nदीक्षाभूमीला जगातील सर्वोत्तम स्थळ करू\nधम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यात मुख्यमंत्री बाबासाहेबांचे विचार देशाला तारू शकतात नागपूर, [२३ ऑक्टोबर] - दीक्षाभूमी विकासाचा मास्टर प्लॉन तयार होत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%87.html", "date_download": "2018-08-19T02:45:54Z", "digest": "sha1:WHODDCXCHC542A7TLTC4RC42H6UAUZCA", "length": 24813, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | सरकारी बाबूंना मिळणार वेतनाच्या २०० पट गृहकर्ज", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » सरकारी बाबूंना मिळणार वेतनाच्या २०० पट गृहकर्ज\nसरकारी बाबूंना मिळणार वेतनाच्या २०० पट गृहकर्ज\nमुंबई, [२१ जानेवारी] – गगनाला भिडलेल्या घरांच्या किमती आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले गृहकर्ज यामुळे सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना हक्काचे घर घेणे हे जवळजवळ अशक्य झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारी कर्मचार्‍यांची ‘घरघर’ संपवण्यासाठी मूळ वेतनाच्या २०० पट गृहकर्ज देण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.\nसध्याच्या प्रचलित नियमानुसार घरबांधणी अग्रीम वेतन बँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतनाच्या ५० पट किंवा १५ लाख किंवा परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम असे गृहकर्ज मंजूर करण्यात येते. या नियमामुळे सरकारी अधिकारी तसेच कर्मचारी यांना मंजूर होणारी रक्कम सध्याच्या घरांच्या किंमतीच्या तुलनेत खूपच कमी आहे.\nशिपाईपदावर कार्यरत असणार्‍यांची सेवेची ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सध्या ३ लाख ३२ हजार इतके कर्ज मिळते आणि म्हाडाच्या अत्यल्प उत्तन्न गटासाठीच्या घराची किंमत १६.२५ लाख इतकी आहे. सगळीकडे महागाईत वाढ होत असताना, गृहकर्जासंदर्भात मात्र, जुन्याच निर्देशानुसार अंमलबजाणी होत होती. एकीकडे महागाईत वाढ आणि दुसरीकडे सहावा वेतन आयोग लागू झाल्याने सरकारी कर्मचार्‍यांची कर्ज परतफेडीच्या क्षमतेत झालेली वाढ, या दोन्ही बाबींचा विचार करून, हा वेतनाच्या २०० पट गृहकर्ज मंजुरीचा प्रस्ताव वित्त विभागाने आणला आहे. या निर्णयामुळे आता शिपायांना १२ लाख, तर अधिकार्‍यांना २० ते ५० लाख कर्ज मिळणार आहे. शिवाय पहिले केवळ वैयक्तिक घरासाठी कर्ज मिळत होते. आता मात्र, कर्मचार्‍यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला देखील घर उभारणीसाठी वित्तपुरवठा राज्य सरकारकडून मिळणार आहे. तर, ३ ऑक्टोबर २००८ मध्ये निश्‍चित केलेल्या घराच्या किंमतीची १८ लाख ही मर्यादा देखील आता ४० लाख एवढी करण्यात आली आहे.\nराज्यातील शहरांची तीन विभागात वर्गवारी करण्यात आली असून, मोठ्या शहरांमध्ये म्हणजे ‘एक्स’ गटातील घरांसाठी ५० लाख, मध्यम शहरांकरिता म्हणजे ‘वाय’ गटातील घरांसाठी ३० लाख, तर उर्वरित शहरांसाठी २० लाख रक्कम मंजूर करण्यात येणार आहे. ही रक्कम केवळ आगाऊ कर्जाची असणार आहे. त्या उपर लागणारे कर्ज हे तो अधिकारी किंवा कर्मचार्‍याचे एकूण वेतन पाहून देण्यात येईल. त्यामुळे ‘एक्स’ गटातील शहरांकरिता २ कोटींचे तर, ‘वाय’ गटातील शहरांकरिता १ कोटीचे कर्ज मिळू शकेल.\nवित्त विभागाच्या या नव्या प्रस्तावानुसार चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यासह सर्व शासकीय कर्मचार्‍यांना शहरांमध्ये घर घेणे आता शक्य होणार आहे. वित्त विभागाने घेतलेला हा निर्णय शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nभाजपाच्या यादीत २६ विद्यमान आमदार\n=२० तरुण चेहर्‍यांना संधी= नवी दिल्ली, [२० जानेवारी] - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याला दोन दिवसांचा अवधी उरला असताना ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/samsung-smart-wb200f-point-shoot-digital-camera-white-price-ps8Kj.html", "date_download": "2018-08-19T01:32:59Z", "digest": "sha1:HVIRYJJTYQQKKCCHCXLH5IJK5K6VYCCP", "length": 21409, "nlines": 491, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग स्मार्ट वब२००फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग स्मार्ट वब२००फ पॉईंट & शूट\nसॅमसंग स्मार्ट वब२००फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nसॅमसंग स्मार्ट वब२००फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग स्मार्ट वब२००फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nसॅमसंग स्मार्ट वब२००फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये सॅमसंग स्मार्ट वब२००फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट किंमत ## आहे.\nसॅमसंग स्मार्ट वब२००फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग स्मार्ट वब२००फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईटशोषकलुईस, स्नॅपडील, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसॅमसंग स्मार्ट वब२००फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 12,150)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग स्मार्ट वब२००फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग स्मार्ट वब२००फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग स्मार्ट वब२००फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 19 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग स्मार्ट वब२००फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसॅमसंग स्मार्ट वब२००फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट वैशिष्ट्य\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.2 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1/8 sec\nपिसातुरे अँगल 24 mm Wide Angle\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460000 dots\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nइनबिल्ट मेमरी 9.5 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nसॅमसंग स्मार्ट वब२००फ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://ameyainspiringbooks.com/index.php?apg=bookdetails&bid=6&lid=1", "date_download": "2018-08-19T02:00:57Z", "digest": "sha1:QWBKNUTB56ROHXTPQHDCLA2FIWOQNM34", "length": 5409, "nlines": 58, "source_domain": "ameyainspiringbooks.com", "title": "कहाणी बचतगटांची", "raw_content": "\nस्त्रियांचे बचतगट ही मूलभूत संकल्पना आणि त्याचा विकास ह्या आगळ्या-वेगळ्या विषयावरील पुस्तक. बचतगटांच्या संकल्पनेची बीजे रोवली गेल्यापासून ते आजतागायतच्या त्या संकल्पनेच्या स्थित्यंतराच्या इतिहासाची माहिती अतिशय साध्या परंतु रंजक स्वरूपात महाराष्ट्रातील बचतगटांच्या चळवळीची चित्तवेधक वाटचाल\n‘बचतगट’ या संकल्पनेने चळवळीचे व्यापक रूप धारण केले आणि त्यातून असंख्य महिलांचे भावविश्व व्यापक होत गेले. घराचा उंबरठाही न ओलांडलेल्या महिलांना नव्या जगाची ओळख झाली, आणि या जगात आपलं अस्तित्व शोधण्यासाठी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. काडी-काडी जमवून संसाराच्या फाटलेल्या आभाळाला ठिगळं लावीत ते पेलण्यासाठी झटणाऱ्या बिनचेहऱ्याच्या असंख्य बायकांना या संकल्पनेनं स्वतःचा असा एक चेहरा दिला. पैसा तर त्यातल्या काहीजणी आधीही कमवीत होत्या... काबाड-कष्ट करून... धुणीभांडी, शेतात मोलमजुरी करून... त्याशिवाय पर्यायच नव्हता पण बचतगटानं अशा अनेक जणींना पैशाबरोबर प्रतिष्ठाही दिली. स्वाभिमानी जगणं दिलं पण बचतगटानं अशा अनेक जणींना पैशाबरोबर प्रतिष्ठाही दिली. स्वाभिमानी जगणं दिलं पण या चळवळीचा आणखीही एक मोठा परिणाम आहे. गरीबातली गरीब व्यक्ती बँकेशी जोडली जाते आहे. बचतगटांनी बँकांच्या अर्थकारणाला उभारी दिली आहे. ग्रामीण भारत बदलतो आहे पण या चळवळीचा आणखीही एक मोठा परिणाम आहे. गरीबातली गरीब व्यक्ती बँकेशी जोडली जाते आहे. बचतगटांनी बँकांच्या अर्थकारणाला उभारी दिली आहे. ग्रामीण भारत बदलतो आहे परिवर्तनाच्या या प्रक्रियेचा घेतलेला सुरस वेध\nप्रकाशन दिनांक : 30 जुलै 2015\nआवृत्ती : प्रथम आवृत्ती\nद Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास\nलेखक: सुभाष चंद्रा यांच्यासह प्रांजल शर्मा\nअनुवाद: डॉ. उदय निरगुडकर, सुनील घुमे, प्रकाश दांडगे, विठोबा सावंत, संदीप साखरे\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nसबका साथ, सबका विकास\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद: अजय कौटिकवार, अमित मोडक\nअनुवाद: डॉ. विजया देव\nविचार बदला .... यशस्वी व्हा \nSTAY हंग्री STAY फूलिश\nअनुवाद: डॉ. मीना शेटे-संभू\nआमचंदेखील एक स्वप्न आहे...\nअनुवाद: डॉ. मीना शेटे-संभू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-rural-development-problem-direct-sarpanch-selection-57230", "date_download": "2018-08-19T01:35:16Z", "digest": "sha1:7PYRFWOO6HJ5FZM3X3OUK55DSFPMQHDG", "length": 11771, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news rural development problem by direct sarpanch selection थेट सरपंच निवडीने ग्रामविकासाला खीळ - अजित पवार | eSakal", "raw_content": "\nथेट सरपंच निवडीने ग्रामविकासाला खीळ - अजित पवार\nमंगळवार, 4 जुलै 2017\nसांगली - भाजप सरकार उद्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही लोकांमधून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील. हे वर्तन हुकूमशाहीचेच असून, त्याचा भारतीय राज्यघटनेला धोका आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली. थेट सरपंच निवडीच्या शासन निर्णयावर टीका करताना राज्य शासनाचा हा निर्णय म्हणजे गावाच्या विकासाला खीळ घालणारा आणि गावात राजकीय वैमनस्य वाढीला लावणारा ठरेल, असे भाकीत केले.\nते म्हणाले, 'थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा एकदा निर्णय विलासराव देशमुख यांच्या काळात झाला. खुद्द लातूरमध्ये नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे प्रा. जनार्दन वाघमारे निवडून आले, तर सभागृहात कॉंग्रेसचे बहुमत होते. त्या वेळी झालेली चूक लक्षात येताच आम्ही तो निर्णय बदलला. मात्र विद्यमान भाजप-शिवसेना सरकारने कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बळ मोडून काढण्यासाठी विकासाचे वाटोळे झाले तरी चालेल, अशी भूमिका घेतली आहे. बाजार समित्यांवर शासनाचा प्रतिनिधी नियुक्त करण्यामागेही तेच कारण आहे. थेट नगराध्यक्ष निवडीमुळे राज्यात अनेक पालिकांमध्ये सुरू असलेला गोंधळ आपण पाहतो आहोतच. आपली लोकशाही प्रातिनिधिक लोकशाही आहे. खेड्यांतील ग्रामसभा किंवा मासिक बैठकांची अवस्था आपण जाणतो. ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जात असताना गावातील कारभारात गोंधळ वाढून हा निधी वाया जाण्याची भीती आहे. सरकारने हा निर्णय केवळ राजकीय हेतूने घेतला आहे. ते टाळावे.''\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140409225601/view", "date_download": "2018-08-19T02:02:51Z", "digest": "sha1:5IKOJ2FERGKNZABPFKLZZESXXZCSADX2", "length": 16963, "nlines": 295, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पदे ३४६ ते ३५०", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे ३४६ ते ३५०\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nपदसंग्रह - पदे ३४६ ते ३५०\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\nपदे ३४६ ते ३५०\nपद ३४६. (लक्षमन बाला क्यों नहि या चालीवर)\nकैसा स्वयंपाक केला सांग मनुबाई ॥ सावधान होउनि चित्त ठेवुनियां ठायीं ॥धृ०॥\nव्कचित्‌ पव्क अर्ध पव्क एक जैसे तैसें ॥ करपलें एक लवण हीन जळो जिणे ऐसें ॥१॥\nएक खारट एक तुरट एक कडू आंबट भारी ॥ समजोन ये घरिंचे घरिं चेरा होतो पारी ॥२॥\nअपणा न ये सांगसि लोकां हे तो दुष्ट खोडी ॥ चांग भांग डोलसि शेजा करिती डोई बोडी ॥३॥\nमागें झाल्या होती पुढें सांप्रतही थोडया ॥ चतुर बाया मिरवताति फजित होति वेडया ॥४॥\nपांच दिवस ज्याचे बाई धन्य म्हणवुनि ध्यावें ॥ रंगल्या ज्या निजानंदें त्यांसि वर्म ठावें ॥५॥\nपद ३४७. (कलयुगीं घरोघरीं संत झाले फार या चा.)\nपडों त्याच्या पायां जो न विसंबे ठाया ॥ राहतां दुश्वितपणें सौरस्य गेलें वायां ॥धृ०॥\nजेवणार तेहि भले पूर्ण तृप्त होती ॥ कल्पनेचा स्पर्श होतां सदां मुखिं माती ॥१॥\nचतुर्विध अन्न त्याचा अनुक्रम जाणें ॥ अधिकारें ग्रास घेती तृप्ति त्यांचि बाणे ॥२॥\nप्राणांचा प्राण स्मरण धर्म जीविं वाहे ॥ रामकृष्ण निरुक्तिचा अर्थ होउनि राहे ॥३॥\nपूर्वापर नित्य तृप्त कळा त्याचि पाहें ॥ जीवनाच्या तोषें उद्नार देत आहे ॥४॥\nब्रह्मबोधें सहज छंदें पूर्ण सुखी झाला ॥ निजानंद रंग संगें संसारा आंचवला ॥५॥\nऐसी मी जोगिणी जाहलें ॥ प्रीति अलक्ष राउळा रातलें ॥१॥\nअलक्ष म्हणुनि उभा राहिला ॥ जीव देखोनि तयासि भूलला ॥२॥\nचहूं पालवीं झालें मोकळी तेचि हातीं पें निरंतर झोळी ॥३॥\nश्रवणिं श्रवणमुद्रा घातली ॥ तेणं अत्यंत शोभा मज आली ॥४॥\nत्रिगुणांचा गोंवर घातला ज्ञान आग्नि लाउनियां जाळीला ॥५॥\nशांति विभूति अंगीं चर्चिली ॥ शुद्ध सत्व शूभ्रता पातली ॥६॥\n आवघा तूं तूं म्हणवुनि सादवी ॥७॥\nरामरस सेवुनि जाहलें उन्मत्त ॥ सहज पूर्ण निजानंदें डुल्लत ॥८॥\nआवडिं याचे पायिं रंगलें ॥ स्वयें निजानंद होउनि ठेलें ॥९॥\nपद ३४९. (अभाग्याच्या० या चा.)\nरंगीं रंगावें वेधकें दशरथ कुळदीपके ॥धृ०॥\nरंगीं रंगा न येशी रामा फुटली ह्रदय डांक ॥ नरदेहाची घडी तुजविण वायां जाते देख ॥\nअनुसंधान सुमनमाळा कोमेली नि:शेख ॥ सत्वाचा घट भरिला वेगीं येउनि देईं सूख ॥१॥\nरंगा न येसिं तरि हें रंग नाम कां ठोविलें ॥ नुपेक्षावें ब्रीद आतां सुख देईं आपुलें ॥\nभक्तवत्सल ब्रीद रामा बाई काय झालें ॥ दुर्घट भूतवासना इनें मन माझें घेरिलें ॥२॥\nज्ञानदीप पाजळदा स्नेहा संरलें रामाबाई ॥ हर्षाच्या गोंधळिं येउनि भक्तां सुख देईं ॥\nनिजानंदं पूर्ण माझें प्रगटावें ह्रदयीं ॥ रंगलें मन रंगें रंगमूर्ति ठायीं ॥३॥\nपद ३५०. (डफगाणें. चा. बोलणें फोल झालें.)\nतो राम झुलतो झुलतो झुलतो मज देखुनि आनंद होतो ॥ माझा स्वामि तो स्वामि तो तो मज भवसागरिं तारितो ॥\nमाझा जनक तो जननी तो मनाचें मोहन तो ॥धृ०॥\nआजि दिवस सोनियाचा समुदाय मिळाला संतांचा ॥ गाति प्रताप रघुरायाचा नानापरी ॥१॥\nराम दशरथनंदन सूर्यवंशाचें भूषण ॥ झालें पतित जन पावन हो ज्याच्या नामें ॥२॥\nअहं-रावण मारिला काम कुंभकर्ण वधिला ॥ भाव विभीषण स्थापिला चिरंजीव जेणें ॥३॥\nनामें गणिका तारिली चरणीं शिळा उद्धरिली ॥ वानरें वनचरें तारिलीं रामचद्रं ॥४॥\nराम राज्याचि नवलपरी सारी खेळतां म्हणती मारी ॥ बंधन पुष्पा दंड छत्निचा निर्धारी ॥५॥\nतो राम निजानंदघन माझ्या जिवाचें जविन ॥ रंगातीत परिपूर्ण राम निजमूर्ति ॥६॥\nपु. ( गो . ) १ केळीच्या पानाचा दांडा ; दांडोरा . २ केळीचे सबंध पान , डांग . [ दांड - डा ]\nगणेश गीता कोणी वाचावी \nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE.html", "date_download": "2018-08-19T02:41:06Z", "digest": "sha1:5YLNNUFP52F5GHUJW4AR3RZ6RV5NYGO5", "length": 29774, "nlines": 300, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | साहित्यिकांपुढे संवेदना निर्माण करण्याचे आव्हान", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » साहित्यिकांपुढे संवेदना निर्माण करण्याचे आव्हान\nसाहित्यिकांपुढे संवेदना निर्माण करण्याचे आव्हान\n=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन, घुमान साहित्य संमेलनाचा थाटात समारोप=\nघुमान, [५ एप्रिल] – आजचे युग हे डिजिटायझेशनचे युग आहे. मात्र, डिजिटायझेशन मधून संवेदना निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्यासारख्या साहित्यिकांपुढे समाज, लोक, तरुण पिढी यांच्यात संवेदना निर्माण करण्याचे खरे आव्हान आहे. घुमान येथील साहित्य संमेलन हे त्या दिशेने टाकलेले प्रभावी पाऊल आहे. त्यामुळे अशा सकारात्मक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.\nबाबा नामदेवांच्या नगरीत, पंजाबमधील घुमान येथे आयोजित ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, महाराष्ट्राचे शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, स्वागताध्यक्ष भारत देसडला, सरहद संस्थेचे संजय नहार, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, अन्य पदाधिकारी, पंजाब सरकारचे अधिकारी, मंत्री तसेच मान्यवर उपस्थित होते.\nमुखमंत्र्यांनी पूर्णतः वैचारिक भूमिका मांडताना प्रथम संत नामदेवांच्या कार्याला नमन केले. साहित्य हे पूल निर्माण करणारे असते. संस्कृती, धर्म, समाज यांच्यात ऐक्य निर्माण करण्याचे काम साहित्य करीत असते, असे सांगून घुमान येथील साहित्य संमेलनाने मराठी आणि पंजाबी साहित्यास नवे वळण मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मराठी संस्कृतीत साहित्य संमेलनाची परंपरा आहे, तशी अन्य कोणत्याच प्रांतात नाही. महाराष्ट्र आणि पंजाव यांचे संबंध गेल्या सातशे वर्षांपासूनचे आहेत, असे सांगून पुढील काळात ते अधिक वृद्धिंगत होतील, असे ते म्हणाले. नव्या पिढीशी संवाद साधून वाचन संस्कृती जगवावी लागेल. पराभूत मनोवृत्ती पासून नवा मार्ग शोधण्याचे काम संत साहित्याच्या सहाय्याने करावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.\nपुस्तकांचे गाव निर्माण करणार : विनोद तावडे\nराज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या भाषणात साहित्यिकांसाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्व करू, असे सांगून विविध संकल्पना मांडल्या. यामध्ये पुस्तकांचे स्वतंत्र गाव निर्माण करून लाख दीड लाख पुस्तके या गावात ठेवून मान्यवर साहित्यिकांकडून वाचकांना मार्गदर्शन करता येईल असे आपले स्वप्न असल्याचे तावडे यांनी सांगितले. मराठीला अभिजात दर्जा मिळण्याचे काम आता दृष्टीपथात आहे. मराठी साहित्य महामंडळ आणि नाट्य महामंडळ यांना अनुदान मागावे लागू नये, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी दर विजयादशमीला या दोन्ही संस्थांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाईल, अशी व्यवस्था करीत आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा तावडे यांनी केली.\nरेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या भाषणात मराठी व पंजाबी संस्कृतीच्या इतिहासाचा दाखला देत घुमान येथील संमेलन ऐतिहासिक असल्याचे स्पष्ट केले. मराठी साहित्याने राज्याचा उंबरठा ओलांडला असून आता नव्या क्षितिजाकडे हे संमेलन झेपावत आहे, असे ते म्हणाले. मराठी संस्कृती, पंजाबी संस्कृती, भाषा यासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.\nहे तर ऐतिहासिक संमेलन -प्रा. सदानंद मोरे\nमहाराष्ट्राबाहेर काम केलेल्या मराठी माणसांबद्दल आपल्या मराठी माणसाला माहिती नाही. त्यामुळे अशा थोर मराठी माणसांचा महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात समावेश केला जावा, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांनी केले. संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. काश्मीर , पंजाब आणि महाराष्ट्र यांचे फार जुने नाते आहे. असे ऐतिहासिक संमेलन कधीही झाले नाही असे ते म्हणाले.\nआपल्या भूतकाळात रमण्यापेक्षा आपण आपल्या भविष्यकाळाचा विचार करण्याची गरज आहे असे ते म्हणाले .\nराष्ट्रसंत नामदेव महाराज यांच्या नावे महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकांना सन्मानित केले जावे, तसेच संत गुलाबराव महाराज यांचे पुण्यात स्मारक बांधले जावे, अशी मागणीही त्यांनी महाराष्ट्र शासनाला केली. ह्या वर्षीचे साहित्य संमेलन हे लोकांच्या संत नामदेव महाराजांवरील असलेल्या श्रद्धेमुळेच पार पडले असेही मत त्यांनी व्यक्त केले.\nपंजाब आणि महाराष्ट्र हे स्वाभाविक मित्र असून ह्या दोन महान संस्कृतींची देवाण-घेवाण सुरू राहावी, असे ते म्हणाले. समारोप प्रसंगी भारत देसडला, सरहद चे संजय नहार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. महामंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी प्रा. रहमान राही आणि जतिंदर पन्नू यांचा सत्कार करण्यात आला. एकूण समारोप समारंभ पाहुण्यांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडला व घुमान सारख्या पंजाब राज्यातील आडगावात आयोजित केलेल्या या देखण्या संमेलनाचे सूप वाजले.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (1825 of 2476 articles)\nइंदू मिल जागेवर डॉ आंबेडकर स्मारक लवकरच\n=मुख्यमंत्र्यांची घोषणा= संत साहित्य नामदेव नगरी (घुमान), [५ एप्रिल] - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबई येथील इंदू ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://suvarnam.blogspot.com/2007/04/blog-post.html", "date_download": "2018-08-19T01:33:04Z", "digest": "sha1:TFU3TBKZVVLGKX3Z4SECOHPCOM52N3AT", "length": 21552, "nlines": 86, "source_domain": "suvarnam.blogspot.com", "title": "Suvarn-Kinara!: अविस्मरणीय वासोटा!!", "raw_content": "\nनुकताच आम्ही officeमधल्या लोकांनी सातार्‍यापासून अवघ्या 35Km वर असणार्‍या वासोटा डोंगराचा trek केला. वासोट्याचा trek म्हणजे माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातील सगळ्यांत जास्त आनंददायी event.. जसा एखाद्या टुकार cricket match मध्ये टुकुटुकु खेळणार्‍या batsmanचा चुकून six बसावा अगदी तसा.. तो एक क्षण, तो आनंद.. तो जल्लोष.. त्याच्यापुढे मग सगळं काही फिकं पडतं.. सगळं जग अचानक सुंदर वाटू लागतं.. सगळ्या काळज्या, चिंता अचानक गळून पडतात आणि मस्त नवीन पालवी फुटते.. उमेदीची.. उत्साहाची.. मस्त एकदम भारी\nशनिवारी सकाळी पुणे सोडताना पुढे काय होणार याची अजिबात कल्पना नव्हती. बसमध्ये ओरडून-आरडून सगळी रापचिक आणि छपरी गाणी म्हणताना मिळणारा आनंद, महागड्या multiplex मध्ये ACत बसून superduper hit सिनेमा बघताना मिळणार्‍या आनंदापेक्षा कितीतरी पटीने अधिक होता.. राजवाडा चौकात बसून खाल्लेली पूरी-भाजी ही मोठ्याशा हॉटेलात मिळणार्र्या पंचपक्वानांपेक्षाही रुचकर लागत होती.. सुख म्हणजे दुसरं काय हे असेच बेधुंद क्षण.. कितीही पैसे मोजले तरी विकत न घेता येवू शकणारे..एकदम भारी हे असेच बेधुंद क्षण.. कितीही पैसे मोजले तरी विकत न घेता येवू शकणारे..एकदम भारी\nबामणोलीसारख्या छोट्याशा गावात उतरल्या उतरल्या समोर दिसलं कोयनेच्या धरणाचं पाणी(back water) आणि सभोवताली लाल माती आणि हिरवेगार डोंगर.. अगदी त्या गावातील अडाणी आणि खेडवळ समजल्या जाणार्‍या लोकांच्या नशिबाचं हेवा वाटायला लावणारं असं हे दृष्य \"मिट्टी की जो है खूशबू\" या ओळी ओठांवर आणणारी माती..\nसामानाची गाठोडी बोटीत टाकून मग वासोट्याकडे जाणारा रोमांचक आणि थरारक प्रवास सुरू झाला. प्रत्येक क्षणाला बोटीने पाण्यात कापलेले अंतर ., आणि काहीतरी \"एकदम भारी घडतंय याची श्हारक जाणीव मनात हूरहूर, भीती, आश्चर्य आणि आनंद या सगळ्यांचा संमिश्र उमाळा... मस्त\nकितीतरी क्षण जपून ठेवण्याजोगे.. बोटीत खाल्लेल्ला खाकरा, कल्पेश्च्या non-stop शिट्ट्य़ा, आरती आणि निलेशचा fullto माssज.., आणि जाSSम दंगा \"डोक्यात जाऊ नकोस(in kalpesh's eshtyle)\" हा आमचा दंगा करण्यासाठीचा main dialogue.. आजूबाजूला डोळ्यांचं पारणं फ़िटेपर्यंत दिसणारं मोहक निसर्गसौंदर्य \"डोक्यात जाऊ नकोस(in kalpesh's eshtyle)\" हा आमचा दंगा करण्यासाठीचा main dialogue.. आजूबाजूला डोळ्यांचं पारणं फ़िटेपर्यंत दिसणारं मोहक निसर्गसौंदर्य आणि त्या अचाट निसर्गाला दोन-इंची कॅमेर्‍यात बंदिस्त करण्यासाठीची आमची निष्फ़ळ धड्पड.. बोटीने पाणी कापताना होणारा घुंगराळ आवाज, उडणारे पक्षी, दिवसा झाडांना उलटी टांगून विसावलेली वट्वाघळं, म्हशींना रानगवा म्हणण्याचं आमचं अचाट धाडस, पाण्यात खाकरा टाकून मासे शोधण्याचा आमचा डाव.. सगळं कसं झक्काSSस आणि एकदम भारी आणि त्या अचाट निसर्गाला दोन-इंची कॅमेर्‍यात बंदिस्त करण्यासाठीची आमची निष्फ़ळ धड्पड.. बोटीने पाणी कापताना होणारा घुंगराळ आवाज, उडणारे पक्षी, दिवसा झाडांना उलटी टांगून विसावलेली वट्वाघळं, म्हशींना रानगवा म्हणण्याचं आमचं अचाट धाडस, पाण्यात खाकरा टाकून मासे शोधण्याचा आमचा डाव.. सगळं कसं झक्काSSस आणि एकदम भारी\nदीड तासांचा पाण्यावरचा प्रवास संपवून आमची बोट एकदाची वासोट्याच्या किनार्‍याला लागली.. त्या किनार्‍यावर उतरताना मनात थोडीशी भीती मात्र वाटली आणि आपल्या धाडसाचं कौतुकही हसत खेळत, रणरणत्या उनात, इतिहास घडवायला आमचं 21 जणांचं टोळकं पाठीवर बॅगा अडकवून सुसज्ज तयार झालं हसत खेळत, रणरणत्या उनात, इतिहास घडवायला आमचं 21 जणांचं टोळकं पाठीवर बॅगा अडकवून सुसज्ज तयार झालं प्रत्येक पावलागणिक मनातला उत्साह वाढत होता..\nथोडसं पुढं गेल्यावर forest office लागलं आणि पुढचा plan तिथच ठरला.. आधी नागेश्वर डोंगर चढायचा आणि तिथे मुक्काम करून नंतर वासोटा गाठायचा.. ठरलं तर मग जाताना एक guide मिळाला.. हाच तो खराखुरा \"आनंद\".. वयानं आमच्या सर्वांपेक्षा खूपच लहान पण धाडस आणि काटकपणामध्ये आम्हा सर्वांच्यापुढे चार इयत्ता पुढं ओलांडलेला.. देवाचं नाव घेवून finally आम्ही नागेश्वराकडे कूच केलं. कोरड पडलेल्या ओढ्यातून जाणारा रस्ता, गुळगुळीत झालेल्य दगडधोंड्यांचा रस्ता, रंगीबेरंगी फ़ुलपाखरांनी वेढलेला रस्ता.. सगळं कसं हवंहवंसं.. शिकेकाईच्या झाडाला लाल रंगांची सुंदर फुले असतात अशी नवीन भरही पडली आमच्या ज्ञानामध्ये.. प्रत्येक पावलागणिक काहीतरी नवीन दिसत होतं, कुतुहलमिश्रित आनंद वाढत होता.. मध्ये एक pause घेवून टरबूजाचा फडशा पाडण्यात आला.. सगळे कसे अगदी त्यावर तुटून पडले.. वैभव तर वर्षानुवर्षे ज्युसबारवर काम करत असल्यासारखा फ़ोडी कापून देण्यात मग्न झाला होता. नंतरचा halt भोजनासाठी (नव्हे वनभोजनासाठी) झाला.. officeमधल्या canteen मध्ये खुर्ची-टेबलावर जेवण्यासाठी ताटकळणार्‍या sophisticated software engineers ना निसर्गानं जमिनीवरच्या लाल मातीवर पेपर टाकून जेवण्यास भाग पाडलं. पण तरीही निसर्गाला शरण जाण्यात जी मजा आली ती ACत बसून computer वरची बटणं खटाखटा दाबण्यात नसते हेही कळून चुकलं.. नंतर आमच्या \"आनंदा\"नं पुढचा अर्धा तास (आणि त्यानंतर कितीतरी अर्धा तास) चालवत नेलं आणि उंच उंच चढताना आता ह्रदय फडफ़ड्त बाहेर पडतंय की काय असं वाटायला लागलं.. अशाच एका अर्ध्या तासाच्या अंतरावर एका छोट्या पठारावर दमछाक होऊन सगळे 180 degrreत आडवे झाले. आता खराखुरा वाघ आला असता तरी \"खा रे बाबा पण नाही उठू शकत\" असे म्हणण्याची वेळ आली होती. उनाड डोंगरावर पहुडलेले आम्ही 21 जण.. मस्त जाताना एक guide मिळाला.. हाच तो खराखुरा \"आनंद\".. वयानं आमच्या सर्वांपेक्षा खूपच लहान पण धाडस आणि काटकपणामध्ये आम्हा सर्वांच्यापुढे चार इयत्ता पुढं ओलांडलेला.. देवाचं नाव घेवून finally आम्ही नागेश्वराकडे कूच केलं. कोरड पडलेल्या ओढ्यातून जाणारा रस्ता, गुळगुळीत झालेल्य दगडधोंड्यांचा रस्ता, रंगीबेरंगी फ़ुलपाखरांनी वेढलेला रस्ता.. सगळं कसं हवंहवंसं.. शिकेकाईच्या झाडाला लाल रंगांची सुंदर फुले असतात अशी नवीन भरही पडली आमच्या ज्ञानामध्ये.. प्रत्येक पावलागणिक काहीतरी नवीन दिसत होतं, कुतुहलमिश्रित आनंद वाढत होता.. मध्ये एक pause घेवून टरबूजाचा फडशा पाडण्यात आला.. सगळे कसे अगदी त्यावर तुटून पडले.. वैभव तर वर्षानुवर्षे ज्युसबारवर काम करत असल्यासारखा फ़ोडी कापून देण्यात मग्न झाला होता. नंतरचा halt भोजनासाठी (नव्हे वनभोजनासाठी) झाला.. officeमधल्या canteen मध्ये खुर्ची-टेबलावर जेवण्यासाठी ताटकळणार्‍या sophisticated software engineers ना निसर्गानं जमिनीवरच्या लाल मातीवर पेपर टाकून जेवण्यास भाग पाडलं. पण तरीही निसर्गाला शरण जाण्यात जी मजा आली ती ACत बसून computer वरची बटणं खटाखटा दाबण्यात नसते हेही कळून चुकलं.. नंतर आमच्या \"आनंदा\"नं पुढचा अर्धा तास (आणि त्यानंतर कितीतरी अर्धा तास) चालवत नेलं आणि उंच उंच चढताना आता ह्रदय फडफ़ड्त बाहेर पडतंय की काय असं वाटायला लागलं.. अशाच एका अर्ध्या तासाच्या अंतरावर एका छोट्या पठारावर दमछाक होऊन सगळे 180 degrreत आडवे झाले. आता खराखुरा वाघ आला असता तरी \"खा रे बाबा पण नाही उठू शकत\" असे म्हणण्याची वेळ आली होती. उनाड डोंगरावर पहुडलेले आम्ही 21 जण.. मस्त\nत्यानंतर दिसली इतक्या उंचीवर विसावलेली विहीर.. थंडगार पाणी.. स्वच्छ आणि निर्मळ पाणी.. कितीतरी निसर्गप्रेमी ट्रेकर्सना संजीवनी ठरलेलं पाणी.. तिथून अगदी 5च मिनिटांच्या उंचीवर नागेश्वर डोंगराचं पठार लागलं.. निसर्गानं आपल्या सौंदर्यानं उधळण केलेलं.. एका बाजुला बांबुकडा आणि त्यामागुन डोकावणारा वासोटा, समोरच्या बाजुला अफाट दरी, आणि उजव्या बाजूला नागेश्वर डोंगराचा बुरूज.. जणु त्या डोंगराचं डोकंच..डोळ्यांच्या जागी गुहांची खोबणं.. आणि माथ्यावर फड्फड्णारा भगवा.. मस्त आणि एकदम भारी\nरात्री पेटवलेली शेकोटी, चुलीवर बनवलेला चहा आणि खिचडी-भात, पापड, शेकोटीभोवती गायलेली गाणी, तिथे केलेला दंगा... एक अस्सल सुखकारक असा अनुभव.. वेगवेगळया प्रकारच्या, वेगवेगळया संसकृतीत वाढलेल्या 21 लोकांना निसर्गानं समान पातळीवर आणून ठेवलं होतं.. माणूस फक्त माणूस असतो याची जाणीव करून देणारा तो क्षण..\nदुसर्‍या दिवशी सकाळी ढग जमिनीवर अवतरल्याचं दृश्य पाहून स्वर्गसौंदर्य काय असेल याची कल्पना आली.. पांढर्‍याशुभ्र ढगांच्यामधून डोकावणारे डोंगरांची शिखरे.. तिथल्या पठारावर उभं राहून ते निसर्गसौंदर्य डोळ्यांनी घटाघटा पिताना अगदी कृतार्थ झाल्यासारखं वाटलं..\nनाश्तापाणी उरकून आम्ही वासोट्याकडे प्रयाण केलं..वाट खड्तर होती.. एका बाजूला जंगलाने व्यापलेला उंच डोंगर आणि दुसर्‍या बाजूला खोल दरी.. विरोधाभासाचं यापेक्षा चांगलं उदहरण कुठे सापडणार आयुष्यही असंच नाही का आयुष्यही असंच नाही का त्या दोघांच्या मधल्या कड्यावरून जाणारी चिंचोळी वाट ध्येयाकडे नेत हॊती..आवश्यक होता फ़क्त स्वत:चा balance..एक चुकीचं पाऊल आणि खेळ खल्लास त्या दोघांच्या मधल्या कड्यावरून जाणारी चिंचोळी वाट ध्येयाकडे नेत हॊती..आवश्यक होता फ़क्त स्वत:चा balance..एक चुकीचं पाऊल आणि खेळ खल्लास डोंगराची बाजू आव्हान पेलण्याचं बळ देत होती आणि दरीची बाजू पावलं डगमगवण्याची शिकस्त करत होती.. जो दोन्ही बाजू handle करू शकत होता तोच पुढे जात होता यशाच्या वासोट्याकडे डोंगराची बाजू आव्हान पेलण्याचं बळ देत होती आणि दरीची बाजू पावलं डगमगवण्याची शिकस्त करत होती.. जो दोन्ही बाजू handle करू शकत होता तोच पुढे जात होता यशाच्या वासोट्याकडे\nसलग 3 तास कडा मग जंगल आणि मग चढ पार करून आम्ही वासोटा गाठला.. पाण्याचं दुसरं रूप .. दोन कुंडांच्या रुपात.. घामाने निथळणार्‍या शरीरावर पाण्याचे फ़वारे मारताना मिळालेला आनंद सुख सुख काय असतं याची आठवण करून देणारा क्षण.. तीन डोंगर एकामागे एक आपली शिखरं उंचावून उभी होती आणि त्यातलं सर्वांत दूरचं होतं नागेश्वर डोंगराचं.. त्या टोकापासून आपण येथवर आलो याचा अभिमान वाटत होता.. छाती अभिमानाने फुगून आली होती..जो तो स्वत:वर जाम खूष होता.. मान उंचावून आव्हान देणारा वासोटा आम्ही जिंकला होता.. म्हणावसं वाटत होतं \"अनंत अमुची ध्येयासक्ती अन्म्त अन आशा, किनारा तुला पामराला सुख सुख काय असतं याची आठवण करून देणारा क्षण.. तीन डोंगर एकामागे एक आपली शिखरं उंचावून उभी होती आणि त्यातलं सर्वांत दूरचं होतं नागेश्वर डोंगराचं.. त्या टोकापासून आपण येथवर आलो याचा अभिमान वाटत होता.. छाती अभिमानाने फुगून आली होती..जो तो स्वत:वर जाम खूष होता.. मान उंचावून आव्हान देणारा वासोटा आम्ही जिंकला होता.. म्हणावसं वाटत होतं \"अनंत अमुची ध्येयासक्ती अन्म्त अन आशा, किनारा तुला पामराला\" मस्त मस्त आणि एकदम भारी\nपरतीचा प्रवास पुन्हा जंगलातून सुरू झाला.. ललकारण्याला वासोट्याला नामोहरम करून आम्ही तो उतरायला सुरुवात केली.. \"चलाSS चला चलाSS च्या आरोळ्या दुमदुमल्या.. पूर्ण वासोटा उतरल्यावर मग आमचा climax hero अवतरला.. काळा कोल्हा अगदी rampवर उतरल्यासारखा pose देऊन आमच्याकडून photosession करवून घेत होता.. आणि आमचे कॅमेरे click click करण्याची शर्यत करत होते..बहुतेक ऎश्वर्या पेक्षाही जास्त भाव त्याला मिळाला असावा\nपरतीची बोट आमची वाट पाहत उभी होती.पुन्हा खळाळ खळाळ आवाज करत बोटीने पाणी कापायला सुरुवात केली. वासोटा दूर दूर जात होता आणि एक विरहतेची व्याकूळ भावना उचंबळून येत होती.. आता हे सगळं नजरेआड होणार होतं.. डोळे ते अमृत शेवटचं का होईना पण पिण्यासाठी धडपडत होते.. आम्ही सगळेच मनाने प्रौढ झालो होतो, आयुष्यात एक stepपुढे गेलो होतो.. आठवत होता, बोटीत बसून गुणगुणणारा स्वदेसमधला शाहरुख..\"ये जो देस है तेर, स्वदेस है तेरा\"..\nहा अनुभव कायम आमच्या गाठीशी राहणार होता. ही आठवण मनात घर करुन राहणार होती.. मरेपर्यंत किंवा त्यानंतरही.....\nमस्त आणि एकदम भारी\nजे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.\nअसा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .\nकी तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .\nएकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर\nफारच छान. एक उत्तम प्रवास वर्णन. मला लगेच प्रवासाला निघावस वाटतय \nफार छान लिहिले आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathisaahitya.blogspot.com/2014/08/meaning-of-shri-ganeshas-aarti.html", "date_download": "2018-08-19T01:38:52Z", "digest": "sha1:UQLONQF5O323SQKSK2PZW23COHYOS4R7", "length": 11430, "nlines": 164, "source_domain": "marathisaahitya.blogspot.com", "title": "मी मराठी : A Blog for Marathi Fun,Marathi Jokes,Marathi Poems,Marathi SMS and All about Marathi: Meaning Of Shri Ganesha's Aarti - आपल्या लाडक्या गणेशाच्या आरती चा अर्थ", "raw_content": "\nमी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more\nMeaning Of Shri Ganesha's Aarti - आपल्या लाडक्या गणेशाच्या आरती चा अर्थ\nआपल्या लाडक्या गणेशाच्या आरती चा अर्थ\nआरती चा अर्थ समजुन ती म्हणल्यावर अजुन\nचांगला देवा प्रतीचा भाव चांगला होतो.\nआणि हा अर्थ गणपती बसायच्या आत सगळ्या\nपर्यंत पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करा.\nम्हणजे :- (सुख देणारा दुःख हरण करणारा)\nम्हणजे :-दुःखाचा समुळ नाश करतो.\nपुरवी प्रेम कृपा जयाची.\nम्हणजे :-त्याची कृपा झाली की प्रेमवर्षाव\nसर्वांगी सुन्दर उटी शेंदुराची \nम्हणजे:- गणेश सर्वांगाने सुंदर आहे.\nत्याने शेंदुराची उटी लावली आहे \nकंठी झळके माळ मुक्ताफळांची \nम्हणजे :- त्याच्या कंठात मोत्याची माळ\nजय देव जय देव जय मंगलमूर्ति \nदर्शनमात्रे मन : कामना पुरती \nम्हणजे:-हे देवा ,तुझा जयजयकार असो \nतु मंगलाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेस \nदर्शनानेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात \nरत्नखचित फरा तुज गौरीकुमरा \nम्हणजे:- हे गौरीकुमारा रत्न जडवलेला\nमुकुटाचा पुढील भाग तुझ्या कपाळी आहे \nम्हणजे :-कुंकू आणि केशर मिश्रित\nचंदनाची उटी तु लावली आहे \nहिरेजडित मुकुट शोभतो बरा \nम्हणजे :-हिरयानी जडलेला मुकुट तुझ्या\nमस्तकावर शोभून दिसत आहे.\nरुणझुणती नूपुरे चरणी घागरिया \nम्हणजे :-तुझ्या पायांतील वाळ्यांतील\nघूंगरां चा रुणझुण असा मंजूळध्वनी होत आहे \nम्हणजे :-मोठे पोट असणारया ,पीतांबर\nनेसलेल्या, कमरेला नागाचे बंधन (कडदोरा) असलेला.\nसरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना \nम्हणजे :- सरळ सोंड व वाकडे तोंड असणारया,म्हणजे\nचालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करुण\nत्याना सरळ मार्गावर आणणारया, त्रिनयना\nदास रामाचा वाट पाहे सदना \nम्हणजे :- हे गणपते मी रामाचा दास\n( समर्थ रामदासस्वामी) माझ्या घरी मी तुझी\nआतुरतेने वाट पहात आहे.\nसंकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना \nम्हणजे :- हे सुरवरवंदना - सर्वश्रेष्ठ देवां कडून वंदिल्या जाणारया हे गजानना, सर्व\nसंकट प्रसंगी तु मला प्रसन्न हो. माझा संभाळ कर.\nनिर्वाणी - अखेरीच्या, देहत्यागाच्या वेळी\nतु माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी नम्र प्राथना .\n(संदर्भ :- आरतीसंग्रह अर्थासह सनातन लघुग्रंथ ).\nलक्षात ठेवा 'संकटी' पावावे संकष्टी नाही\n१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या\nPuneri Paatya, Graphiti, Marathi Jokes, Mail Forwards आलेले मेल, सापडलेले फ़ोटो, कुणीतरी दिलेल्या कविता , सडलेले विनोद फ़ुटकळ साहित्य .\nइमेज निट पहाण्यासाठी त्यावर उंदराचे बटण दाबा.\nकिंग आर्थर नावाचा एक राजा होता. एका बेसावध क्षणी त...\nलेखक : चंद्रशेखर गोखले यांची.. एंक खूप छान कथा... ...\nआजकाल WhatsApp सारख्या माध्यमामुळे लेखकांचे साहित्य जगभर पसरत आहे परंतु बरेच जण ते कुणा दुस-याच्या नावाने वा स्वताच्या नावानेही प्रसिद्ध करतात. ज्याचे त्याचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. बर-याचदा असेही आढळले आहे कि कुठलातरी विनोद किंवा कविता अगदी पु.ल. किंवा सुरेश भट यांच्या नावाने पाठवली जाते. तरी वाचकांनी मूळ लेखकाचा शोध घ्यावा व असे साहित्य आढळल्यास प्रसिद्ध करणा-या वेबसाईटला कळवावे . आपल्याला आपले साहित्य या ब्लॉगवर कुणा दुसर-याच्या नावाने किंवा आपल्याला श्रेय न देता प्रसिद्ध केलेले आढळल्यास कृपया vikram.taware@gmail.com या आयडी वर संपर्क करा. या ब्लॉगवरील कुठलेही साहित्य आम्ही स्वतः लिहिलेले नाही व विक्रम तावरे हे लेखक नाहीत त्यामुळे मूळ लेखकाला श्रेय देण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2018-08-19T01:26:39Z", "digest": "sha1:AVQRWZGTV7AO5RB3S62YJD2ZBN4MWVMM", "length": 4714, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रेडरिक तिसरा, पवित्र रोमन सम्राट - विकिपीडिया", "raw_content": "फ्रेडरिक तिसरा, पवित्र रोमन सम्राट\nफ्रेडरिक तिसरा (२१ सप्टेंबर १४१५, इन्सब्रुक – १९ ऑगस्ट १४९३, लिंत्स) हा १४४० पासून जर्मनीचा राजा व इ.स. १४५२ ते मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट होता. तो इ.स. १४२४ पासून ऑस्ट्रियाचा ड्युक देखील होता.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nसिगिस्मंड पवित्र रोमन सम्राट\nइ.स. १४१५ मधील जन्म\nइ.स. १४९३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7.html", "date_download": "2018-08-19T02:45:19Z", "digest": "sha1:EURTIDT7ZYZSAXXT6XVHHA72Q43P4L33", "length": 26008, "nlines": 296, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | आता बहुपत्नीत्वाविरुद्ध पुढचा लढा : शायरा बानो", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आता बहुपत्नीत्वाविरुद्ध पुढचा लढा : शायरा बानो\nआता बहुपत्नीत्वाविरुद्ध पुढचा लढा : शायरा बानो\nनवी दिल्ली, २२ ऑगस्ट –\nतिहेरी तलाकविरुद्धची न्यायालयीन लढाई यशस्वीपणे जिंकल्यानंतर शायरा बानो यांनी आता मुस्लिम समाजातील आणखी एक प्रथा संपुष्टात आणण्याचा निर्धार केला आहे. अर्थात या समाजात असलेल्या बहुपत्नीत्व प्रथेविरोधात लढाई लढणार असल्याचे शायरा बानो यांनी आज मंगळवारी जाहीर केले.\nमाझी लढाई तिहेरी तलाकपुरती मर्यादित नाही. मुस्लिम महिलांसाठी अजून बरेच काही करायचे आहे. मुस्लिम समाजातील बहुविवाह प्रथा संपुष्टात आणण्यासाठी मी लवकरच न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nमी आता बहुपत्नीत्व प्रथेविरोधात लढा देणार आहे. तथापि, अशा समस्या निकाली काढण्यासाठी कोणीतरी पुढे येण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. मुस्लिम महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मी न्यायालयाच्या तिहेरी तलाकवरील निकालाचे स्वागत करते. मुस्लिम समाजातील महिलांची स्थिती समजून घ्यायला हवी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करून सरकारने संसदेत कायदा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आता मुस्लिम महिलेला कोणीही तीन वेळा तलाक म्हणून बेघर करू शकणार नाही. या समाजात अजूनही बहुविवाह आणि निकाह हलालसारख्या प्रथा अस्तित्वात आहेत. त्या रोखण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.\nखरे श्रेय शायरा बानोचेच\nतिहेरी तलाकवरील सवोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाचे खरे श्रेय शायरा बानो यांनाच जाते. कारण, या प्रथेविरोधात शायरा यांनीच सर्वप्रथम न्यायालयात धाव घेतली होती. तीन तलाकची प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी संघर्ष केला. शायराला तिच्या नवर्‍याने टेलिग्रामद्वारे तलाक दिला होता. तिला दोन मुले आहेत. पण, गेल्या वर्षभरापासून ती मुलांना पाहण्यासाठी तळमळत आहे. तिला मुलांशी फोनवरही बोलू दिले जात नाही. त्यामुळेच शायराने तिहेरी तलाकच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. निकाह हलाला आणि बहुविवाह पद्धतीलाही त्यांचा विरोध आहे. निकाह हलालात महिलेला पहिल्या पतीसोबत पुन्हा राहायचे असेल, तर आधी दुसर्‍या पुरुषाशी विवाह करावा लागतो. त्याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतरच तिला पहिल्या पतीसोबत राहण्याची परवानगी मिळते. ही प्रथा बंद करण्यात यावी, अशी मागणी शायराने याचिकेत केली होती. शायरासोबतच्या या संघर्षात आफरीन रेहमान, आतिया साबरी, गुलशन परवीन आणि इशरत जहॉं आदी महिलांचेही योगदान आहे.\nमुस्लिम महिलांच्या समस्यांना सर्वप्रथम शाह बानो प्रकरणाने वाचा फोडली होती. शाह बानो नावाच्या ६२ वर्षीय मुस्लिम महिलेला ५ मुले होती. १९७८ मध्ये तिच्या नवर्‍याने तिला तलाक दिला. नवर्‍याकडून पोटगी मिळावी म्हणून तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ७ वर्षं गेली. सर्वधर्मीयांना लागू होणार्‍या कायद्याच्या कलम १२५ नुसार शाह बानोला पोटगी देण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डासह देशभरातील अनेक संघटनांनी विरोध केला. त्याविरोधात आंदोलन करण्याची धमकी दिली. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेत कायद्यात बदल करून मुस्लिम महिलांना पोटगी नाकारली होती. (वृत्तसंस्था)\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (40 of 2477 articles)\nपाच महिलांनी दिला त्रिवार तलाकविरोधात लढा\nनवी दिल्ली, २२ ऑगस्ट - त्रिवार तलाकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. हा मुस्लिम महिलांचा विजय असला तरी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T01:42:24Z", "digest": "sha1:CBBGFTNFTJIIE2LTAXLSZO7O6JJ73DXE", "length": 6791, "nlines": 70, "source_domain": "pclive7.com", "title": "कासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\nमहापौर राहुल जाधव यांची शालेय साहित्याने तुला\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संपर्क क्रमांक जाहिर\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nशालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करा; साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित\nनद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड\nपगडीचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना डोकं आहे का\nHome पिंपरी-चिंचवड कासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nकासारवाडीत उद्या ‘पवना स्वच्छता’ अभियान\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना नदीच्या स्वच्छतेकरिता पुढाकार घेतला जात आहे. उद्या रविवार दि.२७ रोजी सकाळी ७ वाजता कासारवाडी येथील पवना घाटावर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्विकृत नगरसदस्य कुणाल लांडगे यांनी दिली.\nएकेकाळी अत्यंत स्वच्छ असलेल्या पवना नदीची वाढत्या प्रदुषणामुळे अक्षरश: गटारगंगा झाली आहे. शहरातील अनेक भागात या नदीत जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मच्छरचे प्रमाण देखील वाढले आहे. दरम्यान परिसरात डेंगू, मलेरियासारखे साथीचे आजार देखील पसरत आहेत. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन पवना स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने स्विकृत नगरसेवक कुणाल लांडगे यांनी रविवारी दि.२७ रोजी सकाळी ७ वाजता कासारवाडी येथे पवना स्वच्छता अभियानाचे आयोजन केले आहे. या अभियानाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देखील लांडगे यांनी केले आहे.\nTags: bjpPCLIVE7.COMPcmc newsकासारवाडीकुणाल लांडगेपवना नदीस्वच्छता\nरोहित कदम यांची राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी नियुक्ती\nभाजपाच्या खासदारांनीच मोदी, शहांना खोटे ठरविले – सचिन साठे\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/07/19/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2018-08-19T01:43:06Z", "digest": "sha1:YB6CQNLHEEZHFF2JXTALZ6KDI4ID6B2G", "length": 33549, "nlines": 386, "source_domain": "kayvatelte.com", "title": "कांदे नवमी | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← मला आवडलेल्या ….\nजर माणुस आज चंद्रावर लॅंड झाला असता तर\nमाझं लहानपण अगदी बाळबोध आणि कुळ कुळाचार पाळणाऱ्या घरात गेलं. वाड्यामधे शेजारी पण सगळे आमच्या सारखेच होते. जवळपासच्या पंचक्रोशित, नॉनव्हेज खाणा कोणीही नव्हतं, कदाचित तुम्हाला खोटं वाटेल , मी अगदी २२ वर्षाचा असे पर्यंत अगदी अंडं पण खाणं दुर पण अंड्या\nचा कुठलाच पदार्थ पाहिला पण नव्हता.\nमाझ्या घरी – मी वगळता, अजूनही कोणीच नॉनव्हेज खात नाही..अंडं इन्क्लुडेड सगळी भट लोकांचा वाडा होता तो. वर्षातले चार महिने, कांदा लसुण खाणं बंद असायचं. आई नेहेमी म्हणायची पावसाळ्यात कांदा सडल्या सारखा होतो, म्हणून चातुर्मासात वर्ज केलेला आहे(अर्थात मला ते कधीच पटलं नाही) तसेच श्रावणात वांगी पण खाणं बंद असायचं. म्हणजे आवडत्या गोष्टी बंद.. भरली वांगी तर माझ जीव की प्राण.. अजुनही भरली वांगी आणि शेवग्याच्या शेंगांचं कॉंबीनेशन खुप आवडतं..\nआमच्या घरी गोंदवलेकर महाराजांची गादी होती. म्हणजे दर शनिवारी नामःस्मरणाचा कार्यक्रम व्हायचा.अगदी बाळबोध वातावरणात वाढलोय मी.कदाचित त्या दिवसांबद्दल सांगितलं तर खोटं वाटेल, म्हणून जास्त काही लिहित नाही.\nश्रावण महिन्याच्या आदल्या नवमीला कांदे नवमी चा दिवस म्हणायचे. मग कांदा भजी, कांद्याचं थालिपीठ, आणि इतर सगळे शक्य असलेले पदार्थ करून कांदे नवमी सिलेब्रेट केली जायची. एकादशीला कांद्यचा ढेकर पण येउ नये म्हणून नवमी नंतर कांदे -लसुन खाणं बंद केलं जायचं.मग दुसऱया दिवशी.. काय रे काल झाली का कांदे नवमी असे प्रश्न पण विचारले जायचे.\nआमच्या सारख्या मुलांना तर तसा काहीच फरक पडत नव्हता. फक्त दुपारच्या वेळी जे घट्टं वरण, चिरलेला कांदा, तेल, आणि आइने केलेल्या कैरीच्या लोणच्याची फोड आणि रस्सा घालुन एकत्र कालवलेल्या वरणाला मात्र मी खूप मिस करायचो.कधी तरी थोडासा काळा (गोडा मसाला आईच्या हातचा) आणि दाण्याचं तेलं.. घातलं की माझं दुपारचं खाणं कालवलेलं घट्ट वरण आणि पोळी बरोबर व्हायचं. आजकाल प्रमाणे, आई , दुपारी काय खाउ असा प्रश्न कधीच नसायचा.स्वयंपाक घरात जायचं आणि वरणाचा गोळा वरच्या प्रमाणे कालवला , की झालं..\nआजकाल प्रमाणे खाउ चे डबे नेहेमी भरलेले नसायचे, चिवडा वगैरे पदार्थ फक्त दिवाळी किंवा इतर काही कारणानेच केले जायचे. विकतचा फरसाण, किंवा इतर गोष्टी आणून डबे भरुन ठेवण्याची पध्दत कधीच नव्हती. मुलांना ब्रेड खाउ घालणं, किंवा विकतच्या गोष्टी खाउ घालणं ,हे घरच्या गृहिणीला कमी पणाच वाटायचं..\nत्यामूळे ब्रेड वगैरे कधीच आणली जात नव्हती.. सकाळी ६वाजता- पाव, ब्रेड ,जिरा बटर टोस्ट…….. अशी आरोळी ऐकू आली की आईच्या मागे लागायचो. तो एक मुल्ला सायकलला पत्र्याचा डबा लावलेला हे घेउन विकायचा. मग आज वार कुठला मंगळवार तर नाहीं ना मंगळवार तर नाहीं ना मग ठिक आहे.. असं म्हणून कधी तरी ( नेहेमी नाही) परमिशन मिळायची आणि मग पाव बटर विकत घेतलं जायचं.\nचातुर्मास म्हणजे वडिलांचा एकादश्णीचा कार्यक्रम बहुतेक दर सोमवारी असायचा. एका शेवटल्या सोमवारी मग वडिलांचे काही मित्र एकत्र घरी येउन लघु रुद्र करायचे.. आजही ते तालबध्द आवाज डोक्यात घुमतात. श्रावण मधिन्यातल्या चतुर्थीला सहस्त्रावर्तन पण केलं जायचं. त्या दिवशी मला पण सोवळं नेसुन बसावं लागयचद- जे मला कधीच आवडायचं नाही.\nश्रावण महिन्यात माझ्या वडिलांचे मित्र होते, ( आणि माझे हेड मास्तर कुर्हेकर सर) त्यांच्या घरी श्रावणी चा कार्यक्रम असायचा. मग सकाळी उठून त्यांच्याकडे जाउन श्रावणी चा कार्यक्रम झाला, की मग नवीन जानवं बदलणे हा कार्यक्रम व्हायचा. त्यांच्या कडे बरेच लोकं जमायचे, आणि मग नंतर तिथेच सगळ्यांचा सहभोजनाचा कार्यक्रम झाला की आम्ही घरी परतायचो. श्रावणीच्या दिवशी दिलं जाणारं “पंचगव्य” ( ज्यामधे गाइचं, दुध, तुप, दहि, गोमुत्र, थोडंशेण) थोडंसं हातावर घेउन तिर्था प्रमाणे प्यावं लागायचं. त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते .तुमच्या कपाळावरच्या आठ्या मी इथूनही पाहू शकतो.. 🙂 पण तेंव्हा शुध्दीकरणासाठी ते करावं लागयच. मोठ्या माणसांनी काही करायला सांगितलं तर त्याला नाही म्हणायची प्राज्ञा कोणाचीच नव्हती. तेंव्हा निमुटपणे ते तीर्थ हातावर घेउन जीभ लावल्या सारखं करायचं आणि उरलेलं डॊक्याला हात पुसून टाकायचा. एकाने खाल्लं तर शेण, सगळ्यांनी मिळून खाल्लं तर श्रावणी… ही म्हण इथूनच सुरु झाली असावी.\nश्रावण महिना लागला, की मग घराजवळच्या महादेवाच्या मंदीरामधे कसले ना कसले प्रोग्राम असायचे. सकाळच्या वेळी चिकण मातीचे लिंग बनवायला लोकं मंदिरात जमायचे. सहस्त्र लिंग तयार झाले की त्याच्या पुजा आणि रात्री आरास केली जायची.कधी तरी रात्री खेळता खेळता मंदिरात जाउन किर्तन पण ऐकायचो. टीव्ही नसल्यामुळे संध्याकाळ म्हणजे शाखेत जायचं, आणि मग रात्री घरी आलं की मग रामरक्षा, पाढे, झाले की मग जेवण जवळपास १६ वर्ष रोज सकाळी ऊठल्यावर संध्या करित होतो. पण नंतर नोकरी निमित्य पुण्याला आल्यावर सगळं बंद झालं. काही गोष्टी केवळ, वडिलांना आवडतात म्हणून केल्या जातात, त्या पैकी एक म्हणजे संध्या करणे, आणि चतुर्थी चा उपवास करणे.. कालांतराने मग सगळं सुटलं..\nहे सगळं आठवलं देवेंद्रची गटारी ची पोस्ट बघुन.आजकाल तर बाराही महिने कांदे वगैरे खातो, त्यामुळे त्या कांदेनवमीला खरंच मिस करतोय.. 🙂\n← मला आवडलेल्या ….\nजर माणुस आज चंद्रावर लॅंड झाला असता तर\nआता वजन खुप वाढतंय म्हणुन नुसता फोटॊ बघुनच समाधान मानावं लागतं. 🙂\nमाझा एक मित्र आहे पायआंगले म्हणुन गोव्याचा त्याच्या घरी श्रावणात पुर्ण शिवराक जेवण( व्हेज) असतं.मग मासे असल्याशिवाय तर या गोवनिज लोकांच्या घशाखाली घास पण उतरत नाही. त्याचे वडिल मग पुर्वी शेगडीवर सुकट भाजायचे, आणि त्या सुगंधात सगळ्यांची जेवणं व्हायची.\nलहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या\nते दिवस मस्त होते .. यजोपवितम परमम पवित्रम, प्रजापतयः सहजम पुरस्त्रात.. वगैरे बरेचसे श्लोक आजही आठवतात.\nप्रतिक्रिये करता आभार. बरेचदा एकटा बसलेला असलो की मनातल्या मनात उजळणी केली जाते.\nमस्त आठवणी आहेत तुमच्या… विशेषतः “कांदा भजी, कांद्याचं थालिपिठ, भरली वांगी, शेवग्याच्या शेंगा… विशेषतः “कांदा भजी, कांद्याचं थालिपिठ, भरली वांगी, शेवग्याच्या शेंगा…” यांनी तोंडाला पाणी सुटलंय 😉\nलहान पण एकदम वेगळ्याच वातावरणात गेलंय.. पण त्यातही वेगळीच गम्मत होती..\nधन्यवाद.. अगदी मनापासुन दिलेली दाद पोहोचली. बरं वाटलं..\nफार पूर्वी मुम्बैत सुध्हा अशा काही प्रथा होत्या. नंतर मात्र त्या एकेक करून बंद झाल्या. फोटोज मस्तच आहेत, विशेषतः कांदे भज्यांचा …\nहे सगळं माझी आईही पाळायची आणि आम्हीही..ज्या वेळी कांदे ४० रु किलो होते तेंव्हा चातुर्मास होता..आम्हाला झळ लागली नाही..;)\nकाल परवाच माहेरी भजे करुन कांदे नवमी झाली…:)\nघट्टं वरण, चिरलेला कांदा, तेल, आणि आइने केलेल्या कैरीच्या लोणच्याची फोड आणि रस्सा घालुन एकत्र कालवलेलं वरण>> धन्यवाद एवढा छान पदार्थ आठवून दिल्या बद्दल..आता नक्की करुन खाईन एक दिवस..\nमुलांना ब्रेड खाउ घालणं, किंवा विकतच्या गोष्टी खाउ घालणं ,हे घरच्या गृहिणीला कमी पणाचं वाटायचं.>> अगदी खरंय..मला अजुनही असंच वाटतं..पण वेळेअभावी काही पर्याय नसतो..\nमस्तं जमलाय लेख..खूप छान..:)\nबऱ्याचशा लहानपणी आवडणाऱ्या गोष्टी आपण मोठं झालॊ की विसरतो. त्यातलिच ही एक. खुप गोष्टी आहेत लहानपणच्या कार्तिक महिन्यात आईचं कार्तिक स्नान, आणि काकड आरती ( अजुनही आई करते वय ७५ च्या वर झालं तरिही) नक्ताचे उपवास, आणि बरंच काही…\nपावसाळ्यात गरमागरम कांदेभजी…यम्मी …\nहोऊन जाउ द्या आज पावसाळ्यात कांदा भजी किंवा बटाटा भजी (कींवा कुठलेही भजी) यांना पर्यायच नाही… हे मात्र त्रिकालबाधित सत्य\nकित्येक वर्ष आमच्या घरी उपासना चालायची. मागच्याच वर्षी महिनाभर पादुका घरी होत्या- नागपुरला वडिलांकडे. नागपुरला बहुतेक सगळे लोकं ओळखतात त्यांना…\nअगदी १०० टक्के सहमत उगिच आलो इथे या कॉंक्रिट जंगलात असं वाटतं कधी कधी.. \nमहादेवाला पाणी घालणं आम्ही पण श्रावण सोमवारी करायचो.. १०८ बेलाचीपानं वहाणं., किंवा गणपतीला २१ जुड्यांचा हार…अशा अनेक आठवणी आहेत…प्रतिक्रियेकरता आभार..\nआपल्या विदर्भात अमरावती-अकोल्याकडे या प्रथा अजूनही कमी जास्त का होईना पण पाळल्या जातात. आमच्या कडे (आता पुण्यात असूनही) कांदे वांगे बंद, सोमवारचा अभिषेक, नागपंचमी चे उकडीव दिंडं, शुक्रवार, महालक्ष्म्या, नवरात्र अगदी साग्र संगीत केल्या जातं…पण एकूणात हे सगळे सणवार फार त्रासदायक आहेत असं माझं वैयक्तीक मत आहे मुलांच्या व्ह्यू ने बघीतलं तर ठीक आहे पण घरातील बाईला मात्र फार त्रास होतो शारिरीक आणि मानसिक\nतुमचं म्हणणं अगदी खरं आहे. पण कर्म कांड जितक्या प्रमाणात विदर्भात पाळले जातात तितक्या प्रमाणात इथे पाळणं शक्य होत नाही. मुंबईची लग्नं सकाळी ६ वाजता हॉल घेतला की सुरु होतात आणि १० वाजेपर्यंत सिमांत पुजन ते सुनमुख वगैरे सगळं काही आटोपतं.. विदर्भात हाच सोहोळा सन्ध्याकाळ पर्यंत चालतो.\nमला लहान असतांना आईला स्वयंपाकात सोवळं नेसुन केलेली मदत पण आठवते. अगदी रेग्युलरली प्रत्येक सणाला, किंवा कूळाचाराला, चटण्या वाटुन देणे वगैरे प्रकारची मदत करायचॊ. पण नंतर बहिण मोठि झाल्यावर बंद झालं..रामकृषण परमहंसांचं गॉस्पेल वाचल्यावर बरेचदा हा प्रकार नकोसा वाटायला लागला. पण अजुनही द्विधा मनःस्थिती मधेच जगतोय.. 🙂\nलेख फार छान आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. वाचताना मजा आली.\nपाऊस आणि कांदा भाजी एक अतूट नाते ..\nअगदी खरं, पण हल्ली कांदा भजी च्या प्लेट कडे आणि आपल्या वाढलेल्या पोटाकडे बघत हात आवरतो 🙂 ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेकरता आभार.\nप्रतिक्रियेसाठी मनःपुर्वक आभार.. बरेच दिवस नेट वर नसल्याने उत्तरास उशीर होतोय..\nमी तर एवढच सांगू शकेल की मला ही गोष्ट खुप आवडली . मला काही लेख लिहिता येत नाही पण मी खर सांगतो मला ही गोष्ट एकून माझ्या अंगावर काटाच आला . वाचून छान वाटल .\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://info-4all.ru/mr/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B2--i-krasota/%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-19T01:28:10Z", "digest": "sha1:KYPITY3SHC35XXKQOHQ6CFJSMMUI5W5A", "length": 21932, "nlines": 328, "source_domain": "info-4all.ru", "title": "Rubric: नॅचर, पेडीक्योर - प्रत्येकासाठी उपयुक्त माहिती", "raw_content": "\nजिज्ञासू आणि ज्ञानाबद्दल तहान\nसेवा, काळजी आणि दुरुस्ती\nसेक्युलर लाइफ आणि शोबनेस\nजन्मकुंडली, जादू, दैव सांगणे\nफोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग\nव्हिडिओ रेकॉर्डिंगची प्रक्रिया करणे\nछायाचित्रं प्रसंस्करण आणि छपाई\nउत्पादने खरेदी आणि निवड\nइतर भाषा आणि तंत्रज्ञान\nप्रकाशने आणि लेखन लेख\nस्थायी निवास, स्थावर मालमत्ता\nशहरे आणि देशांविषयी इतर\nहवामान, हवामान, वेळ क्षेत्र\nलेखन पुन्हा सुरू करा\nबदला आणि नोकरी शोधा\nपाळीव प्राण्यांना अनुमती आहे\nइतर आरोग्य आणि सौंदर्य\nकाय आहे आणि कसे करावे\nकसे त्यांच्या नाखून वर चर्वण त्या साठी एक विशेष नखे पोलिश म्हणतात कसे ... मी मुलाला दुर्दैव करू शकत नाही\nत्याच्या नखे ​​चावणे ज्यांना विशेष नखे पोलिश नाव ... can`t बाळ लाघवी, कुरतडून थोडे थोडे खाणे राजकुमारी (बेबी केअर) हे लेप आहे, ते Nekusayka कशाचाही वियोग सहन करण्यास शिकवणे \"लेडी गुलाब\" मालिका, पण तरीही ...\nएखादे पुरूष वापरुन मला एचआयव्ही मिळू शकेल का\nएखादे पुरूष वापरुन मला एचआयव्ही मिळू शकेल का एड्स विषाणू अतिशय अस्थिर व्हायरस आहे ... नंतर, एचआयव्ही पकडण्यासाठी, या व्हायरसच्या काही विशिष्ट पेशींची आपल्याला आवश्यकता आहे, ही वस्तुस्थिती आहे की ते या रकमेत नाहीत ...\nनांगरणे किंवा नख फारच जोरदार मोडून टाकतात. मी काय करावे\nनांगरणे किंवा नख फारच जोरदार मोडून टाकतात. मी काय करावे कॅलंडुला (फार्मेसीमध्ये विकले) एक अल्कोहोल मद्याकरिता काही पदार्थ विरघळवून तयार केलेले औषध सह दररोज नखे खटला नखे लांब आणि खडतर वाढतात बदाम - नखांसाठी उपयुक्त. शिफारस केलेले ...\nअतिनील दिवे धोकादायक आहेत\nअतिनील दिवे धोकादायक आहेत मजेदार उत्तरे विशेषत: रुग्णालये, ज्यात अल्ट्राव्हायोलेट निर्जंतुक कॅबिनेट - सामान्य आग मध्ये नेल विस्तारांकरिता यूव्ही दिवे सुरक्षित आहेत. त्यांच्यातील रेडिएशनचा स्पेक्ट्रम समान नाही ...\nवर्ग शिक्षकांच्या वाढदिवसासाठी कविता शोधण्यात मदत करा\nमॅनीक्युअर विषयी मॅनिक वर वर्ग शिक्षकांच्या वाढदिवसासाठी कविता शोधायला मदत करा जन्मदिनच्या वाढदिवस Klassuku आम्ही शुभेच्छा, आपण सर्व शुभेच्छा निराकरण करण्यासाठी, आपण शुभेच्छा जन्मदिनच्या वाढदिवस Klassuku आम्ही शुभेच्छा, आपण सर्व शुभेच्छा निराकरण करण्यासाठी, आपण शुभेच्छा आपण सगळ्यांना समजतो, कधीही दुखत नाही, प्रामाणिक प्रेमाने, उच्च ...\nप्रॉमप्ट कृपया दीपमध्ये प्राइमरला सुकणे आवश्यक आहे का आणि नलिकेमध्ये बायोगॅल लागू करताना किती वेळ लागेल\nप्रॉमप्ट कृपया दीपमधील प्राइमरला सुकणे आवश्यक आहे आणि नलिकेमध्ये बायोोजेल वापरताना किती वेळेस आवश्यक आहे 1) प्रेरीला सुकणे आवश्यक नाही, 2) बायोगॅस सहसा प्राइमर प्रिंटरची आवश्यकता नाही ...\nआपल्या बोटांवर बटर कसे टाळावे\nआपल्या बोटांवर बटर कसे टाळावे . एक लहान वाडगा मध्ये, ऑलिव तेल ताप आणि त्यात आपले हात ठेवले तेल थंड होईपर्यंत दाबून ठेवा. तेल काढून टाकावे, कापूस हातमोजे लावा आणि ...\n मुलींना जेल नखेसाठी प्राइमर आणि एक बेंडर वापरण्याची गरज आहे का या 2 घटक अनिवार्य आहेत का या 2 घटक अनिवार्य आहेत का\n मुलींना जेल नखेसाठी प्राइमर आणि एक बेंडर वापरण्याची गरज आहे का या 2 घटक अनिवार्य आहेत का या 2 घटक अनिवार्य आहेत का जर प्राइमर - तो आणि आफ्रिकेत - प्राइमर - हा ऍसिड असतो जो ...\nमला सांगा कि कृपया नेलच्या मुक्त किनारीला बायोगॅल कसे चिकटवायचे\nमला सांगा कि कृपया नेलच्या मुक्त किनारीला बायोगॅल कसे चिकटवायचे 1 आपण फ्लॅट जेलवर एक लहान रक्कम लावा. आपण ब्रश पासून जादा जीमेल काढून, किलकिले च्या धार तो चुकली शकता. 2 आपण ...\nनखे फोडले आहेत. माझे नख खराब होण्यास मदत करा, मी आधीच विटाम विटामिन, स्मेअर स्मार्ट मुलामा चढवत आहे आणि सर्वकाही निरुपयोगी आहे\nनखे फोडले आहेत. माझ्या नखांना वेडा बनवा मदत करा, मी आधीच विटाम जीवनसत्त्वे प्यालो, मी स्मार्ट मुलामा चढवणे केले आणि तेच मी केले त्याचप्रमाणे, प्रभाव शून्य आहे रंगविण्यासाठी थांबविले, सर्वकाही ठीक आहे)) आधीच 3 महिने ...\nजेल लेक्चर म्हणजे काय मुलीने मला हे स्पष्ट करायला सांगितले आहे आपल्या बोटांच्या बोटावर किंवा मुद्रेवर \nजेल लेक्चर म्हणजे काय मुलीने मला हे स्पष्ट करायला सांगितले आहे आपल्या बोटांच्या बोटावर किंवा मुद्रेवर मुलीने मला हे स्पष्ट करायला सांगितले आहे आपल्या बोटांच्या बोटावर किंवा मुद्रेवर फक्त जेल लावला तर, नंतर आपल्या स्वत: च्या तो अतिशय आरामदायक आहे, त्याचे खिळे वाढतात ...\nपाय वर नखे वर बुरशीने-कोणत्या डॉक्टर जा आणि कुठे आणि त्याची किंमत किती आहे\nपाय वर नखे वर बुरशीने-कोणत्या डॉक्टर जा आणि कुठे आणि त्याची किंमत किती आहे आणि त्याची किंमत किती आहे अर्थातच, एखाद्या त्वचारोगतज्ज्ञांना आणि सर्वसाधारणपणे, हे सुरू होऊ शकत नाही. भेटणे विनामूल्य असू शकते ...\nमदत, 3 मि.मी. वर दिवसाचे 4-3 नेल कसे वाढतात सहसा माझ्याजवळ आठवड्यात फक्त 1 मि.मी. वाढतात\nमदत, 3 मि.मी. वर दिवसाचे 4-3 नेल कसे वाढतात सहसा माझ्याजवळ आठवड्यात फक्त 1 मि.मी. वर एक आठवडा आहे. नखे आठवड्यातून 1 मिमी वर वाढतात - ते आणि ...\nजेल-वार्निश सह समस्या. रशियामध्ये ब्ल्यूजकीचे अधिकृत प्रतिनिधी किमान किमती + सवलती सर्व उत्पादने स्टॉक मध्ये आहेत किमान किमती + सवलती सर्व उत्पादने स्टॉक मध्ये आहेत आम्ही निर्माता थेट कार्य आम्ही निर्माता थेट कार्य आमचे मोठे घाऊक साइट: कुपुआचचेंनो किमान ऑर्डरची संख्या 30000 ...\nपृष्ठ 1पृष्ठ 2...पृष्ठ 8पुढील पृष्ठ\nलोड करीत आहे ...\n© कॉपीराइट 2017 - प्रत्येकासाठी उपयुक्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T01:23:37Z", "digest": "sha1:V6TWBCUBYNN2K4H7JQVOMF5CEAS3I4OP", "length": 5851, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुनावळेतील अपघातात तरुणाचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुनावळेतील अपघातात तरुणाचा मृत्यू\nपिंपरी – भरधाव वेगाने चालेल्या टॅंकरने एका कारला पाठीमागून धडक दिल्याने कार चालकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार (दि.14) रोजी पहाटे तीनच्या सुमारास मुंबई-बेंगलोर हायवेवर पुनावळे येथे घडला.\nकार चालक विनायक वसंत चाळके (वय-25, रा. दादर, मुंबई) याचा अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी दर्शन घाडी, (वय-26 रा. परेल, मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.\nपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या नातेवाईंकासोबत देवदर्शनासाठी निघाले होते. या दरम्यान मुंबई-बेंगलोर हायवेवर एका टॅंकरने पाठीमागून त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कार पुढे असलेल्या बसला धडकली. विनायक चाळके यांचा मृत्यू झाला. तर त्याचे नातेवाईक किरकोळ जखमी झाले. अपघात झाल्यानंतर टॅंकर चालकाने तेथून पळ काढला. पुढील तपास उपनिरीक्षक अशोक गवारी करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रकुल स्पर्धा ; मनिका बत्राचा ‘गोल्डन स्मॅश’\nNext articleपश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी पुकारलेला बंद पूर्णत: फसला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98-8/", "date_download": "2018-08-19T01:23:40Z", "digest": "sha1:FLMLLHAEVJNXR57RXU24JNK3WZES5YD4", "length": 7837, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गुरुकुल शिक्षणाला देणार प्रोत्साहन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ गुरुकुल शिक्षणाला देणार प्रोत्साहन\nनवी दिल्ली : शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना ‘भारतीय शिक्षण मंडळ’ आता गुरुकुल प्रणालीला चालना देण्यासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे आयोजन करणार आहे. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात उज्जैनमध्ये ‘विराट गुरुकुल संमेलना’चे आयोजन मध्यप्रदेश सरकारसोबत मिळून केले जाणार आहे. या संमेलनात गुरुकुल व्यवस्था सुरू करण्याची इच्छा असणाऱया अनेक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.\nगुरुकुल सुरू करण्यासाठी इंडोनेशिया उत्सुक असून याकरता तेथील सरकारने हिंदू स्वयंसेवक संघाच्या सदस्यांशी संपर्क साधला आहे. याबद्दलची जबाबदारी संघाने भारतीय शिक्षण मंडळाला सोपविली आहे. इंडोनेशियाचे सरकार प्रारंभी 15 गुरुकुल सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे.\nगुरुकुलबद्दल अधिक माहिती मिळविण्याच्या उद्देशाने विराट गुरुकुल संमेलनात इंडोनेशियाचे प्रतिनिधी सहभागी होतील. याचबरोबर मॉरिशस, त्रिनिदाद, हॉलंड आणि नॉर्वेचे प्रतिनिधी देखील संमेलनात सामील होतील. हे सर्व देश गुरुकुल सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत. ज्या देशांमध्ये गुरुकुलसमान व्यवस्था अगोदरपासून चालत आली आहे, त्या देशांचे प्रतिनिधी देखील संमेलनात स्वतःचे अनुभव मांडतील. यात नेपाळ, भूतान आणि म्यानमारचा समावेश असल्याची माहिती भारतीय शिक्षण मंडळाचे संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleके. चंद्रशेखर राव यांनी घेतली देवेगौडांची भेट\nNext articleएनबीएफसीना रिऍल्टीला कर्ज पुरवठ्याची संधी\nकेरळातील नागरीकांसाठी गुगलची खास सोय\nलता मंगेशकर यांची अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nआपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला\nनोटबंदी आणि जीएसटीमुळे छोटे उद्योग साफ कोलमडले\nपाणी समस्येबाबत आयआयटी खरगपुर मध्ये संशोधन केंद्र\nपंतप्रधानांनी केली पूरग्रस्त केरळची हवाई पाहणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-19T02:26:37Z", "digest": "sha1:U2X5VT4OJGPYV5LA6YPCIY4NBBP2JLBQ", "length": 15661, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आरक्षणावरून पुणे महापालिकेत राडा; शिवसेना – भाजप नगरसेवकांत जुंपली - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Pune मराठा आरक्षणावरून पुणे महापालिकेत राडा; शिवसेना – भाजप नगरसेवकांत जुंपली\nमराठा आरक्षणावरून पुणे महापालिकेत राडा; शिवसेना – भाजप नगरसेवकांत जुंपली\nपुणे, दि. २६ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद आज (गुरूवार) पुणे महापालिकेत उमटले. शिवसेनेने मराठा आरक्षणाला आणि आंदोलनाला पाठिंबा दिल्याने पुणे महापालिकेत राडा झाला. भाजप विरोधात विरोधकांनी आंदोलन केले. यावेळी भूमिका मांडू न दिल्याने सभागृहात शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी महापौरांसमोरील साहित्य फेकून निषेध व्यक्त केला.\nमराठा आरक्षणावर भूमिका मांडण्याची मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे विरोधकानी केली. मात्र, त्यावर बोलण्यास विरोध केल्याने संजय भोसले यांनी महापौरांसमोरील मानदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजप नगरसेवक दीपक पोटे यांनी मानदंड बाजूला घेतला. त्यामुळे भोसले यांनी महापौरासमोरील साहित्य फेकून दिले. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकाच्या अंगावर भाजप नगरसेवक धावून गेले.\nया घटनेमुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. तर भाजप आणि विरोधकानी एकमेका विरोधात घोषणाबाजी केली. सभागृहातील परिस्थिती लक्षात घेता. महापौर मुक्ता टिळक यांनी सभा तहकूब केली. याप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकावर कारवाई करण्याची मागणी भाजप नगरसेवकाकडून सभागृहात करण्यात आली.\nPrevious articleथ्री इडियट्स’ फेम सोनम वांगचुक यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर\nNext articleमराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामा सत्र सुरूच ; काँग्रेसचे भारत भालके यांचा राजीनामा\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nमहाराष्ट्र बंद दरम्यान पुण्यात हिंसाचार पसरवणाऱ्या आरोपीची १५ हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका\nवाजपेयी जेव्हा विठ्ठलदर्शनासाठी पंढरपूरात आले होते\nभारतात दहशतवादी कारवायांचा कट रचल्याप्रकरणी दोन तरुणांना हैदराबादमधून अटक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nलोणी टोलनाक्याजवळ रसायनांनी भरलेला ट्रक आगीत जळून खाक\nफेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंची पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-black-colour-rss-office-58479", "date_download": "2018-08-19T01:35:28Z", "digest": "sha1:A2HIW7O7J2AKNBD6DQJDW3MTIAERJHZY", "length": 10845, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news black colour on rss office संघाच्या कार्यालयावर फेकला काळा रंग | eSakal", "raw_content": "\nसंघाच्या कार्यालयावर फेकला काळा रंग\nसोमवार, 10 जुलै 2017\nऔरंगाबाद - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांना महू येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. याचा बहुजन क्रांती मोर्चातर्फे तीव्र निषेध करत रविवारी (ता. नऊ) संघाचे कार्यालय असलेल्या प्रल्हाद भवनासमोर निदर्शने करण्यात आली. शिवाय संघाच्या फलकावर काळा रंग फेकण्यात आला.\nऔरंगाबाद - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांना महू येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. याचा बहुजन क्रांती मोर्चातर्फे तीव्र निषेध करत रविवारी (ता. नऊ) संघाचे कार्यालय असलेल्या प्रल्हाद भवनासमोर निदर्शने करण्यात आली. शिवाय संघाच्या फलकावर काळा रंग फेकण्यात आला.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना शुक्रवारी (ता. सात) महू येथे विरोध दर्शवला. त्यामुळे संतप्त बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास भाग्यनगर येथील संघाच्या प्रल्हाद भवन कार्यालयावर धडक देऊन घोषणाबाजी केली. इमारत व फलकावर काळा रंग फेकत घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. निषेधाची पत्रकेही या वेळी भिरकावण्यात आली.\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nमंठा बाजार पेठ शंभर टक्के बंद\nमंठा : भारतीय संविधान जाळणाऱ्या व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद घोषणा देणाऱ्या समाज कंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्याचे...\nAtal Bihari Vajpayee : दौंडकरांना आठवली ३४ वर्षांपूर्वीची सभा\nदौंड - दौंड तालुक्‍यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा...\nनागपूर - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नागपुरातील अनेकांशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विरोधकही जात होते. अमोघ...\nदौंड - सत्ता व निवडणूक नसताना झालेली वाजपेयीजींची दौंड येथील सभा\nदौंड (पुणे) : दौंड तालुक्यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी आदरणीय वाजपेयी यांची सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-19T01:26:32Z", "digest": "sha1:DRUBSZRB4P3SFQVOJKIQORHDAUALPKT4", "length": 10536, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘आत्महत्या करणार नाही, तर लढणार’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘आत्महत्या करणार नाही, तर लढणार’\nपुणे – शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये “आत्महत्या करणार नाही, तर लढणार’ हे अभियान स्वाभिमानी शेतकरी संघटना राबविणार आहे. मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या गावापासून सुरू होणार आहे. तर उस्मानाबाद येथे सांगता होणार आहे. दि. 1 ते 9 मेदरम्यान हे अभियान होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.\nपिकांना मिळणारा भाव, उत्पादन खर्च, जीएसटी, नोटबंदीचा परिणाम, पेट्रोल आणि खत औषधींचे वाढलेले दर यांचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. उत्पादन खर्च वाढला असून तुलनेने पिकांना मिळणारी किंमत नगण्य आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. यातून तो निराश होवून आत्महत्याचा पर्याय स्वीकारत आहे. त्याला रोखण्यासाठी हे अभियान राबविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. 1 मे रोजी शिंदखेडा जि. धुळे येथील विखरण येथून हे अभियान सुरू होणार असून धर्मा पाटलांचा मुलगाही या अभियानात सहभागी होणार आहे.\nशेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा आणि शेतीमालाला दीडपट हमी भाव मिळावा, यासाठी संघटनेने दोन विधेयक तयार केले आहे. ते संसदेने मंजूर करावे, यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत निवेदन देण्यात येणार आहे, असेही शेट्टी म्हणाले. दरम्यान, सांगली, कोल्हापूर भागतील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचे पैसे आठ दिवसांत देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यांनी आठ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे दिले नाही तर आंदोलन करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.\n‘सौ चुहें खा कर बिल्ली चली हज’\nभाजपचे उपोषण म्हणजे “सौ चुहें खा कर बिल्ली चली हज’ असा प्रकार आहे. विरोधकांनी अधिवेशन चालू दिले नये, असा आरोप करत भाजप नेते उपोषणाला बसले. मात्र, अधिवेशनाचे कामकाज पहिल्यांदा कोणी रोखले त्यानंतर पुन्हा अधिवेशनाचे कामकाज रोखण्यासाठी कोणी कोणाला भाग पाडले त्यानंतर पुन्हा अधिवेशनाचे कामकाज रोखण्यासाठी कोणी कोणाला भाग पाडले याचा मी साक्षीदार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न समोर येवू द्यायचे नाहीत, म्हणून अधिवेशन चालू दिले नाही. एकीकडे पंतप्रधानांच्या नावाने शेतकरी आत्महत्या करत आहेत. तर, दुसरीकडे भाजपचे नेते उपोषण करत आहेत, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.\nस्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रविकांत तुपकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी प्रकाश पोफळे यांच्याकडे देण्यात आली आहे. पक्षाच्या प्रवक्ते पदी योगेश पांडे आणि अनिल पवार यांनी नेमणूक करण्यात आली. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी स्वाभिमानी शेतकरी पक्षात प्रवेश केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत गिरीश महाजन यांचे लेझीम नृत्य\nNext articleदौंडमध्ये फोफावला बाटलीबंद पाणी व्यवसाय\nसारथी उपक्रमातून 5 लाख लोकांचे शंका निरसन\nपुणे – दोनशेहून अधिक जणांकडून दावे दाखल\n“भुक मुक्त’ पुण्यासाठी स्मार्ट सिटीचा पुढाकार\nकचरा प्रकल्पांची क्षमता वाढवा\n24 तासांमध्ये मिळणार वीजग्राहकांना संपूर्ण माहिती\nअजित पवार यांनी घेतला जिल्हा परिषदेच्या कारभाराचा आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=564", "date_download": "2018-08-19T01:44:38Z", "digest": "sha1:R3UBAL5ZXPTH4OUN5NAZ2CB3OX56T6NS", "length": 20553, "nlines": 277, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n१८ एप्रिल १९१६ --- २४ फेब्रुवारी १९९८\nहिंदी मराठी चित्रपटातून खाष्ट सासूचे कॅरेक्टर म्हटले की, सहज डोळ्यासमोर एकच नाव येते ते म्हणजे ललिता पवार. पांढरी बंगाली काठाची किंवा जरीच्या काठाची कडक इस्त्रीची साडी- सासूच्या रोलचा कडक शिस्तीचा किंवा वाकडेपणाचा ताठा दाखवणारी, पांढरे केस, डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चश्मा, त्या चश्म्याच्या काचांमधून डायलॉग मारताना अधिकच मोठे आणि मग बारीक होणारे डोळे, त्या डोळ्यांतून ओसंडून वाहणारा मत्सर किंवा राग, आणि आवाजाची धार समोरच्या सून म्हणून उभ्या राहणार्या हिरॉइनला सुनसान करणारी. कारकीर्दीच्या जवळपास ९०% हून जास्त सिनेमांमध्ये अशा रोलमध्ये ललिता पवार पडद्यावर दिसल्या. ललिता पवार यांचं माहेरचं नाव अंबिका लक्ष्मण सगुण त्यांचे शिक्षण प्राथमिक शाळेपर्यंत झालं होतं. १९२८ साली “आर्यमहिला ” या मूकपटात सर्वप्रथम भूमिका साकारली व त्यानंतर “गनिमी कावा” ,”राजपुत्र” , “समशेर बहादूर” , “चतुर सुंदरी”, “पृथ्वीराज संयोगिता”, “दिलेर जिग़र” यासारख्या मुकपटातून विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. मुंबईच्या चंद्र आर्ट्सच्या “हिम्मतो मर्दा” या बोलपटात त्या नायिका होत्या आणि हाच त्यांचा पहिला बोलपट देखील होता. १९३८ साली टॉलस्टॉयच्या रेसरेक्शन या कादंबरीवरून” दुनिया क्या हे “चित्रपटाची त्यांनी निर्मिती करून त्यात भूमिकाही केली. या चित्रपटात गाणी सुध्दा त्यांनी स्वतःच गालली होती. भालजी पेंढारकर लिखित-दिग्दर्शित अरुण पिक्चर्सच्या १९३९ रोजी प्रदर्शित झालेल्या नेताजी पालकर या चित्रपटात “काशी” या नायिकेची भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारली. हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट (बोलपट). याशिवाय ललिता पवार यांचे महत्त्वाची व मध्यवर्ती भूमिका असलेले मराठी चित्रपट म्हणजे “अमृत”, “गोराकुंमार”, “जय मल्हार”, “रामशास्त्री”, “अमर भूपाळी”, “मानाचं पान”, “चोरीचा मामला” तर हिंदीत “दहेज”, “परछाई”, “दाग”, “श्री ४२०”, “अनाडी”,” जंगली”, “प्रोफेसर”, “घराना”, “खानदान”, “घर बसा के देखो”, “परवरिश”, “सास मी कभी बहू थी”,”बहूरानी”, “आनंद” मधून विविधांगी व्यक्तीरेखा साकारून रसिकाची मनं जिंकली. १९४२ च्या सुमारास “जंग-ए-आजादी” चित्रपटासाठी ललिता पवार भगवानदादांसोबत एका प्रसंगाचे चित्रण करीत होती. थंडीच्या दिवसात, तळय़ात स्नान करीत असलेल्या ललिताला मास्टर भगवान थोबाडीत देतो असा एक सीन होता. भगवानदादांसाठी अश्या प्रकारचा सीन नवीनच होता. ललिताजी या त्यांच्यापेक्षा वयाने देखील मोठ्या असल्याने प्रथमत: त्यांनी हा सीन नाकारला. पण दिग्दर्शक तसंच ललिता पवार यांनी समजवल्यानंतर ते कसेबसे या सीन साठी तयार झाले;त्या सीन साठी भगवानदादांनी ललिताजींच्या इतकी सणसणीत कानफटात ठेवून दिली की त्यामुळे ललिता पवार यांच्या डाव्या डोळ्याची रक्तवाहिनी तर फुटलीच त्याशिवाय चेहर्या ला तात्पुरता पॅरॅलिसिसचा अॅटॅक आला. सतत तीन वर्षे उपचार करुन देखील शेवटी त्यांच्या डाव्या डोळ्यात दोष निर्माण झाला. त्या प्रसंगापासून ललिता पवार यांना नायिकेच्या भूमिका सोडून देऊन पुढे चरित्र नायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या, पण त्या भूमिका सुध्दा एवढ्या गाजल्या की ललिता पवार हे नाव भारतीय चित्रपटांत प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचले. ललिता पवार यांच्या व्यक्तिमंत्त्वात एकप्रकारचा नैसर्गिक खानदानी रुबाब असल्यामुळे त्यांच्या आवाजात हुकमी लय आहे आणि चेहर्यामवरील विशिष्ट प्रकाराचा भाव असल्यामुळे खानदानी, तडफदार, सोजवळ तसेच प्रेमळ आणि खाष्ट अशा विरोधी भूमिकांही त्या यशस्वीपणे साकार करू शकल्या व त्यामध्ये नैसर्गिकता देकील पहायला मिळली. अभिनेत्री ललिता पवार यांनी तीनशे चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारल्या असून त्यामध्ये मराठामोळी तरुणी, गृहिणी, वृद्ध महिला, खाष्ट सासू , प्रेमळ घरमालकीण, कामगार महिला पर्यंतच्या सर्वच व्यक्तीरेखा प्रभावी व उत्तमपणे रुपेरी पडद्यावर अगदी हुबेहुब उभ्या केल्या. रामानंद सागर यांच्या रामायण या लोकप्रिय अध्यात्मिक मालिकेत ललिता पवार यांनी “मंथरा” ची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. ललिता पवार यांना १९६१ रोजी “संगीत नाटक अकादेमी पारितोषिक” तर १९९६ साली महाराष्ट्र राज्य शासनाचा “व्ही.शांताराम पुरस्कार” प्राप्त झाला असून गृहस्थी, सजनी, अनाडी, घर बसा के देखो या चित्रपटांतील उत्कृष्ट भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअर सह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. *ललिता पवार* यांचे २४ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे *ललिता पवार* यांना आदरांजली. *संजीव वेलणकर पुणे.* ९४२२३०१७३३ संदर्भ.इंटरनेट/ सागर मालाडकर\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%9B%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-19T02:31:01Z", "digest": "sha1:64FRQYCIMNUPSWIX5JPCXTRXFD2Y23ZC", "length": 14823, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "श्रीपाद छिंदमने मोठ्या पोलिस बंदोबस्तात लावली पालिकेच्या सभेला हजेरी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra श्रीपाद छिंदमने मोठ्या पोलिस बंदोबस्तात लावली पालिकेच्या सभेला हजेरी\nश्रीपाद छिंदमने मोठ्या पोलिस बंदोबस्तात लावली पालिकेच्या सभेला हजेरी\nअहमदनगर, दि. २ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमने पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात आज (गुरुवार) सकाळी अहमदनगर पालिकेच्या सभेला हजेरी लावली. छिंदम येणार असल्याने महापालिकेबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nश्रीपाद छिंदम पालिकेच्या परिसरात येताच संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रेमींनी त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे पोलिसांनी गोरख दळवींसह सात जणांना ताब्यात घेतले आहे. पालिकेच्या सभेला येऊन सही केल्यानंतर छिंदम लगेच परत निघून गेला. श्रीपाद छिंदमने शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याच्याविरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली होती. छिंदमवर हल्ल्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.\nPrevious articleमराठा समाजाला कालबद्ध आणि निश्चित वेळेत आरक्षण देऊ – मुख्यमंत्र्यांची ग्वाही\nNext articleश्रीपाद छिंदमने मोठ्या पोलिस बंदोबस्तात लावली पालिकेच्या सभेला हजेरी\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nवैभव राऊतचा साथीदार सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्यातील घरातून ६ हॉर्डडिक्स आणि...\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nपितृतुल्य ‘बापजीं’च्या निधनामुळे शाहरुख भावूक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसज्जन माणसांनी माहिती घेऊन आरोप करावेत; मुख्यमंत्र्यांचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला\n…म्हणून राज्याच्या सत्तेत सहभागी झालो – उध्दव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T02:30:57Z", "digest": "sha1:S4QNWOELNC2P4C5PDSPP43YY6EE7JYJ6", "length": 15220, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "संसदेवर दहशतवादी हल्ल्याचा कट; मध्य आणि नवी दिल्लीत हाय अलर्ट जारी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Desh संसदेवर दहशतवादी हल्ल्याचा कट; मध्य आणि नवी दिल्लीत हाय अलर्ट जारी\nसंसदेवर दहशतवादी हल्ल्याचा कट; मध्य आणि नवी दिल्लीत हाय अलर्ट जारी\nदिल्ली, दि. १९ (पीसीबी) – खलिस्तानी दहशतवाद्यांकडून संसदेवर हल्ल्याचा कट रचण्यात आल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती मिळाली आहे. नेपाळमधून हे दहशतवादी दिल्लीकडे रवानाही झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे मध्य आणि नवी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, लखविंदर सिंह और परमिंदर सिंह नेपाळ बॉर्डरमधून एक पांढऱ्या रंगाची इनोवा कार घेऊन उत्तर प्रदेशकडे रवाना झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना आहे. या दोन्ही दहशतवाद्यांचे वय जवळपास ४० वर्षे असून दोघेही एलईडी स्फोटक बनविण्यात तरबेज आहेत. गुप्तचर यंत्रणांशिवाय एका अज्ञात व्यक्तीनेही फोन करुन या दोन दहशतवाद्यांबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी ही बाब गंभीर घेतली आहे. दिल्लीतील स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या सोहळ्यात हल्ला करण्याचा या दहशतवाद्यांचा डाव आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.\nनवी दिल्लीत हाय अलर्ट जारी\nPrevious article७२ हजार नोकरभरतीमध्ये १६ टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव – मुख्यमंत्री\nNext articleजगामध्ये भारत महिलांसाठी असुरक्षित देश; जया बच्चन यांचा राज्यसभेत हल्लाबोल\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nचार राज्यांसह लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका डिसेंबरमध्ये घेण्यास सक्षम – ओ.पी. रावत\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयाचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते उद्घाटन\nफेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंची पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार होणार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभेचा मंडप कोसळला\nकाश्मीरमधील अतिरेक्यांना एनएसजी कमांडो ठेचणार; स्नायपर्स, रडारही काश्मीरमध्ये दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=11334", "date_download": "2018-08-19T01:41:08Z", "digest": "sha1:AA2LGS2GZBXW53HKKW7V2Y5ENDZ6BLXF", "length": 19962, "nlines": 277, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nगीतकार, लेखक, अभिनेते, पटकथाकार\n‘ज्ञानियाचा वा तुक्याचा, तोच माझा वंश आहे, माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे’ - अशी भूमिका असणारीच व्यक्ती ‘गीत रामायणा’सारखी रचना करू शकते आणि ‘महाराष्ट्राचा आधुनिक वाल्मिकी’ असा किताबही सामान्यजनांकडून मिळवू शकते. ‘महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी’ असणार्‍या गदिमांनी अर्थात गजानन दिगंबर माडगूळकर यांनी आपल्या प्रासादिक लेखणीने चित्रपट जगतालाही मोहवून टाकले. घरच्या जबाबदारीमुळे चित्रपटसृष्टीत पडलेले त्यांचे पाऊल खोलवर रुजले आणि त्याची मुळे अधिकच घट्ट झाली, हे त्यांची कारकीर्द पाहिली की चटकन लक्षात येते. १५७ मराठी चित्रपट आणि २३ हिंदी चित्रपट नावावर आढळणार्‍या गदिमांनी केवळ गीतलेखन केले नाही, तर कथा, पटकथा, संवादलेखन यांतले कौशल्यही रसिकांना दाखवून दिले. पण तरी ते नावारूपाला आले ते ‘गीतकार’ म्हणूनच. मा. विनायक यांच्या ‘बह्मचारी’ (१९३८) या चित्रपटात त्यांनी पोटापाण्याचा विचार करत पहिलीवहिली भूमिका केली. परंतु रक्तातच लिखाणाचा गुण असणार्‍या गदिमांनी वि.स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम केले, याच काळात त्यांना मोहिनी घातली ती दिग्दर्शन क्षेत्राने. म्हणूनच काही काळ त्यांनी के. नारायण काळे यांच्या हाताखाली दिग्दर्शनाचे धडेही घेतले. लेखक-दिग्दर्शक म्हणून जडणघडण होत असतानाही त्यांनी उत्स्फूर्तपणे केले ते गीतलेखन. ‘पहिला पाळणा’ आणि ‘भक्त दामाजी’ (१९४२) या चित्रपटांसाठी गीते लिहिण्याची संधी त्यांना मिळाली आणि गीतलेखनातले त्यांचे वर्चस्व सिद्ध होण्याच्या तयारीला लागले. १९४७च्या ‘राजकमल पिक्चर्स’च्या ‘लोकशाहीर राम जोशी’ या चित्रपटाचे सर्वेसर्वा ठरले ते गदिमाच. कथा-संवाद-गीते लिहिण्याबरोबरीनेच त्यांनी या चित्रपटात छोटी भूमिकाही केली. या चित्रपटाने लोकप्रियता लाभलेल्या गदिमांनी पुढे एकाहून एक सरस चित्रपट तर दिलेच, पण त्याच जोडीने गीतेही दिली. म्हणून गीतप्रकारातला कोणताही प्रकार त्यांच्या लेखणीतून सुटला नाही. कथा-पटकथा-संवाद लिहिणार्‍या गदिमांनी भावनांचा यथोचित संगम साधत सुगम संगीत, भावगीते, भक्तिगीते, लावण्याही त्याच ताकदीने लिहिल्या. म्हणूनच त्यांची ‘एक धागा सुखाचा’ (जगाच्या पाठीवर), ‘त्या तिथे पलीकडे’ (लाखाची गोष्ट), ‘दैव जाणिले कुणी’ (मोलकरीण), ‘आज कुणीतरी यावे’ (मुंबईचा जावई), ‘विकत घेतला शाम’ (जगाच्या पाठीवर), ‘प्रथम तुज पाहता’ (मुंबईचा जावई) ही गाणी नुसतीच लोकप्रिय झाली नाहीत; तर त्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. त्यांच्या या रचनांचा आस्वाद घेणार्‍या रसिकांमध्ये आजची तरुण पिढीही आहे, याचा उच्चार आवर्जून केला पाहिजे. आजच्या तरुण पिढीशी संवाद साधणारी, रिमिक्स व फ्युजन यांच्या जगात वावरतानाही अर्थगर्भतेचे व भावपूर्णतेचे महत्त्व टिकवून ठेवणारी ही कालातीत गाणी जुन्या-नव्या पिढीतला एक अज्ञात पूल आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. उत्तम प्रासादिकता, यथोचित रसपरिपोष, गेयता, भावपूर्ण शब्दरचना, साध्या-सोप्या शब्दरचनेतून जीवनाविषयी मांडलेले तत्त्वज्ञान यांची लय साधलेल्या गदिमांच्या गीतांना संगीत मिळाले तेही, दत्ता डावजेकर, सुधीर ङ्गडके, सी. रामचंद्र, वसंत देसाई, वसंत पवार, स्नेहल भाटकर, पु.ल. देशपांडे, मा. कृष्णराव आदी दिग्गजांकडून आणि स्वर मिळाले ते लता मंगेशकर, आशा भोसले, माणिक वर्मा, फैय्याज, सुमन कल्याणपूर, मा. कृष्णराव, सुधीर फडके या सर्वोत्कृष्ट गायकांचे. गीतलेखन, संगीत आणि गायन यांच्या संयोगातून निर्माण झालेल्या या गीतांना अर्थातच मराठी चित्रपटसृष्टीत अमरत्व मिळाल्याचे सर्वपरिचित आहे. गीतलेखनातून प्रेम, आराधना, भक्ती, प्रगल्भता, दु:ख, विरह, प्रणयी भावना व्यक्त करणार्‍या गदिमांनी लिहिलेली बालगीतेही तेवढीच गाजली. ‘एका तळ्यात होती’, ‘झुकझुक झुकझुक अगीनगाडी’, ‘नाच रे मोरा’, ‘गोरी गोरी पान’, ‘शेपटीवाल्या प्राण्यांची’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ ही व यासारखी बालवयातला निरागस भाव व्यक्त करणारी गाणी आजही तितक्याच तन्मयतेने ऐकली जातात. किंबहुना मोठ्यांनाही आपले वय विसरायला लावून ही गाणी गुणगुणण्याची आणि त्याच्या तालावर डोलायला लावण्याची किमया या गाण्यातील बोलांमध्ये आहे. गीतकार, पटकथाकार, संवादलेखक, अभिनेता, दिग्दर्शक आणि एक संवेदनशील हरहुन्नरी व्यक्ती म्हणून गदिमांचे चित्रपटसृष्टीतील नाव निश्‍चितच महत्त्वपूर्ण आहे. - डॉ. अर्चना कुडतरकर\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-engineering-student-suicide-incidence-112908", "date_download": "2018-08-19T01:54:54Z", "digest": "sha1:5S22FWGQDXMZFM2DA4SCHPBHBW2QZL3B", "length": 19156, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News engineering Student suicide incidence अभियांत्रिकी विद्यार्थ्याची रेल्वेखाली आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nअभियांत्रिकी विद्यार्थ्याची रेल्वेखाली आत्महत्या\nरविवार, 29 एप्रिल 2018\nकोल्हापूर - ‘आजचा पेपर अवघड गेला, पेपरचा त्रास सहन न झाल्याने मला हा मार्ग निवडावा लागला, तरी मला माफ करा’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. राहुल भैरवनाथ पारेकर (वय २५, रा. धडकवस्ती, पांगरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे विद्यार्थ्याचे नाव आहे.\nकोल्हापूर - ‘आजचा पेपर अवघड गेला, पेपरचा त्रास सहन न झाल्याने मला हा मार्ग निवडावा लागला, तरी मला माफ करा’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. राहुल भैरवनाथ पारेकर (वय २५, रा. धडकवस्ती, पांगरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. याची नोंद रेल्वे पोलिसांत दाखल करण्याचे काम सुरू आहे.\nपांगरे (ता. करमाळा) येथील राहुल पारेकर अभियांत्रिकी शिक्षणासाठी कोल्हापुरात आला. येथील खासगी शिक्षण संस्थेत तो बी.ई.च्या चौथ्या वर्षात शिकत होता. तळसंदे येथे तो कॉटबेसिस रूमवर मित्र सुहास पाटील याच्यासोबत राहत होता. त्यांची सध्या दुसऱ्या सत्राची परीक्षा सुरू आहे. परीक्षेहून तो काल घरी आला. रात्री नऊच्या सुमारास त्याने मित्र सुहासला, ‘मेसमधून डबा आला तर काढून ठेव, गावाकडून बॅंकेचे चेकबुक येणार आहे, कोल्हापुरात जाऊन घेऊन येतो’ असे सांगून तो कोल्हापुरात आला. त्याने टेंबलाईवाडी उड्डाण पुलाजवळील रेल्वे रूळावर आत्महत्या केली.\nसकाळी साडेसातच्या सुमारास महालक्ष्मी एक्‍स्प्रेसच्या चालकाला तरुणाने रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. सहायक पोलिस निरीक्षक समाधान पवार, हवालदार सुनील नीळकंठ आणि पोलिस नाईक सदा पाटील घटनास्थळी दाखल झाले. मृत तरुणाच्या पॅंन्टच्या खिशात मोबाईल संच, पैसे, ओळखपत्र, एटीएमसह कागदपत्रे आणि आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी असलेले पाकीट सापडले.\nचिठ्ठीवर त्याने भावाचा मोबाईल नंबर लिहला होता. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत राहुल घरी न आल्याने त्याचा मित्र सुहास हा त्याच्या मोबाईलवर सातत्याने संपर्क साधत होता. त्याच्या क्रमांकावरही पोलिसांनी संपर्क साधला. तसा तो घटनास्थळी दाखल झाला. त्याने मृतदेह ओळखला. त्यानंतर पंचनामा करून सीपीआरमध्ये मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्याच्या मागे मोठा भाऊ, बहीण, आई-वडील असा परिवार आहे.\nआजचा पेपर अवघड गेला...\nआत्महत्येपूर्वी राहुलने लिहून ठेवलेली चिठ्ठी त्याच्या खिशात सापडली. त्याचे स्वतःचे नाव, पत्ता आणि मोठ्या भावाचा मोबाईल नंबरने त्याची सुरवात केली होती. त्यात ‘आजचा पेपर अवघड गेल्यामुळे मी आत्महत्या करत आहे. पेपरचा त्रास सहन न झाल्याने मला हा मार्ग निवडावा लागला. तरी मला माफ करा, यासाठी कोणीही जबाबदार नाही’ असा मजकूर लिहिला होता.\nदोन वर्षांपूर्वीही झाला होता गायब\nदोन वर्षांपूर्वीही दिलेल्या परीक्षेत त्याला पेपर अवघड गेले होते. त्याच्यावर मानसिक दडपण आले होते. त्यामुळे तो अचानक दोन दिवस गायब झाला होता. त्याची शोधाशोध मित्र, शिक्षक व नातेवाइकांना करावी लागली होती, अशी चर्चा सीपीआर शवविच्छेदन विभागाच्या दारात सुरू होती.\nसरकारी सेवेतील तरुणाने केलेल्या आत्महत्येची चिठ्ठी सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाली. एका नेत्याच्या कट्टर समर्थकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संदर्भ चिठ्ठीत आहे; त्यामुळे आत्महत्येबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. चिठ्ठी कोणाची, कोणी व्हायरल केली, यांवर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.\nचिठ्ठीत तो असंही म्हणतो...\nआत्महत्येचा निर्णय घेताना मला आई, पत्नी व मुलांची आठवण येत होती; पण मला हे सहन होईना. त्रासाला कंटाळून मी जीवन संपवत आहे. आईचा सांभाळ व्यवस्थित कर, तू हे काम करावेस अशी माझी इच्छा आहे. सर्व मित्रांना ‘ऑल दि बेस्ट’ अशा शुभेच्छाही दिल्या.\nदरम्यान, संबंधित पोलिस ठाण्यात याबाबत माहिती घेतली असता एक व्यक्ती द्रव पिऊन मृत झाल्याची नोंद आहे; मात्र त्याबाबत त्यांच्या नातेवाइकांसह इतर कोणाची कसलीही तक्रार नाही. त्या व्यक्तीकडे कोणतीही चिठ्ठी मिळालेली नाही. सरकारी व खासगी रुग्णालयात त्यांनी उपचार घेतल्याचेही पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. कोणी तक्रार दिल्यास, त्यानेच लिहिलेली चिठ्ठी असल्यास दखल घेऊ, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.\nसंबंधित तरुण एका साखर कारखान्याला लागून असलेल्या गावातील आहे. त्याने तीन दिवसांपूर्वी द्रव प्याले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. संबंधित तरुणाने लिहिलेली चिठ्ठी सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाली. त्यात नेत्याच्या कट्टर समर्थकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. हा तरुण ज्या ठिकाणी नोकरी करीत होता, तेथील संदर्भ आहेत. चिठ्ठीत नेत्यांबाबत घडलेल्या किश्‍शांचाही संदर्भ आला आहे.\nपुण्याचे पाणी केरळला रवाना\nपुणे- केरळमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे महापुराचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या...\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nविशेष फेरीमध्ये 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित\nपुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या...\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू\nकल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...\nइराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत\nकल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/08/14/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-08-19T01:42:33Z", "digest": "sha1:Z7CM5KQRCCA4PK2LUSJAML4DORYYUDDR", "length": 21775, "nlines": 250, "source_domain": "kayvatelte.com", "title": "गोविंदा आला रे….. .. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← ईंजिनिअरिंग ऍडमिशन्स- कॅप राउंड्स\nस्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा →\nगोविंदा आला रे….. ..\nखरं तर काय फरक पडतो दही हंडी बंद केली तर खरं तर प्रत्येक विभागातिल पोलिटीकल स्ट्रेंथ दाखवण्याचा हा कार्यक्रम असतो.एका भागात ११ लाखाची हंडी मनसे ने बांधली तर दुसऱ्या भागात घड्याळवाले ( राष्ट्रवादी) १२ लाखाची हंडी बांधणार हे नक्की. बरं एकाने जर सात माळ्यावर हंडी बांधली तर दुसरा ८ माळ्यावर बांधणार. ह्या दोघांचंही बघितल्यावर शिवसेनेची हंडी पण असतेच कुठे ना कुठे तरी.\nकाही मोक्याच्या ठिकाणावरच्या दहिहंड्य़ांना हिरो आणी हिरोइन्स पण आपली हजेरी लावतात. मग अशा वेळी स्टेजवर जागा मिळवण्यासाठी बऱ्याच लोकल स्वघोषीत नेत्यांचा स्वतःला मोठेपणा घेण्यासाठी प्रयत्न सुरु होतात. स्टेजवर गळ्यात ५० तोळ्यांच्या सोन्याच्या माळा आणि पाची बोटात हिऱ्याच्या अंगठ्या घातलेले सगळे हे नेते आपापल्या ’आका’ ला , एखाद्या मोराने लांडोरा समोर केलेल्या नाचा प्रमाणेच , प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. अगदी पांढरे शुभ्र कपडे आणि पांढऱ्या चप्पल किंवा बुट जरी घातले तरिही ह्यांचा व्यवसाय काय असावा हे न सांगता ओळखु येतो.\nअर्थात इतक्या वर बांधलेली हंडी कोणिच फोडु शकत नाही, मग रात्री नंतर तिला खाली करुन आपल्याच एखाद्या पिट्टुला हंडी फोडु दिली जाते. असो.. ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि केवळ लाइव्हलीनेस कडे लक्ष द्यायचं.. आणि मग बघा दही हंडी बघणं पण कसं एंजॉय करता येते ते\nअगदी सकाळपासुन काही भागातले गोविंदा दोन दोन घोट रिचवुन ट्रकमधे मागच्या भागात बसुन आरडाओरडा करित दही हंड्या फोडण्यासाठी निघतात. एका भागातिल दही हंडी फोडण्याचा प्रयत्न करुन झाला की मग इतर ठिकाणच्या हंड्या फोडण्यासाठी हे गोविंदा निघतात.\nआमच्या कॉम्प्लेक्स मधे प्रत्येक बिल्डींग मधे ११२ फ़्लॅट्स आहेत. अशा १८ बिल्डींग्ज आहेत म्हणजे टॊटल २०१६ फॅट्स , प्रत्येक फ्लॅटमधुन २०१ रुपये म्हणजे टॊटल कलेक्शन ४०५२१६/- रुपये फक्त.दही हंडी असते साधारणपणे १०००१ रुपयांची.. उरलेल्या पैशाचं काय होतं हा तर एका लहानशा सोसायटितला सोहोळा, जे मोठ मोठ्या हंड्या बांधतात त्यांचं काय\nया वर्षी स्वाइन फ्लु मुळे दहिहंडीला विराम आहे… कसंही जरी असलं तरी हा एक चांगला करमणुकीचा कार्यक्रम असतो\nगोविंदा आला रे….. हा गजर या वर्षी ऐकु येणार नाही. एक करमणुकीचा कार्यक्रम नाही या वर्षी. स्वाइन फ्लु चं गोकुळाष्टमी ला लागलेलं ग्रहण , आणि त्यामुळे पुर्णपणे झाकाळून गेलेली दहीहंडी…. असंही वाटतं, की, काय फरक पडतो दही हंडी बंद केली तर पण नंतर असंही वाटतं की हा सोहोळा म्हणजे आपले संस्कार आहेत. गेल्या कित्येक पिढी दर पिढी चालत आलेला वारसा आहे. हिंदू संस्कृतिचे प्रतीक पण म्हणता येइल याला.त्यामुळे दहीहंडी चा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे वाईट वाटले.\nखरं तर प्रत्येक विभागातल्या राजकीय नेत्यांना स्वतःची शक्ती दाखवण्याचा हा कार्यक्रम असतो.प्रत्येक लहान मोठा नेता आपलाच कसा या भागात ’वट आहे” हे दाखवण्याचा प्रयत्न करित असतो. आपल्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी यावं म्हणून मग मोठ्य़ा रकमेची हंडी बांधली जाते. या साठी पैसे गोळा केले जातात ….. ..\nएका भागात ११ लाखाची हंडी मनसे ने बांधली तर दुसऱ्या भागात घड्याळवाले ( राष्ट्रवादी) १२ लाखाची हंडी बांधणार हे नक्की. बरं एकाने जर सात माळ्यावर हंडी बांधली तर दुसरा ८ माळ्यावर बांधणार. याहून मोठ्या रकमेची दहीहंडी बांधण्याच्या होड मधे शिवसेना पण मागे नसते.हंडी जितकी उंच तितका जास्त गाजावाजा केला जातो शहरभर..\nकाही मोक्याच्या ठिकाणावर च्या दहीहंड्यांसाठी हिरो आणि हिरोइन्स पण आपली हजेरी लावतात. मग अशा वेळी स्टेजवर जागा मिळवण्यासाठी बऱ्याच लोकल स्वयंघोषित नेत्यांचा स्वतःला मोठेपणा घेण्यासाठी प्रयत्न सुरु होतात. स्टेजवर गळ्यात ५० तोळ्यांच्या सोन्याच्या माळा आणि पाची बोटात हिऱ्याच्या अंगठ्या घातलेले सगळे हे नेते आपापल्या ’आका’ ला (मुख्य नेत्याला), एखाद्या मोराने लांडोरा समोर केलेल्या नाचा प्रमाणेच , काहीतरी ऍक्टीव्हीटी करुन प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. अगदी पांढरे शुभ्र कपडे आणि पांढऱ्या चप्पल किंवा बुट जरी घातले तरीही ह्यांचा व्यवसाय काय असावा हे,गळ्यातल्या सोन्याच्या साखळ्या आणि हातातल्या अंगठ्या बघूनच- न सांगता ओळखू येतो.\nमोठ्या रकमेची हंडी खूप उंचीवर बांधली जाते. दिवसभर बऱ्याच लोकांनी प्रयत्न केल्यावर पण ती फुटत नाही.अर्थात इतक्या वर बांधलेली हंडी कोणिच फोडु शकत नाही, मग रात्री नंतर तिला खाली करुन आपल्याच पक्षाच्या एखाद्या गोविंदा पथकास हंडी फोडू दिली जाते. असो.. ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि केवळ लाइव्हलीनेस कडे लक्ष द्यायचं.. आणि मग बघा दही हंडी बघणं पण कसं एंजॉय करता येते ते\nअगदी सकाळपासून कुठल्यातरी राजकीय पक्षाने किंवा एखाद्या लोकल लिडर ने स्पॉन्सर केलेल्या टी शर्ट घालुन ,काही भागातले गोविंदा दोन दोन घोट रिचवून, ट्रकमधे मागच्या भागात बसुन आरडाओरडा करित दही हंड्या फोडण्यासाठी निघतात. एका भागातील दही हंडी फोडण्याचा प्रयत्न करुन झाला की मग इतर ठिकाणच्या हंड्या फोडण्यासाठी हे गोविंदा निघतात.ह्या गोविंदापैकी किती जण उद्या दवाखान्यात किंवा हात गळ्यात बांधून दिसतील याचा विचार नक्कीच डोक्यात येतो.. इतके लोकं पडतात, धडपडतात ,तरी पण या हंडी फोडण्यातला उत्साह काही कमी होत नाही.\nआमच्या कॉम्प्लेक्स मधे प्रत्येक बिल्डींग मधे ११२ फ़्लॅट्स आहेत. अशा १८ बिल्डींग्ज आहेत म्हणजे टॊटल २०१६ फॅट्स , प्रत्येक फ्लॅटमधुन २०१ रुपये म्हणजे टॊटल कलेक्शन ४०५२१६/- रुपये फक्त.दही हंडी असते साधारणपणे १०००१ रुपयांची.. उरलेल्या पैशाचं काय होतं हा तर एका लहानशा सोसायटीतील सोहोळा, जे मोठ-मोठ्या हंड्या बांधतात त्यांचं काय\nया वर्षी स्वाइन फ्लु मुळे दहीहंडी ला विराम आहे… मुंबईकर या वर्षी गोविंदाला नक्कीच मिस करणार …. मुंबईकर या वर्षी गोविंदाला नक्कीच मिस करणार ….कसंही जरी असलं तरी हा एक चांगला करमणुकीचा कार्यक्रम असतो\n← ईंजिनिअरिंग ऍडमिशन्स- कॅप राउंड्स\nस्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा →\nइतका समजुतदार पणा म्हणजे आश्चर्याचा धक्काच होता माझ्यासाठी..\n२०१ रुपये प्रत्येक घरातून \nमुर्खापनाचा कलस आहे… कशाला देता एवढे पैसे \nमुम्बैतील दही हंडी हा पैसे कमावान्याचा एक सोपा मार्ग जाला आहे.\nगणपति, डंडिया नंतर दहिहंदी …\nद्यावेच लागतात पैसे… नाहितर उगिच त्रास होतो घरच्या सगळ्यांनाच…\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/olympus-sp-810uz-point-shoot-digital-camera-black-price-paDg7.html", "date_download": "2018-08-19T01:52:14Z", "digest": "sha1:PYHGMUO3B632732RDRZRVSNS7FFDGCM5", "length": 16715, "nlines": 394, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ऑलिंपस सर्प ८१०उझ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nऑलिंपस सर्प ८१०उझ पॉईंट & शूट कॅमेरा\nऑलिंपस सर्प ८१०उझ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nऑलिंपस सर्प ८१०उझ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nऑलिंपस सर्प ८१०उझ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nवरील टेबल मध्ये ऑलिंपस सर्प ८१०उझ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nऑलिंपस सर्प ८१०उझ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nऑलिंपस सर्प ८१०उझ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया ऑलिंपस सर्प ८१०उझ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nऑलिंपस सर्प ८१०उझ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nऑलिंपस सर्प ८१०उझ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nऑटो फोकस iESP AF\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.5 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/1400 sec\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nपिसातुरे अँगल 24 mm Wide Angle\nसेल्फ टाइमर 2 sec, 12 sec\nआसो रेटिंग ISO 1600\nईमागे स्टॅबिलिझेर CCD Shift\nरेड इये रेडुकशन Yes\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1280 x 720 pixels (HD)\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nऑलिंपस सर्प ८१०उझ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=12526", "date_download": "2018-08-19T01:45:12Z", "digest": "sha1:JSPL3OCYYFV4UHLUZVMVYM4MMSWONDZD", "length": 18662, "nlines": 277, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n२८ ऑगस्ट १९१८ --- १९ फेब्रुवारी १९९७\nरामचंद्र वासुदेव कदम हे राम कदम यांचे पूर्ण नाव. त्यांचे मूळ गाव मिरज होते. बालपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. मिरजेत त्यांच्या वडिलांची खानावळ होती. राम यांनी मिरजच्या महाराष्ट्र विद्यालयात तिसरीपर्यंत शिक्षण घेतले. लहानपणीच ते मिरजच्या अपान्ना गंगावणे यांच्या मेळ्यात बुलबुलतरंग वाजवत व गाणीही म्हणत. हाच मेळा पुढे करमरकरांचा मेळा म्हणून प्रसिद्धीला आला. छोट्या वयातच राम यांना या मेळ्यात खूप संधी मिळाल्यामुळे लहान वयातच बक्षिसांबरोबरच त्यांचे कौतुकही खूप झाले. राम कदम यांना लहान वयातच संत गाडगेबाबांबरोबर राहायला मिळाले. त्यांच्या भजनात राम कदम बुलबुलतरंगची साथ करीत. त्यांच्या वडिलांचे हॉटेल फारसे चालत नसे. गरिबीमुळे राम कदम यांनी मिरजेच्याच जनरल ब्रास बँडमध्ये नोकरी केली. सुरुवातीला हरकाम्या म्हणून ते कार्यक्रमामधली वाद्ये पुसत. तिथे त्यांनी एकदा क्लॅरियोनेट वाजवून पाहिले, म्हणून वादकाने त्यांच्या थोबाडीत मारली. त्या तिरमिरीत ‘मी स्वत:चे क्लॅरियोनेट घेऊनच परत येईन’, अशी प्रतिज्ञा करून ते घराबाहेर पडले. दुसर्‍या गावी जाऊन स्वत:च्या कमाईतून क्लॅरियोनेट घेऊनच मिरजेला परतले. मिरजेचे बँडमास्टर चांदलाल यांनी राम कदम यांना क्लॅरियोनेट वादनामध्ये तयार केले. मधल्या काळात त्यांना खांसाहेब अब्दुल करीम खां यांच्याकडे गाणे शिकण्याची संधी मिळाली. पुढे चांदलाल यांनीच कदम यांना पुण्याच्या ‘प्रभात’मध्ये काम करण्यासाठी पाठवले. ‘प्रभात’मध्ये मिरजेचे ई.महंमद हे छायाचित्रकार म्हणून उमेदवारी करत होते. त्यांनीच रामची प्रभातमध्ये वर्णी लावली. कदम सुरुवातीला गड्याचे काम करीत, पण वादक म्हणून त्यांची लवकरच बढती झाली. प्रभातमध्ये केशवराव भोळे व मा. कृष्णराव अशा दिग्गज संगीतकारांच्या हाताखाली त्यांना शिकायला मिळाले. शिवाय नवयुग व शालिमार स्टुडियोत ते क्लॅरियोनेट वाजवायला जात. तिथे अनेक संगीतकारांच्या हाताखाली काम करण्याचा अनुभव त्यांना मिळाला. त्यातून त्यांच्यामधला संगीतकार तयार होत गेला. सुधीर फडके व वसंत पवार यांचे साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केले. १९५१ साली ‘गावगुंड’ या चित्रपटापासून कदम यांची कारकिर्द सुरू झाली. १९६५ पर्यंत - म्हणजे सुमारे पंचवीस चित्रपट होईपर्यंत त्यांना सूर सापडत नव्हता. ‘केला इशारा जाता जाता’ या चित्रपटापासून मात्र त्यांची घोडदौड सुरू झाली. याच सुमारास संगीतकार व लावणीसम्राट वसंत पवार यांचे निधन झाले. मग ‘लावणीचे शिवधनुष्य’ या रामने यशस्वीरीत्या पेलले. लावणीव्यतिरिक्त मराठी लोकसंगीतातील झगडा, भूपाळी, विराणी, गवळण, भारूड, पोतराज, वासुदेव, नागोबाची - हळदीची गाणी, धनगरगीते, कोळीगीते, मोटेवरची गाणी, गौरी-हादगा-मंगळागौरीची स्त्रीगीते असे सर्व प्रकार त्यांनी मराठी रसिकांना दिले. ‘पिंजरा’ या शांतारामबापूंच्या चित्रपटामुळे कदम यांनी कर्तृत्वाच्या यशाचे शिखर गाठले. ४५ वर्षांच्या सांगीतिक कारकिर्दीत ११३ मराठी, ३ हिंदी, १ तेलगू चित्रपट व २५ नाटके या सार्‍यांतून दिलेल्या लोकसंगीतातून अस्सल मराठी मातीचे संगीत देताना त्यांनी ‘प्रभात’मधील अभिजात संगीताचे संस्कार तर जपलेच, शिवाय मराठी लावणीचे लावण्यही खुलवले. राम कदम हे मराठी लोकसंगीताचे अनभिषिक्त सम्राट होते. सूरसिंगारचे ‘बृहस्पती ऍवॉर्ड’ व ‘स्वामी हरिदास पुरस्कार’, याशिवाय ‘एकटा जीव सदाशिव’ (१९७४), ‘सुगंधी कट्टा’ (१९७६), ‘पैज’ (१९८०) व ‘साईबाबा’ (१९९५) या चित्रपटांना उत्कृष्ट संगीताचे राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले होते. ‘संगीतकार राम कदम’ हे मधू पोतदार लिखित चरित्र प्रकाशित झाले आहे. राम कदम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने संगीतातील मान्यवर व्यक्तींना दर वर्षी दोन पुरस्कार दिले जातात. - मधु पोतदार\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://fukaramwachal.wordpress.com/", "date_download": "2018-08-19T01:53:33Z", "digest": "sha1:PBXXT2NBSFXEB47STJ7A72ZWQG24BBZT", "length": 11756, "nlines": 63, "source_domain": "fukaramwachal.wordpress.com", "title": "\"फ़ुका म्हणे\" by fukaram wachal | This WordPress.com site is the bee's knees", "raw_content": "\nहसत राहण्याचा मंत्र देणारं हे पुस्तक. आपल्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांनी शाब्दिक विनोदाची पखरण करीत दिवस आनंदात घालवण्याचं जणू तंत्रच आपल्याला शिकवलं आहे. माझं खाद्यजीवन, बिगरी ते मॅट्रिक, माझे पोष्टिक जीवन, पाळीव प्राणी अशा कथांमधून पु. ल. चा निखळ, खळखळता विनोद पानोपानी आपल्या भेटीला येतो. पण त्याही आधी आपल्याला भेटते ती त्यांची सही आणि त्यांनी वाचकांशी केलेलं हितगुज. ते लिहितात, ‘जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने चालवलेली आपल्या साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची ‘हसवणूक’ करण्यापलीकडे आणखी काय करायचं\nमन मोकळं करण्याचं सगळ्यात योग्य ठिकाण\nउत्तराखंडात झालेल्या निसर्गाच्या कोपाच्या बातम्या कानोकानी आहेतच, पण याचि देही याचि डोळा अनुभव घेतलेले पटेल भाई बोलू लागले तेव्हा विदारकता जास्त विदृप होत गेली. पटेल भाई आणि त्यांचे कुटुंब दर्शनाला गेले असताना आलेलं हे संकट त्यांना जीवाचा घोर लावून गेलं\nमागच्यावर्षी पटेल भाईंनी नवीन फ़्लॅट घेतला, मुलगा शिकायला लंडनला गेला, मुलगी यंदा नवव्या वर्गात,भाभीजी गृहिणी..असं हे सुखवस्तु कुटुंब…नेहाच्या जन्मापासूनची आमची ओळख भाई भाभी आणि नेहा दर्शनाला गेले…येताना मात्र भाई एकटेच परतले आहे…भाभी दिल्लीला माहेरी आहेत, आजारी आहेत आणि नेहा कुठे गेली कळतच नाही…\nखूप शोध घेऊन झाला..अजूनही सुरू आहे..पण न तिचा मृतदेह मिळत न ती….पटेल भाई कळवळून बोलतात…देवा, आमची नेहा जिवंत नसेल तर तसं तरी कळू दे…निदाम एकदाचा अंत होईल या वाट पाहण्याचा, काळजी करण्याचा….आणि जिवंत असेल तर हाती लागू दे सुखरुप\nएका तरुण मुलीच्या बापाला, आजारी बायकोच्या नव-याला, आणि परदेशी असलेल्या, आणि (मुद्दाम) काहीही न कळवलेल्या मुलाच्याही बापाला सावरायला शक्ती देणारा तो इश्वर इतकं घोर संकट का घेऊन येतो\nपटेल भाई हमसाहमशी रडतात तेव्हा जीव कासावीस होतो….मला देवाला माफ़ करण्याची मूभा असेल तर मी त्याला कधीच माफ़ करणार नाही….असे भाव त्यांच्या डोळ्यात असतात…\nदेवाचिये द्वारी उभा क्षणभरी……पण ह्या पटेल भाईला या दुखातून मुक्त कर रे बाप्पा….\nआजकाल बेरोजगारी वाढली आहे हे जरी खरं असलं तरी हे रिकामे लोक दारू किंवा ईतर तत्सम प्रकारांच्या व्यसनात वेढलेले आढळतात, मात्र हे व्यसन उच्चभ्रू लोकांच्या “रिकामटेकड्या” व्यसनासारखं नसतं… खरं तर व्यसन ते व्यसन..मग कोणतही का असेना…\nपण आजकालची मंडळी व्यसनात अडकलेली आहे ते टेक्नोलॉजी मुळे..या व्यसनाला आपण टॅक्नोलोजिकल व्यसन असही म्हणू शकतो. यात सोशल नेटवर्किंग साईट हे एक मोठं व्यसन आहे. या व्यसनात अडकलेल्यांच्या काही कॅटेगरीज असू शकतील.\n१) उगाच करायला काहीच नाही म्हणून इथे वेळ घालवणे…हे लोक इतके रिकामे कसे असतात हा मला प्रश्न पडतो…आपण कधीही विचारा, हे ऑनलाईन असतातच\n२) खूप काम असतं तरी रात्री किंवा संध्याकाळी उगाच “फ़्रेश वाटावं” म्हणून नियमीतपणे इथे वेळ घालवणे…यापेक्षा आराम केला तर काय हरकत आहे\n३)फ़ॅशन म्हणून आधी करून पाहणे आणि मग व्यसन लागणे.. ह्या लोकांना ह्या साईट्स बद्दल आधी फ़ारसं माहित नसतं…मग मित्र मैत्रीण झाले की ह्या साईट्स च्या “लीला” त्यांना भांडावून सोडतात…आणि ही साईट एक्सप्लोअर करणे हेच यांचे ध्येय असते\n४) फ़क्त डेटींग साठी नवीन नवीन मुलं मुली शोधणे…हे लोक कमालीचे असतुष्ट असतात की काय अशी माझी शंका आहे…रोज नवीन नवीन मुलामुलींची चित्र, फ़ोटो पाहून त्यांना फ़्रेंडलिस्ट मधे अ‍ॅड करून घेणे हाच यांचा उद्देश असतो..यांचे हजारांच्या वर मित्र मैत्रिणी असतात..त्यातल्या किती लोकांना हे ओळखत असतील काय माहित\n५) कोणता अभिनेता किंवा आभिनेत्री काय ट्वीट करत आहे यात यांचा ईन्ट्रेस्ट. यांना स्वत:च मत नाही\n६) दुस-याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे पहाणारे हे व्यसनी स्वत:च आयुष्य या साईट्स पुरतच मर्यादित ठेवतात…तो तिला काय म्हणाला..हा कुठे गेला…तिचा नवरा कसा आहे, त्याची बायको कुठे काम करते…हेच धंदे करत बसतात\n७) काही लोक आपण अति विद्वान असल्याचा आव आणून इतरांना “फ़ुका” चे सल्ले देतात किंवा भाष्य करतात..( माझ्या ब्लॉग च नाव “फ़ुका म्हणे” आहे विसरू नये)\n८) काही लोक साहित्य प्रेमी असल्याचे दर्शवत असतात…कायम कविता, लेख, पुस्तकं यांच्याबद्दल बोलतात..काही तर इथे येऊन सहित्यिक बनतातही त्यांना काय तो फ़क्त पुरस्कार द्यायचं बाकी असतं..\n९) आता महत्वाची मंडळी..सोफ़्टवेअर इंजीनिअर….एक प्रोग्राम अपलोड/डाऊनलोड ला टाकला की बसले ट्विटर किंवा फ़ेस्बुक वर..हे लठ्ठ पगाराचे व्यसनी….जवळ जवळ ९०% सॉफ़्टवेअर वाले लोक या कॅटेगरीत येतात\n१०) वाचक…अधाशासार्ख जे मिळेल ते वाचत सुटणारे लोक अगदी शीव्या जरी दिल्या तरी आनंदाने वाचतील असे असतात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-dr-shrikant-daji-limaye-106482", "date_download": "2018-08-19T01:47:59Z", "digest": "sha1:NYX4GXQ45ZBA2PEN4ZGHDSTD4CJCVIAD", "length": 19320, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dr shrikant daji limaye पाणलोट क्षेत्राच्या विकासाची गरज | eSakal", "raw_content": "\nपाणलोट क्षेत्राच्या विकासाची गरज\nडॉ. श्रीकांत दाजी लिमये\nशनिवार, 31 मार्च 2018\nन दी-नाल्यांमधील पाणी, तसेच भूजलाचे प्रदूषण कमी करून पिण्यासाठी, शेतीसाठी आणि कारखान्यांसाठी दीर्घकालीन पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे हा जल व्यवस्थापनाचा मूलभूत उद्देश आहे; पण पाण्याची निर्मितीही निसर्गातून होत असते, त्यामुळे पाणी व निसर्ग यांचे संयुक्त व्यवस्थापन करण्याकडे लक्ष वेधले जात आहे. निसर्गातून पाण्याची निर्मिती आणि पाण्यामुळे निसर्गशोभेमध्ये वाढ, असे हे चक्र आहे. फक्त पाण्याकडे लक्ष द्यायचे म्हटले, तर नदीतून वाहणारे पाणी शुद्ध व स्वच्छ असले तरी पुरते; पण नदीकाठचा परिसर सुंदर, हिरवागार असला, तर नदीची शोभा आणखी वाढते.\nन दी-नाल्यांमधील पाणी, तसेच भूजलाचे प्रदूषण कमी करून पिण्यासाठी, शेतीसाठी आणि कारखान्यांसाठी दीर्घकालीन पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे हा जल व्यवस्थापनाचा मूलभूत उद्देश आहे; पण पाण्याची निर्मितीही निसर्गातून होत असते, त्यामुळे पाणी व निसर्ग यांचे संयुक्त व्यवस्थापन करण्याकडे लक्ष वेधले जात आहे. निसर्गातून पाण्याची निर्मिती आणि पाण्यामुळे निसर्गशोभेमध्ये वाढ, असे हे चक्र आहे. फक्त पाण्याकडे लक्ष द्यायचे म्हटले, तर नदीतून वाहणारे पाणी शुद्ध व स्वच्छ असले तरी पुरते; पण नदीकाठचा परिसर सुंदर, हिरवागार असला, तर नदीची शोभा आणखी वाढते. सुंदर परिसराची ही कल्पना नदीच्या पाणलोट क्षेत्रामधील अनेक ओढे-नाले यांच्यापर्यंत वाढवली, तर नदीच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्राचा विकास हा नदी व निसर्ग यांच्या सहजीवनाचा केंद्रबिंदू बनतो.\nस्वार्थासाठी का असेना; पण पाणलोट क्षेत्र विकास ही आज माणसाची गरज झाली आहे. उपलब्ध पाण्यापैकी ७० टक्के पाणी शेतीसाठी, २० टक्के पाणी उद्योगांसाठी व दहा टक्के पाणी पिण्यासाठी कायमस्वरूपी मिळावे, म्हणून पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे व्यवस्थापन हे महत्त्वाचे ठरते. दिवसेंदिवस अनियमित होणारे पर्जन्यमान पाहता छोट्या-मोठ्या धरणांच्या जलाशयात पाणी साठवणे, नाल्यांवर बंधारे बांधणे, पाझर तलाव करणे, टेकड्यांच्या उतारावर समपातळी चर खणणे अशी मृद्‌ व जलसंधारणाची कामे प्राधान्याने व्हायला हवीत.\nपाऊस आणि भूजल यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणजे पाणलोट क्षेत्र. हे पाणलोट क्षेत्र जर वनीकरण झालेले असेल, तर गवत, झाडेझुडपे यांच्यामुळे, तसेच जलसंधारणाच्या कामांमुळे त्याच्यात पावसाचे धक्के सहन करण्याची ताकद आलेली असते. एखाद्या पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस हा नाल्यातून दोन-चार दिवसांत वाहून जातो. पावसाळ्यानंतर बरेचसे लहान नाले हे महिना-दोन महिन्यांत आटून जातात; पण भूजलात जमा झालेले पाणी हे त्या पाणलोट क्षेत्रात दोन-तीन वर्षेसुद्धा राहू शकते.\nपावसाचे वाहून जाणारे पाणी मोठमोठ्या धरणांत जमा झाले, तर त्याची मालकी व कालव्यांमार्फत वितरणाची व्यवस्था ही सरकारकडे असते. भूजलात जमा होणाऱ्या पाण्याची मालकी ही शेतकऱ्याकडे म्हणजेच जमिनीच्या मालकाकडे असते. पावसाच्या पाण्याचे भूजलामध्ये भरण करण्यात अशा प्रकारे मालकी हक्काचा बदल होतो; पण हा बदल इष्ट स्वरूपाचा आहे, कारण सरकारतर्फे पाण्याचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे होत नाही. उदाहरणार्थ, जुनी धरणे गाळाने भरत चालली आहेत. नवी धरणे बांधायला चांगल्या जागा नाहीत. कालव्यांच्या पाण्याचा अतिवापर झाल्याने लाभक्षेत्रातील खोलगट भागातील सुपीक जमिनी क्षारफुटीने नापीक झाल्या आहेत. म्हणजेच धरणांचे प्रकल्प मंजूर करताना जे जे फायदे फुगवून दाखवले गेले, त्यापेक्षा पुष्कळच कमी फायदे प्रकल्प झाल्यावर मिळाल्याचे आढळून येते.\nभूजलाची मालकी शेतकऱ्यांची, तसेच बोअरिंग किंवा विहीर करून पंप बसवण्याचा खर्चही शेतकऱ्याचा असल्याने उत्तम पाणी देणाऱ्या विहिरींतून किंवा बोअरिंगमधून किती पाणी उपसावे, याबाबत नियंत्रण घालता येत नाही. त्यातूनही एखाद्या शेतकऱ्याने गावकऱ्यांच्या दबावाखाली उत्तम पाणी देणाऱ्या बोअरिंगचा पंप बारा तासांऐवजी सहाच सात चालवायचे कबूल केले, तर त्याने पंप न केलेले पाणी हे महाराष्ट्रातील काळ्या खडकांच्या सांधे-फटींतून नक्की कुठे वाहत जाईल, याची खात्री देता येत नाही. म्हणून जिथे भरपूर पाणी देणारे बोअरिंग आहेत, तेथे त्यातील पाणी उपसून निम्मा वाटा मालकाला आणि निम्मा जवळपासच्या शेतकऱ्यांना विकत किंवा पिकांतील हिस्सेदारीने दिला, तर सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडेल. हे काम कायद्याने होणार नाही. फक्त ग्रामपातळीवर सामंजस्याने होऊ शकेल.\nफक्त भूजलावर अवलंबून न राहता पावसाळ्यातील पाण्याचे नियोजन व्यक्तिगत स्वरूपात केल्याची उदाहरणे अलीकडे दिसायला लागली आहेत. पावसाळ्यात नदी-नाल्यांतून वाहून जाणारे पाणी पंप करून, माळरानावरील मोठ्या शेततळ्यांत साठवून, ठिबक सिंचनाद्वारे फळबागा फुलवल्याने एरव्ही ओसाड राहिलेले काही माळ सौंदर्याने नटले आहेत. फळबागांबरोबरच काही ठिकाणी चराऊ गवत व औषधी वनस्पतींचीही लागवड केलेली आहे. निसर्गातून मिळालेल्या पाण्याचा सदुपयोग करून त्यातून पुन्हा निसर्ग म्हणजेच परिसर अशा प्रकारे सुशोभित करता येईल.\nपुण्याचे पाणी केरळला रवाना\nपुणे- केरळमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे महापुराचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nभगवद्‌गीता हा महाभारताचा भाग- डॉ. जॉयदीप बागची\nपुणे- \"भगवद्‌गीता हा महाभारताचा भाग नाही, असा अनेक विचारवंत, संशोधकांच्या वादातीत मांडणीला कोणताही आधार नाही. त्यामुळे भगवद्‌गीता हा महाभारताचाच एक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news", "date_download": "2018-08-19T02:06:38Z", "digest": "sha1:RDMMK7KEQMD2M2T36K3QVAH223QJLENP", "length": 13849, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'अमेय वाघ' करणार 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' चं सूत्रसंचालन\nमनमुराद हसणे हे आपल्या आयुष्यात नेहमीच फायदेशीर ठरते. आजच्या या धकाधकीच्या जीवनातून काहीवेळ सर्व ताण तणाव विसरून आपल्याला काही मनोरंजनाचे क्षण देण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्यावर एक निखळ हास्य उमटवण्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी सिनेमे आणि नाटक अतिशय महत्वाची भूमिका निभावतात. त्यात काम करणारे हास्यकलाकार यांना मिळणारा मान प्रसिद्धी ही इतर आघाडीच्या अभिनेत्यांच्या तुलनेत फारच कमी असते. मराठी रंगभूमी आणि सिनेमाशी निगडित पुरस्कार सोहळ्यात सुद्धा विनोदी नाटक आणि सिनेमांना योग्य ते महत्व मिळत नाही . त्यामुळेच विनोदी शैलीला त्याचे एक व्यासपीठ देण्यासाठी आणि मराठी विनोदाला एक वेगळा दर्जा देण्यासाठी, झी टॉकिजने अतिशय अभिमानाने 'झी कॉमेडी अवॉर्ड्स' हा हास्याचा उत्सव साजरा करायला प्रारंभ केला. झी टॉकीज वर, झी कॉमेडी अवॉर्ड्स २०१८ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या वर्षी याकार्यक्रमाचे हे ५ वे वर्ष असून झी टॉकिज कॉमेडी अॅवॉर्डस अजून दिमाखदार होणार आहेत.\n\"अंजली स्वीकारणार सईचं आव्हान\" - पहा 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा २ तासांचा विशेष भाग १९ ऑगस्टला\nझी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सध्या लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेने नुकतेच ५०० भागांचा टप्पा पार केला. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो. नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेतील अनुभवलेला ट्विस्ट म्हणजे राणाला मॅटवरची कुस्ती शिकवायला आलेली नवीन लेडी मॅनेजर. आधीच राणा त्याच्या नंदिता वहिनींचा शब्द पाळण्यासाठी त्याच्या मनाविरुद्ध मॅटवरची कुस्ती खेळायला तयार झाला आहे आणि त्यात मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या राणाला मॅटवरची कुस्ती शिकवण्यासाठी एक लेडी मॅनेजर म्हणजेच सखी यांनी राणादावर अनेक निर्बंध लादले आहेत आणि राणादा वैतागून गेला आहे.\nSony Pictures Network चे मराठी मनोरंजन क्षेत्रातले पहिले पाऊल - Sony मराठी\nSony मराठी ह्या नवीन वाहिनीच्या माध्यमातून Sony Pictures Networks India (SPN) मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये एक नवीन पायंडा घालू पाहत आहे. आजच्या काळाला अनुरूप असे विषय घेऊन येणारी ही नवीन वाहिनी येत्या १९ ऑगस्टला घराघरांत पोहोचणार असून मराठी भाषक श्रोत्यांसाठी सबंध कुटुंबानं एकत्रित पाहण्याजोग्या अशा कलाविष्कारांची एक पर्वणी असेल. आशयघन मालिकांच्या माध्यमातून ‘विणूया अतूट नाती’ ह्या आपल्या मूळ विचाराशी एकनिष्ठ राहत Sony मराठीचा मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी अतूट नाती विणण्याचा प्रयत्न असेल.\n'नवरा असावा तर असा - बिग बॉस मराठी स्पेशल' भाग १९ ऑगस्टला\nकलर्स मराठीवरील नवरा असावा असावा तर असा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या बराच पसंतीस उतरत आहे. आजपर्यंत आपण गृहलक्ष्मींना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी खेळताना बघितलं पण आता पहिल्यांदाच आपल्या लाडक्या गृहलक्ष्मीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे नवरे या खेळात भाग घेत आहेत. कार्यक्रमामध्ये आलेल्या जोड्या हर्षदा ताईशी मनमोकळे पणे गप्पा मारतात, त्यांच्या कडू-गोड आठवणी, त्यांचा प्रवास सांगतात. परंतु रविवारच्या भागामध्ये आलेले खास सदस्य त्यांचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास कसा होता हे सांगणार असून बऱ्याच गप्पा देखील मारणार आहेत.\n'फुलपाखरू' मधील वैदेहीच्या \"मंगळसूत्रा\" ची सर्वत्र चर्चा\nहोणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवीच्या मंगळसूत्रापाठोपाठ आता झी युवावरील 'फुलपाखरू' या मालिकेतील वैदेहीचं मंगळसूत्र सध्या चर्चेत आलं आहे. प्रेक्षकांनी नुकतंच मालिकेत मानस आणि वैदेही यांचा विवाहसोहळा पाहिला. त्या दोघांचं अगदी थाटामाटात लग्न झालं. लग्नाच्या विधीमध्ये वैदेहीने नववारी साडीवर घातलेलं हे मंगळसूत्र अतिशय लोकप्रिय ठरलं. मालिकेतील कोणती गोष्ट कधी प्रेक्षकांना भावेल हे सांगता येत नाही.\nया आठवड्यातील 'संगीत सम्राट पर्व २' मधील पाहुणा कलाकार आहे आदर्शसाठी खास\nसंगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ 'संगीत सम्राट पर्व २' ने उपलब्ध करून दिले आहे. दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचे प्रेम आणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. या आठवड्यात संगीत सम्राट पर्व २ च्या मंचावर सज्ज होणारा पाहुणा कलाकार हा परीक्षक आदर्श शिंदे यांच्यासाठी खूप खास आहे. हा पाहुणाकलाकार दुसरा तिसरा कोणी नसून सुप्रसिद्ध लोकसंगीत गायक आनंद शिंदे म्हणजेच आदर्शचे वडील आहेत.\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=553&cat=VideoNews", "date_download": "2018-08-19T02:19:19Z", "digest": "sha1:DQZZKY3TAAZVL4ZLC3475UTUUK7FJL3J", "length": 6609, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | गोलाईच्या अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणे सुरु", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nगोलाईच्या अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणे सुरु\nलातूर: मोठ्या वेगाने सुरु झालेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेने गंजगोलाई साफ केली पण साफ केलेल्या जागी पुन्हा बस्तानं मांडली गेली आहेत. आजही गंजगोलाईतला अर्धाच रस्ता वाहतुकीच्या कामाला येतो. अशीच अवस्था आतील रस्त्यांचीही आहे. कापडलाईन ते लोखंडलाईनला जाणारा रस्ता, कापड लाईन ते भुसार लाईनला जाणारा रस्ता....हे सगळे रस्ते अतिशय लहान आहेत. त्यात अनेक दुकानांच्या झापड्या पुढे आल्या आहेत. गटारींवर धंदे थाटण्यात आले आहेत. या छोट्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे काम आज सुरु झाले आहे. हे सगळे रस्ते रिकामे झाले तर गोलाईतला सगळाच व्यवहार आणि वाहतूक सुरळीत होणार आहे. पंडीत पवार हे या मोहिमेचे प्रमुख आहेत. या मोहिमेत हटवण्यात आलेले साहित्य मनपाने जप्त केले आहे.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-19T01:23:56Z", "digest": "sha1:OW3YYBAA4R42SI5LDSKYWLWHNQ5XYNOD", "length": 7694, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गायिका कविता राम यांचे फ्युजन सॉंग व्हिडीओ युट्यूबवर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगायिका कविता राम यांचे फ्युजन सॉंग व्हिडीओ युट्यूबवर\nफ्युजन सॉंगमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली\nआपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गायिका कविता राम सगळ्यांच्या चांगल्या परिचयाची आहे. अनेक हिंदी मालिकांसाठी तसेच मराठी सिनेमांसाठी पार्श्वगायन कविता यांनी केले आहे. कविता यांनी नुकतंच युट्यूबवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ट्रिब्यूट करणाऱ्या वेगवेगळ्या पाच गाण्यांचे फ्युजन सॉंग्स अपलोड केले आहेत. ही पाचही गाणी कविता राम यांनी गायली आहेत. कविता यांनी गायलेली ही गाणी मुळात उत्तरा केळकर, आनंद शिंदे, शाहीर विठ्ठल उमप यांनी गायली आहेत. कविता यांनी “ये रिश्ता क्या कहलाता है”, “गोदभराई”, “मेरे घर आयी एक नन्हीं परी” “कैरी” ” साथ निभाना साथिया” या मालिकांसाठी तर “या टोपीखाली दडलंय काय”, “लाज राखते वंशाची”, “दुर्गा म्हणत्यात मला”, “शिनमा” “थँक यू विठ्ठला”, “नगरसेवक” “हक्क”, “लादेन आला रे” यांसारख्या मराठी तर “गब्बर इज बॅक”, “सिंग इज किंग” या हिंदी सिनेमांसाठी गाणी गायली आहेत.\nया जुन्या गाण्यांना नव्या रूपात म्हणजेच फ्युजनच्या रूपात सादर करून कविता यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी आदरांजली दिली आहे. कविता यांनी केलेल्या या नव्या फ्युजनच्या सादरीकरणाबद्दल आनंद शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपायी चालणाऱ्यास दुधावर घसघशीत सूट\nNext articleइंद्रायणी महाविद्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन\n“भारत’च्या शूटिंगसाठी माल्टाला पोहचली कतरिना कैफ\nप्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी दिसणार मोहनजींच्या भूमिकेत\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा आगळावेगळा झांगडगुत्ता \n#HBD व्हिडीओ : सदाबहार गुलजार… बर्थ डे स्पेशल\nएव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत टेक केअर गुड नाइट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-08-19T01:25:36Z", "digest": "sha1:VVXIPAVRG5ZJV55QFVDMPNKN2LVDXINY", "length": 7349, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मक्का मशीद स्फोट प्रकरणी स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमक्का मशीद स्फोट प्रकरणी स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका\nहैदराबाद : मक्का मशिदीत झालेल्या स्फोट प्रकरणात 11 वर्षानंतर न्यायालयाने निकाल दिला. या स्फोटाप्रकरणी अटकेत असलेल्या स्वामी असीमानंद आणि इतर पाच जणांची सुटका करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयानं हा निकाल दिला. सबळ पुराव्याअभावी न्यायालयानं प्रकरणातील सर्व आरोपींची सुटका केली. स्वामी असीमानंद हे या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक होते.\n11 मे 2007 रोजी मक्का मशिदीत झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला होता, तर 58 जण जखमी झाले होते. यानंतर आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काहीजणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात 10 पैकी 8 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. आरोपी देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, स्वामी असीमानंद उर्फ नबा कुमार सरकार, भारत मोहनलाल रत्नेश्वर उर्फ भारत भाई आणि राजेंद्र चौधरी यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयानं निर्दोष सुटका केली आहे. या सर्वांना मक्का मशीद स्फोट प्रकरणात अटक करण्यात आली होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n नवरदेवाला सोन्याचे शूज अन् सोन्याचा टाय…\nNext articleपायी चालणाऱ्यास दुधावर घसघशीत सूट\nकेरळातील नागरीकांसाठी गुगलची खास सोय\nलता मंगेशकर यांची अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nआपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला\nनोटबंदी आणि जीएसटीमुळे छोटे उद्योग साफ कोलमडले\nपाणी समस्येबाबत आयआयटी खरगपुर मध्ये संशोधन केंद्र\nपंतप्रधानांनी केली पूरग्रस्त केरळची हवाई पाहणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T01:26:43Z", "digest": "sha1:O6CDUR25CBLCHLNY5GUTGPESMAPWQUT6", "length": 4909, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पिरंगुटमध्ये गोराबाकाकांना अभिवादन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपिरंगुट -येथे श्री संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार यांच्या 701व्या पुण्यतिथीनिमित्त येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पिरंगुट गावचे उपसरपंच चांगदेव निकटे, माजी उपसरपंच राजाभाऊ वाघ, माजी सरपंच हेमाताई मंडले, ग्रामपंचायत सदस्या जनाबाई गोळे, शारदा कुंभार, आण्णा कुंभार, व्यापारी संघटना अध्यक्ष राहुल पवळे, दत्तात्रय जामदार, अविनाश कुंभार व आदी मान्यवर उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleडोर्लेवाडी लाभार्थ्यांना पंखा, खुर्च्यांचे वाटप\nNext articleकळंबकरांच्या कल्पकतेमुळे वाड्यावस्त्यांवर बंगले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9.html", "date_download": "2018-08-19T02:43:24Z", "digest": "sha1:PEGDOMWWLBVZ72UL4YHJ6RDSDP772LOK", "length": 22319, "nlines": 290, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | मेक इन महाराष्ट्रसाठी महाराष्ट्र मनपा अधिनियमात सुधारणा", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » मेक इन महाराष्ट्रसाठी महाराष्ट्र मनपा अधिनियमात सुधारणा\nमेक इन महाराष्ट्रसाठी महाराष्ट्र मनपा अधिनियमात सुधारणा\nमुंबई, [१३ मार्च] – मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यातही मेक इन महाराष्ट्र मिशन राबविण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. या अभियानांतर्गत राज्यात होणारी औद्योगिक गुंतवणूक वाढवून विकासास चालना मिळावी यासाठी व्यवसाय सुलभता हे धोरण राबविण्यात येत आहे. सध्या नवीन उद्योगांसाठी जवळपास ७० प्रकारची परवानगी घ्यावी लागते. उद्योगासाठी एका सक्षम प्राधिकरणाकडून परवानगी घेतल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील उद्योगांना पुन्हा दुसर्‍या प्राधिकरणाच्या परवानगींची गरज भासू नये यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३१३ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.\nमहानगरपालिका अधिनियम कलम ३१३ मधील तरतुदीनुसार महापालिका आयुक्तांच्या परवानगीशिवाय महापालिका क्षेत्रात नव्याने कारखाना स्थापना करता येत नाही, तसेच नूतनीकरणही करता येत नाही. या तरतुदीमुळे उद्योजकांना औद्यागिक महामंडळासह महापालिकांचीही परवानगी घ्यावी लागत होती. या सार्‍या प्रक्रियेत कालापव्यय होण्यासह आर्थिक भारही उद्योगांना सहन करावा लागत होता. शासनाने उद्योजकांची ही अडचण ओळखून या तरतुदीत सुधारणा केली आहे. त्यानुसार राज्यातील महापालिका क्षेत्रातील औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील उद्योगांना महापालिका प्रशासनाकडून पुन्हा परवानगी घेण्याची गरज भासणार नाही.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\n११ वा पं जितेंद्र अभिषेकी महोत्सव २० मार्चपासून\nपुणे, [१३ मार्च] - ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान व आपला परिसर संस्थेच्या संयुक्त ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-19T01:26:02Z", "digest": "sha1:BUQXPVZOSY5KU4VEY6UCAO2HO6ACK22L", "length": 13933, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतीय राज्यघटना आदर्शवत: संजीवराजे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारतीय राज्यघटना आदर्शवत: संजीवराजे\nआंतरजातीय विवाहित दांपत्यांचा सत्कार करताना संजीवराजे ना.निंबाळकर, शेजारी राजेश पवार मनोज पवार आदी\nहा विषय कधी संपणार…\nआंतरजातीय विवाहातून जातीयव्यवस्था नष्ट करता येणार आहे. असा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला. मात्र, एकविसाव्या शतकात ही आंतरजातीय विवाहित दांपत्यांचा सत्कार करणे म्हणजे विशेष बाब मानली जात आहे. आंतरजातीय विवाहांना विरोधाचे विषय कधी संपणार हा सुध्दा एक प्रश्‍न आहे. परंतु आजू बाजूच्या घडणाऱ्या घटना पाहता आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांच्या धाडसाचे कौतुकच केले पाहिजे, असे संजीवराजे यावेळी म्हणाले.\nविद्यार्थी व आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्यांचा गौरव\nसातारा,दि.14 प्रतिनिधी: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेली राज्यघटना ही सर्व भारतीय नागरिकांना सोबत घेवून जाणारी आहे. जगातील सर्वोत्तम राज्यघटना म्हणून पाहिले जात आहे. राज्यघटनेचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून लोक भारतामध्ये येत आहेत. यावरून संपुर्ण जगासाठी भारताची राज्यघटना आदर्शवत ठरली आहे. असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर यांनी केले.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण व समाकल्याण विभागाच्यावतीने 2016-17 मध्ये इयत्ता सातवीच्या मागावर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रत्येक तालुक्‍यातील प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच आंतरजातीय विवाहित दांपत्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे वाटप आणि उपेक्षितांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.\nव्यासपिठावर शिक्षण सभापती राजेश पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड, महिला बालकल्याण सभापती वनिता गोरे, कृषी सभापती मनोज पवार, जि.प.सदस्य सोनाली पोळ, पं.स.सदस्य रंजना जाधव, अति. मुख्यकार्यकारी अधिकारी पी.बी.पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी जावेद शेख, चंद्रशेखर जगताप, लेखाधिकारी विलासराव पाटील प्रा.शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, मा.शिक्षणाधिकारी देवीदास कुलाळ, प्रभारी समाजकल्याण अधिकारी चांगदेव बागल उपस्थित होते.\nसंजीवराजे ना. निंबाळकर म्हणाले, हजारो वर्षांपुर्वीची जातीयव्यवस्था आज ही पहायला मिळत आहे. समाजात अद्याप अंधश्रध्दा कायम असून मुनष्याची मानसिक गुलामगिरीतून सुटका झालेली नाही. सुटका होण्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. शिक्षणामुळे कर्मठ दूर तर होणारच आहेत त्याचबरोबर मनुष्य म्हणून जगण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्वान होते. त्यांनी परदेशात एकाच वेळी अर्थ व कायदा विषयात उच्चशिक्षण घेतले. एकाच वेळी त्यांनी कायदेपंडित व अर्थतज्ञाची पदवी कोलंबिया विद्यापिठातून घेतली. शिक्षणातून प्राप्त केलेल्या विद्वतेचा उपयोग त्यांनी उपेक्षित समाजबांधवांना सामाजिक व आर्थिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी केला. त्यांची जयंती केवळ उत्सव म्हणून साजरा न होता आता ज्ञानउत्सव म्हणून साजरा केला पाहिजे असे संजीवराजे यांनी यावेळी सांगितले.\nप्रा.महेश गायकवाड म्हणाले, सातारा जिल्ह्याला फुले व आंबेडकरांचे नाते आहे. त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम सर्वांना करावे लागणार आहे. शिक्षणातून मानसिक गुलामगिरी घालविण्याची शिकवण बाबासाहेबांनी दिली. गुलामगिरी विरोधात लढण्यास त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. मानसिक गुलामगिरीच्या घातलेल्या बेड्या झुगारून टाकण्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचाराने पुढे जाणे आवश्‍यक आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.\nपुढील जयंतीला अधिक विद्यार्थी हजर असतील\nकार्यक्रमाला केवळ पुरस्कारप्राप्त विद्यार्थी व पालक वगळता उर्वरित विद्यार्थी तसेच शिक्षक ही कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यावर भाष्य करताना संजीवराजे म्हणाले, जयंतीदिवस हा ज्ञानदानाचा दिवस आहे. या दिवशी आयोजित कार्यक्रमाला अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उपस्थित रहाणे आवश्‍यक होते. परंतु पुढील जयंतीला अधिकाधिक विद्यार्थी उपस्थित राहतील यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, अशा शब्दात संजीवराजे यांनी शिक्षणविभागाचे कान टोचले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रकुल स्पर्धा : किदम्बी श्रीकांतने रौप्यपदक जिंकले\n उन्हाळ्यात विमान प्रवास भाड्यात ९ टक्क्यांची घसरण\nराजवाडा चौपाटीवरील फ्लेक्‍स बोर्डमुळे झाडं सोसतायत मरणयातना\nरेल्वे अपघात एकाचा मृत्यू, घातपाताचा संशय\nजिल्ह्यात दूध संकलनात वाढ आंदोलनाची धार झाली कमी\nहुतात्मा स्मारके प्रेरणास्थळ बनावीत\nजिल्ह्यात कमी निधीमध्ये अधिक सिंचनाचे काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6.html", "date_download": "2018-08-19T02:41:57Z", "digest": "sha1:TFSW7W6LRMQGTH34XIWQIOLHVPSBR44Q", "length": 23519, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | दहशतवादाविरोधात कठोर संदेश देण्याची गरज", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » दहशतवादाविरोधात कठोर संदेश देण्याची गरज\nदहशतवादाविरोधात कठोर संदेश देण्याची गरज\n=पंतप्रधान मोदी यांचे बान की मून यांना पत्र=\nसंयुक्त राष्ट्रसंघ, [१८ सप्टेंबर] – जगाच्या पाठीवर कुठेही दहशतवाद मान्य केला जाणार नाही, असा कठोर संदेश ७० व्या वर्षांत पदार्पण करीत असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाने देण्याची नितांत गरज आहे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांना पाठविलेल्या पत्रात विशद केली आहे. सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची प्रक्रिया कालबद्ध कार्यक्रमांतर्गत पूर्ण करायलाच हवी. भारत हा स्थायी सदस्यत्वाचा दावेदार आहे आणि एकविसाच्या शतकाची गरज पूर्ण करण्यासाठी भारताला स्थायी सदस्यत्व मिळणे अतिशय आवश्यक आहे, यावरही पंतप्रधानांनी भर दिला.\nदुसर्‍या जागतिक महायुद्धाच्या राखेतून संयुक्त राष्ट्रसंघाचा जन्म झाला असल्याने या जागतिक संस्थेने जागतिक सुरक्षेपुढील या नव्या आव्हानाचा सामना करण्यासाठी अधिक प्रभावी पावले उचलायला हवी. दुर्दैवाने काही देशांनी दहशतवादालाच आपले मुख्य धोरण बनविले आहे. त्या देशातील लष्कराची जागाही दहशतवाद्यांनी घेतली आहे. आपल्या शेजारील देशांवर हल्ला करण्यासाठी लष्कराऐवजी दहशतवाद्यांचाच वापर केला जात आहे, याकडे पंतप्रधानांनी आपल्या पत्रात पाकचा उल्लेखही न करता बान की मून यांचे लक्ष वेधले.\nहे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाकरिता ऐतिहासिक असेच असल्याने, आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात सर्वंकष धोरण स्वीकारणे गरजेचे आहे, असेही मोदी यांनी पत्रात म्हटले आहे. मोदी यांचे हे पत्र भारताचे येथील स्थायी दूत अशोककुमार मुखर्जी यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत सादर केले.\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदी २५ सप्टेंबर रोजी युनोत जाणार आहेत. त्यानंतर ते बहुतांश भारतीयांचे वास्तव्य असलेल्या सिलिकॉन व्हॅलीलाही भेट देणार आहेत. तथापि, आमसभेच्या अनुषंगाने पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेण्याची शक्यता अतिशय कमी असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातील सूत्राने सांगितले.\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nतीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल\nबांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1457 of 2458 articles)\nसमाजाच्या हितासाठी गोहत्या टाळाच\n=दक्षिणेतील मौलवींचे आवाहन= हैदराबाद, [१८ सप्टेंबर] - काही राज्यांमध्ये गोहत्येवर घालण्यात आलेली बंदी आणि त्यातच मुस्लिमांचा ईद-उल-अझा हा सण अवघ्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82-2/", "date_download": "2018-08-19T01:23:50Z", "digest": "sha1:5BMMGQGH2JJ4MBMGVCYD3YAP3VQCJJZJ", "length": 6268, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रपती, पंतप्रधानांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराष्ट्रपती, पंतप्रधानांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली\nनवी दिल्ली : संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी संसद भवनात त्यांना आदरांजली वाहिली. याआधी पंतप्रधान मोदींनी ट्विट करत देशवासियांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.\n‘आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा. पूज्य बाबासाहेब यांनी समाजातील सर्वात गरीब आणि वंचितांना नवी आशा दिली. आपल्या सविधानाच्या निर्माणासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसांगली : संपादक दत्तकुमार खंडागळे यांना धमकावणाऱ्या गुंडावर कारवाईची मागणी\nNext articleकोल्हापूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी\nकेरळातील नागरीकांसाठी गुगलची खास सोय\nलता मंगेशकर यांची अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nआपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला\nनोटबंदी आणि जीएसटीमुळे छोटे उद्योग साफ कोलमडले\nपाणी समस्येबाबत आयआयटी खरगपुर मध्ये संशोधन केंद्र\nपंतप्रधानांनी केली पूरग्रस्त केरळची हवाई पाहणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-pruthviraj-chavan-comment-120909", "date_download": "2018-08-19T01:58:37Z", "digest": "sha1:PYZO2J3DBHUDAWL43AMYWLPJPDUAF73J", "length": 14788, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Pruthviraj Chavan comment साखर उद्योग अडचणीत येण्यास केंद्राचे धोरणच कारणीभूत - पृथ्वीराज चव्हाण | eSakal", "raw_content": "\nसाखर उद्योग अडचणीत येण्यास केंद्राचे धोरणच कारणीभूत - पृथ्वीराज चव्हाण\nशुक्रवार, 1 जून 2018\nगडहिंग्लज - देशातील साखर उद्योग अडचणीत येण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचित्र मानसिकता व तत्वज्ञान कारणीभूत आहे. या उद्योगावर अवलंबून असलेल्यांपेक्षा साखर खाणाऱ्या ग्राहकांची टक्केवारी मोठी आहे. यामुळे केंद्राचे साखर धोरण या ग्राहकांकडे पाहून ठरवले जात आहे. उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला मात्र झीरो किंमत मिळत आहे. ग्राहकांना खूष ठेवण्यासाठीच ऊस उत्पादकांवर संक्रांत आणण्याचे धोरण केंद्र सरकार राबवत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला.\nगडहिंग्लज - देशातील साखर उद्योग अडचणीत येण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचित्र मानसिकता व तत्वज्ञान कारणीभूत आहे. या उद्योगावर अवलंबून असलेल्यांपेक्षा साखर खाणाऱ्या ग्राहकांची टक्केवारी मोठी आहे. यामुळे केंद्राचे साखर धोरण या ग्राहकांकडे पाहून ठरवले जात आहे. उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला मात्र झीरो किंमत मिळत आहे. ग्राहकांना खूष ठेवण्यासाठीच ऊस उत्पादकांवर संक्रांत आणण्याचे धोरण केंद्र सरकार राबवत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला.\nएका कार्यक्रमानिमित्त श्री. चव्हाण ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, \"\" कोणत्याही प्रश्‍नावर शेतकरी संघटीत होत नाही, हे मोदींना समजले आहे. यामुळे ते नेहमी भांडवलदार व ग्राहकांना नजरेसमोर ठेवून शेतीमालाविषयी धोरण ठरवित आहेत. साखर उद्योगाबाबतही हाच अनुभव येत आहे. मोदींच्या मते साखर खाणारा ग्राहक हा साखर कामगार, तोडणी-ओढणी यंत्रणा व शेतकऱ्यांपेक्षा अधिक टक्केवारीने आहे. यामुळे दोन - चार टक्के घटकांसाठी 90 टक्‍क्‍यावरील ग्राहकांना नाराज करायचे नाही ही त्यांची मानसिकता तयार झाली आहे. केवळ साखरच नव्हे तर प्रत्येक शेतमालाबाबत त्यांची अशीच भूमिका राहिली आहे. म्हणूनच देशात कोणत्याही शेतमालाला समाधानकारक भाव नाही. शेतमालाला किमान भाव देण्याची जबाबदारी व उत्तर देण्याचे दायित्व सरकारचे आहे. ग्राहक, शेतकरी व साखर उद्योग या घटकांना समान न्याय देत सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न सरकारने करायला हवा. ग्राहकांना खूष करण्याचे केंद्राचे धोरणच आज महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कृषी क्षेत्रावर संकट येण्यामागचे मुख्य कारण आहे.\"\"\nश्री. चव्हाण म्हणाले, \"\"नोटाबांदी व जीएसटीच्या कार्यवाहीमुळे झालेला तोटा भरून काढण्यासाठी विविध करांचा भार वाढवून इंधन दरवाढीला खतपाणी घालत आहे. इंधनाचे मूळ दरात घसरण होवूनही देशात त्याचे भाव वाढत आहेत. या माध्यमातून सरकारला वर्षात दहा लाख कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. तिजोरी भरण्यासाठी सर्वसामान्यांना वेठीला धरण्याचे काम भाजपा सरकार करत आहे.\"\"\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF/", "date_download": "2018-08-19T02:30:43Z", "digest": "sha1:S4ZEWCGAGMFOJGUW7CTKPFX3GHY6MVCZ", "length": 15990, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "बीएड पदवीधरांना अच्छे दिन, प्राथमिक शाळांमध्ये भरती होणार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Desh बीएड पदवीधरांना अच्छे दिन, प्राथमिक शाळांमध्ये भरती होणार\nबीएड पदवीधरांना अच्छे दिन, प्राथमिक शाळांमध्ये भरती होणार\nदिल्ली, दि. १८ (पीसीबी) – बीएड धारक शिक्षकांनाही आता प्राथमिक शाळांमध्ये नोकरी देण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ डिएड डिप्लोमाधारक प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या नोकरीस पात्र होते. नॅशनल काऊंन्सील ऑफ टिचर्स एज्युकेशनने याबाबत नोटीस जारी केली आहे. त्यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी नवीन शैक्षणिक अर्हता आणि अटींबाबतची माहिती दिली आहे.\nशाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बीएडधारकांना दिलासा मिळाला आहे. पण, डीएडधारक उमेदवारांनी सरकाराच्या या निर्णयास आपला विरोध दर्शवला आहे. आजपर्यंत पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ डीएड पास उमेदवारच शिक्षक म्हणून विद्यादानाचे काम करत होते. मात्र, सरकारने शैक्षणिक धोरणात केलेल्या बदलानुसार आता बीएड पदवीधारकही शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवतील. पण, यासाठी पात्र शिक्षकांना भरती झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत सहा महिन्यांचा एक शॉर्ट टर्म कोर्स पूर्ण करावा लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्राथमिक शाळेत चांगले शिक्षक मिळतील. तसेच शाळेतील शिक्षणाचा दर्जाही सुधारेल, असे एनसीटीईचे म्हणणे आहे. दरम्यान, आजपर्यंत बीएडधारक केवळ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्येच नियुक्त करण्यात येत होते.\nप्राथमिक शाळांमध्ये भरती होणार\nPrevious articleकाँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीत राजीव सातव, रजनी पाटील यांचा समावेश; सुशीलकुमार शिंदेंना अर्धचंद्र\nNext articleआमदार लक्ष्मण जगताप लोकसभा लढण्याची शक्यता; चिंचवड मतदारसंघाच्या राजकारणात गुंतागुंत वाढली\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nमाजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते – पंतप्रधान मोदी\nउच्च न्यायालयासाठी शिफारस केलेले न्यायाधीश संशयाच्या भोवऱ्यात\nहिंजवडीत विद्यार्थिनीचा विनयभंग; आरोपी अटक\nभाजपला पराभव दिसू लागल्याने एकत्रित निवडणुकांचा घाट – राज ठाकरे\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘शाह ज्यादा खा गया’; राहुल गांधीचा अमित शहांवर निशाणा\nभारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-336-1616760/", "date_download": "2018-08-19T01:39:10Z", "digest": "sha1:AYKJ3DWR3HTERE4XH73P4K3NREXUJDUM", "length": 28269, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta readers letter | विचारशक्तीचे राजकीयीकरण होणे धोक्याचे | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nविचारशक्तीचे राजकीयीकरण होणे धोक्याचे\nविचारशक्तीचे राजकीयीकरण होणे धोक्याचे\nकाहींच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायाधीश तर काहींच्या दृष्टीने चार न्यायाधीश हे संशयाच्या फेऱ्यात येतील.\nसर्वोच्च न्यायालयातील चार ज्येष्ठतम न्यायाधीशांनी ‘सरन्यायाधीश केवळ संकेत या स्वरूपात मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करताहेत’ असा आरोप थेट पत्रकार परिषद घेऊन केला; त्याने खळबळ माजणे साहजिक होते. सामाजिक चर्चात बराच काळ त्याच्या लाटा उमटत राहणार हेही स्वाभाविक आहे. या चच्रेदरम्यान गट-तट पडणेही अपेक्षित आहे. काहींना चार न्यायाधीशांचे हे पाऊल चुकले असे वाटेल, काहींना त्यांची ही कृती न्यायपालिकेचे पावित्र्य टिकवण्यासाठी पत्करलेले हौतात्म्य वाटेल. काहींच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायाधीश तर काहींच्या दृष्टीने चार न्यायाधीश हे संशयाच्या फेऱ्यात येतील.\nपण या सगळ्या गदारोळात एक मुद्दा निसटेल, तो म्हणजे आपल्या आर्थिक-सामाजिक विश्वाच्या बरोबरीने न्यायिक विश्वाच्या वाढत्या राजकीयीकरणाचा. बाजू कोणतीही खरी असो; आपल्या साऱ्याच क्षेत्रांचे आणि त्याबरोबरीने विचारशक्तीचे असे राजकीयीकरण होणे हे फार धोक्याचे आहे. राजकीय परिप्रेक्ष्यातून कुठल्याही आर्थिक-सामाजिक प्रश्नाचे आकलन परिपूर्णरीत्या होऊ शकत नाही. पण न्यायपालिकेसाठी तर पूर्णपणे अराजकीय, निष्पक्ष (एपोलिटिकल, नॉनपार्टिझान) असणे ही पूर्वअट आहे. कारण त्याशिवाय वाटणे आणि असणे यातील फरक न्यायपालिका कशी करू शकेल\nआपण अशी आशा करू या की, राजकीय पक्ष या वादात कोणाची एकाची बाजू घेणार नाहीत. पण त्यासाठी नागरिक या नात्याने आपणही कुठल्या एका पक्षाची बाजू घेऊ या नको. सामाजिक जीवनात बाजू घ्यावी लागते; पण काही वेळा बाजू न घेणे हेच बाजू घेणे असते आणि ते अधिक बरोबरही असू शकते.\n– अजय ब्रह्मनाळकर, सातारा\nसरकारने यापासून अलिप्तच राहावे..\nसर्वोच्च न्यायालयातील वाद जनतेसमोर आणला जाणे हे योग्य आहे की अयोग्य हे तपासत बसण्यापेक्षा हे न्यायाधीश प्रसारमाध्यमांपुढे का आले त्या कारणांवर काम करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी या देशातील सर्व आजी-माजी न्यायमूर्तीनी एकत्र यावे; आणि ते आलेसुद्धा आहेत. फक्त आता त्यांनी योग्य तो मार्ग काढावा आणि या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी मांडलेल्या प्रश्नांचे निराकरण करावे. सरकारने मात्र यापासून अलिप्तच राहावे हीच अपेक्षा; कारण आपल्या घटनेतील अनुच्छेद ५० हेच सांगतो.\n– अमितकुमार सोळंके, अंबाजोगाई (बीड).\n‘न्यायाधीशांना हाताशी धरून रचलेला डाव’\nलोकशाहीला धोका आहे अशी आवई उठवत चार न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांविरुद्ध जनतेसमोर आपले गाऱ्हाणे मांडायची वेळ आल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. झाले देश हादरला, सरकारने न्यायपालिकेच्या कारभारात ढवळाढवळ करून एका स्वायत्त संस्थेची पायमल्ली केल्याचा साक्षात्कार राहुल गांधी यांना आणि समस्त डाव्यांना झाला. आज तीनच दिवसांनंतर हेच न्यायाधीश आणि बार कौन्सिल म्हणतात की हा केवळ अंतर्गत प्रश्न होता आणि कुठलीही बंडाळी नव्हती\nयावरून एकच दिसते की देशात अस्थिरता माजलीय अशी जनतेची समजूत व्हावी म्हणून साप साप म्हणून भुई थोपटून जनतेची दिशाभूल करण्याचा हा राहुल गांधी आणि डाव्या पक्षांचा न्यायाधीशांना हाताशी धरून रचलेला एक डाव होता.\n– राजीव मुळ्ये, दादर (मुंबई)\n‘भोंगळ भरताड’ हे संपादकीय आणि ‘भीतीदायक स्वप्न’ हा लेख (१५ जाने.) वाचले. लेखात म्हटल्याप्रमाणे बेंच फिक्सिंगची दबक्या आवाजात चर्चा आहे. न्यायालयाबद्दल लिहिताना सामान्यांना भीती वाटते, परंतु ‘कोर्ट जर करप्ट असेल तर तुमचे काम झटक्यात होईल,’ ‘वरच्या कोर्टात बढती मिळावी म्हणून न्यायमूर्ती राजकारणी, लोकप्रतिनिधींना साकडे घालतात’, ‘न्यायाधीश बदलल्यावर हवा तसा निर्णय घेतला गेला’ असे लोक उघड बोलल्याचे ऐकिवात आहे. आपल्या या प्रकरणात चौघा न्यायाधीशांवर शिस्तभंगाचा इलाज होईल जाता जाता, एका इंग्रजी वृत्तपत्राने गेल्या २० वर्षांत १५ अतिसंवेदनशील खटले ज्येष्ठतेत कमी असणाऱ्या न्यायाधीशांकडे दिल्याची यादीच जाहीर केली आहे\n– किसन गाडे, पुणे\nवर्षांनुवर्षांच्या घाणीनंतरची ‘बेधडक’ दुर्गंधी..\nवर्षांनुवर्षे साचलेल्या घाणीच्या जागेतून ती वेळीच साफ न केल्याने जसा दरुगध पसरतो तसाच चार न्यायमूर्तीच्या पत्रकार परिषदेनंतर सगळीकडे पसरलेला दिसतो आहे, हे विशेष. सर्व गोष्टी व्यवस्थेच्या अंतर्गत होत नाहीत हे उघड झाल्यामुळेच, न्यायमूर्तीचे लोकशाहीच्या संरक्षणासाठी उचललेले शेवटचे पाऊल निश्चितच स्पृहणीय म्हणावे लागेल. त्यांनी या प्रसंगाने देशभरात ‘सुधारणावादी’ आणि ‘अगतिकवादी’ अशी रेषा ओढलेली आहे. तिचे सकारात्मक परिणामही दिसू शकतात.\nयानिमित्ताने चार न्यायाधीशांच्या भूमिकेचे उघड स्वागत केले पाहिजे. आज त्यांच्यावर सत्तेचा वरवंटा फिरणार हे गृहीत धरूनच त्यांनी सर्व प्रपंच केला. त्यांनी सध्याच्या व्यवस्थेवर टीका, आत्मटीका करण्याचे धाडस केले, हे खरोखरीच कौतुकास्पद आहे. आज गुणवान मागे पडतात आणि लाचारांचे चांगभले होते, हे बदलणे गरजचे आहे. बेधडक भूमिका मांडणाऱ्यांची आज गरज आहे.\n– अ‍ॅड. किशोर रमेश सामंत, भाईंदर\nघटनाबा रीतीने दाद मागणारे उच्चपदस्थ\n‘भोंगळ भरताड’ (संपादकीय) आणि ‘भीतिदायक स्वप्न’ (लालकिल्ला, १५ जानेवारी) वाचले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी केलेल्या उठावाच्या विवेचनातून उच्चपदस्थ भारतीयांची घटनाबाह्य रीतीने अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची मानसिकता ठळकपणे जाणवते. मात्र हेच उच्चपदस्थ सर्वसामान्य भारतीयांनी राज्यघटनेचे पालन काटेकोरपणे करावे अशी अपेक्षा बाळगतात. रामशास्त्री प्रभुणे यांची नि:स्पृहता न्यायसंस्थेत काम करणाऱ्या सर्वानी अंगी बाणवली तर अशा घटना भविष्यात टाळता येतील\n– राजीव प्रभाकर चिटणीस, मुलुंड पूर्व (मुंबई)\nदोन निर्णयाबांबत निश्चितपणे प्रवाद होऊ शकतो\n‘भोंगळ भरताड’ (१५ जानेवारी) या अग्रलेखातील ‘‘म्हणजेच या चार न्यायाधीशांसमोर जे पक्षकार होते त्यांना हात हलवीत परत जावे लागले.. .. तेव्हा या पक्षकारांचे जे काही नुकसान झाले असेल ते या न्यायाधीशांच्या बंडाने कसे भरून येणार’’ हा प्रश्न गौण आहे. राजकीय पक्ष, रिक्षावाले इ. जे अचानक बंद पुकारतात त्या मुळे लाखो लोकांना होणारा त्रास आणि कोटय़वधी रुपयांचे राष्ट्रीय संपत्तीचे होणारे नुकसान यांच्या तुलनेत काही पक्षकारांना होणारा त्रास हा फारसा गंभीर नाही. ही आणखी एक तारीख – फक्त योग्य कारणासाठी \nसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधातील सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठतम न्यायमूर्तीचे ‘बंड’ हे विनाकारण नाही. तसेच हे चारही न्यायमूर्ती वादग्रस्त कधीच नव्हते. न्या. दीपक मिश्रा यांच्या बाबत तसेच म्हणता येईल का सरन्यायाधीशपदी नेमणूक झाल्यापासून त्यांच्या बाबत काहीतरी ऐकण्यास मिळत आहे. त्या गोष्टी दुर्लक्षिता येतील. पण त्यांच्या दोन निर्णयाबाबत निश्चितपणे प्रवाद निर्माण होऊ शकतो – किंबहुना तो झालाच आहे.\nपहिला निर्णय सोहराबुद्दीन खटल्या बाबत सीबीआय कोर्टात न्यायाधीशांमार्फत सुरू असलेल्या सुनावणीत एका न्यायाधीशाची तडकाफडकी बदली आणि दुसऱ्या न्यायाधीशांचा संशयास्पद मृत्यू या पाश्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या वरील चार ज्येष्ठतम न्यायमूर्तीना या विषयावरील त्या कोर्टातील सुनावणीस योग्य त्या गांभीर्याने घ्यावे व जरूर ते प्राधान्य द्यावे असे वाटले असेल तर त्यात असाधारण म्हणावे असे काहीच नाही. या तसेच इतर बाबतीतही सरन्यायाधीश त्यांच्या सूचना जरूर त्या गांभीर्याने घेत नसत ही त्यांची तक्रार आहे. एक प्रमुख म्हणून आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांचा एकमुखाने दिलेला सल्ला कधीकाळी मान्य केला तर सरन्यायाधिशांच्या अधिकार कक्षेची पायमल्ली होईल असे नव्हे.\nदुसरा निर्णय १९८४ च्या शीख दंगलीची पुनचरकशी करणे. यात त्यांचा वैयक्तिक दोष नाही. कारण या बाबतचा निर्णय त्यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठाचा आहे. पण जी तत्परता त्यांनी चार न्यायमूर्तीच्या निरनिराळ्या सूचना अव्हेरताना दाखवली होती, तशीच त्यांना या अत्यंत संवेदनाशील अशा दंगलींच्या पुनचौकशीच्या निर्णयाबाबत दाखवता आली असती. शीख दंगलींच्या जखमा ३३ वर्षांनंतरही भरल्या नाहीत. हा प्रश्न उकरून काढून देशाच्या शांती आणि सुव्यवस्थेला धोका तर निर्माण होणार नाही ना याचा विचार करणे आवश्यक होते. तसेच देशात व परदेशात खलिस्तानी विचारसरणीच्या शक्ती या निमित्ताने पुन्हा डोके वर काढून देशाच्या ऐक्याला पुन्हा धोका उद्भवू शकतो याचाही विचार होणे अत्यंत महत्वाचे होते. तो झाला असल्याचे वाटत नाही.\n– संजय जगताप, ठाणे\nअशी संमेलने बंद होणे बरे\nश्रीपाद भालचंद्र जोशी यांचे साहित्य संमेलनाबाबतचे पत्र (लोकमानस, १५ जाने.) वाचले. आज साहित्य संमेलने हा एक निर्थक पोकळ डोलारा झाली आहेत. राजकारणी आणि सत्ताधाऱ्यांची चाटूगिरी करणाऱ्या ‘प्रतिभावंतांचा’ (काही अपवाद सोडून) हा एक बकवास मेळावा असतो. जर कुणाला मराठी भाषेबद्दल आस्था असेल तर हा प्रकार तातडीने बंद होणे चांगले त्याने मराठी भाषेला नक्कीच चांगले दिवस येतील\n– प्रभाकर भाटलेकर, पुणे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2016/09/09/", "date_download": "2018-08-19T01:50:12Z", "digest": "sha1:GQKDHBKV43SLPCFIDUVA5AKWR7K4WBW5", "length": 7953, "nlines": 205, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "September 9, 2016 – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nमुळव्याध होण्याच्या पुर्विची लक्षणे\n​😁 मुळव्याध होण्याच्या पुर्विची लक्षणे 😁 मुळव्याधचा त्रास होण्यापुर्वी भुक कमी होणे, मल साफ न होणे, मांड्या गळुन जाणे, पिंडरया दुखणे, चक्कर येणे, अंगास ग्लानी वाटणे, डोळे सुजणे, मलावरोध असणे वा पातळ मल होणे, आतड्यात कुरकुर शब्द होणे, पोटात गुडगुड होणे, वजन कमी होणे, ढेकरा फार येणे, लघ्विला अधिक होणे, मल कमी प्रमाणात तयार होणे,… Continue reading मुळव्याध होण्याच्या पुर्विची लक्षणे\nरायगड रहाळातील औषधी वनस्पती\n​बा रायगड या ट्रेकर्स ग्रुप साठी असणार्या पुस्तिकेत माझा खालील लेख प्रसिद्ध होणार आहे…… रायगड रहाळातील औषधी वनस्पती वैद्य.अक्षय चंद्रशेखर ठाकूर पेण-रायगड फोन.7276491843 रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी हे सर्वानाच ठाउक आहे.याच रायगड रहाळात दुर्मिळ अशा वनऔषधींचा खजीना लपून बसला… Continue reading रायगड रहाळातील औषधी वनस्पती\n​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 09.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य.* *नैवेद्य भाग 3* प्रत्येक देवाचा नैवेद्य वेगळा ज्याचे जे वैशिष्ट्य तसा त्याचा नैवेद्य ज्याचे जे वैशिष्ट्य तसा त्याचा नैवेद्य जसे, गणपतीला तूप आणि मोदक. मोदकच का जसे, गणपतीला तूप आणि मोदक. मोदकच का मोदकाचे सारण गुळ आणि खोबरे. गुळ आणि खोबरे… Continue reading आजची आरोग्यटीप\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/politics/5955/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AB%E0%A5%AC---%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA-", "date_download": "2018-08-19T01:58:07Z", "digest": "sha1:JHVTG4M64ZS7KBVYADNZXTS6QTXT36GX", "length": 2328, "nlines": 23, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "News about Politics", "raw_content": "\nप्रभाग ५६ - खोटा जन्म दाखला सादर केल्याचा आरोप.\nपर्वती 25 Feb 2012 प्रेस\nबिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न\nदेवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी\nएंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nस्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप\nरोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप\nजामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा\nआयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी\nपुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nफेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-yeola-news-loan-waiver-farmer-issue-56011", "date_download": "2018-08-19T01:36:06Z", "digest": "sha1:NG7S5AE4I773WZAAHK2O7R2FNZVNXNJQ", "length": 12262, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news yeola news loan waiver farmer issue नाशिक जिल्ह्यात कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी | eSakal", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी\nबुधवार, 28 जून 2017\nराज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही तुटपुंजी असून नियमित कर्ज भरणारे शेतकरी यातून वंचित राहणार आहेत. त्यामुळे सरकारने सरसकट 30 जून 2017 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी करीत कुठलेच कर्ज न भरण्याचा ठराव करून येवल्यामध्ये शेतकरी संघटनांनी कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.\nयेवला (जि. नाशिक) - राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही तुटपुंजी असून नियमित कर्ज भरणारे शेतकरी यातून वंचित राहणार आहेत. त्यामुळे सरकारने सरसकट 30 जून 2017 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी करीत कुठलेच कर्ज न भरण्याचा ठराव करून येवल्यामध्ये शेतकरी संघटनांनी कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.\n\"कर्जमाफी फक्त थकित कर्जदारांनाच का आम्ही नियमित कर्ज भरुन चूक केली का आम्ही नियमित कर्ज भरुन चूक केली का' असा संतप्त सवाल उपस्थित करून येवला तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये नियमित कर्ज थकविण्याचे आवाहन शेतकरी करण्यात आले. तसेच शासनाने 30 जून 2017 पर्यंतचे सरसकट कर्ज माफ करावे, अशी मागणी करीत शासन निर्णयाची होळी करण्यात आली. तसेच कुठल्याही बॅकेचे कर्ज, वीजबिल, शासकीय कर न भरण्याचा एकमताने ठराव करून निर्णय घेण्यात आला व संप आंदोलन तीव्र करण्याचे ठरले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यक्रमास सरपंच आशाताई निकम, उपसरपंच नारायण गुंजाळ, खरेदी विक्री संघाचे संचालक भागुजी महाले, माजी चेअरमन फकिरा निकम, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आनंदराव महाले, निवृत्ती ठोंबरे, रमेश निकम, हनुमान काळे, पांडुरंग गायके , नवनाथ तनपुरे, बाळू तनपुरे, सुरेश बढे, गोरख जगताप, सुरेश जगताप, दतु गायके , माधव निकम, शंकर गुंजाळ, दत्तु मुरकुटे , राजेंद्र महाले, घमाजी तनपुरे, गंगाधर बढे, अरुण मुरकुटे यांच्या सह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nवेदनेचे भूत होते... (प्रवीण टोकेकर)\nबेनामसा ये दर्द ठहर क्‍यूँ नही जाता जो बीत गया है वो गुजर क्‍यूँ नही जाता -निदा फाजली, (1938-2016) एरिक लोमॅक्‍स नावाच्या एका युद्धसैनिकाचं तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/460015", "date_download": "2018-08-19T02:04:27Z", "digest": "sha1:V75K4BRQPVPNJ73M5GKOTWJUCWTS4ZEW", "length": 14510, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सांगोल्यात आघाडी भक्कम तर महायुतीत भलताच सावळा गोंधळ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगोल्यात आघाडी भक्कम तर महायुतीत भलताच सावळा गोंधळ\nसांगोल्यात आघाडी भक्कम तर महायुतीत भलताच सावळा गोंधळ\nनुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यात पुन्हा एकदा शेकाप व राष्ट्रवादीच्या आघाडीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द करुन तालुक्यावर आपलीच पकड असल्याचे पुन्हा सिध्द केले. या निवडणुकीत आघाडीचे प्रमुख आ. गणपतराव देशमुख यांनी नेहमीप्रमाणे निवडणुकीची प्रचार यंत्रणा आपल्या हातात घेवुन संपुर्ण तालुका पिंजुन काढत जे विरोधक त्यांना वयावरुन बोलतात त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व मा. आ. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी सुध्दा प्रचारत आघाडी घेत नियोजनात चांगली भागीदारी केली. तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांनी सुध्दा महीला वर्गात चांगल्या प्रकारे प्रचाराची धुरा सांभाळत महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शेकापच्या कमी जागा विजयी झाल्या त्याचे खापर राष्ट्रवादीवर फोडण्यात आल्याची अंतर्गत चर्चा कार्यकर्त्यांमधुन झाली होती. परंतु यावेळेस मात्र दोघांनीही आघाडीचा धर्म तंतोतंत पाळल्याचे दिसुन आले. तरी सुध्दा आघाडीत असणाऱया शेकाप व राष्ट्रवादीची प्रत्येकी एक जागा महायुतीला गेल्याचे शल्य मात्र आघाडीच्या दोन्ही नेत्यांमध्ये दिसले. एखतपुर जिल्हा परिषद गटाच्या जागेवर निवडुन आलेले अतुल पवार यांचा विजय मात्र आघाडीच्या नेत्यांना फारच सलत आहे. कारण ती जागा स्वतः आ. गणपतराव देशमुख व दिपकआबा साळुंखे-पाटील यांची प्रतिष्ठेची केली होती. पण त्यांना हा पराभव जिव्हारी लागल्याचे दिसते.\nतर दुसरीकडे तालुक्यात महायुतीचा गेंधळ मात्र तालुक्याने अगदी आवडीने बघितला. संपुर्ण निवडणुक काळात महायुतीमध्ये भलत्याच घडाघोडी झाल्या. राज्यात शिवसेना व भाजप युती तुटली असताना इथे मात्र युती कायम राहीली. जिल्हृयासह राज्यात शिवसेना एकाकी असताना तालुक्यात मात्र युतीचे नेतृत्व शिवसेना नेते मा.आ. शहाजीबापु पाटील यांनी केले. तर भाजपाच्यासोबत आरपीआय व राष्ट्रीय समाज पक्ष असताना इथे मात्र स्वतंत्र उमेदवार उभे करुन आघाडीच्या धर्माला गालबोट लावले. त्यामुळे महायुतीची अंतर्गत धुसपुस मात्र गावागावातल्या चौकात चर्चेचा विषय झाली. त्याचा फटका निवडणुक निकालावर झाला.\nमहायुतीत असताना भाजपने ‘कमळ’ या चिन्हावर आपले उमेदवार उभे केले होते. पण भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्यावर त्यांच्याच पक्षातले नेते नाराज असल्याने त्यांचे नेतृत्व पक्षात सुध्दा सर्वमान्य होत नाही. भाजपच्या चिन्हावर उभा केलेले उमेदवार जर महायुतीच्या चिन्हावर उभे असते तर निवडणुकीचा निकाल निश्चितपणे वेगळा पहावयास मिळाला असता. त्याशिवाय महायुतीत असलेल्या आरपीआयने मध्येच महायुतीची साथ सोडली, तरीपण त्यांच्या उमेदवार विजयी झाला नाही. तसेच राष्ट्रीय समाज पक्षानेही महायुतीचा धर्म तोडुन आपले स्वतंत्र उमेदवार काही ठिकाणी उभे केले. या सर्व गोष्टीमुळे महायुतीमध्ये भलताच सावळागोंधळ दिसुन आला. एकीकडे शेकाप व राष्ट्रवादीची मजबुत आघाडी तर दुसरीकडे कमजोर महायुती असे चित्र पहावयास मिळाले. महायुतीच्या नेत्यांना एकीचा सुर शेवटपर्यंत राहीला.\nमहायुतीचे जिल्हापरीषदेचे दोन व पंचायत समितीचे चार उमेदवार निवडुन आले. या विजयात युतीच्या नेत्यांचा फारसा प्रभाव नव्हता कारण त्या उमेदवारांनीच आपली स्वतःची प्रचारयंत्रणा अगोदर पासुनच राबविली होती. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. तसेच महायुतीत यावेळी सामील झालेला घटक पक्ष काँग्रेस(आय) पक्षाला मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले. तालुक्यात काँग्रेस व भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षाला जनतेनी थारा दिला नसल्याचे चित्र या निवडणुकीत दिसुन आले आहे.\nएकंदरीत तालुक्यावर पुन्हा एकदा शेकाप व राष्ट्रवादी आघाडीचेच वर्चस्व असल्याचे दिसुन आले. जिह्यासह राज्यात व देशात भाजपची लाट असतानासुध्दा सांगोल्यात मात्र आ. गणपतराव देशमुख व दिपकआबाची हवा आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाले. येणाऱया निवडणुकीमध्ये जर महायुतीला आपले वजन वाढवायचे असेल तर त्यांनी अगोदर महायुतीचे नेतृत्व कोण करणार यावर शिक्कामोर्तब करावे. कारण अत्यंत मोठी राजकीय महत्वकांक्षा असणारे नेते महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षात असल्यानेच खऱया अर्थाने महायुतीचे नुकसान झाले हे तितकेच सत्य आहे.\nकाही झाले तर नेहमीप्रमाणे विकासाच्या मुद्यावर लढविलेल्या या निवडणुकांमध्ये आघाडीचा विजय तर महायुतीचा पराभव झाला असला तरी सुध्दा तालुक्यातील जनतेनी सर्वंच नेत्यांना भरपुर प्रेम दिलेले आहे. त्यामुळे जेव्हा निवडणुका येतील तेव्हा राजकारण पण एरव्ही मात्र समाजकारण करण्यासाठी एकत्र याल ही तालुक्यातल्या जनतेची अपेक्षा असणार आहे. कारण राजकारणाची समीकरणे काळाच्या ओघात बदलताना दिसतात. त्यामुळे कोण विकास करणार, कोण त्यासाठी धडपडणार यावर जनता लक्ष ठेवुन आहे. कारण जनतेचा राजकीय अभ्यास आता कच्चा राहीलेला नाही. जनता खरोखर हुशार असुन लबाडांना इथुन पुढच्या राजकारणात थारा राहणार देणार नाही मग तो कुठल्याची पक्षांचा असो. त्यामुळे नेत्यांनो सावधान, जनता जनार्दन आहे कृपया दुर्लक्ष करु नये.\nइंग्रुळ खून प्रकरणी दोघांना जन्मठेप\nई गर्व्हनन्ससाठी मनपाची तांत्रिक ऑडीट समिती\nबहेत चौघांवर खूनी हल्ला, हवेत गोळीबार\nदुचाकी-चारचाकीच्या भीषण अपघातात दोघे ठार\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/india-share-market-bse-sensex-plunges-over-400-points-nifty-by-150-points-1626895/", "date_download": "2018-08-19T01:37:38Z", "digest": "sha1:ZXDIEAJK3C7XMC4GR64NS6IQF3ZTELFI", "length": 12133, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "india share market bse Sensex plunges over 400 points Nifty by 150 points | शेअर मार्केटमध्ये हाहाकार सेन्सेक्स ४०० अंशांनी घसरला | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nशेअर मार्केट कोसळला; सेन्सेक्स ४०० अंशांनी घसरला\nशेअर मार्केट कोसळला; सेन्सेक्स ४०० अंशांनी घसरला\nसोमवारी सेन्सेक्स ५०० अंशांच्या तर निफ्टी १५० अंशांच्या घसरणीने सुरु झाला\nअर्थसंकल्पात भांडवली बाजार व म्युच्युअल फंडावर उगारलेला करबडगा आणि अमेरिकेतील शेअर मार्केटमधील घडामोडींचे पडसाद सोमवारी भारतातील शेअर बाजारावर उमटले. सोमवारी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स ४०० अंशांनी तर निफ्टी १५० अंशांनी घसरला.\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी अर्थसंकल्प सादर केला होता. यात त्यांनी समभागांवरील दीर्घकालीन लाभावरील कर आणि म्युच्युअल फंडांच्या लांभांशांवरील कर प्रत्येकी १० टक्के प्रस्तावित केला होता. शुक्रवारी याचे पडसाद उमटले होते. शेअर बाजारने अडीच वर्षांचा तळ गाठला होता. शुक्रवारी सेन्सेक्स ८४० अंशांनी तर निफ्टी २५६ अंशांनी घसरला होता. यात जवळपास साडे चार लाख कोटी रुपयांची नुकसान झाले होते.\nसोमवारी देखील शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. अमेरिकेतील शेअर मार्केटमधील मंदीमुळे सोमवारी आशियातील बहुसंख्य शेअर मार्केटमध्ये घसरण झाली. भारतातही हीच परिस्थिती होती. सकाळी सेन्सेक्स ४०० अंशांनी घसरुन ३५ हजारांच्या खाली आला. तर निफ्टीमध्येही १५० अंशांची घसरण झाली. मात्र, काही वेळातच शेअर बाजार सावरला. सोमवारी देखील बँकांच्या शेअरच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nधास्तीतून सेन्सेक्सची १९० अंशांनी घसरण\nनिफ्टी अखेर १० हजार पार\nअवघ्या पाच दिवसात शेअर बाजारातील गुंतवणूकदार ४.६७ लाख कोटींनी श्रीमंत\nSensex : सेन्सेक्सने गाठला ऐतिहासिक उच्चांक, ही आहेत चार कारणं\n2018 मध्ये जगातील ‘टॉप ५००’ श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये २८,३४५ अब्ज रुपयांची घट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/603144", "date_download": "2018-08-19T02:04:50Z", "digest": "sha1:DJNHXEC734FTVBOEG4QVS6NWW5SS6MYQ", "length": 16569, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पूरस्थितीत प्रशासनाने सज्ज रहावे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पूरस्थितीत प्रशासनाने सज्ज रहावे\nपूरस्थितीत प्रशासनाने सज्ज रहावे\nमंत्री रमेश जारकीहोळी यांचे आदेश : चिकोडी येथे जिल्हास्तरीय बैठक\nमहापूर व दुष्काळप्रसंगी तेवढेच खेडय़ांकडे लक्ष देण्याऐवजी ग्रामीण भागातील समस्यांना शाश्वतपणे मार्गी लावण्यासाठी अधिकाऱयांनी दूरदृष्टीकोनातून कार्य केले पाहिजे, असे मंत्री रमेश जारकिहोळी यांनी सांगितले. चिकोडी शहरातील शासकीय विश्रामधामात शनिवारी सकाळी बेळगाव जिल्हास्तरावरील अधिकाऱयांच्या सभेच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व जलाशये तुडूंब भरली असून जुलै महिन्याच्या शेवटच्या सत्रात जर पावसाने पुन्हा हजेरी लावली तर महापूर येण्याची दाट शक्यता असून या समस्येस तोंड देण्यास अधिकाऱयांनी सज्ज रहावे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱयांना दिली.\nमहाराष्ट्रातून 1 लाख क्युसेक पाणी कृष्णेच्या प्रवाहात येऊन मिसळत आहे. 3 लाख क्युसेकहून अधिक पाण्याचा प्रवाह जर महाराष्ट्रातून आला तर महापूर येऊन माठा फटका बसण्याची शक्यता असल्याने महसूल व पोलीस खात्यातील अधिकाऱयांनी निष्ठेने आपले कार्य करावे. महापुरामुळे होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व अधिकाऱयांनी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावणे गरजेचे आहे, असे सांगितले. अधिकाऱयांनी महापुरामुळे वाडय़ा वसतीत व शालेय आवारात पाणी साचून राहिलेले असते ते पाणी आरोग्यास हानिकारक असल्याने ते बाहेर काढण्यास प्रयत्न करण्याबरोबरच नदीकाठावरील गावातील महापुरामुळे झालेल्या रस्त्यांच्या हानीचा अहवाल तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली. याचबरोबर महसूल, आरोग्य, कृषी, बागायत, जिल्हा पंचायत आदी खात्यातील अधिकाऱयांनी महापुराचा फटका बसलेल्या गावांची समिक्षा करुन पीक हानी, घरांची पडझड तसेच इतर सरकारी मालमत्तेचे झालेले नुकसान याविषयी कोणताही भेद भाव न करता अहवाल तयार करावा असे सांगितले.\n25 कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलविले\nजिल्हाधिकारी एस. जियाउल्ला म्हणाले, महापुराच्या समस्येस तोंड देण्यास जिल्हा व तालुका प्रशासन संपूर्ण तयारीनिशी सज्ज आहे. शुक्रवारी नदीतीरावर पाहणीस गेले असता 25 कुटूंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. संभाव्य महापुराचा धोका ओळखून भाडे तत्वावर बोटी मागविण्यात आल्या आहेत. पोलीस खात्याच्याही दोन बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. नदीकाठावरील लोकांना कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली आहे.\nहेस्कॉमशी संबंधित माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, पावसामुळे अनेक विजेचे खांब कोसळले असून सुमारे 5.91 कोटीचे नुकसान झाले आहे. हेस्कॉम विभागाने नियमानुसार विजेचे खांब उभे केले पाहिजेत अशी सूचना केली. तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली महापूर परिस्थिती हाताळणी समितीची रचना करण्यात आली असून यामध्ये तालुका स्तरावरील सर्व खात्यातील अधिकाऱयांचा समावेश आहे. ही समिती सदैव नदीकाठावरील गावांवर लक्ष केंद्रित केली असल्याचेही जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सांगितले. आमदार गणेश हुक्केरी, अथणीचे आमदार महेश कुमटळ्ळी, विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.\nयावेळी जिल्हा पंचायतीचे सीईओ रामचंद्रन, प्रांताधिकारी गीता कौलगी, बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त शशिधर, प्रविण बागेवाडी, जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकारी सुधीर कुमार रेड्डी, पोलीस आयुक्त डॉ. सी. राजप्पा, डीवायएसपी दयानंद पवार, एडीएचओ डॉ. सदाशिव मुन्याळ, तहसीलदार सी. एस. कुलकर्णी, सीपीआय एम. एस. नायकर यांच्यासह बेळगाव जिल्हा व तालुका स्तरिय विविध खात्यांचे अनेक अधिकारी उपस्थित होते.\nमंत्रीमहोदयांची अधिकाऱयांसोबत विविध गावांना भेट\nमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सरकारचे मुख्य प्रतोद आमदार गणेश हुक्केरी, अथणीचे आमदार महेश कुमटळ्ळी, विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील, जिल्हाधिकारी एस. जियाउल्ला, पोलीस आयुक्त, जिल्हा वरीष्ठ पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी आदीसोबत कृष्णा काठाचा ठिकठिकाणी जाऊन आढावा घेऊन पाहणी केली.\nचिंचली-रायबाग परिसरात जिल्हाधिकाऱयांकडून पाहणी\nचिंचली : येथील चिंचली-रायबाग पूल कृष्णा नदीच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मोरब-चिंचलीमार्गे सुरु आहे. चिंचली-रायबाग पूलाला जिल्हाधिकारी एस. जियाऊल्ला, जि. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी आर. रामचंद्रन व जिल्हा पोलीसप्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना पूरस्थितीची दररोज माहिती द्यावी, अशी सूचना केली. यावेळी प्रांताधिकारी गीता कौलगी, तहसीलदार डी. एस. जमादार, डॉ. मोहन बसमे, ग्रामतलाठी जगदीश कित्तूर, प्रशांत पाटील, चिंचली नगरपंचायत मुख्याधिकारी के. एम. किलारे, उपनिरीक्षक मोकाशी, नगरसेवक जाकीर तरडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.\nकृष्णेच्या पाणी पातळीत घट\nकुडची : कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यात घट झाली आहे. त्यामुळे कृष्णा नदी काठावरील नागरिकांसह प्रशासनाने सुटकेचा निश्वास घेतला आहे. कृष्णानदीच्या पात्रात सतत येत असलेल्या पाण्याने रायबाग तालुक्यातील 12 गावांवर पुराचे संकट दिसून येत होते. त्यामुळे दररोज वाढणाऱया पाणी पातळीने प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. प्रत्येक गावात नोडल अधिकाऱयांमार्फत पूर परिस्थितीवर नजर ठेवून होते. कृष्णेच्या पात्रात गत 24 तासात 8 इंच पाणी उतरले असून येत्या एक-दोन दिवसात वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. पावसानेही उघडीप दिल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यताही धूसर आहे. जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला, प्रातांधिकारी गीता कौलगी यांनी दौरा करून पूरस्थितीचा आढावा घेऊन सर्व यंत्रणा सज्ज ठेवली होती. कृष्णा काठावरील नागरिकांचे कुटुंबासह सुरक्षितस्थळी स्थलांतर केले होते. कुडची-उगार मार्गावरील पुलासह चिंचली-रायबाग मार्गावरील दूध ओढय़ावर महापुराचे पाणी आल्याने रस्ते बंद झाले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. जमखंडी, मुधोळ, तेरदाळ, हारूगेरी येथील नागरिकांना मिरज व कोल्हापूरकडे जाण्यासाठी रेल्वेचा मोठा आधार मिळाला होता. त्यामुळे कुडची रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहण्यास मिळाली होती.\nबेणीवाड येथे आजपासून पंचकल्याण प्रतिष्ठापना महोत्सव\nकोगनोळी टोलनाक्यावर सव्वा एकर उसाला आग\nचळवळीच्या बलस्थान वाढीसाठी निवडणूक\nवादळी वाऱयाचा ‘तडाखा’ पण वळिवाचा ‘दिलासा’\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%88%E0%A4%A6-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%A3-2/", "date_download": "2018-08-19T02:29:44Z", "digest": "sha1:5LXY7YCANUWOZYELWLCF5T4DJNMBH5JD", "length": 14028, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "बकरी ईद शांततेने पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा – मुख्यमंत्री - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Notifications बकरी ईद शांततेने पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा – मुख्यमंत्री\nबकरी ईद शांततेने पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा – मुख्यमंत्री\nमुंबई, दि. ११ (पीसीबी) – अवघ्या १२ दिवसावर येऊन ठेपलेला बकरी ईदचा सण शांततेत साजरा होण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या सणादरम्यान, वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलिसांना सुचना दिल्या आहेत. त्याचबरोबर हा सण शांततेने पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) येथे केले.\nPrevious articleबकरी ईद शांततेने पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा – मुख्यमंत्री\nNext articleविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवध्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार होणार\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमराठा आरक्षणाबाबतची बैठक बंद दाराआड नको – खासदार संभाजीराजे\nवादग्रस्त मुद्दे आणि अप्रस्तुत चर्चामुळे विचलित होऊ नका – राष्ट्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%89%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2.html", "date_download": "2018-08-19T02:44:39Z", "digest": "sha1:LEJRICWP77GIMO64EXPKRSQCTR4T4LZ4", "length": 24621, "nlines": 295, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | तर तुम्हीच उघडे पडाल!", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » तर तुम्हीच उघडे पडाल\nतर तुम्हीच उघडे पडाल\n=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल=\nमुंबई, [१० मार्च] – गेल्या १५ वर्षातील आघाडी सरकारच्या काळ्याकुट्ट कारभारामुळे शेतकर्‍यांची ही अवस्था झाली आहे. चर्चा केली तर, ‘तुमचीच पोल खुलेल, तुम्हीच उघडे पडाल’, अशी सडकून टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.\nअवकाळी पाऊस व गारपिटीमुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीवर चर्चेचा समावेश कामकाज पत्रिकेत असताना, विरोधकांनी यावर चर्चेच्या मागणीसाठी सभागृहात गोंधळ घातला. विरोधकांच्या या कृतीला मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी चोख प्रत्युत्तर दिले. सकाळी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, डी. पी. सावंत, राजेश टोपे, वर्षा गायकवाड, नसिम खान, शशिकांत शिंदे, अस्लम खान, अमीन पटेल, नितेश राणे यांच्यासह अन्य सदस्यांनी हौदात उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब केले.\nसभागृहाचे पुन्हा सुरू झाले तेव्हा ठरलेल्या कामकाज पत्रिकेनुसार कामकाज चालविण्याचा निर्णय अध्यक्षांनी दिला. त्यामुळे विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. कामकाज पत्रिकेत दर्शविल्यानुसार सभागृहाचे काही कामकाज झाले. औचित्याचे मुद्दे, स्थगन आणि लक्षवेधी सूचना रद्द करून, २९३ च्या प्रस्तावावर चर्चा घेण्यात आली.\nडॉ. संजय कुंटे यांनी हा प्रस्ताव सरकारच्या वतीने सभागृहात मांडला. शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात असताना, सर्वच राजकारण्यांनी आपल्या पोळ्या शेकण्यापेक्षा शेतकर्‍यांना मदत मिळाली पाहिजे, या दृष्टीने योग्य सूचना सदस्यांनी कराव्यात. अशापद्धतीची अपेक्षा डॉ. कुंटे यांनी सदर प्रस्ताव सादर करतेवेळी व्यक्त केली. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण-विखे पाटील, कॉंग्रेचे उपगट नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, छगन भुजबळ, अर्जुन खोतकर, अशीष देशमुख आदींनी आपली मते मांडली.\nसुधीर मुनगंटीवारांनी शेतकरी आत्महत्या विषयावर बोलताना सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी वेळोवेळी सभागृहात पोटतिडकीने केली. आता या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या आत्महत्यांसाठी गुन्हा दाखल करणार का असा प्रश्‍न राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला. यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, अशी मागणी जेव्हा आम्ही करीत होतो, तेव्हा आघाडी सरकारच्या गृहविभागाने अतिशय अभ्यासपूर्वक असे करता येत नसल्याचे स्पष्ट केले. नियमाने तेव्हा असे करता येणे शक्य नव्हते, तर आता हे कसे शक्य होईल. या मुनगंटीवारांनी टाकलेल्या गुगलीने विरोधक चांगलेच तोंडघशी पडले.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nगांधीहत्येचा राहुलनी केला होता संघावर आरोप\n=खटला रद्द करण्याची राहुल गांधींची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली= मुंबई, [१० मार्च] - महात्मा गांधी यांच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-19T01:24:39Z", "digest": "sha1:UTBKKM2D25XI4Z7YBJJGGUWUCIXUQVXS", "length": 8029, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "युकी भांब्रीची मानांकनात 83व्या स्थानावर झेप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयुकी भांब्रीची मानांकनात 83व्या स्थानावर झेप\nनवी दिल्ली – भारताचा स्टार टेनिसपटू युकी भांब्रीने जागतिक टेनिस मानांकन यादीत पुन्हा एकदा अव्वल शंभर खेळाडूंमध्ये प्रवेश केला असून त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम असे 83वे मानांकन मिळवले आहे. तर महिलांमध्ये अंकिता रैना आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 194व्या स्थानी पोहोचली आहे. दुहेरीमध्ये रोहन बोपण्णा 19व्या स्थानी आहे.\nयुकी यापूर्वी फेब्रुवारी 2016 मध्ये मानांकन यादीत पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये होता. परंतु दुखापतीमुळे काही काळ खेळू न शकल्याचा त्याला मानांकनात तोटा झाला होता.\nपरिणामी तो पहिल्या शंभर खेळाडूंच्या यादीतून बाहेर पडला होता. मात्र तैपेई चॅलेंजर स्पर्धेत मिळवलेल्या विजयाने युकीला मानांकन यादीत 22 स्थानांचा फायदा झाला असून त्याने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थान पटकावले आहे. युकीच्या कामगिरीने 2011 नंतर कोणत्याही भारतीयाने मानांकन यादीत मिळवलेले हे सर्वोत्तम स्थान आहे. 2011 मध्ये सोमदेव देववर्मनने 62 वे स्थान मिळवले होते. युकीने 2015 मध्ये पहिल्यांदा पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर त्याच्या मागे लागलेल्या दुखापतीच्या ग्रहणामुळे त्याला या यादीत आणखी मोठी झेप घेता आली नाही.\nत्याचबरोबर भारताच्या रामकुमार रामनाथनला 116 वे मानांकन मिळाले आहे, तर सुमित नागलला दोन स्थानांचा फटका बसला असून तो 215व्या स्थानी घसरला आहे. या दोघांपाठोपाठ भारताचा प्रजनेश गुणेश्‍वरन आणि अर्जुन कढे अनुक्रमे 266 आणि 394 व्या स्थानी आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL 2018 : गेलचे पुनरागमन हा धोक्‍याचा इशाराच\nNext articleIPL 2018 : पॅट कमिन्सच्या जागी ऍडम मिल्ने सामील\nआशियाई स्पर्धेचा भव्य उद्धाटन सोहळा\nतिसरा कसोटी क्रिकेट सामना: कोहली-रहाणे भागीदारीने भारताची कडवी झुंज\nनाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात मोठे बदल\nआशियाई क्रीडास्पर्धेचा आजपासून थरार \nदोन्ही संघासाठी संघनिवडच मोठी कसोटी\nआशियाई स्पर्धेतील यश विश्‍वचषकासाठी महत्त्वाचे- हरेंद्र सिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/samsung-pl100-digital-camera-silver-price-pdqoXi.html", "date_download": "2018-08-19T01:50:08Z", "digest": "sha1:TBKI5TN7O4YEX2B6NRSTDIRFD4X26FRV", "length": 12556, "nlines": 336, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग प्ल१०० डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग प्ल१०० डिजिटल कॅमेरा\nसॅमसंग प्ल१०० डिजिटल कॅमेरा सिल्वर\nसॅमसंग प्ल१०० डिजिटल कॅमेरा सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग प्ल१०० डिजिटल कॅमेरा सिल्वर\nवरील टेबल मध्ये सॅमसंग प्ल१०० डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nसॅमसंग प्ल१०० डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग प्ल१०० डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग प्ल१०० डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग प्ल१०० डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग प्ल१०० डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nसॅमसंग प्ल१०० डिजिटल कॅमेरा सिल्वर\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=369&cat=TopStoryNews", "date_download": "2018-08-19T02:21:09Z", "digest": "sha1:I3RAXQXMHHB327QR2ISOFNVTG4PYA2X6", "length": 10386, "nlines": 57, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | काम कॉंग्रेसचे पण सुशोभिकरणावर दावा भाजपचा!", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nकाम कॉंग्रेसचे पण सुशोभिकरणावर दावा भाजपचा\nश्रेयवादाची लढाई सुरु, सोशल मिडियावर पालकमंत्र्यांसोबत शैलेश लाहोटींनी टाकली फोटोसह पोस्ट\nरवींद्र जगताप 1444 Views 12 Jan 2018 टॉप स्टोरी\nलातूर: अलीकडच्या सात महिन्यांच्या काळात लातूर शहराचा बकालपणा आवाढतच चाललाय. दोन्हीकडे भाजपाची सरकारे असल्याने किमान महानगरपालिकेला तरी चांगले दिवस येतील अशी अपेक्षा होती पण पहिलेच दिवस चांगले होते म्हणण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत कॉंग्रेसला महत्वाचे स्थायी समितीचे सभापतीपद मिळाले. गोविंदपुरकरांनी जितकं चांगलं करता येईल तितकं चांगलं करण्याचा प्रयत्न चालवला आहे. काही महिन्यांपूर्वी आ. अमित देशमुख यांच्या पुढाकारातून ‘हरित लातूर सुंदर लातूर’ उपक्रम राबवणं सुरु झालं. सेवाभावी संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने, सामाजिक संस्था यांना सहभागी करुन घेतले. शहरातले रस्ते, चौक, सार्वजनिक वापराच्या जागा, हरित पट्टे, रस्ते दुभाजक सुशोभित करणं सुरु झालं. या उपक्रमाशी महानगरपालिकेचा कसलाच संबंध नाही असा खुलासा सत्ताधारी भाजपाकडून करण्यात आला आणि आता श्रेयाची लढाई सुरु झाली आहे\nजाहिरात करा आणि तेवढ्या भागाचे सुशोभिकरण करा या तत्वावर काम सुरु झाले. ही कल्पना राबवण्यासाठी स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी प्रयत्न केले आणि त्याला यशही आलं. पहिल्यांदा गांधी चौक सुशोभित करण्यात आला. नंतर शिवाजी चौक ते पाच नंबर चौक असे काम सुरु झाले. शिवाजी चौकापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत सनरिचने दुभाजकात झाडे लावण्याची आणि सांभाळण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार पाम वृक्षाची आठ ते दहा फूट उंचीची रोपे लावण्यात आली......आणि काल भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी सोशल मिडियावर पालकमंत्र्यांसाह स्वत:चा फोटो टाकून शिवाजी चौकाच्या सुशोभिकरणाचा दावा केला. मनपाची सगळी सत्ता भाजपाकडे असताना कुठंच काही चांगलं पहायला मिळत नाही. पण विरोधकांनी चांगले प्रयत्न सुरु करताच त्यात खोडा घालण्याचे प्रयत्न सुरु झाले. चांगले झाले तर भाजपाने केले, वाईट झाले तर कॉंग्रेसने केले असे सांगितले जाऊ लागले, शहर जरा बरे दिसू लागले की न केलेल्या गोष्टीचे श्रेय घेण्याची धडपड भाजपाकडून सुरु झाली. लोकसहभागातून शहराचं सुशोभिकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहराचा कुठलाही भाग, दुभाजक, चौक सुशोभिकरणासाठी घ्यायची इच्छा असेल तर माझ्याशी किंवा आयुक्तांशी संपर्क साधावा कुणाही मध्यस्थाच्या नादी लागू नये असे आवाहन अशोक गोविंदपूरकर यांनी केले आहे. यावेळी लातूर शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोईजभाई शेख, युक कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष महेश काळे, बिभीषण सांगवीकर उपस्थित होते.\nशौचालय होणार अग्नीशमनच्या जागेत ...\nकाल के कपाल पर गीत नया लिखता हूं..... ...\nसतशील राजकारणी गेला, खरा लोकनेता गमावला ...\nगीत नया गाता हूं........अटलजींची प्रकृती नाजूक ...\nअसा झाला स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा ...\nलोकनेते विलासरावांच्या समाधीवर हजारोंनी टेकला माथा ...\nधनगर समाजही पेटला, आरक्षणासाठी निदर्शने ...\nआ. अमित, धीरज देशमुखांनी केला चक्का जाम ...\nलातुरच्याही सरकारी कर्मचार्‍यांचा संपात सहभाग ...\nआरक्षणासाठी शिवाजी चौकात जाळून घेण्याचा प्रयत्न ...\nआमदार देशमुखांच्या घरासमोर असं झालं आंदोलन ...\nपाशा पटेलांनी केलं ५१ हजार बांबूचं रोपण ...\nनारायण राणेंच्या पुतळ्याचं दहन ...\nमागे हटायचे नाही, मध्यस्थाची गरज नाही ...\nकर्णबधिरांचा मोर्चा, बलात्कार्‍यांना तातडीने फाशी देण्याची मागणी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2018-08-19T02:25:56Z", "digest": "sha1:VA2WLPSJ5XQBZ5RHQV6CVK3U5MAKKDRS", "length": 16344, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आर्थर रोड कारागृहाचा व्हिडीओ दाखवा; मल्ल्याच्या प्रत्यार्पणापूर्वी लंडनच्या न्यायालयाची मागणी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Desh आर्थर रोड कारागृहाचा व्हिडीओ दाखवा; मल्ल्याच्या प्रत्यार्पणापूर्वी लंडनच्या न्यायालयाची मागणी\nआर्थर रोड कारागृहाचा व्हिडीओ दाखवा; मल्ल्याच्या प्रत्यार्पणापूर्वी लंडनच्या न्यायालयाची मागणी\nनवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर ब्रिटनच्या न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली करून आर्थर रोड कारागृहाचा व्हिडीओ दाखवण्याची मागणी केली आहे. विजय मल्ल्याने कारागृहात उजेड किंवा पाणी नसल्याची तक्रार न्यायालयात केली होती. यानंतर लंडनच्या वेस्टमिनिस्टर्स मॅजिस्ट्रेट न्यायालयाच्या न्यायाधीश एमा आर्बथनॉट यांनी भारताला व्हिडीओ सादर करण्याचा आदेश दिला. यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. याप्रकऱणी पुढील सुनावणी १२ सप्टेंबरला होणार आहे.\nयापूर्वी न्यायाधीशांनी आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक १२ मध्ये नैसर्गिक उजेड आणि वैद्यकीय सुविधेवरुन चिंता व्यक्त केली होती. विजय मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण केल्यास त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवले जाणार आहे. भारताने न्यायालयाकडे कारागृहाचे फोटो पाठवले होते. मात्र, त्यावरुन अंदाज बांधता येऊ शकत नाही, असे सांगून न्यायाधीशांनी व्हिडीओ मागितला आहे.\n‘तुम्ही दुपारी व्हिडीओ शूट करु शकता का मला नैसर्गिक उजेड, सुर्यप्रकाश पहायचा आहे. खिडकीतून प्रकाश येतो की नाही याची खात्री करायची आहे’, असे न्यायाधीशांनी सांगितले आहे. आर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती केंद्र सरकारने लंडन न्यायालयामध्ये दिली होती. विजय मल्ल्याची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येणार आहे.\nPrevious articleशिवस्मारक जगातील सर्वाच उंच स्मारक असेल – मुख्यमंत्री\nNext articleपिंपरीत हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांचा सत्कार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nभाजपला पराभव दिसू लागल्याने एकत्रित निवडणुकांचा घाट – राज ठाकरे\nमाजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते – पंतप्रधान मोदी\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपचे व्यंगचित्रातून प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1631059/priya-prakash-varrier-often-lets-her-eyes-do-the-talking-these-photos-are-proof/", "date_download": "2018-08-19T01:43:44Z", "digest": "sha1:BXJTQG2AG4E6HMXRTTK2HMBP4IMWJ4RG", "length": 9844, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Priya Prakash Varrier often lets her eyes do the talking these photos are proof | इन आँखो की मस्ती के.. | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nइन आँखो की मस्ती के..\nइन आँखो की मस्ती के..\nव्हॅलेंटाइन्स डेच्या आधी सर्वत्र प्रेमाचेच वारे वाहत असून, सध्या या प्रेमाला दाक्षिणात्य टच मिळाला आहे असं म्हणावं लागेल. प्रेम ही एक अशी भावना आहे, जेथे भाषा, प्रांत या सर्व गोष्टी अगदी नगण्य होतात. अचानक प्रेमाची व्याख्या पुन्हा नव्याने आठवण्याचे कारण ठरतेय, अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर. सोशल मीडियावर हे नाव सध्याच्या घडीला अनेकांच्या सर्चलिस्टमध्ये अग्रस्थानी असून, तिच्या फोटोंचा संग्रहच जणू फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतोय. अवघ्या काही क्षणांमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणारी प्रिया आगामी ‘उरू अदार लव्ह’ या चित्रपटातील ‘मनिक्य मलरया पूवी’ (Manikya Malaraya Poovi) या गाण्यामुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवून गेली आहे. आपल्या डोळ्यांनी बरेच काही बोलणाऱ्या या अभिनेत्रीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली असता तिच्या बोलक्या डोळ्यांचे रहस्य उलगडते.\n‘उरू अदार लव्ह’ चित्रपटाने मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी प्रिया ही मुळची केरळची आहे. या फोटोतील प्रियाच्या डोळ्यांनी अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवला असेल यात शंका नाही.\nआतापर्यंत युट्यूबवर प्रियाच्या गाण्याला ५,२०४,८३१ इतके व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी ते शेअरही केले आहे.\nकेरळमधील पारंपरिक नृत्यप्रकार असलेल्या मोहिनीयट्टम नृत्याचे प्रियाने प्रशिक्षण घेतले आहे.\nप्रिया प्रकाश वरियरने फोटोशूट केले असून तिने काहीवेळा रॅम्पवॉकही केला आहे.\nआपल्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या सर्व चाहत्यांचे प्रियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून आभार मानले आहेत.\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/602557", "date_download": "2018-08-19T02:04:31Z", "digest": "sha1:UORMNXO7KGIZPPOOALFYWNW625RMXJJ3", "length": 6499, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सदृढ समाज निर्माण आमचे ध्येय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सदृढ समाज निर्माण आमचे ध्येय\nसदृढ समाज निर्माण आमचे ध्येय\nबेळगाव : अधिकारीवर्गास सूचना करताना जि.पं. सीईओ रामचंद्रन आर. शेजारी अन्य.\nबेळगाव / प्रतिनिधी :\nसदृढ समाज निर्माणासाठी मुलांमधील कुपोषितपणा निवारण्यासाठी मुलांना राष्ट्रीय जंत निवारण कार्यक्रमांतर्गत (1 ते 19 वयोगटातील) जंत निवारण गोळय़ा देण्यात याव्यात, अशी सूचना जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रन आर. यांनी समन्वय समितीच्या बैठकीत दिली. जि. पं. च्या व्हीडिओ कॉन्फरन्स कक्षात गुरुवारी राष्ट्रीय जंत निवारण कार्यक्रम अंमलबजावणीबाबत विशेष खात्यांच्या जिल्हास्तरीय समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सीईओ रामचंद्रन आर. यांनी सूचना केली.\n10 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय जंत निवारण कार्यक्रमांतर्गत संपूर्ण जिल्हय़ात 1 वर्षाच्या बालकापासून 19 वर्षांच्या युवकवर्गाला अंगणवाडी, शाळेमध्ये जंत निवारक ऍल्बेंडाजोल-400 गोळय़ा देण्यात येणार आहेत. शाळेपासून दूर राहिलेल्या मुलांनाही दि. 17 ऑगस्ट रोजी आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांद्वारे गोळय़ांचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव जिल्हय़ात पहिल्या टप्प्यात गोळय़ापासून वंचित राहिलेल्या मुलांना आणि युवावर्गाला दुसऱया टप्प्यात दि. 24 ऑगस्ट रोजी या गोळय़ा देण्यात येणार आहेत. अंदाजे 13 लाख 90 हजार मुलांना या गोळय़ा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे जि. पं. सीईओ रामचंद्रन आर. यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते, महिला आणि बाल कल्याण खाते, समाज कल्याण, शिक्षण आणि अन्य खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.\nचिकोडी नगरपालिकेच्या हायटेक कार्यालयासाठी 2.50 कोटी\nअल्पवयीन मुलीला पळविल्या प्रकरणी एकास अटक\nमुत्यानट्टी घटनेच्या निषेधार्थ महिलादिनी भव्य मोर्चा\nकोगनोळीत शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AB%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-19T01:24:47Z", "digest": "sha1:I6YL7IM5YC2MEJKVJOIVN67ASDJ7MOBX", "length": 19389, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मान्सूनची सुवार्ता सुफल ठरण्यासाठी… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमान्सूनची सुवार्ता सुफल ठरण्यासाठी…\nप्रा. डॉ. जे. एफ. पाटील\nयंदाच्या वर्षी सरासरीच्या 100 टक्‍के पाऊस पडेल असा अंदाज “स्कायमेट’ या हवामानसंस्थेने वर्तवला आहे. अर्थातच ही सुवार्ता आहे आणि ती योग्य वेळी आली आहे. याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी पीकनियोजनाची पूर्वतयारी योग्य पद्धतीने केल्यास आणि शासनानेही बियाणे, खतपुरवठा यांसह किमान आधारभूत किमती यांबाबत योग्य पद्धतीने निर्णय घेतल्यास ही सुवार्ता सुफल ठरेल.\nस्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 100 टक्‍के पडणार आहे. याचाच अर्थ यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक असणार आहे. हवामान संस्थांकडून वर्तवण्यात येणारे अंदाज हे तंतोतंत बरोबर नसतात. अंदाजित पर्जन्यमान आणि प्रत्यक्षात पडलेला पाऊस यांमध्ये थोडी फार तफावत असते, असे गेल्या 20-30 वर्षांमधील परिस्थितीवरून दिसून येते. काही वेळा अंदाजित पावसापेक्षा जास्त पाऊस होतो, तर कधी कमी पाऊस होऊन दुष्काळजन्य परिस्थितीही उद्‌भवते.\nभारतीय हवामान खात्याच्या मान्सूनसंदर्भातील अंदाजांमध्ये आणि बरसलेल्या पाऊसमानामध्ये बरेचदा तफावत दिसून आली आहे. स्कायमेट ही खासगी संस्था असली तरी या संस्थेचेही गेल्या पाच वर्षांत तीन वेळा अंदाज चुकले आहेत. 2013 आणि 2017 या दोन वर्षी स्कायमेटचे अंदाज खरे ठरले. 2014 मध्ये या संस्थेने सरासरीच्या 94 टक्‍के पाऊस पडेल असे म्हटले होते; पण प्रत्यक्षात ही टक्‍केवारी 88 पर्यंत घसरली. 2015 मध्ये तर स्कायमेटने 102 टक्‍के म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तवली होती; तथापि, त्यावेळी 86 टक्‍केच पाऊस पडला.\n2016 मध्येही स्कायमेटचा अंदाज आणि प्रत्यक्षातील पाऊस यांमध्ये 8 टक्‍क्‍यांचा फरक होता. त्यामुळे आताच्या अंदाजामध्येही 10 टक्‍क्‍यांची वृद्धी अथवा घट गृहित धरूनच त्याकडे पाहिले पाहिजे. तसे पाहिल्यास 10 टक्‍के घट झाली तरीही यंदा 90 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्‍यता नाही आणि 10 टक्‍के वाढ झाली तरी 110 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस बरसणार नाही. त्यामुळे या अंदाजाचा लसावि काढल्यास यंदा मान्सून सरासरी गाठणार असे म्हणता येईल.\nमान्सूनचे पूर्वानुमान हे शेतीसाठी अत्यावश्‍यक असते. त्यामुळे एका अर्थाने हा अंदाज योग्य वेळी उपलब्ध झाला आहे. या अंदाजाचा योग्य फायदा करून घेणे हे सरकारच्या आणि शेतकऱ्यांच्या दोघांच्याही दृष्टीने हिताचे आहे. खरिपासाठीच्या पूर्वतयारीच्या कालखंडात शेतीची पूर्वमशागत करणे हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असतो. आता एप्रिल महिना संपत आला असला तरी मे महिना संपूर्ण आहे. या अंदाजामुळे शेतीची पूर्वमशागत करण्याचे नियोजन करणे शेतकऱ्याला शक्‍य होईल. यामध्ये नांगरट किंवा कुळवणी महत्त्वाची असते. पूर्वअंदाजामुळे शेतकऱ्याला जमीन तयार करण्याला पुरेसा कालावधी मिळेल.\nशेतकऱ्यांचा महत्त्वाचा आणि नाजूक प्रश्‍न म्हणजे किती क्षेत्रात कोणते पीक घ्यायचे हा. याबाबतचा निर्णय घेणे पावसाच्या योग्य वेळी मिळालेल्या अंदाजानुसार शक्‍य होते. कोणते पीक घ्यायचे, कोणत्या जमिनीत आणि किती क्षेत्रात घ्यायचे या तिन्हींबाबत शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेता येतो. पीक नियोजन योग्य पद्धतीने करता येते. तसेच जमीन नियोजन करता येते. त्याचा फायदा म्हणजे एकाच पिकासाठी पैसा खर्च केला जात नाही. विविध पिकांसाठी जमिनीचा योग्य वापर केला जाऊ शकतो. एकाच प्रकारच्या धान्याच्या उपलब्धतेमुळे बाजारात किमती कोसळतात. अशी स्थिती टाळता येणे शक्‍य होते. दुसरीकडे ग्राहकांनाही वैविध्यपूर्ण शेती उत्पादने मिळतात. जमिनीच्या पोतानुसार योग्य पिके घेता येतात.\nदुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला नियोजन करताना शेतीसाठी लागणारे घटक म्हणजे बियाणे, खते, पतपुरवठा, कीटकनाशके, मजूर तसेच यंत्रसामग्रीची देखभाल या सर्वांबाबत विचार करावा लागतो. पतपुरवठा किती आणि कुठून घ्यायचा, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजूर किती संख्येने वापरायचे याचे नियोजन करावे लागते. पाऊसकाळाचा अंदाज योग्य वेळी कळाल्यास हे करणे सहजशक्‍य होते.एका बाजूला शेतकरी ही सर्व पूर्वतयारी करत असला तरी दुसऱ्या बाजूला यासंदर्भात शासनाची भूमिका महत्त्वाची ठरते.शेतकऱ्यांना योग्य प्रकारचे बियाणे उपलब्ध करून देणे, खतांची उपलब्धता करणे, बियाणे व खते योग्य किमतीला उपलब्ध करून देणे, शेतीला योग्य पतपुरवठा करणे ही सर्व यंत्रणा योग्य पद्धतीने राबवण्यासाठी शेतकऱ्याप्रमाणेच सरकारनेही सज्ज राहणे आवश्‍यक ठरते. पर्जन्यमान चांगले असेल तर सरकारलाही हे व्यवस्थापन करताना कमी अडचणी येतात.\nमान्सूनची बरसात समाधानकारक झाल्यास कृषीउत्पादन वाढण्याची शक्‍यता आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे उत्पादन भरघोस असले की बाजारात किमती पडतात. त्या पडू नयेत म्हणून सरकारला ठिकठिकाणी साठवणूक व्यवस्था करावी लागणार आहे. भाजीपाला, फळफळावळ यांच्यासाठी शीतगृहांची व्यवस्था करावी लागेल. हे सर्व करत असताना रस्ते उत्तम परिस्थितीत असले पाहिजेत. त्यासाठी रस्त्यांची दुरुस्तीही झाली पाहिजे. एकदा पाऊस सुरू झाला की रस्तेदुरुस्ती थांबते. त्यामुळे सरकारच्या रस्ते विभागानेही मिळालेल्या कालावधीचा सुयोग्य वापर करत शीघ्रगतीने पावले टाकणे आवश्‍यक आहे. दुसरा मुद्दा म्हणजे किमान आधारभूत किमतीचा. कमिशन ऑफ ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राईजेस म्हणजेच कृषीमूल्य आयोगामार्फत किमान 24 पिकांच्या किमती निर्धारित केल्या जातात. त्या पावसाचा अंदाज पाहून पेरणीच्या आधी निर्धारित केल्या गेल्यास शेतकऱ्याला पीक नियोजन करणे सोपे जाईल.\nपीक नियोजन करून झाल्यानंतर किमान आधारभूत किमत ठरल्यास काही ठिकाणी जास्त उत्पादन, काही ठिकाणी कमी उत्पादन, काही ठिकाणी टंचाई तर काही ठिकाणी अतिरिक्‍त उत्पादन असे प्रश्‍न निर्माण होतात. म्हणूनच शेतकऱ्याचे किमान नुकसान आणि कमाल फायदा होण्याच्या दृष्टीने या किमती लवकरात लवकर जाहीर करून हा असमतोल टाळायला हवा. पावसाच्या या अंदाजामुळे सरकारला पुरेसा अवधी मिळाला आहे.\nचांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला की बाजारात शेतीउत्पादन भरपूर येईल अशी भावना निर्माण होते. साहजिकच व्यापारीही आपल्याकडे किती साठा करायचा, किती किमतीला घ्यायचा, बॅंकांकडून किती कर्ज घ्यायचे याचा विचार करतात. पर्जन्यमान समाधानकारक असल्यामुळे यात साठेबाजी होण्याची शक्‍यता नाही. कारण अन्नधान्याच्या टंचाईची स्थिती उद्‌भवणार नाहीये. टंचाई असल्यास साठेबाजीला उधाण येते. बऱ्यापैकी पाऊस आणि उत्तम उत्पादन असल्याने धान्याची भाववाढ होणार नाही आणि अन्नधान्यांचे भावही नियंत्रणात राहण्याची शक्‍यता आहे. सारांश, समाधानकारक पावसाची सुवार्ता सुफल ठरण्यासाठी शेतकरी आणि सरकार यांनी सुयोग्य प्रयत्न केल्यास येणारा काळ सुखकर ठरेल यात शंका नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई\nNext articleसुसगावात सव्वापाच लाखांची घरफोडी\n#सोक्षमोक्षसात: सात दशकांनंतरही मूलभूत समस्या कायमच…\n#मायक्रो-स्क्रीन्स… जय माता दी\n#चर्चा: राजकीय पक्ष घराणेशाहीच्या पलीकडे कधी जाणार\n#विविधा: पंडित विष्णू दिगंबर पलुसकर\n#दृष्टिक्षेप: बांगलादेशात वैचारिक स्वातंत्र्याची मुस्कटदाबी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=576&cat=VideoNews", "date_download": "2018-08-19T02:21:26Z", "digest": "sha1:ROHFLT4KFZDV6FGR2XDO3EFX4OIHGFR7", "length": 6617, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | दहा रुपयांच्या नाण्याचं प्रकरण: रिजर्व बॅंकेचा खुलासा", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nदहा रुपयांच्या नाण्याचं प्रकरण: रिजर्व बॅंकेचा खुलासा\nलातूर: दहा रुपयांची नाणी सरसकट नाकारली जात आहेत. कुठलेही दुकानदार, छोटे मोठे व्यावसायिक ही नाणी स्विकारायला तयार नाहीत. एवढंच काय तर आपलं बीएसएनएलही ही नाणी घेत नाही. गांधी चौकातल्या कार्यालयात बील कॉऊंटरवर तसा फलक लावण्यात आला आहे. बॅंकेकडे ही नाणी ठेवण्याची सोय नाही त्यामुळे बॅंका घेत घेत नाहीत. बॅंका घेत नाहीत म्हणून आम्हीही घेत नाही असे सांगितले जाते. रिक्षा, भाजी, फळवाले, किराणा दुकानदार ही नाणी आता बंद झाली आहेत असे सांगतात. त्यामुळे महिलाही ही नाणी घेत नाहीत. या नाण्यांबाबतचा गैरसमज दूर व्हावा यासाठी आरबीआयने १४४४० हा टोल फ्री नंबर दिला आहे. य नंबरवर मिस्ड कॉल दिला की तिकडनं फोन येतो आणि दहा रुपयांच्या नाण्याबाबत खुलासा केला जातो. हा खुलासा येथे देत आहोत.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2018-08-19T01:26:19Z", "digest": "sha1:QLZ4RHGN57NVN6IUWCR64AQRAUA665KP", "length": 5961, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रेफेल्ड - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ १३७.८ चौ. किमी (५३.२ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ३८७ फूट (११८ मी)\n- घनता १,६१५ /चौ. किमी (४,१८० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nजर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nक्रेफेल्ड (जर्मन: Krefeld) हे जर्मनी देशाच्या नोर्डर्‍हाइन-वेस्टफालन ह्या राज्यातील एक मोठे शहर आहे. क्रेफेल्ड शहर जर्मनीच्या पश्चिम भागात ऱ्हाईन नदीच्या पश्चिमेस वसले आहे\nविकिव्हॉयेज वरील क्रेफेल्ड पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजर्मनीतील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०१६ रोजी १५:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-19T02:26:17Z", "digest": "sha1:V73LG7Q3OEVJ5JU7THMPN5WU5F3KTEXJ", "length": 15421, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता सानेसह अकरा नगरसेवकांवर गुन्हा दाखल - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Pimpri राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता सानेसह अकरा नगरसेवकांवर गुन्हा दाखल\nराष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता सानेसह अकरा नगरसेवकांवर गुन्हा दाखल\nपिंपरी, दि. ४ (पीसीबी) – चिखली, तळवडेभागासह शहरात ठिक ठिकाणी पाणी पुरवठा कमी होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात विना परवाना जमाव जमवून घोषणाबाजी केली. या प्रकरणी राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह अकरा नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनगरसेवक दत्ता साने, मयुर कलाटे, समीर मासुळकर, जावेद शेख, मोरेस्वर भोंडवे, नगरसेविका वैशाली काळभोर, गीता मंचरकर, सुलक्षणा शिलवंत, पौर्णिमा सोनवणे, अपर्णा डोके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली, तळवडेभागासह शहरात ठिक ठिकाणी पाणी पुरवठा कमी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होते. त्यामुळे काल (शुक्रवारी) महापालिकेतील सहशहर अभियंता आयुभ पठाणा यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विना परवाना एकत्र येऊन घोषणाबाजी केली. या प्रकरणी पोलिसांनी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.\nPrevious article‘वन नेशन, वन इलेक्शन’ ला काँग्रेसचा कडाडून विरोध\nNext articleराष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता सानेसह अकरा नगरसेवकांवर गुन्हा दाखल\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nपिंपरी रेल्वेस्टेशन जवळ महिलेकडून ९ ग्रॅम बाऊनशुगर जप्त\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nदेशात जगण्यासाठी सर्वाधिक चांगल्या शहरांच्या यादीत पुणे अव्वलस्थानी \nचिखलीतील ‘त्या’ मजूराचा खुन अनैतिक संबंधातून; महिलेसह दोघांना अटक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कामकाज १५ ऑगस्ट पासून सुरु होणार\nपुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाची चार लाखांची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://evfindia.org/eventnext.aspx?id=65", "date_download": "2018-08-19T01:50:20Z", "digest": "sha1:HOVJG2SPEV2J3Q7KYQGAVYGXAXHBVRT7", "length": 5777, "nlines": 27, "source_domain": "evfindia.org", "title": "Pratibimb", "raw_content": "\nबारामती -...जीवनात एखाद्या ध्येयाने झपाटलो गेलो तर काहीही अशक्य नसते, मेहनतीची तयारी असेल तर ग्रामीण भागातील युवकही यशाची शिखरे सहजतेने गाठू शकतात, आपल्या गुणवत्तेला सिध्द करण्यासाठी युवकांनी सातत्याने खडतर परिश्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे..... बारामतीचे पहिले आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी आज आपला जीवनपट उलगडून दाखविताना विद्यार्थ्यांना हा संदेश दिला. ऑस्ट्रिया येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेचे अंतर पूर्ण करुन ग्रामीण भागात हा किताब पटकाविणा-या सतीश ननवरे याचा विद्या प्रतिष्ठान व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने शनिवारी गदिमा सभागृहात सत्कार केला गेला. या प्रसंगी त्यांच्या पत्नी सपना ननवरे, आई लक्ष्मीबाई ननवरे याही उपस्थित होत्या. प्रसिध्द निवेदक ज्ञानेश्वर जगताप यांनी प्रकट मुलाखतीद्वारे सतीश ननवरे यांना बोलते केले आणि त्यांनी बालपणापासून ते या स्पर्धेच्या यशापर्यंतचा प्रवास उलगडला. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार रमणिक मोता, विश्वस्त डॉ. राजीव शहा, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांच्या हस्ते सतीश ननवरे तसेच काटेवाडी येथील इंटेलिजन्स ब्युरो येथे पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती झालेले आलताफ शेख यांचा सत्कार करण्यात आला. आलताफ शेख यांनी बारामतीच्या राष्ट्रवादी करिअर अँकेडमी येथे स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करुन हे यश प्राप्त केले आहे. जलतरण, धावणे व सायकलींग अशा तीन प्रकारात ही स्पर्धा असते व जगभरातून व्यावसायिक स्पर्धक स्पर्धेसाठी येतात, अशा वेळेस ग्रामीण भागातून अनुभव नसतानाही हे आव्हान पेलण्याच्या जिद्दीने वर्षभर तयारी करुन विक्रमी वेळेत अंतर पूर्ण करुन दाखविण्याची किमया कशी साध्य केली याचे विवेचन ननवरे यांनी मुलाखतीतून केले. परदेशी हवामान, व्यावसायिक स्पर्धक, नवीन मार्ग या सर्वांना जुळवून घ्यायला काही काळ लागला खरा पण स्पर्धा निश्चित केलेल्या वेळेतच पूर्ण करायची ही जिद्द बाळगूनच स्पर्धेला उतरल्याने फारसे दडपण नव्हते. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर भारतीय तिरंगा हवेत उंचावताना जो अभिमान वाटला तो शब्दात व्यक्त करण्याजोगा नव्हता. या पुढील काळात ज्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांना मोफत सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्याची माझी तयारी आहे. आता अल्ट्रा मॅन स्पर्धेत उतरण्यासाठी माझी तयारी सुरु होईल, असेही ननवरे यांनी या वेळी सांगितले. या वेळी सन्मानपत्राचे वाचन अॅड.अमर महाडिक यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/road-work-sangvi-106922", "date_download": "2018-08-19T01:39:29Z", "digest": "sha1:IZ3ADSPJ2ZNCF275DK6TWQ6ABKDNSYCR", "length": 10945, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "road work in Sangvi तुटलेले गतिरोधक व उघडे चेंबर ठरताहेत धोकादायक | eSakal", "raw_content": "\nतुटलेले गतिरोधक व उघडे चेंबर ठरताहेत धोकादायक\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nरस्त्याकडेला पदपथावरील उघडे चेंबर नागरीक,लहान मुले व जेष्ठांसाठी धोकादायक ठरत आहेत. तर उघड्या चेंबरमध्ये कचरा अडकुन ते तुंबण्याचे प्रकारही घडत आहेत. येथील दत्तमठ रस्ता, ममता नगर पथपथावरील तीन चेंबर गेली अनेक दिवसांपासुन झाकणाविना उघडे आहेत.\nजुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी परिसरात झाकण नसलेले उघडे चेंबर व तुटलेले गतिरोधक धोकादायक ठरत आहेत.\nरस्त्याकडेला पदपथावरील उघडे चेंबर नागरीक,लहान मुले व जेष्ठांसाठी धोकादायक ठरत आहेत. तर उघड्या चेंबरमध्ये कचरा अडकुन ते तुंबण्याचे प्रकारही घडत आहेत. येथील दत्तमठ रस्ता, ममता नगर पथपथावरील तीन चेंबर गेली अनेक दिवसांपासुन झाकणाविना उघडे आहेत. तर पी. डब्ल्यु. डी. वसाहती जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वळणावर पाणी पुरवठा करण्यात येणा-या पाईप लाईन व्हॉल्वच्या चेंबरवर उघडा आहे.\nयेथील चेंबरचे झाकण असुनही बाजुला ठेवण्यात आल्याने अपघाताचा धोका संभवतो. याच चौकात सांगवी पोलिस चौकी समोरील रस्त्यावरील गतिरोधक ठिकठिकाणी तुटला असल्याने गाड्या घासणे अडकणे असे प्रकार घडत आहेत. गतिरोधकाच्या पुढे उतार रस्ता सखल भाग असल्याने अनेकदा येथे किरकोळ अपघातही यापुर्वी येथे घडले आहेत. प्रशासनाकडुन या सर्व ठिकाणच्या दुरूस्त्या कराव्यात अशी मागणी नागरीकांमधुन होत आहे.\nपुण्याचे पाणी केरळला रवाना\nपुणे- केरळमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे महापुराचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदहा वर्षे गैरहजर शिक्षिका पुन्हा सेवेत\nभिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात काम करणारी सहशिक्षिका तब्बल 10 वर्षे गैरहजर राहून पुन्हा कामावर रुजू झाली आहे. या सहशिक्षिकेने रजेवर...\nआता वसतिगृहासाठी मराठा विद्यार्थ्यांचे उपोषण\nलातूर : मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न त्वरित मार्गी लावा. अन्यथा येत्या ३ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-31-2012-13-%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-19T02:14:48Z", "digest": "sha1:F7FTBQSW433FIDRL3ZHBFA7CP3O33S3W", "length": 4345, "nlines": 101, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भु.सं.प्र.क्र. 31/2012-13 मौजे येवता मध्ये कलम 2(ब)(एक) अन्वये जाहीर नोटीस | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभु.सं.प्र.क्र. 31/2012-13 मौजे येवता मध्ये कलम 2(ब)(एक) अन्वये जाहीर नोटीस\nभु.सं.प्र.क्र. 31/2012-13 मौजे येवता मध्ये कलम 2(ब)(एक) अन्वये जाहीर नोटीस\nभु.सं.प्र.क्र. 31/2012-13 मौजे येवता मध्ये कलम 2(ब)(एक) अन्वये जाहीर नोटीस\nभु.सं.प्र.क्र. 31/2012-13 मौजे येवता मध्ये कलम 2(ब)(एक) अन्वये जाहीर नोटीस\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80.html", "date_download": "2018-08-19T02:43:59Z", "digest": "sha1:HQMTCXFWHL3OB5WYPJQI2B6CXNUTB6BX", "length": 23265, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | स्वच्छ महाराष्ट्र कोषाची स्थापना", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » स्वच्छ महाराष्ट्र कोषाची स्थापना\nस्वच्छ महाराष्ट्र कोषाची स्थापना\nमुंबई, [२४ नोव्हेंबर] – राज्यात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी ‘स्वच्छ महाराष्ट्र कोष’ स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण आणि नागरी भागात राबविण्यात येणार्‍या योजनांसाठी हा कोष वापरण्यात येणार आहे.\nमुख्यमंत्री या कोषाचे अध्यक्ष असतील, तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, नगरविकास राज्यमंत्री, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव (वित्त), प्रधान सचिव (नगर विकास-१), प्रधान सचिव (पाणी पुरवठा व स्वच्छता), सचिव (नगर विकास-२) यांचा सदस्य म्हणून समावेश असून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य संचालक हे कोषाध्यक्ष असतील.\nकेंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व शहरे आणि गावे हागणदारीमुक्त करून स्वच्छ करायची आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी वैयक्तिक शौचालये, सामुदायिक शौचालये आणि घनकचरा व्यवस्थापन यासाठी येणार्‍या खर्चाच्या प्रमाणात प्राप्त होणारे केंद्र व राज्य शासनाचे अनुदान पुरेसे नाही. तसेच सार्वजनिक शौचालयांसाठी केंद्र व राज्यशासनाचे अनुदान उपलब्ध होणार नाही. त्यामुळे या दोनही शासनाच्या निधीव्यतिरिक्त इतर स्रोतांमधून निधी उपलब्ध करण्याची गरज भासू लागली होती.\nकेंद्र शासनाने त्यांच्या स्तरावर सीएसआर (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) मधून येणार्‍या निधीसाठी स्वच्छ भारत कोष स्थापन केलेला आहे. नीती आयोगाने स्वच्छ भारत अभियानासाठी नेमलेल्या अभ्यास गटाने राज्यस्तरावर यासाठी स्वतंत्र कोष निर्माण करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे स्वच्छ महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सीएसआरच्या मार्गाने निधी उभारणे गरजेचे आहे, त्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र कोष स्थापन करण्यात आला आहे. या कोषाची नोंदणी संस्था नोंदणी कायदा, १८६० व मुंबई पब्लिक ट्रस्ट, १९५० नुसार करण्यात येणार आहे.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nआपल्यालाही हेपेटायटीस बी ची लागण\n=अमिताभ बच्चन यांचा गौप्यस्फोट= नवी दिल्ली, [२४ नोव्हेंबर] - आपले यकृत आता केवळ २५ टक्केच कार्यरत असून आपल्याला हेपेटायटीस बीची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://reliableacademy.com/en/current-affairs/the-first-integrated-smart-cities-control-center-has-been-opened-in-madhya-pradesh", "date_download": "2018-08-19T02:07:52Z", "digest": "sha1:7DTYTTUOUXBLAQBFKU7N7GVXDLF5YMGH", "length": 30987, "nlines": 621, "source_domain": "reliableacademy.com", "title": "The first integrated Smart Cities Control Center has been opened in Madhya Pradesh", "raw_content": "\nमध्यप्रदेशात पहिले एकात्मिक स्मार्ट शहरे नियंत्रण केंद्र उघडण्यात आले\nइराण अणुकरारामधून अमेरिकेची माघार आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम\nसन 2030 पर्यंत भारतामध्ये 245 दशलक्ष कामगारांकडे कौशल्य असेल: एक शोधाभ्यास\nदेशभरात आदिवासी जिल्ह्यांमध्ये ‘वन धन विकास’ केंद्रांची स्थापना होणार\n15 व्या आशिया प्रसार माध्यमे शिखर परिषदेचे यजमानपद भारताकडे\nमध्यप्रदेशात पहिले एकात्मिक स्मार्ट शहरे नियंत्रण केंद्र उघडण्यात आले\nकेंद्र पुरस्कृत ‘स्मार्ट शहरे’ मोहिमेंतर्गत मध्यप्रदेशातल्या 7 स्मार्ट शहरांसाठी पहिले एकात्मिक नियंत्रण व कमांड केंद्र (Integrated Control and Command Centre -ICCC) उघडण्यात आले आहे.\nभोपाळ स्मार्ट शहर विकास महामंडळ मर्या. (BSCDCL) यांचे हे एकात्मिक नियंत्रण केंद्र भोपाळमध्ये उघडण्यात आले आहे.\nएकात्मिक नियंत्रण व कमांड केंद्र (ICCC) हे क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित एक सार्वत्रिक इंटरनेट ऑफ थिंग्ज (UIoT) व्यासपीठ आहे.\nयाला हेवलेट पॅकार्ड एंटरप्राइजेस (HP) कंपनीने विकसित केले आहे.\nयामार्फत प्रदेशातल्या सर्व स्मार्ट शहरांमधील कमांड केंद्रांची कार्ये चालवली जाऊ शकतात.\nमध्यप्रदेशातल्या भोपाळ, इंदोर, उज्जैन, ग्वाल्हेर, जबलपूर, सतना आणि सागर या सात शहरांची ‘स्मार्ट शहरे’ योजनेत निवड करण्यात आली आहे.\nयासोबतच 8 मे 2018 रोजी भोपाळमध्ये प्रथम ‘स्मार्ट शहरांच्या CEO’ यांच्या शिखर परिषदेचा देखील शुभारंभ करण्यात आला.\nयामध्ये 77 स्मार्ट शहरांच्या CEO यांचा सहभाग होता.\nइराण अणुकरारामधून अमेरिकेची माघार आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम\n8 मे 2018 रोजी अमेरिकेच्या प्रशासनाने इराणसोबत झालेल्या अणुकरारातून माघार घेत असल्याची घोषणा केली. अन्य देशांचा मात्र या कराराला विरोध नाही.\nइराण हा दहशतवाद्यांना मदत करत आहे.\nया करारामुळे इराणच्या अण्वस्त्र निर्मितीवर निर्बंध आले नाहीत. तसेच इराण इतर देशांशी खोटं बोलत आहे व आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत, असे आरोप अमेरिकेनी केले आहेत.\n2015 साली इराणने अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या संयुक्त राष्ट्राच्या स्थायी सदस्यांबरोबर (P5+1) हा अणू करार केला होता.\nअणुकरारानुसार इराणने अण्वस्त्रनिर्मिती न करता त्या बदल्यात आं तरराष्ट्रीय निरीक्षकांना अणुकेंद्रांच्या तपासणीची संमती दिली आणि सर्व आंतरराष्ट्रीय नियमनांचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते.\nत्या बदल्यात इराणच्या अर्थव्यवस्थेतील तेल, उद्योगधंदे आणि बँकिंग क्षेत्रातील व्यवहारांवरचे निर्बंध उठविण्यात आले होते.\n2015 साली माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनात हा अणुकरार केला गेला होता.\nया करारामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम\nअणुकरार झाल्यानंतर इराणमधील आर्थिक मंदी कमी होत देशाच्या सकल उत्पादनाच्या (GDP) दरात (IMF अनुसार) 12.5%नी वाढ झाली. त्यानंतर आर्थिक वृद्धीदर कमी झाला. या वर्षी 4%नी अर्थव्यवस्थेत वाढ होईल, असा अंदाज वर्तवला गेला आहे.\nतेलाच्या किमतीत वाढ झाली आणि त्यामुळे प्रारंभी अर्थव्यवस्थेत वाढ दिसून आली. परंतु, इराणच्या उर्जा क्षेत्रावर निर्बंध घातल्याने देशाच्या तेलाच्या निर्यातीत घट झाली होती. 2013 साली हे प्रमाण दिवसाकाठी 11 लाख बॅरल इतके होते, जे आता 25 लाख बॅरल इतके आहे.\nकच्च्या तेलाव्यतिरिक्त इतर उत्पादनांच्या निर्यातीची किंमत $47 अब्ज इतकी झाली, जी कराराच्या एक वर्षाआधी $5 अब्जने कमी होती.\nपिस्त्याच्या निर्यातीची किंमत $1.1 अब्ज इतकी झाली आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर आलेल्या निर्बंधांपेक्षा इराणमध्ये आलेल्या दुष्काळाचा पिस्ता आणि केशरच्या निर्यातीला मोठा फटका बसला आहे. या कराराअंतर्गत निर्बंध उठवल्यामुळे युरोपीय संघाबरोबरच्या व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. चीन, दक्षिण कोरिया आणि टर्की या देशांबरोबर इराण मुख्यत: व्यापार करतो.\n2012 साली अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत इराणचे राष्ट्रीय चलन ‘रियाल’चा दर दोन तृतीयांशने कमी झाला.\nचलन बाजारात स्थानिक पातळीवर झालेल्या गैरव्यवस्थापनामुळे आणि निर्बंधामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.\nयाच निर्बंधांमुळे इराणच्या तेल उत्पन्नावर मर्यादा आली आणि जागतिक बँकिंग व्यवस्थेला त्यांना आखडता हात घ्यावा लागला.\nचार वर्षांपर्यंत चलनाचा दर स्थिर होता.\nअणुकरार झाला आणि नंतर तेलाच्या किमती वाढल्या, आणि त्यामुळे देशाच्या उत्पन्नात वाढ झाली.\nअमेरिकेच्या निर्णयाचा भारतावर होणारा परिणाम\nकच्च्या तेलाची किंमत: अमेरिकेच्या निर्णयाचा परिणाम जागतिक कच्च्या तेलाच्या किंमतींवर लगेच दिसून येणार आहे.\nइराण सध्या इराक आणि सौदी अरब यांच्यानंतर भारताचा तिसरा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे आणि किंमतींमध्ये कोणतीही वाढ ही महागाई आणि भारतीय रुपया या दोन्ही गोष्टींवर परिणाम करेल.\nचाबहार बंदर: भारताने पाकिस्तानमधून जाणारा मार्ग वगळत अफगाणिस्तानाशी थेट संपर्क साधण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून चाबहार येथील शाहीद बिहेष्टी बंदर येथे भारत आपले स्थान निर्माण करीत आहे.\nअमेरिकेच्या निर्बंधामुळे त्या योजनांची गती मंद होऊ किंवा अगदी थांबवली जाऊ शकते.\nINSTC: 2002 साली मान्य केल्यानंतर भारत आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण परिवहन मार्गिका (INSTC) चा संस्थापक देश ठरला आहे.\nजो इराणपासून सुरू झालेला आहे आणि 7,200 किलोमीटरच्या बहुपद्धती जाळ्यातून संपूर्ण मध्य आशिया ते रशियाला वगळण्याचा हेतू ठेवला आहे.\nया मार्गिकेद्वारे व्यापाराला लागणारी वाहतूक आणि वेळ सुमारे 30%नी कमी होते.\nयाव्यतिरिक्त, भारताने इराणसोबत द्वैपक्षीय संबंध वाढविण्याच्या दृष्टीने अनेक पावले उचललेली आहेत.\nया निर्णयाचा दोन्ही देशांच्या संबंधांवर देखील प्रभाव पडणार हे निश्चित, कारण भारत आणि अमेरिका यांच्यातील परस्पर संबंध सध्या प्रगतीपथावर आहे.\nसन 2030 पर्यंत भारतामध्ये 245 दशलक्ष कामगारांकडे कौशल्य असेल: एक शोधाभ्यास\nसन 2030 पर्यंत अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये कौशल्य असलेला 245 दशलक्षहून अधिकचा कामगार वर्ग असेल, अश्या एका शोधाभ्यासामधून आढळून आले आहे.\nकॉर्न फेरी या वैश्विक सल्लागार कंपनीच्या 'ग्लोबल टॅलेंट क्रंच' या अहवालानुसार, सन 2030 पर्यंत जगभरात कौशल्य असलेल्या कामगारांची जवळपास 85.2 दशलक्षपर्यंत कमतरता असू शकते.\nजी जर्मनीच्या वर्तमान लोकसंख्येपेक्षा अधिक आहे.\nभारताव्यतिरिक्त, 19 इतर प्रमुख विकसनशील आणि विकसित देशांना ह्या अभ्यासात समाविष्ट करण्यात आले आहे.\nते म्हणजे - ब्राझिल, मेक्सिको, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, चीन, हाँगकाँग, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, सिंगापूर आणि थायलंड.\nवैश्विक पातळीवर या कालावधीत अमेरिका, जपान, फ्रांस, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांना सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.\nजागतिक वाढ, लोकसंख्याशास्त्रीय कल, अकुशल कामगार आणि कडकबंदी इमिग्रेशन याचा अर्थ असा की तांत्रिक प्रगतीमुळे जरी सक्षम उत्पादनक्षमता वाढणार असली तरीही कौशल्य कामगारांची समस्या टाळण्यासाठी अपुरी ठरणार आहे.\nसन 2030 पर्यंत जेव्हा आशिया-प्रशांत क्षेत्रात सुमारे 47 दशलक्ष कौशल्यप्राप्त कामगारांची अत्याधिक कमतरता असेल, तेव्हा भारतात 245.3 दशलक्षचा अधिक कामगार वर्ग उपलब्ध असणार.\nसन 2030 पर्यंत आशिया-प्रशांत क्षेत्रात भारत एकमेव असा देश असणार, ज्याच्याकडे अधिकाचा कामगार वर्ग असेल.\nभारतात विनिर्माण क्षेत्रात सर्वाधिक 24.4 लक्ष अधिकचा कामगार वर्ग असेल, त्यानंतर तंत्रज्ञान, प्रसारमाध्यम व दूरसंचार क्षेत्रात 13 लक्ष तर वित्तीय सेवा-सुविधा क्षेत्रांमध्ये 11 लक्षचा अधिक कामगार वर्ग उपलब्ध असणार.\nआशिया-प्रशांत क्षेत्रात सन 2020 पर्यंत कौशल्य असलेल्या 12.3 दशलक्ष कामगारांची कमतरता भासणार आणि हा आकडा सन 2030 पर्यंत वाढून 47 दशलक्षपर्यंत पोहोचणार. या समस्येचे निराकरण न केल्यास वर्षाला $4.24 लक्ष कोटींचे नुकसान होऊ शकते.\nआशिया-प्रशांत क्षेत्रातल्या 20 मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये कौशल्य असलेल्या कामगारांचा पुरवठा आणि मागणी यामधील तफावत सन 2020, सन 2025 आणि सन 2030 मध्ये मुख्यत: वित्तीय व कॉर्पोरेट सेवा, तंत्रज्ञान, प्रसारमाध्यम व दूरसंचार आणि विनिर्माण या क्षेत्रांमध्ये असेल.\nभारत पुढील सहा वर्षांत चीनला मागे टाकत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश बनण्याची शक्यता आहे. भारताचे सरासरी वय (median age) 2030 पर्यंत 31 वर्षाच्या अगदी थोडे अधिक असण्याचा अंदाज आहे, याचा अर्थ मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग उपलब्ध असेल.\nदेशभरात आदिवासी जिल्ह्यांमध्ये ‘वन धन विकास’ केंद्रांची स्थापना होणार\nभारत सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाने देशभरात आदिवासी जिल्ह्यांमध्ये ‘वन धन विकास’ केंद्रांची स्थापना करण्याचा प्रस्‍ताव मांडला आहे.\n14 एप्रिल 2018 रोजी बिजापूर (छत्तिसगड) मध्ये ‘वन धन विकास’ केंद्राचा शुभारंभ करण्यात आला होता.\nदेशभरात अशी सुमारे 3000 केंद्रे दोन वर्षांत स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.\nसुरूवातीस हा उपक्रम 50% पेक्षा जास्त आदिवासींना अंतर्भूत करणार्‍या 39 जिल्ह्यांमध्ये राबवविला जाणार आहे.\nयोजनेनुसार, ट्रायफेड (TRIFED) आदिवासी भागात MFPच्या नेतृत्वाखाली बहुउद्देशीय वन धन विकास केंद्रांची स्थापना करण्यास मदत करणार आहे.\nवन धन विकास केंद्र म्हणजे प्रत्येकी 30 आदिवासी MFP लोक असलेल्या 10 बचतगटांचा एक समूह आहे.\nया उपक्रमाद्वारे लाकूड-व्यक्तिरिक्त अन्य वनोत्पादनांच्या मूल्य शृंखलेत आदिवासींचा वाटा वर्तमानातल्या 20% वरून 60% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.\n15 व्या आशिया प्रसार माध्यमे शिखर परिषदेचे यजमानपद भारताकडे\nभारताच्या नवी दिल्लीत 10-12 मे 2018 या कालावधीत 15वी आशिया प्रसार माध्यमे शिखर परिषद’ (AMS-2018) आयोजित करण्यात आली आहे.\nया परिषदेचे आतिथ्य भारतीय मास कम्युनिकेशन संस्था (IIMC) आणि ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL) यांच्या मदतीने भारत सरकारचे माहिती व प्रसारण मंत्रालय करणार आहे.\nक्वालालंपुर (मलेशिया) येथील एशिया-पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट (AIBD) यांची ही वार्षिक शिखर परिषद ‘टेलिंग अवर स्टोरीज एशिया अँड मोअर’ या विषयाखाली भरणार आहे.\nयामध्ये 39 देशांमधून सहभाग घेतला जाणार आहे.\nएशिया-पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट (AIBD) ही एक प्रादेशिक आंतर-सरकारी संघटना आहे.\nही संघटना इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे विकास क्षेत्रात संयुक्त राष्ट्रसंघ-आशिया व प्रशांत आर्थिक व सामाजिक आयोग (United Nations Economic and Social Commission for Asia and the Pacific /UN-ESCAP) देशांची मदत करते.\nयाची 1977 साली UNESCO अंतर्गत स्थापना केली गेली.\nमलेशिया सरकारद्वारे याचे आयोजन केले जाते.\nयाचे सचिवालय क्वालालंपुर (मलेशिया) या शहरात आहे.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://suvarnam.blogspot.com/2009/04/one-of-my-most-favourites-by-sandeep.html", "date_download": "2018-08-19T01:32:56Z", "digest": "sha1:XOC6GRYWBHP4QN7PU5VPJOZFQ2QUU4SL", "length": 4419, "nlines": 59, "source_domain": "suvarnam.blogspot.com", "title": "Suvarn-Kinara!", "raw_content": "\nव्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो,\nमूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची||\nपैज जे घेती नभाशी, आणि धडका डोंगराशी\nरक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे,\nश्वास येथे घ्यावयाचा, आग पाण्या लावण्याचा,\nऊरफाड्या छंद आहे, मृत्यु ज्यांना वंद्य आहे,\nसाजिर्‍या जखमा भुजांशी, आणि आकांक्षा ऊराशी,\nघाव ज्यांचा भाव आहे, लोह ज्यांचा देव आहे,\nमाती हो विभुती जयांची, ही धरा दासी तयांची,\nमूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची||\nशब्द लोळाचे तयांचे, नृत्य केवळ तांडवाचे,\nसूरनिद्रा भंगण्याला छिन्नी-भाकीत कोरण्याला,\nजे न केवळ बरळती गोड गाणी कोरडी,\nजे न केवळ खरडती चंद्र-तार्‍यांची स्तुती,\nझेप ज्यांनी घालुनी, अंबरांना सोलुनी,\nतारका चुरगाळल्या, मनगटाला बांधल्या,\nग्रह जयांची तोरणे, सूर्य ज्यांचे खेळणे,\nअंतराळे माळती , सागरे धुंडाळती ,\nवन्हीला जे पोळती, रोज लंका जाळती,\nही अशी शेपूट जयांची, ही धरा दासी तयांची\nमूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची||\nहस्तकी घेऊन काठी, रेशमी घालून छाटी,\nराम ओल्या तप्त ओठी, राख रिपूची अन ललाटी,\nदास ऐसा मज दिसू दे, रोमरोमांतून वसू दे,\nसौख्य निब्बरशा त्वचेशी वेदना ही ठस ठसू दे,\nथेंब त्या तेजामृताचा मज अशक्ताला मिळू दे,\nकांचनातून बद्ध जिण्या परीस पोलादी मिळू दे,\nजे स्वतःसाठीच वाहे रक्त ते सारे गळू दे,\nरक्त सारे लाल अंती, पेशीपेशींना कळू दे,\nअश्रु आणि घाम ज्यांनी मिसळोनी रक्तामधोनि,\nलाख पेले फस्त केले आणि स्वतःला मस्त केले,\nत्या बहकल्या माणसांची, त्या कलंदर भंगणांची,\nही नशा आकाश होते, सर्जराचा कोष होते,\nही अशी व्यसने जयांची, ही धरा दासी तयांची,\nमूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची||\nव्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो,\nमूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%90%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T01:25:56Z", "digest": "sha1:EODM7LKTEAN4F7JOFCT2NBOZR5E5JQYJ", "length": 13027, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“ऐश्‍वर्यम हमारा’ एक पर्यावरणभिमुख गृहप्रकल्प | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“ऐश्‍वर्यम हमारा’ एक पर्यावरणभिमुख गृहप्रकल्प\nएस्सेन ग्रुप व एम. डी. ग्रुपचा प्रकल्प : “बुकींग’ला ग्राहकांचा प्रतिसाद\nपिंपरी – साडेतीन मुहुर्तापैकी एक अशा अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर घर खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. नोटबंदी, रेरामुळे मंदीच्या सावटातून बाहेर आलेल्या बांधकाम विश्‍वासाठी यंदाची अक्षय तृतीया सुगीची ठरत आहे. सर्व सोयी सुविधांनी युक्त मोशी-चिखलीतील “ऐश्‍वर्य हमारा’ गृहप्रकल्पातील घर “बुकींग’ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ग्राहककेंद्रीत आणि पर्यावरणभिमुख या गृहप्रकल्पाची चर्चा सर्वत्र आहे.\nआपले स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. “सेकंड होम’, गुंतवणूक म्हणूनही लोक गृह खरेदीला प्राधान्य देत असतात. शहरात अनेक गृहप्रकल्प आहेत. मात्र, ग्राहकाभिमुख आणि पर्यावरणस्नेही गृहप्रकल्पांची संख्या त्यामध्ये तोकडी आहे. ग्राहकांची गरज ओळखून आणि पर्यावरण रक्षणाला प्राधान्य देत एस्सेन ग्रुप व एम. डी. ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मोशी-चिखली रोडवर “ऐश्‍वर्यम हमारा’ या नावाने भव्य-दिव्य देखणा गृहप्रकल्प उभारला जात आहे. कामगार, नोकरदार वर्गाला आपल्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकारता यावे यासाठी एस्सेन ग्रुपने “ऐश्‍वर्यम हमारा’ या गृहप्रकल्पांतर्गत सर्व सुविधांनी सुसज्ज अपार्टमेंट वाजवी किंमतीत उपलब्ध करुन दिले आहेत.\nनव्याने विकसित होणाऱ्या मोशी परिसरात मोक्‍याच्या ठिकाणी असलेला हा गृहप्रकल्प ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. ऐश्‍वर्यम हमारा गृहप्रकल्प जेथे होत आहे तेथून भोसरी आणि एमआयडीसी परिसर काही मिनिटांच्या अंतरावर आहे. तसेच नाशिकफाटा प्रकल्पापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. तळवडे आयटी पार्कही फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. एसएनबीपी स्कूल, कॉलेजही जवळच पाच मिनिटांवर आहे. त्यामुळे या गृहप्रकल्पामध्ये सदनिकांची नागरिकांकडून “बुकींग’ जोरदार सुरु असून दिवसें-दिवस ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे.\nविशेष म्हणजे “साईट व्हिजीट’ करणाऱ्या ग्राहकांच्या हस्ते याठिकाणी एक झाड लावून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला जात आहे. केवळ वृक्षारोपणापुरते हे कार्य मर्यादीत न ठेवता येथे घर घेणाऱ्या ग्राहकाला आरोग्य पूर्ण व पर्यावरण सुविधा मिळाव्यात या दृष्टीने उपाययोजना या प्रकल्पाच्या उभारणीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अक्षय तृतीयेसाठी याठिकाणी घर खरेदीला ग्राहक प्राधान्य देत आहेत.\nया सुविधांमुळे मिळतेय गृहप्रकल्पास पसंती…\n“कम्युनिटी लिव्हिंग’चा अनुभव देणारा हा 1, 2, व 3 बीएचकेचा भव्य प्रकल्प असून येथे भरपूर “मॉडर्न ऍमिनिटीज’ पुरवण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी भरपूर मोकळी जागा, भव्य व प्रशस्त जलतरण तलाव, श्री. गणेशाचे मंदिर, नाना-नानी पार्क, आउटडोअर जिम, वॉकिंगसाठी सुंदर लॉन, ऍम्फी थिएटर, नक्षत्र गार्डन, गॅस पाईपलाईन, मल्टी पर्पज हॉल, पार्टी लॉन, सिटींग प्लाझा, इनडोअर गेम्स, मेडिटेशन हॉल, जॉगिंग ट्रॅक, योगा लॉन, हर्बल गार्डन, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान, जिम आणि योगा हॉल, किडस्‌ पूल सारख्या अनेक अत्याधुनिक व आरोग्याची जपणूक करणाऱ्या सोयी सुविधांमुळे ग्राहकांची “ऐश्‍वर्यम हमारा’ प्रकल्पातील घर खरेदीला प्रथम पसंती मिळत असल्याचा दावा एस्सेन ग्रुप व एम.डी. ग्रुपच्या संचालकांनी केला आहे.\n“सर्वांसाठी घर’ योजनेला हातभार\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकास घर मिळावे व सर्वसामान्यांनाही घर मिळावे, असे आवाहन केले होते. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर आधारीत तसेच या योजनेत खारीचा वाटा उचलण्याच्या दृष्टीने प्रसिध्द एस्सेन ग्रुपने ऐश्‍वर्यम हमारा गृहप्रकल्प उभारला आहे. एस्सेन ग्रुप पिंपरी-चिंचवड येथे गेल्या 16 वर्षापासून गृहनिर्माण क्षेत्रात काम करित आहे. एस्सेन ग्रुपने पिंपरी-चिंचवडच नव्हे तर पुणे आणि महाराष्ट्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे नाव मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांमध्ये गणले जात आहे. आज एस्सेन ग्रुप बांधकाम क्षेत्रात खुप प्रतिष्ठित मानले जाते. भीमसेन अग्रवाल, एस्सेन ग्रुपचे अध्यक्ष आहेत. ज्यांनी एकापेक्षा एक सुसज्ज गृहनिर्माण प्रकल्प केले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइजिप्तमध्ये घातपाताचा कट उधळला…\nNext articleराज कपूर जीवनगौरव पुरस्कार अभिनेते धर्मेंद्र यांना जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AB-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-19T01:25:58Z", "digest": "sha1:4QUYLYTIZAQCBLZUL55NJCT5PIHRPQ7V", "length": 8046, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दाऊदने दिली शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची सुपारी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदाऊदने दिली शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची सुपारी\nनवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने देशात दंगल पसरवण्यासाठी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांची सुपारी दिल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाऊद इब्राहिमच्या गँगमधील तीन जणांना अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरातून या तिघांना अटक करण्यात आली आहे.\nशिया वक्फ बोर्डाचे वसीम रिझवी यांना जानेवारीमध्ये धमक्यांचे फोन आले होते. फोनवरील व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याची मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी रिझवी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. दिल्ली पोलिसांनी रिझवी यांना धमकी दिल्याप्रकरणी दाऊदच्या गँगमधील तीन जणांना अटक केली. या तिघांनी दाऊदच्या सांगण्यावरुन वसीम यांच्या हत्येचा कट रचला होता. वसीम यांची हत्या करुन देशात दंगल पसरवण्याचा त्यांचा कट होता, असे दिल्लीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या तिघांची कसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nवसीम रिझवी यांनी राम मंदिर वादावर तोडगा सुचवला होता. अयोध्येत राम मंदिर बांधावे आणि मशीद लखनौत बांधावी, असा तोडगा त्यांनी सुचवला होता. मात्र, त्यांनी दिलेल्या तोडग्यावर मुस्लीम समाजातील काही मंडळींनी नाराजी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे रिझवी यांनी १९ मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून अयोध्येत राम मंदिर बांधण्यास पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘त्यांना’ बदला घ्यायचाच होता तर, निष्पाप चिमकुलीवर का अत्याचार केले\nNext articleदिग्विजय सिंह दिल्लीतून आयटम घेऊन आले-भाजपा नेत्याची जीभ घसरली\nकेरळातील नागरीकांसाठी गुगलची खास सोय\nलता मंगेशकर यांची अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nआपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला\nनोटबंदी आणि जीएसटीमुळे छोटे उद्योग साफ कोलमडले\nपाणी समस्येबाबत आयआयटी खरगपुर मध्ये संशोधन केंद्र\nपंतप्रधानांनी केली पूरग्रस्त केरळची हवाई पाहणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/tag/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-08-19T01:42:01Z", "digest": "sha1:EKA7EGLKDN2XIHE4OKEJSO37LERQ3UCK", "length": 8587, "nlines": 179, "source_domain": "kayvatelte.com", "title": "डायटींग | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nहा शब्द ऐकला की पूर्वी मला डाय + ईटींग म्हणजे “खाऊन खाऊन मरा”…डायटींग असे वाटायचे 🙂 एखादा माणूस डायटींग करतोय हे ऐकले की मला फुड व्हर्सेस मॅन चा एपिसोड नजरेसमोर यायचा.माझं वजन हे नेहेमीच यो-यो प्रमाणे खाली वर होत असते. … Continue reading →\nएकदा वजन वाढणे सुरु झाले की मानसिकता एकदम बदलून जाते. रस्त्यावरून चालत जाणारा एखादा बारीक माणूस दिसला की आपल्याला खूप इन्फिरिअरीटी कॉम्प्लेक्स येतो, आणि एखादा जाडा माणूस दिसला की मग आपण ‘त्याच्या इतके ‘ जाड आहोत की ‘त्याच्यापेक्षा कमी’ ह्याचा … Continue reading →\nPosted in अनुभव\t| Tagged डायटींग, डायटींग रेसीपी, वजन, वजन कमी करण्याचे उपाय\t| 42 Comments\nमागच्या खूप मोठ्या काळाचा आढावा घेतला की त्याला सिंहावलोकन म्हणतात- पण हा फक्त मागच्या एका वर्षाचा घेतलेला आढावा, म्हणून या लेखाला मी ’सिंहावलोकन” ऐवजी ’उंदरावलोक” म्हणून पोस्ट करतोय. हे पोस्ट राजकारणावर नाही-या मधे शिवाजी महाराज, संभाजी ब्रिगेड, शरद पवार, … Continue reading →\nPosted in अनुभव\t| Tagged खादाडी, डायटींग, डायटींग रेसीपी, रेसिपी, वजन, वजन वाढणे\t| 48 Comments\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/west-bengal-belgharia-priest-dies-at-wedding-venue-while-performing-rituals-local-demands-action-1631075/", "date_download": "2018-08-19T01:42:29Z", "digest": "sha1:V7FRQNAXQMDGTQZUBUJ4JIMQVOOBS746", "length": 12659, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "west bengal Belgharia Priest dies at wedding venue while performing rituals Local demands action | लग्नमांडवात भटजीचा मृत्यू | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nलग्नमांडवात भटजीचा मृत्यू; वधूपक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी\nलग्नमांडवात भटजीचा मृत्यू; वधूपक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी\nवधू पक्षाच्या निष्काळजीपणामुळेच भटजीचा मृत्यू झाल्याचा आरोप\nलग्न मांडवात भटजीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वधू पक्षाविरोधात स्थानिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून वधू पक्षाच्या निष्काळजीपणामुळेच भटजीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.\n‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार बेलघरियातील जतिन दास कॉलनीत राहणारे सुधन चौधरी यांच्या मुलीचा ५ फेब्रुवारी रोजी विवाह होता. या विवाह सोहळ्यात त्यांच्याच शेजारी राहणारे प्रणव चक्रवर्ती (६३) हे भटजी म्हणून उपस्थित होते.\nलग्नाच्या धार्मिक विधी सुरु होण्यापूर्वी रात्री अकराच्या सुमारास प्रणव यांची प्रकृती खालावली होती, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. मात्र, सुधन चौधरी व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रणव यांना घरी जाऊ दिले नाही, असा आरोप आहे. ‘मी दुसऱ्या लग्नात गेलो होतो. घरी परतल्यावर माझे वडिल घरी नव्हते. मी त्यांचा शोध घेतला असता ते शेजारच्यांच्या लग्नात गेल्याचे समजले. मी लग्नमांडवात गेलो असता वडील लग्नमांडवातच बेशुद्धावस्थेत पडून होते, असे त्यांच्या मुलाने माध्यमांना सांगितले. मी तातडीने वडिलांना रुग्णालयात दाखल केले. ७ फेब्रुवारी रोजी त्यांना कोलकात्यातील रुग्णालयात दाखल केले. मात्र शेवटी त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे त्याने सांगितले.\nरविवारी सुधन यांची मुलगी लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी आली होती. स्थानिकांनी सुधन यांच्या घराबाहेर घोषणाबाजी सुरु केली. सुधन यांची मुलगी गार्गीने जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुधन यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी जमावाने केली. या प्रकरणी स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार अर्जही दिला असून पोलिसांनी चौकशी सुरु असल्याचे सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/curriculum-vitae-a-volume-of-autobiography-by-muriel-spark-1626130/", "date_download": "2018-08-19T01:38:35Z", "digest": "sha1:QRQ2F5YI7LSVCQ7G2FDX66DUZ7WAPIBO", "length": 35161, "nlines": 236, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Curriculum Vitae A Volume of Autobiography by Muriel Spark | ना खंत, ना खेद.. | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nना खंत, ना खेद..\nना खंत, ना खेद..\nब्रिटिश कादंबरीकारांपैकी पन्नास थोर कादंबरीकारांची एक यादी ‘द टाइम्स’ने २००८ साली प्रकाशित केली होती\nविसाव्या शतकातील आघाडीची स्कॉटिश लेखिका म्युरिअल स्पार्क हिच्या जन्मशताब्दीची सुरुवात नुकतीच (१ फेब्रुवारीला) झाली. त्यानिमित्ताने तिच्या स्वयंभूपणे जगलेल्या आयुष्याचा आणि तितक्याच अलिप्तपणे लिहिलेल्या साहित्याचा घेतलेला हा वेध..\n‘रात्री पुस्तकांची शेल्फं असतात\nतेव्हा येतात लेखकांची भुतं त्या शेल्फांजवळ,\nआपणच लिहिलेल्या पुस्तकांचा शोध घेत\nआणि बदलतात आपलेच शब्द,\nकधी परिच्छेद, तर कधी पानंच बदलतात,\nरात्रभर आपल्याच पुस्तकांवर काम करत राहतात.\nमी शपथेवर सांगते, हो, नक्की असंच होत असेल\nनाही तर, कित्येक दिवसांनी, वर्षांनी\nनवीनच काही तरी वाचतोय असं कसं वाटतं,\nया कथेचा शेवट वेगळाच होता, या ओळी,\nहे शब्द यात कुठे होते\nहा प्रसंग तर यात नव्हता,\nहे आपल्याच लेखकाचं पुस्तक का,\nअसा संभ्रम वाचकाला कसा पडेल\n( म्युरिअल स्पार्कच्या मूळ कवितेचा संक्षिप्त भावानुवाद.)\nपुस्तकं वाचकांचं आणि स्वत:चंही भविष्य घडवतात आणि त्यात चर्चेने तडजोड होऊ शकते. काळातील बदलानुसार आपलं आणि कलेचं परस्परांशी असणारं नातं बदलू शकतं. एखाद्या पुस्तकाचं, लेखकाचं पुनर्वाचन करताना काळाचा, परिस्थितीचा संदर्भ बदलतो, आपल्या आकलनाची पातळी बदलते आणि मग आपल्याला त्याच पुस्तकाच्या वाचनातून काही वेगळं, आधी लक्षात न आलेलं, नव्यानेच समजत जातं. ही वस्तुस्थिती, गमतीदार कल्पनेच्या द्वारा या कवितेत म्युरिअल स्पार्क या स्कॉटिश लेखिकेनं व्यक्त केली आहे.\n१ फेब्रुवारी १९१८ रोजी जन्मलेल्या म्युरिअल स्पार्कचे जन्मशताब्दी वर्ष परवापासून सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने युरोपीय, विशेषत: ब्रिटिश, स्कॉटिश साहित्यजगतात तिच्या पुस्तकांचे पुनर्वाचन होत आहे. तिच्या वाचकांना तिच्या या कवितेची आठवण होणं अगदी साहजिक आहे.\nविसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील ब्रिटिश कादंबरीकारांपैकी पन्नास थोर कादंबरीकारांची एक यादी ‘द टाइम्स’ने २००८ साली प्रकाशित केली होती. सर्वेक्षणावर आधारलेल्या या यादीत म्युरिअल स्पार्कचे नाव आठव्या क्रमांकावर होते. अत्यंत टोकदार शैलीबद्दल आणि नावीन्यपूर्ण विषयांमुळे १९६० व १९७० च्या दशकांत तिचे नाव सर्वतोमुखी होते. केवळ युरोपच नव्हे, तर अमेरिकेतही तिच्या कादंबऱ्यांनी वाचकांवर मोहिनी घातली होती. तिच्या कादंबऱ्यांमधील वाक्ये, विशिष्ट शब्दप्रयोग हे समाजात सतत वापरले जाऊ लागले. त्यांना एक प्रतीकात्मकताच लाभली. ‘द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी’, ‘द पब्लिक इमेज’, ‘मेमेन्टो मोरी’ यांसारख्या तब्बल २२ कादंबऱ्या, अनेक कथा, कविता, समीक्षात्मक आणि चरित्रलेखन अशी विपुल लेखनसंपदा म्युरिअल स्पार्कच्या नावावर आहे\n१९६१ साली ‘आईकमन’ या जर्मन अधिकाऱ्यावर झालेला प्रसिद्ध खटला ऐकायला, ती जेरुसलेमला वार्ताहर म्हणून गेली खरी, पण वार्तापत्रांऐवजी तिनं ‘मॅन्डेलबॉम गेट’ ही कादंबरी लिहिली. कादंबरीत जेरुसलेमच्या इस्रायल आणि जॉर्डन नियंत्रित भागाचं, विभागलेल्या भूभागातील स्थितीचं जे वर्णन केलंय ते आजच्या वास्तवालाही लागू पडणारं आहे. जगभर चाललेल्या राज्याच्या, देशाच्या विभागणींचं चित्रण करणारी तिची ही कादंबरी आजही समकालीन वाटते.\nआज पन्नास वर्षांनंतरही तिची पुस्तकं वाचली जातात, त्यांची पुनर्मुद्रणं होतात. एखाद्या लेखकासाठी हा किती समाधानाचा भाग. म्युरिअलसारख्या लेखिकेला याचा अधिक आनंद कारण वाचकाला आनंद देणं हे आपलं ध्येय असं मानणाऱ्या म्युरिअलनं शालेय वयापासूनच लेखक होण्याचा निर्णय घेतला होता.\nएडिनबर्ग, स्कॉटलंड येथे जन्मलेल्या म्युरिअलचे वडील ज्यू धर्मीय व व्यवसायाने इंजिनीयर होते आणि आई संगीतशिक्षिका व प्रेस्बेटेरियन ख्रिश्चन संप्रदायाची अनुयायी होती. आईची आई मात्र ज्यू होती. ज्यू आणि ख्रिश्चन धर्म व त्यातील वेगवेगळ्या विचारसरणी यांमुळे लहानपणापासूनच म्युरिअलच्या मनात धर्मविचारांचा सतत संघर्ष चाले आणि त्याचा शेवट तिने वयाच्या तिशीनंतर रोमन कॅथलिक चर्चला शरण जाण्यात झाला. पुढे तिच्या मुलाने, चित्रकार रॉबिन स्पार्क याने आग्रहाने ज्यू धर्माचा श्रद्धापूर्वक स्वीकार केल्याने मायलेकात कडोविकडीची भांडणं होत राहिली आणि दोघांनी एकमेकांचं नाव टाकलं. या धर्मातराचं सावट तिच्या आयुष्यावर शेवटपर्यंत राहिलं, त्या छायेतून बाहेर पडणं तिला जमलं नाही.\nतिच्या कादंबऱ्यांतील अनेक नायिका या धर्मातरित अथवा अर्ध्या ज्यू, अर्ध्या ख्रिश्चन राहिल्या. मेरी मॅकार्थी या अमेरिकन लेखिकेप्रमाणेच म्युरिअल धर्मभावनेच्या गुंत्यात अडकलेली राहिली. आपल्याकडील साहित्यात धर्मभावनेची प्रेरणा आणि परिणाम ललित लेखनातून क्वचितच प्रतिबिंबित होताना दिसतो. त्यामुळे भारतीय मनाला या गोष्टी फारशा परिचयाच्या नाहीत.\nरोमन कॅथलिक चर्चने आपल्याला आश्रय दिला या कल्पनेने मनोमनी शांत झालेली म्युरिअल म्हणते, ‘रोमन कॅथलिक धर्म हाच मला सर्वात विवेकवादी धर्म वाटतो. आपल्या आयुष्यातल्या अनेक प्रश्नांमधून सुटका करून घेण्याचा मार्ग मला या धर्माने दाखवला.’ गंमत म्हणजे, तिचे मुक्त, बंडखोर विचार इथेही दिसतातच. धर्मातर १९५४ साली झाले तरी तिने त्यातील कर्मकांडाला कायमच विरोध केला, तोही उघडपणे. चर्चमध्ये जाणे अनिवार्य असल्याने ती जाई; पण तेथील प्रार्थनासभा संपल्यावर. तेथील दुय्यम-तिय्यम दर्जाची, तीच तीच प्रवचनं ऐकण्यात आपला वेळ घालवावा असं तिला वाटत नसे. मात्र आयुष्यातील या महत्त्वाच्या बदलाने आपण शांतपणे आपलं काम करू शकलो, असा तिचा दावा होता. स्त्रियांना आपल्यातील कलागुणांचा, क्षमतांचा साक्षात्कार उशिराच होतो आणि आपणही त्याला अपवाद नाही, असे ती म्हणते. १९५७ मध्ये, म्हणजे वयाच्या ३९ व्या वर्षी तिची पहिली कादंबरी ‘द कम्फर्टर्स’आणि १९६१ मध्ये ‘द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी’ प्रसिद्ध झाली.\nशाळेत जाणाऱ्या १० ते १२ या वयोगटातील, वयात येणाऱ्या मुली व त्यांची आयुष्ये इतरांपेक्षा वेगळी, सर्वात उठून दिसावीत असा प्रयत्न करणारी जीन ब्रॉडी ही शिक्षिका. पारंपरिक अध्यापन पद्धतीपेक्षा वेगळा मार्ग निवडत, प्रत्यक्ष जीवनाचा अभ्यास शिकवण्याचा आग्रह धरणारी मिस ब्रॉडी बिनधास्त, आत्मविश्वासपूर्ण, उत्फुल्ल अशी आहे. ‘संवेदनशील वयातील मुली माझ्या हाती सोपवा, मग पाहा मी त्यांची व्यक्तित्वं कशी घडवते ते’ असं आव्हान देणारी-घेणारी मिस ब्रॉडी व तिची कथा विलक्षण लोकप्रिय झाली. म्युरिअलच्या आत्मचरित्राचा एक तुकडाच तिनं इथे वापरला आहे. रेडिओ, दूरचित्रवाणी, नाटक व चित्रपट अशा सर्वच माध्यमांत या कादंबरीचं रूपांतर झालं आणि ती सारी रूपांतरेही समाजमानसावर प्रभाव गाजवणारी ठरली. प्रत्येकाच्या आयुष्यात बहराचा काळ येतोच आणि तो काही केवळ तारुण्यातच असतो असं नाही. तो कधीही येतो, पण तो आपल्याला ओळखता मात्र आला पाहिजे, असं म्युरिअल म्हणते. या कादंबरीवर निघालेल्या चित्रपटाला ऑस्कर मिळालं. या कादंबरीने म्युरिअल आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचली. त्याचा फायदा पुढच्या पुस्तकांनाही झाला. अनेक भाषांमध्ये तिच्या साहित्यकृती अनुवादित झाल्या.\n‘मेमेन्टो मोरी’ ही विकल वृद्धावस्था, त्यातील शारीरिक तसेच मानसिक बदल यांचे चित्रण करणारी कादंबरी. अनेकांना ही कादंबरी तिच्या साहित्यकृतींमधील सर्वोत्तम कृती वाटते. ‘लक्षात ठेव, तुला मरायचे आहे,’ या धमकीवजा वाक्याने सुरुवात होणारे निनावी फोन कॉल्स आणि त्यामुळे होणारी मानसिक अवस्था, त्यातील करुण नाटय़ यात तिने रंगवले आहे.\n१९५०च्या दशकातील इंग्रजी कादंबरीविश्वासाठी हा विषय आणि त्याची हाताळणी वेगळी होती. कधी निष्ठुरपणे आपल्या पात्रांचे दोष दाखवणे, कधी त्यांच्या स्वभावातील व परिस्थितीतील विसंगतींवर नेमकेपणाने बोट ठेवणे, तर कधी उपहासपूर्ण विनोदाच्या आश्रयाने परिस्थितीची जाणीव करून देणे असे विविध पर्याय वापरीत ती कथानक पुढे नेते.\nम्युरिअलच्या कादंबऱ्या या प्रत्येकी शंभर ते सव्वाशे पानांपेक्षा मोठय़ा नाहीत. जाडजूड इंग्रजी कथा-कादंबऱ्यांमध्ये वेगळेपण दाखवणाऱ्या ‘या कादंबऱ्या डाएटवर आहेत की काय’ अशी शंकाही एका समीक्षकाने घेतली’ अशी शंकाही एका समीक्षकाने घेतली अर्थात, म्युरिअलला त्याचे सोयरसुतक नव्हते; कारण तिने समीक्षकांना फारसं मनावर घेतलं नाही. ‘माफी मागायची नाही, पश्चात्ताप करायचा नाही आणि कुणाला स्पष्टीकरणं द्यायची नाहीत,’ असा तिचा खाक्या होता. मुलाखतकार, पत्रकार यांच्यापासून ती कायम दूर राहणंच पसंत करे. आपलं खासगीपण जपणं तिला मनापासून आवडे.\nवयाच्या १८ व्या वर्षी आपल्यापेक्षा १५ वर्षांनी मोठय़ा असणाऱ्या सिडने ओस्वाल्ड स्पार्क याच्याशी लग्न करून झिम्बाब्वेला गेलेल्या म्युरिअलला विसाव्या वर्षी मुलगा झाला; पण संसार पूर्णपणे अपयशी ठरला. पती हिंसक, मनोरुग्ण होता. त्याच्या नावाच्या आद्याक्षरांचा वापर करीत ती स्वत:चे वैवाहिक जीवन म्हणजे अलीकडच्या भाषेत एस.ओ.एस. (save our souls) आहे असे म्हणे. दुसरं महायुद्ध संपता संपता ती इंग्लंडला परत आली. मुलाला आई-वडिलांच्या ताब्यात देऊन स्वत: पेईंग गेस्ट म्हणून राहात, छोटय़ामोठय़ा नोकऱ्या करत दिवस कंठत होती. मुलाला या साऱ्याचा राग आला आणि त्याने आईशी उभा दावा धरला. तिने पाठवलेले पैसे नाकारण्यापासून तिच्यावर जाहीर आरोप करण्यापर्यंत त्याने केलेल्या साऱ्या गोष्टी तिने सहन केल्या, पण लेखन थांबवलं नाही.\nएकूणच तटस्थपणा, अलिप्तता हा तिच्या स्वभावाचा, लेखनाचा एक विशेष राहिला. आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून त्यातील मानवी व्यक्तिरेखांचे चित्रण तिने वास्तवपूर्ण केलंय. त्यांचे स्वभावदोष, वर्तनविसंगती, दांभिकपणा दाखवताना अनेकदा ती निष्ठुर, औपरोधिक होते. स्वत:च्या जीवनाबाबतही असाच अलिप्तपणा तिने जपला. म्हणूनच आत्मचरित्राला तिने नाव दिलंय- ‘Curriculum Vitae – CV’.. म्हणजे केवळ व्यक्तिगत परिचय. लोकांची अपेक्षा होती, की यात तरी तिच्याविषयी तिच्या मनात खोलवर असणारं काही बाहेर पडेल. त्या वेळी जॅकलिन केनेडी ओनॅसिस या ‘डबलडे’ या प्रकाशनात संपादक होत्या. त्यांनी आपणहून या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी एक लाख डॉलर्स देऊ केले होते; पण ते पुस्तक त्यांना मिळालं नाही आणि ‘बेस्टसेलर’ म्हणून आगाऊ नोंदणी झाली तरी प्रत्यक्ष पुस्तक वाचल्यावर लोकांचा अपेक्षाभंगच झाला. कारण त्यात तिनं आपलं मन उघड केलंही आणि केलं नाहीही. लोकांपुढे जाणं, जाहीरपणे बोलणं सतत टाळणाऱ्या म्युरिअलनं आत्मचरित्राच्या पहिल्या भागात, आपल्या आयुष्यातील केवळ ३९ वर्षांचं- आपली पहिली कादंबरी प्रकाशित होईपर्यंतचं- वर्णन केलं आहे.\nआयरिस मरडॉक, ग्रॅहॅम ग्रीन, एवलिन वॉ, डब्ल्यू. एच. ऑडेन यांच्यासारख्या कवी, कादंबरीकार, तत्त्वचिंतक यांच्याशी मैत्री असणारी म्युरिअल आपल्या लेखनकाळात स्वत:ला पूर्णपणे कोंडून घेतल्यासारखी राहात असे. तिचं लेखन बहुतांशी एकटाकी होई.\nमनात असं येतं की, शालेय जीवनातही उत्तम कवयित्री म्हणून पुरस्कार मिळवणारी, १९५० च्या सुमारास ‘पोएट्री रिव्ह्य़ू’ या नियतकालिकाची संपादिका, ‘पोएट्री सोसायटी’ची अध्यक्ष आणि मुख्य म्हणजे स्वत: उत्तम कविता लिहिणारी म्युरिअल इतकी अलिप्त कशी कविमन हे अधिक संवेदनशील असतं या समजाला छेदच दिला तिनं\nपरिस्थितीनं तिला स्कॉटलंड, झिम्बाब्वे, इंग्लंड, फ्रान्स, इटली अशा अनेक ठिकाणी फिरवलं. त्यामुळे आपण सगळीकडून हद्दपार होतोय, कुठेच रुजू शकत नाही, अशी काहीशी भावना झाल्यानं हा कोरडेपणा असेल तिला मांजरीची उपमा दिली जाते ती यातूनच. आपल्या जडणघडणीत कोणाचा फारसा वाटा नाही, असं मानत एकटेपणाला कवटाळणारी म्युरिअल ८८ व्या वर्षी इटलीतील आपल्या घरी मृत्यू पावली.\nआयुष्यभर स्वयंभूपणानं जगलेल्या, म्युरिअलनं आपलं स्पार्क हे नाव सार्थ केलं. ठिणगीसारखं तेजपूर्ण, प्रकाशमान, पण दाहकता नसलेलं तिचं लेखन, त्यातील व्यक्तिरेखा (आणि जीवनही) अनेकांना प्रेरणादायी ठरल्या. तीन वेळा बुकर पुरस्कारासाठीच्या लघुयादीत नामांकन मिळालेल्या म्युरिअलला इतर अनेक पुरस्कार मिळाले. पण त्याही बाबतीत ती समाधानी होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे, ही समधात वृत्ती तिच्या आकाशातल्या पित्यानं तिला दिली होती. त्यामुळे ना खंत ना खेद\nलेखक : म्युरिअल स्पार्क\nपृष्ठे : २२४, किंमत : सुमारे ५१५ रुपये (८ डॉलर)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=559&cat=VideoNews", "date_download": "2018-08-19T02:19:17Z", "digest": "sha1:P4BSWOEDD35MQUA6A7MKCAS55BQJFTQL", "length": 22347, "nlines": 62, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्री अनुकूल", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nधनगर समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्री अनुकूल\nमात्र, सरकारवर दबाव आणणे गरजेचे- जलसंधारण मंत्री राम शिंदे\nलातूर: राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल आहेत. पण, आईसुद्धा आपल्या मुलाला रडल्याशिवाय दूध पाजत नसते. ही बाब लक्षात घेऊन धनगर समाजबांधवांनी आरक्षण व समाजाच्या न्याय मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दुसऱ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी श्रीमती संगीता धायगुडे होत्या.\nलातूरच्या टाऊन हॉलच्या प्रांगणावर उभारण्यात आलेल्या महाराजा यशवंतराव होळकर साहित्य नगरीमध्ये धनगर साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी खा. डॉ. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंगतात्या शेंडगे, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष अभिमन्यू टकले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड. अण्णाराव पाटील, प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, प्राचार्य नागनाथराव मोटे, प्राचार्य डॉ. सुरेशराव वाघमारे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, संयोजक प्रा. सुभाष भिंगे, संमेलनाचे मावळते अध्यक्ष संजय सोनवणी, भाऊसाहेब हाके पाटील, संभाजी सूळ, समन्वयक संजय चोरमले, अमोल पांढरे, अशोक चिंचोले, बाळकृष्ण धायगुडे, श्रीरंग शेवाळे, मंचकराव डोणे, राजपाल भंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, राम मनोहर लोहिया, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचेही पूजन करण्यात आले.\nयावेळी आपले विचार व्यक्त करतांना जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून धनगर समाज साहित्य क्षेत्रांशी जोडला गेला असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या संमेलनाच्या माध्यमातून समाजाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याचा सफल प्रयत्न केला जाऊ शकतो. आपण सरकारच्या माध्यमातून समाजाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न निश्चित करू. राज्यातील विद्यमान सरकारच्या प्रयत्नांमुळेच आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासकीय स्तरांवर साजरी केली जात आहे. धनगर समाजाचे आरक्षण, सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा विषय कोणताही संघर्ष न करता सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपला समाज मागच्या ७० वर्षात आरक्षणापासून दूर राहिला आहे. बौद्धिक क्षमतेच्या बळावर हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. मात्र, समस्येच्या, प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जनतेचा समाज संघटनेचा किती दबाव आहे, हेही पाहिले जाते. आपल्या समाजायच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यास मुख्यमंत्री अनुकूल आहेत. परंतु त्यासाठी जनतेच्या रेट्याचीही आवश्यकता असते, हे समाजाचा मंत्री म्हणून मी आपणास सांगू इच्छितो, असेही राम शिंदे यांनी सांगितले. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सर्वमान्य निर्णय व्हावेत असे प्रगल्भ विचार मिळावेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nसंमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलताना ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांनी आपल्या मार्गदर्शनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, यशवंतराव होळकर यांनी तत्कालीन साहित्यिकांना आपले कर्तव्य समजून सर्वतोपरी सहकार्य केल्याच्या आठवणींना उजाळा दिला. आजघडीला शेतकऱ्यांच्या शेतात पाणी निर्माण करा, त्यांच्या कृषी मालाला चांगला भाव निश्चित करून द्या, शेतकरी आत्महत्या करणार नाही,असे सांगून पाण्याच्या क्षेत्रात सगळ्यात मोठे, महान कार्य अहिल्यादेवी होळकरांनी दूरदृष्टी ठेवून केले होते. साहित्यिकांना सहकार्य करण्याची परंपरा अहिल्यादेवी होळकर, यशवंतराव होळकर, शिवाजी महाराजांनीही कायम जोपासली. साहित्य कोण्या एका जाती, धर्मापुरते बांधील नसते. सकळ मानव समाजाच्या उत्कर्षाचे काम साहित्याच्या माध्यमातून साधले जाते. साहित्यिक, साहित्याला जाती - पातीचे बंधन नसत. जात हे स्वतःपुरती मर्यादित असते हे सांगून महानोर यांनी आपण साहित्यामुळेच सगळ्यांचे होऊ शकलो असे सांगितले.\nआपल्या मार्गदर्शनात ना. धों. महानोर यांनी लातुरात १९६८ साली पार पडलेल्या साहित्य संमेलनाची आठवण सांगितली. त्यावेळी लातूर नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून शिवराज पाटील चाकूरकर कार्यरत होते. त्याकाळी लातूरकरांकडून मिळालेल्या टाळ्या व पाठीवरील कौतुकाची थाप आपण अद्यापपर्यंत विसरू शकलो नसल्याचे त्यांनी नमूद केले. साहित्यिकांच्या दुनियेत अध्यक्षपदासाठी होणाऱ्या प्रकारांना आपला पूर्वीपासूनच ठाम विरोध राहिला आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेला खऱ्या अर्थाने समृद्धी मिळते अशा प्रकारच्या व्यासपिठावरून सर्वंकष चर्चा व्हायला हवी. मराठी साहित्याचे संवर्धन व्हायला हवे, असे सांगून महानोर यांनी या संमेलनाच्या सुरेख नियोजनाबद्दल संयोजकांचे कौतुक केले.\nसाहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष संजय सोनवणी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बिघडत चाललेल्या संस्कृतीला सुधारण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. धनगर समाजातही मोठ्या प्रमाणावर प्रतिभावंत कवी, साहित्यिक आहेत. पण ते विखुरले गेले आहेत. अशा संमेलनाच्या माध्यमातून ते एकत्रित येऊन समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम करू शकतात. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून वैचारिक शक्तीचे ऊर्जा केंद्र निर्माण होते. संमेलनाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वच घटकापर्यंत पोहचवला जाणारा विचार महत्वाचा आहे. या संमेलनाच्या माध्यमातून आपणास मिळणारी पुरस्काराची एक लाख रुपयांची रक्कम आपण धनगर समाज संदर्भ ग्रंथ डिजिटल स्वरूपात आणण्यासाठी खर्च करणार असल्याचे सांगून सोनवणी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे संगीता धायगुडे यांच्याकडे सुपूर्द केली. या साहित्य संमेलनाचे प्रास्तविक प्रा. सुभाष भिंगे यांनी केले. जयसिंगतात्या शेंडगे यांनी आपल्या मार्गदर्शनात साहित्य परिषदेच्या वतीने घेतले जाणारे हे दुसरेच साहित्य संमेलन आहे. भविष्यात या संमेलनाचा अश्व चौफेर उधळेल, असे त्यांनी सांगितले.\nस्वागताध्यक्ष अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांनी स्वागताध्यक्षपर विचार मांडले. यावेळी ना. धो. महानोर यांना कवी कालिदास जीवनगौरव पुरस्कार तर संजय सोनवणी यांना राजा हाल सातवाहन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये , शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे होते.\nसंमेलनात सौ. मीना निळकंठराव आग्रहारकर पाटील यांना शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल, प्रगती खांडेकर यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल, कु. संस्कृती गजेंद्र सोनटक्के हिला अबॅकस मध्ये जगात तिसरी आल्याबद्दल, भाऊसाहेब हाके पाटील यांना इस्रो या संस्थेत केलेल्या कार्याबद्दल, डॉ. आर.डी. शेंडगे, श्रीरंग शेवाळे यांना सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल तर बाळकृष्ण धायगुडे यांना नाट्यक्षेत्रातील कार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संजय चोरमले यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय समारोप संगीता धायगुडे यांनी केला. यावेळी संगीता धायगुडे यांच्या हुमान आत्मचरित्राच्या आठव्या आवृत्तीचे प्रकाशन महानोर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. धम्मपाल माशाळकर यांच्या लोकमाता अहिल्यादेवी, पत्रकार उज्वलकुमार माने यांच्या रणरागिणी अहिल्यादेवी या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील, माजी आमदार रमेश शेंडगे, अ‍ॅड. मनोहरराव गोमारे, माजी आमदार विजय मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/congress-offers-support-jds-karnataka-elections-116576", "date_download": "2018-08-19T01:49:55Z", "digest": "sha1:GCDTRDO6ENV2MSJP5A637IXE2D6EZRYP", "length": 12257, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress offers support to JDS in Karnataka Elections भाजपवर बुमरँग; काँग्रेसचा 'जेडीएस'ला बिनशर्त पाठिंबा | eSakal", "raw_content": "\nभाजपवर बुमरँग; काँग्रेसचा 'जेडीएस'ला बिनशर्त पाठिंबा\nमंगळवार, 15 मे 2018\nबंगळूर : भाजपचा चौफेर उधळलेला विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेसने आज (मंगळवार) धर्मनिरपेक्ष जनता दलास बिनशर्त पाठिंबा दिला. यामुळे कर्नाटकात सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. दुपारी चारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपकडे 104 जागांवर आघाडी होती. काँग्रेस 78, तर धर्मनिरपेक्ष जनता दल 37 जागांवर आघाडीवर होते. येथील 224 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 112 जागांची आवश्‍यकता असते.\nबंगळूर : भाजपचा चौफेर उधळलेला विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेसने आज (मंगळवार) धर्मनिरपेक्ष जनता दलास बिनशर्त पाठिंबा दिला. यामुळे कर्नाटकात सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. दुपारी चारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपकडे 104 जागांवर आघाडी होती. काँग्रेस 78, तर धर्मनिरपेक्ष जनता दल 37 जागांवर आघाडीवर होते. येथील 224 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 112 जागांची आवश्‍यकता असते.\nसर्वाधिक जागा जिंकल्यामुळे भाजप सहज सत्ता स्थापन करेल, अशी दुपारपर्यंतची स्थिती होती. पण काँग्रेसने वेगाने राजकीय डावपेच लढविले आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाला बिनशर्त पाठिंबा दिला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली. 'आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा देऊ केला आहे. त्यांनीही हा प्रस्ताव स्वीकारला आहे', असे आझाद यांनी सांगितले. या प्रस्तावानुसार, मुख्यमंत्री धर्मनिरपेक्ष जनता दलाचा असेल.\nया पार्श्‍वभूमीवर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने आज सायंकाळी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली आहे. या भेटीदरम्यान हे दोन्ही पक्ष सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्‍यता आहे.\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nमंगळवेढ्यात अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली\nमंगळवेढा (सोलापूर) : दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे दुःखद निधनाबद्दल शहरातील आठवडा बाजारातील भाजी मंडईत सर्वपक्षीय...\nपंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल...\nवाघवाडी फाट्यावर कंटेनरला ट्रकची धडक\nइस्लामपूर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाटा (ता.वाळवा) येथे धोकादायकरित्या लावलेल्या कंटेनरला आयशर ट्रकने मागून दिलेल्या धडकेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-airport-place-survey-57702", "date_download": "2018-08-19T02:12:37Z", "digest": "sha1:WXC2MRJHYY6PD7XGIPFBECUXI64CIOSD", "length": 12382, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news airport place survey विमानतळाच्या जागेचे पुन्हा सर्वेक्षण | eSakal", "raw_content": "\nविमानतळाच्या जागेचे पुन्हा सर्वेक्षण\nगुरुवार, 6 जुलै 2017\nतांत्रिक अडचणी आल्याने निर्णय; पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत दिल्लीत बैठक\nतांत्रिक अडचणी आल्याने निर्णय; पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत दिल्लीत बैठक\nपुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेचे पुन्हा एकदा तांत्रिक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल येत्या चार आठवड्यांत सादर करण्याचा निर्णय दिल्ली येथे बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर विमानतळाशी संबंधित सर्व घटकांची संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्याला मान्यता देण्याचे ठरविण्यात आले.\nनियोजित विमानतळासाठी राज्य सरकारने पुरंदर येथील जागा निश्‍चित केली आहे. त्याला राज्य सरकार, एअरपोर्ट ऍथॉरिटी आणि राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. मात्र, संरक्षण मंत्रालयाची मान्यता मिळालेली नाही. या संदर्भात दिल्ली येथे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह विमानतळ प्राधिकरण, एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया, संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.\nराव म्हणाले, \"\"पुरंदर येथील जागेसंदर्भात एअर स्पेस आणि अन्य काही तांत्रिक अडचणी संरक्षण मंत्रालयाने उपस्थित केल्या आहेत. त्या संदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याच्या सूचना संरक्षण राज्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, त्यासाठी एअरपोर्ट ऍथॉरिटीने तयारी दर्शविली आहे.''\nतांत्रिक सर्वेक्षण येत्या चार आठवड्यांत पूर्ण करण्यात येणार असून, त्याचा अहवाल संरक्षण मंत्रालयास सादर होईल. या महिन्याच्या अखेरीस अथवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन विमानतळास अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. या बैठकीला विमानतळाशी संबंधित सर्वच घटकांना बोलाविण्याचे ठरले आहे.\n- सौरभ राव, जिल्हाधिकारी\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://reliableacademy.com/en/mpsc/editorial/freedom-of-news-papers", "date_download": "2018-08-19T02:12:51Z", "digest": "sha1:RZCOTHIEF7QTTSMZ7M5KVIGXOA5CP7AS", "length": 139890, "nlines": 179, "source_domain": "reliableacademy.com", "title": "freedom of news papers", "raw_content": "\nप्रा. डॉ. बी. शेषाद्री\nवृत्तपत्रस्वातंत्र्याच्या क्रमवारीतील आपल्या देशाचा क्रमांक घसरला अशा ‘नकारात्मक’ वास्तवाकडे लक्ष न दिलेलेच बरे..\nगेल्या गुरुवारी जगभरात वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांपासून विविध राष्ट्रप्रमुखांपर्यंत अनेकांनी हे स्वातंत्र्य झिंदाबाद राहो अशी मनोकामना व्यक्त केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता. स्वतंत्र माध्यमांमुळेच लोकशाही भक्कम होते असे ते म्हणाले. ते नेहमीप्रमाणे खरेच बोलले. वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या जागतिक क्रमवारीत आपल्या देशाचा क्रमांक या वर्षी दोन अंकांनी घसरला. तो १३८व्या स्थानी आला म्हणून काय झाले पाकिस्तान तर आपल्याखालीच आहे. एका क्रमांकाने. आणि बांगलादेश पाकिस्तान तर आपल्याखालीच आहे. एका क्रमांकाने. आणि बांगलादेश तो १४६व्या क्रमांकावर आहे. तेव्हा आपण घसरलो म्हणून एवढे बिचकून जाण्याचे कारण नाही.\nपंतप्रधानांनी वृत्तपत्रस्वातंत्र्याची आवश्यकता व्यक्त करतानाच त्याचे रक्षण करण्यासाठी समाजमाध्यमांतील असंख्य व्यक्तींच्या भरीव योगदानाची भरभरून दखल घेतली. मोठीच गोष्ट ही. तिचेही स्वागत केले पाहिजे. अर्थात वृत्तपत्रस्वातंत्र्याबाबत बांधिलकी व्यक्त करणाऱ्यांत केवळ त्यांचाच समावेश होता असे नव्हे. पृथ्वीगोलावरील असे एकही राष्ट्र नाही, की ज्याच्या प्रमुखांचे याबाबत दुमत आहे.\nतेव्हा त्यांच्या संदेशांवर सर्वानीच संतोष व्यक्त केला पाहिजे. अशा प्रकारे समाधानी राहणे ही एक साधना आहे. ती ज्यांना साधते ते नेहमीच आनंदी राहू शकतात. तो आनंद महत्त्वाचा. मात्र त्याकरिता काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते, काही बाबी विसराव्या लागतात. उदाहरणार्थ वृत्तपत्रस्वातंत्र्य दिनाच्या तीनच दिवस आधी काबूलमध्ये झालेला बॉम्बहल्ला.\nअफगाणिस्तानसारख्या देशातील बॉम्बहल्ले, हत्या, तेथील धर्मप्रधान व्यवस्थेकडून नागरिकांवर घालण्यात आलेली बंधने, त्यांचे पालन न केल्यास देव, देश अन् धर्मासाठी लढत असलेल्या वीरांकडून केले जाणारे अत्याचार या गोष्टींकडे आपण एरवीही दुर्लक्षच करतो. एकदा देशात तालिबानसारख्या धर्मनिष्ठांची चलती असल्यानंतर अशा गोष्टी या स्वाभाविकच असतात.\nतेव्हा गेल्या सोमवारी तेथे झालेल्या बॉम्बहल्ल्याची फारशी दखल घेण्याची गरज नाही. आयसिस आणि तालिबान या दोन दहशतवादी संघटनांनी त्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनांचे वैशिष्टय़ हे की त्यांना विरोध करणाऱ्या अनेकांची महत्त्वाकांक्षा मात्र त्यांच्यासारखेच बनणे ही असते. तर अशा या संघटनांनी काबूलमध्ये ते दोन स्फोट घडवून आणले.\nपहिला स्फोट होताच त्याचे वार्ताकन करण्यासाठी तेथे तातडीने पत्रकार आणि वृत्तछायाचित्रकार धावले. त्यांच्या घोळक्यात, बहुधा छायाचित्रकाराच्या वेशात एक मानवी बॉम्ब घुसला. पुरेसे पत्रकार जमा झाल्याचे पाहून त्याने स्वत:स उडवून दिले. नऊ पत्रकार मारले गेले त्यात. त्याच दिवशी काबूलमध्ये अन्यत्र बीबीसीच्या एका पत्रकाराला गोळ्या घालून ठार मारण्यात आले.\nएका दिवशी एका शहरात दहा पत्रकारांची हत्या करण्यात आली. ही घटना आपल्याला विसरावीच लागेल. भारतात यंदा आतापर्यंत तीन पत्रकारांना ठार मारण्यात आले. गतवर्षी ही संख्या ११ होती. हे सारे आपण जसे कानाआड केले, तसेच याकडेही काणाडोळा करावा लागेल. अन्यथा त्यातून काही भलतेच प्रश्न निर्माण होतील. उदाहरणार्थ पत्रकारांना का मारण्यात येते वृत्तपत्रस्वातंत्र्य नको असते का त्या मारेकऱ्यांना\nतर ते तसे नाही. वृत्तपत्रस्वातंत्र्याला आपला, आपल्या नेत्यांचा, त्यांच्या संघटनांचा.. सर्वाचाच बिनशर्त पाठिंबा असतो. पण अट एकच असते, की वृत्तपत्रांनी या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेता कामा नये. त्यांनी नि:पक्षपाती आणि सकारात्मक असले पाहिजे. समाजाच्या हिताचे तेवढे सांगितले पाहिजे. योग्यच आहे ते. आपल्या मराठी पत्रकारितेपुरते बोलायचे झाल्यास, तत्कालीन सत्तेविरोधात ठाम उभे राहण्याची देदीप्यमान परंपरा आहे तिला. परंतु आजची पत्रे अगदीच परंपराहीन झाली आहेत. त्यातील काही पत्रे तशी रुळावर आणण्यात आली आहेत.\nपरंतु काहींनी अगदीच ताळतंत्र सोडलेले दिसते. लोकांचा पक्ष घेतानाच नि:पक्षपातीपणा जपणे हे त्यांना जमतच नाही. परिणामी ही पत्रे थेट व्यवस्थेच्या विरोधात उभी राहतात. त्या-त्या वेळी सत्तेवर जो असेल, त्याला प्रश्न विचारतात. वस्तुत: जेव्हा ‘आपले’ सरकार सत्तेवर असते, तेव्हा त्याला प्रश्न विचारायचे नसतात. प्रश्न विचारले तर त्याला नकारात्मकता म्हणतात.\nवृत्तपत्रांनी सतत सकारात्मकतेची लालीपावडर लावून सजले पाहिजे. सत्तेला आरसा दाखविणे याला काही सकारात्मकता म्हणत नाहीत. त्याला बकवास बातम्या पेरणे म्हणतात आणि ते पेरणाऱ्यांना वृत्तवारांगना. फार त्रास होतो लोकशाहीला याचा. फार काय, हिटलरलासुद्धा या बकवास बातम्यांचा त्रास सहन करावा लागला होता.\nआपल्या सरकारविरोधात नकारात्मक बातम्या देणाऱ्या पत्रांना त्याने छान नाव ठेवले होते – ‘ल्युगनप्रेस’. म्हणजे खोटे बोलणारी माध्यमे. ती सरकार वा व्यवस्था जे सांगत असते, त्याविषयी सातत्याने सवाल निर्माण करण्याचे काम करतात. परिणामी लोकमानसात नाना शंका-कुशंका निर्माण होतात. ज्या देशात सत्ताधीश आणि राष्ट्र यांतील द्वंद्व संपलेले असते, तेथे तर अशाने बिकटच परिस्थिती निर्माण होते. हे टाळायचे असेल, तर बकवास बातम्या आणि वृत्तवारांगना यांना संपवावेच लागते.\nकिमान त्यांना लेखनलकवा येईल अशी परिस्थिती निर्माण करावी लागते. त्यासाठी त्यांच्या अंगावर जल्पक अर्थात ट्रोल्सनामक शब्दमारेकरी सोडावे लागतात. असे केले, की ही पत्रे लगेच वृत्तपत्रस्वातंत्र्यावर घाला असा बकवा करू लागतात. परंतु वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्याकडे आपण लक्ष न दिलेलेच बरे. लक्ष दिले तर भलतेच प्रश्न पडू शकतात, की नकारात्मक खोटय़ा बातम्या म्हणजे काय\nत्याची साधी कसोटी आहे. आपला प्रिय विचार, नेता, पक्ष, संघटना, धर्म, जात, पंथ यांच्या विरोधात जे जे वृत्त प्रसिद्ध होते ते ते सारे ‘फेक’. नाण्याला असलेली दुसरी बाजू ‘फेक’. सरकारी सत्याच्या विरोधात जाते ते सारे ‘फेक’. एकदा का बकवास बातमी म्हणजे काय हे अशा रीतीने सुस्पष्ट झाले की मग वृत्तपत्रस्वातंत्र्याचा प्रश्नच कुठे उरतो अशी ‘बनावट वृत्ते’ देणारी माध्यमे स्वातंत्र्याची हक्कदार असूच शकत नाहीत.\nशासकीय वरवंटा, जल्पकांची शिवीगाळ, त्यानेही भागले नाही तर बंदुकीची गोळी हेच त्यांचे भागधेय उरते. काबूलमध्ये आयसिसच्या धर्मनिष्ठांनी आणि राष्ट्रवीरांनी तेच केले. त्यांनी पत्रकारांना संपविले. विरोधी विचार संपवून, आपल्या सत्याची प्रतिष्ठापना करण्याचा हाच उत्तम मार्ग. तो त्यांनी चोखाळला. तो सर्वत्र चोखाळला जातो. परंतु आपण त्याचा विचारही न करणे हेच उत्तम. विचार केल्यास प्रश्न पडू लागतील, की अशाने लोकांपर्यंत खरी माहिती कशी पोचेल\nपण लोकांनी माहितीची उठाठेव करावीच कशाला त्यांनी सरकारी व्यवस्थेवर विश्वासच ठेवायचा असतो. ‘वृत्तपत्रस्वातंत्र्याचे रक्षण करणारे’ समाजमाध्यमवीर त्यासाठीच नेमलेले असतातच. शिवाय सरकारी-नि:पक्षपाती माध्यमे असतातच. ती सकारात्मक बातम्या देतात. बकवास बातम्या छापणाऱ्यांविरुद्ध तुटून पडतात. सरकारच्या मांडीवर बसून असा स्वतंत्र बाणा जपणे हे काही सोपे नसते. सतीचे वाणच ते. तथ्यांचा, विवेकाचा, सभ्यतेचा, पत्रकारितेचा बळी देऊनच ही स्वातंत्र्यदेवता प्रसन्न करवून घेतलेली असते त्यांनी. एकदा ती प्रसन्न झाली, की मग मात्र प्रसाद-पंचामृताला तोटा नसतो. त्यात सामान्य नागरिकांचाही फायदाच असतो. त्यांना ‘आवश्यक’ आणि ‘बिन-फेक’ तेवढीच माहिती छान गाळून, चमकदार कागदात गुंडाळून मिळते. त्यांनी ती पचवावी आणि सकारात्मक ढेकर द्यावा.\nआज जगभरात अशीच ‘स्वतंत्र माध्यमे’ भलतीच वाढत आहेत. अशा वेळी वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या क्रमवारीतील आपल्या देशाचा क्रमांक घसरला, पत्रकारांचे खून पडले, काबूलसारख्या ठिकाणी स्फोटात पत्रकार मारले गेले.. या ‘नकारात्मक’ बातम्यांना खरोखरच काही अर्थ राहात नाही. सकारात्मक ढेकर देण्यात उलट त्याचा अडथळाच.\nस्थितप्रज्ञ धीरोदात्तपणा अंगी बाणवलेले वाडेकर अभिनिवेशविरहित, तरीही परिणामकारक ठरले.. ही सुसंस्कृततेची मूल्ये त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी ठरली..\nइंग्लंडच्या दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी गेलेल्या भारतीय संघासाठी सध्या पळता भुई थोडी झालेली आहे. मुळात अजूनही इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेट संघाला फारशा कसोटी मालिका जिंकता येत नाहीत. अशा चाचपडलेल्या स्थितीत आपला संघ असताना, इंग्लिश भूमीवर भारताला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारे कर्णधार अजित वाडेकर यांचे जाणे मन अधिकच खंतावणारे ठरते. वाडेकर यांचे जाणे हा इतरही अर्थानी युगान्त ठरतो. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, हे विधान हास्यास्पदच ठरविणारी सध्याची स्थिती.\n‘स्वॅगर’च्या नावाखाली भावनांचे उघडेवागडे प्रदर्शन मांडणे हे फॅशन स्टेटमेंट वगैरे बनले आहे. पण वाडेकर यांनी मात्र अंगभूत सभ्यता, शालीनता क्रिकेटमध्येही रुजवली. त्यांचे व्यक्तिमत्त्व क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर; क्रिकेटपटू, कर्णधार, व्यवस्थापक, निवड समिती अध्यक्ष अशा विविध रूपांमध्ये वावरत असताना आणि अगदी अखेपर्यंत तसेच राहिले. त्यांनी क्रिकेटला सामावून घेतले. अनेक जबाबदाऱ्या यथार्थ पार पाडल्या. पण क्रिकेटमुळे ते झाकोळले गेले नाहीत. क्रिकेट हेच सुख-दुख होऊन बसते आणि क्रिकेटला सोडू शकत नाहीत असे अनेक लहान-महान क्रिकेटपटू आपल्या आजूबाजूला वावरत असताना, वाडेकर यांनी मात्र एक सन्मान्य अलिप्तपणा जपला.\nयशाची चव चाखल्यानंतर असा अलिप्तपणा सोपा नसतो. १९६०च्या दशकात अजित वाडेकर एक क्रिकेटपटू आणि नंतर कर्णधार म्हणून उदयाला आले. १९६७च्या न्यूझीलंड दौऱ्यात मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशी पहिला विजय मिळवला, त्या वेळी त्या सामन्यात वाडेकरांनी शतक झळकावले. ते त्यांचे एकमेव शतक. म्हणजे परदेशी भूमीवरील पहिल्या विजयामध्ये वाडेकर यांचेही योगदान होतेच. पण ती त्यांची सर्वपरिचित ओळख नाही. ते घराघरांमध्ये पोहोचले ते भारतीय संघाने त्यांच्या नेतृत्वाखाली प्रथम वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये आणि नंतर इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवल्यानंतर. हे दोन्ही संघ त्या वेळी बलाढय़ होते आणि मायदेशी खेळत होते. त्यांच्या तुलनेत भारतीय खेळाडू हौशे-नवशेच गणले जात. बरेचसे सधन कुटुंबांची पाश्र्वभूमी असलेले देखणे क्रिकेटपटू, सामन्यातले काही तास (पण पूर्ण सामना नव्हे) मनोरंजन करीत आणि खुल्या दिलाने पराभवाला सामोरे जात, अशी भारतीय क्रिकेटपटूंची गोंडस प्रतिमा होती. तिला तडे देण्याची जबाबदारी भारतीय क्रिकेटपटूंची होती आणि पतौडीच्या संघाने ते थोडय़ाफार प्रमाणात करूनही दाखवले होते. पण न्यूझीलंडचा संघ म्हणजे इंग्लंड-वेस्ट इंडीज-ऑस्ट्रेलियाचा संघ नव्हता. त्यामुळे वाडेकरांच्या भारतीय संघाने इंग्लंड आणि वेस्ट इंडिज जिंकल्यानंतरच भारतीय क्रिकेटला जगात गांभीर्याने घेतले जाऊ लागले.\nवाडेकर यांची भारतीय संघाचे कर्णधार म्हणून ज्या वेळी तत्कालीन निवड समितीप्रमुख विजय र्मचट यांनी निवड केली, तेव्हा ते उत्तम फलंदाज होते. पण सर्वोत्कृष्ट नव्हते. मुंबईचे नेतृत्व उत्तम प्रकारे करायचे. मात्र त्यांच्याहीपेक्षा अधिक चांगले नेतृत्वगुण दाखवलेले कर्णधार (उदा. पतौडी) भारतीय क्रिकेटमध्ये खेळतच होते. शिवाय खुद्द र्मचट यांच्याच मते (याविषयी त्यांनी नंतर सांगितले) वाडेकर धावा जमवण्याच्या बाबतीत पुरेसे महत्त्वाकांक्षी नव्हते. र्मचट यांना भावला वाडेकर यांचा स्थितप्रज्ञ धीरोदात्तपणा. वाडेकर यांनी मैदानावर कधीच भावनांचे प्रदर्शन केले नाही.\nयशापयशाला ते सारख्याच स्थितप्रज्ञपणे सामोरे जायचे. कोणत्याही परिस्थितीत विचलित व्हायचे नाहीत. पतौडी यांच्याभोवती वलय होते. त्या वेळच्या भारतीय संघातील बहुतेक खेळाडूंवर त्यांचा पगडा होता. पतौडी यांनी न्यूझीलंड दौऱ्यात विजय मिळवून दिल्यानंतर त्यांच्या महत्त्वाकांक्षेला नवाबी वर्चस्ववादाची जोड मिळाली होती. त्यामुळे वाडेकर यांच्याविषयी त्यांचे मत फारसे चांगले नव्हते. वाडेकर यांनी सुसंस्कृतपणा दाखवत पतौडी यांच्याशी तरीही दोस्ती जमवण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी होऊ शकला नाही. पण त्यामुळे निष्कारण उदास न होता वाडेकर यांनी वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दौऱ्यांवर लक्ष केंद्रित केले. भारतीय संघात त्या वेळी मोठय़ा प्रमाणावर गटबाजी होती. अनेक चांगले खेळाडू होते. तरी एक संघ म्हणून कुणीही एकत्रपणे चांगले खेळून दाखवत नव्हते. वाडेकर यांनी पतौडींचे खास मित्र एम. एल. जयसिंहा यांना उपकर्णधार बनवले. दिलीप सरदेसाई यांना र्मचट यांचा विरोध डावलून आग्रहाने दोन्ही दौऱ्यांवर नेले. सुनील गावस्करांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. वाडेकर यांच्या नावावर नशीबवान कर्णधार असा शिक्का मारला जातो. मात्र त्यांनी केलेली संघनिवड कल्पक आणि वेगळी होती. वैयक्तिक गुणवत्तेपेक्षा त्यांची पसंती उपयुक्ततेला होती. यातूनच त्यांनी इरापल्ली प्रसन्ना यांच्याऐवजी त्यांनी भागवत चंद्रशेखर यांच्यावर अधिक विश्वास दाखवला. इंग्लंडमधील ओव्हल कसोटीतील निर्णायक विजयात चंद्रशेखर यांचे मोलाचे योगदान राहिले. सलीम दुर्राणी, अब्बास अली बेग, फारुख इंजिनीयर यांना त्यांनी वेगवेगळ्या सामन्यांमध्ये संधी दिली आणि त्यांचे बहुतेक निर्णय यशस्वी ठरले. ‘नशीबवान कर्णधारा’ची ही लक्षणे नव्हेत एकदा इंग्लंड दौऱ्यात एका सामन्याच्या आधी भारतीय संघाला एका अत्यंत सुमार हॉटेलात उतरवण्यात आले. त्याविरुद्ध वाडेकर आणि तत्कालीन व्यवस्थापक हेमू अधिकारी यांनी आवाज उठवला आणि अधिक चांगल्या हॉटेलात भारतीय संघाची रवानगी झाली एकदा इंग्लंड दौऱ्यात एका सामन्याच्या आधी भारतीय संघाला एका अत्यंत सुमार हॉटेलात उतरवण्यात आले. त्याविरुद्ध वाडेकर आणि तत्कालीन व्यवस्थापक हेमू अधिकारी यांनी आवाज उठवला आणि अधिक चांगल्या हॉटेलात भारतीय संघाची रवानगी झाली फार थोडय़ा भारतीय कर्णधारांनी अशा प्रकारचा खमकेपणा त्यापूर्वी दाखवला होता.\nएक फलंदाज म्हणून वाडेकर डावखुरे होते आणि शैलीदार, आक्रमक खेळायचे. त्यांची आकडेवारी चांगली असली, तरी असामान्य नाही. कसोटीमध्ये एकापेक्षा अधिक शतके झळकवण्याची त्यांची योग्यता होती. कर्णधारपदाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांचा धावांचा ओघ आटला असे सांगितले जाते. पण सभ्य, सुसंस्कृत, शालीन असले, तरी वाडेकर एक चिवट, कणखर फलंदाज होते. वेस्ली हॉल, जॉन स्नो, चार्ली ग्रिफिथ यांच्यासमोर उभे राहून, अनेकदा उसळत्या चेंडूचा मारा सहन करत त्यांनी प्रतिहल्ले चढवलेले आहेत.\nपण वाडेकरांचे विश्लेषण क्रिकेटच्या पलीकडे जाऊन करावे लागेल. वाडेकर हे मध्यमवर्गीय, सुसंस्कृत मराठी ‘आयकॉन’ होते. शाळेत कधी क्रिकेट खेळले नाहीत. कारण चांगले शिकून कारकीर्द बनवण्याच्या मानसिकतेचा पगडा त्यांच्या घरावरही होता. एका परीक्षेत चांगले गुण मिळाल्याबद्दल बक्षीस म्हणून वाडेकरांच्या हातात पहिल्यांदा बॅट दिली गेली. क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द घडण्यास सुरुवात झाल्यानंतरही बँकिंगसारखी सुरक्षित नोकरी त्यांनी पत्करली. मूल्यांवर विश्वास होता, त्यातून आत्मविश्वासाला बळ मिळाले. त्यामुळेच पूर्वीचे अनेक बडे बडे कर्णधार करू शकले नाहीत, अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली. महत्त्वाकांक्षेच्या राक्षसाने कधी त्यांच्यावर गारूड केले नाही. याच मूल्याधिष्ठित आणि अभिमानी मानसिकतेतून सुनील गावस्कर उदयाला आले. सचिन तेंडुलकर जन्माला आला. मुंबई क्रिकेटला ‘खडूस’ म्हणून हिणवणाऱ्यांना हे गुण कळलेच नाहीत. प्राप्त परिस्थितीत हे गुण यशस्वितेची शाश्वती देऊ शकत नाहीत, असे कॉर्पोरेटीकरणाची झिंग चढलेले विद्वान छातीठोकपणे सांगतात.\nवाडेकर यांनी कधी त्यांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला नाही. सुनील गावस्कर आघाडीवीर म्हणून फलंदाजीस जाताना ‘सी यू स्किपर’ या शब्दांत वाडेकरांचा निरोप घेत. ‘नॉट फॉर अ लाँग टाइम’ असे त्यावर वाडेकर बजावत. आपल्या हाताखालील खेळाडूंनी काय करावे, याचा हा खास वाडेकरी शैलीतला सल्ला. नेमका आणि अभिनिवेशविरहित, तरीही परिणामकारक नेमके हेच गुण गाण्यात असलेल्या हिराबाई बडोदेकरांनी जसा महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय महिलेला रंगमंच मिळवून दिला, तसे वाडेकरांनी सुशिक्षित मध्यमवर्गीय मराठी तरुणांना अव्वल क्रिकेटचे मैदान मिळवून दिले. वाडेकरांचा हा वारसा नाकारता येणारा नाही.\nसमाजाकडे तटस्थ दृष्टिकोनातून बघून आरसा दाखवण्याचे काम कलाकार, साहित्यिक नेहमीच करीत असतात, पण ते समजून घेण्याची सहनशक्ती समाजाकडे असणेही आवश्यक असते, जी अलीकडच्या काळात कमी होत चालली आहे. केरळमधील कवी चेम्मनम चाको यांनी त्यांच्या कवितांतून अशाच पद्धतीने तेथील समाजातील अनिष्ट रूढी, परंपरांवर टीका केली होती. त्यांच्या निधनाने एक सर्जनशील मार्गदर्शक गमावला आहे.\n७ मार्च १९२६ रोजी कोट्टायम जिल्ह्य़ात मुलाकुलम या वैकोमजवळच्या गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पमबाकुडा सरकारी शाळा, पिरावोम माध्यमिक शाळा, अलुवा यू. सी. स्कूल, तिरुअनंतपूरम युनिव्हर्सिटी कॉलेज येथे त्यांचे शिक्षण झाले. शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांच्या घरात कुणीच लेखनाकडे वळलेले नव्हते, अशा परिस्थितीत ते लेखणी हाती घेऊन सरस्वतीचे उपासक बनले. सात भावंडांपैकी ते सहावे.\nघरातल्या लोकांना तर त्यांनी शेतात काम करावे असे वाटत होते, पण त्यांनी पुस्तकांची वाट धरली. शेतातले काम टाळण्यासाठी ते पुस्तके वाचण्याचा बहाणा करीत असत. लहानपणापासून त्यांचे प्रचंड वाचन होते. पिरावोम येथील शाळेत जाताना त्यांना भाताच्या शेतातून वाट काढत जावे लागे. त्या वेळी स्वातंत्र्यलढा सुरू होताच त्यात त्यांनी उडी घेतली नसती तरच नवल\nस्वातंत्र्याच्या प्रेरणेतूनच त्यांनी ‘प्रवचनम’ ही पहिली कविता लिहिली. त्यानंतर त्यांचा ‘विलाम्बरम’ हा काव्यसंग्रह १९४७ मध्ये प्रसिद्ध झाला. शाळा व कॉलेजात त्यांनी मल्याळम भाषा शिकवण्याचे काम केले. केरळ विद्यापीठाचा शब्दकोश विभाग व प्रकाशन विभागात त्यांनी नोकरी केली. १९८६ मध्ये ते निवृत्त झाले. केरळ साहित्यात कवितेतून विनोद व टीकात्मकता या दोन्ही गोष्टी साध्य करणाऱ्या कुंजन नंबियार यांच्याही ते एक पाऊल पुढे होते. विशेष म्हणजे त्यांनी मुलांसाठीही कथा-कविता लिहिल्या होत्या. ‘नेल्लू’ या काव्याने त्यांचे नाव झाले. तो काळ होता १९६७ मधला. त्या वेळी राज्यात दुष्काळ पडलेला असताना लोक रबरासारखी नगदी पिके घेत होते. त्यामुळे लोकांना पुढे गहू व इतर धान्यांसाठी रेशन दुकानांवर अवलंबून राहण्याची वेळ आली, तो या कवितेचा विषय बनला. त्यांच्या त्या काव्याला अशी सामाजिक पाश्र्वभूमी होती. त्यांच्या कवितांची भाषांतरे इंग्रजीत करण्यात आली. ती भारतीय कवितांच्या ऑक्सफर्ड संग्रहात समाविष्ट आहेत. केरळ साहित्य अकादमी व केरळ चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे ते सदस्य होते. १९७७ मध्ये त्यांच्या राजपथ काव्यसंग्रहास केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, तर २००६ मध्ये त्यांना केरळ साहित्य परिषदेने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.\nकुंजन नंबियार पुरस्कार, महाकवी उल्लूर पुरस्कार, कुरुप्पन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. लेखनातून केरळच्या समाजजीवनावर परखड भाष्य त्यांनी केले, जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रास स्पर्श करणारे असेच त्यांचे लेखन होते. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील कवी व सामाजिक घडामोडींचा सर्जनशील भाष्यकार आपण गमावला आहे.\nसनदी अधिकाऱ्यांबद्दल, राजनैतिक अधिकाऱ्यांबद्दल सामान्यांचे काही अपेक्षावजा समज असतात. ‘आयएएस’ या सेवेतील माणसाने प्रधान सचिवपदी जाणे, ही कारकीर्दीची परमावधी समजली जाते किंवा ‘इंडियन फॉरेन सव्‍‌र्हिस’- आयएफएस- मधील व्यक्तीने अमेरिकेत किंवा संयुक्त राष्ट्रांत काम करणे, हे कारकीर्दीची शान मानले जाते. प्रत्यक्षात या साऱ्या सनदी सेवा स्वत:च्या कारकीर्दीसाठी नसून देशसेवेसाठी असतात. त्यामुळेच ‘आयएएस’मधले एखादे महापालिका आयुक्तही लक्षात राहील असा बदल घडवून लोकांचा दुवा घेतात, आठवणीत राहतात.\nऐन नेहरूकाळात, देश स्वतंत्र्य झाला त्यास उणीपुरी तीन-चार वर्षेच झाली असताना ‘आयएफएस’मध्ये जाऊन राजनैतिक अधिकारी झालेले थॉमस अब्राहम हे श्रीलंकेतील कामासाठी- भारत आणि भारतीय वंशाच्या लोकांचे जे हितरक्षण त्यांनी केले त्यासाठी- नेहमी स्मरणात राहतील. राजदूत (श्रीलंका हा राष्ट्रकुल देश, म्हणून तेथील भारतीय ‘उच्चायुक्त’) पदावरून निवृत्त झालेल्या थॉमस अब्राहम यांचे रविवारी, वयाच्या ९१ व्या वर्षी केरळमधील कडापरा या त्यांच्या मूळ गावी निधन झाले.\n‘जगण्यासाठी, पोटासाठी भारतातून १०० वर्षांपूर्वी श्रीलंकेत आलेल्या तमिळींना एवढय़ा-तेवढय़ा कारणावरून बेकायदा रहिवासी ठरवले जाते. हे प्रकार नेहरू असताना घडत नव्हते.\nशास्त्रीजींनी १९६४ साली सिरिमाओ भंडारनायकेंशी केलेल्या परतपाठवणी कराराचा गैरफायदा श्रीलंका घेते आहे. असे होऊ नये, तमिळींना श्रीलंकेतच- त्यांच्या कर्मभूमीत- राहता यावे, यासाठी या कराराचा गाभा समजून घेण्याची गरज आहे’ असे म्हणणे अब्राहम यांनी १९७८ ते ८२ या काळात प्रथम मोरारजी आणि नंतर इंदिरा गांधींपुढे मांडले, तमिळींची परतपाठवणी ‘नैसर्गिक’ होत नसून त्यामागे वांशिक दुस्वास हेही कारण असू शकते हेही ओळखले आणि १९६४च्या कराराचा योग्य अर्थ तत्कालीन श्रीलंकन सत्ताधाऱ्यांना मान्य करावयास लावला. पुढे तमिळ-प्रश्न पेटला, ही निराळी गोष्ट. पण हिंसाचाराआधीच तमिळींना ‘बाहेरचे’ आणि ‘घुसखोर’ ठरवून, सुरक्षेची मोघम कारणे देऊन जो अन्याय होत होता, त्याचे निराकरण अब्राहम यांच्या कार्यनिष्ठेमुळे झाले.\nबर्न (स्वित्र्झलड) येथे तसेच पूर्व युरोपातही काही काळ काम केलेल्या अब्राहम यांना, दक्षिण आणि आग्नेय आशियातच खरा रस होता. त्या देशांच्या इतिहासात त्यांना, त्यांच्या इतिहासकार पत्नी मीरा यांच्याप्रमाणेच, रस होता. भेटलेल्या व्यक्तींवर त्यांची सहज छाप पडे, म्हणूनच सिंगापूरचे ली क्वान यू किंवा पी. एन. हक्सर यांच्या आत्मचरित्रांतही थॉमस अब्राहम यांचे उल्लेख आढळतात.\nजगातील जुनी लोकशाही असलेल्या देशांपैकी एक असलेल्या अमेरिकेत सध्या ट्रम्प प्रशासनाची सत्ता आहे, पण अध्यक्षपदाचे एक वर्ष उलटून गेल्यानंतर ट्रम्प यांची लहरी वक्तव्ये व तशीच धोरणे यांचा फायदा घेण्याची पुरेपूर संधी आज सत्तेबाहेर असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाला आहे. या अतिशय मोक्याच्या वेळी डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक सीमा नंदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय समितीचे उपाध्यक्षपदही त्यांनी यापूर्वी सांभाळले आहे. डेमोक्रॅ टिक पक्षाच्या अत्यंत बुद्धिमान पदाधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. आता डेमोक्रॅटिक पक्षांच्या दैनंदिन कारभाराचे सूत्रसंचालन त्या करणार आहेत.\nडेमोक्रॅटिक पक्ष व रिपब्लिकन पक्ष यांच्या विचारसरणीत मुळात फरक आहे. त्यातूनच दोन्ही राजवटीतील फरक आपण अनुभवतो आहोत. या काळात मूल्याधिष्ठित राजकारण करण्याची हमी नंदा यांनी दिली आहे. विविध पाश्र्वभूमीच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची समावेशक भूमिका त्यांनी मांडली आहे. नंदा यांचे बालपण कनेक्टिकट येथे गेले. त्यांचे आईवडील दंतरोगतज्ज्ञ आहेत. बोस्टन लॉ स्कूल व ब्राऊन विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. यापूर्वीही त्यांनी ‘लीडरशिप कॉन्फरन्स ऑन सिव्हिल अ‍ॅण्ड ह्य़ूमन राइट्स’ या संस्थेच्या कार्यकारी उपाध्यक्ष व मुख्य संचालन अधिकारी म्हणून काम केले आहे.\nनागरी हक्क वकील म्हणून ‘अनफेअर एम्प्लॉयमेंट प्रॅक्टिसेस’ विभागात त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय कामगार संबंध मंडळातही वकील म्हणून काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. आता डेमोक्रॅटिक पक्षाचे आधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेस ओकॉनेल यांची जागा त्या घेत आहेत. मॅसॅच्युसेट्स बार असोसिएशन या प्रतिष्ठेच्या संस्थेत त्या सदस्य असून अनेक ना नफा संस्थांच्या संचालक मंडळावर त्यांनी काम केले.\n‘आम्ही अमेरिकेचा हरवलेला आत्मा परत मिळवण्यासाठी लढत आहोत, लोकशाही व संधी याचा पुनशरेध घेण्याची आमची तयारी आहे,’ असे त्या सांगतात. त्यासाठी डेमोक्रॅटिक पक्ष पुन्हा सत्तेवर येणे हाच एक उपाय आहे व त्यासाठीच हे पद स्वीकारल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यासाठी पन्नास राज्यांतील पाच कोटी मतदारांना ‘आय विल व्होट’ या मोहिमेद्वारे जागे करण्यात येणार आहे. त्यांना ट्रम्प प्रशासनाने सर्वच आघाडय़ांवर केलेल्या बेदरकारपणाची जाणीव करून दिली जाणार आहे, त्यात सीमा नंदा पक्षाचे संघटन कसे उभे करतात व त्याचा प्रत्यक्ष कसा वापर करतात याची उत्सुकता सर्वानाच आहे.\nसूर्यसूक्त-पार्कर हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने झेपावले\nसौरवादळांचे भाकीत वर्तवणे ‘नासा’च्या सौरमोहिमेमुळे शक्य होईल; त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते आजवर असाध्य वाटलेल्या ध्येयाच्या सिद्धीसाठी पाऊल टाकणे..\nप्रगती म्हणजे काय याची काहीही कल्पना नसलेल्या, कंदमुळे खाऊन जगणाऱ्या आदिम अवस्थेतील मानवाने जेव्हा पहिल्या सकाळी पूर्वेकडच्या आकाशात तो तांबडालाल गोळा पाहिला तेव्हा देवत्वाच्या कल्पनेचाही जन्म झाला. देवदैत्यादी भावनांचे वाटे करणे त्या काळी सोपे असावे. जे जे आपल्या जिवावर उठणारे ते ते दैत्यकारी आणि जे तसे नाही आणि आपल्या आवाक्यातही नाही ते दैवी अशी त्याची सोपी मांडणी झाली असणार. अफाट आकाराचे डोंगर, त्यात घुमणारा आणि झाडेमुळे हलवणारा वारा, धबाबा लोटणाऱ्या धारांतून वाहणारे पाणी आणि अग्नीस अंगी वागवणारा सूर्य हे आपोआप देव बनले. ते आवाक्यातले नव्हते. पण अपायकारीही नव्हते. त्यानंतरच्या लाखो वर्षांत प्रगतीच्या पुलांखालून बरेच पाणी वाहून गेले. पण अर्धवैज्ञानिक समाजातील सूर्याविषयीची देवत्वाची भावना काही गेली नाही. सूर्यास अघ्र्य देणे त्यातून आले आणि सूर्यनमस्कारदेखील त्याविषयीच्या देवत्वभावनेतूनच जन्मास आला. वास्तविक या विश्वाच्या पसाऱ्यात अन्य अनेक ताऱ्यांसारखाच एक सूर्य. आपल्यापासून त्यातल्या त्यात जवळ. म्हणजे साधारण १४,९०,००००० किलोमीटर अंतरावर असलेला.\nवास्तविक काहींच्या मते या सूर्यापेक्षादेखील अधिक तेजस्वी आणि प्रकाशमान तारे या अवकाशात आहेत. फक्त आपणापासून ते त्याहूनही लांब असल्याने ते दिसत नाहीत, इतकेच. म्हणून देखल्या देवा दंडवत या युक्तीप्रमाणे जो समोर दिसतो त्या सूर्यालाच आपण देव मानत राहिलो. हे असे कोणास देवत्व देणे म्हणजे स्वत:च्या मर्यादांसमोर मान तुकवणे. हे अशक्तपणाचे लक्षण. भावनेपेक्षा बुद्धीवर विसंबून राहणाऱ्यांना हे अशक्तपण मंजूर नाही. भावनाधिष्ठित समाज सूर्यनमस्कार आदींत षोडशोपचारे रममाण होत असताना बुद्धीवर विश्वास असलेले मात्र ज्यास सामान्यजन देव मानतात त्याच्या कथित देवत्वालाच स्पर्श करू पाहतात. अमेरिकेच्या नॅशनल एअरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस सेंटर, म्हणजे नासा, या संस्थेचे अवकाशात झेपावलेले पार्कर हे सूर्ययान हा असाच एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न. त्या कथित देवत्वास स्पर्शू पाहणारा.\nअमेरिकेच्या केप कॅनव्हेराल येथील अवकाश प्रक्षेपण तळावरून ही सूर्यमोहीम सुरू होऊन जेमतेम २४ तास उलटले असतील. प्रचंड क्षमतेच्या डेल्टा प्रक्षेपकातून पार्कर हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने झेपावले. नासाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या अवकाशयानास व्यक्तीचे नाव देण्यात आले असून हे अवकाशयान उड्डाण पाहण्यासाठी ९४ वर्षांचे डॉ. युजीन पार्कर यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. हे असे करण्यामागील खास कारण म्हणजे मुळात सूर्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी असे अवकाशयान पाठवण्याची कल्पना डॉ. पार्कर यांची. ती त्यांनी साठ वर्षांपूर्वी पहिल्यांदा मांडली तेव्हा ती फेटाळली गेली. एकदा नव्हे तर दोनदा. सूर्याच्या पृष्ठभागावरून वातावरणात विविध झोत सोडले जातात आणि त्याचा पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होत असतो, त्यामुळे त्याचा अभ्यास व्हायला हवा, असे या डॉ. पार्कर यांचे म्हणणे. परंतु तसे म्हणणे मांडणारा त्यांचा प्रबंध त्या वेळी नाकारला गेला. हे असे काही नाही, असे त्या वेळच्या ढुढ्ढाचार्यानी पार्कर यांना सुनावले. परंतु पार्कर निराश झाले नाहीत. त्यांचा स्वत:च्या अभ्यासावर विश्वास होता. त्यास पाठिंबा मिळाला सुब्रमणियन चंद्रशेखर या खगोलीभौतिक शास्त्रज्ञाचा. चंद्रशेखर हे नासातील प्रतिष्ठित शास्त्रज्ञ. नासाच्या संपादकमंडळातही त्यांचा समावेश होता.\nडॉ. पार्कर यांचा प्रबंध मूल्यमापनासाठी चंद्रशेखर यांच्यासमोर आला असता त्यांनी त्यातील सिद्धांत पूर्णपणे रास्त ठरवला आणि या अशा संशोधनास पाठिंबाच दिला. त्या वेळी सुरू झालेल्या प्रक्रियेची परिणती म्हणजे ही सूर्यमोहीम. त्या वेळी चंद्रशेखर हे जर डॉ. पार्कर यांच्या पाठीमागे उभे राहिले नसते तर कदाचित असा प्रयत्न त्या वेळी सोडून दिला गेला असता. मात्र तसे झाले नाही. पुढे चंद्रशेखर यांनाही त्यांच्या संशोधनासाठी नोबेल मिळाले आणि अमेरिकेच्या एका अवकाशतळास त्यांचे नाव देऊन गौरवले गेले. त्यानंतर एखाद्या व्यक्तीचे नाव दिलेली ही दुसरी मोहीम.\nतीमधील पार्कर हा उपग्रह आतापर्यंत कधीही न घडलेली गोष्ट करेल. तो सूर्याच्या अत्यंत जवळ जाईल. आजपासून १२ आठवडय़ांनी पार्करची सूर्याशी पहिली लगट झालेली असेल. हे त्याचे सूर्याच्या अत्यंत जवळ जाणे किती अंतरावरचे असेल या दोघांतील अंतर अवघे ६१ लाख किलोमीटर इतके असेल. या इतक्या महाप्रचंड अंतरास जवळ येणे म्हणावे का, हा प्रश्न काहींना पडेल. परंतु सूर्याच्या इतक्या सन्निध जाण्याचा हा विक्रम असेल. कारण याआधी सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ गेलेले यान चार कोटी ३० लाख किलोमीटर अंतरावरच थांबले होते. त्या तुलनेत ६१ लाख किलोमीटर म्हणजे तसे जवळच. सूर्याच्या इतक्या जवळ जाऊ पाहणारे हे यान जळून खाक होऊ नये म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.\nहजारो अंश सेल्सिअस तपमानातही ते तगून राहील असा विश्वास नासाला आहे. पुढील सात वर्षांत हे पार्कर यान सूर्याच्या इतक्या जवळ २२ वेळा जाईल. या काळात त्याचा अवकाशभ्रमणाचा वेग हा काही काळ सहा लाख ९० हजार किमी प्रति तास इतका कल्पनातीत असणार आहे. कोणत्याही मानवनिर्मित वाहनाने गाठलेला हा सर्वाधिक वेग असेल. पृथ्वीवर इतक्या वेगाने या यानास मार्गक्रमण करता आले तर न्यूयॉर्क ते टोकिओ या पृथ्वीच्या दोन टोकाच्या शहरांतील अंतर पार करावयास त्याला एका मिनिटापेक्षाही कमी वेळ लागेल. हे असे अचाट धाडस करणारी अमेरिका एकटी नाही.\nपाठोपाठ युरोपीय देशांचे सोलर नावाचे असेच यान अवकाशात झेपावणार असून त्याच्या आवश्यक त्या चाचण्या लंडन येथील प्रयोगशाळेत सुरू झाल्या आहेत. त्या दोन वर्षे चालतील. युरोपीय देशांची संयुक्त मोहीम असलेल्या या प्रकल्पात याननिर्मितीची जबाबदारी एअरबस कंपनीने उचलली आहे. तथापि हे युरोपीय यान अमेरिकेच्या पार्करइतके सूर्याजवळ जाणार नाही. ते साधारण चार कोटी किलोमीटरवरून सूर्यावर नजर ठेवून स्थिर होईल. परंतु त्याचे संशोधन अमेरिकी पार्करला पूरकच असेल. पार्कर सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ जाईल तर सोलर ते त्याचे जवळ जाणे कॅमेऱ्यात टिपेल. तसेच सूर्याच्या पृष्ठभागाची जास्तीत जास्त निरीक्षणे पार्कर नोंदवेल तर सोलर या सगळ्याची छायाचित्रे टिपत राहील. नासाच्या या मोहिमेसाठी तब्बल १५० कोटी डॉलर हा किमान खर्च अपेक्षित असून यातून सूर्याविषयी अमूल्य माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. सौरवादळे हा एक चक्रावून टाकणारा प्रकार असून त्यामुळे पृथ्वीवर दळणवळण आदींत व्यत्यय येतो. या सौरवादळांची माहिती उपलब्ध झाल्यास या सौरवादळांचे भाकीत वर्तवणे शक्य होईल.\nत्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते आतापर्यंत असाध्य वाटलेल्या ध्येयाच्या सिद्धीसाठी पाऊल टाकणे. कालचे असाध्य उद्या सहजसाध्य होत असते. गरज असते ती त्यासाठी विज्ञाननिष्ठा जपण्याची आणि असा विज्ञानाधिष्ठित समाज घडवण्याची. ते झाले नाही; तर आहेच आपले कोणाची तरी सावली कोणावर तरी पडते म्हणून होणाऱ्या ग्रहणांत शुभाशुभ आणि शिवाशिवीची परंपरा पाळणे. अशा वातावरणात सूर्यसूक्ताची खरी साधना होते नासासारख्या संस्थांतूनच. त्यातून काही शिकणे हीच आपल्यासाठी खरी सूर्यपूजा असेल.\nप्रा. डॉ. बी. शेषाद्री\nविद्यापीठीय क्षेत्रात कारकीर्द करत असताना अनेक जण समाजाकडे पाहात नाहीत, समाजाच्या उपयोगी पडत नाहीत, म्हणून तर ‘हस्तिदंती मनोऱ्या’त राहिल्याचा आरोप त्यांच्यावर होतो. याला अपवादही असतात. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे प्रा. डॉ. बी. शेषाद्री. वैकासिक अर्थशास्त्र या विषयात विद्यापीठीय कारकीर्द करत असताना त्यांनी आपल्या परिसराच्या विकासाचा सातत्याने अभ्यास केला, त्याविषयी निष्कर्ष काढले आणि या परिसराच्या शैक्षणिक विकासात कृतिशील भूमिकाही बजावली.\nउत्तर कर्नाटक हा बी. शेषाद्री यांचा प्रांत. स्वातंत्र्यपूर्व काळात निजामी मुलखात असलेले या भागातील जिल्हे मागासच राहिले होते. कर्नाटक राज्यनिर्मितीनंतर थोडेफार औद्योगिकीकरण या जिल्ह्य़ांतही पोहोचले, पण तेवढे पुरेसे असते का सरकारी सवलतींमुळे झालेले औद्योगिकीकरण आणि औद्योगिकीकरणाला आधुनिक शेतीची जोड देऊन उभी राहणारी विकासाची चळवळ यात फरक असतो की नाही सरकारी सवलतींमुळे झालेले औद्योगिकीकरण आणि औद्योगिकीकरणाला आधुनिक शेतीची जोड देऊन उभी राहणारी विकासाची चळवळ यात फरक असतो की नाही या प्रश्नांचे प्रतिबिंब, ‘औद्योगिकीकरण आणि विभागीय विकास’ या विषयीच्या त्यांच्या पीएच.डी. प्रबंधातही दिसून आले.\nराज्यांतर्गत प्रादेशिक असमतोल जसा महाराष्ट्रात आहे, तसा कर्नाटकातही आहे. त्याचा विशेष अभ्यास डॉ. शेषाद्री यांनी सातत्याने केला. त्यामुळेच, राज्य सरकारने विभागीय असमतोलाच्या अभ्यासासाठी डॉ. डी. एम. नंजुन्दप्पा यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीत शेषाद्री यांचा समावेश होता. असमतोल मोजण्याचे ३८ निकष कोणते असावेत, हे या समितीसाठी शेषाद्री यांनी ठरविले. दोनच वर्षांत या समितीचा अहवाल सादर झाला. हैदराबाद-कर्नाटकी विभागातील सहा जिल्ह्य़ांसाठी वैधानिक विकास मंडळे नेमण्याची तरतूद राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७१ (जे) मध्ये आहेच, पण त्यात बेल्लारी जिल्ह्य़ाचा समावेश शेषाद्री यांच्या अभ्यासामुळे होऊ शकला. शेषाद्री यांनी शैक्षणिक क्षेत्रात एखाद्या कार्यकर्त्यांसारखे काम केले.\nधारवाड येथील कर्नाटक विद्यापीठातून इंग्रजी आणि अर्थशास्त्र अशा दोन्ही विषयांतून पदव्युत्तर पदवी (एम.ए.) केल्यानंतर १९६९ साली बेल्लारी येथील एएसएम महिला महाविद्यालयात ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले, तेथील अर्थशास्त्र विभाग त्यांनी नावारूपाला आणला, सक्षम केला. ‘सदर्न इकॉनॉमिस्ट’ या संशोधन पत्रिकेत तसेच ‘विचार वाहिनी’ या स्वत: स्थापलेल्या संस्थेच्या अनियतकालिकात लिहिणे, व्याख्याने देणे हा क्रम त्यांनी उतारवयातही सुरू ठेवला होता. अशा या शेषाद्रींना गुरुवारी वयाच्या ८०व्या वर्षी मृत्यूने गाठले, तेव्हा परिसराशी इमान राखणारा अभ्यासक गेल्याची हळहळ अनेकांना वाटली.\nलेखकास मिळालेल्या प्रश्न विचारण्याच्या शापास नायपॉल यांनी कधीही उ:शाप शोधला नाही. म्हणूनच ते फार मोठे ठरतात..\n प्रचलित मतलबी वाऱ्यांची दिशा ओळखून त्याप्रमाणे लेखन बेतायचे आणि लोकप्रिय व्हायचे की अलौकिकाची आस बाळगायची लोकप्रिय होणे तसे सोपे. थोडीशी लेखनकला आणि बरेच सारे चातुर्य असले की आयुष्यभर लेखकराव म्हणून मिरवता येते. प्रचलित मूल्यांचे वारे ज्या दिशेने वाहात असतील त्या दिशेचा वारा आपल्या गलबताच्या शिडांत भरून घ्यायचा की झाले. लोकप्रियतेच्या बंदरास मग आपसूक आपले जहाज लागते. त्या तुलनेत अलौकिकत्व तसे अंमळ अवघडच. जखम वाहाती ठेवावी लागते सतत. स्वत:च्या मनास कायम धार लावत राहावे लागते. हे धार लावणे म्हणजे प्रश्न विचारणे. सतत. तेदेखील अपेक्षित प्रश्नसंचात न आढळणारे. पुन्हा ते एकदा आणि एकालाच विचारून चालत नाही. प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकास ते विचारावे लागतात. पण तेवढय़ाने भागत नाही. अशा प्रश्नांनी ओल्या राहणाऱ्या जखमेच्या वेदना आपल्या वाचकांच्या मनात पोहोचवाव्या लागतात. ते एकदा जमले की उत्कट लेखक म्हणून लोकप्रियतेची साय जमा होऊ लागते आणि लेखकाचा लेखकराव होऊ लागतो. बरेचसे याच टप्प्यावर स्थिरावतात. व्यवस्थेच्या विरोधाची हाळी घालून लक्ष वेधले गेले की मग स्वत:च व्यवस्था होऊ लागतात. अशा अनेक लेखकांचे स्मृतिस्तंभ शेकडय़ांनी आहेत आपल्या आसपास. अशा स्मृतिस्तंभांत स्वत:स थिजवून ठेवणे डोळसपणाने नाकारणारा उत्कट, करकरीत लेखक म्हणजे सर विद्याधर सूरजप्रसाद ऊर्फ विदिआ नायपॉल.\nमोठेपणा मोजण्याच्या चतुर मोजमापांत नायपॉल मावणारे नाहीत. म्हणजे त्यांना बुकर पारितोषिक मिळाले, ते नोबेल सन्मानाने गौरविले गेले, चार्ल्स डिकन्स ते टोनी ब्लेअर यांच्यासारख्यांवर यथेच्छ टीका करूनही ब्रिटनने त्यांना ‘सर’की देऊन गौरवले वगैरे मुद्दे तसे गौण. बातमीच्या चौकटीपुरतेच. नायपॉल एवढय़ाच कारणामुळे मोठे नाहीत. ते फार मोठे ठरतात कारण लेखकास मिळालेल्या प्रश्न विचारण्याच्या शापास त्यांनी कधीही उ:शाप शोधला नाही म्हणून. हे प्रश्न त्यांनी मातृभूमी असलेल्या त्रिनिदाद देशास विचारले. अंगात ज्या संस्कृतीचे रक्त होते त्या भारतास विचारले. कर्मभूमी असलेल्या पाश्चात्त्य विश्वास विचारले आणि इस्लामसारख्या वरकरणी प्रश्नविरोधी वाटणाऱ्या संस्कृतीसही विचारले. या प्रत्येकाविषयी नायपॉल यांच्या मनात एक प्रकारची घृणा होती आणि आपल्या करवती लेखणीने ते ती सतत मांडत राहिले. असे करणे व्यावहारिकदृष्टय़ा धोक्याचे असते. कारण बाजारपेठीय मोजमापांत अडकलेले चतुरजन नकारात्मकतेचा शिक्का कपाळावर मारतात. माध्यमेही तोच मिरवतात आणि मग लोकप्रियपण हाती येता येता निसटून जाते की काय, अशी परिस्थिती तयार होते. लेखकांचा एक मोठा वर्ग या टप्प्यावर उसंत घेतो. जसे की सलमान रश्दी किंवा तस्लीमा नसरीन इत्यादी. कोणा संदर्भात प्रश्न उपस्थित केले की आपली लेखननौका आपसूक उचलली जाते हे एव्हाना कळू लागलेले असते. त्यामुळे आपली लेखनकला व्यवस्थित बेतून लोकप्रिय होणे सोपे जाते. नायपॉल यांनी असे लोकप्रिय होणे उत्साहाने आणि निगुतीने टाळले. नकारात्मकतेच्या टीकेस ते घाबरले नाहीत. व्यवस्थाधार्जिण्यांना नेहमीच सकारात्मकता आवडते. काय आहे त्याचा उदात्त गौरव करीत जगाचे कसे उत्तम सुरू आहे यासाठी आपली कला राबवणे म्हणजे जनताजनार्दनाच्या नावे व्यवस्था राबवणाऱ्यांना आवडणारी सकारात्मकता. अशा सकारात्मकतेची चैन कलावंत आणि खऱ्या लेखकास परवडत नाही. अमृता प्रीतम, साहिर लुधियानवी, चिं त्र्यं खानोलकर आदींसारख्या जीव पिळवटून टाकणाऱ्या आणि वेडावणाऱ्या वैश्विक लेखकांत नीरद चौधरी यांच्यासह नायपॉल यांचा समावेश करावा लागेल.\nइस्लामचे ते कडवे टीकाकार होते. एके काळी पाश्चात्त्य जीवनाचे त्यांना आकर्षण होते. पण ते जीवन जगू लागल्यावर त्यांनी त्यावरही कठोर टीका केली. इंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची संभावना तर त्यांनी चाचा (पायरेट) अशी केली. (पण म्हणून त्यांना इंग्लंडने राष्ट्रविरोधी ठरवले नाही की देशातून हाकलून द्या अशी मागणीही तेथे कोणी केली नाही. असो.) ई एम फॉर्स्टर, चार्ल्स डिकन्स यांनाही त्यांनी सोडले नाही. पाश्चात्त्य नजरेतून भारत वा आशियाई देशांकडे पाहणाऱ्यांची तर त्यांना घृणाच होती. तसे पाहणारे या देशांतील कथित उच्च, उदात्त आध्यात्मिकादी परंपरांचे गोडवे गातात. नायपॉल यांना ते मंजूर नव्हते. म्हणूनच आपल्या भारतभेटीनंतरच्या लेखनात त्यांनी तुडुंब वाहणारी गटारे, त्या आसपासच्या खुराडय़ात राहणाऱ्यांचे जगणे, आत्यंतिक बकालपणा आणि हातापायांच्या काडय़ा आणि फुगलेली पोटे घेऊन हिंडणारी लहान मुले यांना आणणे टाळले नाही. ‘अ हाऊस फॉर मि. बिस्वास’ या त्यांच्या अत्यंत लोकप्रिय कादंबरीच्या लेखनाने आलेल्या मनाच्या रिकामेपणात ते भारतात आले होते. त्यानंतरही ते अनेकदा आले. ऐंशीच्या दशकात मुंबईतल्या भेटीत ते नामदेव ढसाळसमवेत मुंबई पालथी घालती झाले. वंचितांचे जगणे त्यांना अनुभवायचे होते. या भेटीत ते काही समाजकारण्यांच्या घरीही गेले. त्यांतील दोघे एका पक्षाशी संबंधित होते. एक दीड खोलीचे आयुष्य जगणारा आणि दुसरा बंडखोरीतून स्थिरावलेला. त्या दीड खोलीत जगणाऱ्याकडे नायपॉल यांनी वैवाहिक सुखासाठी आवश्यक एकांत मिळतो का, अशी विचारणा केली होती तर दुसऱ्याकडे, त्याची ओढूनताणून पाहुणचार करण्याची हौस पाहून नायपॉल यांनी त्यास तुम्ही इतरांच्या समाधानासाठी का इतके झटता असे विचारले होते. पहिल्याने आपल्या वैवाहिक सुखाचे उदात्तीकरण केले आणि दुसऱ्याने भारतीयांसाठी पाहुणा कसा देवासमान असतो वगैरे पोपटपंची ऐकवली. नायपॉल यांच्या लेखनात वेगळ्या रूपात हे सर्व आले. ते खरे होते. कारण पुढे वैवाहिक सुखाची बढाई मारणाऱ्याने आपल्या पत्नीस मनोरुग्ण ठरवून दुसरा घरोबा केला आणि दुसरा संशयास्पद मार्गाने मिळवलेल्या संपत्तीसंचयाने मोठा होत गेला. एक खरा कलात्मक लेखक म्हणून नायपॉल या अशा संस्कृतीचे भाष्यकार होते. कॅरेबियनमध्ये त्यांचा जन्म झाला. पण कृष्णवर्णीयांविषयी त्यांना कणव नव्हती. त्यांच्या जगण्याचेही ते टीकाकार होते. त्यांचे वडील पत्रकार. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत या हेतूने ते शेक्सपियरच्या उत्तम कलाकृतींचे मोठय़ांदा वाचन करीत. त्यामुळे नायपॉल यांच्यावर लहान वयातच उत्तम वाङ्मयीन संस्कार होत गेले. आपण मोठेपणी लेखक व्हावे असे तेव्हाच त्यांच्या मनाने घेतले. पुढे इंग्लंडातील ऑक्स्फर्ड आदी अभिजनी विद्यापीठांत त्यांना शिक्षण घेता आले आणि अत्यंत वेगळी पाश्र्वभूमी लाभलेल्या संवेदनशील तरुणांची अशा वातावरणात वावरताना कशी घुसमट होते हेदेखील त्यांना अनुभवता आले. ही घुसमट थेट त्यांना आत्महत्येच्या टोकापर्यंत घेऊन गेली होती.\nकलाकाराच्या मनाचा गुंता पूर्णपणे सुटणे अवघडच असते. अगदी निकटवर्तीयांनाही ते जमत नाही. नायपॉल यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांनाही ते साध्य झाले नाही. काही काळ तर प्रेयसीस मारहाण केल्याचीदेखील टीका त्यांच्यावर झाली. ते समर्थनीय नव्हतेच. अमेरिकी कादंबरीकार पॉल थेरॉ हा त्यांचा अत्यंत जवळचा मित्र. नायपॉल यांच्या अनेक प्रवासांत तो त्यांचा साथीदार होता. पण त्याच्याशीही त्यांचे तीव्र मतभेद झाले. एकदा एका जुन्या पुस्तकाच्या दुकानात पॉल यांना त्यांनी नायपॉल यांना स्वाक्षरीसह दिलेले पुस्तक आढळले. म्हणजे आपल्या जिवलग मित्राने दिलेल्या पुस्तकालाच नायपॉल यांनी बाहेरची वाट दाखवली. तेव्हा पॉल चिडणेही स्वाभाविक होते. दोघांतील दुरावा पंधरा वर्षे टिकला. पण नंतर ते पुन्हा जवळ आले. नायपॉल यांच्या निधनानंतर रविवारीच त्यांना पॉल यांनी वाहिलेली श्रद्धांजली अत्यंत उत्कट आहे. ‘नायपॉल आजच्या इंग्रजीतील सवरेत्कृष्ट लेखक ठरतात कारण ते खरे होते आणि त्यांचे लेखनही तसेच खरे होते. शब्दजंजाळात खरेपण दडवणाऱ्यांचा त्यांना कायम तिटकारा होता.’\nया खरेपणामुळे त्यांनी आपल्या बोलण्यावरील, लिखाणावरील प्रतिक्रियेची तमा बाळगली नाही. १९९२ साली अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर काही वर्तमानपत्रांनी जागतिक भारतीय लेखकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यात नीरद चौधरी आणि नायपॉल यांची प्रतिक्रिया तेवढी वेगळी होती. इस्लाम समजून घेताना जो खोटा निधर्मीवाद अंगीकारला गेला त्याची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे बाबरी पाडणे, असे मत नायपॉल यांनी उच्चभ्रू निधर्मीवादय़ांची तमा न बाळगता निर्भीडपणे नोंदवले. विद्यमान सत्ताधारी भाजपस मिळालेल्या जनमताचा कौल हा त्याचाच निदर्शक असल्याचे त्यांचे मत होते. तसे त्यांनी बोलून दाखवले. भाजपने तेवढय़ाच मुद्दय़ाचा गवगवा करून नायपॉल यांना आंबेडकर, गांधी, सरदार पटेल यांच्याप्रमाणे ‘आपले’ मानण्याचा प्रयत्न केला. पण नायपॉल यांनी त्याच वेळी भाजपस ‘इतिहासात रमू नका, पुढे जा. नपेक्षा देश पाच हजार वर्षे मागे न्याल,’ असेही सुनावले होते. नकारात्मकतेच्या भाष्यकाराचे हे भाकीत खरे ठरले तर नायपॉल किती द्रष्टे होते ते कळेल आणि खोटे ठरल्यास आपण भाग्यवान ठरू. काहीही झाले तरी तो नायपॉल यांचाच विजय असेल.\nअस्मितांचे अंगार फुलवून, इतिहासाचे चक्र उलटे फिरवण्यातच अलीकडे अनेकांना रस दिसतो..\n‘‘हे विश्व आणि माणसाचा मूर्खपणा अनंत आहेत. परंतु या दोहोंतील विश्वाविषयी काही अंदाज तरी बांधता येईल, दुसऱ्याबाबत मात्र तसे करणे अशक्य आहे’’, असे द्रष्टा शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे विधान आहे. याचा अर्थ विश्वाचा आकार एकवेळ मोजता येईल, पण माणसाचा मूर्खपणा नाही. सांप्रत काळी यातील मूर्खपणाची जागा संकुचितपणा घेऊ शकेल. किंवा खरे तर मूर्खपणास संकुचितपणाची जोड मिळेल. आइन्स्टाईन यांच्याशीच संबंधित दोन देशांनी घेतलेले निर्णय याचे प्रतीक आहेत. यापैकी एक आहे इस्रायल आणि दुसरा जर्मनी. इस्रायल या देशाने स्वतची ओळख एक यहुदी देश अशी करण्याचा निर्णय घेतला तर जर्मनीचा विख्यात फुटबॉल खेळाडू मेसुत ओझील याने देशातील वाढत्या वंशवादामुळे राष्ट्रीय संघातून स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली. या दोन्ही देशांत जे काही घडत आहे त्यातील बळी हे मुसलमान आहेत, ही बाब विशेष लक्षात घेण्यासारखी. प्रथम इस्रायल या देशातील घटनांविषयी.\nआजमितीस इस्रायल हे लोकशाही राष्ट्र आहे आणि त्या देशातील सर्व धर्मीय नागरिकांना समानाधिकार आहेत. प्राय: हा देश यहुदी धर्मीयांचा आहे हे जरी मान्य केले तरी या देशातील अरबांची संख्याही लक्षणीय आहे. सरकारची सूत्रे यहुदी धर्मीयांच्या हाती असली तरी अरबांना काहीच किंमत नाही, असे वातावरण त्या देशात नाही. अनेक पदांवर अरबदेखील नेमले जातात. अशा वेळी या देशाच्या सरकारने टोकाचा निर्णय घेतला असून देशासंदर्भातील धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार यापुढे फक्त यहुदींनाच राहणार आहेत. याचा थोडक्यात अर्थ असा की त्या देशातील अरब, पॅलेस्टिनी वा अन्य अल्पसंख्याकांना त्या देशात कोणतेही स्थान असणार नाही. असलेच तर ते केवळ दुय्यम नागरिकाचेच असेल. याचाच अर्थ स्वातंत्र्य हे एक मूल्य सोडले तर त्या देशातील नागरिक समान दर्जाचे राहणार नाहीत.\nहे भयंकर आहे. इस्रायलसारख्या प्रगतिशील, आधुनिक देशाने शेजारील अरबांइतका मागास निर्णय घ्यावा हे सध्याच्या जागतिक वातावरणास साजेसे असले तरी उद्विग्न करणारे आहे. त्या देशाने आधीच बळजबरी करून पॅलेस्टिनींना त्यांची न्याय्य भूमी देण्यास नकार दिला आहे. विद्यमान पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू हे इस्रायली राष्ट्रवादाचा अर्क म्हणता येतील असे. नेत्यान्याहू कमालीचे युद्धखोरदेखील आहेत. जागतिक मताची कोणतीही पर्वा न करता त्यांनी शेजारील पॅलेस्टिनी भूमी बळकावणे बिनदिक्कत सुरू ठेवले. सध्या जगात ठिकठिकाणी बहुसंख्याकवादाने अभद्र आणि विकृत स्वरूप धारण केल्याचे दिसते. इस्रायल हा त्याचाच एक नमुना. वास्तविक नेतान्याहू यांच्यासारखे नेते सामान्य जनतेस राष्ट्रवाद या एकाच भावनेभोवती प्रक्षुब्ध ठेवून आपलीच पोळी भाजून घेत असतात. या अशा नेत्यांसाठी देशप्रेम वगैरे केवळ बोलायच्या गोष्टी. देशप्रेम म्हटले की सामान्य नागरिकाची विचारशक्ती रजा घेते. इस्रायलमधे त्याचेच प्रत्यंतर येत असून या देशप्रेमी म्हणवणाऱ्या पंतप्रधानावरच अमाप संपत्ती केल्याचा आरोप आहे. नेतान्याहू यांच्या पत्नीचे अनेक उद्योग वादग्रस्त ठरले आहेत. तेव्हा या सगळ्यावरून सामान्य नागरिकाचे लक्ष विचलित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून असेल परंतु त्यांनी इस्रायल हा यहुदी देश म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला.\nयाचे अनेक गंभीर परिणाम संभवतात. यामुळे त्या देशातील अरब आदी अल्पसंख्याकांत नाराजीची लाट निर्माण झाली नाही तरच नवल. दुसऱ्याची भूमी जबरदस्तीने बळकावून ठेवायची आणि आपल्या भूमीतही त्याला स्थान द्यायचे नाही, असे हे राजकारण आहे. त्यामुळे पश्चिम आशियात पुन्हा एकदा दहशतवादाचे थमान सुरू झाले तर आश्चर्याचे कारण नाही. या संदर्भात या देशाचे संस्थापक डेव्हिड बेन गुरियन यांनी दिलेला इशारा लक्षात घ्यायला हवा. १९६७ साली अरबांविरोधातील महत्त्वाचे युद्ध जिंकल्यानंतर इस्रायलमधे जो राष्ट्रवादाचा उन्माद निर्माण झाला त्याची दखल घेत गुरियन यांनी आपल्या देशाच्या नेत्यांना अरबांची बळकावलेली भूमी परत देण्याची सूचना केली. ‘तसे न करणे हे स्वहस्ते आत्मनाशाची बीजे पेरण्यासारखे आहे’, असे गुरियन यांचे शब्द होते. आपल्या देशातील अल्पसंख्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक ठरवून इस्रायल सरकारने गुरियन यांचा इशारा खरा ठरेल अशीच व्यवस्था केली, असे म्हणता येईल. आता त्या देशाच्या पावलावर पाऊल टाकून अन्य अनेक देशांत अशीच खोटय़ा राष्ट्रवादाची उबळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nइस्रायलप्रमाणेच जर्मनीतील काही मूठभरांनीही अशाच राष्ट्रवादाचे प्रदर्शन केले. परिणामी ओझीलसारख्या अव्वल दर्जाच्या फुटबॉलपटूवर राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेण्याची वेळ आली. जर्मन संघातून ९२ सामने खेळलेल्या, विश्वचषक मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या या खेळाडूवर अशी वेळ आली, त्यामागे जर्मनीतील वाढता वंशवाद कारणीभूत आहे. गेल्या काही वर्षांत जर्मनीत नव नाझी म्हणवून घेणाऱ्यांची चळवळ जोम धरत असून स्थलांतरित, अल्पसंख्य, अन्य वंशीय अशांना जर्मनीतून हाकलायला हवे, अशी त्यांची भूमिका आहे. ओझील याच्याबाबत असेच काहीसे घडले.\nहा खेळाडू वंशाने तुर्क आणि धर्माने मुसलमान. जन्म जर्मनीतला आणि पुढचे सारे कर्मही जर्मनीतच घडलेले. इतके दिवस सारे काही सुरळीत होते. प्रश्न निर्माण झाला तो नुकत्याच संपलेल्या विश्वचषक स्पर्धेत जर्मनीस दारुण पराभव सहन करावा लागल्यानंतर. या स्पर्धेआधी ओझील याने तुर्कस्तानचे वादग्रस्त अध्यक्ष एर्दोगान यांची भेट घेतली. त्यावेळी तुर्कस्तानात निवडणुकीची हवा होती आणि एर्दोगान यांना आव्हान उभे राहील अशी अटकळ होती. तसे काही झाले नाही. सत्ता एर्दोगान यांच्याकडेच राहिली. अशा वेळी ओझील आणि एर्दोगान भेटीचा मुद्दा विस्मरणात गेला असता. परंतु तसे झाले नाही. कारण जर्मनीचा या स्पर्धेतला पराभव.\nत्यासाठी जर्मन फुटबॉल संघटनेतील काहींनी ओझील यांच्यासारख्या खेळाडूस दोष देण्यास सुरुवात केली आणि त्याचा उल्लेख ‘तुर्कवंशीय जर्मन खेळाडू’ असा वारंवार केला जाऊ लागला. वास्तविक जर्मन संघात पोलंड आदी देशांतील खेळाडूदेखील आहेत. परंतु त्यांचा उल्लेख कधी ‘पोलिश वंशाचे जर्मन’ अशा तऱ्हेने केला गेला नाही. परंतु ओझील याच्याबाबत मात्र तसे वारंवार झाले. ‘‘आपण मुसलमान आहोत म्हणून आपली अशा तऱ्हेने हेटाळणी होते’’, असे ओझील याचे म्हणणे. ते सहजपणे खोडून काढता येण्यासारखे नाही. कारण जर्मन फुटबॉल संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी ओझील याच्या जर्मन निष्ठांविषयीदेखील प्रश्न निर्माण केला. ‘‘संघ जिंकतो तेव्हा माझा उल्लेख जर्मन असाच केला जातो आणि पराभूत झाला की मात्र मला स्थलांतरित म्हणून हिणवले जाते,’’ अशा शब्दांत ओझील याने आपल्या वेदना व्यक्त केल्या आणि संघाचा निरोप घेतला.\nया दोन्ही घटना कमालीच्या दुर्दैवी आणि प्रतीकात्मक आहेत. अनेक देशांत सध्या अशीच परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. प्रत्येक समूहास आता केवळ आपल्या अस्मितांचे अंगार फुलवण्यातच रस असून किमान मानवी मूल्यांनादेखील पायदळी तुडवण्यात कोणास काही वाटत नाही. काही शहाण्या, सुसंस्कृत नेत्यांनी हे जग राहण्यायोग्य बनवण्यासाठी प्रयत्न केले. आता हे इतिहासाचे चक्र उलटे फिरवण्यातच अनेकांना रस दिसतो. हा तेजातुनी तिमिराकडे असा प्रवास अंतिमत: सर्वाचेच नुकसान करणारा असेल.\nप्रादेशिक अस्मिता हा करुणानिधी यांच्या राजकारणाचा प्राण होता.. या अस्मितावादाचा अतिरेकही झाला, पण राजकीय महत्त्व वाढले..\nप्रभू राम हा काय बांधकाम अभियंता होता का, असा प्रश्न जाहीरपणे विचारण्याची हिंमत असलेला किंवा वयपरत्वे आलेल्या व्याधींनी दीर्घकाळ अंथरुणावर पडून राहावे लागले असता कपाळावर लावलेला अंगारा अर्धग्लानी अवस्थेतही पुसून टाकण्याएवढी बुद्धिनिष्ठा दाखवणारा आणि तरीही यशस्वी नेता भारतीय राजकारणात तसा अवघडच. नास्तिक म्हणता येतील असे नेते आपल्याकडे आहेत आणि राजकारणात यशस्वी तर खूपच आहेत. परंतु या दोन्हींचे संधान बांधणारा आणि ही बुद्धिवादी भूमिका आयुष्यभर पाळणारा नेता म्हणून मुथुवेल करुणानिधी महत्त्वाचे ठरतात. ते आता निवर्तले. ज्या राज्यात धार्मिक कर्मकांडाचे कमालीचे अवडंबर माजवले जाते आणि शास्त्रीय संगीतासारख्या अलौकिक कलेसही धर्मकांडाशी जोडले जाते त्या प्रदेशात करुणानिधी प्रचंड लोकप्रिय नेते होते ही बाब चांगलीच कौतुकास्पद ठरते. त्या नेत्यासाठी आणि त्या प्रदेशासाठीही. हा पेरियार रामस्वामी यांनी द्रविड चळवळीस दिलेला वसा. तो करुणानिधी यांनी शेवटपर्यंत जोपासला. परंतु ते उतले नाहीत अथवा मातले नाहीत, असे मात्र म्हणता येणार नाही.\nआयुष्यभर राज्यस्तरीय राहूनसुद्धा, प्रादेशिक स्तरावरच काम करूनसुद्धा राष्ट्रीय नेते म्हणून गणता येते हे आपल्या देशात काही मोजक्याच नेत्यांनी दाखवून दिले. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्योती बसू आणि द्रविड मुन्नेत्र कळहमचे करुणानिधी. बसू यांचा पक्ष निदान कागदोपत्री का असेना पण राष्ट्रीय होता. करुणानिधी यांचे तसेही नाही. ते सर्वार्थाने तमिळनाडू प्रांतापुरतेच मर्यादित होते. पण तरीही करुणानिधी कोणत्या दिशेला आहेत हे पाहणे राष्ट्रीय म्हणवून घेणारे पक्ष अणि त्यांच्या उत्तरभारतकेंद्री नेत्यांसाठी आवश्यक असे. ही बाब आपल्या देशात अत्यंत महत्त्वाची. त्यामागील आणखी एक कारण म्हणजे करुणानिधी यांनी दाखवलेले राजकीय कर्तृत्व.. आणि नंतर त्यांचे सहकारी आणि पुढे स्पर्धक एम जी रामचंद्रन यांचे त्यास वेगळ्या अर्थी मिळालेले सहकार्य. ते असे की हयात असेपर्यंत करुणानिधी यांनी आपल्या राज्यात राष्ट्रीय म्हणवून घेणाऱ्या पक्षांना पाय रोवू दिला नाही. या वास्तवाच्या गुणावगुणांची चर्चा होऊ शकेल. परंतु ती नाकारता मात्र कोणालाही येणार नाही. या वास्तवामुळे प्रभू रामचंद्रास आराध्य दैवत मानणाऱ्या भारतीय जनता पक्षास करुणानिधी यांचे लांगूलचालन करावे लागले आणि सर्वानाच तोंडदेखले मानणाऱ्या काँग्रेसवरही करुणानिधी यांच्यापुढे लोटांगण घालण्याची वेळ आली. एकदा नव्हे अनेकदा. म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सहिष्णू, उदारमतवादी काळातही करुणानिधी आपल्या बाजूला हवेत असे भाजपला वाटले आणि आताच्या धर्माधिष्ठित आणि आमचे आम्ही मानणाऱ्या भाजपलाही करुणानिधींना जिंकावेसे वाटते. म्हणूनच ज्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आपण रान उठवले, ज्यांचा भ्रष्टाचार हा आपल्या राजकारणाचा पाया होता त्या दूरसंचारी ए राजा यांना निर्दोष सोडल्यानंतर करुणानिधी यांचे अभिनंदन करावयास पहिले गेले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी. ही करुणानिधी यांच्या राजकारणाची ताकद. ती करुणानिधी पूर्ण ओळखून होते. म्हणूनच एकाच वेळी काँग्रेस आणि नंतर लगेच भाजप किंवा उलटही, अशी स्वप्रदेशकेंद्रित समीकरणे करुणानिधी हवी तशी बांधू शकले.\n२००४ साली वाजपेयी सरकारचा नि:पात होण्यामागच्या दोन प्रमुख कारणांतील एक होते द्रमुकने त्या निवडणुकीत भाजपशी घेतलेला काडीमोड. ती नौबत न ओढवता भाजपने संसार टिकवला असता तर २००४ साली काँग्रेस विजयी होती ना. २००४ पर्यंत भाजपबरोबर सत्तेत असलेल्या करुणानिधी यांनी त्या निवडणुकीनंतर कूस बदलली आणि काँग्रेसशी सत्तासोबत करून ए राजा, दयानिधी मारन यांना केंद्रात मनमोहन सिंग सरकारात मंत्रिपद देववले.\nही प्रादेशिक अस्मिता हा करुणानिधी यांच्या राजकारणाचा प्राण होता. अस्मितेचा अतिरेक -मग ती भाषेची असो की धर्माची- हा विवेकाच्या मुळावर उठतो. करुणानिधी यांच्याबाबतही असे झाले. केवळ तमिळ प्रेम वा असोशी यामुळे त्यांनी भारतीय भूमीत आकारात येत असलेल्या तमिळ वाघांच्या भस्मासुराकडे काणाडोळा केला. किंबहुना श्रीलंकेतील या फुटीरतावाद्यांना केवळ भाषक अस्मितेपोटी करुणानिधी यांनी पोसले. त्यातून पुढे काय झाले हा इतिहास ताजा आहे. तो उगाळण्याचे हे स्थळ आणि प्रसंगही नव्हे. भारतासारख्या खंडप्राय आणि अगडबंब देशाचे नेतृत्व करणाऱ्यांना या प्रादेशिक अस्मितांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा धडा करुणानिधी यांच्या राजकारणात आहे. तो समजून घ्यायला हवा. नपेक्षा प्रत्येक राज्यात जाऊन तेथील प्रादेशिक पक्षांच्या जिवावर उठलेल्या भाजप वा अमित शहा यांना तमिळनाडूत द्रमुकमुक्त तमिळनाडू अशी हाक देण्याची हिंमत का झाली नाही, हे कळणार नाही. अमित शहा बंगालात जाऊन तृणमूलमुक्त बंगाल करायला हवे, असे म्हणू शकले. पण तमिळनाडूत ते शक्य झाले नाही. हे करुणानिधी यांच्या राजकारणाचे मोठेपण.\nपेरियार रामस्वामी आणि नंतर पुढे अण्णा दुराई यांच्याकडून ते करुणानिधी यांनी आत्मसात केले. भाषेवर कमालीची हुकूमत, खरे तर तमिळ भाषेचा अभिजात आविष्कारी, उत्तम लेखक, अद्भुत म्हणावी अशी स्मरणशक्ती, हजरजबाबी आणि वाक्पटू आणि प्रसंगी निष्ठुर म्हणता येईल इतके टोकाचे राजकारण करण्याची क्षमता ही करुणानिधी यांची वैशिष्टय़े. ती पहिल्यांदा पेरियार रामस्वामी यांनी ओळखली त्या वेळी करुणानिधी विशीतदेखील नव्हते. तरीही पेरियार यांनी या तरुणास जवळ केले. पुढे त्यांच्यानंतर तेच द्रमुकचे उत्तराधिकारी बनले आणि नंतर पक्षप्रमुखही झाले. १९६९ साली ते पहिल्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पाच वेळा त्यांनी हे पद भूषवले. ही मुख्यमंत्रिपदाची त्यांची कारकीर्द साधारण दोन दशकांची आहे. तमिळनाडू राज्यास उद्योग आणि व्यापारस्नेही बनवण्याचे श्रेय निर्विवाद त्यांचे. पुढे पक्षातून फुटल्यानंर एम जी रामचंद्रन आणि नंतर त्यांच्या उत्तराधिकारी जयललिता यांनी जी धोरणे राबवली त्यांचा प्रारंभ हा करुणानिधी यांच्या काळात झालेला आहे. तमिळनाडू त्याचमुळे अन्य राज्यांच्या तुलनेत श्रीमंत राहिले. करुणानिधी आधी कूदन्कुलमच्या अणुकेंद्राविरोधात होते. तशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली. परंतु हे केंद्र तमिळनाडूत उभे राहिल्यास दहाएक हजार तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मिटेल असे ज्या क्षणास त्यांना कळले त्या वेळी त्यांनी लगेच या केंद्राचा पाठपुरावा सुरू केला. आपल्याच भूमिकेचे वजन त्यांनी कधी स्वत:वर येऊ दिले नाही. चेन्नईजवळ वाहन उद्योगाचे केंद्र सुरू झाले ते करुणानिधी यांच्या धोरणीपणामुळेच.\nहा धोरणीपणा हे त्यांचे महत्त्वाचे राजकीय वैशिष्टय़. त्यामुळे कोणत्याही आरोपांना त्यांनी कधीही भीक घातली नाही. घराणेशाही, नातेवाईकशाही यांचे ते प्रच्छन्न प्रतीक होते. सर्व सत्ता आपल्या वा आपल्या आप्तेष्टांच्या हातीच कशी केंद्रित राहील हे त्यांनी सातत्याने पाहिले. पण त्यात एक विचित्र वाटेल असा विसंवाद होता. तो नेते तयार करण्याच्या त्यांच्या वृत्तीत. द्रमुकचे जिल्हय़ाजिल्हय़ांत नेतृत्व तयार होईल असा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. अमर्याद सत्ता आली की भ्रष्टाचार संधीही अमर्याद येतात. करुणानिधी यांनी त्या साधल्या नाहीत, असे म्हणता येणार नाही. भारतीय राजकारणातील सर्व पारंपरिक गुणदोषांनी त्यांची राजकीय कारकीर्द परिपूर्ण अशीच होती. परंतु त्यांचे मूल्यमापन होईल ते त्यांनी मागे काय ठेवले आहे, यावर.\nदेशात सर्व सत्ता केंद्राकडेच असावी आणि केंद्रातही सत्ताकेंद्र एकच असावे असा विचार आणि कृती बळावत असल्याच्या काळात करुणानिधी यांचा वारसा महत्त्वाचा ठरतो. तो प्रजासत्ताकवादी आणि संघराज्यवादी आहे. धार्मिक, संघकेंद्रित राजकारणाचा प्रभाव वाढत असताना निधर्मी, संघराज्यवादी करुणानिधी आणि त्यांचे राजकारण म्हणूनच महत्त्वाचे, दखलपात्र आणि काही अंशी अनुकरणीय ठरते.\nपीडित हा केवळ पीडित असतो. तो कोणत्याही जाती-धर्माचा नसतो. हा एकच ध्यास घेऊन अख्खे आयुष्य जनसामान्यांच्या वेदनेशी जोडून घेणारे उमेश चौबे उपराजधानीतील ‘सजग प्रहरी’ होते. मनात कसलीही लालसा न ठेवता सार्वजनिक जीवनात वावरणे तसे कठीण, पण लढवय्या चौबे यांनी अखेपर्यंत पद, पैशाचा मोह टाळला. मूळचे उत्तर प्रदेशातील, पण स्वातंत्र्यपूर्व काळात नागपुरात येऊन स्थायिक झालेल्या चौबेंनी स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतला, पण स्वातंत्र्यसैनिक म्हणून कधी मिरवले नाही. त्यांचा पिंड पत्रकारितेचा. सामान्य लोकांवरील अन्यायाला वाचा फुटावी म्हणून त्यांनी ‘नया खून’ नावाचे एक साप्ताहिक काढले. अखेपर्यंत ते निष्ठेने चालवले.\nचौबे यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी धार्मिक, पण त्यांना कर्मकांडाचा तिटकारा होता. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सुरू होण्याच्या आधीच त्यांनी येथे भोंदूबाबांच्या विरोधात लढा देण्यासाठी पाखंड पोलखोल समिती स्थापन केली. नंतर अंनिसची स्थापना झाल्यावर ते या संघटनेचे बराच काळ राष्ट्रीय अध्यक्ष होते. काही दशकांपूर्वी मध्य प्रदेशातील झाबुआ या आदिवासीबहुल जिल्ह्यात अंधश्रद्धेतून खुनाचे सत्र देशभर गाजले होते. तेव्हा चौबे प्रबोधनासाठी महिनाभर तेथे तळ ठोकून होते. आरंभापासून त्यांची नाळ लोहियांच्या विचाराशी जुळलेली.\nनंतर ते जॉर्ज फर्नाडिसांचे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले. कट्टर विदर्भवादी अशी ओळख असलेल्या चौबेंचा सर्व स्तरांतील संघटनांत सक्रिय सहभाग असायचा. हमाल पंचायत असो की कष्टकऱ्यांची परिषद. ते त्यात हिरिरीने सहभागी व्हायचे. केवळ नागपूरच नाही तर विदर्भात कुठेही अन्याय, अत्याचाराची घटना घडली की कुठल्याही निमंत्रणाची वाट न बघता चौबे तिथे जातीने हजेरी लावायचे व न्याय मिळेपर्यंत लढा देत राहायचे. त्यांची आंदोलनेही मोठी मजेशीर, पण वर्मावर बोट ठेवणारी असायची. मजुरांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर पिपा पिटो आंदोलन, महिलांच्या छेडखानीच्या विरोधात चाटा मारो आंदोलन, अशी अनेक ‘हटके’ आंदोलने त्यांनी केली.\nउपराजधानीला तीनशे वर्षांचा इतिहास आहे, त्यामुळे त्रिशताब्दी साजरी व्हायला हवी हे सर्वप्रथम साऱ्यांच्या लक्षात आणून देणारे चौबेच होते. ते उत्तम नाटककार व कथालेखक होते. हिंदी साहित्याच्या वर्तुळात त्यांचा नेहमी वावर असायचा. नागरी प्रश्नावर आंदोलने करून जनतेला न्याय मिळवून देणारे चौबे काही काळ महापालिकेच्या राजकारणात सक्रिय होते. नगरसेवक, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या चौबेंचा प्रशासनात कमालीचा दरारा होता. कायम लोकांसाठी झटणारे, अन्यायग्रस्त व पीडितांना प्रसंगी वर्गणी गोळा करून मदत करणारे उमेश चौबे आयुष्यभर कफल्लकच राहिले. अलीकडच्या काळात त्यांचा मधुमेहाचा आजार बळावला होता, पण उपचारांकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले. रुग्णालयात दाखल होण्याच्या आधीपर्यंत प्रत्येक आंदोलनात हिरिरीने सहभाग नोंदवणाऱ्या चौबे यांच्या निधनाने उपराजधानीतील वंचितांचा आधारवडच हिरावला गेला आहे.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://ekoshapu.in/2010/02/07/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%AB-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-19T02:03:38Z", "digest": "sha1:IPUPTAYKLGAQJU2IF5F4K4K2WO3IBTVD", "length": 15944, "nlines": 278, "source_domain": "ekoshapu.in", "title": "पद्मश्री सैफ अली खान – ekoshapu", "raw_content": "\nपद्मश्री सैफ अली खान\nदरवर्षी प्रमाणे २६ जाने. ला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली, आणि दरवर्षीप्रमाणे त्यावरून वाद सुरु झाले. बरेच लोकांना त्यातली नावे वाचून ’धक्का’ वगैरे बसतो…पण खरं तर त्यात धक्का वगैरे बसण्यासारखे काहीच नाहिये. तुम्ही अगदी सुरुवातीपासूनचे पद्म पुरस्कार पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ह्या पुरस्कारांबद्दल/ ते मिळवणाऱ्यांबद्दल आदर वाटावा असे त्यात काही नाही.\nमी खूप आधीपासून पद्म पुरस्कार ’फॊलो’ करतो… तुम्हाला सगळे विजेते पहायचे असतील तर ह्या वेबसाईटला भेट द्या.\nआशा भोसले यांना पहिल्या पद्म पुरस्कारासाठी २००८ पर्यंत वाट पहावी लागली – कारकीर्द सुरू होऊन तब्बल ६० वर्षे उलटून गेल्या वर (तेही थेट ’पद्म विभूषण’, ’पद्मश्री’ आणि ’पद्मविभूषण’ कधी मिळालेच नाही)\nमागच्या वर्षी २००९ मध्ये पं ह्रुदयनाथ यांना ’पद्मश्री’ च्या रुपाने पहिला पद्म पुरस्कार मिळाला…आर्टस/ कला ह्या क्षेत्रात…त्याच वर्षी सिनेकलावंत अक्षयकुमार आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांनाही ’कला’ क्षेत्रासाठी पद्मश्री मिळाली. पं. ह्रुदयनाथ मंगेशकरांनी पहिले गाणे स्वरबद्ध केले ते १९५३-५४ च्या सुमारास, म्हणजे सुमारे ५५-५६ वर्षांपूर्वी (त्यानंतर १५-२० वर्षांनी अक्षयकुमार आणि ऐश्वर्या यांचा जन्म झाला\nऐश्वर्या आणि अक्षयकुमार यांनी त्यांची कारकिर्द सुरु केली ती १९९२ च्या सुमारास…पण तरिही पद्मश्री ह्या तिघांनाही एकाच वेळेस – एकाच क्षेत्रासाठी निदान ऐश्वर्यानी विश्वसुंदरी वगरे किताब (कितीही दिखाऊ असले तरी) मिळवले, अक्षयकुमारचे ’कला’ क्षेत्रात नक्की योगदान काय निदान ऐश्वर्यानी विश्वसुंदरी वगरे किताब (कितीही दिखाऊ असले तरी) मिळवले, अक्षयकुमारचे ’कला’ क्षेत्रात नक्की योगदान काय आणि ह्रुदयनाथ ह्यांना त्याच दर्जाच्या पुरस्कारासाठी ५० हून अधिक वर्षे वाट पहावी लागते ते का\nत्याचीच पुनराव्रुत्ती ह्या वर्षी झाली. सगळ्यात सुमार, टुकार, लिंबू-टिंबू आणि अशक्त खान – सैफ अली खान – याला २०१० साठीचा पद्मश्री पुरस्कार मिळाला. चित्रपट अभिनेत्री रेखा हिला देखील पद्मश्री दिली आणि उद्योजक आणि समाजकार्यकर्ती अनू आगा यांनापण… रेखा १९६९ मध्ये चित्रपट क्षेत्रात आली, अभिनेत्री म्हणून किंवा इतर कलेच्या द्रुष्टीने तिने फारसे कधी काही केले नाही (जसे हेमामालिनी हिने न्रुत्य क्षेत्रात केले) तरी तिला ह्या पुरस्कारासाठी ४० वर्षे वाट पहावी लागली.\nअनू आगा यांना तर बिझनेस मधील उल्लेखनीय कामगिरीसाठी (थरमॆक्स चा यशस्वी कायापालट केल्याबद्दल) पुरस्कार मिळालाच नाही…पण त्यांनी स्वेच्छानिव्रुत्ती घेऊन सामाजिक क्षेत्रात जे काम केले त्याला २०१० साठीचा पद्मश्री पुरस्कार मिळाला.\nत्याउलट सैफ अली खान – ज्याने कुठल्याही उल्लेखनीय चित्रपटात, जो लॆंडमार्क किंवा माईलस्टोन असा मानता येईल – अशा चित्रपटात काम केलेले नाही…तरिही त्याला इतक्या लवकर पद्मश्री पुरस्कार नाही म्हणायला तो शर्मिला टागोर (जी रवींद्रनाथ टागोरांची नात आहे) आणि पूर्व क्रिकेट कप्तान नवाब पतौडी यांचा मुलगा आहे…ह्या त्याच्या ’कामगिरी’बद्दल पुरस्कार दिला असेल तर असो\nकवी मंगेश पाडगावकर यांनी नुकतीच त्यांना एकही पद्म पुरस्कार न मिळाल्याबद्दल (त्यांच्या हलक्या फुलक्या शैलीत) ’खंत’ बोलून दाखवली. किंवा बाबासाहेब पुरंदरे यांनाही पद्म पुरस्कार न मिळाल्यची खंत ह्रुदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली. पण पद्म पुरस्कार न मिळालेले ते एकटेच नाही, किंवा विनाकारण पद्म मिळालेले ही काही मोजकेच नाहीत.\nएकूणच पद्म पुरस्कारांचे विशेष कौतुक किंवा आदर वाटावा असा त्या\nंचा इतिहास नाही…ते थोडेसे आपल्या शिक्षणपद्धतीसारखे आहे…ज्यांना त्याचे तंत्र कळते ते विशेष काही न करताही पुरस्कार (किंवा मार्क्स) मिळवू शकतात आणि ते मिळाले नाही म्हणूनही कोणाचे काही अडत नाही, किंवा ते न मिळालेली माणसे थोर बनतच नाहीत असेही नाही\nसैफ ला पद्मश्री मिळाल्याचे ऐकल्यावर करिनानेही त्याच्याकडे हट्ट धरला…\n’मला ही एक पद्मश्री दे… नाहीतर…’\n’अगं, पण ती अशी मिळवता किंवा मागता येत नाही…’\n मग तुला कशी मिळाली..’\nसैफ चा चेहरा एकदम पडला (त्याच्या पिक्चरसारखाच\n’बरं बरं…’ आपण एकदम त्याची खपली काढली हे करिनाच्या लक्षात आले\n’मग निदान, फिल्मफेअर तरी\nसैफचा चेहरा एकदम खुलला\n’अं…अं…फिल्मफेअर…म्हणजे, शाहरूखशी बोलावे लागेल…अजून त्यानी ह्या वर्षीचे विजेते ठरवले नसले म्हणजे झाले…पण ते तू माझ्यावर सोड…\n6 thoughts on “पद्मश्री सैफ अली खान”\nमै शायर क्यूॅं नही…\nमै शायर क्यूॅं नही...\nमै शायर क्यूॅं नही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://marathisaahitya.blogspot.com/search?updated-max=2011-12-22T18:21:00%2B05:30&max-results=5", "date_download": "2018-08-19T01:37:18Z", "digest": "sha1:4JPRVEZE6XMMXIQHOTNJSTL46GV76PGS", "length": 32773, "nlines": 367, "source_domain": "marathisaahitya.blogspot.com", "title": "मी मराठी : A Blog for Marathi Fun,Marathi Jokes,Marathi Poems,Marathi SMS and All about Marathi", "raw_content": "\nमी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more\nरजनीकांत यांचा प्रवास बालपणा पासुन आत्तापर्यंत......Rajani : A Journy from child hood till date\nरजनीकांत यांचा प्रवास बालपणा पासुन आत्तापर्यंत......\nएकदा काय झाले ....\nसर्व शास्त्रज्ञ दुर्बिणितुन पाहत होते ....\nमंगळावर काहितरी हलताना दिसले...\nसर्व आनंदाने ओरडु लागले....\nमग नासाने तिथे यान पाठवले\nपण जीवन ... सापडले नाहि.. ना प्राणि....\nलाईफ़ ऑन मार्स..... तिथे जिवन आहे .....\nइतक्यात भारतातुन इस्त्रो चा ई मेल आला\nजास्त खर्च करु नका....\nतो प्राणि किंवा जिवन नाही...\nइथे भारतात रजनीकांत पतंग ऊडवतोय....\nनासाचा खर्च वाया गेल्याने अमेरीकेने चिडुन त्याला मारायला सैनिक पाठवले...\nरजनीकांत लढत लढता त्याचा सर्व दारुगोळा संपला....\nतरी त्याने सर्वांना मारुन टाकले ... कसे \nरजनीकांत नुसता तोंडाने म्हनत होता...\nरजनिकांत लहान असताना ३री मध्ये कोणितरी त्याची कच्ची वही (रफ़ नोटबुक) चोरले .... आणि....\nअसाच आणखि एक किस्सा....\nस्पेलींग पाठ करत होता....\nकोणितरी त्याचि ति कच्ची कागदं चोरली..\nआनि ऑक्सफ़र्ड डीक्शनरी तयार केली.\nशिक्षक त्यांचे लेक्चर्स बंक करत असत.....\nरजनीकांत ने नविन कॉलेस सुरु केले ...\nपण ऍडमिशन घेताना सगळे विद्यार्थि गोंधळात पडत\nकारण त्याच्या कॉलेजचे नाव होते...\nरजनीकांत यांचे मेडीकल कॉलेज ऑफ़ ईंजिनियरींग फ़ॉर कॉमर्स\nवाचलेच पाहिजे असे काही ...\nवाचलेच पाहिजे असे काही ...\nहो मला ठावुक आहे हे मराठी नाही पण......\nकारण मी कधीच रिस्क घेत नाही\n- दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते, शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो, मी चोरपावलाने घरात येतो, माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो, शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात, या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||१||\nवापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो, पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो, अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो, शिवाजीमहाराज मंद हसत असतात, स्वयंपाकघरात डोकावून बघतो, बायको कणीकच मळत असते, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||२||\nमी : जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं\n दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो, बाटली मात्र मी हळूच काढतो, वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो, पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, बाटली धुवून मोरीत ठेवतो, काळा ग्लास पण कपाटात ठेवतो, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||३||\nमी : अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही..\nती : नाही काऽऽय अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे..\nमी : (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा ... मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो, मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते, फळीवरुन बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो, शिवाजी महाराज मोठ्ठ्याने हसतात, फळी कणकेवर ठेवून, शिवाजीचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो, बायको गॅसवर मोरीच ठेवत असते, या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||४||\nमी : (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन\nती : उगीच कटकट करु नका... बाहेर जाऊन गप पडा...\nमी कणकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो, मोरी धुवून फळीवर ठेवतो, बायको माझ्याकडे बघून हसत असते, शिवाजीमहाराजांचा स्वयंपाक चालूच असतो, पण ह्या जाधवांचा त्या जाधवाना पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||५||\nमी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं आहे म्हणे\nती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा\nमी परत स्वयंपाकघरात जातो, हळूच फळीवर बसतो, गॅसही फळीवरच असतो.. बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो, मी डोकावून बघतो ... बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते, ह्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही, अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाहीत.. जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत्...मी फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो... कारण मी कधीच रिस्क घेत नाही...||६|| --\nपांडू हवालदाराने चार शाळकरी पोरट्यांना धरून आणलेले पाहून इन्स्पेक्ट र प्रधान हतबुद्धच झाले. त्यांनी विचारले,''काय रे पांडू, हा काय प्रकार\n''अहो, या कारट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार केला.''\nइतक्याशा मुलांनी भयंकर असे काय केले असेल, असा प्रश्ान् पडून इ. प्रधानांनी पोरांकडे मोहरा वळवला. पहिल्या पोराला विचारलं,''तुझं नाव काय आणि हवालदारानं पकडलं तेव्हा तू नेमकं काय करत होतास राणीच्या बागेत\nपोरगा निरागस चेहऱ्यानं म्हणाला,''माझं नाव नन्या. मी सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकण्याचा प्रयत्न करत होतो.''\nआता दुसरा मुलगा.''माझं नाव मन्या. मीही सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत होतो.''\nतिसरा मुलगा.''माझं नाव विन्या. मी पण सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत होतो.''\nचौथा मुलगा स्फुंदत स्फुंदत पुढे आला आणि म्हणाला,''माझं नाव\nराम आणि रावणाचं घमासान युद्ध सुरू असतं.\nराम रावणावर ब्रह्मास्त्र सोडणार एवढ्यात रावणाला रामाच्या शेजारी एक व्यक्ती दिसते.\nते पाहून रावण आपली सश्त्र खाली ठेवतो\nआणि तिथून निघून जायला लागतो.\n... राम: काय झालं\nरावण: काही नाही... मी निघतो.\nराम: ए पण काय झालं सांग ना. ...\nरावण: काही नाही यार बास झालं.\nराम: अरे असं काय करतोस काय झालं ते तर सांग. . . .\nरावण: काय राव तू पण... एवढ्या लहान सहान गोष्टींसाठी रजनीकांतला बरोबर आणायची काय आवश्यकता होती\nगावात वीज येणार असल्या मुळे सगळे लोक नाचत होते ......\nत्यात एक कुत्रा हि नाचत होता....\nलोकांनी विचारले \" तू का खुश आहेस \nत्यावर कुत्रा म्हणाला \" वीज येईल तर खांब पण लागतील ना\nवैधनिक इशारा-अतिशय पांचट आहे ,ज्यांना झेपणार नाही त्यांनी यापुढे वाचू नये\nटंप्या -अरे झंप्या कंटाळा आलाय रे \nझंप्या-अरे ,मग दरवाजा उघडू नकोस ,राहू दे त्याला बाहेरच \nवैधनिक इशारा-अतिशय पांचट आहे ,\nज्यांना झेपणार नाही त्यांनी यापुढे वाचू नये \nसातवी आठवीतली काही मुलं-मुली\nएका बंदिस्त खोलीत खेळत होती....\nतेवढ्यात एका मुलाने एका मुलीचा मुका घेतला\nआणि एका मुलाने ....एका मुलीला उचलून घेतले.......\nतेवढ़यात त्यांचे पालक तिथे टपकले ...\nआणि जोरात ओरडले ...\" अरे हे काय चालू आहे ..\nसगळेजण एकसुरात ओरडले ...\nबंडू : बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडलं, त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पृथ्वीवर होता बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस ........\nचड्डी फाटेल रे ...\nएकदा एक माणूस डॉक्टर कडे पळत पळत जातो,\nआणि म्हणतो डॉक्टर डॉक्टर मला खूप जुलाब होतात,\nडॉक्टर म्हणतात हे घ्या गोळी.\nमाणूस गोळी आणि नंतर म्हणतो आता आधी एक बादली पाणी द्या बाहेर तुमच्या पायऱ्या धुवायच्या आहेत.\nभारतात 40 टक्के लोक दूध पीत नाहीत. लंडनमध्ये आतापर्यंत एकही जुळ जन्माला आलेलं नाही. नेपाळमध्ये वाघ माणसासोबत झोपतात. सापाला हवेत फेकलं, तर दहा मिनिटांपर्यंत तो उडू शकतो. झेब्राला हृदय नसतं. हत्तीच्या शेपटीवरील एका केसाने एकावेळी तीन मोबाइल battery चार्ज होऊ शकतात.\nहे सगळे points चुकीचे आहेत. बोअर झाल,म्हणून टाइमपास kela.. बारकाईने वाचल्याबद्दल आभारी आहे \nपहिला : मला असा माणूस माहीत आहे की ज्याच्या लग्नाला तीस वर्षे झाली आणि तो आपली प्रत्येक संध्याकाळ घरातच बायकोच्या सहवासात घालवतो.\nपहिला : पण डॉक्टर म्हणतात पॅरॅलिसिस.....\nचम्या त्याचा बायकोची किस घेत असतो, तेवढ्यात त्याचा नोकर गम्या पाहतो, आणि मालकाला विचारतो हे काय सुरु होते,\nचम्या :- काही नाही साखर खात होतो.\n४ दिवसांनी गम्या ला पण काहीतरी गोड खावेसे वाटते म्हणून तो चिंगी म्हणजे चम्याची पोरगी हिला किस करताना चम्या त्याला पकडतो आणि काय करतो म्हणून विचारतो\nगम्या:- मी पण साखर खातो,\nचम्या:- त्यासाठी नवीन पोते कशाला फोडले रे\nमामलेदार कचेरीतुन रीटायर्ड झाल्यावर भाऊ साहेब\nआपल्या कुटुंबाला राधाक्काना घेवुन फिरायला गेले होते.\nगावच्या नदिवरचा पुल क्रॉस करायचा होता, पुलावरुन थोड पाणी वहात होत.\nअंदाज न आल्यान पुल क्रॉस करता करता पाणी कमरेपर्यंत पोहोचले.\nभाऊ साहेबांना तशात विनोद करायची हुक्की आली.ते राधाक्कांना म्हणाले.\n छोटे मामलेदार साहेब भिजलेत म्ह्टल\"\nत्या वर राधाक्का म्हणाल्या.\" अहो छोट्या मामलेदार साहेबांच काय\n इथ कचेरीत तर केंव्हाच पाणी घुसलय\"\nआपला चम्या सरबताची गाडी सुरु करतो,एक दिवस सगळे कपडे फाटले, लंगडत लंगडत अश्या अवस्थेत घरी येतो.\nपरया विचारतो काय झाले रे\nचम्या :- आईच्या गावात, तिकडे पठाण वाडीत गेलो होतो, आणि फक्त आवाज दिला अरे आओ अपनी प्यास बुजालो, आणि त्यांनी हे असे केले.\nएकदा चम्या पुला वरून जात असतो.\nएक सुंदर पोरगी पुलावरून उडी मारणार असे त्याला दिसते.\nतो धावत जावून तिला समजून सांगतो, पण ती जीवच देणार असते शेवटी.\nतर तो तिला म्हणतो कि जीव च देतेस तर जाताना मला एक किस तरी देऊन जा.\nकिस घेतल्यावर तो तिला म्हणतो कि एवढा सुंदर किस मी आज पर्यंत कधीच नाही मिळविला.\nका जीव देतेस तू, तुज्यासारखी मुलगी शोधून सापडणार नाही.\nती मुलगी म्हणते माज्या घरच्याना मी मुलगा असून मुलीचे कपडे घालून फिरलेले नाही आवडत म्हणून.\n१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या\nPuneri Paatya, Graphiti, Marathi Jokes, Mail Forwards आलेले मेल, सापडलेले फ़ोटो, कुणीतरी दिलेल्या कविता , सडलेले विनोद फ़ुटकळ साहित्य .\nइमेज निट पहाण्यासाठी त्यावर उंदराचे बटण दाबा.\nआजकाल WhatsApp सारख्या माध्यमामुळे लेखकांचे साहित्य जगभर पसरत आहे परंतु बरेच जण ते कुणा दुस-याच्या नावाने वा स्वताच्या नावानेही प्रसिद्ध करतात. ज्याचे त्याचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. बर-याचदा असेही आढळले आहे कि कुठलातरी विनोद किंवा कविता अगदी पु.ल. किंवा सुरेश भट यांच्या नावाने पाठवली जाते. तरी वाचकांनी मूळ लेखकाचा शोध घ्यावा व असे साहित्य आढळल्यास प्रसिद्ध करणा-या वेबसाईटला कळवावे . आपल्याला आपले साहित्य या ब्लॉगवर कुणा दुसर-याच्या नावाने किंवा आपल्याला श्रेय न देता प्रसिद्ध केलेले आढळल्यास कृपया vikram.taware@gmail.com या आयडी वर संपर्क करा. या ब्लॉगवरील कुठलेही साहित्य आम्ही स्वतः लिहिलेले नाही व विक्रम तावरे हे लेखक नाहीत त्यामुळे मूळ लेखकाला श्रेय देण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D.html", "date_download": "2018-08-19T02:47:01Z", "digest": "sha1:ZK4TJINM3RIZHYM5UEZOABTYGWPQKTDV", "length": 23536, "nlines": 296, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | नेताजींचे कुटुंबीय पंतप्रधानांना भेटणार", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नेताजींचे कुटुंबीय पंतप्रधानांना भेटणार\nनेताजींचे कुटुंबीय पंतप्रधानांना भेटणार\n१४ ऑक्टोबरला भेट निश्‍चित\nपीएमओकडून सात वेळा दूरध्वनी\nचर्चेतील अजेंडा ठरविण्याची सूचना\nकोलकाता, [२० सप्टेंबर] – पश्‍चिम बंगाल सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ६४ फाईल्स सार्वजनिक केल्यानंतर नेताजींच्या कुटुंबीयांना पंतप्रधान कार्यालयातून आतापर्यंत सात वेळा दूरध्वनी करण्यात आला आहेे. नेताजींच्या कुटुंबातील काही निवडक सदस्य येत्या १४ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेणार आहेत. या भेटीत उपस्थित होणार्‍या मुद्यांची व्यवस्थित मांडणी करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाने या सदस्यांना केली आहे.\nनेताजींचे पणतू चंद्र बोस यांना पीएमओतर्फे हे फोन करण्यात आले आहेत. पंतप्रधानांसोबतच्या भेटीत नेताजींच्या कुटुंबातील कोणते सदस्य उपस्थित राहणार आहेत, याबाबतची सविस्तर यादी पीएमओला पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे. सोबतच, या भेटीत उपस्थित होणार्‍या मुद्यांची नीट मांडणी करून, त्यांचा अग्रक्रमही निश्‍चित करण्याचे आवाहन पीएमओकडून करण्यात आले आहे.\nया भेटीसंदर्भात स्वत: पंतप्रधानही अतिशय गंभीर दिसत आहेत. या भेटीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि केंद्रीय गृहसचिवांनाही बोलावले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात काहीही प्रश्‍न असल्यास संबंधित सर्व अधिकार्‍यांनाही या बैठकीसाठी पाचारण केले जाऊ शकते.\nपंतप्रधान मोदी यांचे कार्यालय आम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहे. आम्ही कुठेही मागे राहायला नको, यासाठी भेटीची परिपूर्ण आखणी करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे चंद्र बोस यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधानांसोबतच्या या भेटीसाठी बोस कुटुंबातील ३४ सदस्य आणि १४ संशोधक उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.\nपश्‍चिम बंगाल सरकारने अलीकडेच नेताजींशी संबंधित ६४ फाईल्स सार्वजनिक केल्या आहेत. या फाईल्समधून नेताजींच्या अचानक बेपत्ता होण्यामागील काही महत्त्वाची माहिती बाहेर येऊ लागली आहे. याच पार्श्‍वभूमीवर ही भेट होत असल्याने तिला विशेष महत्त्व दिले जात आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nहिंमत असेल तर तुरुंगात डांबूनच दाखवा\n=स्मृती इराणी यांचे कॉंगे्रसला खुले आव्हान, देशातील महिला कमकुवत नाहीत= अमेठी, [२० सप्टेंबर] - राजीव गांधी ट्रस्टवर शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावल्याचा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://reliableacademy.com/en/mpsc-update/latest-updates-subcategory/mpsc-exam-information/maharashtra-public-service-commission-announced-the-new-format-of-stete-service-main-exam", "date_download": "2018-08-19T02:06:46Z", "digest": "sha1:D2QRRUMSXKMXLY3VOU72QNHCRS7AN3OW", "length": 106345, "nlines": 351, "source_domain": "reliableacademy.com", "title": "maharashtra-public-service-commission-announced the new format of stete service main exam", "raw_content": "\nMPSC Pre सराव प्रश्नसंच\nPSI STI ASO संयुक्त प्रश्नसंच\nExcise SI Pre संयुक्त प्रश्नसंच\nराज्यसेवा मुख्य परीक्षेत भाषेची बहुपर्यायी, दिर्घोत्तरी प्रश्नपत्रिका\nसामान्य अध्ययन पेपर एक विश्लेषण\nपीएसआय – एसटीआय – एएसओ पूर्वपरीक्षा चालू घडामोडी\nगट क सेवा पूर्वपरीक्षा प्रश्नांचे स्वरूप विश्लेषण\nगट ‘क’ सेवेसाठी पहिली संयुक्त पूर्व परीक्षा\nPSI-STI-ASO मुख्य परीक्षा पेपर २ चे विश्लेषण\nदुय्यम सेवा मुख्य परीक्षा नवे स्वरूप व विश्लेषण\nPSI, STI, ASO साठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास\nराज्यसेवा मुख्य परीक्षेत भाषेची बहुपर्यायी, दिर्घोत्तरी प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवे स्वरूप जाहीर:-\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आयोगाने बदलले असून, आता भाषेची परीक्षा बहुपर्यायी आणि दीघरेत्तरी अशी मिश्र स्वरूपाची असणार आहे. भाषेचे गुण अंतिम निकालातही ग्राह्य़ धरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे उणे मूल्यांकनही केले जाणार आहे.\nआयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील भाषा विषयांच्या परीक्षेलाही बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारण्याचे आयोगाने जाहीर केले होते. याबाबत जून २०१५मध्ये आयोगाने परिपत्रकही काढले होते. उत्तरपत्रिकांची तपासणी लवकरात लवकर होऊन वेळेवर निकाल जाहीर करणे शक्य व्हावे, त्याचप्रमाणे बहुपर्यायी स्वरूपामुळे मूल्यमापनातही अधिक पारदर्शकता आणण्याच्या हेतूने प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्याचे आयोगाच्या विचाराधीन होते.\nप्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असावे याबाबत आयोगाने विद्यार्थी, शिक्षकांनाच विचारार्थ पर्याय देऊन सूचना मागवल्या होत्या. आलेल्या सूचनांचा विचार करून आयोगाने प्रश्नपत्रिकेचे अंतिम स्वरूप जाहीर केले आहे.\nनव्या स्वरूपानुसार भाषा विषयांची परीक्षा दोन भागांत घेण्यात येणार आहे. पहिल्या भागांत मराठी आणि इंग्रजीचे प्रत्येकी ५० गुणांचे दीघरेत्तरी प्रश्न विचारण्यात येतील. त्यामध्ये निबंध लेखन, सारांश लेखन, भाषांतर यांचा समावेश आहे. दुसऱ्या भागांत दोन्ही भाषांचे प्रत्येकी ५० गुणांचे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येणार आहेत.\nशंभर गुणांच्या या प्रश्नपत्रिकेत १ ते ५० क्रमांकाचे प्रश्न हे मराठी भाषेचे, तर ५१ ते १०० क्रमांकाचे प्रश्न हे इंग्रजी भाषेचे असणार आहेत. व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, शब्दांचा उगम, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, शुद्धलेखन, विरामचिन्हे, शब्दार्थ यांवर आधारित प्रश्न विचारण्यात येणार आहेत. बहुपर्यायी प्रश्नांसाठी उणे मूल्यांकनही (निगेटिव्ह मार्किंग) राहणार असून, तीन चुकीच्या उत्तरांसाठी १ गुण कमी होणार आहे.\nभाषेचे एकूण २०० गुण अंतिम गुणांमध्येही ग्राह्य़ धरण्यात येणार आहेत. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये नव्या स्वरूपातील प्रश्नपत्रिका असणार आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर बदललेले स्वरूप जाहीर करण्यात आले आहे.\nभाषेची एकूण २०० गुणांची परीक्षा\nशंभर गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका, प्रत्येकासाठी ३ तास वेळ\nपहिली प्रश्नपत्रिका दीघरेत्तरी, दुसरी बहुपर्यायी\nप्रत्येक प्रश्नपत्रिकेत मराठी आणि इंग्रजी भाषेसाठी प्रत्येकी पन्नास गुणांचे प्रश्न\nबहुपर्यायी प्रश्नपत्रिकेत दोन्ही भाषांचे प्रत्येकी ५० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला १ गुण\nबहुपर्यायी प्रश्नपत्रिकेसाठी उणे मूल्यांकन, तीन चुकीच्या उत्तरांसाठी १ गुण वजा\nसामान्य अध्ययन पेपर एक विश्लेषण\nराज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सहा पेपर व ८०० गुण अशी रचना करण्यात आली आहे. यातील पेपर एक अणि दोन हे प्रत्येकी १०० गुणांसाठी भाषा विषयाचे पेपर आहेत. पेपर तीन ते सहा हे सामान्य अध्ययन १ ते ४ असे विहित केलेले आहेत. भाषा विषयांबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली आहे.\nसामान्य अध्ययन पेपर एकमध्ये इतिहास, भूगोल व कृषी अशा तीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाचे विभाजन इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भूगोल आणि भूगोल व कृषी अशा तीन भागांत करण्यात आले आहे. या घटकांची व्याप्ती आणि गुण त्याच उतरत्या क्रमाने ठरविण्यात आले आहेत. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास इतिहास घटकावर ६० गुणांचे, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भूगोल घटकावर ५५ गुणांचे तर भूगोल व कृषी घटकावर ३५ गुणांचे प्रश्न विचारण्यात आले आहेत, हे लक्षात येते.\nबहुपर्यायी प्रश्नपद्धतीसाठी अभ्यासक्रमाचे बारकाईने विश्लेषण करून अभ्यास पद्धत ठरविणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. बहुपर्यायी प्रश्नांमध्ये विचारण्यात आलेल्या मुद्दय़ांबाबत नेमकी माहिती असावी लागते आणि तिचा संदर्भही माहीत असावा लागतो, तरच आत्मविश्वासाने प्रश्न सोडविणे शक्य होते. पेपर एकच्या सर्व घटकांसाठी विश्लेषणावर आधारित अभासपद्धतीबाबत स्वतंत्रपणे चर्चा करण्यात येईल. अभ्यासक्रमाचे विश्लेषण आणि अभ्यासाच्या सोयीसाठी विभाजन कशा प्रकारे करता येईल ते पाहू.\nया घटक विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेले मुद्दे हे वस्तुनिष्ठ नसून संकल्पनात्मक आहेत. त्यामुळे दिलेल्या संकल्पना किंवा पारंपरिक मुद्दय़ांचा सर्वागीण अभ्यास आवश्यक आहे. बहुपर्यायी प्रश्नांसाठी नेमका अभ्यासक्रम दिलेला असेल तर अभ्यासाची मर्यादा ठरविता येते, मात्र ढोबळ मुद्दे समाविष्ट असतील तर अशी मर्यादारेषा शोधणे अवघड ठरते. त्या दृष्टीने कृषी घटकाचा अभ्यास मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका समोर ठेवून करायला हवा.\nया घटकाचे विभाजन अभ्यासक्रमात नमूद उपघटकांमध्येच करावे.\n१. कृषी पारिस्थितीकी २. हवामान ३. मृदा ४. जल व्यवस्थापन\nमात्र त्या त्या शीर्षकाखाली असलेले मुद्दे जास्त सुसंबद्ध असलेल्या उपघटकामध्ये संदर्भासाठी वापरणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ ‘शेतीमधील पाण्याची आवश्यकता’ हा ‘हवामान’ उपघटकातील मुद्दा ‘पाणी व्यवस्थापन’ उपघटकातील ‘सिंचन पद्धती’ आणि ‘मृदा’ उपघटकातील ‘लाभक्षेत्र आधारावर मृदा संवर्धन’ या मुद्दय़ांशी संबंधित आहे. त्यांचा एकमेकांच्या संदर्भाने अभ्यास केल्यास बहुविधानी प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे.\nकृषी विषयाच्या प्राकृतिक आणि भौगोलिक पलूंचा समावेश या पेपरमध्ये तर आर्थिक पलूंचा समावेश पेपर चारमध्ये करण्यात आलेला आहे. पेपर चारमधील भाग या पेपरबरोबरच अभ्यासल्यास सलगतेमुळे सोपा होईल. अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून शेतीचा विचार करताना आर्थिक संकल्पनांचा संदर्भ मात्र घेणे आवश्यक ठरेल.\nइतिहास घटक विषयाचे चार मुख्य भागांत विभाजन करता येईल.\n१. सन १८१८ ते १८५७ पर्यंतचा सामाजिक, आर्थिक व राजकीय इतिहास.\n२. १८५७ पासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतचा सामाजिक, आर्थिक व राजकीय इतिहास\n३. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा सामाजिक, आर्थिक इतिहास, राष्ट्रीय स्तरावरील तसेच राज्यांमधील ठळक राजकीय घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय संबंध\n४. महाराष्ट्राची प्राचीन ते आधुनिक कालखंडामधील सांस्कृतिक परंपरा\nया विषयातील नऊ उपघटक या चार विभागांमध्ये समाविष्ट करून त्यांचा एकत्रित अभ्यास करणे व्यवहार्य आणि सोपे आहे. तसेच तर्कसंगत आणि सुसंबद्ध अभ्यास शक्य झाल्याने वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांची तयारीही चांगल्या तऱ्हेने होईल.\nअभ्यासक्रमामध्ये देण्यात आलेल्या सहा मुद्दय़ांमध्येच या घटकाचे विभाजन करून अभ्यास केल्यास व्यवहार्य ठरेल.\n२. महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल\n३. महाराष्ट्राचा मानवी आणि सामाजिक भूगोल\n५. महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह लोकसंख्या भूगोल\nयातील १, ४ आणि ६ या मुद्दय़ांची व्याप्ती विस्तृत आहे. त्यांमध्ये महाराष्ट्राचा विचार वेगळ्याने नाही तर जग किंवा भारताचा भाग म्हणून करायचा आहे. मुद्दा क्र. २ आणि ३ फक्त महाराष्ट्राशी संबंधित आहेत. मुद्दा क्र. ५ हा महाराष्ट्राचा संदर्भ ठेवून संकल्पनात्मक अभ्यासाचा विषय आहे.\nअभ्यास करणाऱ्या उमेदवारांना नेहमीच एक सल्ला दिला जातो, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून अभ्यासाची स्वत:ची रणनीती ठरवा. बहुतेक उमेदवार तसे करतातसुद्धा. पण जेव्हा परीक्षा होते त्यावेळचा अनुभव मात्र वेगळाच असतो.\n८ एप्रिल रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडली. उमेदवारांनी विश्लेषण केले असेल, आडाखे बांधले असतील, कमी महत्त्वाचे, अति महत्त्वाचे असे ठरवून अभ्यास केला असेल. पण जेव्हा प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका हातात येते, तेव्हा लक्षात येते की आयोगाची प्रश्नपत्रिका आपल्या अंदाजाच्या एक तर दोन पावले पुढे आहे किंवा दोन पावले मागे आहे.\nउमेदवार आणि आयोग ‘हम साथ साथ हैं’ असा अनुभव एक तर फार कमी वेळा किंवा फार कमी प्रश्नांबाबत येतो. कधी मागे, कधी पुढे तर कधी बरोबर या अनुभवालाच परीक्षा म्हणतात. उमेदवारांचे कर्तव्य अभ्यास करून परीक्षा देणे आणि आयोगाची जबाबदारी परीक्षा घेणे. म्हणून तयारी करून अभ्यास केलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेछा.\nअनुभवांतून आपण शिकतो आणि शिकले पाहिजे. अनुभवातून शिकता येत नसेल तर विद्यार्थी म्हणून घडता येणार नाही. एका परीक्षेच्या निमित्ताने स्वत:च्या उणिवा, कमतरता आणि शक्तीस्थळेसुद्धा शोधता आली पाहिजेत. जे साध्य करायचे आहे त्यानुसार आपल्या आयुष्यातील प्राधान्यक्रम ठरले पाहिजेत. आणि प्राधान्यक्रमानुसार मेहनत करता आली पाहिजे. तर यश निश्चित.\nपरीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांत मोठी संख्या नव्या म्हणजे पहिल्यांदा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची असते. दोन्ही पेपर अवघड गेले असतील, केलेल्या अभ्यासापेक्षा वेगळाच पेपर होता अशी भावना झाली असेल तर अशा उमेदवारांनी अपेक्षाभंगाचे ओझे वाहून घेण्याचे कारण नाही. पहिल्या परीक्षेच्या अशा अनुभवाला सर्वानाच सामोरे जावे लागते.\nकधी ना कधी प्रत्येकानेच पहिली परीक्षा दिलेली असते. या नराश्य अनुभवातून सगळेच गेलेले असतात. अनुभवातून गेलेले असण्यापेक्षा अनुभवातून शिकलेले असणे महत्त्वाचे. कारण असे उमेदवारच पुढे यशस्वी झालेले असतात.\nपहिलाच प्रयत्न असणाऱ्या उमेदवारांनी नव्या उमेदीने तयारी सुरू केली पाहिजे. सर्वप्रथम हे समजून घ्या की परीक्षेच्या तयारीसाठी गांभीर्य आवश्यक आहे.\nपूर्व – मुख्य – मुलाखत या अशा परीक्षा प्रक्रियेसाठी एक वर्षांचा कालावधी लागतो. परीक्षेपूर्वी तयारीसाठी किमान सहा महिने दिले तरी एका प्रयत्नासाठी दीड वर्षे, दोन प्रयत्नांसाठी अडीच वर्षे असा कालावधी द्यावा लागतो.\nवरवरचा अभ्यास, मोजके गाइड्स किंवा रेडीमेड नोट्स असा अभ्यास उपयुक्त नाही. त्यासाठी बेसिक पुस्तकांपासून अभ्यास करावा लागेल. जाणकारांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. तरच तुमच्या तयारीला दिशा मिळेल. नव्या उमेदवारांची तयारीची सुरुवात मुख्य परीक्षेच्या अभ्यासापासून झाली पाहिजे.\nजुने उमेदवार ज्यांनी यापूर्वी एक-दोन अटेंप्ट दिले आहेत अशा उमेदवारांनी जास्त वेळ पूर्व परीक्षेनंतरच्या रोमँटीसिझममध्ये न अडकता तात्काळ मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली पाहिजे. नव्या आणि जुन्या उमेदवारांसाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम मुख्य परीक्षेची तयारी हाच असला पाहिजे.\nराज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर काहींना अवघड तर काहींना सोपा गेला अशा संमिश्र प्रतिक्रिया आहेत. दुसरा पेपर मात्र बहुतांश जणांना सोपा गेल्याची प्रतिक्रिया आहे. ज्या उमेदवारांचा मूलभूत अभ्यास चांगला झाला आहे आणि ज्यांनी आपल्या अभ्यासाचे उपयोजन करण्याचा सराव केला आहे त्यांना सोपा गेला आहे.\nपेपर दोन हा वेळेचे योग्य नियोजन करू शकलेल्या सर्वानाच सोपा गेला आहे. एकूण उपलब्ध जागा कमी आणि कमी काठीण्य पातळीचे पेपर यामुळे कट ऑफ रेषा २०० ते २२० दरम्यान स्थिरावेल असा अंदाज आहे.\nपीएसआय – एसटीआय – एएसओ पूर्वपरीक्षा चालू घडामोडी\nया लेखात आपण पीएसआय-एसटीआय - एएसओ यासाठीच्या पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा हे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म विश्लेषणाद्वारे समजून घेणार आहोत. नवीन अभ्यासक्रमानुसार एकूण ११ प्रश्नपत्रिका उपलब्ध असून, प्रत्येक पेपरमध्ये १५ ते १६ प्रश्न हे चालू घडामोडींवर विचारलेले आहेत. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी चालू घडामोडींचा अभ्यास किती महत्त्वपूर्ण आहे ते यावरून स्पष्ट होते. सर्वप्रथम आपण पूर्व परीक्षेनुसार विचारलेले प्रश्न पाहूयात-\n१. संयुक्त पूर्व परीक्षा (२६ जुलै १०१७) - १५ प्रश्न\n२. पोलिस उपनिरीक्षक (१२ मार्च १०१७) - १६ प्रश्न\n३. विक्रीकर निरीक्षक (२९ जाने १०१७) - १५ प्रश्न\n४. सहायक पूर्व परीक्षा (२६ जुलै १०१६) - १५ प्रश्न\n५. विक्रीकर निरीक्षक (१९ जून १०१६) - १६ प्रश्न\n६. सहायक पूर्व परीक्षा (५ जुलै १०१५) - १५ प्रश्न\n७. विक्रीकर निरीक्षक (१ फेब्रुवारी १०१५) - १३ प्रश्न\n८. सहायक पूर्व परीक्षा (१५ जून १०१४) - १६ प्रश्न\n९. पोलिस उपनिरीक्षक (१८ मे १०१४) - १५ प्रश्न\n१०. विक्रीकर निरीक्षक (२२ डिसें १०१३) - १७ प्रश्न\n११. सहायक परीक्षा (२९ सप्टेंबर १०१३) - १५ प्रश्न\nप्रश्न विचारताना आयोगाने राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक क्रीडा, व्यक्ती, पुरस्कार, समिती, आंतरराष्ट्रीय व विज्ञान व तंत्रज्ञान इ. सर्व विषयांवर प्रश्न विचारलेले आहेत. परंतु, एक बाब अधोरेखित करावीशी वाटते की खालील बाबींवर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती वारंवार दिसून येते.\n३. आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी इ.\n२०१७ मध्ये झालेल्या पूर्वपरीक्षेतील प्रश्नांचा आढावा घेऊयात. प्रश्नाचा नमुना -\nप्र. नोव्हेंबर २०१६ मध्ये हँड इन हँड २०१६ या नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे भारत आणि ...या देशांत पार पडली\nअ)रशिया ब) अमेरिका क)चीन ड)जपान\nसंरक्षण विषयक लष्करी कवायतींवर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती राज्य सेवा पूर्वपरीक्षेतही नेहमी दिसून येते. यासाठी भारताच्या हवाईदल, नौदल व पायदळ या लष्करी कवायती अभ्यासणे उपकारक ठरते. पुढील प्रश्न पाहूयात.\nप्र. भारतात गोवा येथे भरविल्या गेलेल्या ४७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २०१६मध्ये पुढीलपैकी कोणत्या चित्रपटाने सुवर्णमयूर पुरस्कार पटकाविला\nअ) रौफ ब) डॉटर क)मेलो मड ड)रारा\nचित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्ती व पुरस्कार यावर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती नित्य नियमाने दिसून येते. पोलिस उपनिरीक्षक २०१७ च्या पूर्व परीक्षेत भूतपूर्व अभिनेती साधना शिवदासानी यासंबंधी प्रश्न विचारलेले आपण पाहू शकतो. तेव्हा जानेवारी २०१७ पासूनच्या चित्रपट सृष्टीतील महत्त्वाच्या व्यक्ती ज्या पुरस्कार, मृत्यू, व इतर कोणत्याही बाबींमुळे चर्चेत आहेत त्या माहिती पाहिजेत. उदा.\n१. श्रीदेवी - मृत्यू, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - राष्ट्रीय पुरस्कार - मॉम चित्रपट\n२. शशी कपूर - मृत्यू\nव्यक्ती ही इतर क्षेत्र जसे क्रीडा, राजकारण, अर्थकारण ,साहित्य इ. क्षेत्रातही अभ्यासणे गरजेचे आहे. कारण अशा व्यक्तींवर आयोगाद्वारे वारंवार प्रश्न विचारले जातात हे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांवरून स्पष्ट होते. पुढील प्रश्नांचा नमुना पाहूयात-\nप्र. खालील विधाने विचारात घ्या.\n१.'इस्त्रो' या भारतीय अवकाश संस्थेने नुकतेच १०४ उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम नोंदविला.\n२. १०४ उपग्रहांपैकी फक्त तीन उपग्रह भारताचे आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे होते.\nवरीलपैकी कोणते ती विधाने बरोबर आहेत\nअ) फक्त १ ब) फक्त २ क)१ आणि २ ड) वरीलपैकी नाही.\nउत्तर क)१ आणि २\nहा प्रश्न विचारला जाणे साहजिकच होते, कारण भारत हा एकाच वेळी इतके सर्व उपग्रह सोडणारा जगातला पहिला देश बनला होता . अशा घटनांवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता ९९.९९ टक्के असते. विज्ञान व तंत्रज्ञान यातील तंत्रज्ञान या घटकावर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती दिवसेंदिवस वाढलेली दिसून येते. पुढील प्रश्नांचा नमुना पाहूया-\nप्र. भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान संघाला हरवून आशिया कप जिंकला. या स्पर्धेमध्ये कोणाला सर्वोकृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला गेला होता.\nअ) मिताली राज ब) झुलान गोस्वामी क)लतिका कुमारी ड)स्मृती मांधना\nउत्तर अ) मिताली राज\nक्रीडा या घटकांवरही मोठय़ा प्रमाणात प्रश्न विचारलेले आपण पाहू शकतो. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा झुलान गोस्वामी या क्रीडापटूवरही प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी पूर्वपरीक्षेत राष्ट्रकुल क्रीडा २०१८ वर प्रश्न विचारण्याची शक्यता अधिक आहे.\nअर्थव्यवस्थेचा विचार केल्यास विविध प्रकल्प जसे 'भारतमाला' यावर संयुक्त पूर्व परीक्षेत २०१७ मध्ये प्रश्न विचारलेला आहे. विविध योजना समित्या यांवर प्रश्न विचारलेले आपण पाहू शकतो. अर्थव्यवस्थेसंबंधीचा प्रश्नाचा नमुना पाहूयात-\nप्र. कोणत्या बँकेला आसोचामचा SME LENDING साठी सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.\nअ)कॅनरा बँक ब) स्टेट बँक ऑफ इंडिया क)विजया बँक ड) बँक ऑफ इंडिया\nया प्रश्नावर आगामी परिक्षेत भारतातील systematic important bank असा दर्जा मिळालेल्या ICICI, SBI, HDFC यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशाप्रकारे आपण विविध घटकांवर आयोगाद्वारे विचारलेले प्रश्न पाहिलेत.\nगट क सेवा पूर्वपरीक्षा प्रश्नांचे स्वरूप विश्लेषण\nप्रशासन व्यवस्थेतील कामाची जबाबदारी आणि स्वरूपानुसार वर्ग १ – २, गट ब, गट क किंवा राजपत्रित, अराजपत्रित ही अधिकाऱ्यांची उतरंड, व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. ज्या पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात, त्यांची रचना, जबाबदारी, कार्ये लक्षात घेऊन त्यांसाठी अधिकारी, कर्मचारी निवडण्यासाठी परीक्षा पद्धत ठरवली जाते.\nम्हणूनच राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमध्ये अभ्यासक्रमाच्या बाबतीत बरेच समान घटक असूनही एकूण परीक्षा प्रक्रिया, अभ्यासक्रमाची रचना आणि प्रश्नपत्रिकांचा पॅटर्न यांत फरक असतो.\nदुय्यम निरीक्षक, लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या वेगवेगळ्या विभागांमधील गट-क सेवांसाठीच्या संयुक्त पूर्वपरीक्षेचे हे पहिले वर्ष आहे. उपलब्ध जागांची संख्याही चांगली आहे. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा एक संधी आहे.\nत्यामुळे तयारीमध्ये गांभीर्य आवश्यक आहे. संयुक्त पूर्व परीक्षेचे हे पहिलेच वर्ष आहे. तसेच अभ्यासक्रमांमध्येही काही बदल आहेत त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम जास्त आहे. बहुतांश उमेदवारांचा संभ्रम पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिकेच्या काठीण्य पातळी बद्दल आहे.\nस्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचे नियोजन करताना मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप समजून त्यांचे विश्लेषण करणे ही मूलभूत पायरी असते. पण गट क पदांसाठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेचे हे पहिलेच वर्ष आहे.\nनव्या योजनेनुसार लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या पदांच्या पूर्वपरीक्षेतील मराठी व इंग्रजी हा भाग मुख्य परीक्षेमध्ये टाकण्यात आला आहे. तर मुख्य परीक्षेतील अभ्यासक्रमाचा सामान्य क्षमता चाचणीचा भाग पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या सामान्य अध्ययन घटकाच्या प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेणे आवश्यक आहे.\nमागील काही वर्षांमध्ये दुय्यम निरीक्षक, लिपिक टंकलेखक आणि कर सहायक पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले काही प्रश्न पाहू.\n१. सन २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कोणत्या राष्ट्रपुरुषाच्या जयंतीपासून करण्यात आली\n१)महात्मा गांधी २) पं.जवाहरलाल नेहरू ३) सरदार वल्लभभाई पटेल ४) दादाभाई नौरोजी\n२. रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहिले\n१)खोल खोल पाणी २)अश्वमेध ३) माझं काय चुकलं\n३. नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक रॉबर्ट एडवर्डस यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना नोबेल पारितोषिक कोणत्या संशोधनासाठी मिळाले होते\n१) टेस्ट टय़ूब बेबीसंदर्भातील\n३) किडनी प्रत्यारोपण ४)यकृत प्रत्यारोपण\n४. संविधान सभेच्या मूलभूत हक्क सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते\n१)पंडित नेहरू २) वल्लभभाई पटेल ३) डॉ. राजेंद्र प्रसाद ४) डॉ. आंबेडकर\n५. ग्रामसभेचे सदस्य कोण असतात\n१) ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य २) १८वर्षे पूर्ण झालेल्या सर्व व्यक्ती\n३) गावातील नोंदणी झालेले मतदार ४) सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य\n६. पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो\n१)२३ तास ५६ मिनिटे ४.०९ सेकंद २) २३ तास ५५ मिनिटे ५९.०९ सेकंद\n३) २३तास ५५ मिनिटे ४९.०९ सेकंद ४) २३ तास ५६ मिनिटे ०.०९ सेकंद\n७. महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्य़ाची सीमा लागत नाही\n१) चंद्रपूर २) यवतमाळ ३) गोंदिया ४)नांदेड\n८. ———- हे सरकारी शिष्यवृत्ती घेऊन यु. के. येथे इंजिनीअिरगचे शिक्षण घेण्यास गेले, परंतु तेथे जाऊन त्यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेत प्रवेश घेतला.\n१) पांडुरंग महादेव बापट\n२) अच्युत बळवंतराव कोल्हटकर\n३) विष्णू गणेश पिंगळे\n४) श्यामजी कृष्ण वर्मा\n९. शाहू छत्रपतींनी सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचे नाव काय\n१)दिगंबर जैन बोर्डिंग २) वीरशैव लिंगायत वसतिगृह ३)व्हिक्टोरिया मराठा बोìडग ४) ढोर चांभार बोर्डीग\n१०. रिझव्‍‌र्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत ———- चा समावेश होतो.\n१) खुल्या बाजारातील कर्जरोख्यांची विक्री २) बँक रेट (व्याज दर)\n३) राखीव निधीचे बदलते प्रमाण\n११.जलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचे रूपांतर होते..\n१) गतिज ऊर्जा —- स्थितिज ऊर्जा —विद्युत ऊर्जा\n२) स्थितिज ऊर्जा — गतिज ऊर्जा—– विद्युत ऊर्जा\n३) विद्युत ऊर्जा — स्थितिज ऊर्जा —- गतिज ऊर्जा\n४) विद्युत ऊर्जा — गतिज ऊर्जा —- स्थितिज ऊर्जा\nतिन्ही पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांमधील हे प्रातिनिधीक प्रश्न आहेत. बारकाईने विश्लेषण केल्यावर लक्षात येते की राज्यशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान व अर्थव्यवस्था या घटक विषयांच्या मूलभूत संकल्पनांवर थेट प्रश्न विचारण्यात आले आहेत. इतिहासामध्ये तथ्यात्मक व्यक्तींवर आधारित प्रश्न विचारले आहेत.\nचालू घडामोडींसह सर्वच घटकांवर तथ्यात्मक माहिती विचारणारे प्रश्न आले आहेत.\nजुन्या पॅटर्नच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून नव्या पॅटर्नसाठीच्या प्रश्नांचे अपेक्षित स्वरूप समजून घेणे बरेच वेळखाऊ काम आहे.\nदुय्यम निरीक्षक, कर सहायक आणि लिपिक टंकलेखक या पदांसाठीच्या पूर्व परीक्षांच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण करुन त्याआधारे राष्ट्रचेतना प्रकाशनाच्या ‘महाराष्ट्र गट क सेवा अभ्यासप्रश्नपत्रिका’ या पुस्तकामध्ये अभ्यास प्रश्नपत्रिका संपादित केलेल्या आहेत. त्यांचा सराव व अभ्यासासाठी नक्कीच उपयोग होईल.\nगट ‘क’ सेवेसाठी पहिली संयुक्त पूर्व परीक्षा\nमहाराष्ट्र गट क सेवेसाठी पहिली संयुक्त पूर्व परीक्षा १० जून २०१८ रोजी प्रस्तावित आहे.\nया परीक्षेचे अभ्यास नियोजन कसे असावे याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.\nदुय्यम निरीक्षक, लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या वेगवेगळ्या विभागांमधील वर्ग तीनच्या पदांवरील भरतीकरिता पूर्वी आयोगाकडून स्वतंत्र जाहिरात, स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र पूर्व परीक्षा घेतल्या जात होत्या. राज्य लोकसेवा आयोगाच्या नव्या योजनेनुसार या तिन्ही पदांसाठी सन २०१८ पासून संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.\nया संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते यापकी एक, दोन किंवा तिन्ही पदांसाठी बसू इच्छितात का असा विकल्प देण्यात येईल. ज्या आणि जेवढय़ा पदाकरिता उमेदवारांनी विकल्प दिलेला असेल त्या सर्व पद भरतीसाठी हा एकच अर्ज विचारात घेण्यात येईल.\nपण प्रत्येक पदासाठीचा या संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल वेगवेगळा घोषित करण्यात येईल.\nप्रत्येक पदासाठी भरायच्या जागांची संख्या वेगळी असल्याने त्या आधारावर त्या पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या ठरविण्यात येते. ही संख्या लक्षात घेऊन संयुक्त पूर्व परीक्षेचा या तीन पदांकरिता स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येणार आहे.\nयापकी लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या दोन पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम समानच होता तर दुय्यम निरीक्षक पदासाठीचा अभ्यासक्रम वेगळा होता.\nनव्या योजनेनुसार लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या पदांच्या पूर्व परीक्षेतील मराठी व इंग्रजी हा भाग मुख्य परीक्षेमध्ये टाकण्यात आला आहे. तर मुख्य परीक्षेतील अभ्यासक्रमाचा सामान्य क्षमता चाचणीचा भाग पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.\nदुय्यम निरीक्षक पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना अभ्यासक्रमामध्ये काही बदल जाणवणार नाही. नव्या योजनेनुसार पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे.\n१. चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील\n२. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)\n३. इतिहास – आधुनिक भारताचा विशेषत महाराष्ट्राचा इतिहास\n४. भूगोल – (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी\n५. अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति इत्यादी\n६. सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics) , रसायनशास्त्र (Chemistry), प्राणीशास्त्र (Zoology) , वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (health)\n७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न\nअंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णाक व टक्केवारी\nस्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचे नियोजन करताना मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप समजून घेणे आणि त्यांचे विश्लेषण करणे ही मूलभूत पायरी असते.\nपण गट क पदांसाठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेचे हे पहिलेच वर्ष आहे आणि अभ्यासक्रमही दोन पदांच्या आधीच्या अभ्यासक्रमापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे दुय्यम निरीक्षक पदाच्या सन २०१४ पासून झालेल्या पूर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे हा उत्तम पर्याय आहे.\nप्रत्येक प्रश्न वाचून त्याबाबत काही विचार करणे आवश्यक आहे. अमुक एक प्रश्न का विचारला आहे; तो अभ्यासक्रमाच्या कोणत्या घटकावर आधारित आहे; त्यातील मुद्दे अभ्यासक्रमातील दुसऱ्या कोणत्या घटकांशी संबंधित आहेत का आणि या घटकाच्या कोणकोणत्या पलूंवर प्रश्न विचारता येतील यावर विचार करायला हवा.\nया विश्लेषणाच्या आधारावर अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागावर किती आणि कशा स्वरूपाचे प्रश्न आले आहेत ते समजून घेणे आणि याबाबत आयोगाच्या अपेक्षा समजून घेणे शक्य होते. असे विश्लेषण तयारीला दिशा मिळण्यासाठी उपयोगी पडेल.\nत्या आधारे अभ्यासक्रमातील कोणत्या घटकावर जास्त भर द्यायचा, कोणत्या घटकावर कमी कष्ट घेतलेले चालतील याचा अंदाज येतो आणि अभ्यासाची दिशा व नियोजन निश्चित करता येईल.\nजुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करताना या दृष्टीने ‘महाराष्ट्र गट क सेवा अभ्यासप्रश्नपत्रिका’ हे राष्ट्रचेतना प्रकाशनाचे पुस्तक विश्लेषण आणि सराव दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल.\nया परीक्षेच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात व प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात.\nप्रत्येक पदासाठी उपलब्ध एकूण पदसंख्येच्या सुमारे पंधरा पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील अशा रीतीने पूर्व परीक्षेच्या गुणांची सीमारेषा निश्चित करण्यात येते. या सीमारेषेच्या वर ज्या विद्यार्थ्यांचे एकूण गुण असतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश मिळतो.\nPSI-STI-ASO मुख्य परीक्षा पेपर २ चे विश्लेषण\nसहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या तिन्ही पदांसाठी पेपर १ संयुक्त आहे. पेपर २ प्रत्येक पदासाठी स्वतंत्र असला तरी त्यामध्ये सामान्यक्षमता चाचणी हा घटक समान आहे. सामान्यक्षमता चाचणी या घटकाचा आयोगाने विहित केलेला अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे –\n२) महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५ ते १९४७), महत्त्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी\n३) महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल, मुख्य रचनात्मक विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या (Population), Migration of Population व त्याचे Source आणि destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टय़ा व त्यांचे पुनर्वसन.\n४) भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे / ठळक वैशिष्टय़े व केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे – शिक्षण युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका (तिन्ही पदांसाठी.)\nराज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची भूमिका, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ – विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व भूमिका, विधी समित्या. (केवळ ASO व STI साठी)\nपेपर दोनमधील या पदांच्या कर्तव्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानावर आधारित प्रत्येक पदासाठी वेगळ्याने विहित केलेला अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे –\nसहायक कक्ष अधिकारी (ASO) –\n१. राजकीय यंत्रणा – (शासनाची रचना, अधिकार व काय्रे), केंद्र सरकार, केंद्रीय विधिमंडळ, आणि राज्य सरकार व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)\n२. जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन\n३. न्यायमंडळ – न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्याय मंडळ – काय्रे, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये – लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय, सांविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहीत याचिका,\n४. नियोजन – प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आर्थिकविकासाचे निर्देश फलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ वी व ७४ वी घटनादुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेखा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.\nराज्य कर निरीक्षक, (STI)\n१. सार्वजनिक वित्त व्यवस्था – महसुलाचे साधन, टॅक्स, नॉन टॅक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, भारतातील करसुधारणा आढावा, राज्य पातळीवरील करसुधारणा, व्हॅट सार्वजनिक ऋणवाढ, रचना आणि भार, राज्याच्या कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोषिय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य व रिझव्‍‌र्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्यस्तरावरील आढावा.\n२. नियोजन – प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आर्थिकविकासाचे निर्देश फलक, राज्य आणि स्थानिक\nपातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ वी व ७४ वी घटनादुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेखा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.\n३. शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास – पायाभूत सुविधांचे महत्त्व आणि गरज, सामाजिक व आर्थिकपायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ – जसे ऊर्जा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, गृह, परिवहन\n(रस्ते , बंदर इत्यादी), दळणवळण (पोस्ट, तार व दूरसंचार), रेडिओ, टीव्ही, इंटरनेट क्रायसिस, भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व यासंबंधीचे धोरण व त्यावरील पर्याय; खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ डी आय. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खासगीकरण, राज्य व केंद्र सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह याविषयीचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता.\n४. आर्थिक सुधारणा व कायदे – पाश्र्वभूमी, उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिकसुधारणा, डब्ल्यूटीओ तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, जीएसटी, विक्रीकर, व्हॅट आणि डब्ल्यूटीओ इत्यादीशी संबंधित कायदे व नियम.\n५.आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ – जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व काल, वाढ, रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, डब्ल्यूटीओ आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी भांडवलाचा अंत:प्रवाह, रचना व वाढ, एफडीआय व्यापार, बहुआंतरराष्ट्रीय भांडवल पुरविणाऱ्या संस्था, आयएमएफ जागतिक बँक, आयडीए इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग.\nपोलीस उपनिरीक्षक (PSI) –\n१. मानवी हक्क व जबाबदाऱ्या –\nसंकल्पना – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या, यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक व सांस्कृतिक – धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी. (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी इत्यादी. लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५; मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३; काटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५; अनूसूचित जाती व अनूसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम, १९८९, हुंडाबंदी अधिनियम, १९६१; महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.\n२. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१\n३. भारतीय दंड संहिता, १८६०\n४. फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३\n५. भारतीय पुरावा अधिनियम, १८७२\nदुय्यम सेवा मुख्य परीक्षा नवे स्वरूप व विश्लेषण\nमुख्य परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम विश्लेषण\nसन २०१८च्या दुय्यम सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेच्या स्वरूपातही मागील वर्षीपेक्षा काही बदल करण्यात आले आहेत. या वर्षी मुख्य परीक्षेमध्ये पेपर एक हा तिन्ही पदांसाठी संयुक्त पेपर असणार आहे. आणि पेपर दोन हा सामान्य क्षमता चाचणी आणि त्या त्या पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानावर आधारित वेगळा अभ्यासक्रम यांवर आधारित असेल. केवळ पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा तिसरा टप्पा असणार आहे.\nएकूण दोनशे गुणांसाठी होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या दोन प्रश्नपत्रिका असतील व त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल.\nअभ्यासक्रम पेपर १ (संयुक्त पेपर)\nमराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्या\nसामान्य ज्ञान – चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील\nमाहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५\nसंगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डेटा कम्युकिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधा मिळविण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लॉब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य.\nअभ्यासक्रम पेपर २ (पदनिहाय वेगळे)\nहा पेपर दोन प्रत्येक पदासाठी स्वतंत्र आहे. पण यामध्ये पुढील घटक समान आहेत. –\nबुद्धिमत्ता चाचणी महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल\nयापुढचे चार / पाच घटक हे पदनिहाय वेगवेगळे आहेत.\nयाचा अर्थ या तिन्ही पदांसाठी मुख्य परीक्षा वेगळी घेण्यात येत असली तरी जवळपास ७० % अभ्यासक्रम या तीनही परीक्षांसाठी समान आहे आणि उर्वरित ३० % अभ्यासक्रम प्रत्येक परीक्षेत संबंधित पदाच्या मागणीनुसार वेगळा आहे. या वेगळ्या अभ्यासक्रमातही काही समान मुद्दे आहेतच. त्यामुळे पसंतीनुसार तिन्ही पदांसाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.\nमुख्य परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात. तसेच प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात.\nमुख्य परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे सहाय्यक कक्ष अधिकारी व विक्रीकर निरीक्षक पदाची अंतिम यादी तयार करण्यात येऊन पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्र पडताळणी नंतर उमेदवारांची शिफारस करण्यात येईल.\nतर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मात्र मुख्य परीक्षेनंतर १०० गुणांची शारीरिक चाचणी व त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची ४० गुणांची मुलाखत घेतली जाणार आहे. हे गुण एकत्रित करून तयार केलेल्या अंतिम गुणवत्ता यादीच्या आधारावर उमेदवारांची शिफारस करण्यात येणार आहे.\nमागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून या परीक्षांची काठिण्य पातळी वाढत असल्याचे दिसते. उपलब्ध पदे कमी जास्त झाल्यास त्याचा काठिण्य पातळीवर परिणाम होतोच, पण राज्यसेवा, नागरी सेवा या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचाही बॅक अप प्लॅन म्हणून दुय्यम सेवांसाठीच्या परीक्षा देण्याचा कल वाढत असल्याने काठिण्य पातळीमुळे कट ऑफवर फार मोठा परिणाम होत नसल्याचेही दिसते. त्यामुळे गांभीर्याने आणि योग्य दृष्टिकोनातून तयारी करणे हाच एकमेव पर्याय आता सर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसमोर उपलब्ध आहे.\nPSI, STI, ASO साठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १३ मे २०१८ रोजी प्रस्तावित आहे.\nसहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या पदांवरील भरती करता पूर्वी आयोगाकडून स्वतंत्र जाहिरात, स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र पूर्व परीक्षा घेतल्या जात होत्या. राज्य लोकसेवा आयोगाच्या नव्या योजनेनुसार या तिन्ही पदांसाठी सन २०१७ पासून संयुक्त पूर्व परीक्षा आयोजिली जाते.\nया संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते यापकी एक, दोन किंवा तिन्ही पदांसाठी बसू इच्छितात का असा विकल्प देण्यात येतो.\nज्या आणि जेवढय़ा पदाकरिता उमेदवारांनी विकल्प दिलेला असेल त्या सर्व पद भरतीसाठी हा एकच अर्ज विचारात घेण्यात येतो. पण प्रत्येक पदासाठीचा या संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल वेगवेगळा घोषित करण्यात येतो.\nप्रत्येक पदासाठी भरायच्या जागांची संख्या वेगळी असल्याने त्या आधारावर त्या पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या ठरविण्यात येते. ही संख्या लक्षात घेऊन संयुक्त पूर्व परीक्षेचा या तीन पदांकारिता स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येतो.\nअभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. पण अशा संयुक्त पूर्व परीक्षेचे हे दुसरेच वर्ष आहे. PSI, STI U Assistant (ASO) या तिन्ही पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम समानच असल्यामुळे या पदांसाठी सन २०१४पासून झालेल्या सर्व पूर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि गेल्या वर्षीची संयुक्त पूर्व परीक्षा यांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तयारीला दिशा मिळण्यासाठी उपयोगी पडेल.\nजुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करताना प्रत्येक प्रश्न वाचून त्याबाबत काही मंथन करणे आवश्यक आहे. हा प्रश्न का विचारला आहे; तो अभ्यासक्रमाच्या कोणत्या घटकावर आधारित आहे; त्यातील मुद्दे अभ्यासक्रमातील दुसऱ्या कोणत्या घटकांशी संबंधित आहेत का आणि या घटकाच्या कोणकोणत्या पलूंवर प्रश्न विचारता येतील यावर विचार करायला हवा.\nया विश्लेषणाच्या आधारावर अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागावर किती आणि कशा स्वरूपाचे प्रश्न आले आहेत ते समजून घेणे आणि याबाबत आयोगाच्या अपेक्षा समजून घेणे शक्य होते.\nत्या आधारे अभ्यासक्रमातील कोणत्या घटकावर जास्त भर द्यायचा, कोणत्या घटकावर कमी कष्ट घेतलेले चालतील याचा अंदाज येते आणि अभ्यासाची दिशा व नियोजन निश्चित करता येते. या दृष्टीने राष्ट्रचेतना प्रकाशनाचे दुय्यम सेवा अभ्यास प्रश्नपत्रिका हे पुस्तक विश्लेषण आणि सराव दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल.\nया परीक्षेच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात व प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात. प्रत्येक पदासाठी उपलब्ध एकूण पदसंख्येच्या सुमारे आठ पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील अशा रीतीने पूर्व परीक्षेच्या गुणांची सीमारेषा निश्चित करण्यात येते.\nया सीमा रेषेवर ज्या विद्यार्थ्यांचे एकूण गुण असतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश मिळतो.\nचालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील\nनागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)\nइतिहास – आधुनिक भारताचा विशेषत महाराष्ट्राचा इतिहास\nभूगोल – (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी\nअर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यपार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति इत्यादी\nसामान्यविज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Zoology), प्राणीशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (health)\nबुद्धिमापन चाचणी व अंकगणित – बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकर, भागाकार, दशांश, अपूर्णाक व टक्केवारी\nस्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या प्राधान्यक्रमात सध्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी हा विषय असेल. ८ एप्रिल २०१८ ही राज्यसेवा पूर्वपरीक्षेची प्रस्तावित तारीख आहे. जाहिरातीमध्ये उल्लेखीत ६९ ही पदसंख्या उमेदवारांच्या चिंतेत भर घालणारी आहे. पण उपलब्ध पदसंख्येचा जास्त विचार न करता, अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जाहिरातीत उपलब्ध ६९ पदसंख्येबरोबरच ‘पदसंख्येत व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे,’ असे नमूद आहे आणि ते प्रत्येक वर्षीच्या जाहिरातीत असतेच. पूर्व-मुख्य-मुलाखत ही साधारणपणे वर्षभर चालणारी परीक्षा प्रक्रिया संपता संपता पदसंख्येत वाढ होते, हा नेहमीचा अनुभव आहे. तेव्हा पदसंख्या कमी किंवा जास्त याचा विचार न करता आपण स्पर्धेत किती समर्थपणे उतरू शकतो आणि स्पर्धा जिंकू शकतो हाच आपल्या चिंतेचा आणि प्रयत्नांचा भाग असला पाहिजे. काही उमेदवारांनी राज्यसेवेचा पर्याय बाजूला ठेऊन ६ मे २०१८ रोजी प्रस्तावित असलेली महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची पूर्णवेळ तयारीचा मानस बोलून दाखविला. केवळ कमी पदसंख्या हे परीक्षा टाळण्याचे किंवा नाकारण्याचे कारण होऊ शकत नाही. आपण पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवार आहोत तर प्रत्येक परीक्षा ही संधी मानली पाहिजे. स्पर्धेत टिकण्यासाठी, चार्ज होण्यासाठी व पुढे जाण्यासाठी नियमित अभ्यास आणि परीक्षांच्या माध्यमांतून नियमित प्रयत्न आवश्यक आहेत.\nराज्य लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीत पदसंखेचे प्रमाण गेल्या काही वर्षांत कमी दिसत असले तरी २०११ नंतर आयोगाच्या परीक्षा प्रक्रियापद्धतीत झालेला सकारात्मक आणि महत्त्वाचा बदल म्हणजे दर वर्षी नियमितपणे जाहिरात प्रसिद्ध होते व वेळापत्रकाप्रमाणे दरवर्षी परीक्षा होते. पूर्वी राज्यलोकसेवा आयोगाची एक परीक्षा म्हणजे अभ्यासाची पंचवार्षिक योजना असे विनोदाने म्हटले जायचे. नियमित परीक्षांच्या आयोजनामुळे लाखो उमेदवारांना एक नवा विश्वास दिला आहे. तेव्हा राज्यसेवा पूर्वपरीक्षा एक संधी मानून सर्वच उमेदवारांनी तयारी सुरू केली पाहिजे. अभ्यासाचे नियोजन करताना, इथून पुढे महिन्यांचे, आठवडय़ांचे गणित न घालता, दिवसांचे व तासांचे गणित आखले पाहिजे. उपलब्ध वेळ, घटक विषयांपैकी सोपे-अवघड किंवा कमी सोपे-कमी अवघड वा जास्त सोपे-जास्त अवघड विषयानुरूप वेळेची विभागणी आणि योग्य अभ्यास साहित्याची निवड या बाबींचा मेळ बसवावा लागेल. मागील दोन-तीन वर्षांपासून अभ्यासात असलेल्या उमेदवारांना योग्य आणि उपयुक्त अभ्यास साहित्याची निवड करायला जास्त श्रम घ्यावे लागत नाहीत. त्यांना नेमक्या आणि उपयुक्त स्टडी मटेरिअलची चांगली समज असते. तेव्हा नव्या उमेदवारांनी अशा अचूक मार्गदर्शनासाठी ‘सीनियर्स’ ची जरूर मदत घ्यावी.\nदरवर्षी परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांत, जुन्या म्हणजेच रिपीटर्स अर्थात सीनियर्स उमेदवारांची संख्या जास्त असते. तुलनेत पहिलाच प्रयत्न असणाऱ्या नव्या उमेदवारांची संख्या त्या मानाने कमी असते. एक-दोन-तीन किंवा त्यापेक्षा कमी-जास्त प्रयत्नांचा अनुभव असणाऱ्या अशा उमेदवारांचे अभ्यासाच्या रणनीतीबद्दल स्वत:चे काही आडाखे असतात. कोणत्या घटक विषयाला जास्त महत्त्व द्यावे, कोणत्या संदर्भ पुस्तकांना हाताळावे, कोणत्या पुस्तकातून कोणता भाग अभ्यासावा, याविषयी नेमके धोरण असते. एक-दोन परीक्षांतील यश किंवा अपयशाच्या अनुभवातून प्राप्त झालेले हे ज्ञान फार मोलाचे असते, आणि ते उपयुक्तही ठरते. पण स्पर्धा परीक्षांचा योग्य दृष्टिकोन विकसित झाला असेल तरच या दृष्टिकोनाच्या निकषावर बेतलेले पूर्वानुभवाचे ज्ञान फायद्याचे ठरेल. अथवा ‘अंदाज चुकला’ असे म्हणून नवा अनुभव शिकण्यासाठी परीक्षेच्या एका संधीवर पाणी सोडावे लागेल. म्हणून योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.\nअभ्यास धोरण ठरवताना मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण महत्त्वाचे असते. मागील काही वर्षांच्या प्रश्नांच्या अभ्यासातून, तुम्हाला ‘कसा अभ्यास करू’ या प्रश्नाचे उत्तर मिळत जाईल, कळत जाईल. म्हणून प्रश्नपत्रिका विश्लेषण हा अभ्यासाचाच एक महत्त्वाचा भाग आहे.\nघटक विषयनिहाय प्रश्नांची संख्या पाहता, अभ्यासाचा फोकस ठरवणे सोपे होते. दरवर्षी प्रश्नांची काठिण्यपातळी पाहता संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणे. हीच सुरक्षित आणि योग्य रणनीती ठरेल.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-08-19T02:11:55Z", "digest": "sha1:OYFUKK5SQEUNNAECEAFKS4QNBXILOS6W", "length": 5958, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "नगर विकास विभाग | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nनगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका घेणे\nवैशिष्टय़पूर्ण योजने अंतर्गत निधी वितरीत करणे तसेच प्रशासकीय मान्य़ता देणे\nलोकसभा, विधानसभा, विधानपरिषद तारांकीत / अतारांकीत प्रश्नांची माहिती\nसंत गाडगेबाबा नागरी स्व़च्छ़ता अभियान, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, स्व़च्छ़ महाराष्ट्र अभियान, घनकचरा व्य़वस्थापन अंमलबजावणी, नागरी दलित वस्ती सुधारणा योजना, नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजना\nनगर परिषद संदर्भात न्यायालय व उच्च़ न्यायालय प्रकरणामध्ये शासनाच्या वतीने उत्त़रे देणे बाबतनस्ती\nमहाराष्ट्र नगरपरिषद औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 44 अन्व़ये दाखल प्रकरणामध्ये कार्यवाही करणे\nनगर परिषदेच्या नियमबाहय व बेकायदेशीर ठरावांच्या अंमल बजावणीला कलम 308 अंतर्गत प्रकरणामध्ये कार्यवाही करणे\nन.प.चे वार्षिक अंदाज पत्रकास मंजूरी देणे\n10व्या/11व्या/12व्या/13व्या वित्त़ अनुदाना अंतर्गत कामांना प्रशासकीय मान्य़ता देणे\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/fisheries-sales-42488", "date_download": "2018-08-19T02:03:03Z", "digest": "sha1:TV5UH4PPQXO2CF5GBYL7FGU6RRSIL7Q6", "length": 13849, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fisheries sales गोवळकोट रोड परिसरात मासळी विक्री तेजीत | eSakal", "raw_content": "\nगोवळकोट रोड परिसरात मासळी विक्री तेजीत\nशुक्रवार, 28 एप्रिल 2017\nताजी मच्छी असल्याचे सांगून शहरातील मासळी विक्रेते आठ दिवसांपूर्वीची मच्छी ग्राहकांच्या माथी मारतात. त्याच दरात आम्हाला गोवळकोट रोड परिसरात ताजी मासळी मिळते. गोवळकोट परिसरातील विक्रेत्यांकडून ग्राहकांची एका प्रकार लूट केली जाते. मात्र, मच्छी ताजी असल्यामुळे कुणी तक्रार करत नाही.\n- शाहबाज गोठे, गोवळकोट रोड, चिपळूण\nचिपळूण - शहराचे उपनगर असलेल्या गोवळकोट रोड परिसरात जागोजागी मासळी विक्री सुरू झाली आहे. रत्नागिरी, जयगड, गुहागर परिसरातील विक्रेते गोवळकोट रोड परिसरात येऊन मासळी विक्री करत आहेत. ताजी मासळी असल्याने जादा दराने मासळी विक्री सुरू आहे. येथे ग्राहकांची अक्षरशः लूट सुरू आहे.\nशहरातील गुहागर नाका परिसरात ओली आणि सुकी मासळी विकली जाते. याच परिसरात पालिकेच्या मालकीचे मच्छी मार्केट आहे. काही वर्षांपासून त्याचे काम सुरू असल्यामुळे मच्छी मार्केटच्या बाहेर मासळी विक्री सुरू आहे. ओली व सुकी मासळीची खरेदी करण्यासाठी शहर व उपनगरातील लोक गुहागर नाका परिसरात येत. येथील विक्रेते फ्रीजरमध्ये ठेवलेली आठ दिवसांची मासळी ताजी असल्याचे सांगून ग्राहकांना जादा किमतीत विकतात.\nहा प्रकार शहरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गुहागर नाका परिसरातील व्यावसायिकांकडे पाठ फिरवली. काही दिवसांपासून गोवळकोट रोड परिसरात मासळी विक्री जोमाने सुरू झाली आहे. जयगड, रत्नागिरी, गुहागर या भागातील मासळी विक्रेते गोवळकोट खाडीतून गोवळकोट रोड परिसरात येतात. येथील रस्त्यालगत ते मासळी बाजार मांडतात. विशेष म्हणजे किलोच्या दरात मासळी न विकता ती नगावर आणि वाट्यावर विकली जाते. तीन बांगडे शंभर रुपये, शंभर रुपयाला एक पापलेट, आठशे ते हजार रुपये दराने एक सुरमई आणि पाचशे रुपये नग दराने टोलकीची विक्री केली जाते. खेकडे आणि कोळंबीची वाट्यावर विक्री केली जाते. गोवळकोट रोड परिसरात मिळणारी मासळी ताजी असल्याचे लक्षात आल्यानंतर बहादूरशेख, कापसाळ, मिरजोळी, मुरादपूरसह शहरातील नागरिकही गोवळकोट भागात मासळी घेण्यासाठी जातात. सकाळी ८ ते दुपारी १२ या दरम्यान ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. ग्राहकांची संख्या वाढल्यानंतर विक्रेते मासळीचे दर वाढवितात. ताजी मासळी असल्यामुळे ग्राहक जादा दर देऊन मासळी खरेदी करीत आहेत. चार तासांत हजारो रुपयाची मासळी विकून हे व्यापारी परत जातात. शहरात बहादूरशेख नाका, खेर्डी आणि गुहागर नाका परिसरात मासळी विक्रीची मोठी केंद्रे आहेत. गोवळकोट रोड परिसरात नव्याने मासळी विक्री सुरू झाल्यापासून इतर ठिकाणच्या विक्रेत्यांवर मोठा परिणाम झाला आहे.\nविशेष फेरीमध्ये 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित\nपुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या...\nबाप-लेक (डॉ. वैशाली देशमुख)\nकुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं दुसऱ्याशी असलेलं नातं \"युनिक' असतं, खास असतं. त्यातलं वडील-मुलाचं नातं काहीसं धूसर, दूरस्थ वाटणारं. अनेक चौकटींमध्ये...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nविद्यापीठ चौकात पिस्तुलातून गोळीबार\nपुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात आज सकाळी अकराला एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला. भर दिवसा...\nसंगीतविद्या कणाकणानं मिळवत गेले (कुमुदिनी काटदरे)\nकमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व \"मला शिकवावं' अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-shahu-maharaj-has-enriched-society-intellectually-55252", "date_download": "2018-08-19T01:33:47Z", "digest": "sha1:AKB4QBKATKNGU5ODMGVVQPLURPB25UKZ", "length": 15934, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news Shahu Maharaj has enriched the society intellectually शाहू महाराजांनी समाज बौद्धिकदृष्ट्या समृद्ध केला - राहुल सोलापूरकर | eSakal", "raw_content": "\nशाहू महाराजांनी समाज बौद्धिकदृष्ट्या समृद्ध केला - राहुल सोलापूरकर\nसोमवार, 26 जून 2017\nकोल्हापूर - ‘‘सामान्य व्यक्तींचे प्रश्‍न समजून घेण्याला राजर्षी शाहू महाराजांनी प्राधान्य दिले. त्यातून अनेक प्रकरणांत जागेवर आदेश काढले. याशिवाय मोफत शिक्षण कायदा करून समाजातील दुर्बल घटकाला बौद्धिकदृष्ट्या समृद्ध बनविले. राधानगरी धरण बांधताना प्रथम लोकांचे पुनर्वसन केल्यानंतर धरण बांधले. ते लोकराजे होते. त्यामुळे महाराजांचा इतिहास सर्वार्थाने समजून घेण्याबरोबर आचरणात आणला पाहिजे,’’ असे मत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आज येथे व्यक्त केले.\nकोल्हापूर - ‘‘सामान्य व्यक्तींचे प्रश्‍न समजून घेण्याला राजर्षी शाहू महाराजांनी प्राधान्य दिले. त्यातून अनेक प्रकरणांत जागेवर आदेश काढले. याशिवाय मोफत शिक्षण कायदा करून समाजातील दुर्बल घटकाला बौद्धिकदृष्ट्या समृद्ध बनविले. राधानगरी धरण बांधताना प्रथम लोकांचे पुनर्वसन केल्यानंतर धरण बांधले. ते लोकराजे होते. त्यामुळे महाराजांचा इतिहास सर्वार्थाने समजून घेण्याबरोबर आचरणात आणला पाहिजे,’’ असे मत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आज येथे व्यक्त केले.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या येथील शाखेतर्फे शाहू जयंतीनिमित्त ‘लोकराजा शाहू महाराज’ या विषयावर श्री. सोलापूरकर यांचे व्याख्यान झाले, या वेळी ते बोलत होते.\nश्री. सोलापूरकर म्हणाले, की ‘‘ राजर्षी शाहू महाराजांनी संस्थानचा कारभार महालात बसून न चालवता रयतेत स्वतःचे मंत्रिमंडळ सोबत घेऊन फेरी मारत, लोकांच्या व्यथा समजून घेत त्यांना तत्काळ मदत करीत. शिक्षण, उद्योग, व्यापार, कला, संस्कृती, नाटक, चित्रपट अशा प्रत्येक विषयांत त्यांनी कार्य केले.’’\nते म्हणाले, ‘‘एका वसतिगृहात विशिष्ट जातीची मुले बसतात, दुर्बल घटकांतील मुले बाहेर दिव्याखाली बसून अभ्यास करतात हे पाहून त्यांनी विविध जातींच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू केली. त्यातून बहुजनांच्या पिढ्या िशकल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीएला पहिले आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी महाराज मुंबईला गेले.’’\nवेदोक्त प्रकरणानंतर लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये महाराजांच्या भूमिकेवर टीका करणारे अग्रलेख लिहिले त्यानंतर त्याच केसरीमध्ये त्यांना दिलगीरी व्यक्त करावी लागली.\nचातुर्वर्ण्य व्यवस्था मोडण्याचा पहिला प्रयत्न शाहू महाराजांनी केला. शाहू महाराजांविषयीचा इतिहास सांगताना अनेकदा सोयीनुसार सांगितला गेला. त्यातून काही गैरसमज निर्माण झाले. त्याला कोल्हापूरकरांनी उत्तर देण्याची गरज आहे, असेही श्री. सोलापूरकर यांनी सांगितले.\nम्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, की ‘‘राजर्षी शाहू महाराज मॅनेजमेंट गुरू होते. समाजहितासाठी क्रांतिकारी निर्णय घेतले. विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले. मुलीच्या वडिलांना संपत्तीत हक्क दिला. देवदासी प्रथा निर्मूलन व मोफत शिक्षणाचा कायदा केला. अशा त्यांच्या कार्याचा लौकिक देशभर आहे. त्याच वाटेने आम्ही चालत आहोत. म्हणून कागल तालुक्‍यात जलयुक्त शिवार योजना राबविणार आहोत. गाळ काढण्यापासून ते पाण्याची पातळीत वाढविण्यासाठी व्यापक काम करणार आहोत. त्यासाठी वाढदिवस किंवा तत्सम कार्यक्रमांचा खर्च अशा समाजोपयोगी कार्यासाठी वापरणार आहोत.’’ संघाचे अजय कुलकर्णी, भगतराम छाबडा, सूर्यकिरण वाघ यांनी संयोजन केले.\nविशेष फेरीमध्ये 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित\nपुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/sudhir-phakatkars-article-saptarang-28064", "date_download": "2018-08-19T01:42:45Z", "digest": "sha1:US5JR5KXVFBDVYEZPSE7OS4QORZT2RMK", "length": 16326, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "sudhir phakatkar's article in saptarang नवीन आणि नवकरणीय ऊर्जा मंत्रालय (सुधीर फाकटकर) | eSakal", "raw_content": "\nनवीन आणि नवकरणीय ऊर्जा मंत्रालय (सुधीर फाकटकर)\nरविवार, 29 जानेवारी 2017\nसन १९७० च्या दशकात निर्माण झालेल्या ऊर्जेच्या संकटाची झळ प्रामुख्यानं प्रगत देशांना बसली होती. त्यादरम्यानच्या पार्श्‍वभूमीवर भारतानंही ऊर्जेच्या भविष्यकालीन तरतुदीच्या दृष्टिकोनातून विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत अतिरिक्त ऊर्जास्रोत आयोगाची स्थापना केली. या आयोगाकडं नवीन आणि नवकरणीय (अक्षय) ऊर्जेसंदर्भात ध्येय-धोरणं ठरवण्यापासून संशोधन-विकास करण्याची, तसंच उपक्रम आखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पुढं १९८२ ला प्रथम नवकरणीय ऊर्जा विभाग निर्माण झाला, तर १९९२ मध्ये स्वतंत्ररीत्या नवकरणीय ऊर्जा मंत्रालय स्थापन करण्यात आलं.\nसन १९७० च्या दशकात निर्माण झालेल्या ऊर्जेच्या संकटाची झळ प्रामुख्यानं प्रगत देशांना बसली होती. त्यादरम्यानच्या पार्श्‍वभूमीवर भारतानंही ऊर्जेच्या भविष्यकालीन तरतुदीच्या दृष्टिकोनातून विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत अतिरिक्त ऊर्जास्रोत आयोगाची स्थापना केली. या आयोगाकडं नवीन आणि नवकरणीय (अक्षय) ऊर्जेसंदर्भात ध्येय-धोरणं ठरवण्यापासून संशोधन-विकास करण्याची, तसंच उपक्रम आखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पुढं १९८२ ला प्रथम नवकरणीय ऊर्जा विभाग निर्माण झाला, तर १९९२ मध्ये स्वतंत्ररीत्या नवकरणीय ऊर्जा मंत्रालय स्थापन करण्यात आलं. २००६ मध्ये पुनर्रचना होऊन नवीन आणि नवकरणीय ऊर्जा मंत्रालय आकाराला आलं.\nराष्ट्रासाठी ऊर्जाक्षेत्रात स्वावलंबी होऊन ऊर्जासुरक्षा आणणं हे मुख्य ध्येय मंत्रालयानं समोर ठेवलं आहे. याबरोबरच प्रदूषण निर्माण न करणाऱ्या (स्वच्छ) ऊर्जेचा विकास करणं व वापर वाढवणं, किफायतशीर आणि देशभरात सर्वदूर ऊर्जेचा पुरवठा करणं, असेही उद्देश आहेत. या ध्येय-उद्देशांच्या पूर्ततेसाठी सौर, जल, पवन, तसंच कचरा आदी स्रोतांच्या माध्यमांतून अक्षय स्वरूपाच्या ऊर्जानिर्मितीचं लक्ष्य साध्य करण्यासाठी स्वतंत्र संशोधन संस्था स्थापन करत देशातल्या अन्य संस्था, राष्ट्रीय प्रयोगशाळा, उद्योग आणि विद्यापीठांच्या सहकार्यानं अद्ययावत विज्ञान-तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी हे मंत्रालय प्रयत्नशील आहे. मंत्रालयाची ईशान्य भारतात दोन प्रादेशिक कार्यालयं असून, प्रत्येक राज्यात नवकरणीय ऊर्जेबाबत कार्य करणारी विस्तारित केंद्रं आहेत.\nसंशोधनासंदर्भात साधनं-उपकरणांपासून वितरण व्यवस्थेतल्या यंत्रणाप्रणालींचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विंड एनर्जी, सरदार स्वर्णसिंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोएनर्जी, तसंच द इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आणि सोलर एनर्जी कार्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थांची स्थापना केली आहे. याचबरोबर मंत्रालयानं जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर उपक्रम, राष्ट्रीय जैविक पदार्थ व्यवस्थापन कार्यक्रम, सौर कंदील, सौर औष्णिक, दूरस्थ ग्राम प्रकाशयोजना आणि लघू स्वरूपातले जलऊर्जा प्रकल्प इत्यादी उपक्रम आखलेले आहेत.\nसन २०२२ पर्यंत देशभर सौरऊर्जेची व्याप्ती वाढवत २०५० पर्यंत जागतिक पातळीवर प्रगत देशांच्या बरोबरीनं ऊर्जासामर्थ्य मिळवण्याचे प्रयत्न नवीन आणि नवकरणीय ऊर्जा मंत्रालय करत आहे. आगामी कालखंडातल्या ऊर्जेचं महत्त्व लक्षात घेता अक्षय ऊर्जेच्या संशोधन-विकासाला पर्याय नाही, हे आता कळून चुकलं आहे. यामुळं या विषयक्षेत्रातल्या मनुष्यबळालाही तेवढंच महत्त्व प्राप्त झालं आहे म्हणूनच या संस्थांविषयी जाणून घेणं आवश्‍यक ठरावं.\nनवीन आणि नवकरणीय ऊर्जा मंत्रालय,\nसीजीओ कॉम्प्लेक्‍स, ब्लॉक क्रमांक १४,\nलोधी मार्ग, नवी दिल्ली - ११०००३\nदूरध्वनी - (०११) २४३६०४०४\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू\nकल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदहा वर्षे गैरहजर शिक्षिका पुन्हा सेवेत\nभिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात काम करणारी सहशिक्षिका तब्बल 10 वर्षे गैरहजर राहून पुन्हा कामावर रुजू झाली आहे. या सहशिक्षिकेने रजेवर...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2018-08-19T01:43:01Z", "digest": "sha1:3T67PRAGAXXJDKPETKOCDWTWJKDATNIB", "length": 7746, "nlines": 70, "source_domain": "pclive7.com", "title": "पहिल्या टप्प्यात ‘मेट्रो’ निगडी पर्यंत धावण्याची शक्यता ‘धुसरच’ | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\nमहापौर राहुल जाधव यांची शालेय साहित्याने तुला\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संपर्क क्रमांक जाहिर\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nशालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करा; साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित\nनद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड\nपगडीचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना डोकं आहे का\nHome पिंपरी-चिंचवड पहिल्या टप्प्यात ‘मेट्रो’ निगडी पर्यंत धावण्याची शक्यता ‘धुसरच’\nपहिल्या टप्प्यात ‘मेट्रो’ निगडी पर्यंत धावण्याची शक्यता ‘धुसरच’\nपिंपरी (Pclive7.com):- पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीचे स्वागतच आहे. भविष्यात नक्कीच याचा फायदा होईल, प्रवासी संख्या वाढेल. आता महापालिकेसोबत त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारच्या परवानगी महत्वाच्या आहेत. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास आम्ही सकारात्मक अाहोत. मात्र त्यासाठी आवश्यक परवानगी आणि निधी हे दोन्हीही नसल्याचे सांगत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षीत यांनी या प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळले. त्यामुळे तुर्तासतरी मेट्रो निगडीपर्यंत धावण्याची शक्यता ‘धुसरच’ झाली आहे.\nपिंपरी चिंचवड शहरात सध्या महामेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मेट्रोचे काम हे सध्या नाशिकफाटा ते खराळवाडी आणि सीएमई ते मेगामार्ट या दोन ठिकाणी सुरू आहे. आतापर्यंत संपूर्णपणे ४ खांब उभारण्यात आले आहेत. याबरोबर पीअर कँप शिवाय ११ खांब उभारले गेले आहेत. तर ४८ खांबांचा पाया रचण्यात आला आहे. हँरिस ब्रिज येथील काम हे ७ डिसेंबर पासून सुरू होणार असून पावसाळ्यापूर्वी ३० जून २०१८ पर्यंत तेथील सबस्ट्रक्चरल पूर्ण होईल. याशिवाय मेट्रोसाठी आवश्यक ४१ सेगमेंट देखील तयार असून व्हायाडक्टचा पहिला स्पँन हा अंदाजे २६ डिसेंबर पर्यंत तयार असेल अशी माहिती डॉ. ब्रिजेश दिक्षित यांनी यावेळी दिली.\nपहिले राज्यस्तरीय देशी गोवंश प्रदर्शन मोशीत सुरू (पहा व्हिडीओ)\nमोहननगर येथील कंपनीला आग\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-bjp-executive-meeting-today-41681", "date_download": "2018-08-19T01:40:32Z", "digest": "sha1:FPAMJUN7YZ7W72CMKPD57X24NRUSVHW4", "length": 10126, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai BJP executive meeting today मुंबई भाजपची आज कार्यकारणी बैठक | eSakal", "raw_content": "\nमुंबई भाजपची आज कार्यकारणी बैठक\nसोमवार, 24 एप्रिल 2017\nमुंबई - मुंबई भाजपच्या कार्यकारणीची बैठक उद्या सोमवारी मुंबईत होणार आहे. सायन येथील मानव सेवा संघ येथे दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत ही बैठक होणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारणीची बैठक होणार आहे. संघटनात्मक बांधणी आणि चर्चा या बैठकीत होणार असून, राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही. सतीश समारोप करणार आहेत. तसेच या बैठकीत राजकीय ठरावही मांडण्यात येणार आहे.\nमुंबई - मुंबई भाजपच्या कार्यकारणीची बैठक उद्या सोमवारी मुंबईत होणार आहे. सायन येथील मानव सेवा संघ येथे दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत ही बैठक होणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारणीची बैठक होणार आहे. संघटनात्मक बांधणी आणि चर्चा या बैठकीत होणार असून, राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही. सतीश समारोप करणार आहेत. तसेच या बैठकीत राजकीय ठरावही मांडण्यात येणार आहे.\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nचोरी लपवण्यासाठी केली हत्या\nठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nसंगीतविद्या कणाकणानं मिळवत गेले (कुमुदिनी काटदरे)\nकमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व \"मला शिकवावं' अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-19T01:43:13Z", "digest": "sha1:MVPYGAZVD7YQ6QL52ZFERHO7KAAYSPDN", "length": 9313, "nlines": 71, "source_domain": "pclive7.com", "title": "पिंपरी चिंचवडमधील पोलीस चौक्या हप्ते वसुलीचे केंद्र – खासदार श्रीरंग बारणे | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\nमहापौर राहुल जाधव यांची शालेय साहित्याने तुला\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संपर्क क्रमांक जाहिर\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nशालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करा; साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित\nनद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड\nपगडीचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना डोकं आहे का\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवडमधील पोलीस चौक्या हप्ते वसुलीचे केंद्र – खासदार श्रीरंग बारणे\nपिंपरी चिंचवडमधील पोलीस चौक्या हप्ते वसुलीचे केंद्र – खासदार श्रीरंग बारणे\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राजकीय वरदहस्तामुळेच खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. ज्या पोलीसांनी यावर वचक ठेवला पाहिजे तेच गुन्हेगारांचे पोशिंदे झालेत. शहरातील पोलीस चौक्या हप्ते वसूलीचे केंद्र बनल्या असल्याचा खळबळजनक आरोप मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत केला.\nपिंपरी महापालिकेतील शिवसेना गटनेत्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बारणे बोलत होते. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, गटनेते राहुल कलाटे, शहर संघटिका सुलभा उबाळे, भगवान वाल्हेकर, जितेंद्र ननावरे, नगरसेवक सचिन भोसले, मिनल यादव आदी उपस्थित होते.\nखासदार बारणे म्हणाले की, सरकारच्या वतीने नुकतीच पिंपरी चिंचवडच्या स्वतंत्र आयुक्तायलाची घोषणा झाली, मात्र लवकरात लवकर यावर अंमलबजावणी व्हायला हवी. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच शहरात गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. राजकीय वरदहस्त असलेले गुन्हेगार शहरात मोकाटपणे फिरत आहेत. पोलीस चौक्यांमध्ये गुन्हेगारांचा हस्तक्षेप वाढला आहे. अवैध धंद्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राजरोसपणे गुन्हेगार मोकाटपणे फिरत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही महिन्यात तर वाहनांच्या तोडफोडीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते असले तरी शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. सामान्य माणूस एखादी तक्रार घेऊन पोलीस चौकीत जायला घाबरत आहे. कारण तक्रार द्यायला गेलेल्या नागरिकावरच खोटी उलट तक्रार पोलीस त्याच्यावर टाकतात. पोलीस खाते राजकीय दबावात काम करत आहे. वाढती गुन्हेगारी ही भविष्यात मोठा चिंतेचा विषय बनलाय. अशीच परिस्थीती राहिली तर येत्या काळात नगर प्रमाणे एखादी घटना घडण्याची भिती निर्माण झाली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे उद्या दि.१० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे खासदार बारणे शेवटी बोलताना म्हणाले.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsshivsenaखासदारचिंचवडपिंपरीपोलीसवसूलीश्रीरंग बारणेहप्ते\nअहमदनगर शिवसेना शहर उपप्रमुखांच्या हत्येचा पिंपरीत निषेध\nरहाटणीत पतीच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग; अब्रू वाचवण्यासाठी महिलेनी मारली उडी\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=1417", "date_download": "2018-08-19T01:42:10Z", "digest": "sha1:5IEW7J2D7YRR3SHQL42I6OBLV3OTNZ4O", "length": 29961, "nlines": 277, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n२१ मार्च १९४० --- २९ ऑगस्ट २००८\n‘जयश्रीच्या अभिनयाची तुलना करायचीच झाली, तर ती लताच्या गाण्याशीच करावी लागेल. संगीत क्षेत्रात लताचे जे श्रेष्ठत्व आहे, ते श्रेष्ठत्व जयश्री गडकरने अभिनय क्षेत्रात संपादन केले आहे’ असे मत दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांनी जयश्री गडकर यांच्याविषयी व्यक्त केले होते. कारवार जिल्ह्यातील सदाशिवगड तालुक्यातील कणसगिरी या गावी जयश्री गडकर यांचा जन्म झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचे बालपण गेले. वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षीच त्या मुंबईत आल्या. मुंबईत खेतवाडीतल्या महानगरपालिकेच्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढे गिरगावच्या राममोहन हायस्कूलमधून त्यांनी शालान्त परीक्षा दिली. शिक्षणाची आवड असूनही त्यांना फार शिक्षण घेता आले नाही. मात्र लहानपणापासून त्यांना गाण्याची आवड होती. ताल-सुरांचे उपजत ज्ञान होते आणि गळाही गोड होता. त्यामुळे मास्टर नवरंग यांच्याकडे त्या गाणे शिकल्या. जयश्री गडकर यांनी १९५० - १९५४ या काळात हौशी रंगभूमीवर कामे केली. याच काळात त्या शास्त्रीय नृत्यही शिकल्या. जयश्री गडकर यांनी सुरुवातीच्या काळात राजकमल कलामंदिरात नोकरी केली. याच काळात व्ही. शांताराम यांना आपल्या ‘झनक झनक पायल बाजे’ (१९५५) या चित्रपटासाठी एका समूहनृत्यात सहनर्तिका हव्या होत्या. संध्या या चित्रपटाची नायिका होत्या. व्ही. शांतारामसारखे दिग्दर्शक आणि सप्तरंगी हिंदी चित्रपट या आकर्षणामुळे त्यांनी या चित्रपटात समूहनृत्यातून आपली नृत्यकला सादर केली. या नृत्याने त्यांना ‘दिसतं तसं नसतं’ या चित्रपटात एका नृत्यासाठी काम मिळाले. मात्र केवळ नृत्य करण्याइतकी भूमिका करायची नाही, असे त्यांनी या चित्रपटानंतर ठरवले. यानंतर ‘गाठ पडली ठका ठका’ या चित्रपटात नायिका म्हणून त्यांना प्रथमच भूमिका मिळाली. २१ मार्च १९५६ या दिवशी त्या नायिका म्हणून पडद्यावर आल्या, याच दिवशी योगायोगाने त्यांनी वयाची १६ वर्षे पूर्ण केली. १९५७ साली फिल्मिस्तानच्या ‘आई मला क्षमा कर’ आणि ‘पहिलं प्रेम’ या चित्रपटातून त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. फिल्मिस्तानचा पहिला चित्रपट होता ‘आलिया भोगासी’. या चित्रपटात जयश्री गडकर यांनी राजा गोसावींबरोबर प्रमुख भूमिका केली आणि नंतरच्या कारकिर्दीत राजा गोसावींबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांतून नायिकेच्या भूमिका केल्या, त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. यानंतर ‘चेतना चित्र’चा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘सांगत्ये ऐका’ (१९५९) या चित्रपटात जयश्री गडकर यांनी तमासगिरिणीची भूमिका रंगवली. हा चित्रपट मराठीतला सर्वात जास्त चालणारा चित्रपट ठरला. त्यातल्या ‘बुगडी माझी सांडली गं...’ या लावणी नृत्याने जयश्री गडकर यांना मराठी चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून कायमचे स्थान मिळाले. चित्रपट रसिकांना ही लावणी अजूनही भुरळ घालते. पुण्यात विजयानंद चित्रपटगृहात हा चित्रपट सलग १३२ आठवडे चालला. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरला. १९५९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक होते अनंत माने. याच चित्रपटातल्या भूमिकेने जयश्रीबाईंना ‘रसरंग फाळके पुरस्कार’ मिळवून दिला. त्यानंतर जयश्री गडकर यांनी जवळपास पन्नास वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवले. तमाशापटांबरोबरच अनेक कौटुंबिक, भावनाप्रधान, विनोदी, ऐतिहासिक चित्रपटांतूनही त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. एक चतुरस्र कलाकार म्हणून त्यांनी मराठी चित्रपटात आपला अमीट ठसा उमटवला. दरम्यानच्या काळात त्यांनी ‘एक अरमान मेरा’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीतही प्रवेश केला. अभिनेते अशोककुमार यांच्याबरोबर नायिकेची भूमिका असलेला ‘प्रायव्हेट सेक्रेटरी’ हा त्यांचा चित्रपट रसिकांच्या आजही लक्षात आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत धार्मिक, पौराणिक चित्रपटात त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या. तसेच ‘सारंगा’ चित्रपटातील ‘सारंगा तेरी याद में...’ हे गाणेही रसिकांच्या स्मरणात आहे. मराठीत या काळात त्यांनी ‘सवाल माझा ऐका’, ‘साधी माणसं’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’, ‘युगे युगे मी वाट पाहिली’, ‘घरकूल’, ‘घर गंगेच्या काठी’, ‘पाटलाची सून’, ‘अवघाची संसार’, ‘मोहित्यांची मंजुळा’ इ. महत्त्वाच्या चित्रपटांतून प्रमुख भूमिका केल्या. उपजत साधेपणा, सौंदर्य, नृत्यकुशलता, अभिनयातील सहजता यांमुळे या सर्व भूमिका एकापेक्षा एक सरस ठरल्या. चित्रपट क्षेत्रातल्या त्यांच्या लोकप्रियतेबरोबर याच चित्रपटातील भूमिकांमुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवले. १९६१ साली प्रदर्शित झालेल्या ‘मानिनी’ चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वप्रथम ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला. पं. महादेवशास्त्री यांची कथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद आणि पटकथा व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिले होते. जयश्री गडकर यांनी यापूर्वी चित्रपटातून विशेषत: तमासगिरिणीच्या भूमिका केल्या होत्या. त्या नृत्यकुशल अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या; ‘मानिनी’तल्या सोज्ज्वळ, सात्त्विक, स्वाभिमानी ब्राह्मणकन्येची भूमिका जयश्री निभावेल का’ असा प्रश्‍न त्या काळात चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांना पडला होता. मात्र या भूमिकेतही आपल्या सात्त्विक सौंदर्याने, मृदू व्यक्तिमत्त्वाने, अभिनयकौशल्याने जयश्री गडकर यांनी अभिनय क्षेत्रातील आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले. १९६४ साली ‘सवाल माझा ऐका’, १९६५ साली ‘साधी माणसं’, १९६६ साली ‘पवनाकाठचा धोंडी’ या चित्रपटांसाठी सलग राष्ट्रीय पुरस्कार मिळवून त्यांनी ‘हॅट्ट्रीक’ साधली. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवातही ‘साधी माणसं’, ‘पाटलाची सून’, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’, ‘घर गंगेच्या काठी’ या चित्रपटातील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवले. ‘घरकूल’ चित्रपटासाठी १९७१ साली ‘विशेष अभिनेत्री’चा पुरस्कार देऊन राज्य सरकारने त्यांच्या समर्थ अभिनयाची, एकूण चित्रपट कारकिर्दीची वेगळी दखलही घेतली. साधारण १९५० ते १९६० या कृष्णधवल चित्रपटाच्या काळात जयश्रीबाईंनी भालजी पेंढारकर, राजा परांजपे, अनंत माने, दिनकर द. पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजा ठाकूर, गजानन जागीरदार, वसंत पेंटर यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांकडे काम केले. प्रत्येकाची वेगळी दिग्दर्शनशैली त्यांनी अनुभवली. त्यांनी राजा गोसावी, सूर्यकांत, चंद्रकांत, अरुण सरनाईक या सहकलाकारांबरोबर केलेल्या भूमिका विशेष गाजल्या. व्यक्तिरेखेच्या मागणीनुसार शिकत राहणे, परिश्रम घेत राहणे हा त्यांचा स्थायिभाव होता. भालजी पेंढारकरांच्या ‘साधी माणसं’ या चित्रपटासाठी त्यांनी लोहाराचा भाता चालवण्याचे तंत्र अवगत केले आणि मगच त्या कॅमेर्‍यासमोर गेल्या. भाता चालवतानाचे ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे..’ हे गाणे अजरामर ठरले. आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी २५० चित्रपटांतून भूमिका केल्या. स्त्रीचा स्वाभिमान, स्त्रीचा सूड, स्त्रीची माया-ममता अशा सगळ्या भावभावनांना त्यांनी पडद्यावर संवेदनशीलपणे जिवंत केले. याचबरोबर चित्रपट क्षेत्राशी निगडित असणार्‍या ध्वनी, संकलन, चित्रीकरण, प्रकाशयोजना या तांत्रिक बाबीही त्या शिकत गेल्या. हिंदी, गुजराती, मारवाडी, पंजाबी, भोजपुरी, कन्नड, तेलगू या भाषांतील चित्रपटांतूनही त्यांनी अभिनय केला. शहरी तसेच ग्रामीण, मराठमोळ्या मराठी बोलीभाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते. ‘जगन्नाथाचा रथ’ या चित्रपटाचे नायक बाळ धुरी यांच्याशी १९७५ साली त्यांनी विवाह केला. राजू या मुलाच्या जन्मानंतरही त्यांनी चित्रपटातून भूमिका केल्या. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या दूरदर्शन मालिकेत या पतिपत्नींनी दशरथ-कौशल्येची भूमिका केली. मराठी चित्रपटातल्या भूमिका करत असतानाच जयश्री गडकर यांनी अण्णासाहेब घाडगे यांच्या ‘सासर-माहेर’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. चित्रपट यशस्वी झाला आणि दिग्दर्शिका होण्याचे त्यांचे स्वप्नही साकार झाले. त्यानंतर १९९६ साली त्या चित्रपट निर्मिती क्षेत्रातही उतरल्या. निर्मिती, कथा-दिग्दर्शन-अभिनय अशा भूमिका उत्तम सांभाळून त्यांनी चित्रपट बनवला ‘अशी असावी सासू’. मराठी चित्रपटसृष्टीतल्या या चौफेर प्रदीर्घ कारकिर्दीची दखल घेऊन ३० एप्रिल २००३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ दिला. त्यापूर्वीही १९९८ साली ‘गदिमा पुरस्कार’, २००१ मध्ये ‘झी अल्फा गौरव पुरस्कार’, २००४ साली जनकवी पी. सावळाराम स्मरणार्थ ‘गंगाजमुना पुरस्कार’, २००५ मध्ये ‘समाजदर्पण’, सिने अँड टीव्ही आर्टिेस्टतर्फे दिला जाणारा ‘सीण्टा’ पुरस्कार यासह अनेक महत्त्वाचे पुरस्कार, सन्मान त्यांना लाभले. ‘नक्षत्रलेणं - सुवर्णनायिका जयश्री गडकर’ हे त्यांच्या पन्नास वर्षातल्या चित्रपट वाटचालीचा प्रवास अधोरेखित करणारे पुस्तक ‘जयश्री गडकर प्रतिष्ठान’तर्फे २००९ साली प्रकाशित झाले आहे. जयश्री गडकर या अभिनेत्रीचे मुंबई येथे निधन झाले. - स्नेहा अवसरीकर\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=560&cat=TopStoryNews", "date_download": "2018-08-19T02:20:44Z", "digest": "sha1:UHXSDSYJJZTOOHXIBWZLVWUHTCCF7OTG", "length": 7654, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | माझं मराठी राज ठाकरे यांच्यापेक्षा भारी- कलेक्टर जी. श्रीकांत", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nमाझं मराठी राज ठाकरे यांच्यापेक्षा भारी- कलेक्टर जी. श्रीकांत\nमराठी चांगली भाषा आहे, मुझे सबकी मराठी अच्छी लगती है\nलातूर: मराठी लोकच मराठी चांगली बोलतात असं नाही. अपन लोग उनके उपर भारी पडते है, राज ठाकरे के उपर तो और भारी पडते हे उदगार आहेत लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे. आज क्रीडा संकुलावर दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या उदघाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर आम्ही पुन्हा त्यांना या विषयावर बोललो. मघाशी तुम्ही म्हणालात की तुमची मराठी राज ठाकरे यांच्या पेक्षा चांगली आहे तो संदर्भ काय होता असा प्रश्न त्यांना विचारला, त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, ऐसा नही है, आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी मराठी बोललं पाहिजे असं राज ठाकरेसाहेब सांगतात, इथले एक संयोजक आहेत ते साऊथ इंडियन आहेत, त्यांचं चांगलं मराठी बघून आम्हाला खूप आनंद झाला. मी कन्नडिगा आहे, परंतु आपण इथं मराठी बोलतो, मला त्याचा आनंद आहे, मराठी सुंदर भाषा आहे. इतर राज्यातले लोक राज ठाकरेंपेक्षा चांगलं मराठी बोलतात असं म्हणायचंय का असाही प्रश्न विचारला, लगेच आपण अनेकांची मराठी ऐकली असेल त्या तुलनेत राज ठाकरे यांची मराठी कशी वाटते असाही प्रश्न विचारला तेव्हा, मुझे सबकी मराठी अच्छी लगती है असं जिल्हाधिकारीसाहेब म्हणाले.\nशौचालय होणार अग्नीशमनच्या जागेत ...\nकाल के कपाल पर गीत नया लिखता हूं..... ...\nसतशील राजकारणी गेला, खरा लोकनेता गमावला ...\nगीत नया गाता हूं........अटलजींची प्रकृती नाजूक ...\nअसा झाला स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा ...\nलोकनेते विलासरावांच्या समाधीवर हजारोंनी टेकला माथा ...\nधनगर समाजही पेटला, आरक्षणासाठी निदर्शने ...\nआ. अमित, धीरज देशमुखांनी केला चक्का जाम ...\nलातुरच्याही सरकारी कर्मचार्‍यांचा संपात सहभाग ...\nआरक्षणासाठी शिवाजी चौकात जाळून घेण्याचा प्रयत्न ...\nआमदार देशमुखांच्या घरासमोर असं झालं आंदोलन ...\nपाशा पटेलांनी केलं ५१ हजार बांबूचं रोपण ...\nनारायण राणेंच्या पुतळ्याचं दहन ...\nमागे हटायचे नाही, मध्यस्थाची गरज नाही ...\nकर्णबधिरांचा मोर्चा, बलात्कार्‍यांना तातडीने फाशी देण्याची मागणी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/ward-division-final-hearing-petition-against-march-20-33057", "date_download": "2018-08-19T01:41:26Z", "digest": "sha1:E3W5JX2GZJYJX66TGDW23MW3SEEFPISA", "length": 13148, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ward division final hearing on a petition against the March 20 प्रभाग पद्धतीविरुद्धच्या याचिकेवर 20 मार्चला अंतिम सुनावणी | eSakal", "raw_content": "\nप्रभाग पद्धतीविरुद्धच्या याचिकेवर 20 मार्चला अंतिम सुनावणी\nगुरुवार, 2 मार्च 2017\nनागपूर - महापालिकेच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या नवीन प्रभाग पद्धतीच्या कायद्याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. याप्रकरणी येत्या 20 मार्च रोजी अंतिम सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने निश्‍चित केले.\nनागपूर - महापालिकेच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या नवीन प्रभाग पद्धतीच्या कायद्याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. याप्रकरणी येत्या 20 मार्च रोजी अंतिम सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने निश्‍चित केले.\nचार सदस्य प्रभाग रचना, नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये थेट अध्यक्ष निवडण्यासाठी राज्यपालांनी \"महाराष्ट्र महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक वसाहत' कायद्यात सुधारणा करण्याचा अध्यादेश 19 मे 2016 रोजी काढला. अध्यादेशाची मुदत सहा आठवड्यांपर्यंत होती. मुदत संपल्यानंतर राज्यपालांनी 30 ऑगस्ट 2016 रोजी अध्यादेश पुन्हा प्रवर्तित केला. याला आंबेडकराइट पार्टी ऑफ इंडियाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने 2 जानेवारी 2017 रोजी दिलेल्या आदेशानुसार एकाच विषयात राज्यपालांना वारंवार अध्यादेश काढता येत नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. यामुळे राज्यपालांनी प्रवर्तित केलेला 30 ऑगस्टचा अध्यादेश अवैध असून, त्यानुसार घेण्यात येणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली.\nराज्यपालांनी काढलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर झाल्याची माहिती देत त्याची प्रत न्यायालयासमक्ष हजर केली. मात्र, अधिसूचना अवैध असल्याने त्यावरून निर्माण झालेला कायदादेखील अवैध ठरत असल्याचा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. याची दखल घेत याचिकेत सुधारणार कायद्याला आव्हान देणारी याचिका दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी 20 मार्च रोजी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. नितीन मेश्राम आणि ऍड. शंकर बोरकुटे यांनी तर सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF.html", "date_download": "2018-08-19T02:41:26Z", "digest": "sha1:TXH7SNNDPWO3ED2PCZNRTZFU7VQUU3I2", "length": 21703, "nlines": 291, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | नारायण राणे नाराज, मोठा निर्णय घेणार ?", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » नारायण राणे नाराज, मोठा निर्णय घेणार \nनारायण राणे नाराज, मोठा निर्णय घेणार \n=कोकणातील प्रमुख पदाधिकार्‍यांची मुंबईत बैठक=\nमुंबई, [३ मार्च] – कॉंग्रेस हायकमांडने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी खासदार अशोक चव्हाण, तर मुंबई अध्यक्षपदी संजय निरुपम यांची नियुक्ती केली आहे. मात्र या निवडीवर कॉंग्रेस नेते नारायण राणे नाराज आहेत. पदाधिकार्‍यांच्या निवडीवरुन नाराज असलेल्या राणे यांनी मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. कारण नारायण राणेंनी सिंधुदुर्गमधील प्रमुख पदाधिकार्‍यांना मुंबईत बोलावलं आहे. या पदाधिकार्‍यांसोबत राणे स्वतः बैठक घेणार आहेत.\nमुंबई प्रदेशाध्यक्षपदाची निवड करताना राज्यातील नेत्यांना विश्वासात न घेताच निर्णय घेण्यात आल्याचा आरोप राणेंनी केला आहे. मुंबई कॉंग्रेसचा अध्यक्ष मराठी हवा होता, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे. राणे यांनी अशोक चव्हाण आणि संजय निरूपम या दोघांच्याही निवडीवर असमाधान व्यक्त केलं व कॉंग्रेसमध्ये गुणवत्तेवर पदे मिळत नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. राणे यांनी येत्या दोन दिवसांत आगामी राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितल्याने राणे विरूद्ध कॉंग्रेस असा नव्याने संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणेंच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nजंगलतोडीमुळे पर्जन्यमानात १८ टक्क्यांनी घट\nनवी दिल्ली, [३ मार्च] - देशाच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर विशेषत: उत्तर भारतात होत असलेल्या जंगलतोडीमुळे पर्जन्यमानावर गंभीर परिणाम होणार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/rating-agencies-displeasure-reaction-on-fiscal-deficit-in-budget-2018-1626220/", "date_download": "2018-08-19T01:38:05Z", "digest": "sha1:HLBR7JYJ4DO4SPLTDU2NTT5MXSTLOAN2", "length": 15546, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rating agencies displeasure reaction on fiscal deficit in budget 2018 | ‘पत दर्जा’ही धोक्यात! | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nवित्तीय शिस्तीबाबत सरकारच्या हयगयीने पतमानांकन संस्थांमध्ये नाराजी\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nवित्तीय शिस्तीबाबत सरकारच्या हयगयीने पतमानांकन संस्थांमध्ये नाराजी\nवित्तीय तूट काहीशी वाढण्याचा अंदाज व्यक्त करणाऱ्या २०१८-१९ च्या अर्थसंकल्पावर एकूणच नाराजीची प्रतिक्रिया देताना पतमानांकन संस्थांनी देशाचा गुंतवणूकपूरक दर्जा उंचावण्याच्या शक्यतेबाबतही सावधगिरी जाहीर केली आहे.\n‘क्रिसिल’ने म्हटले आहे की, चालू वित्त वर्षांसाठी तसेच आगामी वित्त वर्षांसाठीचा वित्तीय तुटीचा अंदाज गुरुवारच्या अर्थसंकल्पात वाढविण्यात आला आहे. याचा परिणाम पुढील तीन वर्षे देशाच्या आर्थिक स्थितीवर उमटताना दिसेल.\nतर भारताने त्याचे वित्तीय तुटीचे भाकीत सलग दुसऱ्या वर्षी लांबणीवर टाकले आहे, अशी प्रतिक्रिया स्टॅण्डर्ड अँड पूअर्सने दिली आहे. यामुळे देशाच्या पतमानांकनाबाबत निर्णय घेण्याच्या कृतीला विलंब लागू शकतो.\nभांडवली खर्चाला लावण्यात आलेली कात्री आणि महसुलाचा कमी होणारा स्रोत या अर्थसंकल्पातील चिंताजनक बाबी असल्याचेही पतमानांकन संस्थांनी म्हटले आहे. महसुली तुटीतील चालू वित्त वर्षांतच अंदाजित केलेली वाढ ही विपरीत परिणाम करणारी असल्याचे इक्रा या अन्य पतमानांकन संस्थेनेही म्हटले आहे.\n२०१७-१८ करिता भांडवली खर्च ४०,००० कोटी रुपयांनी कमी करत तो २.७० लाख कोटी रुपयांवर आणण्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गुरुवारी सांगितले. अमेरिकी मूडीजने नोव्हेंबर २०१७ मध्ये भारताचे पतमानांकन तब्बल १४ वर्षांनंतर उंचावले होते.\nपतमानांकन संस्थांचे मन वळवू – अर्थमंत्रालय\nपतमानांकन संस्थांनी साशंकतेसह उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचे निरसन करून देशाचे पतमानांकन उंचावण्याबाबत मन वळविले जाईल, असे केंद्रीय अर्थ व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. वित्तीय धोरणे राबविण्याबाबत अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी पूर्ण केल्या जातील, याची ग्वाही पतमानांकन संस्थांना दिली जाईल, असेही ते म्हणाले.\n‘प्रमाणित वजावट ही पगारदार प्रामाणिक करदात्यांना बक्षिसी’\nनवी दिल्ली : पगारदारांसाठी विस्तारित करण्यात आलेल्या प्रमाणित वजावटीचा आगामी अर्थसंकल्पासाठीचा प्रस्ताव म्हणजे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांचा गौरव आहे, असे केंद्रीय अर्थसचिव हसमुख अधिया यांनी म्हटले आहे. पगारदार व निवृत्तीधारकांसाठी करमुक्त उत्पन्न मर्यादा आता वार्षिक २.९० लाख रुपये झाले आहे, असे नमूद करून त्यातील २.५० लाख रुपयांमध्ये ४०,००० रुपयांची आता भर पडणार आहे, असेही अधिया म्हणाले. २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री यांनी प्राप्तिकर व त्याचे टप्पे यात कोणताही बदल न करता प्रमाणित वजावटीची फेररचना जाहीर केली. याचा लाभ १.८९ कोटी व्यक्तिगत पगारदार व १.८८ कोटी व्यावसायिक करदात्यांना होणार आहे. हा वर्ग अनुक्रमे सरासरी ४८,००० कोटी रुपये व २५,७५३ कोटी रुपये प्राप्तिकर भरतो. नवीन वार्षिक ४०,००० रुपयांची प्रमाणित वजावट ही सध्याच्या वार्षिक प्रवास भत्ता (१९,२०० रुपये) व वैद्यकीय खर्च (१५,००० रुपये) यांची जागा घेणार आहे. या कर वजावटीचा लाभ घेण्यासाठी आता वैद्यकीय खर्चासाठीची देयके देण्याची गरज नसेल. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१८ पासून होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T01:24:30Z", "digest": "sha1:YSXZ3ARQCNPZ2EDKIP23H4A5EKBUNS5U", "length": 8128, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुढील वर्षी साखर उद्योगावर मोठे संकट : शरद पवार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुढील वर्षी साखर उद्योगावर मोठे संकट : शरद पवार\nबारामती : प्रत्येक क्षेत्रात संकटे ही येत असतात. साखर उद्योगावर पुढील वर्षी मोठे संकट उभे राहणार आहे. प्रचंड ऊस उत्पादन झालं आहे. मात्र जागतिक बाजारपेठच मंदावली आहे. त्यामुळे पुढील वर्षी साखरेला 2500 रुपयांपर्यंतच दर मिळणार असल्याचे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तवले आहे.\nबारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आप्पासाहेब पवार कृषी आणि शिक्षण पुरस्काराचं वितरण आज शरद पवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झालं. यावेळी शरद पवार यांनी साखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे असल्याचे म्हटले. विशेष म्हणजे पुढील वर्षी केंद्र सरकारने ठरवून दिलेला ऊसाचा दर देणंही कारखान्यांना शक्य होणार नसल्याचे पवारांनी म्हटले आहे. दुसरीकडे शेती अर्थव्यवस्था मजबूत करण्याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचेही पवार यांनी सांगितले.\nजगातल्या साखर उत्पादक देशांनी प्रमाणापेक्षा जास्त साखर उत्पादित केल्यामुळे जागतिक बाजारपेठ मंदावली आहे. त्याचे परिणाम भारतातील साखर उद्योगांना भोगावे लागत असल्याचं पवार यांनी म्हटले आहे. पूर्वी आयात करणारा देश म्हणून भारताची ओळख होती. मात्र शेतकरी आणि संशोधकांच्या जोरावर आपला देश निर्यात करणारा बनला आहे. अशा परिस्थितीत राज्यकर्त्यांनी शेती अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजामखेड : एस टी बसमध्ये चढत असताना गंठणाची चोरी\nNext articleनांदेडमध्ये 19 तारखेला काँग्रेसचे मराठवाडास्तरीय विभागीय शिबीर\nमहाराष्ट्राची अद्याप केरळला मदत नाही\nडॉ.नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी एकाला अटक\nबाल तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक\nआणखी एक भीष्म पितामह गमवला : उध्दव ठाकरे\nसहृद्यी राजकारणी, सामाजिक स्थित्यंतराचा चालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड \nअटल बिहारी वाजपेयी यांच्यामुळे मी मुख्यमंत्री- मनोहर जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vastu-lekh-news/expectations-of-home-buyers-from-budget-2018-1622066/", "date_download": "2018-08-19T01:42:45Z", "digest": "sha1:XZA5WNKNYGHAVO3Q54KK5GIKEAXJJZRX", "length": 22955, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Expectations of Home Buyers from Budget 2018 | अर्थसंकल्पाकडून अपेक्षा.. | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nयेत्या अर्थसंकल्पाकडून ज्याप्रमाणे विकासकांना अपेक्षा आहेत, त्याचप्रमाणे ग्राहकांनाही आहेत\nअर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून पाहता घरांच्या मागणीला प्राधान्य देणे व घरखरेदीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. सर्वासाठी घरे या योजनेकडे अधिक लक्ष देणे व परवडणाऱ्या घरांच्या मागणीची पूर्तता करणे अधिक गरजेचे आहे.\nकेंद्र सरकारने नोटबंदी, रेरा व जीएसटी लागू केल्याने संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्रावर गेल्या वर्षांत परिणाम झाला. येत्या १ फेब्रुवारीला राज्याचे वार्षिक अर्थसंकल्प सादर होणार आहे. मागील वर्षांप्रमाणे या वर्षीही रिअल इस्टेटमध्या विकासक, ब्रोकर्स यांना येत्या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. एफडीआय किंवा जीएसटी यात बदल होण्यासाठी अनेक विकासक व संस्था मागण्या करत आहेत. अशातच नोटबंदी, रेरा व जीएसटी या तीन मोठय़ा घडामोडींनंतर नेमका परिणाम झाला तो गृहनिर्माण क्षेत्रावर. या क्षेत्रात नवीन प्रकल्प व घरांच्या किमती यांवर परिणाम झाला. नुकत्या सादर केलेल्या नाइट फ्रँकच्या रिपोर्टनुसार, पुणे, मुंबईतील घरांच्या किमतींमध्ये ५ ते ७ टक्के घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच मुंबई, पुण्यातील घरांच्या खरेदीत काही प्रमाणात वाढ झाल्याचेही दिसून आले आहे.\nयेत्या अर्थसंकल्पाकडून ज्याप्रमाणे विकासकांना अपेक्षा आहेत, त्याचप्रमाणे ग्राहकांनाही आहेत. अर्थमंत्री या वर्षी कशा प्रकारे ग्राहकांना दिलासा देतील याकडे त्यांचे लक्ष आहे. किंबहुना एकीकडे भार कमी करून दुसरीकडे तो वाढवण्याचा घाट अर्थमंत्री घालतायत की काय अशा शंकाही ग्राहकांकडून उपस्थित केल्या जात आहेत. ग्राहकांनी विकासकांवर इनपुट क्रेडिटचा लाभ न देण्याचा आरोप केला आहे. तसेच जीएसटीअंतर्गत संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्राचाच समावेश करण्याची मागणीही केली आहे. तसेच नुकत्याच दिलेल्या दिवाळखोरी विषयक विधेयकात दुरुस्तीची मागणी करत विकासकांना प्राथमिक सुरक्षित कर्जदार म्हणून वर्गीकृत करावे अशा विविध मागण्या ग्राहकांच्या आहेत.\nमागील वर्षांतील घडामोडींमुळे रिअल इस्टेटसंबंधित कायदे, नियमांमध्ये बरेच बदल झाले. बांधकाम क्षेत्रावरील जीएसटी हा १२ टक्के असल्याने त्याचा मोठा फटका विकासक व परिणामी ग्राहकांनाही भोगावा लागत आहे. हा जीएसटी दर १२ टक्क्यांवरून ६ टक्के करावा अशी मागणी नरेड्कोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी केली आहे. मागील अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राला पायाभूत सुविधांचा दर्जा दिल्यानंतर विकासकांनी त्यांना देण्यात आलेले कर सवलतीचे फायदे पारित केलेले नाहीत असे ग्राहक असोसिएशनचे म्हणणे आहे. तेव्हा मागील अर्थसंकल्पामध्ये केवळ घोषणा केलेल्या बाबींची पूर्तता करण्याचे ध्येय ठेवण्याची गरज खरं तर अर्थमंत्र्यांना आहे.\nविकासकांना तर येत्या अर्थसंकल्पाकडून फार मोठय़ा अपेक्षा आहेत. संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्र हे जीएसटी कायद्याअंतर्गत घ्यावा अशी मागणी केवळ ग्राहकच नाही तर विकासकही करत आहेत. तसेच जीएसटी दर हा या क्षेत्रासाठी ८ टक्के इतका असावा अशी मागणी हावरे बिल्डर्सचे अनिकेत हावरे यांनी केली आहे. जोपर्यंत एखादा प्रकल्प पूर्ण होत नाही, तोपर्यंत जीएसटी लावणे योग्य नाही. तसेच परवडणाऱ्या घरांसाठी १०० टक्के एफडीआय सुविधा उपलब्ध करावी अशी मागणीही हावरे यांनी केली आहे. याव्यतिरिक्त विकासकांना देण्यात येणारे बांधकाम कर्ज हे स्वस्त दराने देण्यात यावे अशी मागणीही अनेकांकडून होत आहे. घरखरेदी वेळी गृहकर्जावर २ लाख इतकी इन्कम टॅक्स सूट मिळते, मात्र ती मर्यादा ३ लाख एवढी करण्याची गरज आहे. ज्यामुळे मध्यम वर्गातील ग्राहकांना याचा अधिक लाभ घेता येईल.\n२०१७ हे वर्ष रिअल इस्टेटसाठी अनेक उतार-चढावांचे होते. सध्या विक्रीविना असलेली घरे विकण्यास प्रधान्य देणे गरजेचे आहे. तसेच घरे विकण्यास प्राधान्य दिल्यास अनेक नवे प्रकल्पही आगामी काळात वेळेत पूर्ण होऊ शकतील. अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून पाहता घरांच्या मागणीला प्राधान्य देणे व घरखरेदीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. सर्वासाठी घरे या योजनेकडे अधिक लक्ष देणे व परवडणाऱ्या घरांच्या मागणीची पूर्तता करणे अधिक गरजेचे आहे. जमिनीच्या वाढलेल्या किमती व नंतर घरखरेदीसाठी लागणारे स्टॅम्प डय़ुटी हे जवळपास ६ टक्क्यांइतके आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात एवढय़ा प्रमाणात स्टॅम्प डय़ुटी आसल्यास त्याचा ग्राहकांच्या खिशावर नक्कीच परणाम होईल. तेव्हा सरकारने संपूर्ण भारतात स्टॅम्प डय़ुटीचा दर हा एकसारखाच करावा अशी मागणी नरेड्कोच्या व नाहर ग्रुपच्या उपाध्यक्षा मंजू याज्ञिक यांनी केली आहे. परवडणाऱ्या घरांसाठी कमी उत्पन्न गटातील ग्राहक हे महत्त्वाचा घटक ठरतात. त्यांना वाढवून दिलेल्या ६ लाखांच्या वैयक्तिक आयकर मर्यादेत सवलत दिल्यास ही सवलतीची रक्कम ग्राहकांना घरांचा ईएमआय देण्यात उपयोगी ठरू शकते. केवळ परवडणाऱ्या घरांनाच नाही, तर संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्राला पायाभूत सुविधांचा दर्जा दिला जावा अशीही मागणी होत आहे. त्यामुळे विकासकांना कमी व्याजदरात बांधकाम निधी उपलब्ध होऊ शकेल, जेणेकरून परवडणाऱ्या घरांच्या संख्येतही वाढ होईल. तसेच स्टिलच्या पुरवठय़ाच्या बाबतीतही सरकारने हस्तक्षेप केल्यास व्यवसायात जलद गतीने प्रगती होऊ शकते. तेव्हा स्टील व सिमेंटच्या किमती ठरवण्यामध्ये ठोस पावले उचलली जावीत अशी अपेक्षा परवडणाऱ्या घरांसाठी ओळखले जाणारे पोद्दार हाऊसिंगचे रोहित पोद्दार यांनी व्यक्त केली आहे.\nएकंदर नोटबंदीचा सर्वात जास्त फटका बसला तो रिअल इस्टेट क्षेत्राला. त्यानंतर रेरामुळे काहीशा स्थिरावलेल्या या क्षेत्राला पुन्हा उजाळी मिळाली, मात्र काही प्रमाणातच. वर्षांच्या अखेरीस जीएसटी लागू झाल्याने सर्वाचेच हाक आखडते झाले. आयबीईएफने केलेल्या दाव्यानुसार, पुढच्या १० वर्षांत रिअल इस्टेट क्षेत्रात किमान ३० टक्के तरी विकास नक्कीच होऊ शकतो.\nहे क्षेत्र देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात ६ टक्क्यांहून अधिक योगदान देते. येत्या अर्थसंकल्पाकडून रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांना कंपन्यांना फार अपेक्षा आहेत. पायाभूत सुविधा, स्थावर मालमत्ता यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच मागील अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणा पूर्ण करण्यासाठी या वर्षीचा अर्थसंकल्प फार महत्त्वपूर्ण आहे. एकूणच सरकारने विकासक व ग्राहक यांच्यातील साम्य साधत क्षेत्राचा विकास केल्यास येत्या वर्षांत रिअल इस्टेट क्षेत्राची आणखी प्रगती होऊ शकते. अर्थात एका घटकावरील भार कमी करताना दुसऱ्या घटकांवरील भार वाढवू नये, अशी माफक अपेक्षा सर्वसामान्यांची आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=914", "date_download": "2018-08-19T02:23:11Z", "digest": "sha1:7FHRFYGKYDWJWM5ZSRYWHLBPP6KOWM6T", "length": 8920, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | पत्रकाराने केला मरणोत्तर देहदानाचा संकल्प", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nपत्रकाराने केला मरणोत्तर देहदानाचा संकल्प\nबाळ होळीकरांचा पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त अनोखा निर्णय\nलातूर: लातूर येथील दैनिक लोकमनचे पत्रकार तथा आप पक्षाचे लातूर शहर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख बाळ होळीकर यांनी आपला ५० वा वाढदिवस सोमवार मरणोत्तर देहदानाचा संकल्प करुन साजरा केला. त्यांनी याबाबतचा संकल्प अर्ज जिल्हा शासकीय रुग्णालयात सादर केला. अनेक जण आपले वाढदिवस विविध प्रकारे साजरे करतात, साधी जीवनशैली जगणारे, सम्राट अशोक सार्वजनिक वाचनालयाचे सचिव, पत्रकार बाळ होळीकर यांचे जलील शेख आणि नितीन चालक या स्नेहींनी त्यांचा हा ५० वा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. जिल्हा पेन्शनर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव कुलकर्णी, विभागीय वीज तक्रार निवारण मंचाचे सदस्य प्रा. डॉ. सुधीर देशमुख, शिवकुमार बनसोडे, सुधाकर अरसुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सम्राट अशोक सार्वजनिक ग्रंथालय, हरिभाऊनगर येथे सकाळी १० वाजता त्यांना केक भरवून अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी अशोकराव कुलकर्णी, प्रा. डॉ. सुधीर देशमुख, शिवकुमार बनसोडे, सुधाकर अरसुडे, निवृत्ती शिंदे आदींनी बाळ होळीकर यांच्याच्या कार्याचा गौरव केला. यावेळी बाळ होळीकर यांनी नश्‍वर देहाचा वैद्यकीय विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा म्हणून आपण मरणोत्तर देहदानाचा संकल्प करत असल्याचे सांगून तो अर्ज उपस्थित ज्येष्ठांकरवी भरुन घेतला. जलील शेख यांनी सूत्रसंचालन केले. विक्रांत शंके यांनी आभार मानले. यावेळी अंजली होळीकर, संध्या होळीकर, संकेत होळीकर, आपचे शहर उपाध्यक्ष सुमित दीक्षित, उपाध्यक्ष शाम माने, शिवचंद्र स्वामी, बालाजी जाधव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. दुपारी बाळ होळीकर यांनी मरणोत्तर देहदान संकल्पाचा अर्ज जिल्हा शासकीय रुग्णालयात उप अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर, अनॉटॉमी विभाग प्रमुख डॉ. मंगेश सेलूकर, डॉ. राधेय, खेत्रे यांच्याकडे सादर केला.\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=2582", "date_download": "2018-08-19T01:43:11Z", "digest": "sha1:LAMQPEPXDYWNSZMYGACGHYSADYKFAXTF", "length": 19465, "nlines": 277, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमा.भारती आचरेकर या मा.मणिक वर्मा यांच्या जेष्ठ कन्या. त्यांचे पूर्ण नाव सौ.भारती विजय आचरेकर. मा.भारती आचरेकर यांचे लहानपण पुण्यात गेले. मा.भारती आचरेकर यांना भावना प्रधान भूमिका करून प्रेक्षकांना रडवण्यापेक्षा दणदणीत संघर्षमय आणि विनोदी भूमिका करायला आवडते. मा.मणिक वर्मा यांना त्यांनी अनेक कार्यक्रमांतून साथ केली. वयाच्या १० व्या वर्षी जेव्हा हातात तंबोरा धरताही येत नव्हता, तेव्हा पुण्यात तुळशीबागेत मा.मणिक वर्मा यांच्या बरोबर पहिला कार्यक्रम केला. गाण्याचं बाळकडू घरातूनच मिळाले होते, मा.मणिक वर्माच्या मागे बसून तिला साथ करणं, हा अनुभव त्यांना खूप काही शिकवून गेला. तिच्यामुळे त्यांना गाण्यातला आत्मविश्वास मिळाला. त्यांनी मा.वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यानंतर एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून संगीत हा विषय घेऊन एम.ए. केलं. अर्थात जवळजवळ २०-२२ वर्ष त्यांनी मा.मणिक वर्मा यांच्या बरोबर अनेक ठिकाणी जाऊन कार्यक्रम केले. मा.भारती आचरेकर यांनी पूर्णवेळ गाणं करावं, असं अनेकांचं म्हणणं होतं. एकदा प्रसिद्ध नाटककार मो. ग. रांगणेकर यांनी त्यांचे गाणं ऐकलं आणि 'दि हिंदू गोवा असोसिएशन'च्या 'धन्य ती गायनी कळा' या नाटकासाठी विचारलं. या नाटकाला पं. भीमसेन जोशी यांचं संगीत होतं, तर नाटकात कृष्णराव चोणकर, रामदास कामत, श्रीपाद नेवरेकर अशी संगीतातली बडीबडी मंडळी काम करत होती. ते मा. भारती आचरेकर यांचे पहिले नाटक. 'धन्य ते गायनी कळा'नंतर लगेच त्याच संस्थेचं 'तुझा तू वाढवी राजा' केलं. त्याच वेळी त्यांचे लग्न आचरेकरांशी ठरलं होतं. त्या भारती वर्माची भारती आचरेकर झाल्या. १९७२ ला दूरदर्शन केंद सुरू झालं आणि त्या अगदी पहिल्या दिवसापासून त्या तिथे रुजू झाल्या. त्या वेळचे दूरदर्शनचे संचालक चांगले होते. त्यांनी संगीत-नाटक अशा कलांमध्ये असलेली रुची बघून ते मा. भारती आचरेकर यांच्यावर त्याच प्रकारचं निमिर्तीचं काम सोपले. श्री.अरुण जोगळेकरांबरोबर मा.भारती आचरेकरांनी ‘गजरा’ कार्यक्रम सादर केला होता. आजही ‘गजरा’ मराठी मध्यमवर्गाच्या चांगलाच स्मरणात आहे. तब्बल आठ वर्षं त्या दूरदर्शन वर नोकरी करत होत्या. त्या मुळे गाणं आणि नाटक तसं बाजूलाच पडलं होतं. नाटक पूर्ण थांबलं होतं. आणि पुन्हा एकदा केवळ संगीतामुळेच त्यांना आणखी एका नाटकाची ऑफर आली. ते नाटक होतं, विजया मेहता दिग्दशित 'हमीदाबाईची कोठी.' आणि या नाटकासाठी दूरदर्शन वरील नोकरी सोडून, त्यांनी हे नाटक केले. 'हमीदाबाईची कोठी'च्या निमित्ताने त्या पुन्हा एकदा रंगभूमीवर आल्या. या नाटकाने रंगभूमीवर इतिहास घडविला. त्यानंतर एकातून एक याप्रकारे 'महासागर', 'दुभंग', 'नस्तं झेंगट' अशी नाटकं त्यांनी केली. रंगभूमीवर अशी घोडदौड सुरू असतानाच त्यांचे पती डॉ. विजय आचरेकर यांचे निधन झालं आणि मग चरितार्थासाठी म्हणून नाटकात काम करणं हेच त्यांनी ठरवले. त्या हिंदी मालिका, सिनेमा करत गेल्या. त्या मा.विजया मेहता यांच्याकडे खूप शिकल्या. त्यांनी अंजन श्रीवास्तव यांच्याबरोबर ‘वागले की दुनिया’मध्ये काम केलं होतं. चाळीमध्ये राहणारं, सर्वसामान्य मध्यमवर्गीय जोडपं त्यांनी छोटय़ा पडद्यावर साकारलं होतं. गंभीर असो वा विनोदी, सर्वच प्रकारच्या भूमिका त्या लिलया साकारतात. ‘चिडियाघर’ ही विचित्र व हास्यापद व्यक्तिमत्वांच्या कुटुंबाची एक मालिका यात मा.भारती आचरेकर यांनी अप्रतिम काम केले आहे. एक गृहिणी, कलावंत, अशी मा.भारती आचरेकर यांची ओळख आहे. खरं तर भारतीताईंच्या घरात परंपरागत कला नांदत आहे. त्यांच्या आई मा.माणिक वर्मा, गेल्या पिढीतील संगीत क्षेत्रातील मापदंड होत्या. कलावंतांचं घर म्हटलं की, बराचसा लहरीपणा असतो. मात्र मा.भारती आचरेकरांमध्ये तो गुण आढळत नाही. त्यांचं सारं जीवन कसं नियोजनबद्ध आखीव, रेखीव. त्यामुळेच त्या सदैव नाटक-मालिका-चित्रपट-जाहिरातींतून वारंवार दिसत नाहीत. मा.भारती आचरेकर यांचा जेव्हा आपण कलावंत म्हणून विचार करतो, त्यावेळी त्यांच्या अप्रतिम अभिनयाचं सक्षम दर्शन घडतं. सारं काही सहजच. *मा.भारती आचरेकर* यांना आपल्या समुहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. *संजीव वेलणकर पुणे.* ९४२२३०१७३३\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://info-4all.ru/mr/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-19T01:31:30Z", "digest": "sha1:HI72YU64KOTE5EBFNVBHSNLX5XAM5NGL", "length": 14206, "nlines": 272, "source_domain": "info-4all.ru", "title": "Rubric: जाहिराती - सर्व उपयुक्त माहिती", "raw_content": "\nजिज्ञासू आणि ज्ञानाबद्दल तहान\nसेवा, काळजी आणि दुरुस्ती\nसेक्युलर लाइफ आणि शोबनेस\nजन्मकुंडली, जादू, दैव सांगणे\nफोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग\nव्हिडिओ रेकॉर्डिंगची प्रक्रिया करणे\nछायाचित्रं प्रसंस्करण आणि छपाई\nउत्पादने खरेदी आणि निवड\nइतर भाषा आणि तंत्रज्ञान\nप्रकाशने आणि लेखन लेख\nस्थायी निवास, स्थावर मालमत्ता\nशहरे आणि देशांविषयी इतर\nहवामान, हवामान, वेळ क्षेत्र\nलेखन पुन्हा सुरू करा\nबदला आणि नोकरी शोधा\nपाळीव प्राण्यांना अनुमती आहे\nइतर आरोग्य आणि सौंदर्य\nकाय आहे आणि कसे करावे\nब्रँडबुक: प्रसिद्ध कंपन्यांच्या ब्रँडची उदाहरणे\nएक कंपनी आर्थिक क्रियाकलाप सहभाग, एक यशस्वी व्यवसाय चालवत एक महत्वाचा घटक हे संकल्पनात्मक ध्येय आणि वर्ण स्पर्धा पासून ते वेगळे आणि व्यापार प्रोत्साहन देते की समावेष आपल्या स्वत: च्या विपणन योजना केली आहे ...\nबांधकाम कंपनीचा लोगो कसा तयार करायचा\nया लेखातील आम्ही आपल्याला कार्पोरेट शैलीबद्दल सांगाल, ओळखीच्या विकासातील प्रख्यात डिझाइनरकडून सल्ला देऊ आणि छायाचित्रांमध्ये बांधकाम कंपन्यांचे लोगो दर्शवू. आम्ही काय विचार करणार आहोत ...\nलक्ष्यीकरण - हे काय आहे लक्ष्यीकरण प्रकार आणि सेटिंग्ज\nआधुनिक जगात प्रगतीशील जाहिरातीशिवाय काम करत नाही. हे सर्वत्र आहे: दुकाने आणि कॅफेमध्ये, टेप्रोक्टाहमध्ये आणि रेडिओमध्ये, कामावर आणि घरी, इ. आणि इंटरनेटच्या आगमनासह, संभाव्यता ...\nआरएसए - हे काय आहे\nबर्याच इंटरनेट वापरकर्त्यांनो बरेच लोक असा प्रश्न विचारतात: \"आरएसए - काय आहे\" हे बाहेर वळते की हे Yandex जाहिरात नेटवर्कमधील कॅपिटल लेटर्स आहेत. हे शब्द त्याच्या संक्षेप पेक्षा अधिक सर्वांना परिचित आहेत आणि तरीही ...\nव्यवसाय कार्ड आहे ... व्यवसाय कार्ड: व्याख्या, तयार करण्याचे आणि अभिप्रायाचा कार्यक्रम\nकोणत्याही व्यवसायात, लोगो आणि इतर विशेषता आहेत ज्यापैकी बहुतेक ग्राहक त्याच्यासाठी एक कंपनी ओळखण्यायोग्य ठरतात. अधिकृत विशिष्ट चिन्हे व्यतिरिक्त, भागीदारांच्या एका मर्यादित मंडळात आणि ...\nलोड करीत आहे ...\n© कॉपीराइट 2017 - प्रत्येकासाठी उपयुक्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/news/10769/lanka-kratr", "date_download": "2018-08-19T01:57:30Z", "digest": "sha1:O54ZOAXMWQYBYXIJGABH73VN4NZA7IRX", "length": 3711, "nlines": 24, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "General News", "raw_content": "\nपुणे(दि.२०)श्रीलंका(कोलंबो)येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पुणे येथील स्मिता पाटील ई.एस.एस.फौंडेशनच्या सहा विध्यार्थ्यानी नेत्रदिपक कामगिरी करून यश सम्पादन केले.ही स्पर्धा दिनांक १३ व १४ सप्टेंबर रोजी संपन्न झाली.यशस्वी स्पर्धक-रुबिना शेख(गोल्डमेडल-कुमिते),जितेंद्र यादव(गोल्डमेडल-काता),गायत्री देवकर(गोल्ड मेडल-कुमीते/सिल्वरमेडल-काता), तनिष्का कोंडे(गोल्डमेडल=काता/सिल्व्हरमेडल-कुमीते),व्यंकटेश कुलकर्णी(सिल्व्हरमेडल-कुमीते/काता),हृतिक कुदळे(सिल्व्हरमेडल कुमीते),यासर्वांना प्रशिक्षक कु.रुबिना शेख व जितेंद्र यादव यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले.\nबिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न\nदेवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी\nएंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nस्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप\nरोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप\nजामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा\nआयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी\nपुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nफेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/rupal-nand-injured-goth-esakal-news-58883", "date_download": "2018-08-19T01:30:21Z", "digest": "sha1:TW7B4SRPOVBRUA3PMYNV7WAMVOE2F6UX", "length": 12658, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "rupal nand injured goth esakal news दुखावला पाय.. पण हयगय नाय! 'गोठ'मधील राधेची कौतुकास्पद कामगिरी | eSakal", "raw_content": "\nदुखावला पाय.. पण हयगय नाय 'गोठ'मधील राधेची कौतुकास्पद कामगिरी\nमंगळवार, 11 जुलै 2017\nएकदा मालिका मिळाली की कलाकाराला त्याचे असे आयुष्य उरत नाही. एका ठरलेल्या चक्रात तो अडकतो. मग पाऊस असो.. वारा असो पण मालिकेचे शूट करण्यासाठी त्यांना आपली कमिटमेंट पाळावीच लागते. पण कुणाला प्रवासात लागलं, खुपलं तर मात्र सुट्टी दिली जाते. पण गोठ मालििकेत राधाचे काम साकारणारी रुपल नंद मात्र याला अपवाद ठरली.\nमुंबई : एकदा मालिका मिळाली की कलाकाराला त्याचे असे आयुष्य उरत नाही. एका ठरलेल्या चक्रात तो अडकतो. मग पाऊस असो.. वारा असो पण मालिकेचे शूट करण्यासाठी त्यांना आपली कमिटमेंट पाळावीच लागते. पण कुणाला प्रवासात लागलं, खुपलं तर मात्र सुट्टी दिली जाते. पण गोठ मालििकेत राधाचे काम साकारणारी रुपल नंद मात्र याला अपवाद ठरली.\nकाही दिवसांपूर्वी एक घटना राधाची भूमिका साकारणाऱ्या रुपल नंदला अनुभवायला मिळाली. चित्रीकरण संपवून स्कूटरवरून घरी जात असताना, तिचा अपघात झाला. तिच्या उजवा हात आणि पायाला लागलं. पायातून कळा येत होत्या. तिला नीट उभंही राहाता येत नव्हतं. मात्र, रुपल स्वत: फिजिओथेरपिस्ट असल्यानं तिनं या परिस्थितीला खंबीरपणे तोंड दिलं. न घाबरता ती तशीच गाडी चालवत घरी गेली. उजव्या पायाचा स्नायू दुखावला असल्याचं तिच्या लक्षात आलं.\nदुसऱ्या दिवशी मालिकेचं चित्रीकरण ठरलेलं होतं. तिच्या न जाण्यानं चित्रीकरण रद्द करावं लागलं असतं किंवा सिक्वेन्स बदलावा लागला असता. त्यामुळे स्वत:चं थोडेफार उपचार करून ती पुन्हा चित्रीकरणाला उपस्थित राहिली. रुपल सेटवर आल्यावर सर्वांना झालेला प्रकार कळला. तिच्या या खंबीर वागण्याचं सर्वांनीच कौतुक केलं.\n'स्टार प्रवाह'च्या 'गोठ' मालिकेतली राधा अडचणींना खंबीरपणे सामोरी जाणारी आहे. लग्नानंतर म्हापसेकरांच्या घरी गेल्यानंतरही तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, तिनं हिंमत न हारता परिस्थितीला सामोरी गेली. त्याचाच परिणाम म्हणून राधा आणि विलास आता पती-पत्नी म्हणून जवळ आले आहेत. त्याचं नातं फुलू लागलं आहे. रुपलचा हाच स्वभाव राधेच्या अायुष्यात उतरला आहे.\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nआव्हान आपलेच; पण सतर्क राहायला हवे\nकबड्डी सातासमुद्रापार फार खेळली जात नसली, तरी प्रो-कबड्डीच्या माध्यमातून ती सातासमुद्रापार असणाऱ्या घराघरांत निश्‍चित पोचली आहे. ही स्पर्धा आशियाई...\nबाप-लेक (डॉ. वैशाली देशमुख)\nकुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं दुसऱ्याशी असलेलं नातं \"युनिक' असतं, खास असतं. त्यातलं वडील-मुलाचं नातं काहीसं धूसर, दूरस्थ वाटणारं. अनेक चौकटींमध्ये...\nसंगीतविद्या कणाकणानं मिळवत गेले (कुमुदिनी काटदरे)\nकमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व \"मला शिकवावं' अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/swabhimani-shetkari-sanghatana-sugar-transport-stop-agitation-112209", "date_download": "2018-08-19T01:55:21Z", "digest": "sha1:O3XH7LIVE6XSTUHAT62RPP5BPVBN2C26", "length": 13848, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "swabhimani shetkari sanghatana sugar transport stop agitation ‘स्वाभिमानी’ रोखणार साखरेची वाहतूक | eSakal", "raw_content": "\n‘स्वाभिमानी’ रोखणार साखरेची वाहतूक\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nसातारा - जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांचे गाळप संपले आहे. पण, ऊस दराबाबत एकाही कारखान्याने नियम पाळलेला दिसत नाही. त्यामुळे सर्व साखर कारखाने बंद झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदराचे आंदोलन सुरू करणार आहे. ज्या कारखान्यांनी दराबाबतचा शब्द पाळला नाही, अशा कारखान्यांची साखर रोखली जाणार आहे.\nसातारा - जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांचे गाळप संपले आहे. पण, ऊस दराबाबत एकाही कारखान्याने नियम पाळलेला दिसत नाही. त्यामुळे सर्व साखर कारखाने बंद झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदराचे आंदोलन सुरू करणार आहे. ज्या कारखान्यांनी दराबाबतचा शब्द पाळला नाही, अशा कारखान्यांची साखर रोखली जाणार आहे.\nजिल्ह्यात १५ साखर कारखान्यांपैकी १४ कारखान्यांनी गाळप केले. त्यातील ११ कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे, तर उर्वरित तीन कारखान्यांचे गाळप अंतिम टप्प्यात आहे. साखर उतारा चांगला मिळाल्याने साखरनिर्मिती एक कोटी क्विंटलच्या घरात गेली आहे. त्यातच साखरेचे दरही पडले आहे. कारखाने सुरू होताना जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना आणि कारखान्यांचे प्रतिनिधींची ऊस दराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. त्यामध्ये सर्वांनी एफआरपी अधिक २०० रुपये दर देण्याचे जाहीर केले होते. सुरवातील काही कारखान्यांनी हा तोडगा पाळून ऊस उत्पादकांच्या खात्यावर पैसेही जमा केले.\nपण, साखरेचे दर कोसळले आणि कारखान्यांनी ऊसदर देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आता दराबाबत आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्याप ऊस शिल्लक आहे. हा सर्व ऊस गाळप झाल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराचे आंदोलन हाती घेईल.\nदरम्यान, येत्या एक ते दहा मे या कालावधीत ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी हे विदर्भ-मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. या परिसरात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची भेट घेऊन दिलासा देऊन त्यांचे प्रश्‍न जाणून घेणार आहेत. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाविरोधात भूमिका घेतली जाणार आहे. या दौऱ्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील संघटनेचे पदाधिकारीही सहभागी होणार आहेत.\nऊसदराबाबत कारखान्यांनी दिलेला शब्द पाळावा. साखरेचे दर पडले म्हणून शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. सर्व कारखाने बंद झाल्यावर ऊसदरासाठी कारखान्यांच्या गेटवर आंदोलन करू. साखर भरलेला एकही ट्रक बाहेर जाऊन देणार नाही.\n- सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nभगवद्‌गीता हा महाभारताचा भाग- डॉ. जॉयदीप बागची\nपुणे- \"भगवद्‌गीता हा महाभारताचा भाग नाही, असा अनेक विचारवंत, संशोधकांच्या वादातीत मांडणीला कोणताही आधार नाही. त्यामुळे भगवद्‌गीता हा महाभारताचाच एक...\nसंगीतविद्या कणाकणानं मिळवत गेले (कुमुदिनी काटदरे)\nकमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व \"मला शिकवावं' अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2018-08-19T02:30:46Z", "digest": "sha1:RPCD4K5RQUEUAOQSVX75CQVDEX7RB5Z3", "length": 15943, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "राखी आणि गणेश मूर्तीवर जीएसटी नाही; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Banner News राखी आणि गणेश मूर्तीवर जीएसटी नाही; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा\nराखी आणि गणेश मूर्तीवर जीएसटी नाही; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा\nनवी दिल्ली, दि.१२ (पीसीबी) – रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील जनतेला आनंदाची बातमी दिली आहे. राखी आणि गणेश मूर्तींना जीएसटीतून वगळण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज (रविवार) येथे केली आहे.\nरक्षाबंधन आणि गणेशोत्सव सण भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे राखी, गणेश मूर्ती, हस्तशिल्प, हातमागाच्या वस्तू आदींना जीएसटीमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले. गणेशोत्सव आणि रक्षाबंधनच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. त्यामुळे या दोन्ही सणांशी संबंधित वस्तुंना जीएसटीतून वगळण्यात आले आहे. यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या २६ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. तर १३ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे.\nया पूर्वी सरकारने सॅनिटरी नॅपकिनलाही जीएसटीतून वगळण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. आधी या उत्पादनावर १२ टक्के जीएसटी आकारला जात होता. त्याशिवाय स्त्रीयांचे दागिने, हेअर ड्रायर, परफ्यूम आणि हँड बॅगवरील जीएसटीही २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे.\nPrevious article‘त्या’ फेक ऑडिओ क्लिपमुळे शहीद मेजर कौस्तुभ यांच्या कुटुंबियांना मनस्ताप\nNext articleधनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी तरुणाची आत्महत्या\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nअॅट्रॉसिटी खटल्यात उच्च न्यायालयाकडून नारायण राणेंना तूर्तास दिलासा\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून संपर्क क्रमांक जाहीर; नोंद घेण्याचे नागरिकांना आवाहन\nकायद्यात दुरूस्ती केल्यास लोकसभा, विधानसभा एकत्रित निवडणुका शक्य – मुख्य निवडणूक...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nक्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन; संग्रहालयासाठी सीमा सावळेंनी केला...\nपिंपरी-चिंचवडची सत्तासुंदरी आणि राजकीय रंगभूमीवरील दोन नायकांच्या अभिनयाची कसोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2.html", "date_download": "2018-08-19T02:49:59Z", "digest": "sha1:YW3FCI2W34WWMWPUHLTXQCKDOFSBTBGN", "length": 23503, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | भाजपासाठी विनाशकारी ठरेल जनता परिवार", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, बिहार, राज्य » भाजपासाठी विनाशकारी ठरेल जनता परिवार\nभाजपासाठी विनाशकारी ठरेल जनता परिवार\nपाटणा, [१६ एप्रिल] – जनता परिवारातील सहा पक्षांनी एकत्र येण्याचा बुधवारी घेतलेला निर्णय भारतीय जनता पक्षासाठी विनाशकारी ठरेल, असा दावा जदयु नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी केला.\nज्या जनता परिवाराच्या एकत्रिकरणाची भाजपा खिल्ली उडवत आहे तो आपल्यासाठी विनाशकारी ठरणार याची त्या पक्षाला कल्पना नाही, असे नितीशकुमार यांनी आज गुरुवारी नवी दिल्लीहून परतल्यानंतर पाटणा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. एकत्र आलेल्या जनता परिवारातील सर्व सहा पक्षांच्या अध्यक्षांची एक समिती स्थापन करण्यात आली असून, नव्या पक्षाशी संबंधित सर्व बाबींवर ही समिती विचार करेल. नव्या पक्षाचे नाव, धोरण, कार्यक्रम, झेंडा आणि निवडणूक चिन्ह निश्‍चित करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे, असे नितीश पुढे म्हणाले. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह केव्हा घोषित केले जाईल, असे विचारले असता जदयु अध्यक्ष शरद यादव यासंदर्भात पुढाकार घेतील. ते बैठक बोलावून विचारविनिमय करतील आणि त्याप्रमाणे घोषणा केली जाईल, असे नितीश म्हणाले. जनता परिवारातील पक्ष एकत्र आल्यामुळे राज्य सरकारच्या कामकाजावर विपरित परिणाम होण्याची शक्यताही नितीशकुमार यांनी फेटाळून लावली. सरकार पूर्वीप्रमाणेच विकास आणि सुशासनाच्या अजेंड्यासह राज्याच्या जनतेची सेवा करत राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nगेल्यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असलेला संयुक्त जनता दल (जदयु), समाजवादी पक्ष, देवेगौडा यांचा धर्मनिरपेक्ष जनता दल, इंडियन नॅशनल लोकदल, समाजवादी जनता पार्टी आणि लालूप्रसाद यादव यांचा राजद या सहा पक्षांनी बुधवारी नवी दिल्ली येथे एकत्र येऊन नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. बिहार आणि त्यानंतर उत्तरप्रदेशात होणारी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे पक्ष एकत्र आले असले तरी या पक्षांचा इतिहास लक्षात घेता हे नेते किती दिवस एकत्र राहू शकतील, याबाबत राजकीय वर्तुळात शंका उपस्थित करण्यात येत आहे.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nवांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत विजयी\nमुंबई, [१५ एप्रिल] - वांद्रे (पूर्व) निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांचा विजय झाला असून नारायण राणे यांचा पराभव झाला ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=302", "date_download": "2018-08-19T01:44:01Z", "digest": "sha1:DH5OV3G6AWCGWKZCN2RQUBVFBWZ3ML3J", "length": 28748, "nlines": 278, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n३ जून १८९० --- १६ जानेवारी १९५४\nहाडाचे चित्रकार असलेल्या बाबूराव कृष्णराव मिस्त्री यांना लोक ‘बाबूराव पेंटर’ या नावाने ओळखत असत. त्यांचे शिक्षण अवघे मराठी ४-५ इयत्ता झाले होते, पण लहानपणीच वडिलांकडून हस्तिदंती कोरीवकाम, चित्रकला, सुतारकाम, यंत्रविद्या यांचे उपयुक्त शिक्षण त्यांना मिळत गेले. बाबूरावांचे मावसभाऊ आनंदराव पेंटर यांच्या सहवासामुळे चित्रकलेबरोबरच छायाचित्रणामध्येही बाबूरावांचा रस वाढू लागला. ललित कलादर्श नाटक मंडळीचे मालक नटवर्य केशवराव भोसले हे मूळचे कोल्हापूरचे होते. त्यांनी १९०९ साली या पेंटरबंधूंना नाटकाचे पडदे रंगवायला मुंबईत बोलावले. मुंबईत आल्यावर या बंधूंनी अनेक मूकपट पाहिले आणि कोल्हापूरला परत जाताना, ‘आपण मूकपट काढायचा’, असा ठाम निश्‍चय केला. मूकपट काढण्यासाठी आनंदरावांनी स्वतः कॅमेरा बनवायला घेतला. तसेच चित्रपटगृहही चालवायला घेतले, तर चित्रपट निर्मितीसाठी पैसा उभा राहील असे वाटल्यामुळे पेंटर बंधूंनी कोल्हापुरात ‘डेक्कन’ चित्रपटगृह चालवायला घेतले. पण तसे घडले नाही व कॅमेराही पूर्ण झाला नाही. आनंदरावांच्या अकाली निधनाने कॅमेरा पूर्ण करण्याचे काम बाबूरावांनी करायचे ठरवले. आपल्या निश्‍चयाचा विसर पडू नये, म्हणून वयाच्या २३व्या वर्षी त्यांनी दाढी राखली ती शेवटपर्यंत. दादा मेस्त्री यांच्या साहाय्याने लेथ मशीनवर अनेक प्रयोग करून स्वदेशी बनावटीचा कॅमेरा तयार करायला बाबूरावांना दोन वर्षे लागली. या स्वदेशी कॅमेर्‍याने त्यांनी अनेक दृश्ये चित्रित केली. कोल्हापूरच्या रंकाळा तलावात पोहण्यासाठी उड्या मारणारी मुले, पंचगंगेच्या घाटावर कपडे धुणार्‍या बायका, अशा चाचणी दृश्यांची चित्रे त्यांनी चित्रित केली. पण १-२ मिनिटांच्या स्ट्रिप्स धुण्यासाठी कोल्हापुरात रसायनशाळा नव्हती. ती रसायनशाळा व प्रिंटिंग मशीनही बाबूरावांनी तयार केले आणि थिएटरमध्ये जाऊन त्या सार्‍या स्ट्रिप्स पाहिल्या, तेव्हा आनंदराव पेंटरांचे कॅमेरा निर्मितीचे स्वप्न साकार केल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर विलसत होता. कॅमेरा सज्ज झाला, पण चित्रपट निर्मितीसाठी भांडवलाचा प्रश्‍न उभा राहिला. कलावंतांची अडचण कलावंतालाच कळते, या न्यायाने कोल्हापूरच्या विख्यात गायिका तानीबाई कागलकर यांनी बाबूरावांना आर्थिक साहाय्य केले. भांडवल मिळताच १० डिसेंबर १९१७ रोजी आजचे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या (जुन्या पॅलेस थिएटरच्या) जागेवर महाराष्ट्र फिल्म कंपनीचा स्टुडिओ उभारला. येथे एक गोष्ट नमूद करायला हवी, ती म्हणजे नाशिकला दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेल्या फिल्म कंपनीचे नाव होते, ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’, तर बाबूरावांनी छत्रपतींच्या राजधानीत फिल्म कंपनी काढताना ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ हे नाव दिले. स्थापनेच्या वेळी बाबूरावांसोबत विष्णुपंत दामले, साहेबमामा फत्तेलाल, लेखक नानासाहेब सरपोतदार आणि बाबूराव पेंढारकर ही तरुण मंडळी होती. या कंपनीच्या स्थापनेनंतर १९१८ साली बाबूराव पेंटर यांनी मुंबईत भरलेल्या कॉंग्रेस अधिवेशनावर लघुपट तयार केला आणि कीचकवध कथानकावर ‘सैरन्ध्री’ चित्रपट करायला घेतला. त्याआधी २/४ वर्षे खाडिलकरांचे ‘कीचकवध’ हे नाटक रंगभूमीवर गाजले होते. त्यातून बाबूरावांना प्रेरणा मिळाली असावी. चित्रपटात स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच कराव्या हा बाबूरावांचा आग्रह होता, यातून कॅमेरा माध्यमाची त्यांची जाण अभिव्यक्त होते. त्या काळी मराठी रंगभूमीवर पुरुष स्त्रीपार्ट करायचे. फाळके यांनीही आपल्या पहिल्या चित्रपटात तारामतीची भूमिका साळुंके नावाच्या पुरुषालाच दिली होती. मूकपटांच्या काळात काम करायला स्त्रिया मिळणे अवघड होते. बाबूरावांनी अनेक प्रयत्नानंतर ‘सैरंध्री’ व ‘सुदेष्ण’ यांच्या भूमिकांसाठी गुलाबबाई व अनसूयाबाई यांना राजी केले. ‘भीम’ बाळासाहेब यादव आणि ‘कीचक’ झुंझारराव पवार. ‘सैरन्ध्री’ ७ फेब्रुवारी १९२० रोजी पुण्यात ‘आर्यन’ थिएटरमध्ये प्रकाशित झाला. लोकमान्य टिळकांनी हा चित्रपट पाहिला आणि ‘फिल्म केसरी’ ही पदवी व सुवर्णपदक देऊन बाबूरावांचा सत्कार केला. चित्रपट हलक्या लोकांची करमणूक मानले जाणार्‍या त्या काळात लोकमान्यांनी केलेला गौरव जनमानसात चित्रपटाची प्रतिष्ठा उंचावणारा ठरला. ‘सैरन्ध्री’ या चित्रपटामुळे मूकपटाच्या जमान्यातही मराठी चित्रपटाची ‘कले’कडे वाटचाल सुरू झाली. बाबूराव स्वतः उत्तम चित्रकार असल्याने ‘सैरन्ध्री’ चित्रपटाचे कलादिग्दर्शन अप्रतिम होते. ‘सैरन्ध्री’पाठोपाठ ‘सुरेखाहरण’ या दुसर्‍या मूकपटानेही ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ला चांगलाच आर्थिक फायदा झाला. तेव्हा बाबूरावांनी ‘बेल ऍण्ड हॉवेल’ हा त्या काळातला उत्कृष्ट कॅमेरा खरेदी केला. तिसर्‍या ‘मार्कण्डेय’ मूकपटाचे चित्रीकरण सुरू असताना स्टुडिओतील वेस्ट फिल्म स्टॉकला आग लागून त्यात स्टुडिओ भस्मसात झालाच, पण त्याबरोबरच ‘सैरन्ध्री’, ‘सुरेखाहरण’ अर्धा चित्रित झालेला ‘मार्कण्डेय’ आणि बाबूरावांनी बनवलेला स्वदेशी कॅमेरा आगीचे भक्ष्य ठरला. फक्त बेल ऍण्ड हॉवेल कॅमेरा बचावला. या संकटातून सरदार नेसरीकरांनी १२ हजार रुपये भांडवल देऊन महाराष्ट्र फिल्म कंपनी वाचवली. त्यामुळे नेसरीकर कंपनीचे तिसरे भागीदार झाले. पुनश्‍च सुरुवात करताना बाबूराव पौराणिक कथानकाकडून ऐतिहासिक कथानकाकडे वळले. ‘भक्त दामाजी’ व ‘सिंहगड’ हे दोन मूकपट त्यांनी तयार केले. ‘सिंहगड’ने कंपनीला एकदम सुस्थितीत नेऊन ठेवले. ‘मायाबाजार’, ‘कल्याण खजिना’, ‘सती पद्मिनी’, ‘श्रीकृष्णावतार’ असे ऐतिहासिक व पौराणिक मूकपट दिल्यानंतर बाबूराव ‘सावकारी पाश’ (१९२५) द्वारा सामाजिक चित्रपटाकडे वळले. त्यातले वातावरण कमालीचे वास्तव होते. त्याचीही प्रिंट आज उपलब्ध नाही. ‘सावकारी पाश’ उत्तम मूकपट असूनही चांगलाच कोसळला. त्यामुळे बाबूराव पुन्हा ऐतिहासिक व पौराणिक कथानकांकडे वळले. याच काळात कंपनीत कुरबुरी सुरू झाल्या. त्याला कंटाळून बाबूराव महाराष्ट्र फिल्म कंपनीतून राजीनामा देऊन बाहेर पडले. १९२० ते १९३१ या अवघ्या ११ वर्षांत बाबूरावांनी मराठी चित्रपटाच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी बजावली. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ने कोल्हापुरात मराठी चित्रपटसृष्टीची पायाभरणी केली. आजही कोल्हापूर हे मराठी चित्रपटाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. बाबूरावांचे तरुण सहकारी व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल व धायबर ही बाबूरावांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेली मौलिक देणगी. याच त्यांच्या साहाय्यकांनी एकत्र ‘प्रभात’ फिल्म कंपनी स्थापन करून मराठी चित्रपटाचे नाव भारतभर केले. महाराष्ट्र फिल्म कंपनीतून १९३१ साली बाबूराव बाहेर पडले, त्याच वेळी भारतीय चित्रपटात ध्वनी आला. चित्रपटाने जणू कात टाकली. चित्रपटाचा हा नवा अवतार मूकपटांचा जमाना गाजवणार्‍या बाबूरावांना नीट आत्मसात करता आला नाही. बोलपटयुगात त्यांनी ‘उषा’, ‘सावकारी पाश’, ‘प्रतिभा’ हे चित्रपट दिग्दर्शित केले, पण त्यांना लोकप्रियता लाभली नाही. नंतर १९४७ साली तमाशाप्रधान ‘राम जोशी’ हा चित्रपट ‘राजकमल’साठी दिग्दर्शित केला, पण तो पूर्ण करावा लागला व्ही. शांताराम यांना. १९५१ साली मुंबईत ‘विश्वामित्र’ चित्रपट दिग्दर्शित केला तो साफ कोसळला, तेव्हा चित्रपटसंन्यास घेऊन बाबूराव कोल्हापूरला परतले. तेथेच त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. बाबूराव मराठी चित्रपटसृष्टीचे विश्वकर्मा होते. त्यांना यंत्राविषयी विलक्षण कुतूहल. घड्याळ, कॅमेरा अशी कोणतीही यांत्रिक वस्तू त्यांच्या हाती गवसली की ती खोलून पुन्हा होती तशी जुळवण्यात त्यांचा हातखंडा होता. यंत्राविषयी कुतूहल असणारे बाबूराव मनाने सरंजामशाही युगातच वावरत होते. यंत्रयुगातील जीवनमूल्यांशी त्यांचे कधीच जुळले नाही. त्यामुळे चित्रपटातला ‘व्यवसाय’ त्यांना कधीच उमजला नाही. बाबूराव श्रेष्ठ चित्रकार होते, शिल्पकार होते, उत्तम कलादिग्दर्शक होते, यंत्रविशारद होते, मूकपट निर्माते, दिग्दर्शक होते. त्यांच्या निधनानंतर ना. सी. फडके यांनी आपल्या ‘अंजली’ मासिकाचा संपूर्ण अंक बाबूरावांचे अष्टपैलू कलागुण चितारण्यासाठी काढला. या अंकात ‘कलामहर्षी’ असा त्यांचा गौरव केला. तीच उपाधी मरणोत्तर बाबूरावांच्या नावामागे लागली. चित्रपट हे पश्चिमेकडून आयात केलेले ‘कला’माध्यम मराठी मातीत रुजवण्याची अनमोल कामगिरी बाबूरावांनी केली.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/shiv-sena-dares-what-action-taken-against-pakistan-after-mutilation-43534", "date_download": "2018-08-19T01:37:22Z", "digest": "sha1:ITNLDUFXF5DLMTWDVPA4ZGYDDRAONIOM", "length": 13892, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "shiv sena dares what action taken against pakistan after mutilation 'शिरच्छेदाचा बदला सुका दम देऊन घेतला काय?' | eSakal", "raw_content": "\n'शिरच्छेदाचा बदला सुका दम देऊन घेतला काय\nशुक्रवार, 5 मे 2017\nभारतविरोधी शक्तींना नेहमीच फूस\nहा संताप आणि दम इतका जबरदस्त होता की, हे बासित महाशय विदेश मंत्रालयाच्या दारातून प्रसन्नचित्ताने बाहेर पडतानाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. बासित महाशय दिल्लीत बसून भारतविरोधी शक्तींना नेहमीच फूस लावत असतात, पाकिस्तानचा जन्मदिवस साजरा करतात व कश्मिरातील फुटीरतावाद्यांना खास निमंत्रित म्हणून बोलावतात, कश्मीरप्रश्नी आमच्याविरुद्ध गरळ ओकतात.\nमुंबई : भारतीय जवानांच्या शिरच्छेदाचा बदला पाकिस्तानी उचायुक्ताला सुका दम देऊन घेतला जातो हे आता समजले, असा सणसणीत टोला लगावतानाच 'दोन जवानांचा शिरच्छेद झाल्यावर दिल्लीने काय कारवाई केली' असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.\nदेशवासीयांना वाटले होते, दोन शिरच्छेदाच्या बदल्यात पाकडय़ांची पन्नास मुंडकी येथे आणून विजयोत्सव साजरा केला जाईल, पण हरकत नाही. पुरावे गोळा केले आहेत, रक्ताचे नमुने घेतले आहेत, चर्चाही सुरू आहेत. बदल्याचे काय ते नंतर पाहता येईल, अशी उपरोधिक टीका शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून केली आहे.\n'सामना'ने उपहासाने म्हटले आहे की, भारताच्या दोन जवानांचा शिरच्छेद झाल्यावर दिल्लीने तत्काळ कारवाई केली. पाकिस्तानचे दिल्लीतील मुजोर उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावून संताप व्यक्त केला. हा संताप आणि दम इतका जबरदस्त होता की, हे बासित महाशय विदेश मंत्रालयाच्या दारातून प्रसन्नचित्ताने बाहेर पडतानाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. बासित महाशय दिल्लीत बसून भारतविरोधी शक्तींना नेहमीच फूस लावत असतात, पाकिस्तानचा जन्मदिवस साजरा करतात व कश्मिरातील फुटीरतावाद्यांना खास निमंत्रित म्हणून बोलावतात, कश्मीरप्रश्नी आमच्याविरुद्ध गरळ ओकतात. अशा प्रत्येक वेळी या बासित मियाँना बोलावून केंद्र सरकारने निषेध व्यक्त केला आहे, पण उपयोग काय पाकिस्तानचे रक्तपाती उद्योग थांबले काय, असा प्रश्न शिवसेनेने मोदी सरकारला विचारला आहे.\nप्रत्येक हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानी\n'सामना'मध्ये म्हटले आहे की, '‘उरी’ हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा भारताचा आरोपदेखील पाक सरकारने फेटाळला. भारताने पाकिस्तानी सहभागाचा आरोप करायचा, त्याचे पुरावे द्यायचे आणि पाकिस्तानने ते नाकारायचे. पुन्हा ‘पाकिस्तानवर आरोप करण्याची भारताची सवयच आहे’ अशी खिल्लीही उडवायची. वर्षानुवर्षे हेच सुरू आहे. भारतातील आजवरच्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानी आयएसआय, लष्कर किंवा पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनाच राहिल्या आहेत.\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nचोरी लपवण्यासाठी केली हत्या\nठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/top-10-news-priya-prakash-varrier-viral-clip-to-sabyasachi-statement-bollywood-marathi-gossip-news-1630925/", "date_download": "2018-08-19T01:44:06Z", "digest": "sha1:XYAO23AQGRR6UDDYDRQMFQ4HT3JJE7XJ", "length": 12711, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "top 10 news priya prakash varrier viral clip to sabyasachi statement bollywood marathi gossip news | TOP 10 NEWS : नजरेने घायाळ करणाऱ्या त्या अभिनेत्रीपासून सब्यासाचीच्या वक्तव्यापर्यंत.. | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nTOP 10 NEWS : नजरेने घायाळ करणाऱ्या त्या अभिनेत्रीपासून सब्यासाचीच्या वक्तव्यापर्यंत..\nTOP 10 NEWS : नजरेने घायाळ करणाऱ्या त्या अभिनेत्रीपासून सब्यासाचीच्या वक्तव्यापर्यंत..\nया व्हिडिओमध्ये ती डोळ्यांच्या हावभावातून आपलं प्रेम सांगताना दिसत आहे.\nसोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्ध होईल काही सांगता येत नाही. आता हेच पाहा ना… गेल्या काही दिवसांपासून मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियनरचीच चर्चा आहे. अगदी काल- परवापर्यंत ही प्रिया वारियनर कोण असा जर तुम्हाला प्रश्न विचारला असतं तर तुम्हालाही त्याचं उत्तर देता आलं नसतं. पण आता ती कोण आहे हे संपूर्ण भारताला माहित आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने तिच्या सिनेमातील एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती डोळ्यांच्या हावभावातून आपलं प्रेम सांगताना दिसत आहे.\nहा व्हिडिओ ‘उरू अदार लव्ह’ या आगामी सिनेमातील ‘Manikya Malaraya Poovi’ गाण्यातील आहे. गाण्यातील एका दृश्यात प्रिया तिच्या शाळकरी प्रियकराला डोळ्यांच्या हावभावातून तिच्या प्रेमाच्या भावना व्यक्त करत आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ला काही दिवसच उरले असताना या दिनानिमित्त हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘उरू अदार लव्ह’ हा प्रियाचा पहिलाच सिनेमा आहे. येत्या ३ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.\nजाणून घ्या नजरेने घायाळ करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीबद्दल\nहार्दिक पांड्यासोबतच्या नात्यावर एली म्हणते..\nVIDEO: ४५ वर्षीय मंदिरा बेदीने साडी आणि हाय- हिल्समध्ये मारले पुश-अप्स\n‘ठग’ आमिर आणि ‘गल्ली बॉय’ रणवीरची जोडी जमली रे\n‘त्या’ घोड्यासाठी दोन कोटी रुपये मोजण्यास सलमान राजी, पण…\nPHOTO : अखेर एकताला मिळाला तिचा व्हॅलेंटाइन\nतब्बूची साडी इस्त्री करणारा झाला बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक\nPHOTOS : डोळ्यातून प्रेम व्यक्त करणारा ‘तो’ आहे तरी कोण\n…तर नजरेने घायाळ करणारी प्रिया इतकी लोकप्रिय झालीच नसती\n‘साडी नेसता येत नसेल तर लाज वाटली पाहिजे’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/602566", "date_download": "2018-08-19T02:05:17Z", "digest": "sha1:YPGXEG3OUPZDAS7LMCJDD6UTXIFD2EA3", "length": 7740, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दुधाला 25 रुपये दर मिळणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दुधाला 25 रुपये दर मिळणार\nदुधाला 25 रुपये दर मिळणार\nविशेष प्रतिनिधी /नागपूर :\nदूधबंद आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर राज्य सरकारने गुरुवारी दुधाला 25 रुपये प्रतिलिटर खरेदी दर मान्य केला. सरकारचे अनुदान घेणाऱया सर्व दूध संघांनी 25 रुपये दराने शेतकऱयांकडून दूध खरेदी करावे, असे आवाहन सरकारने केले आहे. ही नवीन दरवाढ 21 जुलैपासून लागू होईल. मात्र, जे दूध भुकटी उत्पादक प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचा लाभ घेतील त्यांना निर्यातपर अनुदान लागू राहणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या चार दिवसापासून दूध आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात दूध ओतण्यापासून ते टँकर पेटवून देण्यापर्यंत आंदोलकांची मजल गेली. मुंबईसह प्रमुख शहरांना होणारा दुधाचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न झाला. या आंदोलनाचे पडसाद विधिमंडळात उमटले होते. सरकारने 10 जुलै रोजी दूध आणि भुकटीसाठी अनुदान जाहीर करूनही आंदोलन थांबले नाही.\nया पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज विधानभवनात बैठक पार पडली. या बैठकीत सहकारी आणि खासगी दूध संघाच्या प्रतिनिधींनी एकमताने दुधाचा खरेदी दर 25 रुपये इतका मान्य केला. परंतु, शेतकऱयांना थेट लिटरला पाच रुपये अनुदान देण्याची मागणी अमान्य करण्यात आली. शेतकऱयांऐवजी खासगी, सहकारी दूध संघांना अनुदान दिले जाणार आहे.\n10 जुलैच्या निर्णयाप्रमाणे दूध निर्यातीसाठी प्रतिलिटर पाच रुपये तर दूध भुकटीकरीता प्रति किलो 50 रुपये अनुदान दिले जाईल. मात्र, दूध पुरवठा करणारी संस्था किंवा दूध रुपांतरण करणारी संस्था यापैकी एका संस्थेला अनुदान लागू असेल. पिशवीबंद दुधासाठी हे अनुदान लागू राहणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.\nया बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, सतेज पाटील, आमदार सुरेश धस, राहुल मोटे, राहुल कुल आदी उपस्थित होते.\nदुसऱया घरासाठी मिळणार नाही 2 लाखापेक्षा अधिक करसवलत\nमथुरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मंथन\nशिया वक्फ मंडळ प्रमुखाची राम मंदिरासाठी देणगी\nपहिल्यांदाच काश्मीर मुद्याकडे दुर्लक्ष\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/581804", "date_download": "2018-08-19T02:05:38Z", "digest": "sha1:QJVALASAMSOCBEW2J52BQ2UXLYN2D74S", "length": 10085, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऑनलाईन सुविधांनाही एजंटाशिवाय पर्याय नाही - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » ऑनलाईन सुविधांनाही एजंटाशिवाय पर्याय नाही\nऑनलाईन सुविधांनाही एजंटाशिवाय पर्याय नाही\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात बँकांसह सर्व शासकीय कार्यालयातील सुविधा ऑनलाईन करण्याचे जाहीर केले. तेव्हापासून सर्वच क्षेत्रात ऑनलाईन कामकाजाने गती घेतली आहे. कोणतेही काम करायचे असल्यास आता ऑनलाईन प्रक्रिया झाली असल्याने काम सोपे झाल्याचे वाटत आहे. मात्र, ऑनलाईन सुविधा मिळवताना नागरिकांना ती प्रक्रिया वापरावी कशी याची माहिती नसल्याने मोठी अडचण होत असून शेवटी पुन्हा कोणतेही काम करण्यासाठी एजंटाची मदत घ्यावी लागत आहे. त्यामुळे ऑनलाईन फॉम भरुन देण्याचाही बाजार झाला असून त्याचा नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे.\nसर्व सुविधा ऑनलाईन केल्यामुळे आता भ्रष्टाचाराला आळा बसेल ही बाब जरी मान्य केली तरी बँका तसेच विविध शासकीय कार्यालयातील ऑनलाईन सुविधांच्या माध्यमातून ही प्रक्रिया करताना नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. मुळात ऑनलाईन ही प्रक्रिया जुन्या पिढीतील नागरिकांसाठी नवीन आहे. त्यामुळे ती वापरताना त्यांना मोठी समस्या जाणवते.\nअगदी बहुचर्चित शेतकरी कर्जमाफीपासूनचा विषय घेतला तरी शेतकऱयांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक केली तेव्हा असंख्य ग्राहक सुविधा केंद्रांकडून कर्जमाफीचे फॉर्म भरुन देण्यासाठी शेतकऱयांकडून 50 ते 100 रुपयांच्या पटीत पैसे आकारले आहेत. ऑनलाईन कर्जमाफी फॉर्म भरण्यासाठी शेतकऱयांना रांगा लावून दिवस दिवस थांबावे लागले होते.\nआताही बँकांसह विविध शासकीय सेवा ऑनलाईन झाल्या असल्या तरी ज्या नागरिकांना त्यातील काही समजत नाही त्यांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे काम करण्यासाठी इंटरनेट कॅफे, ग्राहक सुविधा केंद्र यांच्याशिवाय पर्याय नाही. यात शासनाचे जे काही असेल शुल्क अदा करायचेच मात्र, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीही नागरिकांना पैसे मोजावे लागत आहेत. ज्यांना संगणक, इंटरनेट, अँड्राईड मोबाईल वापरता येतो त्यांना देखील ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी जाणवतात मग ज्यांना काहीच माहिती नसेल त्यांना मग एजंटाशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेचाही बाजार झाला आहे.\nविविध परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आता ऑनलाईन सुविधाच आवश्यक असल्याने मग विद्यार्थी वर्गाला सुध्दा इंटरनेट कॅफेचा रस्ता धरावा लागतो आहे. त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरण्याचा व्यवसाय जोमाने उभारु लागला आहे. 50 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत एका फॉर्मसाठी पैसे आकारण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी आरटीओ कार्यालयाने देखील लायसेन्स काढण्यासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे सुविधा निर्माण केली आहे. मात्र, त्या पोर्टलवर फॉर्म भरताना नागरिकांच्या काही ना काही त्रुटी राहतच आहेत. शेवटी नाईलाजास्तव नागरिक एजंटांकडे जातात.\nएजंटांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याचे टेक्निक अवगत केले असून ते आता नागरिकांकडून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अवाच्यासव्वा पैसे घेवू लागले आहेत. एजंट सिस्टिम ऑनलाईन पध्दतीमुळे बंद होईल असे वाटत असताना उलट नव्या जोमाने ही नवीन एजंटगिरी अस्तित्वात आली असून नागरिकांच्या खिशाला बसणारी चाट काही चुकत नाही. यासाठी यापुढे आता ऑनलाईन सुविधांचा वापर करण्यासाठी प्रत्येकाला इंटरनेट, संगणक ज्ञान असणे ही काळाची गरज झाली एवढे मात्र निश्चितच.\nराष्ट्रवादी कार्यालयात मुलाखतींचा धडाका\nअविनाश मोहिते, सुरेश पाटील यांना अटक\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमिक मुक्ती दलाकडून मोर्चा\nत्या कारवाईमुळे आंदोलन स्थगित\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-karmveer-shahu-boarding-will-continue-be-self-employed-51401", "date_download": "2018-08-19T01:38:00Z", "digest": "sha1:F7GIX72CF6B3EYU4APP2TKAWOXTX2NND", "length": 16597, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news karmveer shahu boarding Will continue to be self-employed कर्मवीरांचे शाहू बोर्डिंग स्वखर्चाने सुरू ठेवणार | eSakal", "raw_content": "\nकर्मवीरांचे शाहू बोर्डिंग स्वखर्चाने सुरू ठेवणार\nशुक्रवार, 9 जून 2017\nरयत शिक्षण संस्थेचा निर्णय; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुलांना प्राधान्य, प्रवेश सुरू\nसातारा - शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या बालगृहाबाबतच्या अध्यादेशामुळे बंद पडलेले, हजारो गरिबांघरच्या मुलांचे शिक्षणासाठी आश्रयस्थान असलेले व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेले धनणीच्या बागेतील शाहू बोर्डिंग स्वखर्चाने सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रयत शिक्षण संस्थेने घेतला आहे. या वसतिगृहात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुलांना प्राधान्याने प्रवेश दिला जाणार असून, प्रवेशित सर्व मुलांचा खर्च संस्था करणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.\nरयत शिक्षण संस्थेचा निर्णय; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुलांना प्राधान्य, प्रवेश सुरू\nसातारा - शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या बालगृहाबाबतच्या अध्यादेशामुळे बंद पडलेले, हजारो गरिबांघरच्या मुलांचे शिक्षणासाठी आश्रयस्थान असलेले व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेले धनणीच्या बागेतील शाहू बोर्डिंग स्वखर्चाने सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रयत शिक्षण संस्थेने घेतला आहे. या वसतिगृहात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुलांना प्राधान्याने प्रवेश दिला जाणार असून, प्रवेशित सर्व मुलांचा खर्च संस्था करणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.\nयाबाबतची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांना आई-वडील नाहीत आणि त्यांना सांभाळणारे कोणीही नातेवाईक नाहीत, अशाच मुलांना बालगृहात (वसतिगृहात) प्रवेश द्यावा, असा अध्यादेश शासनाने जारी केला होता. त्याचा फटका बसल्याने जिल्ह्यातील धनणीच्या बागेसह चार वसतिगृहांत राहून शिक्षण घेणाऱ्या गरीब, अनाथ मुलांना घरी पाठवावे लागले होते. या मुलांच्या शिक्षणाचे धिंडवडे निघाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी २५ फेब्रुवारी १९२४ रोजी स्थापन केलेल्या धनणीच्या बागेतील शाहू बोर्डिंगही बंद करावे लागले होते. समाजातील गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी कर्मवीरांनी हे वसतिगृह सुरू केले होते. त्यामध्ये राहून गरीब कुटुंबांतील लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. बॅरिस्टर पी. जी. पाटील, इस्माइलसाहेब मुल्ला अशा थोर व्यक्ती याच वसतिगृहातून मोठ्या झाल्या.\nया वसतिगृहातील गरिबांची शेकडो मुले आज देशात उच्चपदे भूषवीत आहेत. असा दिव्य वारसा असलेल्या वसतिगृहास पुढे बालगृहाचा दर्जा मिळाला. राज्याच्या विविध भागांतील २०० मुले येथे राहून सध्या शिक्षण घेत होती. वसतिगृहात पूर्ण अनाथ, तसेच एक पालकत्व असलेल्या, तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरिबाघरच्या मुलांना आजवर प्रवेश दिला जात होता. मात्र, महिला व बालकल्याण विभागाच्या आदेशाने मुलांना घरी परत पाठवावे लागले होते.\nमोठा वारसा असलेले शाहू बोर्डिंग बंद करावे लागणे हे ‘रयत’साठी दुःखदायक होते. त्यामुळेच संस्थेच्या कार्यकारिणीने हे वसतिगृह स्वखर्चाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.\nकर्मवीरअण्णांनी शाहू बोर्डिंग सुरू केले. ते गरीब मुलांसाठीच होते. शासनाच्या निर्णयामुळे अशी मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाऊ लागली. त्यामुळेच आम्ही हा मोठा वारसा असलेले वसतिगृह सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संस्थेवर खर्चाचा मोठा बोजा पडणार आहे. वसतिगृहात राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांतील मुलांना प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे. त्याबरोबरच पाचवी ते सातवीत अनाथ, एकपालकत्व असणाऱ्या मुलांनाही प्रवेश दिला जात आहे. या मुलांना एक पैसाही खर्च येवू दिला जाणार नाही.\n- डॉ. अनिल पाटील, कार्याध्यक्ष, रयत शिक्षण संस्था\nविशेष फेरीमध्ये 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित\nपुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या...\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू\nकल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nदहा वर्षे गैरहजर शिक्षिका पुन्हा सेवेत\nभिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात काम करणारी सहशिक्षिका तब्बल 10 वर्षे गैरहजर राहून पुन्हा कामावर रुजू झाली आहे. या सहशिक्षिकेने रजेवर...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/politics/1567/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%93%E0%A4%A2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%87-", "date_download": "2018-08-19T01:58:05Z", "digest": "sha1:UODEKPLNG2IHJXJWVJ3MMYVUNQR4OAAB", "length": 5971, "nlines": 25, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "News about Politics", "raw_content": "\nअंबिलओढा विभाग रेशनींग कार्यालयावर शिवसेनेतर्फे निदर्शने.\nपरिमंडळ कार्यालय ’ह’ विभाग, अंबिलओढा येथे सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणालीतील दुरावस्था व रेशनींग कार्ड मिळणे व अन्य नागरीक समस्यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने शिवसेना उपनेत्या, जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. नीलमताई गो-हे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच परिमंड्ळ अधिकारी आशा होळकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये रेशनकार्ड मिळण्यास नागरिकांना होणारा त्रास, रेशन दुकानात वस्तू न मिळणे, अन्नधान्य वितरन कार्यालयात होणारा गैरव्यवहार, रेशनींग कार्ड मिळविण्यात एजंतांचा सुळसुळाट व अन्य बेकायदेशीर गोष्टींचा समावेश होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत दक्षता कमिटीमध्ये नगरसेवकांचा समावेश, रेशनींग दुकान बोर्डावर माहिती नसल्यास त्याचे फोटो काढणे व १८ वर्षावरील मुलांचे नांव रेशनकार्डात वाढवून युनिट वाढवून मिळण्यासाठी नोंदणी मोहिम शिवसेनेच्या मदतीने राबविणे व गोष्टी ठरविण्यात आल्या.\nया आंदोलनाप्रसंगी नीलमताई गो-हे, नाना वाडेकर (शहर प्रमुख), गणेश सातपुते (उपनेते), राजेंद्र शिंदे (उपशहर प्रमुख), अशोक हरणावळ (नगरसेवक), दिपक गावडे ( नगरसेवक), श्रीकांत पुजारी (नगरसेवक), राधिकाताई हरिश्चंद्रे (महिला आघाडी), विभाग प्रमुख - भरत कुंभारकर, बाळा ओसवाल, हुजुर इनामदार, किशोर विटेकर (उपशहर प्रमुख), महेश महाले (विद्यार्थी सेना), संतोष गोपाळ (विद्यार्थी सेना), मकरंद पेठकर, महेश मते, सुरज लोखंडे, अनंत घरत, गणेश हनमघर, योगेश पवार, अनिल बटाणे, चित्रा साठे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, त्यांनी अनागोंदी कारभाराच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.\nबिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न\nदेवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी\nएंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nस्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप\nरोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप\nजामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा\nआयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी\nपुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nफेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.10winds.com/50languages/did_you_know/MR087.HTM", "date_download": "2018-08-19T01:50:07Z", "digest": "sha1:AYMGYNPFNLLHCBYLSGOVNLLZYLZHE467", "length": 4272, "nlines": 46, "source_domain": "www.10winds.com", "title": "मोठी अक्षरे, मोठ्या भावना", "raw_content": "\nमोठी अक्षरे, मोठ्या भावना\nजाहिराती चित्रांचा भरपूर वापर करतात. चित्र आपली एखादी विशिष्ट आवड नजरेस आणते. आपण त्यांच्याकडे अक्षरांपेक्षा अधिक काळ आणि उत्सुकतेने पाहतो. यामुळेच, आपल्याला चित्रांसोबत जाहिराती देखील चांगल्या लक्षात राहतात. चित्रे देखील अतिशय तीव्रतेने भावनिक प्रतिक्रिया निर्माण करतात. मेंदू फार लवकर चित्रे ओळखते. त्यास माहिती पडते की चित्रांमध्ये काय पाहता येईल. चित्रांपेक्षा अक्षरे ही वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. ते अमूर्त वर्ण आहेत. म्हणून, आपला मेंदू अक्षरांप्रती धिम्या गतीने प्रतिसाद देतो. पहिल्यांदा त्यास शब्दांचा अर्थ समजून घ्यावयास लागतो. एकजण असेही म्हणेल की, मेंदूच्या भाषा विभागाने अक्षरे भाषांतरित केली पाहिजे. परंतु, अक्षरे वापरून देखील भावना उत्पन्न करता येतात. मजकूर फक्त मोठा असणे आवश्यक आहे. संशोधन असे सांगते की, मोठ्या अक्षरांचा मोठा प्रभाव पडतो. मोठी अक्षरे फक्त लहान अक्षरांपेक्षा मोठी असतात असे नाही. तर ते तीव्र भावनिक प्रतिक्रिया देखील उमटवितात. हे सकारात्मक तसेच नकारात्मक भावनांसाठी खरे आहे. मानवास गोष्टींचा आकार नेहमीच महत्वाचा राहिला आहे. मनुष्याने धोक्यास त्वरीत प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे. आणि जेव्हा काही खूप मोठे असते तेव्हा ते फारच जवळ पोहोचलेले असते म्हणून मोठी चित्रे तीव्र प्रतिक्रिया उमटवितात हे समजण्यासाखे आहे. आपण मोठ्या अक्षरांना कशी प्रतिक्रिया देतो हे अजूनही अस्पष्ट आहे. अक्षरे प्रत्यक्षात मेंदूस संकेत नाहीत. असे असून देखील जेव्हा तो मोठी अक्षरे पाहतो तेव्हा जास्त क्रिया करतो. हा निष्कर्ष शास्त्रज्ञांस फारच मनोरंजक आहे. हे असे दर्शविते की, आपल्यास अक्षरांचे महत्व किती आहे. कसे तरीही आपल्या मेंदूने लिखाणास प्रतिक्रिया द्यावयाचे शिकलेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2010/08/07/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A5%A9-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-19T01:43:02Z", "digest": "sha1:2ETCZMZD63E5AO227HWQBJ4IBT2QYTAX", "length": 10079, "nlines": 225, "source_domain": "kayvatelte.com", "title": "रिव्हर प्रिन्सेस-३- अनिल साळगावकरांनी दिलेली जाहिरात. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nप्रहार मधे ’काय वाटेल ते’ →\nरिव्हर प्रिन्सेस-३- अनिल साळगावकरांनी दिलेली जाहिरात.\nरिव्हर प्रिन्सेस -१ इथे आहे.. ह्या विषयावर पहिल्यापासून वाचायला ही लिंक फॉलो करा. आधीचा लेख वाचल्या नंतर ही जाहिरात वाचा म्हणजे रेफरन्स कळेल.\nह्याच जहाजाच्या संदर्भात दिलेली अनिल साळगावकरांनी पेपरमध्ये दिलेली जाहीरात खाली पोस्ट करतोय. इमेजवर क्लिक करून सेव्ह करून झुम केल्यावर. वाचता येईल.\nअनिल साळगावकरांनी गोव्याच्या पेपरमध्ये दिलेली जाहीरात.\nही दुसऱ्या पानावर दिलेली होती .. अनिल साळगांवकरांनी दिलेली जाहिरात\nप्रहार मधे ’काय वाटेल ते’ →\n3 Responses to रिव्हर प्रिन्सेस-३- अनिल साळगावकरांनी दिलेली जाहिरात.\nकाका…खुप systamatic जाहिरात आहे….आता दिगंबर कामत यांचा काय पवित्रा असेल\nआपल्याकडल्या पेपरमध्ये काहीच कव्हरेज नाही. दररोज गोव्याचा पेपर नेट वर पहातोय . अजूनतरी काही उत्तर दिलेले नाही त्यांनी. लोकं वाट पहाताहेत काय होतं याची. दिगंबर कामत हे सध्या पुर्ण अडचणीत अडकले आहेत. जर जहाज परत दिलं तर इगो हर्ट होतो, आणि नाही दिलं तर बदनामी होते… मी तर फॉलो करतोय ही बातमी. गोव्याच्या पेपरची लिंक आहे // http://www.navhindtimes.in/\n” इकडे आड तिकडे विहीर ” असे झालेय… पण मुळात कमालच म्हणायची की. मीही आता ही लिंक फॉलो करतेय.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A4%A3_%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2018-08-19T01:26:15Z", "digest": "sha1:CZUV6NIQU62LBH364NHR5Q3JP6IH662R", "length": 20214, "nlines": 251, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जन गण मन - विकिपीडिया", "raw_content": "\nजन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याचा हिंदीतील भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे.[१]\n४ राष्ट्रगीत म्हणून मान्यता\n५ जन गण मन पूर्ण गीत\n६ जन गण मन गीताचा अर्थ\nजनगणमन अधिनायक जय हे, भारतभाग्यविधाता.\nपंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग.\nविंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधी तरंग.\nतव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे.\nजनगणमंगलदायक जय हे, भारतभाग्यविधाता.\nजय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे.\nजनगणमन अधिनायक जय हे, भारतभाग्यविधाता.\nपंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग.\nविंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधी तरंग.\nतव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे.\nजनगणमंगलदायक जय हे, भारतभाग्यविधाता.\nजय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे.\nजनगणमन अधिनायक जय हे, भारतभाग्यविधाता.\nपंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग.\nविंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधी तरंग.\nतव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे.\nजनगणमंगलदायक जय हे, भारतभाग्यविधाता.\nजय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे.\n२७ डिसेंबर १९११ रोजी टागोर यांनी स्वत: चाल लावलेले ‘जन गण मन’चे गायन\n‘जन गण मन’- वाद्यसंगीत\nया कवितेच्या भारताचे राष्ट्रगीत होण्याच्या योग्यतेबद्दल वाद आहे. ही कविता प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १९११ मधील अधिवेशनात म्हटली गेली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताच्या भविष्याचे जयगीत म्हणून लिहिले होते. पुढच्याच दिवशी जॉर्ज पाचवा याचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे असा समज पसरला की ते राजाला उद्देशून लिहिले आहे. पण टागोरांनी ही कविता देवाला उद्देशून लिहिली आहे असे म्हटले जाते. बंगालची फाळणी रद्द केल्याबद्दल पंचम जॉर्ज यांचे अभिनंदन करण्यासाठी स्वागतगीत लिहावे, अशी सूचना प्रद्युत कुमार ठाकूर यांनी रवींद्रनाथ टागोर (ठाकूर) यांना केली होती. परंतु त्याची प्रचंड चीड येऊन टागोर यांनी २६ डिसेंबर रोजी गीत लिहिले ते ‘जन गण मन.’ २७ डिसेंबर १९११ रोजी टागोर यांनी स्वत: चाल लावलेले ‘जन गण मन’ काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले.\nया गीतात भारत देश सुजलाम् सुफलाम् आहे, भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणार्‍या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय व पंथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या गीताच्या माध्यमातून त्यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्‍वराला भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे.\nघटना समितीने २४ जानेवारी १९५० मध्ये देशाचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून ‘जन गन मन’चा स्वीकार केला. या गीताची पाच कडवी असून केवळ पहिलेच कडवे भारतात म्हटले जाते.\nजन गण मन पूर्ण गीत[संपादन]\nजनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता\nपंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग\nविंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग\nतव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे\nगाहे तव जय गाथा\nजनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता\nजय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||\nअहरह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी\nहिंदु बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी\nपूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे\nजनगणऐक्यविधायक जय हे, भारत भाग्यविधाता\nजय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||२||\nपतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री\nतुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री\nदारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे\nजनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता\nजय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||\nघोरतिमिरघननिबिड निशीथे पीडित मूर्छित देशे\nजागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे\nदु:स्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके\nजनगण दु:ख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता\nजय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||४||\nरात्र प्रभातिल उदिल र‍विच्छवि पुर्व उदयगिरि भाले\nगाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले\nतव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे\nतव चरणे नत माथा\nजय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. भारत भाग्यविधाता ||५||\nजन गण मन गीताचा अर्थ[संपादन]\nराष्ट्रगीताचा मराठीतील अर्थ पाहू या. तो असा....\nजन-गण-मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता\nतू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो\nपंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग\nपंजाब , सिंध , गुजरात , महाराष्ट्र , द्राविड म्हणजे दक्षिण भाग , उत्कल म्हणजे आताचा ओडिशा , बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो.\nविंध्य हिमाचल यमुना गंगा , उच्छल जलधितरंग विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येतं.\nगंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात.\nतव शुभ नामे जागे , तव शुभ आशिष मांगे ; गाहे तव जय गाथा जन-गण मंगलदायक जय है , भारत-भाग्य-विधाता\nहे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस.\nजय हे , जय हे , जय हे , जय जय जय जय है\nतुझा जयजयकार. त्रिवार जयजयकार.\nMIDI मध्ये भारतीय राष्ट्रगीत (इंग्लिश मजकूर)\nभारतीय दूतावास, लिस्बन, पोर्तुगाल येथील एमपी३ मध्ये भारतीय राष्ट्रगीत ऐका\nजन गण मनची उत्पत्ती (इंग्लिश मजकूर)\nध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • जलचर• पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • चलन\nअफगाणिस्तान • आर्मेनिया • अझरबैजान • बहरैन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • सायप्रस • जॉर्जिया • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • इस्रायल • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • कोरिया, उत्तर • कोरिया, दक्षिण • कुवेत • किर्गिझस्तान • लाओस • लेबॅनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाईन • चीन • फिलिपाईन्स • कतार • रशिया • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सीरिया • तैवान • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कस्तान • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन\nManchukuo (1932–1945) • दक्षिण व्हिएतनाम (1948–1975) • दक्षिण व्हिएतनाम (1975–1976) • सोविएत संघ (1922–1944) • सोविएत संघ (1944–1991) • आर्मेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1944–1991) • अझरबैजान सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1944–1992) • जॉर्जियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1991) • कझाक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1945–1992) • किर्गिझ सोव्हियेत साम्यवादी गणराज्य • ताजिक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1994) • तुर्कमेन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1997) • उझबेक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1992)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१८ रोजी ०८:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A5%A8%E0%A5%AA%E0%A5%A9-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2018-08-19T02:49:55Z", "digest": "sha1:CR3V3I3QCALKMHFZFJ5B45IXJBVXNBQN", "length": 21691, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | सपा सर्व २४३ जागा लढविणार", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, बिहार, राज्य » सपा सर्व २४३ जागा लढविणार\nसपा सर्व २४३ जागा लढविणार\nपाटणा, [७ सप्टेंबर] – जागावाटपाच्या मुद्यावर नाराज होऊन जनता परिवारातून बाहेर पडलेल्या समाजवादी पार्टीने बिहार विधानसभेच्या सर्व २४३ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.\nबिहार सपाचे अध्यक्ष रामचंद्र सिंह यादव यांनी आज सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. जनता परिवाराचा घटक असलेल्या सपाला जदयु आणि राजदने अवघ्या पाच जागा दिल्या. हा आमचा अपमान असल्यानेच आम्ही जनता परिवारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सपाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. आपण बिहारमध्ये सर्वच जागा लढवायला हव्या, असा प्रस्ताव मी त्यांना सादर केला आणि त्यांनी लगेेच होकारही दिला, असे त्यांनी सांगितले.\nआम्ही चांगल्या उमेदवारांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिली यादी तयार करून ती पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविण्यात येईल. पक्षाच्या मंजुरीनंतरच ती जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले.\nदरम्यान, सहा डाव्या पक्षांनी बिहारमध्ये मोठी आघाडी स्थापन केली आहे. भाजपाप्रणीत रालोआ आणि जदयु-राजदचा समावेश असलेल्या महाआघाडीचा पराभव करणे हाच आमचा एकमेव उद्देश असल्याचे डाव्या नेत्यांनी सांगितले. या आघाडीत माकप, भाकप, भापक (एमएल), सोशॅलिस्ट युनायटेड सेंटर ऑफ इंडिया, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आणि आरएसपी या पक्षांचा समावेश आहे.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\n‘वन रँक वन पेन्शन’ योजना लागू\nमोदी सरकारची ऐतिहासिक आश्‍वासनपूर्ती समान पद, समान कार्यकाळ, समान पेन्शन तिजोरीवर पडणार दहा हजार कोटींचा भार एक सदस्यीय न्यायालयीन ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-karnataka-assembly-election-114064", "date_download": "2018-08-19T01:58:50Z", "digest": "sha1:GLYHRTRHL6NROUXQKCMUJL5G724D7EIZ", "length": 14319, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Karnataka Assembly Election आक्रमक येळ्ळूरकरांमुळे अशोक चव्हाणांची सभा रद्द | eSakal", "raw_content": "\nआक्रमक येळ्ळूरकरांमुळे अशोक चव्हाणांची सभा रद्द\nशुक्रवार, 4 मे 2018\nबेळगाव - आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते असून आमचा अभिमान असल्यास अशोक चव्हाण यांनी आम्हाला भेटायची संधी द्यावी. असा निरोप पोलिसांकडून देताच सीमावासियांच्या भावनेपुढे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर नमते घेतले.\nबेळगाव - आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते असून आमचा अभिमान असल्यास अशोक चव्हाण यांनी आम्हाला भेटायची संधी द्यावी. असा निरोप पोलिसांकडून देताच सीमावासियांच्या भावनेपुढे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर नमते घेतले.\nयेळ्ळूर येथे महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवाराच्या विरोधात ते कॉंग्रेचा प्रचार करणार होते. आक्रमक झालेले समिती कार्यकर्ते जाब विचारण्याचा पवित्रा घेतल्याची माहिती पोलिसांकडून मिळताच अशोक चव्हाण यांनी येळ्ळूर येथील शुक्रवारी (ता.4) आयोजित करण्यात आलेल्या सभेला येणार नसल्याचा निरोप दिला. काँग्रेसकडून ही सभा उद्या (ता. ५) होणार असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे परंतु याला दुजोरा मिळाला नाही.\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये सीमाभागातील मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातील भाजप आणि कॉंग्रेस नेत्यांना आमंत्रण करून मराठी मते आपल्याकडे वळविण्याचा घाट राष्ट्रीय पक्षांनी घातला आहे.\nकॉंग्रेसच्या उमदेवाराचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार अमित देशमुख हे प्रचारासाठी शुक्रवारी बेळगावात दाखल झाले आहेत. सकाळी 10 वाजता येळ्ळूर येथे कॉंग्रेसचे उमेदवार लक्ष्मीनारायण यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. या सभेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण येणार असल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना मिळाली.\nत्यामुळे गावच्या वेशीतच सकाळी आठ वाजल्यापासून गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहू लागले. यावेळी 50 हून अधिक पोलिस गाड्यांचा ताफा उभा करण्यात आला होता. तरी यावेळी पोलिसांनी समितीच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भेटायचे आहे. आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते असून आमचा अभिमान असल्यास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आम्हाला भेटायची संधी द्यावी. अशी मागणी पोलिसांकडे केली.\nपोलिसांनी असा निरोप कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आणि अशोक चव्हाण यांना दिला. यानंतर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आणि चव्हाण यांची एका बंद खोलीच चर्चा झाली. त्यानंतर श्री. चव्हाण यांनी मी येळ्ळूरच्या सभेला उपस्थित राहणार नाही. असा खुलासा दिला. त्यामुळे येळ्ळूर येथील आयोजित सभेला चव्हाण आले नाहीत.\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nविशेष फेरीमध्ये 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित\nपुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या...\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nइराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत\nकल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/radha-borde-passed-away-social-workers-1628875/", "date_download": "2018-08-19T01:40:31Z", "digest": "sha1:U2CMVV52IILJIWF4CRSYM5VMALE5HT4E", "length": 14618, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Radha Borde passed away Social workers | अंध मुलींचा आधार हरपला | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nअंध मुलींचा आधार हरपला\nअंध मुलींचा आधार हरपला\nसामाजिक कार्यकर्त्यां राधा बोर्डे यांचे अपघाती निधन\nसामाजिक कार्यकर्त्यां राधा बोर्डे यांचे अपघाती निधन\nउत्कर्ष असोसिएशन फॉर ब्लाईंड संस्थेच्या सचिव आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां राधा बोर्डे यांचे आज सायंकाळी अपघाती निधन झाले. त्यांच्या जाण्याने अनेक अंध मुली पोरक्या झाल्याची भावना अनेकांच्या मनात दाटून आली.\nदृष्टिहीनांच्या हक्काप्रती सदैव आग्रही असलेल्या राधाताईंनी अत्यंत कष्टाने लुई-राम वाचनालय उभे केले होते. दृष्टीहीन आणि सामान्य लोकांमध्ये संवाद प्रक्रिया वाढावी असा त्यामागे त्यांचा डोळस मानस होता. त्या पूर्णत: दृष्टिहीन असल्या तरी सामान्य माणसाला लाजवेल, असे भगिरथ काम त्यांनी उभे केले होते. दृष्टिहीनांच्या क्षेत्रात फारच कमी लोक काम करतात. त्यातही मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या रोजगाराप्रती सतत जागरुक राहून काम करणारे फार कमी लोक आहेत. अशा मूठभर लोकांपैकी राधाताईंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यात राष्ट्रपती पुरस्कार, लोकसत्ताचा नवदुर्गा पुरस्कार यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे.\nत्यांनी बालाजीनगरमध्ये काही काळ भाडय़ाने लुई-राम वाचनालय चालवले. त्यानंतर मानेवाडा मार्गावरील महालक्ष्मीनगरात त्यांना हक्काची जागा मिळाल्याने त्यांनी गेल्या चारपाच वर्षांमध्ये त्याला निवासी वसतिगृहाचे रूप देऊन अंध मुलींना ‘मोबिलिटी’ दिली. या मुलींना वसतिगृहात ठेवण्यासाठी पालक तयार नसायचे. त्यांचे समुपदेशन करून अनेक मुलींना त्यांनी मायेचा आधार दिला. मुलींनी घराचा एखादा कोपरा धरून न बसता शिकावे, रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. वसतिगृहात आल्यावर अनेक मुलींनी त्यांच्या घरचे स्वयंपाकघर देखील पाहिले नव्हते. अशा मुलींना स्वयंपाक घराची पूर्ण माहिती देऊन त्या देखील स्वतंत्रपणे स्वयंपाक करू शकतात, असा विश्वास त्यांच्यात निर्माण केला.\nही सर्व कामे करताना त्यांनी अनेक दानदाते जोडले होते. मानेवाडा मार्गावरील शाहू गार्डनचे मालकांनी तर डिसेंबरमधील ‘पांढरी काठी दिन’ कार्यक्रमासाठी दरवर्षीच शाळेचा परिसर उपलब्ध करून देत. त्यात राधाताई पांढरी काठी आणि दिवाळीच्या फराळा बरोबरच अंध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही प्रदान करीत असत. सेवादल शिक्षण संस्थेचे संजय शेंडे, शशांक मनोहर, माजी महापौर अनिल सोले असे कितीतरी दानदाते त्यांना मदत करीत असत. नुकतेच त्यांनी सेवादल महिला महाविद्यालयाच्या सभागृहात सुगम संगिताचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांना त्यांच्या संस्थेसाठी नुकतीच जागाही मिळाली होती. राधाताईंचे यजमान पुंडलिक बोर्डे अंध विद्यालयात शिक्षक आहेत. तर मुलगी मधुरा दिल्लीमध्ये जेएनयूमध्ये उच्च शिक्षण घेत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538097", "date_download": "2018-08-19T02:10:58Z", "digest": "sha1:XWIEAL3VZ64ZMXKQTT5X6FNB7CVQJTWK", "length": 5987, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एमआयएम प्रमुख ओवैसी यांचे काँग्रेस, भाजपवर टीकास्त्र - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » एमआयएम प्रमुख ओवैसी यांचे काँग्रेस, भाजपवर टीकास्त्र\nएमआयएम प्रमुख ओवैसी यांचे काँग्रेस, भाजपवर टीकास्त्र\nमजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीं शनिवारी हैदराबादमध्ये भाजप आणि काँग्रेसवर टीका करत दोन्ही पक्ष गुजरात निवडणुकीत धर्माचा वापर करत असल्याचा आरोप केला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे दावे पोकळ आहेत. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये हिंदू होण्यासाठी चढाओढ सुरू आहे. आपण जानवेधारी हिंदू तर जैन आणि हिंदू असल्याचे सांगता यावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीचा मार्ग तयार केला होता स्वातंत्र्येसेनानींनी स्वतःचे बलिदान यासाठी दिले होते का असे प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केले.\nउपाध्यक्ष हिंदू आणि जानवेधारी असल्याचे काँग्रेस सांगते. मोदी हिंदू आणि ओबीसी असल्याचे भाजपकडून सांगितले जाते. हा खूपच सन्माननीय क्लब असल्याचे वाटते, यात माझ्यासारख्या लोकांना प्रवेश मिळणार नाही, कारण मी सांप्रदायिक आणि उर्वरित धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रवादी असल्याची खोचक टीका ओवैसी यांनी केली.\nमाझ्या क्लबमध्ये कोणासोबत कोणताच भेदभाव नाही. केंद्र सरकार तिहेरी तलाकबद्दल कायदा निर्माण करणार आहे. सरकारने असे केले तर शरियामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रकार ठरेल असा दावा ओवैसी यांनी केला.\nतामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूसाठी जोरदार निदर्शने\n‘आधार’शिवाय पीएफ काढणे शक्य\nइवांका बनल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागार\nआसाममधील पूरबळींची संख्या पोहोचली 45 वर\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/public-utility-category/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C/", "date_download": "2018-08-19T02:09:31Z", "digest": "sha1:FVDMDFPQA6UVM5VHXT47N4Y5YKQEXNJT", "length": 5201, "nlines": 121, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "वीज | जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे बेसाल्ट खडकातील सरोवर", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nविद्युत भवन, चिखली रोड, बुलढाणा\nबुलढाणा अर्बन बँक जवळ, किन्होळा रोड, बुलडाणा\n33 के.व्ही. सबस्टेशन पाडळी, अजिंठा रोड, बुलढाणा\nबुलढाणा ग्रामीण – 1\n33 के.व्ही जुने सबस्टेशन, चिखली रोड, बुलडाणा\nबुलढाणा ग्रामीण – 1\n33 के.व्ही. सबस्टेशन सागवन, धाड रोड, बुलढाणा\nबुलढाणा नागरी – 1\nमुठ्ठे ले आउट, डॉ. सय्यद हॉस्पिटल जवळ, बुलढाणा\nबुलढाणा नागरी – 2\nमुठ्ठे ले आउट, डॉ. सय्यद हॉस्पिटल जवळ, बुलढाणा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/artificial-intelligence-center-mumbai-university-kalina-1630663/", "date_download": "2018-08-19T01:40:05Z", "digest": "sha1:PJXTXIGZXCNKNZWLUT5QGIOENHNY4IIS", "length": 15261, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Artificial Intelligence Center mumbai university kalina | समस्या आणि चुटकीसरशी इलाज.. | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nसमस्या आणि चुटकीसरशी इलाज..\nसमस्या आणि चुटकीसरशी इलाज..\nहस्ताक्षरास हसू नये असे लिहिण्याची वेळ हद्दपारच झाली.\n( संग्रहीत छायाचित्र )\nतो जुना, वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ आठवतोय.. ‘बुद्धिमंतांचे शस्त्र’ म्हणून लेखणीचा उल्लेख व्हायचा तो काळ.. ‘बुद्धिमंतांचे शस्त्र’ म्हणून लेखणीचा उल्लेख व्हायचा तो काळ तेव्हा, पेनने कागदावर लिहिले जायचे. तेव्हा टपाल नावाचीदेखील एक व्यवस्था होती. खुशाली कळविण्याची, विशेष घडामोडींची माहिती देण्याची प्रथा कसोशीने पाळली जायची. त्यासाठी टपालाद्वारे पत्र पाठविले जायचे. ते स्वहस्ते लिहिले म्हणजे त्यात आपुलकी, जिव्हाळा उतरतो आणि दूरवरच्या वाचणाऱ्यालाही तो जाणवतो, असे वडीलधारी मंडळी सांगायची, म्हणून हस्ताक्षर अगदी कसेही असले, तरी स्वहस्ते पत्रे लिहिली जायची आणि लिहून झाल्यानंतर त्याकडे पाहताना, आपल्याच हस्ताक्षराची आपल्याला लाज वाटायची. मग त्याच अक्षरात तळटीप लिहिली जायची, ‘अक्षरास हसू नये तेव्हा, पेनने कागदावर लिहिले जायचे. तेव्हा टपाल नावाचीदेखील एक व्यवस्था होती. खुशाली कळविण्याची, विशेष घडामोडींची माहिती देण्याची प्रथा कसोशीने पाळली जायची. त्यासाठी टपालाद्वारे पत्र पाठविले जायचे. ते स्वहस्ते लिहिले म्हणजे त्यात आपुलकी, जिव्हाळा उतरतो आणि दूरवरच्या वाचणाऱ्यालाही तो जाणवतो, असे वडीलधारी मंडळी सांगायची, म्हणून हस्ताक्षर अगदी कसेही असले, तरी स्वहस्ते पत्रे लिहिली जायची आणि लिहून झाल्यानंतर त्याकडे पाहताना, आपल्याच हस्ताक्षराची आपल्याला लाज वाटायची. मग त्याच अक्षरात तळटीप लिहिली जायची, ‘अक्षरास हसू नये’.. पत्र वाचणाऱ्यालादेखील या भावना पोहोचायच्या आणि हस्ताक्षरास न हसता तो त्या पत्रातील भावना आपुलकीने वाचायचा. पुढे काळ बदलला. हस्ताक्षरास हसू नये असे लिहिण्याची वेळ हद्दपारच झाली. टपाल नावाची व्यवस्थाही संपली आणि ‘ज्या क्षणी लिहिले त्याच क्षणी वाचता आले’ अशी नवी व्यवस्था जन्माला आली. त्या काळी हस्ताक्षराची लाज वाटायची त्यांना या बदललेल्या काळाने दिलासा दिला. कोणत्याही फॉन्टमधून सुबक हस्ताक्षरात मनाजोगते लिहिण्याची ‘कळ व्यवस्था’ बोटाखाली नाचू लागली. पण चांगले लिहिण्यासाठी, विचारही समृद्ध हवेत, हे लक्षात यायला लागले आणि अशी काही व्यवस्था कधी आकाराला यावी याकडे अनेकांचे लक्ष लागले. समोर समस्यांचे डोंगर दिसताहेत, पण त्या सोडविण्याची क्षमता आपल्या मेंदूमधील तोकडय़ा बुद्धीकडे नाही ही जाणीव जेव्हा छळू लागते, तेव्हा अशा क्षमतेची निकड अधिक जाणवू लागते. सध्याची परिस्थिती काहीशी अशीच आहे. समस्या अमाप आहेत, दिवसागणिक फोफावतच आहेत. समस्यांचा सामना करणे हीच एक समस्या होऊ लागली असताना व त्यापुढे बुद्धी चालेनाशीच होत असताना, नवे काही तरी घडावे आणि समस्या चुटकीसरशी सोडविण्यास मदत करणारे साधन असावे यासाठी काही तल्लख मेंदू कामाला लागले आणि एक नवा आविष्कार उदयासही आला. सभोवतालच्या समस्यांची माहिती घेऊन, परिस्थितीचा अंदाज घेऊन त्या सोडविण्यासाठी योग्य ती बौद्धिक कृती करणारी यंत्रे आता तयार करण्यात आली आहेत. विविध क्षेत्रांतील संभाव्य समस्यांची संभाव्य उत्तरे, त्याची मीमांसा, उपाय आणि समस्या कायमच्या संपविण्याची साधने यांची सारी माहिती चुटकीसरशी उपलब्ध करून देणारी ही यंत्रे आता आपल्यालाही हाताळता येणार आहेत. कोणत्याही व्यवस्थेची खरी उपयुक्तता, त्या व्यवस्थेच्या खऱ्या गरजूलाच सर्वाधिक समजत असते असे म्हणतात. साहजिकच, या यंत्रांची उपयुक्तता आपल्यासाठी अधिक आहे, हे ओघानेच येते. मुंबई विद्यापीठाने ही गरज ओळखली आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र’च कलिना संकुलात सुरू करायचे ठरविले. पुढच्या आठवडय़ात त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. मग आपल्याला आपल्या तोकडय़ा बुद्धिमत्तेची कधीच लाज वाटणार नाही.. कोणत्याही समस्येवर जालीम उपाय काढणाऱ्या बंगाली बाबांची चलतीही बंद होणार का, हा खरा प्रश्न आहे..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.amhisatarkar.net/", "date_download": "2018-08-19T02:32:31Z", "digest": "sha1:CCJFYOD7Y2LSGG7L7PS6LPKP6N7TD2ZN", "length": 7956, "nlines": 102, "source_domain": "www.amhisatarkar.net", "title": "Amhi Satarkar Vikas Pratishthan", "raw_content": "\nमा . पॊ . आयुक्त मा .श्री . धनंजयराव जाधव सत्कार – सन २००७\nस्नेहसंमेलन व सातारा रत्न पुरस्कार\nदसरा मेळावा – २०१२\nदसरा मेळावा – २०१३\nदसरा मेळावा व स्नेहसंमेलन २०१४\nदसरा मेळावा व स्नेहसंमेलन २०१५\nलोकसेवा आयोग शिबिर – सायन २०१२\nलोकसेवा आयोग शिबिर – थाने २०१२\nलोकसेवा आयोग शिबिर – चारकोप २०१२\nलोकसेवा आयोग शिबिर – वरळी २०१३\nरुक्मिनी माता हळदी कुंकू\nरुक्मिनी माता हळदी कुंकू कुर्ला २०१३\nह्ळदी कुंकु समारंभ कन्नमवार नगर – २०१४\nहळदी कुंकू समारंभ चारकोप – सन २०१५\nहळदी कुंकू समारंभ अँटॉप हिल – सन २०१६\nमा.शशिकांत खामकर शिबिर -२०१३\nसह्कार शिबीर – जाने २०१४\nप्रशासकिय शिबिर – फेब्रुवारी – २०१४\nकामगार शिबीर – मार्च २०१४\nकायदा शिबीर – एप्रिल २०१४\nमोफत लाडु वाटप – लोनंद २०१३\nमोफत लाडू वाटप – लोणंद २०१४\nमोफत लाडू वाटप – लोणंद २०१५\nमोफत बिस्किट लाडू वाटप – लोणंद २०१६\nवधु वर परिचय मेळावा\nवधु वर सुचक मंडळ\nवधु वर परिचय मेळावा – २०१३\nवधु वर परिचय मेळावा – फेब्रुवारी २०१४\nवधु वर मेळावा – डिसेंबर २०१४\nमा.आ.शशिकांत शिदे सत्कार – २०१३\nदिनदर्शीका प्रकाशन – सन २०१३\nदिनदर्शीका प्रकाशन – सन २०१४\nदिनदर्शीका प्रकाशन – सन २०१५\nदिनदर्शीका प्रकाशन – सन २०१६\nवार्षिक सर्वसाधारण सभा – सन २०१५\nअशोक शिन्दे पत्रकार यांची बिहार दौरा\nसन्मा. मुख्यमंत्री ह्स्ते दिनदशिका अनावरन – २०१४\nस्नेहसंमेलन २०१३ – विडियो\nसातारा निर्देशिकेत आपला पत्ता / तपशील जोडा\n॥ आम्ही सातारकर एकत्र येऊ एकमेकांस सहाय्य करु ॥\nभारत हा जगात पवित्र देश आहे म्हणुनच भारताला विश्वाचे तिर्थक्षेत्र म्हटले आहे. याच भारत भुमित महाराष्ट्र हे महान राष्ट्र आहे. देव-देवतांची, ऋषी-मुनी, तपस्वी योगी, साधुसंत, महंताची भुमी आहे. या महाराष्ट्रात आपला सातारा जिल्हा आहे \nपौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक व संताची महान परंपरा साताऱ्याला लाभली आहे. शुर-वीरांची, देशभक्तांची, ज्ञानी, विचारवंतांची, कर्मयोग्यांची, कलाकारांची व थोर पुरषांची खाण म्हणजे सातारा निसर्गाने नटलेला प्रेमाने, सहकार्याने, बंधुभावाने अंत:करण भरलेला सातारा पूर्वजांचा वारसा चालविणारा सातारा पूर्वजांचा वारसा चालविणारा सातारा अशी ही साताऱ्याची परंपरा पुढे वाचा...\nसदस्य नोदणी हा फॉर्म डाऊनलोड करून सर्व तपशील भरून. 'आम्ही सातारकर' विकास प्रतिष्ठान ब – १, प्रोग्रसिव्ह बिल्डिंग, डॉ कंपाउंड, चिंचपोकळी, मुंबई ४०० ०१२ या पत्यावर पाठवून द्या.\nमा . पॊ . आयुक्त मा .श्री . धनंजयराव जाधव सत्कार – सन २००७\nस्नेहसंमेलन व सातारा रत्न पुरस्कार\nरुक्मिनी माता हळदी कुंकू\nवधु वर परिचय मेळावा\nमा.आ.शशिकांत शिदे सत्कार – २०१३\nअशोक शिन्दे पत्रकार यांची बिहार दौरा\nसन्मा. मुख्यमंत्री ह्स्ते दिनदशिका अनावरन – २०१४\nस्नेहसंमेलन २०१३ – विडियो\nCopyright © 2013 आम्ही सातारकर\nआम्ही सातारकर’ विकास प्रतिष्ठान\nब - १, प्रोग्रसिव्ह बिल्डिंग, डॉ कंपाउंड,\nचिंचपोकळी, मुंबई ४०० ०१२", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/document-category/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-19T02:12:28Z", "digest": "sha1:MWYLFZRQIE6IVQDGB3FUIA7ZH2DN3MH3", "length": 4509, "nlines": 102, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "योजना अहवाल | जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे बेसाल्ट खडकातील सरोवर", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व इतर जनगणना जिल्ह्याची माहिती नागरिकांची सनद योजना अहवाल सांख्यिकीय अहवाल सार्वजनिक सुट्ट्या\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा 01/03/2018 डाउनलोड(1 MB)\nजिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ माहे मार्च २०१७ अखेर खर्चाचा अहवाल 01/03/2018 डाउनलोड(119 KB)\nजिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ माहे मार्च २०१७ अखेर खर्चाचा अहवाल 01/03/2018 डाउनलोड(30 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://prayas-sevankur.blogspot.com/2011/11/blog-post_21.html", "date_download": "2018-08-19T02:33:57Z", "digest": "sha1:FIIFA7QRRJ25NTWOXRZXWMJAFPIMZ5XS", "length": 30930, "nlines": 117, "source_domain": "prayas-sevankur.blogspot.com", "title": "PRAYAS-SEVANKUR: उपाशी न राहता वजन कमी करा. काही वैज्ञानिक तथ्ये व व्यावहारिक क्लुप्त्या", "raw_content": "\nउपाशी न राहता वजन कमी करा. काही वैज्ञानिक तथ्ये व व्यावहारिक क्लुप्त्या\nउपाशी न राहता वजन कमी करा.\nकाही वैज्ञानिक तथ्ये व व्यावहारिक क्लुप्त्या\n१. जेवण करण्याचा कालावधी वाढवा. म्हणजेच तुम्ही १० मिनिटात जर जेवण संपवून ताटावरुन उठत असाल तर त्याऐवजी २० मिनिटे ताटावर बसा. म्हणजेच हळूहळू जेवा. जास्त वेळा चावून खा. ३२ वेळा चावण्याचा नियम पाळा. त्याने एकतर तोंडातील लाळ अन्नामध्ये जास्त प्रमाणात मिसळेल. लाळेमध्ये टायलिन नावाचे एंझाईम असते जे कर्बोदकांच्या पचनासाठी जरुरी असते. त्याशिवाय चांगल्या प्रकारे चावून-चावून खाले तर, आपल्या मेंदूमध्ये असणारे तृप्तीचे केंद्र लवकर समाधानी पावते व कमी जेवूनही पोट भरल्याचे समाधान होते. जेवण आपोआपच कमी होते व वजन कमी व्हायला मदत होते.\n२. चव समजणार्‍या ग्रंथी जीभेच्या फक्त समोरच्या भागावर असतात. त्यामुळे चवीचा आनंद घेण्यासाठी अन्नपदार्थ जीभेच्या या भागावर जास्तीत जास्त वेळ राहणे गरजेचे असते. जीभेच्या पाठीमागे व शरीरातील पुढच्या संपूर्ण अन्नमार्गामध्ये कोठेही चव समजू शकेल अशा ग्रंथी नसतात. त्यामुळे अन्नाचा घास एकदा जीभेच्या मागे गेला की चव समजणे बंद होणार; मग बेसण खाल्ले काय किंवा श्रीखंड खाल्ले काय त्यामुळे चवीचा खरा आनंद घेण्यासाठी, शांतपणे पुरेपूर आस्वाद घेत रंग, गंध, चव या सर्वांसह अन्नाचा आस्वाद घेणे महत्वाचे असते. म्हणून अतिशय संथपणे व ध्यानपूर्वक जेवणाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करुन जेवण केल्यास सुध्दा खाण्यावर व वजनावर नियंत्रण राखणे सोपे जाते.\n३. आपले पोट-जठर हे volume Sensitive (आकारमान) आहे. त्यामुळे ते भरल्या जाणे महत्वाचे. कारण ते भरल्याशिवाय आपल्याला स्वस्थता मिळत नाही. मात्र ते कशाने भरायचे याच्याशी त्याला देणेघेणे नसते. चवीशी तर नक्कीच नाही. कारण जठरामध्ये कोणत्याही प्रकारच्या चव समजणार्‍या ग्रंथी नसतात. मग पोट असल्या गोष्टींनी भरायचे की ज्यामध्ये कॅलरीज् कमी असतील, पण आकारमान जास्त असेल. उदा. सूप, ताक, सलाद, अंकुरित कडधान्य, भाज्या व फळे.\n४. जेवण करतांना रोज हॉटेलमध्ये बसून जेवण घेतो आहोत असे समजून जेवायचे. म्हणून हॉटेलसारखे प्रथम फक्त वाटीभर सूप वा ताक प्यायचे. नंतर सलादची डीश संपवायची. एखादी वाटी अंकुरित कडधान्य खावून घ्यायचे. त्यानंतरच मुख्य जेवण - वरण, भात, भाजी, पोळी वाढून घ्यायचे व पोट भरुन जेवायचे. म्हणजे मग उपाशी न राहताही वजन कमी करता येईल. मग जेवतांना किती खावू असा विचार करण्याची फारशी गरज राहणार नाही.\n५. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नसते किंवा उपाशी राहून कमी केलेले वजन फार काळ कमी राखता येत नाही. काही दिवसांनी ते पुन्हा वाढायला लागते व खूप वेळा तर आधीपेक्षा ही जास्त वाढते. जेवण कमी न करता सुध्दा सहजतेने वजन कमी करता येते व एकदा कमी झाले की पुन्हा वाढणार नाही याची काळजी पण घेता येते. त्यासाठी काही गोष्टी फक्त कमी प्रमाणात खाण्याची गरज असते. तेल-तूप व साखर गूळ व हे ज्या खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आहेत असे पदार्थ मुख्यत्वे मोजून खाण्याची गरज असते. इतर पदार्थ न मोजता खाल्ले तरी फारशे बिघडत नाही. रेषेदार पदार्थ मात्र भरपूर प्रमाणात खायला हवेत.\n६. एक किलो वजन कमी करण्यासाठी ८००० कॅलरीज् खर्च कराव्या लागतात. त्यासाठी पायी चालणे (जवळपास २०० किमी.), सायकल चालविणे, पोहणे यासारखा व्यायाम साधारणत: ३०-४० तास करणे गरजेचे असते.\n७. वजन कमी करतांना फार घाई करु नये. साधारणत: दर आठवड्याला अर्धा ते एक किलो (महिन्याला २ ते ४ किलो) वजन कमी होईल अशाप्रकारे योजना बनवावी. यापेक्षा जास्त वेगाने वजन कमी करणे, आरोग्यास अपायकारक असू शकेल. ससा व कासवाच्या शर्यतीत, कासवच जिंकतो हे लक्षात ठेवावे.\n८. वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या व शरीरश्रमाच्या ज्या सवयी स्वत:ला लावून घेण्याची गरज असते त्या सर्वांसाठीच हितकर असल्याने, घरातील सर्वांनीच तसा प्रयत्न करणे फायद्याचे राहील.\n९. वजन कमी करण्यासाठी खात्रीचा उपाय म्हणजे आपला बीएमआर (चयापचयाचा वेग) वाढविणे. हा मुख्य त्वे आपल्या शरीरातील स्नायूंच्या प्रमाणात असतो. त्यामुळे व्यायाम करुन स्नायू बळकट करणे हे वजन कमी करण्यासाठी महत्वाचे असते. केवळ खाण्यातील बदलांनी फार काळ वजन कमी राहू शकत नाही.\n१०. शरीरात जमा झालेल्या १ किलो जास्तीच्या चरबीसाठी शरीराला जवळपास २०० कि.मी. लांबीच्या रक्तवाहिन्यांचे जाळे नव्याने तयार करावे लागते. या वाढीव रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामध्ये रक्त पोहचविण्यासाठी हृदयावरील ताण ही तेवढाच वाढतो. म्हणून वजन वाढू न देणे हे हृदयाचे व पर्यायाने आपले आयुष्य वाढविण्यासाठी आवश्यक व महत्वाचे असते.\nआहार शास्त्राचे काही मूलभूत नियम पाळणे आरोग्यासाठी गरजेचे आहे.\nअ. रोजची दोन जेवणे व नाश्ता इत्यादींमध्ये खालीलपैकी प्रत्येक गटातील एक पदार्थ असणे गरजेचे आहे.\n१. धान्य- गहू, तांदूळ, ज्वारी, मका, बारी\n२. द्विदल धान्ये - डाळी वा उसळी- तूर, चना, मूग, मटकी, बरबटी, उडीद\n३. पालेभाज्या व ङ्गळभाज्या व ङ्गळे\n४. उर्जा देणारे पदार्थ- स्निग्ध पदार्थ - तेल, तूप, लोणी, व साखर, गूळ\n५. प्राणीज पदार्थ = दूध, दही, ताक वा मांसाहारी पदार्थ - अंडी, मासे, मटन\nब. शक्यतो कमीत कमी प्रक्रिया केलेले अन्न हे शरीरासाठी उपयुक्त राहील. कच्चा भाजीपाला सलादच्या स्वरुपात भरपूर खाल्ला पाहिजे. भाज्या कमीत कमी शिजवायला पाहिजेत. गाजर मूळा, काकडी, पत्तागोबी, मेथी, कांदा इत्यादि पदार्थ किसून त्यात चवीसाठी जीरा पूड, साखर, मीठ, दही घेतल्यास उत्तम,\nक. जेवणामध्ये जास्त उर्जेचा साठा असणारे पदार्थ हे कमीच असावेत.\nड. आपली स्निग्ध पदार्थाची गरज दिवसाला २० मिली प्रति व्यक्ती, म्हणजेच महिन्याला ६०० मिली असते. आपल्याकडे खाल्ल्या जाणारे स्निग्ध पदार्थांचे प्रमाण हे गरजेपेक्षा कितीतरी जास्त (३ ते ५ पट) असते. मसालेदार तर्रीवाल्या भाज्या व तळलेले पदार्थ; शिवाय बरेचदा वरुन घेतले जाणारे तेल, तूप, तेल लावून केलेल्या पोळ्या, तूप लावलेल्या पोळ्या, सायीचे दही इत्यादी सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. जास्तीच्या स्निग्ध पदार्थांचे शेवटी शरीरात चरबीमध्ये रुपांतर होते व वजन वाढते.\nहे झाले दिसणार्‍या स्वरुपातील स्निग्ध पदार्थांबाबत. याशिवाय अप्रत्यक्ष स्वरूपातील स्निग्ध पदार्थ म्हणजे शेंगदाणे, तीळ, नारळ वा काजू-बदाम, खव्याची मिठाई इ. हे पण रोजच्या आहारातील स्निग्ध पदार्थांचा हिशोब करतांना मोजावे लागतात. हे सर्व पदार्थ शेवटी चरबी वाढवितात.\nयावर खात्रीलायकरित्या नियंत्रण मिळवण्याचा उत्तम उपाय म्हणजे दरमहा घरात येणारे तेल-तूप हे जास्तीत जास्त माणशी ६०० मिली असा हिशोब करुनच आणावे व कटाक्षाने संपूर्ण महिना तेवढ्यातच सर्व भागवावे.\nसाखर मुख्यत्वे चहा, कॉफी, बेकरीचे पदार्थ व मिठाई याद्वारे शरीरात जाते. एका कपाला २ चमचे साखर असेल तर व दिवसाकाठी ४-५ कप चहा होत असेल तर जवळपास ५०-६० ग्राम साखर शरीरात जाते. हे प्रमाण कमी करण्यासाठी एक तर चहातील साखरेचे प्रमाण कमी करावे लागेल किंवा चहा घेण्याचे प्रमाण कमी करावे लागेल. तसेच मिठाई व गोड पदार्थ आवडतात म्हणून पोटभर न खाता प्रमाणात खावे लागतील.\nताजे व स्वच्छ अन्न : दिर्घायू व निरोगी जगण्यासाठी अन्नपदार्थांबाबत ही दोन तत्वे महत्वाची. ताजे म्हणजे निसर्गामध्ये तयार झालेल्या मूळ अवस्थेत अन्न पदार्थ वापरणे. निसर्गात तयार झालेल्या वस्तू फार काळ टिकत नाही. त्या टिकाव्यात म्हणून त्यावर नाना प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात. उदा. कैर्‍या वर्षभर खाता याव्यात म्हणून लोणचे बनवून टिकवावे लागते. तेल जास्त दिवस चांगले रहावे यासाठी रिफाईनिंग सारख्या रासायनिक प्रक्रिया कराव्या लागतात. तांदूळ जास्त दिवस टिकावेत म्हणून पॉलिशिंग करावे लागते. कारण पॉलिश केलेल्या तांदूळाला किड लवकर लागत नाही. पण त्यामुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य कमी होते.\nस्वच्छ म्हणजे केवळ दिसण्याच्या बाबत नाही; तर रसायनमुक्त अन्न, निसर्गात तयार झालेल्या मूळ स्वरुपातील ताजे अन्न म्हणजे स्वच्छ. कोणतेही रसायन अन्नपदार्थ तयार करण्यासाठी न वापरणे म्हणजे स्वच्छ अन्न. आज शेतीमध्ये इतक्या जास्त प्रमाणात खते व किटकनाशकांचा वापर केला जातो की जवळपास सर्वच अन्नपदार्थांमध्ये काही प्रमाणात त्यांचे अंश शिल्लक राहतात व ते आपल्या शरीरात सुध्दा जातात. ती शरीरात गेल्यावर त्यांचे नेमके काय होते, ते शरीरात किती दिवस साठविले जातात, त्यांचे शरीरावर काय परिणाम होतात याबाबत अद्याप पावेतो तरी विज्ञानाला फारशे कळलेले नाही. पण यातील बहुतेक सर्व रसायने ही अत्यंत जहाल विषारी पदार्थ असून, त्यांचा थोडाही अंश मानवी आरोग्यासाठी घातक ठरु शकतो असे मानण्यास बराच आधार आहे. त्यामुळे रसायने न वापरता तयार झालेला भाजीपाला, फळे व इतर अन्नपदार्थ मिळविणे आरोग्यासाठी महत्वाचे. त्यासाठी मग जास्त पैसे मोजावे लागले तरी ते अंतिमत: फायद्याचेच ठरेल.\nत्याचप्रमाणे अन्नपदार्थ जास्त टिकले पाहिजेत यासाठी (शेलफ लाईफ वाढविण्यासाठी) त्यांच्यावर निरनिराळ्या प्रक्रिया करण्यात येतात. यातील बर्‍याचशा प्रक्रिया या रासायनिक पदार्थांचा वापर करुन केल्या जातात. या रसायनांचे अंश मानवी शरीरात जातात. हे सर्व अस्वच्छ अन्न होय. ते कमीत कमी खायला हवे.\nमहात्मा गांधींनी एका वाक्यात आहारशास्त्राची सुंदर व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की ज्या वस्तू नासतात, सडतात, खराब होवू शकतात त्या वस्तू बहुधा आरोग्यासाठी चांगल्या असतात. ज्या वस्तू नासत नाही, सडत नाही, खराब होत नाही त्या वस्तू आरोग्यासाठी बहुधा चांगल्या नसतात. आज बनविलेली पोळी, भाकरी, भाजी उद्या बुरशी येवून खराब होते; म्हणून पोळी, भाकरी, भाजी खाणे आरोग्यासाठी चांगले. याउलट बिस्किटसारख्या पॅकिंगच्या वस्तू या महिनोन महिने टिकतात म्हणून त्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. काय खावे व काय खावू नये याची याहून सोपी कसोटी आणखी काय असू शकणार \nबिनातेलाची फोडणी : आपल्याकडे सर्व प्रकारच्या भाज्या बनवितांना फोडणी देणे हा प्रकार असतोच. कढईतील तेल तापले की त्यामध्ये आधी मोहरी व जीरे टाकायचे. ते तडतडते व फुटायला लागते. मग त्यात हिंग, हळद व इतर मसाल्याचे पदार्थ टाकायचेत. काही वेळा लसण, अद्रक व कांदा बारीक करुन टाकल्या जातो. हे सर्व मिश्रण तेलामध्ये भाजून झाले की त्यात भाजी वा जे काही बनवायचे तो पदार्थ टाकायचा; रस्सेदार भाजी बनवायची असेल तर पाणी घालायचे, सुकी भाजी बनवायची असेल तर तशीच कोरडी शिजवायची. अशा पध्दतीने भाज्या, आमटी वा अन्य पदार्थ बनविल्या जातात. काही वेळा फोडणी तयार झाली की ती कोशिंबिर, काही भाज्या, वरण यासारख्या पदार्थावर वरुन टाकायची अशी पण पध्दत आहे.\nतेलातूपाचा एक थेंबही वापरायचा नाही, म्हणजे फोडणी द्यायचीच नाही का असा प्रश्‍न बहुतेकांच्या मनात येतो. खरेतर पथ्य फक्त तेलातूपाचे आहे व तेवढेच फक्त वापरायचे नाही आहे. त्यामुळे तेलातूपाचे पथ्य सांगितले की बहुतेकांना ते अशक्यच वाटते. कारण तेलतूप खायचे नाही म्हणजे मग फक्त उकडलेलेच खायचे असा बहुतेकांचा समज होतो. असे उकडलेले बेचव अन्न आयुष्यभर कोण व कसे खाणार हा यक्षप्रश्‍न पडतो. तेलतूप न वापरता फोडणी देता येते व तेलाशिवाय एरव्ही फोडणीत वापरल्या जाणारे इतर सर्व पदार्थ वापरता येतात हे लगेच ध्यानात येत नाही. चव ही फक्त तेलातूपावर अवलंबून नसते तर ती फोडणीसाठी वापरल्या जाणार्‍या या सर्व पदार्थांमुळे असते हा फरक चटकन ध्यानात येत नाही.\nतेला तूपाचा एक थेंब ही न वापरता भाज्या बनविता येतात ही बाब बहुतेकांना आश्‍चर्यकारक वाटते. खरेतर त्यात काहीही कठीण नसते. कधी पाहिले-ऐकलेले नसते म्हणून तसा समज आहे. यासाठी नेहमी फोडणी देतो तशीच सर्व तयारी करायची. कढई गरम करायची. मोहरी व जीरे भाजून ठेवायचे. कढई गरम झाली की हे भाजलेले मोहरी-जिरे कढईत टाकायचे. ते तडतडत फुटते. नंतर इतर गोष्टी कढईत टाकायच्यात. जसे लसण व कांदा. मंद आचेवर परतत राहत ते भाजायचे. खाली लागू नये यासाठी फारतर थोडे पाण्याचे सिपकारे मारत रहायचे. नंतर इतर गोष्टी नेहमीच्याच पध्दतीने करायच्यात. रस्सेदार भाजी असेल तर पाणी टाकल्या जातेच व खाली लागण्याचा प्रश्‍न येतच नाही. सुकी भाजी बनवायची असेल तर, कांदा वापरलेला असल्यास त्याचा चिकटपणा व ओलसरपणा यामुळे खाली भाजी लागत नाही.\nअशाप्रकारे जवळपास सर्वच भाज्या बिना तेलाच्या बनविता येवू शकतात. चवीमध्ये ही काही सुध्दा फारसा फरक न पडता. दिसण्यामध्ये जरुर थोडा फरक जाणवू शकेल. चवीचा व तेलाचा संबंध आपल्या डोक्यात पक्का बसलेला असल्याने फक्त असे वाटेल. हा संबंध पूर्णपणे काढून टाकावा लागेल.\nभावेश भाटिया, महाबळेश्वर : डोळस अंधत्व\nभावेश भाटिया, महाबळेश्वर २०१० मध्ये मी , माझी पत्नी सोहिनी व मुलगा अपार सातारा येथे एका कार्यक्रमानिमित्त गेलेलो होतो ....\nउपाशी न राहता वजन कमी करा.\nउपाशी न राहता वजन कमी करा. काही वैज्ञानिक तथ्ये व व्यावहारिक क्लुप्त्या १. जेवण करण्याचा कालावधी वाढवा. म्हणजेच तुम्ही १० मिनिटा...\nसचिन बुरघाटे, अकोला...ये पृथ्वी हमारे बगैर अधुरी है\nश्री. सचिन बुरघाटे , अकोला जिल्हा परिषद शाळेमध्ये सातव्या वर्गात शिकणाऱ्या सचिनला सातपैकी चार विषयात ३५ तर दोन विषयात ३६ मार्क्स ...\nउपाशी न राहता वजन कमी करा. काही वैज्ञानिक तथ्ये व...\nआपले वजन : आपल्या जीवनशैलीचे निदर्शक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/passengers-ban-electronic-goods-36182", "date_download": "2018-08-19T02:06:17Z", "digest": "sha1:KCIDUO2FCPVZ7XV4M3SOXWI3PZZWJQP2", "length": 11358, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Passengers ban on electronic goods विमानांत इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवर बंदी; अमेरिकेचे नवे नियम | eSakal", "raw_content": "\nविमानांत इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवर बंदी; अमेरिकेचे नवे नियम\nमंगळवार, 21 मार्च 2017\nपश्‍चिम आशियातील दहा देशांसाठी अमेरिकेचे नवे नियम\nवॉशिंग्टन: काही जहालमतवादी लोक प्रवासी जेट विमाने उडविण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती अमेरिकेला मिळाली आहे. त्यामुळे पश्‍चिम आशियातील दहा देशांतून येणाऱ्या विमानांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nपश्‍चिम आशियातील दहा देशांसाठी अमेरिकेचे नवे नियम\nवॉशिंग्टन: काही जहालमतवादी लोक प्रवासी जेट विमाने उडविण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती अमेरिकेला मिळाली आहे. त्यामुळे पश्‍चिम आशियातील दहा देशांतून येणाऱ्या विमानांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nअमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार आठ देशांतील नऊ विमान कंपन्यांना यासाठी 96 तासांची मुदत देण्यात आली आहे. यानंतर केबिनमध्ये सेलफोन किंवा स्मार्टफोन नेण्यावरही बंदी घालण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लॅपटॉप, टॅबलेट आणि पोर्टेबल गेम डिव्हायसेसवरही बंदी असणार आहे. अशा डिव्हायसेसमध्ये छुपे बॉम्ब नेता येऊ शकत असल्याने यावर बंदी घातल्याचे सांगण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षितता विचारात घेऊनच हे निर्णय घेतल्याचेही या वेळी या अधिकाऱ्याने म्हटले आहे. दरम्यान, जॉर्डन, इस्तंबूल, सौदी अरेबिया, मोरोक्को, कतार, दुबई आदी देशांतील विमानसेवांवर बंदी घालण्यात आली आहे.\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nनेट बॅंकिंगबाबत अशी घ्या खबरदारी (योगेश बनकर)\nएटीएम कार्ड, ऑनलाइन बॅंकिंग वगैरेचा वापर करून अनेक जण बॅंक व्यवहार करताना दिसतात. मात्र, अजूनही त्यांचा सुरक्षित वापर कसा करायचा, याची माहिती...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून आत्महत्या\nफलटण (सातरा) : खाजगी सावकारकीच्या त्रासाला कंटाळुन होळ (ता.फलटण) गावचे विद्यमान उपसरपंच विनोद बबन भोसले (वय 38 रा. होळ ता.फलटण) यांनी खुंटे-...\n'ऍपल'ची संगणक प्रणाली हॅक\nसिडनी : आय फोन निर्मितीत आघाडीवर असलेल्या \"ऍपल' या अमेरिकन कंपनीत काम करण्याची आकांक्षा बाळगून असलेल्या एका 16 वर्षीय मुलाने कंपनीची संगणक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/esakal-news-sakal-news-tuljapur-news-58315", "date_download": "2018-08-19T01:32:29Z", "digest": "sha1:WXDEB6VZB3KS5ZKDBKLPPB76TMMVL72Z", "length": 11944, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal news sakal news tuljapur news तुळजापूर : चार पुजाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल | eSakal", "raw_content": "\nतुळजापूर : चार पुजाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nरविवार, 9 जुलै 2017\nअभिषेक रांगेत भाविकांना घुसविणे, मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे या कारणावरून तुळजाभवानी मातेच्या मंदिरात प्रवेशबंदी असतानाही मंदिरात प्रवेश केल्याप्रकरणी चार पुजाऱ्यांविरुद्ध शनिवारी (ता. आठ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतुळजापूर - अभिषेक रांगेत भाविकांना घुसविणे, मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे या कारणावरून तुळजाभवानी मातेच्या मंदिरात प्रवेशबंदी असतानाही मंदिरात प्रवेश केल्याप्रकरणी चार पुजाऱ्यांविरुद्ध शनिवारी (ता. आठ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी सांगितले की, तुळजाभवानी मंदिरात केलेल्या गैरशिस्तीबद्दल सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संबंधित पुजाऱ्यांविरुद्ध मंदिर समितीच्या प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणीही झाली होती. त्यात ओंकार लक्ष्मीकांत बिस्से यांना चार महिने (7 जून ते 8 ऑक्‍टोबर 17), महेश यंशवत आंबुलगे यांना सहा महिने (1 जून ते 31 डिसेंबर) सूरज बापू साळुंखे यांना चार महिने (1 जून ते 31 ऑक्‍टोबर), बाळू ऊर्फ अभिनव आनंद सोन्जी यांना सहा महिने (1 जून ते 31 डिसेंबर 17) तुळजाभवानी मंदिरात प्रवेशबंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. मंदिरात अभिषेक रांगेत भाविकांना घुसवणे, सुरक्षा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे यासंदर्भात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुनावन्याही झाल्या होत्या. बंदी असतानाही मंदिरात प्रवेश केल्याप्रकरणी मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी शनिवारी पोलिसांत फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार ओंकार बिस्से, महेश आंबुलगे, सूरज साळुंखे, बाळू सोन्जी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपुण्याचे पाणी केरळला रवाना\nपुणे- केरळमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे महापुराचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदहा वर्षे गैरहजर शिक्षिका पुन्हा सेवेत\nभिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात काम करणारी सहशिक्षिका तब्बल 10 वर्षे गैरहजर राहून पुन्हा कामावर रुजू झाली आहे. या सहशिक्षिकेने रजेवर...\nसंगीतविद्या कणाकणानं मिळवत गेले (कुमुदिनी काटदरे)\nकमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व \"मला शिकवावं' अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/digitization-of-1584-books-of-mahatma-gandhi-complete-1626118/", "date_download": "2018-08-19T01:38:45Z", "digest": "sha1:YZ4F6VP22MWC7DNXJNVAIZBUDCJO7UUR", "length": 18298, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Digitization of 1584 books of Mahatma Gandhi complete | बुकबातमी : महात्म्याचा वाचन-सहवास! | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nबुकबातमी : महात्म्याचा वाचन-सहवास\nबुकबातमी : महात्म्याचा वाचन-सहवास\nदांडी यात्रेनंतर ब्रिटिश सरकारकडून सत्याग्रहींच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच आणण्यास सुरुवात झाली.\n‘बुकबातमी’ हे सदर कधीमधी प्रकटणारं. तेही नव्या पुस्तकाबद्दल किंवा लेखकाबद्दल काही सांगण्यासारखं असेल तरच. आजची ‘बुकबातमी’ ही तर नव्या वर्षांतल्या ‘बुकमार्क’मधली पहिलीवहिली परंतु ती कुठल्या नव्या पुस्तक वा लेखकाबद्दल नाही किंवा कुठल्या ग्रंथाशी निगडित वादाबद्दलही नाहीय. बातमी आहे ती महात्मा गांधींच्या ग्रंथसंग्रहाविषयीची. हे वाचून ‘गांधींचा ग्रंथसंग्रह परंतु ती कुठल्या नव्या पुस्तक वा लेखकाबद्दल नाही किंवा कुठल्या ग्रंथाशी निगडित वादाबद्दलही नाहीय. बातमी आहे ती महात्मा गांधींच्या ग्रंथसंग्रहाविषयीची. हे वाचून ‘गांधींचा ग्रंथसंग्रह’ असा कुतूहलमिश्रित प्रश्न सुरुवातीलाच काहींना पडणे स्वाभाविक आहे. याचे कारण म. गांधींना समकालीन असणाऱ्या बऱ्याच महानुभावांच्या वाचनमहत्तेचे दाखले विविध संदर्भात वेळोवेळी दिले जात असले, तरी गांधींच्या वाचन-प्रयोगांबद्दलची अनभिज्ञता सर्वदूर आहे. त्यामुळे गांधीजींचा ग्रंथसंग्रह, त्यातली पुस्तकं, त्यांचे वाचन याबद्दल जनसामान्यांना माहिती असण्याची शक्यता तशी कमीच उरते.\nमात्र ‘वाचक गांधीं’बद्दलचे अनेकांचे कुतूहल शमवणारी बातमी तीन दिवसांपूर्वी गुजरातेतील अहमदाबादहून आली आहे. अहमदाबाद महानगरपालिकेच्या एम. जे. ग्रंथालयाकडे असलेल्या गांधींच्या ग्रंथसंग्रहातील तब्बल १५८४ पुस्तकांचे डिजिटायजेशन पूर्ण झाले असून ती आता ऑनलाइन मोफत वाचण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहेत.\nदोन वर्षांपूर्वी साबरमती आश्रम जतन व स्मारक संस्था आणि अहमदाबाद महानगरपालिका यांच्यात गांधींच्या ग्रंथसंग्रहाच्या डिजिटायझेशन करण्यासाठी करार झाला होता. त्यानुसार महापालिकेच्या एम. जे. ग्रंथालयाकडील गांधींच्या संग्रहातील पुस्तकांचा डिजिटायझेशन प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे सात हजारांवर पुस्तकांचा गांधींचा ग्रंथसंग्रह एम. जे. ग्रंथालयाकडे असून त्यातील १५८४ डिजिटाइज्ड पुस्तकं आता सर्वासाठी विनामूल्य उपलब्ध झाली आहेत.\nदांडी यात्रेनंतर ब्रिटिश सरकारकडून सत्याग्रहींच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच आणण्यास सुरुवात झाली. ज्यांच्या मालमत्ता सरकारने ताब्यात घेतल्या, त्यांना सहवेदना म्हणून गांधींनी निगुतीने जपलेला स्वत:चा ग्रंथसंग्रह अहमदाबादमध्ये तेव्हा नुकत्याच स्थापन झालेल्या एम. जे. ग्रंथालयाला सुपूर्द केला. १९३३ मधल्या गांधींच्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या संग्रहातील पुस्तकांचा आकडा सुमारे ११ हजार इतका सांगितला होता. मात्र एम. जे. ग्रंथालयाकडे गांधींनी ९६५० पुस्तकं दिली असल्याची नोंद ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर आहे. आबाळ करण्याच्या आपल्या परंपरेनुसार, सुमारे साडेआठ दशकांपूर्वी भेट दिलेल्या या ग्रंथसंग्रहातील साऱ्याच पुस्तकांची नोंद ग्रंथालयाकडे झालेली नाही. यापैकी अनेक पुस्तकं ग्रंथालयाच्या वाचकांनी वाचण्यास नेली, पण परत केलीच नाहीत. काही पुस्तकांची पाने सुटी सुटी झाली आहेत, तर काही अगदीच नाजूक अवस्थेत आहेत. त्यामुळेच जी पुस्तकं उपलब्ध आहेत, त्यांचं डिजिटायझेशन करून ती जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला. गांधींच्या संग्रहातील ही पुस्तके पाहिली, की त्यांच्या विविधांगी वाचनाची प्रचीती येते. ‘नवजीवन’, ‘यंग इंडिया’मधील लेखन किंवा सुहृदांना लिहिलेल्या पत्रांमधून गांधींच्या वाचनाचे संदर्भ काही प्रमाणात येतात. त्यांच्या साहाय्याने गांधींच्या वाचन-प्रयोगांचे दस्तावेजीकरण करणाऱ्या तीन प्रयत्नांबद्दल लिहिणे आवश्यक ठरते. त्यातला पहिला प्रयत्न होता तो धर्म वीर यांनी १९६५ मध्ये गांधींनी वाचलेल्या २५३ पुस्तकांच्या सूचीकरणाचा. अशीच दुसरी सूची १९९५ मध्ये आनंदा पंदिरी यांनी केली होती. त्यात ३५४ पुस्तकांचा समावेश होता.\nमात्र गुजरात विद्यापीठाने २०११ साली प्रकाशित केलेला किरीट भावसार, मार्क लिंडले आणि पूर्णिमा उपाध्याय यांनी संपादित केलेल्या सटीप सूचीग्रंथात तर तब्बल साडेचार हजार पुस्तकांचा समावेश केला आहे. त्यात गांधींचे इंग्लंडमधील शिक्षण, आफ्रिकेतील कालखंड, पुढे भारतातील आगमन व स्वातंत्र्य चळवळीला समांतर गांधींचे जीवन अशा सुमारे सहा दशकभरांतील वाचन-प्रयोगांचा आढावा घेतला आहे. हे पुस्तक वरील डिजिटाइज्ड पुस्तके पाहताना, वाचताना हाती असायलाच हवे. http://links.gujaratvidyapith.org/publication/Bibliography_of_Books_Read_by_Mahatma_Gandhi.pdf या संकेतस्थळावर ते वाचायला मिळेल. तर आतापर्यंत डिजिटाइज झालेली पुस्तके https://www.gandhiheritageportal.org/MKG-Collection-MJ-Library या दुव्यावर वाचायला मिळतील. गांधींनी वाचलेल्या, संग्रही ठेवलेल्या पुस्तकांना वाचण्याची संधी देणारा हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जावा, ही अपेक्षा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/lot-nuts-production-still-producer-loss-38633", "date_download": "2018-08-19T02:01:02Z", "digest": "sha1:ZRDEVH5V63ZYAY3LWSFE7H6INIGXMEMH", "length": 15617, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "a lot of nuts production; still producer in loss काजू उत्पादन भरपूर; तरीही बागायतदार तोट्यातच | eSakal", "raw_content": "\nकाजू उत्पादन भरपूर; तरीही बागायतदार तोट्यातच\nगुरुवार, 6 एप्रिल 2017\nबहुसंख्य बी जाते बाहेर - प्रक्रिया उद्योग नसल्याने फटका; दरही ११० पर्यंत घसरला\nमंडणगड - यावर्षी काजूचे तालुक्‍यात विक्रमी उत्पादन झाल्याचे शहरातून बाहेर जाणाऱ्या निर्यातीवरून स्पष्ट झाले आहे. शहरात ठिकठिकाणी फेरीवाल्या भैयांची सुकी बी गोळा करण्याची केंद्रे आहेत. या केंद्रांतून दररोज सायंकाळी किमान वीस टन गाडीचा लोड दररोज बाहेरगावी जाते. विक्रमी उत्पादनानंतरही दर घसरल्याने स्थानिकांना त्याचा फारसा फायदा होत नाही. स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग नसल्याने बीला उठाव नाही.\nबहुसंख्य बी जाते बाहेर - प्रक्रिया उद्योग नसल्याने फटका; दरही ११० पर्यंत घसरला\nमंडणगड - यावर्षी काजूचे तालुक्‍यात विक्रमी उत्पादन झाल्याचे शहरातून बाहेर जाणाऱ्या निर्यातीवरून स्पष्ट झाले आहे. शहरात ठिकठिकाणी फेरीवाल्या भैयांची सुकी बी गोळा करण्याची केंद्रे आहेत. या केंद्रांतून दररोज सायंकाळी किमान वीस टन गाडीचा लोड दररोज बाहेरगावी जाते. विक्रमी उत्पादनानंतरही दर घसरल्याने स्थानिकांना त्याचा फारसा फायदा होत नाही. स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग नसल्याने बीला उठाव नाही.\nत्यामुळे तालुक्‍यातील बहुतांश बी बाहेर जात असल्याने नुकसान होते.\nयावर्षी बाजारातील चढ-उतारांमुळे सुरवातीला चढा असलेला, तर अचानक कोसळल्याने व्यापाऱ्यांना फटका बसला आहे. पहिल्या टप्प्यात १६० ते १७० रुपये किलोने सुरू झालेली खरेदी तीन आठवड्यातच ११० रुपयांवर आली. व्यापाऱ्यांनी दर अचानक उतरवल्याने दुसऱ्या टप्प्यात काजू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्‍यता आहे. शेतकरीही हवालदिल झाले आहेत. बाजार अभ्यासकांच्या मते हे दर आणखीही घसरण्याची शक्‍यता आहे.\nतालुक्‍यातील नव्वद टक्‍क्‍यांहून अधिक लागवड गावठी काजू सदरातील आहे. वेंगुर्ला सहा अथवा सातची लागवड अत्यल्प आहे. गतवर्षीपेक्षा यंदा वाढलेले काजूचे उत्पादन, नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांकडे रोख पैशाचा अभाव आदी कारणांमुळे शेतकरी आणि बागायतदार अडचणीत आला आहे. याचा परिणाम म्हणून काजू बियांचा दर ऐन हंगामात अनपेक्षितपणे ११० रुपयांवर घसरल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कोकणात काजू उत्पादक शेतकरी, व्यापारी, प्रक्रिया उद्योगांतील समन्वयाचा अभाव यावर्षीही कायम राहिल्याचा परिणाम काजू उद्योगावर होत असल्याचे गंभीर चित्र निर्माण होत आहे.\nगतवर्षीपेक्षा यावर्षी काजूचे उत्पादन अधिक झाले. कोकणपट्टयात पहिल्या मोहोरातील काजू उत्तम आला; मात्र दुसऱ्या टप्प्यातील काजूला बदलत्या हवामानाचा फटका बसून मोहोर काळा पडला. उष्ण हवामानामुळे काजू लवकर तयार झाला आणि काजू बी एकदम बाजारात आली. मोठ्या प्रमाणावर सडून चाललेल्या काजू बोंडाचा तालुक्‍यात काहीच वापर होत नसल्याने ती रानात अक्षरशः सडून जात आहेत. उत्पादन व खर्चाचा मेळ बसत नसल्याने काजू प्रक्रिया उद्योग बंद पडत आहेत. त्यामुळे यंदा काजू बी अधिक येऊनही स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग नसल्याने बी ला उठाव नाही. त्यामुळे तालुक्‍यातील बहुतांश बी बाहेर जात आहे.\nमागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी निश्‍चितच काजूला सुरवातीला दर चांगला मिळाला. त्यामुळे शेतकरी आनंदित होते. खरेदीवाल्यांची क्षमता संपली असल्याने दर कमी मिळत आहे. शेतकऱ्याला आता मिळणारा दर कमी वाटत असेल, तर त्यांनी स्वतंत्रपणे प्रक्रिया करून काजू विक्री करावी.\n- संजय रेवाळे, बागायतदार शेतकरी\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nआजोबांच्या बागेतून प्रेरणा (पोपटराव पवार)\nहिवरेबाजार गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आमचं बागायती क्षेत्र आणि तिथं आजोबांनी लावलेली मोसंबीची बाग हे अनेक वर्षांपासून गावात येणाऱ्या...\nसंगीतविद्या कणाकणानं मिळवत गेले (कुमुदिनी काटदरे)\nकमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व \"मला शिकवावं' अशी...\nवेदनेचे भूत होते... (प्रवीण टोकेकर)\nबेनामसा ये दर्द ठहर क्‍यूँ नही जाता जो बीत गया है वो गुजर क्‍यूँ नही जाता -निदा फाजली, (1938-2016) एरिक लोमॅक्‍स नावाच्या एका युद्धसैनिकाचं तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/bjp-government-overly-harsh-farmers-ajit-pawar-108168", "date_download": "2018-08-19T01:55:47Z", "digest": "sha1:MFLSRCCXORHWA3GFQ6QC7JLP43YEVMWI", "length": 19375, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP government is overly harsh on the farmers- ajit pawar सरकार शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय निष्ठूर- अजित पवार | eSakal", "raw_content": "\nसरकार शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय निष्ठूर- अजित पवार\nशनिवार, 7 एप्रिल 2018\nमोहोळ - देशासह राज्यातील भाजपाचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय निष्ठूर असुन, फसव्या घोषणा करून सर्व आघाड्यावर निष्क्रीय ठरलेल्या या भाजपा सरकारला हा जनसमुदाय येणाऱ्या निवडणुकीत घरी बसविल्याशिवाय गप्प बसणार नाही असे प्रतिपादन मोहोळ येथील हल्लाबोल यात्रेच्या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. राज्य व केंद्र सरकारच्या अकार्यक्षम कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्यातील ६५ व्या सभेत अजित पवार मोहोळ येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या भव्य सभेत बोलत होते.\nमोहोळ - देशासह राज्यातील भाजपाचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय निष्ठूर असुन, फसव्या घोषणा करून सर्व आघाड्यावर निष्क्रीय ठरलेल्या या भाजपा सरकारला हा जनसमुदाय येणाऱ्या निवडणुकीत घरी बसविल्याशिवाय गप्प बसणार नाही असे प्रतिपादन मोहोळ येथील हल्लाबोल यात्रेच्या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. राज्य व केंद्र सरकारच्या अकार्यक्षम कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्यातील ६५ व्या सभेत अजित पवार मोहोळ येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या भव्य सभेत बोलत होते.\nयावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले, नोटांबंदीच्या आगोदर रिजर्व्ह बँकेला ६८ हजार कोटींचा नफा होत होता. नोटांबंदीच्या नंतर तो नफा सत्तर हजार कोटी रुपये होणे अपेक्षित होता मात्र तो तीस हजार कोटी रुपये इतका खाली घसरला आहे. नव्या नोटा छापायला लागलेले सोळा हजार कोटी आणि रिजर्व बँकेचा झालेला चाळीस हजार कोटी रुपयांचा तोटा असे मिळून भाजप सरकारने देशाचा तब्बल ५६ हजार कोटी रुपयांचा तोटा केला. यावेळी अंजिक्यराणा व विक्रांत पाटील यांच्या नेटक्या नियोजनाचे त्यांनी विशेष कौतुक केले.\nयावेळी व्यासपीठावर या हल्लाबोल यात्रेचे मुख्य आयोजक माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष राजन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार हनुमंत डोळस, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व लोकनेते शुगरचे चेअरमन विक्रांत पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अंजिक्यराणा पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार प्रकाश शेंडगे, जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे, म्हाडाचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, प्रदेश सरचिटणीस उमेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत माने, महिला जिल्हाध्यक्षा मंदा काळे, मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर, माळशिरसच्या सभापती वैष्णविदेवी मोहिते पाटील, माजी सभापती राजूबापू पाटील आदी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना सुनील तटकरे म्हणाले शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला. शेतकऱ्याशी नाळ जोडलेल्या नेतृत्वाने देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर देशभरातील शेतकऱ्याना कसल्याही प्रकारचे अर्ज न मागविता सरसकट एकाहत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली.\nविधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले, 'अच्छे दिन' हा आता चेष्टेचा विषय झाला असून, सर्वसामान्यांबरोबरच केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्री देखील आता याविषयाची चेष्टा करीत आहेत.\nप्रास्ताविक करताना माजी आमदार राजन पाटील म्हणाले, तालुक्यात सगळेच विरोधी पक्ष एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करतात मात्र तालुक्यातील जनतेने नेहमीच शरद पवारांच्या विचारांची पाठराखण केली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोहोळ तालुक्याचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल आणि अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाच्या अर्जावर त्यांची अनुमोदन म्हणून सही असेल.\nया कार्यक्रमाला माजी उपसभापती मानाजी माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, नागेश साठे, हेमंत गरड, शशिकांत पाटील, दीपक माळी, विजय कोकाटे, समाधान कारंडे, राजकुमार पाटील(देगाव) छोटू देशमुख, ज्ञानेश्वर चव्हाण, शुक्राचार्य हावळे, सज्जन पाटील, शौकतभाई तलफदार, प्रमोद डोके, संतोष सुरवसे, आण्णा फडतरे, सुरेश कांबळे, मुश्ताक शेख, महेश पवार, अविनाश मार्तंडे, जितेंद्र साठे, पप्पू ताकमोगे, एजाज तलफदार,कामिनी चोरमले, सिंधु वाघमारे, प्रशांत बचुटे, मुकेश बचुटे, धनाजी गावडे, रामचंद्र खांडेकर, प्रशांत पाटील, काका पवार, राहुल मोरे,संतोष खंदारे, दत्ता खवळे, हणमंत पोटरे, चंद्रहार चव्हाण, रविद्र देशमुख, रामराजे कदम, आदीसह सुमारे १५ ते २० हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता.\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nपुणे- एमआयटी संस्थेच्या वतीने लोणी काळभोर येथील विश्‍वराजबागमध्ये साकारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाच्या वास्तूमध्ये संत, शास्त्रज्ञ आणि...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=12542", "date_download": "2018-08-19T01:46:18Z", "digest": "sha1:23FC64NFBFLX2ALRZKTOSQTH4C3HZA4M", "length": 18876, "nlines": 277, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n१९ मार्च १८९७ --- २७ जानेवारी १९७६\nशंकर विष्णू चांदेकर उर्फ दादा चांदेकर हे मराठी बोलपटाच्या पहिल्या दशकातील संगीतकार होते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील विष्णुपंत यांना संगीताची चांगली जाण होती व ते भजन व कीर्तन करत असत. त्यामुळे दादाही अगदी लहान वयापासून आपल्या वडिलांकडेच संगीत शिकू लागले. त्यानंतर त्यांनी धम्मनखॉं व नीळकंठबुवा जंगम यांच्याकडेही संगीताची तालीम घेतली. पुढे शालेय शिक्षण सोडून, ते आपल्या वडिलांना भजनाच्या व कीर्तनांच्या कार्यक्रमात हार्मोनियमवर साथ करू लागले. यातूनच पुढे अर्थार्जनासाठी १९१४ मध्ये त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत संगीत साथीदाराची नोकरी पत्करली. दादांना १९१७-१८ च्या दरम्यान मा. दीनानाथ यांच्या बळवंत संगीत मंडळीत काम करण्याचा योग आला व पुढे जवळजवळ पंधरा वर्षे ते तिथेच स्थिरावले. बलवंत नाटक मंडळी बंद पडली, तेव्हा बोलपटांना सुरुवात व्हायला लागली होती. त्यामुळे १९३५ मध्ये दादांनी कोल्हापूर सिनेटोनमध्ये प्रवेश मिळवला. येथेच त्यांनी भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘कालिया मर्दन’ या चित्रपटाला सर्वप्रथम संगीत दिले. त्यानंतर दादांनी संगीत दिग्दर्शन केलेला प्रिन्स शिवाजी प्रॉडक्शनचा ‘स्वराज्य सीमेवर’ हा चित्रपट आला. १९३७ मध्ये ‘प्रेमवीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर हंस पिक्चर्सचे मालक व दिग्दर्शक मा. विनायक यांनी मुंबईहून कोल्हापूर येथे स्थायिक होऊन ‘ब्रह्मचारी’ चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात केली. त्यांनी दादा चांदेकरांना या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून नेमले. त्या काळी चित्रपट संगीतावर मराठी नाटक व शास्त्रीय संगीत यांचा जबरदस्त प्रभाव होता. ‘ब्रह्मचारी’ (१९३८) या चित्रपटाने मराठी चित्रपट संगीताला या प्रभावातून बाहेर काढले व त्याला अधिक आकर्षक रूप दिले. या चित्रपटातील सर्वच गाणी गाजली. परंतु नायिका मीनाक्षीने पोहण्याचा पोषाख घालून गायलेले ‘यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया, का लाजता’ या गाण्याने धमाल उडवून दिली. आजही चित्रपट संगीताच्या इतिहासात त्या गाण्याला विशेष स्थान आहे. ‘ब्रह्मचारी’नंतर मा. विनायक व दादा चांदेकर या जोडीने अनेक चित्रपट केले. ‘ब्रॅंडीची बाटली’, ‘अर्धांगी’, ‘लग्न पहावं करून’, ‘अमृत’, ‘संगम’, ‘पहिली मंगळागौर’ ही त्यापैकी गाजलेली काही विशेष नावे. दादांनी ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात सर्वप्रथम लता मंगेशकर यांच्याकडून गीत गाऊन घेतले. त्या चित्रपटात लता मंगेशकरांनी अगदी छोटीशी भूमिकाही केली होती. यानंतर दादांनी नवयुग चित्रपट लिमिटेडच्या ‘तुझाच’ व ‘पुंडलिक’ या दोन चित्रपटांना संगीत दिले. त्याच काळात दादांनी काही मोजक्या हिंदी चित्रपटांनाही संगीत दिले. चित्रपट संगीताला नाट्यसंगीताच्या प्रभावातून बाहेर काढणार्‍या दादा चांदेकरांनी ‘जय मल्हार’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत ग्रामीण संगीताचा पाया घातला. त्यातील गाणी खूपच गाजली. ‘नांदाय जावे खुशा हितं र्‍हावं’, ‘कुठं चाललीस गं चंद्रावळी’, ‘काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला’, ‘माझ्या व्हटाचं डाळिंब फुटलं’, ‘छबीदार नार गुलजार चालली नटून’ या गाण्यांना रसिकांनी डोक्यावर घेतले. यानंतर दादांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. त्यातील आचार्य अत्रे यांच्या ‘मोरूची मावशी’ व ‘ब्रह्मघोटाळा’ यांचे संगीत खूप गाजले. १९६४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वाघ्यामुरळी’ हा दादा चांदेकर यांनी संगीत दिलेला अखेरचा चित्रपट. यानंतर चित्रपटसृष्टीतून काहीसे बाजूला होऊन दादांनी पुणे आकाशवाणीवर नोकरी पत्करली. तिथे सादर होणार्‍या विविध कार्यक्रमांचे संगीत संयोजन केले. १९६४ ते १९७५ या अकरा वर्षांच्या काळात त्यांनी शेकडो कार्यक्रमांचे संगीत संयोजन केले. नंतर वयाच्या ७८ व्या वर्षी १९७५ मध्ये त्यांनी पूर्ण निवृत्ती पत्करली. अखेरीस पुणे येथे त्यांचा मृत्यू झाला. - शशिकांत किणीकर\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1618703/chala-hawa-yeu-dya-team-in-paris/", "date_download": "2018-08-19T01:39:15Z", "digest": "sha1:IAJXQCNDKLAXFOHZOUHLSCKHISUHDWEN", "length": 10725, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: chala hawa yeu dya team in paris | चला हवा येऊ द्या : पॅरिसमध्ये हास्याचा धुमाकूळ घालण्यास सज्ज | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nचला हवा येऊ द्या : पॅरिसमध्ये हास्याचा धुमाकूळ घालण्यास सज्ज\nचला हवा येऊ द्या : पॅरिसमध्ये हास्याचा धुमाकूळ घालण्यास सज्ज\nलंडनला निघालेलं वऱ्हाड लग्नाची बोलणी करुन लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी आता पोहोचणार आहे रोमॅण्टिक सिटी पॅरीसला. चला हवा येऊ द्याच्या मागच्या आठवड्यातील भागांमध्ये आपण पाहिलं की थुकरवाडीतली ही इरसाल मंडळी लंडनला पोहोचली होती. लंडनमध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलीशी गुलाब अर्थात भाऊ कदमचं लग्न लागणार आहे.\nमुलीच्या भावाने सारखपुड्याची भेट म्हणून या वऱ्हाडाला पॅरिसच्या सफरीला पाठवलं आहे. लग्नाची पुढची तयारीही पॅरिसमध्ये होणार आहे. आता पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या समोर हा लग्नसोहळा पार पडणार आहे. पण या लंडनवाल्या नकटीच्या लग्नातही सतराशे विघ्न आहेतच. या लग्नसोहळ्याची धमाल आपण येत्या सोमवार आणि मंगळवारच्या भागात पाहाणार आहोत.\nविश्वदौऱ्यावर निघालेली चला हवा येऊ द्याची टीम येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच २२ आणि २३ जानेवारीला, झी मराठीच्या प्रेक्षकांना घडवणार आहे पॅरिसची सफर.\nपॅरिसचा आयफेल टॉवर, शॅतो दे शॅन्तेली पॅलेस, फ्रॅगोनार्ड परफ्युम म्युझियम अशा वेगवेगळ्या ठिकाणांची सफर घर बसल्या तुम्हाला होणार आहे. गुलाब आणि अँजेलिना पॅट्रिकच्या लग्नसोहळ्यातले अनेक छोटे मोठे समारंभ आणि लग्नाची बोलणी पॅरिसच्या शॅतो दे शॅन्तेली या राजवाड्यात पार पडणार आहेत.\nहा आगळावेगळा लग्नसोहळा अगदी खास मराठी पद्धतीने पार पडणार आहे तो सुद्धा भव्य दिव्य आयफेल टॉवरच्या साक्षीने.\nजिथे मराठी तिथे झी मराठी म्हणत थुकरटवाडीतला गुलाब आणि त्याचं कुटुंब जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी पोहोचवत आहेत. दुबई, लंडननंतर पॅरिसला पोहोचलेली ही वारी इथेही धुमाकूळ घालणार आहे.\nकॉमेडीचं हे वारं पॅरिसच्या गुलाबी हवेलाही गुदगुल्या करत आपल्या रंगात रंगवण्यासाठी सज्ज आहे. तेव्हा या सोमवार आणि मंगळवारी पॅरिसमध्ये रंगणाऱ्या या आगळ्या वेगळ्या लग्नसोहळ्याची धमाल पाहायला विसरु नका.\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-wrestler-injured-during-wrestling-107407", "date_download": "2018-08-19T01:48:38Z", "digest": "sha1:D2QMFG2EN3MAHBSJSE5CL63K6XG6YZK4", "length": 12962, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News wrestler injured during Wrestling शाहुवाडी तालुक्यात कुस्ती मैदानात मल्ल जखमी | eSakal", "raw_content": "\nशाहुवाडी तालुक्यात कुस्ती मैदानात मल्ल जखमी\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nकोल्हापूर - करवीर नगरीत कुस्तीची परंपरा जपली जावी म्हणून अनेक मल्ल जिवाचं रान करुन कुस्तीत सहभागी होतात. हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पटकावून करवीर नगरीचं नाव उज्वल करण्याच स्वप्न अनेक मल्ल पाहतात. पण कुस्ती खेळत असताना मल्लावर कोणता प्रसंग येईल हे सांगता येत\nनाही. अशीच एक घटना जोतिबा यात्रेनिमित्त शाहूवाडी तालुक्यातील बांदवडे इथे भरवण्यात आलेल्या कुस्ती मैदानात घडली.\nकोल्हापूर - करवीर नगरीत कुस्तीची परंपरा जपली जावी म्हणून अनेक मल्ल जिवाचं रान करुन कुस्तीत सहभागी होतात. हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पटकावून करवीर नगरीचं नाव उज्वल करण्याच स्वप्न अनेक मल्ल पाहतात. पण कुस्ती खेळत असताना मल्लावर कोणता प्रसंग येईल हे सांगता येत\nनाही. अशीच एक घटना जोतिबा यात्रेनिमित्त शाहूवाडी तालुक्यातील बांदवडे इथे भरवण्यात आलेल्या कुस्ती मैदानात घडली.\nपन्हाळा तालुक्यातील बादेवाडी इथला निलेश विठ्ठल कंदूरकर हा\nप्रतिस्पध्यविरुद्ध कुस्ती खेळत होता. प्रतिस्पर्धा मल्लानं टाकलेल्या एकचक्री डावातून सहीसलामत निसटण्यासाठी निलेश जोरदार प्रयत्न करत होता. निलेशने वेगाने हालचाल सुरु केली. याच हालचालीमुळे निलेश सुटला खरा, पण त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो मैदानात कोसळला. आयोजकांनी धाव घेवून, निलेशला तत्काळ कोल्हापुरातील शाहूपुरी इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.\nडॉक्टरांनी निलेशला मणक्यासह स्पायनल काॅडला गंभीर दुखापत झाल्याची माहिती दिली. प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगितले. दोन दिवसांच्या उपचारानंतर निलेशला एका मोठ्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही बाब लक्षात येताच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nयांच्या सहकार्याने विजय जाधव यांच्या पुढाकाराने मुंबईकडे पुढील उपचारासाठी पाठवले मात्र प्रकृती अस्वस्थेमुळे वाटेतील कराड येथील कृष्णा रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार केले जात आहेत.\nनिलेश सर्व घटनेतून लवकर बरा व्हावा, अशी अपेक्षा त्याचा मित्र परिवार करत आहे. निलेशचे स्वप्न हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी होण्याचे आहे.\nपुणे- एमआयटी संस्थेच्या वतीने लोणी काळभोर येथील विश्‍वराजबागमध्ये साकारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाच्या वास्तूमध्ये संत, शास्त्रज्ञ आणि...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nचोरी लपवण्यासाठी केली हत्या\nठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T02:12:19Z", "digest": "sha1:UO6VC4Q4QCP3N4RYW6GLYMNQFA45YZ4B", "length": 4162, "nlines": 100, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "सेवा | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व शासकीय सेवा राष्ट्रीय पोर्टल महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम उमंग राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र च्या सेवा ई-कोर्टस सेवा\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम\nशासकीय सेवा राष्ट्रीय पोर्टल\nविविध सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी एक अॅप\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/share-market-updates-sensex-down-by-500-points-nifty-fall-investors-lose-rs-224-lakh-crore-in-seconds-1629084/", "date_download": "2018-08-19T01:39:32Z", "digest": "sha1:OXFRFTGNFUUEFT3U5SBP66D5ULGIPWA2", "length": 13582, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "share market updates Sensex down by 500 points nifty fall investors lose Rs 224 lakh crore in seconds | शेअरबाजार गडगडला सेकंदांमध्ये गुंतवणूकदारांनी गमावले २.२४ लाख कोटी रुपये | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nशेअर बाजार गडगडला, सेकंदांमध्ये गुंतवणूकदारांनी गमावले २.२४ लाख कोटी रुपये\nशेअर बाजार गडगडला, सेकंदांमध्ये गुंतवणूकदारांनी गमावले २.२४ लाख कोटी रुपये\nसेन्सेक्स ५०० अंशांनी घसरला\nअमेरिकेतील शेअर बाजारातील पडझडीचे परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाले. शुक्रवारी सकाळी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी १०० अंकांनी घसरला. शेअर बाजार सुरु होताच अवघ्या काही सेकंदांमध्ये झालेल्या या पडझडीमुळे सुमारे गुंतवणूकदारांचे सुमारे २.२४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिले आहे.\nशुक्रवारी सकाळी शेअर बाजार सुरु होताच ५०० अंकांनी घसरुन ३३, ८९२ पर्यंत खाली आला. तर निफ्टीतही जवळपास १५० अंकांनी घसरण झाली. गेले आठवडाभर अमेरिकी शेअर बाजारात झालेल्या तुफानी विक्रीचा थेट परिणाम जगभरातल्या बाजारांवर पडला आहे. अमेरिकेमध्ये अनेक वर्ष शून्याच्या आसपास असलेले व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे व्याजदर तीन टक्क्यांपर्यंत भविष्यात वाढवण्याचा फेडरल रिझर्व्हचा प्रस्ताव आहे. यामुळे सरकारी कर्जरोख्यांवरील परतावा वाढणार असून महागाईही भडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचा परिणाम म्हणून शेअर्समधली गुंतवणूक आतबट्ट्याची ठरू शकते. त्यामुळेच अमेरिकेतील शेअर बाजारातून प्रचंड प्रमाणात अंग काढण्याचा प्रकार घडला आहे.\nत्यामुळे गेल्या आठवड्याभरात अमेरिकेचे डाऊ व स्टँडर्ड अँड पूर हे निर्देशांक तब्बल १० टक्क्यांनी घसरले आहेत. दोन दिवसांपूर्वी एकाच दिवसात १६०० अंकांनी घसरलेला डाऊ काल पुन्हा १००० अंकांनी घसरला. त्याचा थेट परिणाम सेन्सेक्स व निफ्टीसह जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये बघायला मिळाला.\nआयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, आयटीसी, डॉ. रेड्डीज लॅब, कोटक महिंद्रा बँक यांच्या शेअर्सचे दर खाली होते. शुक्रवारी सकाळी परिस्थिती इतकी बिकट झाली की सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३० पैकी एकाही शेअरचा भाव वधारला नाही.\nदरम्यान, गुरुवारी शेअर बाजारातील सलग सात दिवसांची घसरण मोडून काढताना सेन्सेक्स ३३०. ४५ अंकांनी वाढून ३४, ४१३. १६ वर स्थिरावला होता. तर निफ्टीत १००.१५ अंकांनी भर पडून हा निर्देशांक १०, ५७६.८५ वर पोहोचला होता. मात्र, शुक्रवारी पुन्हा शेअर बाजार गडगडल्याने गुंतवणूकदारांच्या कोट्यधी रुपयांचे नुकसान झाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/loksatta-puzzle-game-2-1619532/", "date_download": "2018-08-19T01:44:40Z", "digest": "sha1:PLQEKIVPQJLZL726TSNSFSI37BDVWO73", "length": 10440, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Puzzle Game | डोकॅलिटी | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nचला जाऊ या, कोडय़ांच्या जगात\nजानेवारी महिन्याच्या या कोडय़ात ‘ज’ या अक्षराने सुरू होणारे वैज्ञानिक शब्द ओळखायचे आहेत. शब्दांचे पहिले अक्षर ‘ज’ च्या बाराखडीतील असावे. यासाठी जराशी मदत म्हणून सूचक माहितीही दिलेली आहे. चला जाऊ या, कोडय़ांच्या जगात\n१) सूक्ष्म जीव, वनस्पती व प्राणी ज्यात आढळतात असे पृथ्वीभोवतालचे आवरण.\n२) अन्नघटकांत आढळणारे जीवनावश्यक कार्बनी पदार्थ.\n३) आफ्रिकेतील किलीमांजारो आणि जपानमधील फुजियामा ही या पर्वताची उदाहरणे.\n४) केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेतजमीन.\n५) यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र.\n६) उत्खननात मिळणारे मृत जीवांचे अवशेष.\n७) न्यूटनचा पहिला नियम या संकल्पनेची व्याख्या करतो.\n८) हे प्लॅस्टर ऑफ पॅरिस तयार करण्यासाठी वापरतात.\n१०) संगणकाच्या प्रोग्रॅमिंगची वापरली जाणारी एक लोकप्रिय भाषा.\nउत्तरे : १) जीवावरण २) जीवनसत्वे ३) ज्वालामुखी ४) जिराईत ५) जनित्र ६) जीवाश्म ७) जडत्व ८) जिप्सम ९) ज्यूल १०) जावा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-19-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81/", "date_download": "2018-08-19T01:24:05Z", "digest": "sha1:QGCCRH5DHGBC4NHHAKBUFTFN55FEZZVO", "length": 11375, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नांदेडमध्ये 19 तारखेला काँग्रेसचे मराठवाडास्तरीय विभागीय शिबीर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनांदेडमध्ये 19 तारखेला काँग्रेसचे मराठवाडास्तरीय विभागीय शिबीर\nनांदेड – ‘मिशन 2019’ अंतर्गत प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने नांदेड येथे 19 एप्रिल रोजी काँग्रेसचे मराठवाडास्तरीय विभागीय शिबीर व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, 19 रोजी काँग्रेस पक्षाचे दोन सत्रात कार्यक्रम होणार असून, सकाळचे सत्र हे केवळ निमंत्रितांसाठीच राहणार आहे. पहिल्या सत्रातील मराठवाडास्तरीय शिबीरास सकाळी 10 वाजता येथील भक्‍ती लॉन्समध्ये सुरूवात होईल.\nप्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या शिबीरास अ.भा.काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन प्रकाश, राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पायलट, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, अ.भा.काँग्रेस कमिटीचे चिटणीस खा.राजीव सातव, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी मंत्री आ.नसीम खान, आ.वर्षा गायकवाड, आ.यशोमती ठाकूर, आ.अमित देशमुख, आ.बसवराज पाटील मुरुमकर, आ.अब्दुल सत्तार, आ.मधुकरराव चव्हाण, आ.दिलीपराव देशमुख, आ.हर्षवर्धन सपकाळ आदिंची उपस्थिती राहणार आहे.\nभक्‍ती लॉन्स येथे होणारे पदाधिकार्‍यांचे शिबीर हे केवळ निमंत्रितांसाठीच असून मराठवाड्यातील अ.भा.काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्या, साखर कारखाना, मजूर फेडरेशन, खरेदी विक्री संघ यांचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि संचालक त्यासोबतच विविध फ्रंटलचे जिल्हाध्यक्ष व राज्यपातळीवरील पदाधिकारी हे या मराठवाडास्तरीय शिबीरासाठी निमंत्रित असतील असेही यावेळी आ.राजूरकर यांनी यावेळी सांगितले.दुसर्‍या सत्राची सुरूवात सायं.6 वाजता नवा मोंढा मैदानावरील जाहीर सभेने होणार आहे.\nया जाहीर सभेस मराठवाड्यातील उपस्थित काँग्रेसजणांना वरील सर्व मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण हे राहणार असून यावेळी उपरोक्‍त मान्यवरांसह सुप्रसिद्ध शायर इमरान प्रतापगढी यांची उपस्थिती राहणार आहे. नवा मोंढा येथे होणारा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या जाहीर सभेस 50 हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी आ.राजूरकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेस भोकरच्या आ.सौ.अमिताताई चव्हाण, माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत, आ.वसंतराव चव्हाण, महापौर सौ.शिला भवरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी आ.रोहिदास चव्हाण, हणमंतराव पा.बेटमोगरेकर, कोषाध्यक्ष विजय येवनकर, प्रवक्‍ते संतोष पांडागळे व मुन्तजीबोद्दीन यांची उपस्थिती होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुढील वर्षी साखर उद्योगावर मोठे संकट : शरद पवार\n यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस\nकॉंग्रेस पक्षाशी माझा विवाह झाला आहे – राहुल गांधी\nलोकसभा विसर्जित करून मुदतपूर्व निवडणुका घ्याच…\nराहुल यांची तेलंगणातील कार्यकर्त्यांशी टेलिकॉन्फरन्सींग मार्फत चर्चा\nराजस्थानच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – कॉंग्रेस\nकॉंग्रेस सत्तेवर आल्यास जीएसटीचा एकच टप्पा – राहुल गांधी\n“मी मुख्यमंत्री नव्हे तर घोटाळेबाज बोलतोय’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-19T01:24:00Z", "digest": "sha1:BYT362SXNNLAKT6SMUBC4OJCUQ6VW7ZE", "length": 7126, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रावणगाव-बोरीबेल-देऊळगावराजे रस्त्यासाठी 2 कोटी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरावणगाव-बोरीबेल-देऊळगावराजे रस्त्यासाठी 2 कोटी\nदेऊळगावराजे-रावणगाव-बोरीबेल-देऊळगावराजे या 16 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी राज्य विधिमंडळाच्या सन 2018 -2019 च्या अर्थसंकल्पात सुमारे 2 कोटी 63 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती दौंड तालुक्‍याचे आमदार ऍड. राहूल कुल यांनी दिली.\nनुकताच राज्याचा सन 2018-19 चा अर्थसंकल्प विधानमंडळात सदर करण्यात आला. यावेळी आमदार ऍड. कुल यांनी दौंड तालुक्‍यातील शेतकरी, नागरिक यांची दळणवळणाची सोय आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेता तालुक्‍यातील विविध रस्त्याच्या कामांना अर्थसंकल्पात मंजुरी मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामध्ये एकूण 14 रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यामध्ये या रस्त्यासाठी देखील 2 कोटी 63 लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे. या रस्त्यामुळे रावणगाव, बोरीबेल, देऊळगाव राजे रा गावातील सुमारे 16 किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण आणि सुधारणा करण्यासाठी निधी उपलब्ध झालेला आहे. अशाप्रकारे दौंड तालुक्‍यासाठी मोठ्या प्रमाणवर निधी खेचून आणणार आपण आग्रही राहणार असून येत्या काही दिवसांत या कामाची निविदा प्रकिया पूर्ण होऊन लवकरच या कामाला सुरूवात होईल, असे आमदार ऍड. कुल यांनी सांगितले आहे. या होत असलेल्या सर्वच विकासकामांबाबत नागरिकांनी जागृत राहून काम दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील आमदार ऍड. कुल यांनी यावेळी केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआस्तिक नास्तिकाचा संघर्ष\nNext articleकाळेवाडीत घरफोडी ; 44 हजार लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/marathi-news-mumbai-news-sarpanch-mahaparishad-devendra-fadnavis-57477", "date_download": "2018-08-19T02:10:16Z", "digest": "sha1:AIMDY6FSKXCHETTD433KPC24IOAJHPBD", "length": 20146, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news mumbai news Sarpanch Mahaparishad Devendra Fadnavis फिटो गटबाजीचे जाळे... (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nफिटो गटबाजीचे जाळे... (अग्रलेख)\nबुधवार, 5 जुलै 2017\nआता जनतेमधून सरपंच निवडला जाणार असल्याने विकासाची आस असलेल्या प्रयोगशील आणि लोकांना हव्या असलेल्या उमेदवाराची वर्णी सरपंचपदी लागेल. गटबाजी आणि सौदेबाजीलाही आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.\nएकीकडे सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून गावपातळीवर तुलनेने व्यापक अधिकार दिले जात असताना त्यांचा सक्षम वापर करणे ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरते. सरपंचाला थेट जनतेतून निवडून देण्याची तरतूद करून राज्य सरकारने त्या दिशेने पाऊल टाकले आहे. गाव-शहरांच्या सुनियोजित विकासासाठी आपण पंचायतराज व्यवस्था स्वीकारली. 'पंचायत राज'च्या त्रिस्तरीय व्यवस्थेतून लोककल्याणकारी योजना जिल्हा, तालुका, गाव पातळीवर पोचविणे अभिप्रेत होते. राज्याने ही व्यवस्था स्वीकारून 57 वर्षे लोटली असूनदेखील खऱ्या अर्थाने सुनियोजित विकास साधला गेला नाही. गावे ओस अन्‌ शहरे फुगलेली, असे सध्याचे चित्र आहे. त्यातच त्रिस्तरीय व्यवस्थेतून अनेक योजना आणि निधी गावापर्यंत पोचतच नसल्याने गाव-शहरांतील दरी वाढली आहे. त्यामुळे 73व्या घटनादुरुस्तीने आता केंद्र - राज्य सरकारच्या बहुतांश विकास योजना गावकेंद्रित करण्यात आल्या आहेत. 14 व्या वित्त आयोगानुसार सरपंचांना थेट आणि घसघशीत विकास निधी मिळू लागला आहे. प्रचलित व्यवस्थेत असे बदल केले गेले असले, तरी सध्याच्या सरपंच निवड पद्धतीमुळे राजकीय गटबाजी बळावून ग्रामविकासाला खीळ बसत असल्याचे अनेक गावांत दिसून येते. 'सरपंचाची निवड थेट लोकांमधून करण्यात यावी,' अशी मागणी खुद्द सरपंचांनीच सकाळ-ऍग्रोवन'च्या 'सरपंच महापरिषदे'तून राज्य सरकारकडे केली होती. त्यावर नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनंतर राज्य सरकारने आता तो निर्णय घेतला आहे.\nप्रचलित पद्धतीमध्ये सरपंचाची निवड निर्वाचित ग्रामपंचायत सदस्य करतात. अनेक वेळा गावात कोणत्याही एका गटाला बहुमत मिळत नाही. अशा वेळी बहुमत काठावर असलेल्या गटांमध्ये पळवापळवी, प्रसंगी उमेदवार खरेदीसाठी मोठा आर्थिक व्यवहार होतो. गावपातळीवरील भ्रष्टाचार, गैरव्यवहाराला इथूनच सुरवात होते. खरे तर निवडणुकीनंतर राजकारण विसरायला पाहिजे, असे म्हटले जाते; परंतु ग्रामपंचायत निवडणुकीतून पेटलेला सत्तासंघर्ष पुढील निवडणुकीपर्यंत चालू राहतो. यात काही गावांनी पाच वर्षांत चार ते पाच सरपंच अनुभवले आहेत. अशा गटबाजीमुळे काम करण्याची इच्छा असलेल्या सरपंचालाही काम करता येत नाही आणि एकमेकांच्या पायात खोडे घालण्यातच धन्यता मानली जाते.\nआता खरोखरच विकासाची आस असलेल्या प्रयोगशील आणि मुख्य म्हणजे लोकांना हव्या असलेल्या उमेदवाराची वर्णी सरपंचपदी लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे. परिणामी गटबाजी, आर्थिक घोडेबाजार यांना आळा बसेल. महत्त्वाचे म्हणजे बहुमत पाठीशी असल्याने पाच वर्षे चांगले काम करण्याची संधी सरपंचांना लाभणार आहे. अर्थात निवडपद्धती बदलली म्हणजे आपोआप सगळे काही सुरळीत होईल, असे मानणेदेखील स्वप्नरंजन ठरेल. त्यामुळे आता या संधीचा फायदा थेट निवडून येणारे सरपंच विकासासाठी कसा करून घेतात, यावर बरेच काही अवलंबून असेल. हे आव्हान ते पेलतील आणि त्यांना इतरांची साथही मिळेल, अशी अपेक्षा आहे. या निर्णयाचा राजकीय कंगोराही लपून राहणारा नाही. भाजप प्रामुख्याने मध्यमवर्गीयांचा पक्ष असल्याचे म्हटले जाते. ग्रामीण भागात आपली मुळे पक्की करण्याची गरज त्या पक्षाला वाटत असल्यास नवल नाही. त्यामुळे हा निर्णय घेताना तो विचार डोळ्यांसमोर नसेल, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल.\nविकेंद्रित लोकशाहीचा थेट नागरिकांशी संपर्क असलेला घटक म्हणजे सरपंच होय. त्यामुळेच तळागाळातील लोक आणि सरकार यातील दुवाही सरपंचाला मानले जाते. आता ग्रामपंचायतीकडे अनेक योजना, विकासकामे येत आहेत, थेट निधीही मिळतोय. बहुतांश ग्रामपंचायती ऑनलाइन झालेल्या आहेत. गावाच्या गरजेनुसार अर्थसंकल्प मांडण्याचा अधिकार सरपंचाकडे आला आहे. पण दुर्दैवाने या सकारात्मक बाबींचा अभ्यास करून पुढे जाणारे नेतृत्व अनेक गावांना लाभत नाही. या पार्श्‍वभूमीवर सरपंचपदासाठी किमान शिक्षणाची अट घातलेली दिसते. सरपंचाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या वाढत असताना 1995 नंतर जन्म झालेल्या व्यक्तीस सरपंचपदासाठी सातवी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. यामागील कारणे स्पष्ट असली तरी शिक्षण न झालेल्या व्यक्तीला संधी सरसकट नाकारणे कितपत योग्य ठरेल, याचा सर्व अंगांनी विचार व्हायला हवा. घटनात्मक मूल्यांची चौकट आधारभूत ठेवून याविषयी आणखी चर्चा व्हायला हवी.\nसरपंचाला गावाबरोबर शेतशिवाराची कुंडली माहीत असावी, असे म्हणतात. गावात रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्याची सोय होणे महत्त्वाचे आहेच; पण तेवढे झाले म्हणजे गावचा विकास झाला असे नाही. हवामानबदल आणि खुल्या अर्थव्यवस्थेची आव्हाने पेलण्यासाठी गाव किती समर्थ आहे, या दिशेने विचार करून उपाययोजना व त्याची अंमलबजावणी करणारा सरपंच गावाला हवा आहे, हे मात्र खरे. त्याकरिता गावात जमीन क्षेत्र किती, पाऊस किती पडतो, गावात भूमिहीन, अल्पभूधारक किती, कुपोषणाची स्थिती काय, गावची पीकपद्धती, शेतमाल विक्रीव्यवस्था याचा अभ्यास करणारा सरपंच हवा आहे. सुंदर- स्वयंपूर्ण खेड्याचे स्वप्न महात्मा गांधी यांनी पाहिले होते. त्यासाठी खेड्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करा, असा संदेशही दिला होता. त्यांच्या स्वप्नातील भारत प्रत्यक्षात उतरविण्याची क्षमता सरपंचांमध्ये आहे. साक्षर, सशक्त सरपंचांकडून एवढे काम व्हावे, हीच अपेक्षा\nविशेष फेरीमध्ये 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित\nपुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या...\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू\nकल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/gondia-news-teachers-shortage-school-locked-55705", "date_download": "2018-08-19T01:34:12Z", "digest": "sha1:3BSHABTOQEGRI6C337OB42O7FP3L2ZDJ", "length": 12545, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "gondia news teachers shortage school locked कुऱ्हाडीत शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेलाच ठोकले कुलूप | eSakal", "raw_content": "\nकुऱ्हाडीत शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेलाच ठोकले कुलूप\nमंगळवार, 27 जून 2017\nया मागणीकडे सरपंच संघटनेनी पालकांच्या सहकार्याने गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, गटशिक्षणाधीकारी यशवंत कावळे यांच्याकडे मागणी केली.\nगोरेगाव : शहीद कुऱ्हाडी केंद्र शाळेत गणित, विज्ञान विषयाचा बी.एससी., डी.एड्. शिक्षकांची मागणी १ वर्षापासून करण्यात आली नाही. जिल्हा परिषद शाळांचा पहिला दिवस असल्याने सरपंच संजय आमदे यांनी पालक, विद्यार्थ्यांसह प्रवेशव्दार बंद केले. गटविकास अधिकारी हरिणखेडे, गटशिक्षणाधिकारी यांनी गणित व विज्ञान विषयाचा शिक्षकाची पूर्ण करण्याचे लेखी आश्वासनानंतर कुलूप उघडण्यात आल्याची माहिती सरपंच आमदे यांनी दिली.\nशासनाने सेमी-इंग्रजी जिल्हा परिषद शाळेत सुरू केले, तसेच वर्ग ५ ते ८ या वर्गाकरता गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय शिकवणारे बी.एस.सी., डी.एड्. शिक्षकाची पदभरती केली नाही. याउलट समाजशास्त्रात पदवी घेणाऱ्या शिक्षकांना गणित, विज्ञान विषय शिकवणी वर्ग दिले. या शिक्षकांना गणित, विज्ञान विषय हाताळता येत नाहीत, यामुळे विद्यार्थी कमकुवत होत आहेत तालुक्यात १९ विज्ञान शाखेत पदवी घेणाऱ्या शिक्षकाची गरज आहे. या मागणीकडे सरपंच संघटनेनी पालकांच्या सहकार्याने गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, गटशिक्षणाधीकारी यशवंत कावळे यांच्याकडे मागणी केली. तसेच यशवंत पंचायत समितीच्या आमसभेत आमदार विजय रहांगडाले यांच्याकडे मागणी केली. पण याकडे आमदारांनी दुर्लक्ष केले यामुळे अधिकारी गब्बर झाले.\nशेवटी सरपंच संजय आमदे यांनी गणित, विज्ञान विषयाचा शिक्षकाच्या मागणीकरता शाळेच्या पहिल्याच दिवशी कुलुप बंद करण्या़चा इशारा दिला होता. यामुळे अधिकारी, पोलिसांचा ताफा शाळेच्या प्रवेशव्दारावर दाखल झालेला होता. अनुचित घटना घडू नये याकरता गटविकास अधिकारी हरिणखेडेंनी विज्ञाान शाखेत पदवी घेणाऱ्या शिक्षकाची २८ जून रोजी नियुक्तीचे आदेश काढू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर कुलुप उघडण्यात आले.\nपुणे- एमआयटी संस्थेच्या वतीने लोणी काळभोर येथील विश्‍वराजबागमध्ये साकारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाच्या वास्तूमध्ये संत, शास्त्रज्ञ आणि...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=12546", "date_download": "2018-08-19T01:44:55Z", "digest": "sha1:G4GEHZHSFXVB4X2C4RFRKMXYYBPBZREJ", "length": 17591, "nlines": 277, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n२० जानेवारी १८९८ --- २० ऑक्टोबर १९७४\nआपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मा.मास्टर कृष्णराव. मा. कृष्णराव यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण मा.बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी ‘नाट्यकला प्रवर्तक मंडळी’ या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांचा परिचय सवाई गंधर्वांशी झाला व त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. १९१० साली मास्टर कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले. आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्टर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक नाटकांत स्त्री-भूमिकाही केल्या. गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मा. कृष्णरावांकडे आली. 'सावित्री', 'मेनका', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मा.कृष्णराव त्यातील अभिनेत्यांना मार्गदर्शन करत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे. नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली. मा.कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'माणूस', 'गोपाळकृष्ण' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात ‘अत्रे फिल्म्स’च्या गाजलेल्या 'अमरज्योती' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्टर कृष्णरावांनी १९२२ ते १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत,भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर. पी. एम. ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली. अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे १९४० ते १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत. - संजीव वेलणकर\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-chief-minister-problem-mumbai-farmer-57453", "date_download": "2018-08-19T02:12:50Z", "digest": "sha1:VQIJIGCI5QSA2374CIIZSOZB67DRNWGH", "length": 13986, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai chief minister problem by mumbai farmer मुंबईकर शेतकऱ्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत | eSakal", "raw_content": "\nमुंबईकर शेतकऱ्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत\nबुधवार, 5 जुलै 2017\nमुंबईत 694 तर उपनगरात 119 शेतकरी; आकडेवारीत वर्ध्याचे नावच नाही\nमुंबईत 694 तर उपनगरात 119 शेतकरी; आकडेवारीत वर्ध्याचे नावच नाही\nमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या 36 लाख 10 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी जाहीर करत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, या यादीत मुंबई व मुंबई उपनगरातील शेतकऱ्यांची देखील नोंद असल्याने सरकारची पंचाईत झाली आहे. तर, आत्महत्याग्रस्त वर्धा जिल्ह्यात एकाही शेतकऱ्यांकडे कर्ज नसल्याची धक्‍कादायक माहितीही समोर आली आहे. मुख्यमंत्री व प्रशासनाच्या अतिघाईने कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या या सरकारी आकडेवारीवरच आता प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, मुंबईतले शेतकरी कोण असा प्रश्‍न विचारला जात आहे.\nआषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पंढरपुरला विठ्ठलाची शासकीय पूजा करण्यासाठी रात्री निघाले. त्या अगोदर त्यांनी साडे अकरा वाजता ट्‌वीट करून राज्यातल्या 35 जिल्ह्यातील कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय आकडेवारी प्रसिध्द केली. दिड लाखापर्यंत कर्ज असलेल्या या शेतकऱ्यांमधे मुंबईतले 694 तर उपनगरातले 119 शेतकऱ्यांचा देखील समावेश असल्याची नोंद या यादीमधे होती. तर, वर्धा या जिल्ह्याचा उल्लेखच यादीत नाही. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली यादीच आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.\nमुंबईतल्या शेतकऱ्यांबाबत स्वत: मुख्यमंत्री अनभिज्ञ असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. तर बॅंकाकडून आलेली आकडेवारी तपासून चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर व बॅंकावर कारवाईचा इशारा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे.\nदरम्यान, सरकारच्या या आकडेवारीवरून मुंबईतल्या शेतकऱ्यांची नावे शोधण्यासाठी राज्यस्तरीय बॅंकींग समितीकडे विचारणा केली असता सरकारने मागितलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी दिल्याचे उत्तर देण्यात आले. यामध्ये सुधारणा होऊ शकते असा दावाही या समितीतल्या सूत्रांनी केला. मात्र, कर्जमाफीच्या निकषानुसार सरकारने आकडेवारी मागितली असताना त्यामध्ये छाननी करण्यात काही तांत्रिक चुका असू शकतात अशी कबुली देखील बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.\nमुंबईतल्या काही राष्ट्रीयकृत बॅंका सोने तारण ठेवून प्रायॉरिटी सेक्‍टर फंडिग करतात. यामध्ये शेतीपूरक व काही शेती यंत्राच्या कर्जाचा समावेश असू शकतो. त्यामुळे मुंबईत देखील शेतीकर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा आकडा आलेला असावा असा दावा काही बॅंकिग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी केला आहे.\nपुण्याचे पाणी केरळला रवाना\nपुणे- केरळमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे महापुराचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या...\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-dhananjay-munde-government-morcha-sambhaji-bhide-105481", "date_download": "2018-08-19T01:55:07Z", "digest": "sha1:QUEW7FWHJJSDW6NZZ6OUMB3MXAMX7A3V", "length": 11354, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai dhananjay munde government morcha sambhaji bhide सरकारला दोन समाजात तेढ निर्माण करायची आहे का? धनंजय मुंडे | eSakal", "raw_content": "\nसरकारला दोन समाजात तेढ निर्माण करायची आहे का\nसोमवार, 26 मार्च 2018\nमुंबई : भीमाकोरेगाव प्रकरणाच्या दंगलीमधील आरोपी एकबोटे हे स्वत:हून अटक झाले. मात्र दुसरे आरोपी संभाजी भिडे यांना अटक करण्यात आली नाही याचा अर्थ सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला.\nसंभाजी भिडे यांना अटक होत नाही तोपर्यंत असे मोर्चे निघणार आहेत असे मुंडे बोलताना म्हणाले. तसेच सभागृहातील सर्व विषय बाजुला ठेवून भिडे यांच्या अटकेबाबत चर्चा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.\nमुंबई : भीमाकोरेगाव प्रकरणाच्या दंगलीमधील आरोपी एकबोटे हे स्वत:हून अटक झाले. मात्र दुसरे आरोपी संभाजी भिडे यांना अटक करण्यात आली नाही याचा अर्थ सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला.\nसंभाजी भिडे यांना अटक होत नाही तोपर्यंत असे मोर्चे निघणार आहेत असे मुंडे बोलताना म्हणाले. तसेच सभागृहातील सर्व विषय बाजुला ठेवून भिडे यांच्या अटकेबाबत चर्चा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.\nआज विधानपरिषदेमध्ये संभाजी भिडे यांना अटक का करण्यात आली नाही याविषयावर जोरदार चर्चा झाली. यावेळी सभागृहामध्ये आमदार भाई जगताप, आमदार कपिल पाटील, आमदार जोगेंद्र कवाडे यांनीही संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली.\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\nभगवद्‌गीता हा महाभारताचा भाग- डॉ. जॉयदीप बागची\nपुणे- \"भगवद्‌गीता हा महाभारताचा भाग नाही, असा अनेक विचारवंत, संशोधकांच्या वादातीत मांडणीला कोणताही आधार नाही. त्यामुळे भगवद्‌गीता हा महाभारताचाच एक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-08-19T01:27:41Z", "digest": "sha1:QLZOQLW2QPUV62423YWPGLGOI5RIILF7", "length": 5950, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झिनेदिन झिदान - विकिपीडिया", "raw_content": "\nरेआल माद्रिद 0६१ 0(६)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल.\n† खेळलेले सामने (गोल).\nकृपया फुटबॉल-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/educational/1980/%E2%80%99%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E2%80%99-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B--%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2018-08-19T01:58:00Z", "digest": "sha1:XJZIKCD2TANVKMITHBY3SPRT7SPM5M5H", "length": 5384, "nlines": 26, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Educational News", "raw_content": "\n’सोशल मिडियाचा मार्केटिंगसाठी उपयोग’ या विषयावर प्रो. ज्योतिंद्र झवेरी यांची कार्यशाळा\nसोशल मिडिया मार्केटिंगसंबंधी विशेष प्रशिक्षण शिबीराचे आयोजन प्रख्यात आय.टी. कन्सल्टंट व ट्रेनर प्रो. ज्योतिंद्र झवेरी यांनी केले आहे. श्री झवेरी हे गेली ३५ वर्षे आय.टी. क्षेत्रात कार्यरत असून ई.आर.पी (Enterprise Resource Planning) या पुस्तकाचे ते लेखक आहेत. आय.बी.एम. मध्ये ते १९७५ साली कार्यरत होते. हे प्रशिक्षण शिबीर रॉयल बोट क्लब बंडगार्डन रोड पुणे येथे बुधवार दिनांक २० जुलै २०११ रोजी दुपारी २ ते ६ या वेळात होईल. या शिबीरामध्ये प्रो. ज्योतिंद्र झवेरी हे प्रशिक्षार्थींना ट्विटर, यू ट्युब, फेसबुक, लिंकडइन, ब्लॉग या नेटवर्किंग साईटच्या सहाय्याने मार्केटिंग कसे करावे याची माहिती देतील.\nजाहिरात, होर्डिंग, टीव्ही या पारंपारीक मार्गाने सध्याही जाहिरात केल्या जातात. मात्र त्या किती लोकांनी पाहिल्या यांची निश्चित संख्या कळू शकत नाही. सोशल मिडियात आपण केलेली जाहिरात किती लोकांनी पाहिली याचा रिपोर्ट मिळतो (इनसाईट वेब ऍनालिटीक), महत्वाचे म्हणजे या सर्व वेबसाईट फ्री आहेत. म्हणजेच खर्च जवळ जवळ नाहीच. आणि याला भौगोलिक मर्यादाही नाहीत.\nसेल्स व मार्केटिंगमधील लोक, व्यावसायिक व विद्यार्थी यांना या तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यासाठी या वर्गाचे आयोजन केल्याचे प्रो. झवेरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. इच्छुकांनी संपर्क socialmedia@dnserp.com, www.dnserp.com , Mo 91-9422338019\nबिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न\nदेवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी\nएंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nस्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप\nरोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप\nजामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा\nआयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी\nपुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nफेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-19T01:25:28Z", "digest": "sha1:T5QGYC3CRQCDAEU7N7F23ZKDEDA55YMW", "length": 7699, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू वाढदिवशी करणार उपोषण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू वाढदिवशी करणार उपोषण\nराज्यातील समस्यांवरून निशाण्यावर मोदी सरकार\nअमरावती – राजकीय क्षेत्रातील उपोषणांचे सत्र कायम आहे. कॉंग्रेस आणि भाजपपाठोपाठ आता आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनीही लाक्षणिक उपोषणाचा इरादा जाहीर केला आहे. मोदी सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी चंद्राबाबू स्वत:च्या वाढदिवशी (20 एप्रिल) उपवास करणार आहेत.\nमोदी सरकार आंध्रला योग्य वागणूक देत नसल्याचा चंद्राबाबूंचा आरोप आहे. आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने काही दिवसांपूर्वी चंद्राबाबूंच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पक्ष (टीडीपी) केंद्रातील सत्तारूढ आघाडीमधून (एनडीए) बाहेर पडला. त्यानंतर चंद्राबाबू आणि टीडीपीने मोदी सरकारच्या विरोधातील आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे.\nआता चंद्राबाबूंनी आंध्रच्या समस्यांबाबत मोदी सरकारने स्वीकारलेल्या धोरणाचा निषेध करण्यासाठी उपवास करण्याचे ठरवले आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत आंध्रातील सर्व 25 जागा जिंकण्यासाठी टीडीपीच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर टीडीपी पुन्हा एकदा किंग मेकर ठरेल. केंद्रात पुढील सरकार कुणाचे आणि पंतप्रधानपदी कोण हे निर्णय टीडीपीवर अवलंबून असतील, असा दावाही त्यांनी केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवृक्षांची 60 टक्के मोजणी पूर्ण\nNext articleपुणे जिल्हा: चार जणांवर प्राणघातक हल्ला\nकेरळातील नागरीकांसाठी गुगलची खास सोय\n“भारत’च्या शूटिंगसाठी माल्टाला पोहचली कतरिना कैफ\nलता मंगेशकर यांची अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nमहाराष्ट्राची अद्याप केरळला मदत नाही\nआपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला\nनोटबंदी आणि जीएसटीमुळे छोटे उद्योग साफ कोलमडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D.html", "date_download": "2018-08-19T02:45:30Z", "digest": "sha1:LLBFW2YWVO3UWBQSTJ56TLPD2GCAY2HD", "length": 23057, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा\nअनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा\n=पाकमध्ये मात्र दूतावासातच केला योग=\nनवी दिल्ली, [२१ जून] – पहिलाच आंतरराष्ट्रीय योगदिन आज जगाच्या पाठीवरील विविध देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, चीन, हॉंगकॉंग, सिंगापूर, थायलंड, नेपाळ, व्हिएतनाम, जपान, मलेशिया, फिलिपाईन्स यासह अनेक देशांची सकाळ योगानेच सुरू झाली होती. तथापि, पाकिस्तान सरकारने योगावर बंदी घातल्यानंतर इस्लामाबादेतील दूतावासांमध्येच इतर देशांचे अधिकारी आणि अन्य कर्मचार्‍यांनी योग केला.\nऑस्ट्रेलियातील विविध शहरांमध्ये आयोजित योग सोहळ्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते. मेलबर्न शहरात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान टोनी अबॉट यांनी या शहरातील सोहळ्याचे नेतृत्व केले. सिडनी शहरातही हजारो नागरिक सहभागी झाले.\nब्रिटनमध्ये लंडनसह अनेक शहरांमध्ये योग आयोजित करण्यात आला. येथेही हजारो नागरिकांचा सहभाग होता. जास्तीत जास्त नागरिकांना योगात सहभागी व्हावे, असे आवाहन स्वत: पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी केले. हॉंगकॉंग येथे मुसळधार पाऊस सुरू असतानाही लोकांमध्ये योगाबाबत प्रचंड उत्साह होता. भर पावसातही लोक योगसोहळ्यात सहभागी झाले होते. सिंगापूरमध्ये चार हजारांवर लोक यात सहभागी होते. तर, थायलंडमध्ये बँकॉक विद्यापीठाच्या प्रांगणात हजारो लोकांनी योग केला. यात मोठ्या प्रमाणात भारतीयांचाही समावेश होता. येथील भारतीय दूतावासातर्फे आयोजित योगदिन कार्यक्रमात ७५०० लोक सहभागी झाले होते.\nनेपाळमध्ये मोठ्या उत्साहाने योगदिन साजरा करण्यात आला. मुसळधार पाऊस असतानाही हजारो लोक या सोहळ्यात सहभागी झाले होते. काठमांडूतील कार्यक्रम मुख्य आकर्षक ठरला. याशिवाय, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया यासारख्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात पार पडला.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1613 of 2477 articles)\nयोगाने जगात आगळाच जोश निर्माण केला\n=बान की मून यांची प्रतिक्रिया= संयुक्त राष्ट्रसंघ, [२१ जून] - पहिल्याच आंतरराष्ट्रीय योगदिनाने संपूर्ण जगात आगळाच जोश निर्माण केला आहे. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/amey-wagh-new-webseries-35040", "date_download": "2018-08-19T01:42:31Z", "digest": "sha1:S45SKDIOYPE5FS7SMMQPW76AQR2S67RK", "length": 12144, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Amey wagh new webseries अमेयची बॉयगिरी | eSakal", "raw_content": "\nसंकलन : चिन्मयी खरे\nमंगळवार, 14 मार्च 2017\n\"दिल दोस्ती दुनियादारी' आणि \"दिल दोस्ती दोबारा' या जरा हटके असणाऱ्या मालिका. आणि \"भाडिपा'च्या \"कास्टिंग काऊच'सारख्या वेबसीरिजमधून दिसणारा अमेय वाघ. आता नवीन वेबसीरिज घेऊन येतोय. एकता कपूर ही सासू सूनेच्या कौटुंबिक मालिकांसाठी प्रसिद्ध आहे. पण आता ती अशीच जरा हटके विषय असलेली \"बॉयगिरी' ही वेबसिरीज घेऊन येतेय. \"बॉयगिरी- मेन विल बी बॉईज' या नावातच सगळं आलं. मुलांमध्ये असलेली मैत्री, त्यांची मैत्रीची व्यक्त होण्याची वेगळीच गंमतीशीर भाषा यावर ही मालिका बेतली आहे. \"मॅन नेव्हर ग्रो अप' या तत्त्वावर दिसणारं खेळकर, खोडकर वागणं हे सगळं पाहिल्यावर मुलांना त्यांचे तरुणपणीचे दिवस नक्कीच आठवतील.\n\"दिल दोस्ती दुनियादारी' आणि \"दिल दोस्ती दोबारा' या जरा हटके असणाऱ्या मालिका. आणि \"भाडिपा'च्या \"कास्टिंग काऊच'सारख्या वेबसीरिजमधून दिसणारा अमेय वाघ. आता नवीन वेबसीरिज घेऊन येतोय. एकता कपूर ही सासू सूनेच्या कौटुंबिक मालिकांसाठी प्रसिद्ध आहे. पण आता ती अशीच जरा हटके विषय असलेली \"बॉयगिरी' ही वेबसिरीज घेऊन येतेय. \"बॉयगिरी- मेन विल बी बॉईज' या नावातच सगळं आलं. मुलांमध्ये असलेली मैत्री, त्यांची मैत्रीची व्यक्त होण्याची वेगळीच गंमतीशीर भाषा यावर ही मालिका बेतली आहे. \"मॅन नेव्हर ग्रो अप' या तत्त्वावर दिसणारं खेळकर, खोडकर वागणं हे सगळं पाहिल्यावर मुलांना त्यांचे तरुणपणीचे दिवस नक्कीच आठवतील. अमेय वाघ या मालिकेत खोडकर मुलाची भूमिका करतोय. अमेय याबद्दल बोलतो, \"या मालिकेतली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे खऱ्या आयुष्यातील काही जवळचे मित्र या मालिकेसाठी एकत्र आले आहेत. बॉयगिरी ही मालिका ब्रोमान्सला एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवेल. मी बज्जूच्या भूमिकेत दिसणार आहे. तो सगळ्यात मोठ्ठा जुगाडू आहे आणि तुम्हाला मदतीची गरज नसेल तरीही तो तुमच्या मदतीला तत्पर असतो.' अशी ही बॉयगिरी तमाम बॉईजना आपल्या लाईफचे प्रतिबिंब दाखवील, हे नक्की.\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nभगवद्‌गीता हा महाभारताचा भाग- डॉ. जॉयदीप बागची\nपुणे- \"भगवद्‌गीता हा महाभारताचा भाग नाही, असा अनेक विचारवंत, संशोधकांच्या वादातीत मांडणीला कोणताही आधार नाही. त्यामुळे भगवद्‌गीता हा महाभारताचाच एक...\nआजोबांच्या बागेतून प्रेरणा (पोपटराव पवार)\nहिवरेबाजार गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आमचं बागायती क्षेत्र आणि तिथं आजोबांनी लावलेली मोसंबीची बाग हे अनेक वर्षांपासून गावात येणाऱ्या...\nबाप-लेक (डॉ. वैशाली देशमुख)\nकुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं दुसऱ्याशी असलेलं नातं \"युनिक' असतं, खास असतं. त्यातलं वडील-मुलाचं नातं काहीसं धूसर, दूरस्थ वाटणारं. अनेक चौकटींमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/atm-week-rehabilitation-39762", "date_download": "2018-08-19T01:42:58Z", "digest": "sha1:V5RAEULYLEZVXB3MHYARRYN7KRV5LWSH", "length": 12267, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "ATM week rehabilitation ‘एटीएम’ आठवडाभरात पूर्वपदावर | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 13 एप्रिल 2017\nसुट्यांचा हंगाम असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी नागरिक ‘एटीएम’मधून मोठ्या प्रमाणात रोकड काढत आहेत. दरवर्षीच मार्च, एप्रिलमध्ये अशी परिस्थिती असते. पुढील आठवड्यापासून परिस्थिती पूर्वपदावर येईल.\n- प्रशांत नाईक, सरव्यवस्थापक, बॅंक ऑफ इंडिया, पुणे विभाग\nपुणे - शहरातील अनेक ‘एटीएम’मध्ये गेल्या काही दिवसांपासून खडखडाट आहे. याबाबत माहिती घेतली असता बॅंकांनी केलेल्या मागणीच्या केवळ चाळीस टक्‍क्‍यांपर्यंतच भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून चलन पुरवठा होत असल्याने ‘एटीएम’मध्ये भरायला पुरेशी रोकड नसल्याचे एका बॅंक अधिकाऱ्याने सांगितले; मात्र सोमवारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.\nबॅंकांच्या करन्सी चेस्टला मिळणाऱ्या रोकडमध्ये दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण घटले असून, पाचशे, शंभर, पन्नास, वीस, दहा आणि पाच रुपयांच्या नोटा आणि नाण्यांचे प्रमाण वाढले आहे; मात्र एटीएममधून फक्त दोन हजार, पाचशे आणि शंभर रुपयांच्याच नोटा मिळण्याची सोय असल्याने पाच ते पन्नास रुपयांच्या नोटा बॅंकांच्या शाखांमध्येच पडून राहत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.\nदरम्यान, केंद्र सरकारने ‘एटीएम’मधून पैसे काढण्यासाठीची मर्यादा उठविली आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात रोकड काढत असल्याने ‘एटीएम’ केंद्रांवरील रोकड लवकर संपत आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या काही एटीएम केंद्रांवर नवीन मशिन बसविले जात असल्याने ती केंद्र बंद आहेत. आरबीआयच्या सूचनेनुसार सत्तर टक्के आर्थिक व्यवहार ‘एटीएम’द्वारे आणि तीस टक्के शाखा स्तरावर केले पाहिजेत. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही.\nआयडीबीआय बॅंक (पुणे विभाग) सरव्यवस्थापक ब्रिजमोहन शर्मा म्हणाले, ‘‘आयडीबीआयची सर्व ‘एटीएम’ केंद्रे सुरू आहेत. दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण घटले असले, तरीही पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटा उपलब्ध करून देत आहोत.’’\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू\nकल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/12/02/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T01:41:54Z", "digest": "sha1:LXQ3N5KROGWIDL3HAVRXVLZAKEDYGZHQ", "length": 32299, "nlines": 330, "source_domain": "kayvatelte.com", "title": "पेपर दिला.. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nXXV.. काळा दिवस.. →\nपेपर दिला.. किती साधा शब्द आहे हल्ली नेहेमी प्रचारात असलेला हा शब्द. पेपर टाकला, पेपर दिला वगैरे अगदी सहजपणे आपण वापरतो रोजच्या जीवनात. अर्थात, सरकारी नोकरीतल्यांना याचा अर्थ कळणार नाही… पण…इतर लोकांना, म्हणजे ’ द रुथलेस कार्पोरेट वर्ल्ड’ मधल्या लोकांना नक्कीच समजेल.\nएखाद्याने पेपर टाकला आणि तो ताबडतोब रिलिव्ह झाला ..अशी बातमी आली, की मग सगळीकडे कुजबुज सुरु होते.. पेपर टाकला की………………….. इतर रिजनल ऑफिसेस ्मधून पण फोन येणं सुरु होतं.. हे कसं काय झालं रे पेपर टाकला की घेतला त्याच्याकडून पेपर टाकला की घेतला त्याच्याकडून दोन तीन दिवस अशी चर्चा चालते, मग नंतर सगळं थंडावते आणि लोकं रोजच्या कामाला लागतात.\nया मधे पहिला प्रकार म्हणजे एखाद्याने चांगल्या पॅकेज साठी पेपर टाकणे. मग त्याला नोटीस पिरियड मधे काम करावं लागतं..मित्र विचा्रतात.. ऐकलं ते खरंय का आणि मग कुठे जाणार आणि मग कुठे जाणार आणि सगळ्यात शेवटलं, म्हणजे, माझ्यासाठी पण बघ ना तिकडे शक्य होत असेल तर… च्यायला वैताग आलाय इथे.. . अशा कॉमेंट्स असतात कलिग्ज च्या.\nपण जेंव्हा कंपनी काढून टाकते तेंव्हा मात्र…. \nपूर्वीच्या काळी बरं होतं, एक नोकरी पकडली की मग आयुष्यभर चालायची,पण हल्ली तसं नसतं.नोकरी बदलण, हाय्यर पॅकेज वर दुसरी कडे हातातला प्रोजेक्ट अर्धवट टाकुन जाणं हे अगदी कॉमन झालं आहे. माझी ग्रोथ होते आहे तर मी का जाउ नये अशी एम्प्लॉइज ची मानसिकता झालेली असते.. सारखं आपली मार्केट व्हॅल्य़ु काय आहे ते बघायला म्हणून नेट सर्फिंग करित रहावं लागतं.\nआपल्या कडे पण आता अमेरिकन ट्रेंड हायर ऍंड फायर आलेला आहे. पण मानसिक दृष्ट्या आपण तयार नाही या गोष्टी साठी. म्हणजे , थोडी बरी नोकरी मिळत असेल, तर मग आपण सरळ असलेली नोकरी सोडून दुसरीकडे जॉइन करतो..पण ..तेच जर कंपनीने काही कारणाने रिट्रेन्च केले तर आपण ते सहज पणे घेउ शकत नाही. जर तुम्हाला कंपनीने नोकरी वरुन काढले तर मग तुमच्या कडे पहाण्याचा नाते वाइक आणि समाजाचा दृष्टीकोन पण एकदम बदलतो. तुमच्यात काही तरी कमी आहे म्हणूनच तुम्हाला नोकरी वरुन काढले असावे असाही अर्थ काढला जातो.सामाजिक प्रतिष्ठा पण कमी होते.. आणि हेच सगळ्यात वाईट आहे.\nयाला कारण पुन्हा आपल्या कडची एम्प्लॉयर्स ची मानसिकता. अशा नोकरी वरुन कमी केलेल्या किंवा हातामधे नोकरी नसलेल्या लोकांना नवीन कंपन्या थोड्या वेगळ्या नजरेने पहातात..जर तुम्ही एखादा जॉब सोडला/ किंवा कंपनीने रिट्रेंच केले, आणि पुन्हा जॉब शोधणे सुरु केले , तर सहजा सहजी चांगला जॉब मिळणे कठिण होते.\nपुन्हा नवीन एम्प्लॉयर्सचा तुमच्या कडे पहाण्याचा दृष्टीकोन एकदम बदलून जातो. हेड हंटर्स ला पण तुमच्या बद्दल फारसं अट्रॅक्श्न रहात नाही. आणि आयुष्य फार कठीण होतं.. म्हणून बरेचदा वाटतं, जुने दिवस खूप चांगले होते…थोडा पैसा कमी होता, पण मानसिक स्वास्थ्य नक्कीच जास्त होतं..\nXXV.. काळा दिवस.. →\nहा ब्लॉगपोस्ट पटकन ‘टाकलास’ का रे बाकी विषय मस्त आहे. मी एकाच कंपनी मध्ये ३ वर्ष झाली नोकरी करतोय आणि अजून तरी दुसरीकडे जायचा अजिबात विचार नाही आहे… बाकी तू लिहिलेलं एकदम परफेक्ट … नेहमीप्रमाणेच रे … 😉\nअरे माझ्या एका कलिगला जावं लागलं, आणि म्हणुन हे पोस्ट.. जास्त काही लिहित नाही, पण प्रत्येक पोस्ट जेंव्हा लिहितो, तेंव्हा काही तरी स्वानुभव असतोच मागे..\nकाका अगदी खर आहे. कधी कधी इतक tension येत ना, झोप पण येत नाही. आज आहे तर उदया नाही अशी गत आहे. आणि जर काही काम नसेल तर अगदी स्वतःचा स्वतःला राग येतो.\nआपल्या बरोबर घरातल्या लोकांना घोर. अगदी सुखानंतरच दुःख खुप तीव्र असत.\n“थोडा पैसा कमी होता, पण मानसिक स्वास्थ्य नक्कीच जास्त होतं..” खर आहे. पैसा नसुदे पण काम हव.\nसचीन.. हे सगळ्यांच्याच बाबतित होतं, फक्त लोकं बोलुन दाखवत नाहीत. मीच पहाना, एकाच कंपनित २५ वर्ष काम करुनही मला अन्सिक्युअर्ड वाटत असतं. बाहेर नौकरी मिळाली नाही असं नाही, पण इथे कम्फर्ट लेव्हल जास्त होती, म्हणुन राहिलो.\nलवकर लिहा पोस्ट,. मी तर कामात जरा बिझी आहे म्हणुन घाई घाईत खरडलं. पण या विषयावर एक चांगलं पोस्ट यायलाच हवं.\nखरंय – पॅनिकनेस – क्युरॅसिटी काही वेळ राहते, नंतर मात्र रोजचं काम भलं असं मत होऊन जातं काही दिवसांपुर्वी मी यावर थोडं लिहायचं ठरवुन एक – दोन पॅरा लिहिले होते. नंतर कामाच्या गडबडीत राहुन गेलं. आता विचार करतोय की यावरचा दुसरा भाग लिहिवा – तुमच्याच भागाचं कंटीन्युएशन…\nजिथे नोकरीला लागतो तिथूनच रिटायर झालो. ही परंपरा आहे. खाजगी नोकरी च्या बाबतीत हल्ली पुढची पिढी बरीच जागरूक पणे बदल करीत असते.\nजागरुकपणे नोकरी बदलण.. ह्या पेक्ष रिट्रेंचमेंट हा विषय जास्त महत्वाचा वाटतो. एक मित्र गेला, म्हणुन हे पोस्ट\nराज ठाकरेंच्या भाषेत.. कापलेली कोंबडी तंदुरला घाबरत नाही.. काळजी करु नकोस..\n“पेपर टाकणे” हा ऑफीसमध्ये चर्चेचा विषय असतो हे नक्की. मी तर माझ्या पहिल्या कंपनीमध्ये मास रेसिग्नेशन पाहिले आहे. अर्थात कंपनी बंद होणार अशी न्यूज़ आली होती. मग काय सिनियर लोक धडाधड पेपर टाकु लागले होते. तेंव्हा आम्ही रोज सकाळी आज कोण पेपर टाकणार आणि संध्याकाळी कोणी पेपर टाकला अशी चर्चा करत असु. आम्ही त्यावेळी नवखे होतो त्यामुळे नवीन जॉब मिळणे आणि पेपर टाकणे आमच्यासाठी तितकं सहज नव्हतं. एच आर मधला एक जण जूनियर आमचा खास होता त्यामुळे आम्हाला अश्या न्यूज़ म्हणजे २ मिनिटात मिळायाच्या. मग कुजबुज सुरू. वेळी अवेळी उगाच पॅंट्री मध्ये जमून कोण कुठे जाणार ह्या चर्चा सुरू असायच्या. काही Consultant देखील ओळखीचे होते त्यामुळे कोणी कुठे अप्लाइ केलय आणि कुणाचा कधी कुठे इंटरव्यू आहे हे देखील जनतेला माहीत असायचे.\nदुसरी गोष्ट म्हणजे जर चांगल पॅकेज मिळत असेल तर जॉब बदलण्यात काहीच गैर नाही. फक्त नवीन कंपनीमध्ये काम आणि वातावरण कसे असेल त्याबद्दल काहीच सांगता येत नाही. बरेचदा “नाम बडे और दर्शन खोटे” असाच सीन असतो. त्यामुळे आपण काम केलेल्या, चांगलं Work Environment असलेल्या एम्प्लॉयारशी चांगले संबंध असणे कधीही चांगले. आणि हे चांगले संबंध तिथे किती काळ काम केले याचबरोबर Notice Period मध्ये कसे काम केले ह्यावर अवलंबुन असतात.\nराहता राहीले रिट्रेन्च – गेल्या वर्ष भरात मंदीमध्ये अनेक लोकांचे जॉब गेले. काहींचे कंपनी बंद झाल्याने तर काहींचे प्रॉजेक्ट बंद झाल्याने. त्यामुळे हल्ली एंप्लायर्स (सगळेच नाही) देखील जॉबलेस माणसाकडे पुर्वीसारख्या दृष्टीने पहात नाहीत तर त्याचे जॉबलेसअसण्यामागचे कारण, त्याचा अनुभव आणि Domain Knowledge देखील विचारात घेतात. कारण अर्थातच त्यांनादेखील गरज असतेच. आमच्याच प्रॉजेक्टमध्ये UK मधल्या २ जणांना Cost cuttingच्या नावाखाली fire केलं. दोघेही प्रचंड अनुभवी (आमच्या भाषेत सांगायाच तर fundoo होते). त्यांना तासाभरात आमच्या competitor ने hire केलं. त्यामुळे सध्याच्या काळात नुसतं domain knowledge आणि experience असून उपयोग नाही तर तुमचं network किती मजबूत आहे हे देखील महत्वाचे आहे.\nअगदी खरं लिहिलंय.. असंच होतं.. आमच्या कंपनीचा शेअर मध्यंतरी उतर्ला होता तर बऱयाच लोकांनी सोडुन दिली होती कंपनी.. असं होतंच नेहेमी..\nनेटवर्क तर चांगलं हवंच..\nजॉब हंटिंग जगातील सर्वात कठीण काम आहे असे मला इन्जिनिअरिन्ग झाल्यावर वाटल होत. खरच ते एक महाभयंकर कठीण काम होत त्या काळी. मागील काही वर्षापासून मुलांना केम्पस मधेच नौकाऱ्या मिळू लागल्या होत्या त्या या मंदिच्याकाळात पुनः कठीण झाल आहे. माझ्या मते शक्य तितक्या उशिरा अत्यावश्यक झाल तरच जॉब सोडावा. नाही तर….\nआजकाल फार सोपं झालंय. आपल्या वेळॆस एक ऑप्शन होता सरकारी की प्रायव्हेट नोकरी.. प्रायव्हेटला जास्त पैसा. म्हणुन मी तिकडे गेलो..\nआय टी मध्ये असल्यामुळे २००१ आणि परत गेली दोन वर्षं जवळच्याच काहींबाबत ’पिंक स्लीप’ बघायला मिळाली. नोकरी गेल्यावर बाजारात तुमची पत एवढी घसरते … तुम्ही केलेलं काम, तुमच्या क्षमता सगळं गौण ठरतं. त्या क्षणी महत्त्वाचं काय तर तुमच्याजवळ नोकरी नाही … बाजाराचा असा पडता काळ असताना उत्तम लोकांना वाटेल त्या पगारावर नोकरीवर घेऊन त्यांची किती पिळवणूक होऊ शकते ते छोट्या कंपनीमध्ये जवळून बघितलं आहे. आणि नंतर मार्केट सुधारल्यावर एका वर्षात ४ – ५ नोकऱ्या सुद्धा बदलणारे महाभाग बघायला मिळालेत केवळ मागणी आणि पुरवठा तत्त्वावर चालतो हा खेळ.\nएका कंपनीमध्ये इतकी वर्षे राहून, आपल्या कामातून प्रगती साधण्याचा प्रयत्न वेडेपणाचा वाटतो अश्या वेळी.\nएक तर मोठ्या कंपनीत लहान होऊन रहायचं, किंवा लहान कंपनीत मोठं होऊन.. आणि लहान कंपन्या कशी पिळवणुक करतात ते मी पाहिलंय. माझे एक कलिग सोडुन गेले एका लहान कंपनित मोठ्या हुद्द्यावर.. पुढे काय झालं, आणि ट्रिटमेंट कशी बदलली.. ते लिहिन् नंतर एखाद्या पोस्ट मधे..\nया पिंक स्लीप ने तर इथे धुमाकूळ घातला आहे. तू म्हणतोस तसेच… कधी कधी पूर्वीची मानसिक धारणाच चांगली होती असे वाटते. पण बरेचदा मालक लोक त्याचा अतिशय गैरफायदा घेतांनाच दिसतात. मग खूप निराशा येते. मी अगदी जवळून आधीच्या पिढीतील लोकांचा त्रास, मानसिक कुचंबणा व आर्थिकही ओढाताण पाहीली आहे. शेवटी नाण्याला दोन बाजू असणारच. काही ना काही तरी खूपणारच आणि……. मात्र काही लोक जरा अतिरेकच करतात हे ही खरेच.\nआर्थिक ओढाताण जरी असली, तरिही मानसिक शांती होती. आजकाल तर आपण मानेवर टांगती तलवार घेउन जगतो..\nपूर्वी एक नोकरी धरली की तीच आयुष्यभर करायची; खरं आहे मी म्हणेन पूर्वीच्या जमान्यात पगार तुटपुंजा असूनही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटायचं. आता सहा आकडी पगार मिळाला तरी तसं वाटत नाही. स्पर्धा वाढली आहे, नवीन क्षेत्रात वाव मिळतो आहे. त्यामुळे पहिली नोकरी चांगली असली तर दुसरी खुणावत असतेच. स्पर्धात्मक युगामुळे असेल कदाचित, पूर्वी चूक झाली तर सांभाळून घेण्याकडे वरिष्ठांचा कल असायचा. आता छोटीशी चूक म्हणजे वॉर्निंग लेटर असतं.\nकाळ बदलला आहे पण जुन्या पिढीतील लोक त्यांच्या काळाप्रमाणेच नोकरीकडे बघतात. त्यांची चूक नाही. आपण उशीरा जन्माला आलो असं मी म्हणते. मला नवीन नोकरी लागली तेव्हा आई, आजीने पहिला प्रश्न काय विचारला तर, “नोकरी पर्मनन्ट आहे का” मी म्ह्टलं, “मी कायम तीच नोकरी केली तर पर्मनन्ट, दुसरी शोधली तर टेंपररी.” त्यांच्या दृष्टीने असं उत्तर प्रमाद होता पण हल्लीची परिस्थितीच अशी आहे. कधी कधी तर पगारापेक्षाही पदाची महत्त्वकांक्षा नोकरी सोडण्यास कारणीभूत ठरते.\nअवांतर: तुमच्या ब्लॉगचं तुम्ही हे काय केलंय 😕 अक्षरं इतकी बारीक का दिसतायंत 😕 अक्षरं इतकी बारीक का दिसतायंत\nमी पण आजपर्यंत नौकरी बदललेली नाही. जवळपास २५ वर्षांच्या वर एकाच कंपनित काढलीत. कदाचित ही माझी चुक पण असेल, पण इच्छाच झाली नाही. आता कधी कधी असं वाटतं.. की आपलं बरोबर होतं की चुकलं\nब्लॉगचं मी काहिच बदललं नाही. कंट्रोल आणि प्लस साइन दाबुन मोठी करा. कदाचित तुमच्या कडुन कंट्रोल आणि मायनस दाबल्या गेलं असावं.. चुकुन\n मी नेहमीच कंट्रोल आणि माऊसला असलेली चकती फिरवून दृश्य मोठं करून पहाते.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/599207", "date_download": "2018-08-19T02:05:55Z", "digest": "sha1:4K7LBLMUXWAJ3LG4LM4DWDINF6PPETBV", "length": 3517, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "या आठवडय़ात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nयेत्या शुक्रवारी दिलजीत दुसांज आणि तापसनी पन्नू यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सूरमा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मराठीमध्ये इपितर, लेथ जोशी आणि ड्राय डे असे तीन चित्रपट रिलीज होणार आहेत. तर ‘ऍण्ट मॅन ऍण्ड द वॉस्प’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nसंकलन : अपूर्वा सावंत, मुंबई\nमाणूस-एक मातीमध्ये सिद्धार्थ जाधवचा हटके लूक\n‘बॉयझ’मधून सनीचे मराठीत पदार्पण\nचीनच्या राष्ट्रापतींही केले ‘दंगल’चे कौतुक\nबकेट लिस्टमधून माधुरीची मोहिनी कायम\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/gopinath-munde-accident-insurance-scheme-farmers-30365", "date_download": "2018-08-19T01:44:31Z", "digest": "sha1:J5QV7UU3CIFEGMYG5BAJ4AGGN5IB5356", "length": 16142, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gopinath Munde accident insurance scheme for farmers केवळ दोन तासांमुळे मृत शेतकऱ्याचे कुटुंबीय विमा योजनेपासून वंचित | eSakal", "raw_content": "\nकेवळ दोन तासांमुळे मृत शेतकऱ्याचे कुटुंबीय विमा योजनेपासून वंचित\nसुषेन जाधव- सकाळ वृत्तसेवा\nसोमवार, 13 फेब्रुवारी 2017\nऔरंगाबाद - आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे आपणच कैवारी असल्याचा आव आणत राज्य सरकारतर्फे योजनांच्या घोषणा होत असल्या तरी नियमांचा अडसर पुढे करून शेतकऱ्यांना लाभ दिला जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. विमा पॉलिसी सुरू होण्यापूर्वी दोन तास आधी अपघाती मृत्यू झाला, असे कारण पुढे करत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची मदत वैजापूर तालुक्‍यातील शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना नाकारण्यात आली. त्यामुळे या कुटुंबीयांना वर्षभरापासून मदतीसाठी खेट्या माराव्या लागत आहेत.\nऔरंगाबाद - आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे आपणच कैवारी असल्याचा आव आणत राज्य सरकारतर्फे योजनांच्या घोषणा होत असल्या तरी नियमांचा अडसर पुढे करून शेतकऱ्यांना लाभ दिला जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. विमा पॉलिसी सुरू होण्यापूर्वी दोन तास आधी अपघाती मृत्यू झाला, असे कारण पुढे करत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची मदत वैजापूर तालुक्‍यातील शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना नाकारण्यात आली. त्यामुळे या कुटुंबीयांना वर्षभरापासून मदतीसाठी खेट्या माराव्या लागत आहेत.\nअपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी 2015-16 वर्षासाठी नॅशनल विमा कंपनीसोबत करार करण्यात आला. विमा कंपनीचा कालावधी 1 डिसेंबर 2015 पासून सुरू होऊन 30 नोव्हेंबर 2016, असा एक वर्षाचा होता. ज्ञानेश्‍वर गायके (रा. भिवगाव) या शेतकऱ्याचा 1 डिसेंबर 2015 ला सकाळी 8ः25 वाजता अपघात झाला. मात्र विमा पॉलिसी ही 1 डिसेंबरला कार्यालय उघडण्याच्या वेळेत सकाळी 10 वाजता सुरू होत असल्याचे कारण देत त्यांच्या कुटुंबीयांना मदत नाकारण्यात आली. दरम्यान, करार संपला आणि वर्ष उलटले तरीही शेतकऱ्याच्या वारसास दोन लाख रुपयांच्या विम्यापासून वंचित राहावे लागले आहे. वारसांकडून विमा कंपनीला आवश्‍यक असलेल्या शवविच्छेदन पूर्वीचा, नंतरचा अहवाल, सातबारा, फेरफार, मृत्यू प्रमाणपत्र, एफआयआर आदी कागदपत्रे देण्यात आली. मात्र आमच्या कंपनी कार्यालयातील खेट्या संपल्या नाहीत असे, मृत शेतकऱ्याचे बंधू बापू गायके यांनी सांगितले. यासंदर्भात विमा कंपनीशी संपर्क साधला असता, आम्ही पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाला दरमहिन्याला पाठपुराव्यासाठी स्मरणपत्र पाठवत आहोत, असे सांगण्यात आले. दरम्यान, कंपनीला बजाज कॅपिटल ब्रोकर कंपनी सहायक करत असून यंदा कंपनी बदलण्यात आली आहे.\nकेवळ 40 टक्के प्रकरणे निकाली\nराज्यात सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारने गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने अपघात विमा योजनेची घोषणा केली. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर मजूर, कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी कार्य केले मात्र त्यांच्याच नावाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून मात्र औरगांबाद विभागातून 550 प्रस्तावांपैकी केवळ 240 ते 260 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून 143 प्रस्तावांपैकी केवळ 18 शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ मिळाला आहे.\nदोन लाखांसाठी दोन तास उशिरा मरावे का\nविमा कंपनीचा पॉलिसी एक तारखेला सकाळी दहा वाजेपासून सुरू झाली. त्याआधी म्हणजेच एक तारखेला मध्यरात्री बारा वाजेपासून सकाळी 9ः59 वाजेपर्यंत जर एखाद्या शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला तर तो शेतकरी विमा योजनेस पात्र ठरत नसल्याचे विमा कंपनीतर्फे सांगण्यात आले. मग दोन लाखांच्या पॉलिसीसाठी शेतकऱ्याने दोन तास उशिरा मरावे का, असा सवाल शेतकऱ्यांमधून केला जात आहे.\nविशेष फेरीमध्ये 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित\nपुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\nबाप-लेक (डॉ. वैशाली देशमुख)\nकुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं दुसऱ्याशी असलेलं नातं \"युनिक' असतं, खास असतं. त्यातलं वडील-मुलाचं नातं काहीसं धूसर, दूरस्थ वाटणारं. अनेक चौकटींमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/anna-hazare-will-be-filed-criminal-civil-24530", "date_download": "2018-08-19T01:44:04Z", "digest": "sha1:HBTEU3H57PH25LRM7KHKQNYHKS2KMSOW", "length": 16528, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Anna Hazare will be filed on the criminal-civil अण्णा हजारेंवर फौजदारी-दिवाणी दाखल करणार | eSakal", "raw_content": "\nअण्णा हजारेंवर फौजदारी-दिवाणी दाखल करणार\nगुरुवार, 5 जानेवारी 2017\nठाणे - साखर कारखाना हा विषय व्यक्ती अथवा संस्थेपुरता मर्यादित नसतानाही केंद्रात कृषिमंत्री असताना राज्यातील निर्णयाबाबत मला जबाबदार धरण्याचा जावईशोध काहींनी लावला आहे, अशी टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे लगावला. संबंध नसलेल्या विषयात आपल्यावर आरोप करणारे समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी असे दोन्ही प्रकारचे दावे न्यायालयात दाखल करू, असा इशाराही पवार यांनी या वेळी दिला.\nठाणे - साखर कारखाना हा विषय व्यक्ती अथवा संस्थेपुरता मर्यादित नसतानाही केंद्रात कृषिमंत्री असताना राज्यातील निर्णयाबाबत मला जबाबदार धरण्याचा जावईशोध काहींनी लावला आहे, अशी टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे लगावला. संबंध नसलेल्या विषयात आपल्यावर आरोप करणारे समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी असे दोन्ही प्रकारचे दावे न्यायालयात दाखल करू, असा इशाराही पवार यांनी या वेळी दिला.\nसाखर कारखान्यातील भ्रष्टाचाराबाबत अण्णा हजारे यांनी शरद पवार यांच्यावर थेट आरोप केले. त्याला आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी सडेतोड उत्तर दिले. जनसेवक म्हणवून घेताना कोणीही उठून कोणाबद्दल काहीही आरोप करावेत, हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुळात त्यांनी हे आरोप केल्यानंतर मला न्यायालयात याबाबतची वस्तुस्थिती मांडण्याची संधी मिळाली आहे. न्यायालयात त्याबाबतची भूमिका मांडणार असल्याने त्याविषयावर अधिक बोलणार नाही; याविषयी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञाचा सल्ला घेऊन हजारे यांच्याविरोधात फौजदारी आणि दिवाणी दावे दाखल करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.\nदेशातील नागरिकांना 31 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या भाषणाकडून मोठ्या अपेक्षा होत्या; पण त्यांनी नोटाबंदीवर कोणतीही ठोस उपाययोजना अंमलात आणली नाही. तर केवळ यापूर्वी झालेले निर्णयच पुन्हा सांगितले. त्यातून सामान्यांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. भाजप सरकारने अर्थव्यवस्थेवर नोटाबंदीचे ऑपरेशन केल्यानंतर त्याची काळजी घेतली नाही, अशी टीका पवार यांनी केली.\nआता शिवसेना, मनसेचे काय\nसर्वोच्च न्यायालयाने धर्म, भाषा, जात, प्रांत यांच्या नावाने मते मागण्यास मनाई केली आहे. त्यामुळे या निर्णयानंतर मराठी माणसाच्या नावाने मत मागणाऱ्या शिवसेना आणि मनसे यांचे नाव न घेता, अशा पक्षांचे आता काय होणार, असा प्रश्‍न शरद पवार यांनी उपस्थित केला. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने हा योग्य निर्णय असल्याचे सांगत त्यांनी हिंदू महासभा, मुस्लिम लीग आदी धर्माच्या नावावर चालणाऱ्या पक्षांच्या बाबतही काय निर्णय होणार याची उत्सुकता असल्याचे त्यांनी सांगितले.\nकेंद्रीय अर्थसंकल्पाच्या वेळी विरोधकांची मोट\nवीस ते बावीस दिवस चालणारे अर्थसंकल्पी अधिवेशनही यंदा मोदी यांच्या सरकारने केवळ नऊ दिवसांवर आणल्याची खंत व्यक्त करत आपल्या पक्षापुरता हा विषय मर्यादित न ठेवता केंद्रात विरोधात असलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांबरोबर चर्चा करून पुढील रणनीती ठरविली जाणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. सत्तेत सहभागी असतानाही शिवसेनेची मानसिकता ही विरोधकाची होत असल्याची भावना स्वागतार्ह असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.\nस्मारक बांधताना ठरवा प्राथमिकता\nछत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक झाले पाहिजे; पण त्याच वेळी या स्मारकासाठी किती खर्च केला पाहिजे, याचा विचार करणे गरजेचे असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. राज्याची प्राथमिकता त्यासाठी ठरविली पाहिजे. स्मारक करण्यास कोणाचा विरोध नाही; पण स्मारक बांधताना राज्याच्या हिताचे प्रश्‍न कोणते याचाही विचार होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nचोरी लपवण्यासाठी केली हत्या\nठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\nध्वजांच्या डिझाइनविषयी थोडंसं... (आश्विनी देशपांडे)\nदेशाच्या ध्वजाचं डिझाईन करण्यासाठी काही तत्त्वं लक्षात घ्यावी लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डिझाइन अतिशय साधं आणि लहान मुलांनाही रेखाटता येईल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2-3/", "date_download": "2018-08-19T02:15:27Z", "digest": "sha1:5QDVKKNDGEGIFF5MITFVMGSPKW3LN54B", "length": 5255, "nlines": 101, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "बुलढाणा जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र धारकांचे पडताळणी व करारनामा सादर करण्याबाबतच्या मुदतवाढ (दुसरी वेळ) बाबतीचा जाहीरनामा | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nबुलढाणा जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र धारकांचे पडताळणी व करारनामा सादर करण्याबाबतच्या मुदतवाढ (दुसरी वेळ) बाबतीचा जाहीरनामा\nबुलढाणा जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र धारकांचे पडताळणी व करारनामा सादर करण्याबाबतच्या मुदतवाढ (दुसरी वेळ) बाबतीचा जाहीरनामा\nबुलढाणा जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र धारकांचे पडताळणी व करारनामा सादर करण्याबाबतच्या मुदतवाढ (दुसरी वेळ) बाबतीचा जाहीरनामा\nबुलढाणा जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र धारकांचे पडताळणी व करारनामा सादर करण्याबाबतच्या मुदतवाढ (दुसरी वेळ) बाबतीचा जाहीरनामा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=339&cat=VideoNews", "date_download": "2018-08-19T02:21:38Z", "digest": "sha1:QDQHWE3X3P6VVM3YR6LPFR7XUDVUTAJZ", "length": 8255, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | ओला आणि सुका कचरा वेगवेगळा देणार्‍यांना नथ, पैठणी आणि चांदीची नाणी", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nओला आणि सुका कचरा वेगवेगळा देणार्‍यांना नथ, पैठणी आणि चांदीची नाणी\nनगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांचा प्रभाग पाच मध्ये उपक्रम, सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन\nलातूर: प्रभागातील नागरिकांचा घनकचरा व्‍यवस्‍थापनामध्‍ये सहभाग वाढावा आणि ओला कचरा-सुका कचरा वर्गीकरणाकरिता जनजागृती व्‍हावी या उद्देशाने प्रभाग ०५ चे नगरसेवक तथा माजी स्थायी समिति सभापती विक्रांत गोजमगुंडे आ‍पल्‍या प्रभागातील नागरिकांकरीता एक अभिनव उपक्रम राबवित आहेत. या अंतर्गत नागरिकांनी सलग दहा दिवस ओला कचरा–सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपात घंटागाडीत दिल्‍यास नागरिकांना बाक्षिसे देण्यात येणार आहेत. दि ११ ते २५ जानेवारी याकाळात ही योजना राबविण्यात येणार आहे. विजेत्याची निवड लकी ड्रॉच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक म्‍हणून ताथोडे ज्‍वेलर्स यांच्‍या वतीने सोन्‍याची नथ, व्दितीय पारितोषिक द्वारकादास शामकुमार यांच्‍या कडून पैठणी तर तृतीय पारितोषिक म्हणून चलवाड ज्‍वेलर्स यांच्या वतीने तीन विजेत्याना चांदीची नाणी देण्‍यात येणार आहेत. घनकचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग वाढ़ावा याकरिता प्रथमच असा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रभागातील नागरिकांनी ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा देवून महानगरपालिकेस सहकार्य करावे आणि प्रभाग स्वछ व सुंदर करण्यास सहकार्य करावे व विशेषतः महिलांनी याकामी पुढाकार घ्यावा असे आवाहन नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, पूजा पंचाक्षरी, डॉ फरजाना बागवान, गौरव काथवटे, स्वछता निरीक्षक मुनीर शेख़ यांनी केले आहे.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3/", "date_download": "2018-08-19T01:25:10Z", "digest": "sha1:AXWNGVBYDB7PQOSYKJDJNOQFXGWSKQ62", "length": 7296, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ\nनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी राज्यसभेच्या पुढील कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या चेंबरमध्ये त्यांनी शपथ घेतली. ६५ वर्षांच्या जेटलींना उत्तर प्रदेशमधून राज्यसभेसाठी पाठवण्यात आले आहे, पण प्रकृती खराब असल्याने त्यांना शपथ घेता आली नव्हती. किडनीवर उपचार सुरू असल्याने त्यांच्या शपथ ग्रहणासाठी आज विशेष व्यवस्था करण्यात आली होती.\nराज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी समाप्त झाला होता. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यसभेवर फेरनिवड झाल्यानंतर त्यांनी शपथही घेतली नव्हती. जेटली यांना रविवारी ११ वाजता राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांच्या चेंबरमध्ये शपथ देण्यात आली. यावेळी राज्यसभेतील विरोधीपक्ष नेता गुलाम नबी आझाद आणि भाजपाचे अनंत कुमार हे देखील उपस्थीत होते. गेल्या काही दिवसांपासून अरुण जेटलीं मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा पुढील महिन्यातील लंडनचा दौरा रद्द करण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन\nNext articleसोनेसांगवी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nकेरळातील नागरीकांसाठी गुगलची खास सोय\nलता मंगेशकर यांची अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nआपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला\nनोटबंदी आणि जीएसटीमुळे छोटे उद्योग साफ कोलमडले\nपाणी समस्येबाबत आयआयटी खरगपुर मध्ये संशोधन केंद्र\nपंतप्रधानांनी केली पूरग्रस्त केरळची हवाई पाहणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95/", "date_download": "2018-08-19T01:25:08Z", "digest": "sha1:BZULWSZWKOZSJO3BWRJ2EICCTJV6FEQS", "length": 9372, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माण तालुक्‍यात श्रमदान करुन बाबासाहेबांना अभिवादन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमाण तालुक्‍यात श्रमदान करुन बाबासाहेबांना अभिवादन\nगोंदवले – सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमध्ये अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वी जयंती साजरी करण्यात आली.विरळी,नरवणे,पुकळेवाडी, वडगाव यांसह अनेक गावांत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्रमदानास सुरुवात करण्यात आली. यामध्ये गावातील लहान थोर व्यक्ति, शिक्षक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग यांचा समावेश होता.\nचित्रपट अभिनेता अमीर खान यांच्या संकल्पनेतून पाणी फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी घेतल्या जाणाय्‌ा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत माण तालुक्‍यातील अनेक गावांनी सहभाग नोंदविला आहे. त्यानिमित्ताने गावोगावी ग्रामस्थांच्या ऊत्साहाचे तूफान आले आहे. भल्या सकाळी गावातील ग्रामस्थ टिकाव, फावडे घेऊन श्रमदानासाठी शिवारात दाखल होत असून सुट्टीच्या दिवशी शाळकरी मुले,महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, नोकरवर्गही या श्रमदानात सहाभागी होत आहे.\nआज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्या जयंतीनिमित्त गावोगावी श्रमदानाच्या सुरुवातीस त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुकळेवाडी येथे म्हसवड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तुषार विरकर, डॉ. प्रमोद गावडे ,बालप्रसाद किसवे यांनी ग्रामस्थांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन श्रमदान केले.\nआज स. वा.नरवणे ता.माण येथे सर्व ग्रामस्थ व बौद्ध समाज बांधव यांनी बौद्ध समाज मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.श्रमदान करण्यासाठी गेलेल्या येथील ग्रामस्थांनी श्रमदानाच्या ठिकाणीच डॉ. आंबेडकर ,संत गोरोबा काका कुंभार ,व महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंती साजरी केली आणि श्रमदानास सुरुवात केली.यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच शिवछत्रपती करिअर ×कॅडमी चे संस्थापक नारायण आहिवळे सर तसेच संचालक अमोल सावंत व त्यांच्यासोबत 25 विद्यार्थ्याच्या टीमने सुद्धा श्रमदान केले.वडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक सोपान काळे, शिक्षिका अश्विनी राऊत, तेजश्री राऊत यांनी ग्रामस्थांसह बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि श्रमदानात सहभागी झाले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअमेरिकेच्या हल्ल्यात सीरियाचा रासायनिक शस्त्रांचा बहुतांश साठा नष्ट \nNext articleढासळलेले कठडे देतायत अपघातास निमंत्रण\nराजवाडा चौपाटीवरील फ्लेक्‍स बोर्डमुळे झाडं सोसतायत मरणयातना\nरेल्वे अपघात एकाचा मृत्यू, घातपाताचा संशय\nजिल्ह्यात दूध संकलनात वाढ आंदोलनाची धार झाली कमी\nहुतात्मा स्मारके प्रेरणास्थळ बनावीत\nजिल्ह्यात कमी निधीमध्ये अधिक सिंचनाचे काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/ipl-delhi-daredevils-beat-kolkata-knight-riders-112745", "date_download": "2018-08-19T01:53:39Z", "digest": "sha1:QBBH6LN35XDWQ5DUJGZYMLJ52Z6B6MXL", "length": 11589, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "IPL Delhi Daredevils beat Kolkata Knight Riders मुंबईकर जोडीने साकारला दिल्लीचा विजय | eSakal", "raw_content": "\nमुंबईकर जोडीने साकारला दिल्लीचा विजय\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nस्पर्धेत प्रथमच लय गवसलेल्या दिल्लीने 20 षटकांत 4 बाद 219 धावा केल्या. कोलकत्याचा डाव 9 बाद 164 धावांवर मर्यादित राहिला. आव्हानाचा पाठलाग करताना कोलकत्याचा डाव कधीच स्थिरावला नाही. त्यांचा निम्मा संघ 77 धावांत गारद झाला होता. आंद्रे रसेलने फटकेबाजी केली. पण समोरून त्याला साथ मिळाली नाही.\nदिल्ली : नवा कर्णधार श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ या मुंबईकर जोडीच्या खेळीने आयपीएलमध्ये शुक्रवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सने दुसऱ्यांदा विजयाचा चेहरा पाहिला. त्यांनी कोलकता नाईट रायडर्सचा 55 धावांनी पराभव केला.\nस्पर्धेत प्रथमच लय गवसलेल्या दिल्लीने 20 षटकांत 4 बाद 219 धावा केल्या. कोलकत्याचा डाव 9 बाद 164 धावांवर मर्यादित राहिला. आव्हानाचा पाठलाग करताना कोलकत्याचा डाव कधीच स्थिरावला नाही. त्यांचा निम्मा संघ 77 धावांत गारद झाला होता. आंद्रे रसेलने फटकेबाजी केली. पण समोरून त्याला साथ मिळाली नाही.\nत्यापूर्वी पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर यांच्या आक्रमक फलंदाजीने दिल्लीचे आव्हान भक्कम झाले. पृथ्वी शॉने 44 चेंडूंत 62, तर श्रेयस अय्यरने 3 चौकार, 10 षटकारांसह 40 चेंडूंत नाबाद 93 धावा केल्या.\nसंक्षिप्त धावफलक : दिल्ली : 20 षटकांत 4 बाद 219 (श्रेयस अय्यर नाबाद 93 - 40 चेंडू, 3 चौकार, 10 षटकार, पृथ्वी शॉ 62 -44 चेंडू, 7 चौकार, 2 षटकार, कॉलिन मुन्‍रो 33, ग्लेन मॅक्‍सवेल 27, चावला 1-33, मावी 1-58, रसेल 1-28) वि. वि. कोलकता ः 20 षटकांत 9 बाद 164 (आंद्रे रसेल 44, शुभमन गिल 37, सुनील नारायण 26, बोल्ट 2-44, मॅक्‍सवेल 2-22, आवेश खान 2-29, मिश्रा 2-23)\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nवकृत्वावर आपले प्रभूत्व असणे गरजेचे : साळगावकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेवून तब्बल 23 दिवसात माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी...\nभाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर\nसावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/marathi-news-ross-taylor-new-zealand-versus-england-101638", "date_download": "2018-08-19T01:46:28Z", "digest": "sha1:3IUUGTNNJEHAISCMESAPAU2TU6SJLAVR", "length": 13726, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Ross Taylor New Zealand versus England न्यूझीलंडचा इंग्लंडवर विक्रमी विजय | eSakal", "raw_content": "\nन्यूझीलंडचा इंग्लंडवर विक्रमी विजय\nगुरुवार, 8 मार्च 2018\nड्युनेडिन : मधल्या फळीतील फलंदाज रॉस टेलरच्या 147 चेंडूंतील नाबाद 181 धावांच्या खेळीने न्यूझीलंडने बुधवारी चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडने इंग्लंडचे 336 धावांचे आव्हान पार करताना विक्रमी विजय मिळविला. पाच सामन्यांच्या मालिकेत आता 2-2 अशी बरोबरी झाली आहे.\nड्युनेडिन : मधल्या फळीतील फलंदाज रॉस टेलरच्या 147 चेंडूंतील नाबाद 181 धावांच्या खेळीने न्यूझीलंडने बुधवारी चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडने इंग्लंडचे 336 धावांचे आव्हान पार करताना विक्रमी विजय मिळविला. पाच सामन्यांच्या मालिकेत आता 2-2 अशी बरोबरी झाली आहे.\nप्रथम फलंदाजी करताना जॉनी बेअरस्टॉ (138) आणि ज्यो रुट (102) यांच्या शतकी खेळीने न्यूझीलंडने 9 बाद 335 धावा केल्या. न्यूझीलंडने 5 बाद 339 धावा करून विजय मिळविला. यात रॉस टेलरची वैयक्तिक सर्वोच्च खेळी निर्णायक ठरली. टेलरचे कारकिर्दीमधील 19वे शतक ठरले. त्याच्या खेळीने इंग्लंड फलंदाजांची कामगिरी मात्र झाकोळली गेली.\nआव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला सुरवातीलाच धक्का बसला होता. मार्टिन गुप्टिल आणि कॉलिन मुन्‍रो हे दोन्ही सलामीचे फलंदाज भोपळाही फोडू शकले नव्हते. अशा वेळी कर्णधार केन विल्यम्सन आणि टेलर यांनी 85 धावांची भागीदारी करून डाव सावरला. पण, त्या वेळी स्टोक्‍सने विल्यम्सनला (45) बाद केले. त्यानंतर टेलरला लॅथमने सुरेख साथ दिली. या जोडीने 187 धावांची भागीदारी केली. यात लॅथमच्या 71 धावांचा वाटा होता. याच दरम्यान धावबाद होण्यापासून वाचण्यासाठी डाईव्ह मारताना टेलरची मांडी दुखावली. पण, त्या वेदना विसरून फलंदाजी सुरू ठेवली. त्यांच्या पाठलागावर जरूर मर्यादा पडल्या. लॅथम आणि ग्रॅंडहोम बाद झाले. 10 षटकांत 80 धावा, असे आव्हान असताना निकोल्सने टेलरला स्ट्राईक देण्याचे काम केले. अखेरच्या षटकात निकोल्सने षटकार ठोकूनच विजयावर शिक्कामोर्तब केले. चमकदार विजयाचा आनंद साजरा करण्याचेही त्राण त्या वेळी टेलरकडे नव्हते. डोळ्यात पाणी आलेला टेलर लंगडतच ड्रेसिंगरुमकडे परतला.\nइंग्लंड 50 षटकांत 9 बाद 335 (जॉनी बेअरस्टॉ 138 -106 चेंडू, 14 चौकार, 7 षटकार, ज्यो रुट 102 -101 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार, जेसन रॉय 42, टॉम क्‍युरन 22, ईश सोधी 4-58, ट्रेंट बोल्ट 2-56, कॉलिन मुन्‍रो 2-53)\nपराभूत वि. न्यूझीलंड 49.3 षटकांत 5 बाद 339 (रॉस टेलर नाबाद 181 -147 चेंडू, 17 चौकार, 6 षटकार, टॉम लॅथम 71 -67 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार, केन विल्यम्सन 45, ग्रॅंडहोम 23, टॉम क्‍युरन 2-57)\nवेदनेचे भूत होते... (प्रवीण टोकेकर)\nबेनामसा ये दर्द ठहर क्‍यूँ नही जाता जो बीत गया है वो गुजर क्‍यूँ नही जाता -निदा फाजली, (1938-2016) एरिक लोमॅक्‍स नावाच्या एका युद्धसैनिकाचं तर...\nखानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे कला महोत्सव\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : खानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे नुकताच भामेर शिवारातील म्हसाई माता मंदिराच्या प्रांगणात एकदिवसीय कला महोत्सव साजरा...\nनवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक ठरला. पाकिस्तानच्या हद्दीत टीम इंडियाने...\nसचिनच्या कारकिर्दीत वाडेकरांचा असाही वाटा\nमुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सलामीला खेळवण्याचा निर्णय घेऊन त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारे भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर (वय 77)...\nमहान क्रिकेटपटू हरपला: मुख्यमंत्री\nमुंबई : माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटमधील एक महान व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.santkavidasganu.org/", "date_download": "2018-08-19T01:44:51Z", "digest": "sha1:X6W7HXLEKC63A5UPV46IS74GLAP6BESN", "length": 8294, "nlines": 85, "source_domain": "www.santkavidasganu.org", "title": " SHRI DASGANU SANSTHAN – Shri Dasganu Maharaj Pratishthan, Gorate.", "raw_content": "\nश्री दासगणू महाराज प्रतिष्ठान\nउत्सव – महोत्सव २०१८\nपू . दासगणू महाराज\nपू . स्वामी वरदानंद भारती\nभक्तीत अंतर तुझ्या कधीही नसावे l मागेपुढे आमुचिया विठू तू असावे ll\nसन्मार्गदीपकं नाथं प्रसन्नं पावनं शुभम् अनंतवरदं नित्यं वन्दे दासगणुं गुरुम्\nस्मरणहि तंव संजीवन आम्हा l तंव तेजातिल अंशहि दे ll कार्य चालवू पुढे निरंतर l सेवेचे वरदानहि दे ll वरदा हे वरदानहि दे ll\nवार्ता: श्रावण शुद्ध ५ ते श्रावण वद्य ८ शके १९४० (१५ ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर २०१८) या दरम्यान श्रीकृष्णकथामृताचे पारायण जास्तीत जास्त भाविकांनी करावे. सविस्तर माहितीसाठी येथे click करा.\nॐ श्री 卐 ll श्रीशंकर ll सज्जनहो, सप्रेम जयहरि. श्रीमद्सद्गुरू श्रीदासगणू महाराज प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळी आपले सहर्ष स्वागत. प्रतिष्ठानची ओळख व प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती आधुनिक तंत्रज्ञानाच्या या माध्यमातून करून देण्याच्या उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. आजच्या विज्ञान युगातील माणूस विज्ञानाच्या प्रगतीच्या बळावर निर्माण झालेल्या सुख प्रदान करणाऱ्या यंत्रांच्या व सुविधांच्या मोठ्या ढिगाऱ्यावर लोळतो आहे. मात्र तो माणूस समाधानाला, प्रेमाच्या ओलाव्याला व स्वाभाविक मन:शांतीला पारखा झाला आहे. संतांचे विचार व तद्नुरुप आचरण यामुळेच या अप्रिय परिस्थिती मध्ये पालट होऊ शकतो. भौतिक सुखाची माणसाला गरज नाही, नसावी असे मुळीच म्हणावयाचे नाही. तथापि भौतिक सुखाची जितकी गरज आहे तितकीच किंबहुना त्यापेक्षा अंतरिक समाधानाची मनुष्याला अधिक गरज असते. अत्यंत सामान्य परिस्थितीत जीवन कंठलेले परंतु आत्मिक समाधानाच्या सर्वोच्च पातळीवर विराजमान झालेले अनेक सत्पुरुष, संत, महात्मे आपण आपल्या भारतीय परंपरेमध्ये पाहिले आहेत व भविष्यातहि असे सत्पुरुष, संत, महात्मे जनसामान्यांसाठी आदर्श म्हणून उभे राहतील. पू. श्रीदासगणू महाराज (दादा) व पू. स्वामी वरदानंद भरती (अप्पा) हे दोघेहि या उज्वल व तेजस्वी भारतीय संत […]\nll प्रभो परममंगला सकलविश्वसंरक्षका ||\nदुर्गुणांचा त्याग करण्यासाठी स्वतः जवळच्या दोषांची चांगली जाणीव असावी लागते.\nवाटा आपल्या हिताच्या (श्राव्यग्रंथ)\nश्री नरसी मेहता किर्तन (पू.अप्पा)\nउत्सव – महोत्सव २०१८\nश्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे,\nता. उमरी, जि. नांदेड, महाराष्ट्र.\n( पिन कोड ४३१ ८०७ )\nCOPYRIGHT © 2018 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/09/03/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-19T01:40:51Z", "digest": "sha1:MGD2ORDJOV6K7J43IBFRRCQLTCTJMLO3", "length": 47862, "nlines": 356, "source_domain": "kayvatelte.com", "title": "बाप्पा मोरया.. पुढल्या वर्षी लवकर या.. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← स्पायडर मॅन-ऍलन रॉबर्ट्स\nवाय एस आर मृत्यु →\nबाप्पा मोरया.. पुढल्या वर्षी लवकर या..\nआज गणपती विसर्जन.लहानपणी आम्ही गणपती बसवायचो. आज एकटाच घरी बसलोय त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बऱ्याचशा गोष्टी ज्या विस्मृतित गेलेल्या होत्या , त्या पुन्हा आठवताहेत. आमचं एक लहान मुलांचं गणपती मंडळ असायचं. त्याचं नांव आनंद गणेश मंडळ. या मधे सगळ्यात मोठा मुलगा १३ वर्षाचा.. आमच्या वाड्यात हे मंडळ २० वर्षापुर्वी आमच्या सिनिअर्सनी सुरु केलं होतं. ते मोठे झाले की दुसरी फ्रंट टेक ओव्हर करायची हा उत्सव. गणपती बसवायचा म्हणजे एक टेन्शन, एक जबाबदारीची जाणिव मजा असायची कोणाला तरी घरी कळायचं की आता गणपती आहे, की एखाद्या दिवशी क्रिकेट खेळतांना तो सगळ्यांना सांगायचा…. अरे…. गणपती आहे ना आता पंधरा दिवसांनी.. आणि हे एक वाक्य ऐकलं की सगळ्यांमधे एक उत्साह संचारायचा.वातावरण चार्ज व्हायचं. ह्या सगळ्याचा खर्च व्हायचा २० रुपयांपर्यंत.\nपहिली स्टेज.. वर्गणी गोळा करणे.. आधी एक पावती पुस्तक हवं ना.. मग सगळे मिळुन ५० पैसे जमा करायचे. आणि रेडिमेड पावती पुस्तक आणलं जायचं. खरं तर आणलं नाही तरीही चाललं असतं.. पण कोणी वर्गणी दिली की पावती लिहायची आणि त्यावर झोकात सही करुन फाडुन द्यायची.. त्यातली मजा .. एकदा अनुभवल्या शिवाय कळणार नाही. एकदा तु पावती दिलिस नां.. आता मी देणार.. असं चालायचं. प्रत्येक पावतीवर वेगवेगळ्या मुलाची सही असायची.. जवळपास प्रत्येकच वाड्यात गणपती बसायचा. म्हणुन वर्गणी गोळा करायला ज्या घरांमधे जायचं.. ते सगळे अगदी जवळचेच असायचे. बरं.. अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे मी जेंव्हा फार तर दहा वर्षाचा असेल, तेंव्हा कमित कमी ५० पैसे आणि जास्तित जास्त १ रुपया वर्गणी मिळायची. पंधरा दिवसांमधे फार तर ३० एक रुपये जमायचे. आणि तेवढ्यामधे आम्ही अगदी थाटात गणपती उत्सव साजरा करायचो.\nदुसरी स्टेज म्हणजे प्लॅनिंग करणं.. आता कुठे मांडायचा गणपती एखाद्याच्या घरासमोरच्या एक्स्ट्रॉ खोलित एखाद्याच्या घरासमोरच्या एक्स्ट्रॉ खोलित जी खोली आम्हाला मिळायची ती बहुतेक खुप दिवसांपासुन बंद असलेली खोली असायची. मग सगळे मिळुन खोली स्वच्छ करणे आणि पाण्याने धुवुन काढणे.. हे झालं की .. डेकोरेशन कसं करायचं जी खोली आम्हाला मिळायची ती बहुतेक खुप दिवसांपासुन बंद असलेली खोली असायची. मग सगळे मिळुन खोली स्वच्छ करणे आणि पाण्याने धुवुन काढणे.. हे झालं की .. डेकोरेशन कसं करायचं यावर डिस्कशन सुरु व्हायचं. आमच्यातला आर्टीस्टीक डॊकं असलेला एकच होता.. तो म्हणजे शाम जोशी.. कोणाकडुन तरी टेबल, निरांजन, ताट, ताम्हण, पेला, आणायचा.. मग कोणाच्या तरी आईची साडी, किंवा काश्मिरहुन आणलेली शाल मिळायची गणपती मांडायला.. आणि.. हो.. अरे फाडू किंवा जाळू नका रे.. असं पुन्हा पुन्हा बजाउन सांगायच्या त्या काकु..\nआम्हाला नेहेमिच काळजी वाटायची की आपल्याला वेळेवर मुर्ती मिळणार नाही म्हणुन. मग आमची सगळी गॅंग गणपतीची मुर्ती पहायला जायची. एखादी मुर्ती निश्चित केली की त्या मुर्तीला तो मुर्तीवाला आमच्या नावाचं लेबल गळ्यात अडकवायचा. साधारणपणे ५ ते १० रुपयात चांगला १८ इंची गणपती यायचा. प्रसाद म्हणजे खोबरा किस +साखर यांचं मिश्रण. हे ठेवायला डबा लागायचाच. नाहितर मुंग्या लागुन सगळा प्रसाद खराब व्हायचा. डबा अर्थातच कोणाच्या तरी घरुनच यायचा. पुजेकरता लागणारे उदबत्ती, कापुर इत्यादी सामान आणले जायचे.प्रत्येकच मुलगा.. अरे कशाला उगिच खर्च करायचा.. मी आणतो ना घरुन म्हणुन प्रत्येक गोष्ट घरुन आणायला तयार असायचा. आणि त्याची आई पण कशाला उगिच आपल्या घरुन नेतोस असं म्हणण्याऐवजी आनंदाने वस्तु द्यायची.\nविसर्जनाच्या एक दिवस आधी सगळीकडुन शिधा गोळा करुन वांगी बटाट्याची भाजी, पुरी असा स्वयंपाक केला जायचा. पुऱ्या वगैरे लाटायला मात्र सगळ्या मुली तयार असायच्या.. रात्री आपापल्या घरुन ताटवाटी आणुन जेवणं व्हायची सगळ्यांची. एखादी काकु चांगला किलोभराचा शिरा वगैरे करुन आणायची घरुन.\nआमची वर्गणी फारच कमी जमत असल्यामुळे आमच्या इथे फक्त आमचेच कार्यक्रम असायचे. एकदा रात्रीची आरती झाली की आम्ही सगळे बाहेर इतर गणपतीचे कार्यक्रम पहायला निघायचो.त्यातल्या त्यात जादुचे प्रयोग पहायला खुप आवडायचं..गणपतीचे दहा दिवस इतक्या फास्ट निघुन जायचे की समजायचंच नाही. गणपती विसर्जन हे जोशीवाड्यातल्या विहिरीवर केलं जायचं . विहिरीवर आरती वगैरे केल्यावर गणपतीला वरुन विहिरीत न टाकता, कोणितरी ( बहुतेक शाम्याच) विहिरीत उडी मारायचा.विसर्जन झाल्या नंतर पुन्हा ज्या खोलित गणपती असायचा त्याच खोलित जाउन आम्ही सगळे बसायचो. बराच वेळ….. परवाच दिलप्या ला फोन केला होता, तर म्हणे अजुनही आनंद गणेश मंडळ सुरु आहेच.. आणि अगदी अशाच प्रकारे उत्सव साजरा केला जातो. आणि सध्या वर्षं आहे.. ५७ वे…\nनौकरी निमित्य पुण्याला होतो. एक बाकी आहे. काहिही असो.. जसे आयुर्विम्याला पर्याय नाही- तसेच पुण्याच्या गणपतीला पर्याय नाही. पुण्यातले गणपती पहाण्याची मजा इतर ठिकाणी नसते. वातावरणातला लाइव्हलीनेस जो पुण्यात असतो, तो इतर कुठेच पहायला मिळत नाही. संध्याकाळच्या वेळेस तर आमची तयारी सुरु व्हायची गणपती विसर्जनाचा सोहळा पहण्यासाठी. चांगले इस्त्री केलेले कपडे ( कारण फॅक्टरितुन आल्यावर कपड्यांना एक विचित्र असा मशिन शॉपचा वास यायचा , त्यामुळे आधी आंघोळ आणि कपडे बदलणे हे पहिले काम. एकदाचं आवरुन झालं की मग स्विठ होम मधे जाउन साबुदाणा खिचडी -आणि चटणी आणि चहा मारला की आमचा जणांचा ग्रूप फिरायला निघायचा.चहा मारणं हा खास हा वाक्प्रचार फक्त अमृततुल्य मधेच वापरला जावा असं माझं मत आहे. पण पुण्याला चहा आणि बिडी मारणे हा एक रुढ वाक्प्रचार आहे.\nआमच्या गृप मधे सगळे निरनिराळ्या प्रांतातले होते. मराठी फक्त मी एकटा आणि उदय .\nमिरवणुक पहायला म्हणुन लक्ष्मी रोडला जाउन उभं रहायचं. एका जागी उभं रहायचा कंटाळा आला की मग अलंकार ते लक्ष्मी रोडचं दुसरं टोक.. आणि कधी तरी टीळक रस्त्यावर पण चक्कर मारायचो. अधुन मधुन एखादा चहा मारला की झालं .\nआता रात्रीचे २-३ पर्यंत पुर्णपणे थकुन जायचो. पण परत घरी जाण्याची इच्छा होत नसायची. मानाचे पहिले पांच गणपती झालेले असायचे. मला स्वतःला कस्ब्याचा गणपती खुप आवडतो. अजुनही पुण्याला गेलो की या गणपतीला जाउन येतोच एकदा तरी. अर्थात या आवडीमागे कारण काहिच नाही.. बस्स\nआमच्यातल्याच एकाची एक ग.फ्रे. होती. त्यामुळे त्याला तर हे गणपतीचे दहा दिवस म्हणजे पर्वणीच वाटायचे. रोज गणपती पहायला जायचा तो.. 🙂 आम्हाला आधी विचारायचा, की आम्ही आज कुठल्या भागात जाणार आहे ते.. ()गणपती पहाता पहाता रात्रीचे दोन तिन वाजायचे. मग लक्ष्मी रोडवऱच्या एखाद्या दुकानाच्या पायरिवर जाउन बसलो की एखादा भैय्या यायचा.. साब पैर दबाके दु क्या)गणपती पहाता पहाता रात्रीचे दोन तिन वाजायचे. मग लक्ष्मी रोडवऱच्या एखाद्या दुकानाच्या पायरिवर जाउन बसलो की एखादा भैय्या यायचा.. साब पैर दबाके दु क्या आणि खरं सांगतो… हे भैय्ये लोकं असे मालिश, पाय दाबणे यात मात्र एकदम एक्सपर्ट असतात बरं कां.. एकदा चांगले पाय दाबुन घेतले की सरळ घरी जाउन झोपणे.. हा आवडिचा कार्यक्रम.. असो.. खुप मोठा झालाय लेख.\nआज गणपती विसर्जन.लहानपणी आम्ही गणपती बसवायचो. आज एकटाच घरी बसलोय त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बऱ्याचशा गोष्टी ज्या विस्मृतीत गेलेल्या होत्या , त्या पुन्हा आठवताहेत. आमचं एक लहान मुलांचं गणपती मंडळ असायचं. त्याचं नांव आनंद गणेश मंडळ.\nया मधे सगळ्यात मोठा मुलगा १३ वर्षाचा.. आमच्या वाड्यात हे मंडळ २० वर्षापूर्वी आमच्या सिनिअर्सनी सुरु केलं होतं. ते मोठे झाले की दुसरी फ्रंट टेक ओव्हर करायची हा उत्सव. गणपती बसवायचा म्हणजे एक टेन्शन, एक जबाबदारीची जाणिव मजा असायची कोणाला तरी घरी कळायचं की आता गणपती आहे, की एखाद्या दिवशी क्रिकेट खेळतांना तो सगळ्यांना सांगायचा…. अरे…. गणपती आहे ना आता पंधरा दिवसांनी.. आणि हे एक वाक्य ऐकलं की सगळ्यामधे एक उत्साह संचारायचा.वातावरण चार्ज व्हायचं. आणि गणपती कसा बसवायचा याचं डीस्कशन सुरु व्हायचं..\nपहिली स्टेज.. वर्गणी गोळा करणे.. आधी एक पावती पुस्तक हवं ना.. मग सगळे मिळून ५० पैसे जमा करायचे. आणि रेडिमेड पावती पुस्तक आणलं जायचं. खरं तर आणलं नाही तरीही चाललं असतं.. पण कोणी वर्गणी दिली की पावती लिहायची आणि त्यावर झोकात सही करुन फाडून द्यायची.. त्यातली मजा .. एकदा अनुभवल्या शिवाय कळणार नाही. एकदा तु पावती दिलंस ना.. आता मी देणार.. असं चालायचं. प्रत्येक पावतीवर वेगवेगळ्या मुलाची सही असायची..\nजवळपास प्रत्येकच वाड्यात गणपती बसायचा. म्हणून वर्गणी गोळा करायला ज्या घरांमधे जायचं.. ते सगळे अगदी जवळचेच असायचे. बरं.. अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे मी जेंव्हा फार तर दहा वर्षाचा असेल, तेंव्हा कमीतकमी ५० पैसे आणि जास्तीत जास्त १ रुपया वर्गणी मिळायची. पंधरा दिवसांमधे फार तर ३० एक रुपये जमायचे. आणि तेवढ्या मधे आम्ही अगदी थाटात गणपती उत्सव साजरा करायचो.\nदुसरी स्टेज म्हणजे प्लॅनिंग करणं.. आता कुठे मांडायचा गणपती एखाद्याच्या घरासमोरच्या एक्स्ट्रॉ खो्लीत एखाद्याच्या घरासमोरच्या एक्स्ट्रॉ खो्लीत जी खोली आम्हाला मिळायची ती बहुतेक खूप दिवसांपासून बंद असलेली खोली असायची. मग सगळे मिळून खोली स्वच्छ करणे आणि पाण्याने धुवून काढणे.. हे झालं की .. डेकोरेशन कसं करायचं जी खोली आम्हाला मिळायची ती बहुतेक खूप दिवसांपासून बंद असलेली खोली असायची. मग सगळे मिळून खोली स्वच्छ करणे आणि पाण्याने धुवून काढणे.. हे झालं की .. डेकोरेशन कसं करायचं यावर डिस्कशन सुरु व्हायचं. आमच्यातला आर्टीस्टीक डॊकं असलेला एकच होता…. तो म्हणजे शाम जोशी ,त्यामुळे डेकोरेशन करणं त्याचंच काम असायचं.. कोणाकडून तरी टेबल, निरांजन, ताट, ताम्हण, पेला, आणायचा.. मग कोणाच्या तरी आईची साडी, किंवा काश्मिरहुन आणलेली शाल मिळायची गणपती मांडायला.. आणि.. हो.. अरे फाडू किंवा जाळू नका रे.. असं पुन्हा पुन्हा बजावून सांगायच्या त्या काकु..\nआम्हाला नेहेमीच काळजी वाटायची की आपल्याला वेळेवर मुर्ती मिळणार नाही म्हणून. मग आमची सगळी गॅंग गणपतीची मुर्ती पहायला जायची.थोडा ऍडव्हान्स दिला की बुकिंग पुर्ण व्हायचं. एखादी मुर्ती निश्चित केली की त्या मुर्तीला तो मुर्तीवाला आमच्या नावाचं लेबल गळ्यात अडकवायचा. साधारणपणे ५ ते १० रुपयात चांगला १८ इंची गणपती यायचा.\nप्रसाद म्हणजे खोबरा किस +साखर यांचं मिश्रण. हे ठेवायला डबा लागायचाच. नाहितर मुंग्या लागून सगळा प्रसाद खराब व्हायचा. डबा अर्थातच कोणाच्या तरी घरूनच यायचा. पूजेकरता लागणारे उदबत्ती, कापुर इत्यादी सामान आणले जायचे.प्रत्येकच मुलगा.. अरे कशाला उगाच खर्च करायचा.. मी आणतो ना घरुन म्हणून प्रत्येक गोष्ट घरुन आणायला तयार असायचा. आणि त्याची आई पण कशाला उगाच आपल्या घरुन नेतोस असं म्हणण्याऐवजी आनंदाने वस्तु द्यायची.\nविसर्जनाच्या एक दिवस आधी सगळीकडून शिधा गोळा करुन वांगी बटाट्याची भाजी, पुरी असा स्वयंपाक केला जायचा. पुऱ्या वगैरे लाटायला मात्र सगळ्या मुली तयार असायच्या.. रात्री आपापल्या घरुन ताटवाटी आणून जेवणं व्हायची सगळ्यांची. एखादी काकु चांगला किलो भराचा शिरा वगैरे करुन आणायची घरुन.असा गणपतीचा महाप्रसाद व्हायचा. मजा यायची. हनुमान जयंती आणि गणपती दोन्ही सणांना खुप मजा यायची.या महाप्रसादा मधे सगळी मोठी मुलं आणि मुली पण सहभागी व्हायचे.\nआमची वर्गणी फारच कमी जमत असल्यामुळे आमच्या इथे फक्त आमचेच कार्यक्रम असायचे. एकदा रात्रीची आरती झाली की आम्ही सगळे बाहेर इतर गणपतीचे कार्यक्रम पहायला निघायचो.त्यातल्या त्यात जादुचे प्रयोग पहायला खुप आवडायचं..गणपतीचे दहा दिवस इतक्या फास्ट निघून जायचे की समजायचंच नाही. गणपती विसर्जन हे जोशी वाड्यातल्या विहिरीवर केलं जायचं . विहिरीवर आरती वगैरे केल्यावर गणपतीला वरुन विहिरीत न टाकता, कोणीतरी ( बहुतेक शाम्याच) विहिरीत उडी मारायचा.विसर्जन झाल्या नंतर पुन्हा ज्या खोलीत गणपती असायचा त्याच खोलीत जाउन आम्ही सगळे बसायचो. बराच वेळ….. परवाच दिलप्या ला फोन केला होता, तर म्हणे अजुनही आनंद गणेश मंडळ सुरु आहेच.. आणि अगदी अशाच प्रकारे उत्सव साजरा केला जातो. आणि सध्या वर्षं आहे.. ५७ वे…\nनौकरी निमित्य पुण्याला होतो. एक बाकी आहे. काहीही असो.. जसे आयुर्विम्याला पर्याय नाही- तसेच पुण्याच्या गणपतीला पर्याय नाही. पुण्यातले गणपती पहाण्याची मजा इतर ठिकाणी नसते. वातावरणातला लाइव्हलीनेस जो पुण्यात असतो, तो इतर कुठेच पहायला मिळत नाही. संध्याकाळच्या वेळेस तर आमची तयारी सुरु व्हायची गणपती विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी. चांगले इस्त्री केलेले कपडे ( कारण फॅक्टरितुन आल्यावर कपड्यांना एक विचित्र असा मशिन शॉपचा वास यायचा , त्यामुळे आधी आंघोळ आणि कपडे बदलणे हे पहिले काम. एकदाचं आवरून झालं की मग स्विट होम मधे जाउन (पुण्याची माझी फेवरेट जागा ) साबुदाणा खिचडी -आणि चटणी आणि चहा मारला की आमचा जणांचा ग्रूप फिरायला निघायचा.चहा मारणं हा खास हा वाक्प्रचार फक्त अमृततुल्य मधेच वापरला जावा असं माझं मत आहे. पण पुण्याला चहा आणि बिडी मारणे हा एक रुढ वाक्प्रचार आहे.\nपुण्याला स्विट होम शिवाय अजुन एक जागा होती माझी फेवरेट. ती म्हणजे पिसिएच च्या समोर, रस्त्याच्या विरुद्ध बाजुला एक माणुस संध्याकाळी बसायचा. त्याच्याकडचे कांद्याचं थालिपिठ, त्यावर लोण्याचा गोळा, कांदा … आमच्या सारख्या बाहेर रहाणाऱ्यांसाठी एक पर्वणी होती. हल्ली तो दिसत नाही तिथे.. आमच्या गृप मधे सगळे निरनिराळ्या प्रांतातले होते. मराठी फक्त मी एकटा आणि उदय .\nमिरवणुका पहायला म्हणून लक्ष्मी रोडला जाउन उभं रहायचं. एका जागी उभं रहायचा कंटाळा आला की मग अलंकार ते लक्ष्मी रोडचं दुसरं टोक.. आणि कधी तरी टीळक रस्त्यावर पण चक्कर मारायचो. अधून मधून एखादा चहा मारला की झालं .\nआता रात्रीचे २-३ पर्यंत पुर्णपणे थकून जायचो. पण परत घरी जाण्याची इच्छा होत नसायची. मानाचे पहिले पांच गणपती झालेले असायचे. मला स्वतःला कस्ब्याचा गणपती खूप आवडतो. अजूनही पुण्याला गेलो की या गणपतीला जाउन येतोच एकदा तरी. अर्थात या आवडी मागे कारण काहीच नाही.. बस्स\nआमच्यातल्याच एकाची एक ग.फ्रे. होती. त्यामुळे त्याला तर हे गणपतीचे दहा दिवस म्हणजे पर्वणीच वाटायचे. रोज गणपती पहायला जायचा तो.. 🙂 आम्हाला आधी विचारायचा, की आम्ही आज कुठल्या भागात जाणार आहे ते.. ()गणपती पहाता पहाता रात्रीचे दोन तिन वाजायचे. मग लक्ष्मी रोडवऱच्या एखाद्या दुकानाच्या पायरीवर जाउन बसलो की एखादा भैय्या यायचा.. साब पैर दबाके दु क्या)गणपती पहाता पहाता रात्रीचे दोन तिन वाजायचे. मग लक्ष्मी रोडवऱच्या एखाद्या दुकानाच्या पायरीवर जाउन बसलो की एखादा भैय्या यायचा.. साब पैर दबाके दु क्या आणि खरं सांगतो… हे भैय्ये लोकं असे मालीश, पाय दाबणे यात मात्र एकदम एक्सपर्ट असतात बरं कां.. एकदा चांगले पाय दाबुन घेतले की सरळ घरी जाउन झोपणे.. हा आवडीचा कार्यक्रम.. बाप्पा मोरया.. पुढल्या वर्षी लवकर या..\n← स्पायडर मॅन-ऍलन रॉबर्ट्स\nवाय एस आर मृत्यु →\n25 Responses to बाप्पा मोरया.. पुढल्या वर्षी लवकर या..\nखर आहे, दर वर्षी न चुकता गणपती विसर्जन मिरवणूक बघायला लक्ष्मि रोड वर जायचो. आज मी दूर बहरीन मध्ये बसून इ टीवी मराठी वर थेट प्रक्षेपण पाहूनच समाधान मानतो आहे. असो.\n>>>> हे भैय्ये लोकं असे मालिश, पाय दाबणे यात मात्र एकदम एक्सपर्ट असतात बरं कां..\nमला अशा आहे कि हे article कुणी म न से वाले वाचणार नाहीत [:)]\nशेवटचा पॅरा भन्नाट लिहिला आहे, बरच काही आठवून गेलं 🙂\nमनसे वाले पण भैय्यालोकांना अशा कामाला वापरलं म्हणुन खुष होतिल..\nएकटं बसलं की असं काहीतरी आठवत रहातं..आणि मग लिहुन काढ्तो.\n‘आनंद गणेश मंडळ’, या नावा ऐवजी, रूढ़अर्थाने पॉप्युलर ‘बाल गणेश मंडळ’ नाव कसे काय नव्हते 🙂 त्या नावामागे काही हिस्ट्री \nपुर्वी ज्या पहिल्या जरा ऍक्टिव्ह मुलाने सुरु केले त्याचे नांव आनंद होते, आणि त्याने आपल्या नावानेच सुरु केले होते.\nहा आनंद कोकणस्थ होता का… स्वतःच्याच नावाने मंडळ वगेरे चालू केला म्हणून विचारलं\nखरंच तुम्हाला मनापासुन दाद देतोय… 🙂 यातच आलं माझं उत्तर.\nआणि तेंव्हा मुलगा असलेल्या त्या मुलाचे आनंदचे वय पण आता कमित कमी७०-७५ असावे.. 🙂\nगणेशोत्सव म्हणजे निव्वळ चैतन्य मजा यायची .. अजुनही वाटतं, पुन्हा लहान व्हावं आणि गणपती बसवावा..\nहो ना काका, दरवर्षी गणपती दुर्मिळ आठवणींची छाप सोडुन जातो, आय शाल एवर नॉट वॉण्ट मिस दि बाप्पा फेस्टिवल इन माय लाइफ, देन वॉटेव्हर विल हॅपेन, आय डोण्ट केअर अबाउट दॅट \nमाझं इंग्रजी जरा कच्चं आहे, पण नुसतं मनात आलं म्हणून लिहीलयं, पण मराठीबद्दल (नो प्रॉब्लेम\nलहानपणींच्या जुन्या आठवणींना ताजी झळाळी मिळाली.. गणपती बाप्पा मोरया … पुढच्या वर्षी लवकर या\nसुटी नाही घेतली कां मला वाटलं की तुम्ही आता तिन दिवस नाही नेटवर..\nमाझं अगदीच “अट्टल दारुड्या” सारखं झालयं… कितीही नाही म्हटलं तरी तो गुत्त्यावर आणि मी नेटवर जायला चुकत नाही 😉\nमाझं पण तसंच झालंय..\nखरच लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या…..आज दिवसभर ईशानला गणपती विसर्जन म्हणजे काय हे समजावले….आणि ’गणपती गेले गावाला..चैन पडेना आम्हाला’ वगैरे म्हणून दाखवले….\nविहीरीजवळचा नारळ, खिरापत, मोदक आणि वाटल्या डाळीच्या प्रसादाची तर फारच आठवण येते. रोह्याला असताना सुदर्शन केमिकलचा जवळपास सगळा स्टाफ असायचा विसर्जनाला आणि प्रत्येकाचा वेगळा प्रसाद….अक्षरश: डबा न्यावा लागायचा बरोबर. वाजत गाजत ती मिरवणूक कुंडलिका नदीकडे जायची…वरून धुवाधार पाऊस….सगळं आठवलं बघा पोस्ट वाचताना…..\n याचं एक प्रकारचं ट्रेनिंगच होतं हे. लहानपणापासुनच सोशलायझेशन शिकता यायचं.\nमहेन्द्र काका मस्तच लिहिलंय. मला ज्या लोकांना असं बालपण घालवायला मिळालं त्यांचा हेवा वाटतो. तुम्ही एकदम तुमचा तो काळ डोळ्यापुढे उभाच केलात….\nसगळे मध्यमवर्गीय लोकं होते. ते दिवस अजुनही आठवतात.गणपती समोर बसुन म्हंटलेली गाणी, भेंड्य़ा, खेळ खुप मजा यायची.\nसही… अजून एक सुंदर “नॉस्टाल्जिया” लेख \n>>पंधरा दिवसांमधे फार तर ३० एक रुपये जमायचे. आणि तेवढ्यामधे आम्ही अगदी थाटात गणपती उत्सव साजरा करायचो.\nविश्वास नाही बसत हो काका. हल्लीच्या दिवसात ३० रुपयांमध्ये बाप्पाचा एक दिवसाचा चणे खडीसाखरेचा प्रसादही विकत घेता येणार नाही 🙂\nGF चं ग.फ्रे. हे मराठीकरण लय भारी 😛\nअगदी ५० पैसे किंवा फारच घासाघिस केल्यावर एक रुपया मिळायचा.आणि त्या एक रुपयासाठी पण दोन चार चकरा व्हायच्याच माझ्या लहान पणी पेट्रोल १ रुपया २० पैसे लिटर भरल्याचे आठवते :)तशी स्वस्ताई होती.आणि त्याच प्रमाणात पगार पण कमिच असायचे.\nनारळ पंचवीस पैशांना घेतल्याचं आठवतं..\nतुमचा ब्लॉग आता रोजच्या वाचनाचा भाग होऊन गेलाय..\nसाध्या सरळ लिखाणात किती आनंद असतो..\nधन्यवाद.. मुलिंना सांगितलं तर खोटं वाटतं.\n४० रुपयात ऍम्बी चा टॅंक फुल व्हायचा.\nसाब पैर दबाके दु क्या\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-chandrakant-patil-comment-121280", "date_download": "2018-08-19T01:38:52Z", "digest": "sha1:ETJAJ2FNYIWV7OA4TXF5KZZNJOVJ5ZUM", "length": 14760, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Chandrakant Patil comment उत्तर कोल्हापूरातून उमेदवारी कोणाला हे पक्षच ठरवेल - चंद्रकांत पाटील | eSakal", "raw_content": "\nउत्तर कोल्हापूरातून उमेदवारी कोणाला हे पक्षच ठरवेल - चंद्रकांत पाटील\nसोमवार, 4 जून 2018\nकोल्हापूर - ‘विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजपकडून महेश जाधव, सत्यजित कदम, मधुरिमाराजे, आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील दावेदार आहेत. ऐनवेळी सुहास लटोरे व सुनील कदम यांचीही नावे पुढे येतील; पण उमेदवारी कोणाला, हे पक्ष ठरवेल,’ असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.\nकोल्हापूर - ‘विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजपकडून महेश जाधव, सत्यजित कदम, मधुरिमाराजे, आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील दावेदार आहेत. ऐनवेळी सुहास लटोरे व सुनील कदम यांचीही नावे पुढे येतील; पण उमेदवारी कोणाला, हे पक्ष ठरवेल,’ असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.\nपक्षाने सांगितले, तर उत्तरमधून चंद्रकांत पाटीलच निवडणूक लढवतील, असे म्हणत श्री. पाटील यांनी गुगलीही टाकली. मी निवडणूक लढविणार नाही, तरीही मी कोरे पाकीट आहे. पक्ष नाव देईल, त्या ठिकाणी मला जायला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. येथील आयर्विन ख्रिश्‍चन हॉलमध्ये भाजपच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या बूथप्रमुखांचा मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते.\nश्री. पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील भाजप ठरवेल ते दोन खासदार आणि दहा आमदार होतील, यात शंका नाही. दरम्यान, सर्वच मतदारसंघांमध्ये बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांचा संपर्क मेळावा घेतला जात आहे. कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढविणार हे पक्ष ठरवेल. कोल्हापूर उत्तरमधून अनेकांची नावे पुढे येत आहेत. गेल्यावेळी महेश जाधव यांना ४८ हजार व सत्यजित कदम यांना ५२ हजार मते मिळाली आहेत. विजयी उमेदवार राजेश क्षीरसागर यांना ६८ हजार मते मिळाली. जाधव आणि कदम आता एकाच व्यासपीठावर आहेत. त्यामुळे दोघांच्या मतांची बेरीज केली तर ९४ हजार मते होतात. या मतदारसंघात भाजपचा विजय निश्‍चित आहे.’’\nते म्हणाले, ‘‘तरीही येथून महेश जाधव, सत्यजित कदम, मधुरिमा राजे, ऋतुराज पाटील भाजपकडून निवडणूक लढवितील, अशी चर्चा आहे. पक्षाने निश्‍चित केलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे राहून त्याला निवडून आणण्यासाठी इतर सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.’’ यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संदीप देसाई, बाबा देसाई, हिंदूराव शेळके, सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी उपस्थित होते.\nमाणिकराव पाटील-चुयेकर यांना लवकरच खुषखबर दिली जाईल. त्यांना लाल दिव्याची गाडी देण्याची रचना पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांनी चिंता करू नये.\nमाझा वाढदिन १० जूनला आहे. त्या दिवशी हार, तुरे, फुल किंवा वह्या आणू नयेत. महिलांना स्वच्छतागृह नाही, अशा ठिकाणी एका दिवसात स्वच्छतागृह बांधून दिले जाईल. यासाठी संवेदना या संस्थेकडे आपापल्या ताकदीनुसार निधी जमा करावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी केले.\nपुणे- एमआयटी संस्थेच्या वतीने लोणी काळभोर येथील विश्‍वराजबागमध्ये साकारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाच्या वास्तूमध्ये संत, शास्त्रज्ञ आणि...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nआजोबांच्या बागेतून प्रेरणा (पोपटराव पवार)\nहिवरेबाजार गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आमचं बागायती क्षेत्र आणि तिथं आजोबांनी लावलेली मोसंबीची बाग हे अनेक वर्षांपासून गावात येणाऱ्या...\nसंगीतविद्या कणाकणानं मिळवत गेले (कुमुदिनी काटदरे)\nकमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व \"मला शिकवावं' अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/kaladalan-mahostav-36385", "date_download": "2018-08-19T02:03:28Z", "digest": "sha1:KRD73WZFDQZO3OHZNURZWNMXS4O4LRGD", "length": 12648, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "kaladalan mahostav सावंतवाडीत \"कलादालन' महोत्सव | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 23 मार्च 2017\nसावंतवाडी - कला आणि संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याच्यावतीने 1 एप्रिलला येथील राजवाड्यात \"कलादालन' शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी आज येथे दिली. येथील राजवाड्यात आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी हुबळी येथील पंडित श्री जयतीर्थ मेवुंडी, कार्यक्रम प्रमुख प्रवीण शेवडे, संदीप सावंत, अस्मिता जयेंद्रन, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे आदी उपस्थित होते.\nसावंतवाडी - कला आणि संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याच्यावतीने 1 एप्रिलला येथील राजवाड्यात \"कलादालन' शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी आज येथे दिली. येथील राजवाड्यात आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी हुबळी येथील पंडित श्री जयतीर्थ मेवुंडी, कार्यक्रम प्रमुख प्रवीण शेवडे, संदीप सावंत, अस्मिता जयेंद्रन, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे आदी उपस्थित होते.\nया वेळी राजमाता म्हणाल्या, \"\"महोत्सव 1 एप्रिलला सायंकाळी पाच वाजता राजवाड्यात म्युझियमच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत होणार आहे. यासाठी मुंबई येथील रुत्वीक फाउंडेशन कल्चर आंगण आणि स्वरतीर्थ या संस्थाच्या मदतीने हा कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवात बेंगळुर येथील श्रवण गुजर, पुणे येथील रमाकांत गायकवाड, यल्लापूर येथील वाणी हेगडे, हुबळी धरवाड येथील मेवुंडी आणि आकेरी येथील बासरी वादक धवल जोशी सहभागी होणार आहे. तसेच नव्या कलाकारांना या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे. प्रवेश विनामूल्य असून या वेळी संगीत श्रोत्यांनी उपस्थित रहावे.''\nया वेळी मेवंडुी म्हणाले, \"\"तळागाळात काम करणाऱ्या कलाकारांना संधी मिळावी या उद्देशाने हा महोत्सव घेण्यात येणार आहे. एकाच वर्षी हा महोत्सव न करता तो कायम टीकावा यासाठी प्रयत्न असणार आहेत. यातूून मोठे कलाकार घडावेत, अशी या मागची संकल्पना आहे.''\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nपुणे- एमआयटी संस्थेच्या वतीने लोणी काळभोर येथील विश्‍वराजबागमध्ये साकारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाच्या वास्तूमध्ये संत, शास्त्रज्ञ आणि...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nविद्यापीठ चौकात पिस्तुलातून गोळीबार\nपुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात आज सकाळी अकराला एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला. भर दिवसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/chili-rate-washi-market-31041", "date_download": "2018-08-19T02:03:16Z", "digest": "sha1:IGIPFOAYJXFUNJMLUBMH2C7W6LG7INTP", "length": 11261, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "chili rate in washi market मिरचीचा ठसका झाला कमी | eSakal", "raw_content": "\nमिरचीचा ठसका झाला कमी\nशनिवार, 18 फेब्रुवारी 2017\nवाशीतील मसाला बाजारात लाल मिरचीची आवक वाढल्याने दर निम्म्यांवर आले आहेत...\nनवी मुंबई - यंदा मिरचीचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाले आहे. वाशीतील मसाला बाजारात लाल मिरचीची आवक प्रचंड वाढल्याने दरही निम्म्यांवर आले आहेत. मिरचीच्या दराचा ठसका कमी झाल्याने अनेकींनी अधिक मसाला बनवण्यावर भर दिला आहे.\nमसाला बनवण्यासाठी गुंटूर, पाण्डी, लवंगी, शंकेश्‍वरी, काश्‍मिरिया मिरच्या लागतात. कोल्हापूर, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून या मिरच्यांची आवक होते. आठवड्याला ३० हजार पोती मिरचीची आवक घाऊक बाजारात होत आहे.\nमागील वर्षी मसाल्याची मिरची १५० ते १७० रुपये किलोपर्यंत गेली होती. ती आज ५० ते ८० रुपये किलो झाली आहे. पाण्डी मिरची ७५ ते ८० रुपये किलो, लवंगी १०० ते ११०, शंकेश्‍वरी ११० ते १२०, बेडगी मिरची १५९ ते १६०, काश्‍मिरी मिरची १५० ते १७० रुपये किलो आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दर निम्म्याने खाली आले आहेत, अशी माहिती मिरचीचे व्यापारी डी. व्ही. एस. शहा यांनी दिली.\nअख्खा गरम मसाला स्थिर\nमसाला बनवण्यासाठी अख्खा गरम मसालाही लागतो. त्यात सध्या दालचिनी १७५ रुपये किलो आहे. चक्रीफूल १९९, लवंग ६६०, काळी मिरी ५६०, नागकेसर ८००, जवादी १३००, रामपत्री ६३०, मोठी वेलची १८००, त्रिफळा १८०, जायफळ ६६०, जिरे १७०, तेजपान ७०, कसुरी मेथी १७०, शहाजीरे ५३० रुपये किलो आहेत. त्यांचे दर स्थिर आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nचोरी लपवण्यासाठी केली हत्या\nठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या...\nसंगीतविद्या कणाकणानं मिळवत गेले (कुमुदिनी काटदरे)\nकमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व \"मला शिकवावं' अशी...\nवाघवाडी फाट्यावर कंटेनरला ट्रकची धडक\nइस्लामपूर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाटा (ता.वाळवा) येथे धोकादायकरित्या लावलेल्या कंटेनरला आयशर ट्रकने मागून दिलेल्या धडकेत...\nमहाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघ सल्लागार समिती संचालकपदी भागुनाथ उशीर\nयेवला : महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक पणन महासंघाच्या जळगाव विभागाच्या सल्लागार समिती संचालकपदी शेतकरी प्रतिनिधी म्हणून येवला तालूका खरेदी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-alpha-ilca-77m2-dslr-body-only-black-price-p9dB95.html", "date_download": "2018-08-19T01:34:16Z", "digest": "sha1:FSTA3A3SY4LGPR4HOYBTFBMPFRUMV3IG", "length": 19897, "nlines": 481, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी अल्फा हीच ७७म२ दसलर बॉडी ओन्ली ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी अल्फा हीच ७७म२ दसलर\nसोनी अल्फा हीच ७७म२ दसलर बॉडी ओन्ली ब्लॅक\nसोनी अल्फा हीच ७७म२ दसलर बॉडी ओन्ली ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी अल्फा हीच ७७म२ दसलर बॉडी ओन्ली ब्लॅक\nसोनी अल्फा हीच ७७म२ दसलर बॉडी ओन्ली ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये सोनी अल्फा हीच ७७म२ दसलर बॉडी ओन्ली ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी अल्फा हीच ७७म२ दसलर बॉडी ओन्ली ब्लॅक नवीनतम किंमत Jul 27, 2018वर प्राप्त होते\nसोनी अल्फा हीच ७७म२ दसलर बॉडी ओन्ली ब्लॅकपयतम, क्रोम, शोषकलुईस, फ्लिपकार्ट, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसोनी अल्फा हीच ७७म२ दसलर बॉडी ओन्ली ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 80,740)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी अल्फा हीच ७७म२ दसलर बॉडी ओन्ली ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी अल्फा हीच ७७म२ दसलर बॉडी ओन्ली ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी अल्फा हीच ७७म२ दसलर बॉडी ओन्ली ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 9 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी अल्फा हीच ७७म२ दसलर बॉडी ओन्ली ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी अल्फा हीच ७७म२ दसलर बॉडी ओन्ली ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.3 Megapixels\nसेन्सर तुपे Exmor CMOS\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/8000 sec\nऑप्टिकल झूम 6x & Below\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nऑडिओ विडिओ इंटरफेस NTSC, PAL\nरेड इये रेडुकशन Yes\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 1,228,800 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 03:02:00\nसोनी अल्फा हीच ७७म२ दसलर बॉडी ओन्ली ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/exclusive/5402-swwapnil-joshi-playing-flute-after-25-years-in-ranangan", "date_download": "2018-08-19T02:09:01Z", "digest": "sha1:ACMI3KASPJXD2YBF6S2LOHSIAVXXBITN", "length": 9841, "nlines": 226, "source_domain": "marathicineyug.com", "title": "तब्बल २५ वर्षानंतर पुन्हा घुमणार स्वप्नीलच्या बासरीचे सूर - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nतब्बल २५ वर्षानंतर पुन्हा घुमणार स्वप्नीलच्या बासरीचे सूर\nPrevious Article 'अश्विनी भावे' ह्यांनी अमेरिकेत कुटूंबासोबत सेलिब्रेट केला वाढदिवस \nNext Article 'शितल चव्हाण' चा ग्रामीण भागातून थेट मराठी चित्रपटसृष्टी असा थक्क करणारा प्रवास...\nगोड चेहरा, लांब केस, डोक्यावर मोरपंखी मुकूट आणि हातात बासरी... कृष्णाचं हे एकंदर वर्णन ऐकलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येणारा चेहरा म्हणजे स्वप्नील जोशी... कृष्णाची छवी आपल्या सगळ्यांच्या मनात बसवणारा रामानंद सागर यांचा हा कृष्णा रणांगण चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या बासरीच्या सूरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यास सज्ज झाला आहे.\n'डान्स महाराष्ट्र डान्स' च्या मंचावर स्वप्नील जोशी आणि गणेश आचार्य करून देणार प्रेक्षकांना बालपणाची आठवण\nकृष्णातल्या स्वप्नीलची एक वेगळी जागा आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे आता बासरी हातात घेऊन स्वप्नील खलनायकाच्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाचा कोपरा काबिज करणार आहे. कृष्णातला गोड स्वप्नील आता खलनायकाच्या डोळ्यात दिसणारा रोष आपल्यासमोर घेऊन येतो आहे. या रोषामागचं कारण चित्रपटात स्पष्ट होणार असलं तरी एकंदर ट्रेलर पाहता स्वप्नीलने साकारलेल्या या खलनायकाची भिती नायिकेच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसते. यावरून कृष्णाची भूमिका साकारणारा हा तोच अभिनेता आहे, यावर विश्वासच बसत नाही. बासरी सोडली तर या दोन्ही भूमिकांमध्ये तसं बघितलं तर कोणतंही साम्य नाही. असं असलं तरी कृष्णाला मिळालेली प्रसिध्दी श्लोकलाही मिळेल असा विश्वास प्रेक्षकांकडून व्यक्त होत आहे.\nया चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन राकेश सारंग यांचं असून 52 विक्स एंटरटेनमेंट आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत आणि ग्लोबल एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) निर्मित रणांगण चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे. तर सहनिर्मिती अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी केली आहे.\nरणांगण येत्या ११ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.\nPrevious Article 'अश्विनी भावे' ह्यांनी अमेरिकेत कुटूंबासोबत सेलिब्रेट केला वाढदिवस \nNext Article 'शितल चव्हाण' चा ग्रामीण भागातून थेट मराठी चित्रपटसृष्टी असा थक्क करणारा प्रवास...\nतब्बल २५ वर्षानंतर पुन्हा घुमणार स्वप्नीलच्या बासरीचे सूर\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/601980", "date_download": "2018-08-19T02:08:51Z", "digest": "sha1:WU3ZBUNB6TAAAAMAP6BQGM3XW6HQDR3B", "length": 5802, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या, 3 जणांचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या, 3 जणांचा मृत्यू\nग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या, 3 जणांचा मृत्यू\nऑनलाईन टीम / मुंबई :\nग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ग्रेटर नोएडामध्ये निर्माणाधीन असलेली सहा मजली इमारत आणि दुसरी एक इमारती कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ग्रेटर नोएडाच्या शाह बेरी व्हिलेज परिसरात या घटना घडल्या आहेत. इमारतींच्या ढिगाऱयाखाली अनेक जण अडकले गेल्याची शक्मयता वर्तवण्यात येते आहे.\nपोलीस आणि एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीनं पोलीस आणि एनडीआरएफचे जवान बचावकार्य राबवत आहेत. चार मजल्यांच्या इमारतीमध्ये अनेक कुटुंब राहत होती. तर निर्माणाधीन सहा मजल्यांच्या इमारतीत फक्त मजूर राहत होते. दोन्ही इमारतीतले मिळून जवळपास 50 जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगा-याखालून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री महेश शर्मा घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्याचा आढावा घेत आहेत.\n2जी स्पेक्ट्रम घोटाळय़ातील सर्व आरोपी निर्दोष\nपाकिस्तानची पुन्हा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी\nश्रीदेवी मृत्यू प्रकरण; दुबई सरकारकडून फाईल बंद, पार्थिव काही तासातच भारतात दाखल होणार\nगडचिरोलीत 48 तासात 37 नक्षलवाद्यांचा खात्मा\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/uttam-khobragade-and-kishore-gajbhiye-enter-in-congress-party-1629417/", "date_download": "2018-08-19T01:42:49Z", "digest": "sha1:5BEN232J2IS5RNUXTK2IXCZ4UZOW5SZA", "length": 11904, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Uttam Khobragade and Kishore Gajbhiye enter in Congress Party | खोब्रागडे, गजभिये काँग्रेसमध्ये | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nबीड जिल्ह्य़ातील काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nविधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षातून सुरू झालेली जावक आता कमी होऊन अन्य पक्षातील नेते किंवा कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करू लागले आहेत. उत्तम खोब्रागडे आणि किशोर गजभिये या दोन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पक्षात प्रवेश केला.\n‘बेस्ट’चे माजी व्यवस्थापक उत्तम खोब्रागडे आणि किशोर गजभिये या दोन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खोब्रागडे हे रिपाई आठवले तर खोब्रागडे हे बहुजन समाज पक्षात सध्या होते. या दोन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांना पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश देण्यात आला. दलित समाजातील दोन अधिकाऱ्यांना काँग्रेसमध्ये सामावून घेण्यात आले असले तरी त्याचा पक्षाला कितपत फायदा होईल, अशी शंका पक्षातच व्यक्त केली जात आहे. प्रशासनात काम केलेले आणि समाज यांच्यात मोठी दरी असते. यामुळे एखाद्या स्थानिक नेत्याचा जेवढा फायदा होतो तेवढाही फायदा या दोन निवृत्त अधिकाऱ्यांमुळे होणार नाही, असे मत काँग्रेसच्या गोटातून व्यक्त करण्यात आले.\nचारच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्य़ातील काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापाठोपाठ दोन निवृत्त सनदी अधिकारी दाखल झाले.\nभाजपसह अन्य काही पक्षांतील नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी संपर्कात आहेत. योग्य वेळी अशा नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. – खासदार अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4.html", "date_download": "2018-08-19T02:42:28Z", "digest": "sha1:ELEM663UA7CSNLDP4ILUOA4HOZ36ZDDY", "length": 22790, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | दहशतवादावर गुप्तचर माहितीचे आदानप्रदान", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » दहशतवादावर गुप्तचर माहितीचे आदानप्रदान\nदहशतवादावर गुप्तचर माहितीचे आदानप्रदान\n=भारत-चीनचा महत्त्वपूर्ण निर्णय: राजनाथसिंह यांच्या भेटीचे फलित=\nबीजिंग, [२१ नोव्हेंबर] – द्विपक्षीय सुरक्षा सहकार्य वाढविण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलताना भारत आणि चीनने आज शनिवारी दहशतवादी गट आणि त्यांच्या कारवायांबाबतच्या माहितीचे आदानप्रदान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.\nकेंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह शुक्रवारी चीनच्या दौर्‍यावर बीजिंग येथे दाखल झाले. आज शनिवारी त्यांनी चीन सरकारमधील मंत्री आणि सत्तारूढ पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत दहशतवादासह विविध मुद्यांवर चर्चा केली. या बैठकीनंतर दोन्ही देशांतर्फे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. दहशतवादी गट आणि त्यांच्या कारवायांची माहिती एकमेकांना पुरवून आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी लढ्यात सहकार्य करण्याचा दोन्ही देशांचा निर्धार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.\nप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर परस्परांसोबतच जगालाही सहकार्य करतानाच, या मुद्यांवर वेळोवेळी चर्चा करण्याचा निर्णयही दोन्ही देशांनी घेतला. दरम्यान, अशा प्रकारच्या सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील सुरक्षा सहकार्य आणखी मजबूत होणार असल्याची माहिती या बैठकीत सहभागी असलेल्या भारतीय शिष्टमंडळातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.\nभारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये सातत्याने वाढत असलेल्या बंडखोरांच्या कारवायांवरही राजनाथसिंह यांनी चीनच्या नेत्यांशी चर्चा केली. तथापि, त्यातून नेमके काय निष्पन्न झाले, हे सांगण्यास अधिकार्‍याने नकार दिला. असे असले, तरी दोन्ही देश दहशतवादाच्या मुद्यावर आणखी जवळ आले असल्याने, हा लढा आणखी मजबूत होणार असल्याचे अधिकार्‍याने सांगितले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1187 of 2453 articles)\n=सुखबीरसिंग बादल यांचा गंभीर आरोप= नवी दिल्ली, [२१ नोव्हेंबर] - केंद्रासह अनेक राज्यांमधील सत्तेपासून बाहेर फेकल्या गेलेल्या कॉंगे्रस पक्षाने देशवासीयांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8C%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-08-19T01:25:40Z", "digest": "sha1:ON3SSZ7B62CSZTG4PMRKNBLEP3HP4K5G", "length": 9682, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शौचालय अनुदान घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशौचालय अनुदान घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी\nमनसेच्या वतीने अकलूज विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन\nअकलूज – माळशिरस तालुका पंचायत समितीमधील शौचालयाच्या घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशी करण्याबाबतचे निवेदन मनसेच्या वतीने अकलूज उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष किरण साठे, माळशिरस तालुकाध्यक्ष बापू वाघमारे, महिला सेना अध्यक्ष रुक्‍मिणी रणदिवे,अकलूज शहर अध्यक्ष सुदाम आवारे, सरचिटणीस सोमनाथ शेळके, माळेवाडी शहर अध्यक्ष चंद्रकांत शेळके, मनविसे अकलूज शहर अध्यक्ष रवी कांबळे, इस्लामपूर विभाग अध्यक्ष संतोष शिंदे, बंडू कांबळे, विकी केसकर, महिला सेनेच्या माळशिरस विभाग अध्यक्ष शारदा शेगर, शहर अध्यक्ष राणी राजपूत उपस्थित होते.\nया शौचालय घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये कनिष्ठ सहायक ढवणे,सभापती वैष्णवी मोहिते पाटील, उपसभापती किशोर सूळ, गटविकास अधिकारी यांची सीआयडीमार्फत चौकशी करावी अन्यथा मनसेच्या वतीने अकलूज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर 19 एप्रिल 2018 रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष किरण साठे यांनी दिला आहे.\nया निवेदनामध्ये पंचायत समितीमधील स्वछ भारत अभियानांतर्गत शौचालय अनुदान हे प्रत्येक लाभार्थीच्या खात्यावर 12 हजार रुपयांप्रमाणे जमा करणे बंधनकारक असताना ते अनुदान खात्यावर जमा होत नसल्याच्या तक्रारी लाभधारकांनी गटविकास अधिकारी आणि पंचायत समितीच्या इतर सदस्यांकडे केल्या होत्या. त्यानंतर चौकशी झाल्यावर पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक ढवणे यांनी ती अनुदानाची रक्कम गटविकास अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून स्वतःच्या खात्यावर टाकलेली आढळू आले. त्यामध्ये ढवणे यांनी 41 लाख 64 हजार रुपयाचा घोटाळा केल्याचे उघड झाले असून, हा घोटाळा सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कालावधीमध्ये उघड झाल्याने आपण तालुक्‍यातील जनतेला न्याय देऊ शकत नाही, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करू शकत नाही, याची नैतिक जबाबदारी स्वीकारून सभापती आणि उपसभापती यांनी राजीनामा द्यावा आणि या घोटाळ्यामुळे ज्या लाभार्थींचे अनुदान मिळाले नाही त्यांना अनुदान देण्याची तजवीज माळशिरस पंचायत समितीने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपसायदान म्हणजे विश्‍वसंस्कृतीशी जोडणारा सेतू\nNext articleकेळगाव येथे एक गाव एक जयंती उत्सव\nकोल्हापुरात चार बंदुका, दारूगोळा जप्त ; चौघाजणांच्या शिकारी टोळीला अटक\nकोल्हापूरात शेतमजुराला बुडताना वाचविले\nएनडी स्टुडियोत भरणार अभिनयाची कार्यशाळा\nनोव्हेंबरपर्यंत चर्चेसाठी वेळ घालवला तर सगळं भस्मसात होईल\nसोलापुरात विषबाधेतून 25-30 मोरांचा मृत्यू\nमहाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण लवकरच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pmcissues-pmc-officer-political-leader-contractor-chain-loot-123139", "date_download": "2018-08-19T01:39:04Z", "digest": "sha1:ABIRDX5VB5X5LLJXZQONSBE2N73XSJ4L", "length": 13480, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "#PMCIssues PMC officer political leader contractor Chain Loot #PMCIssues खिसे भरण्यासाठी साखळी | eSakal", "raw_content": "\n#PMCIssues खिसे भरण्यासाठी साखळी\nमंगळवार, 12 जून 2018\nज्या ठिकाणी नियमित आणि चांगली स्वच्छता राखणे अपेक्षित आहे, त्या ठिकाणी ठेकेदार नेमले आहेत. तेथील कामे चांगली व्हावीत, याचा आग्रह असतो. त्यात कुचराई केलेल्यांवर कारवाई करून त्यांची बिले अडविण्यात आली आहेत. यासंदर्भात तक्रारी आल्यास कठोर कारवाई करू. ज्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही.\n- मुक्ता टिळक, महापौर\nपुणे - महापालिकेचे नाट्यगृहे, सभागृहे, रुग्णालये आणि शाळांच्या इमारतीतील साफसफाईच्या नावाखाली तिजोरीवर डल्ला मारण्याचे तंत्र पदाधिकारी-अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहे. ही कामे पदरात पाडून घेण्यासाठी ठेकेदार निविदेतील एकूण रकमेच्या पाच टक्के रक्कम पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या खिशात घालतात. लुबाडणुकीचे हे गणित एवढ्यावरच थांबत नाही, तर काम मिळाल्यानंतर बिले काढण्यासाठी अधिकारी पुन्हा ठरावीक रकमेवर अडून राहतात. या साखळीचे खिसे भरावे लागत असल्यानेच ठेकेदार कागदोपत्री कामे दाखवून बिले हडप करीत आहेत.\nमहापालिकेची विविध यंत्रणांमधील स्वच्छतेच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रक्रियेत वर्षानुवर्षे ठरावीक ठेकेदार येतात. विशेष म्हणजे, काही ठेकेदार तर तीन-चार टक्के कमी दराने निविदा भरतात. त्यामुळे कामे मिळविण्यात त्यांना फारशा अडचणी येत नाहीत. किंबहुना ती येऊ नये, याची व्यवस्था अधिकारी करीत असतात. निविदा मंजूर करण्यासाठी ठेकेदारांना दोन ते तीन टक्के रक्कम पदाधिकाऱ्यांना रोख स्वरूपात द्यावी लागते. त्यानंतर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना नाराज करून चालणार नाही म्हणून ठेकेदार त्यांनाही दोन टक्के देऊन मोकळे होतात. नव्याने निविदा मंजूर करतानाही पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी आपले हिशेब आधीच करून घेतले आहेत. त्यामुळेच ठेकेदारांची मनमानी वाढली असल्याचे कमला नेहरू हॉस्पिटलमधील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. वरिष्ठ अधिकारीच ठेकेदारांना सांभाळत असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारची कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांमध्ये स्पर्धा होते. त्यातून एकमेकांना अडविण्याची खेळी ठेकेदार करीत असतात. या प्रक्रियेतून बाहेर फेकले जाऊ नये, यासाठी अधिक ठेकेदार एकत्र येऊन निविदा मंजूर करून घेतात. ठेकेदार ‘रिंग’ करीत असल्याचे या निविदांदरम्यान दिसून आले आहे.\nविद्यापीठ चौकात पिस्तुलातून गोळीबार\nपुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात आज सकाळी अकराला एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला. भर दिवसा...\nसंगीतविद्या कणाकणानं मिळवत गेले (कुमुदिनी काटदरे)\nकमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व \"मला शिकवावं' अशी...\nरुग्णांना स्मार्ट कार्ड; कॅंटोन्मेंटच्या पटेल रुग्णालयाचा कारभार होणार संगणकीकृत\nपुणे : पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचा कारभार संगणकीकृत होणार आहे. याअंतर्गत उपचार करणाऱ्या रुग्णांना स्मार्ट कार्ड दिले...\nडॉ. नरेंद्र दाभोलकरांचा मारेकरी अटकेत\nपुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असताना \"सीबीआय'च्या हाती त्यांचा...\nविकृत माणसांच्या कुंडल्या माझ्याकडे : अप्पर पोलीस अधिक्षक संदीप जाधव\nमंचर : “पुणे जिल्ह्यात मी नवीन असलो तरी राज्य पोलीस गुप्तचर विभागात काम केले आहे. त्यामुळे अनेकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. समाजात दुही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/581517", "date_download": "2018-08-19T02:10:32Z", "digest": "sha1:7WE3VEZ2IMW2D56WVZVNJU2YISM5F63U", "length": 17304, "nlines": 55, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आघाडी झाल्यास बालेकिल्यात बिघाडी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » आघाडी झाल्यास बालेकिल्यात बिघाडी\nआघाडी झाल्यास बालेकिल्यात बिघाडी\nभंडारा येथील निवडणुकीवेळी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी आघाडीची भाषा केल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात अनेकांना आनंदाच्या उकळय़ा फुटल्या आहेत. लोकसभा, विधानसभेचे घोडेमैदान अजून लांब असून आतापासून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. आघाडी झाल्यास आठ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अन् काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन पुन्हा तिढा निर्माण होणार असून राष्ट्रवादीतील काहीजण बंडखोरी करण्याची शक्यता निर्माण होणार आहे. याचा फायदा उठवण्यासाठी शिवसेना-भाजप कसोशीने प्रयत्न करेल. तर जिल्हय़ात नामशेष होत असलेली काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने उभारी घेण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.\nसातारा जिह्यात तसे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकमेकांचे विरोधकच मानले जातात. राज्यात जरी त्यांची यापूर्वी आघाडी असली तरीही जिह्यात बिघाडीच होती. मात्र, आता भंडारा निवडणुकीवेळी राज्यात आगामी निवडणुकीमध्ये आघाडी होण्याचे संकेत वरिष्ठांनी दिले गेले. त्यावरुन पुन्हा जिह्यातील आघाडीचे बिनीचे शिलेदार काँग्रेस व राष्ट्रवादीचे इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. अजून 2019 च्या निवडणुकीला वेळ असून आतापासूनच विधानसभा गणात जोरदार तयारी सुरु झाली आहे. आठही विधानसभा मतदार संघात कोणाला जमेचे तर कोणाला वजाबाकीचे वातावरण आहे यावरुन राजकीय खलबत्ते सुरु झाली आहेत.\nफलटणमध्ये नाईक-निंबाळकर घराण्यातच रंगणार कलगीतुरा\nफलटण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता म्हणजे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याच विचाराचा उमेदवार हा विधानसभेला निवडून येतो. त्यांनी विधानसभेला आरक्षण कोणते पडते यावेळी त्यावरुन उमेदवार देतील, हे अजून ठरवायचे आहे. परंतु त्यांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेसचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेही आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी त्यांच्या फळीतील कार्यकर्ते इच्छुक झाले आहेत. जरी राष्ट्रवादीसाठी जागा दिली तरीही येथेही नाईक – निंबाळकर घराण्यातच कलगीतुरा रंगणार आहे.\nखटाव-माणसाठी दोन्ही काँग्रेसमध्ये भांडण\nमाण विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे या दोघा भावांमध्ये विळय़ा भोपळय़ाचे नाते बनले आहे. तशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षाची ताकद या विधानसभा मतदार संघात आहे. राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीत शेखर गोरे यांना तिकिट दिली गेली परंतु त्यांना निवडून आणण्यात राष्ट्रवादीची वरिष्ठ मंडळी कमी पडली. त्यामुळे आमदारकीला ते कसेही करुन उभे राहणार असल्याने येथेही जरी काँग्रेसला जागा सोडली तरीही शेखर गोरे हे निवडणूक लढवणार असल्याने दोन्ही काँग्रेसमध्येच वाद दिसणार आहे. त्याचबरोबर प्रभाकर देशमुख यांनीही आपली इच्छा व्यक्त केली असून त्यांनीही वॉटरकपच्या माध्यमातून तयारी सुरू केली आहे. तसेच भाजपामध्येही अनेकजण रेसमध्ये आहेत. त्यामुळे तेथेही गटतट निर्माण झाले आहेत.\nकराड दक्षिणमध्ये काका-बाबा गटात पुन्हा राजकीय पोळी\nकराड दक्षिणमध्ये 2014 च्या आमदारकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुरेपुर ताकद लावली अन् काँग्रेसचे माजी आमदार विलासराव उंडाळकर यांचे होणारे रेकॉर्ड थांबवले. अजूनही कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे प्राबल्य असले तरीही दोन्ही गटात अजूनही राजकीय शीतयुद्ध सुरु आहे. त्यामुळे तेथे काँग्रेसलाच जागा दिली तरीही काँग्रेसच्या दोन्ही गटात पुन्हा आघाडीत बिघाडी होणार हे ठरलेलंच. भाजपाचे अतुल भोसले यांनीही चांगलीच साखर पेरणी केली आहे.\nकराड उत्तरमध्ये काँग्रेसची गळचेपी\nकराड उत्तरमध्ये जागा ही राष्ट्रवादीलाच देतील. सध्याचे आमदार बाळासाहेब पाटील यांचाच गड आहे. काँग्रेसचे इच्छूक व निवडणूक लढवलेले धैर्यशील कदम यांची पुन्हा इच्छा असूनही जर आघाडी झाली तर गळचेपी होण्याची शक्यता आहे. भाजपाचे मनोज घोरपडे यांनी कसून तयारी सुरु केली आहे.\nपाटण विधानसभा मतदार संघात पक्ष बाजूलाच राहतात. येथे पाटणकर आणि देसाई गटाचे राजकारण चालते. सध्या राष्ट्रवादीमध्येही बरेचजण नाराज होवून ते आमदार शंभूराज देसाई यांच्या संपर्कात गेलेत तर देसाई यांच्या राजकारणावरुन व त्यांच्या बोलण्यावरुन अनेकजण नाराज होवून तटस्थ राहिले आहेत. काँग्रेस केवळ हिंदूराव पाटील यांच्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. त्यामुळे सगळाच ख्योळ सुरु आहे.\nवाईमध्ये आबा अन् दादा यांच्याकडे नजरा\n2014 मध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढली गेली होती. परंतु आता जर आघाडी झाल्यास हा मतदार संघ राष्ट्रवादीलाच सोडावा लागणार आहे. मकरंद आबांनी हल्लाबोल यात्रेत चांगलेच रान तापवले आहे. काँग्रेसचे समजले जाणारे मदनदादा हल्ली शांत बनले आहेत. त्यांची भूमिकाच कार्यकर्त्यांना समजत नाही. काही कार्यकर्ते भाजपात गेलेत तर काही कार्यकर्ते अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे जर आघाडीत जागा वाटपात राष्ट्रवादीला तिकीट दिल्यास दादांची भूमिका काय याकडे नजरा असून खंडाळय़ाचे सतत बंडखोरीची भाषा करणारे नितीन भरगुडे-पाटील यांच्या हलत्या राजकारणावर चर्चा राहणार आहे.\nसातारा-जावली मतदार संघात काँग्रेसचे अस्तित्व नगण्य आहे. त्यामुळे आघाडी झाल्यास तिकीट राष्ट्रवादीलाच द्यावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार हे आमदार शिवेंद्रराजे हेच असून त्यांनी आतापासून विधानसभा मतदार संघात चांगलीच पायाला भिंगरी लावली आहे. त्यांचे विरोधक समजले जाणारे भाजपाचे दीपक पवार हे मात्र शासकीय कार्यालयात अधिकाऱयांच्या केबीनमध्ये कामे करण्यात व्यस्त असतात.\nकोरेगावातून बारामतीचा उमेदवाराची शक्यता\nकोरेगाव हा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नंबर वनचा मतदार संघ बनल्यासारखे आहे. तसेच माजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांना मानणाऱया कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मतदार संघातून त्यांच्या चिरजीवांना संधी देण्याचीची चर्चा अलिकडच्या काळात रंगू लागली आहे. तसेच आमदार शशिकांत शिंदे यांच्याबाबतीत लोकसभा की राज्यसभा अजूनही निर्णय तळय़ातमळय़ात असाच आहे. शालिनीताईंच्या या मतदार संघात काँग्रेसचे अस्तित्व केवळ कोरेगावात किरण बर्गे यांच्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. भाजपा व सेनेमधून नुसतीच बिनकामाची मंडळींची बेरीज सुरु आहे.\nसातारा पोलीस परेड ग्राऊंडवर विषारी सापाची ओळख\nसाताऱयातील तीन तालुक्यातील कामांचे स्टींग ऑपरेशन सुरु\nकोरेगाव तालुक्यात महाराजस्व अभियानाद्वारे सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी : सौ. कीर्ती नलावडे\nविनायक मनवे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2018-08-19T02:32:22Z", "digest": "sha1:LOHQHLC6UKRCAE52UVPYQUNIUCAHZ7DI", "length": 23253, "nlines": 225, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "तिच्या सात दशकांची जीवनकथा", "raw_content": "\nतिच्या सात दशकांची जीवनकथा\nपुणे जिल्ह्यातील दापोडी गावच्या सरूबाई कडू यांनी दारिद्र्यात जीवन जगतानाही ओव्यांच्या प्रकल्पातील ५०००हून अधिक ओव्या गाऊन या प्रकल्पाला समृद्ध केलं. दोन भागांच्या त्यांच्या कहाणीपैकी या दुसऱ्या भागात त्यांनी आपल्या भूतकाळातील आनंद आणि सततची दु:खे यांच्याविषयीच्या अकरा ओव्या गाईलेल्या आहेत.\n“हे काही उमर झाली म्हणून नाहीये. माझं मनच शांत नाही आणि डोकं फिरलंय. त्यामुळे मला ओव्या आठवत नाहीत.” सरुबाई कडू सांगत होत्या. जुलैचा महिना होता; ओवी प्रकल्पासाठी सर्वाधिक ओव्या गणाऱ्या गायिकेला भेटण्यासाठी आम्ही दौंड तालुक्यातील दापोडी गावात आलो आहोत. सरुबाईंनी गायिलेल्या ५०२७ ओव्या या प्रकल्पाच्या मूळ टीमने १९९६ ते २००९ या काळात लिहून काढल्यात.\nत्यावेळी त्या वडवली गावात राहत होत्या.१९९३-९४मध्ये, त्यांच्या आणि इतर अनेक गावांतील घरे मोसे नदीवर बांधलेल्या वरसगाव धरणामुळे पाण्याखाली गेली. इतर अनेकांप्रमाणे सरुबाईंच्या कुटुंबाला देखील घर सोडून दौंड तालुक्यातील पुनर्वसनाच्या वसाहतींत जावं लागलं ,पुण्यापासून ८० किमी. अंतरावर.\nदापोडीत आम्ही सरूबाईंना भेटलो तेव्हां त्या एका झोपडीबाहेर बसलेल्या होत्या पण आम्हाला त्यांनी आपला मुलगा दिलीप याच्या पक्क्या घराकडे नेलं. (तिथे आम्ही त्यांनी गायिलेल्या ओव्यांचे ध्वनीमुद्रण केलं. पहा Sarubai: 5000 songs and still singing).\nफोटो : डावीकडे दिलीपचे पक्के घर आणि कुटुंबातील बखेड्यानंतर जिथे सरूबाई एकटीच राहायला गेली ती झोपडी\n”वडवली गावात कसे सुखात होतो आम्ही. पण धरण बांधलं आणि सगळंच बदललं.” ज्यांच्या जमिनी होत्या त्यांना पुनर्वसनाच्या गावात जमिनी देणार असं आश्वासन दिलं होतं पण अनेकांना खूपच कमी दिल्या तर काहींना फक्त घर बांधण्यापुरता तुकडा दिला. शिवाय दापोडीतली जमीन नापीक होती. “आम्हाला मुळापासून सुरवात करावी लागली,” दिलीप सांगत होता, “जमीन पिकाखाली आणण्यासाठी कष्ट तर करावे लागलेच पण आता जे पिकतं त्याने जेमतेम २५% गरजा भागतात आमच्या. बाकी ७५%साठी मजुरी नाहीतर इतर कामे करावी लागतात.”\nदिलीप गवंडीकाम करतो आणि त्याची पत्नी चंद्रभागा त्यांचं छोटंसं किराण्याचं दुकान चालवते. नंतर सरूबाईंनी आम्हाला सांगितलं की महिन्याभरापूर्वीपर्यंत ती आपल्या मुला-सुनेबरोबर राहत होती पण अलीकडे झालेल्या कुटुंबातील बखेड्यानंतर तिला त्या घरात राहायला मज्जाव केलाय.\n”वडवली गावात कसे सुखात होतो आम्ही. पण धरण बांधलं आणि सगळंच बदललं.” दिलीपबरोबर बसलेल्या सरूबाई.\nदिलीपच्या घरापासून मिनिटभराच्या अंतरावर सरूबाईंचं सध्याचं ‘घर’ आहे – मोडकळीला आलेलं एक विटामातीचं, पत्र्याचं छप्पर असलेलं झोपडं. फक्त एक दार आणि खिडकी नाहीच. ही झोपडी तिच्या एका मुलाची आहे, तो आता वारला; झोपडीची मालकी तिच्या नातवाकडे आहे. इथे ती आता एकटी राहते. दाराशीच जात्याची तळी ठेवलेली आहे. जात्याचा वरचा भाग घरातच उभा करून ठेवलेला दिसतो.\nवीस वर्षांपूर्वी, सरूबाईंनी ओव्यांच्या प्रकल्पातील ५००० हून अधिक ओव्या गाऊन या प्रकल्पाला समृद्ध केलं, त्या स्वत: मात्र दारिद्र्यात जगत आहेत, सत्तरीतही १५० रुपये रोजाने शेतात निंदणीला जात आहेत. २०१५ मध्ये तिचा नवरा मारुती वारला आणि तिच्या चार मुलांपैकी दोनच हयात आहेत.\nसरूबाईंनी स्वत:च रचलेल्या ओव्या त्या जगल्या आणि आजही जगत आहेत. इथे दिलेल्या ओव्यांत त्यांचेच अनुभव प्रकटले आहेत – काही आनंदाचे प्रसंग, तिच्या मुलाचा लग्नसोहळा किंवा दु;खाचे क्षण जशी कुटुंबातली भांडणं. पण या ओव्या तिला आता सहज आठवत नाहीत. “ओवीतला एक मुख्य शब्द आठवला तर मग बाकी सगळं मला आठवतं. पूर्वी इतक्या साऱ्या ओव्या माझ्या डोक्यात ठसलेल्या होत्या की झरा फुटावा तशा त्या बाहेर यायच्या.”\nसरूबाईंच्या झोपडीच्या दाराशीच ठेवलेली जात्याची तळी आणि घरातच उभा करून ठेवलेला जात्याचा वरचा भाग\nत्या बोटांनी आपली कानशिलं चोळतात, नजर हवेतच कुठेतरी स्थिरावलेली, जणू हरवलेले शब्द शोधतेय. मग जेव्हा ते सापडतात तेव्हा त्यांचा चेहरा उजळतो आणि आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरु करतो. इथे सरूबाईंनी गायिलेल्या ११ ओव्या आहेत.\nमोठा झालेला मुलगा आपल्या म्हाताऱ्या आईशी कसा वागतो हे त्यातल्या पहिल्या तीन ओव्यांत सांगितलंय; त्याच्या जन्माच्या वेळी तिने किती दु:ख आणि वेदना सोसल्या होत्या याचं त्यांत वर्णन आहे.\nत्या ओव्यांत सरूबाई त्याला सांगतात की आपल्या आईला वेडी म्हणू नको, स्वार्थी समजू नकोस, तुझ्या जन्माच्या वेळी तिच्या जिवाचा भरवसा सुद्धा नव्हता नाळ तोडायला सुद्धा किती कष्ट पडले होते आणि काय रे, तुझ्या जन्माच्या वेळी तुझी बायको होती का\nपुढच्या चार ओव्या एकमेकांशी घट्ट नातं असलेल्या बहिणभावंडांविषयीच्या आहेत, जणू एका झाडाची दोन संत्री पण जेव्हा परकी कुणी – भावजय – येते तेव्हा ती दोघा भावंडांत फूट/अंतर पाडते. रस्त्याने जाताना कुणी अनोळखी माणूस त्रास देईल तर तू आपली वाट बदलून चालू लाग असा सल्ला आई आपल्या लेकीला देते. गावच्या रस्त्यावरून बहिण-भाऊच चाललेत पण आईला चिंता वाटते कारण लोकांना टीका करायला आवडतं आणि म्हणून ती दोघांच्या परतण्याची वाट पाहत आहे.\n‘तंबाखू सोडली का, असं विचारल्यावर हसत हसत सरूबाई सांगतात की, ‘खरंच मी सोडलीये.’\nत्यानंतरच्या चार ओव्या मुलाचं लग्न आणि त्याची बायको यांच्याबद्दलच्या आहेत. जात्याला देव म्हणून सुपारी बांधली आहे आणि त्यावर दळलेली हळद नवऱ्या मुलाला लावताहेत. मांडवाच्या दाराशी उभी त्याची आई आपल्या हिऱ्यासारख्या लेकाला सांगतेय की त्या हळदीमुळे माझ्या लुगड्याच्या निऱ्या पिवळ्या झाल्यात. नवी सून त्या आईची भाचीच आहे, तिच्या भावाची लेक; तिला कामं सांगणं सासूला कठीण वाटतं. त्यामुळे ती सुनेला अगदी हलकी, कमी कष्टाची कामं सांगतेय – जसं दुधाला विरजण लावणं आता तिला वाटतंय की यापेक्षा परघरची मुलगी सून म्हणून आणणं बर झालं असतं.\nव्हिडिओ: सरूबाई गातात, “ रस्त्यात जर कुणी अनोळखी माणूस छेड काढू पाहील तर माझ्या लेकी तू रस्ता बदलून पुढे जा.”\nसरूबाईंचं गाणं झाल्यावर मूळ ओवी प्रकल्पातील एक सदस्य जितेंद्र मैड यांनी त्यांना विचारलं की तुम्ही तंबाखू सोडली का आणि त्यांनी होकारार्थी मन हलवली. “खरंच” मैड यांनी आश्चर्याने विचारलं. “मी खरंच सोडलीये” मैड यांनी आश्चर्याने विचारलं. “मी खरंच सोडलीये” त्या हसत सांगतात आणि त्यांचं ते हसू त्यांच्या डोळ्यात शिरतं आणि काही काळासाठी तरी साऱ्या चिंता पुसून टाकतं.\nआपल्या माऊलीला, नको म्हणू येडी माता\nजलमाच्या येळी नव्हता तिचा भरवसा\nआपल्या मावलीला, नको म्हणू येडी येडी\nजलमाच्या वेळी, नव्हत तुटलत नाळ\nआपल्या मावलीला, नको म्हणू केगामती\nजलम देतावेळी तुझी अस्तुरी कुठ होती\nबहिण भावयंड, एका झाडायाची संतर\nआली परनायाची नार, हिन पाडील अंतर\nपराया पुरुष अंगावर आला नीट\nसांगते बाई तुला वाकडी कडं वाटं\nवाट चालले, एक बहिण एक भाऊ\nमावली बया बोल, आहे निंदखोर गाव\nरस्त्यानी चालली, बहिण भावंड लोभाची\nमावली बघे वाट, बंधू आपल्या दोघाची\nजात्या इसवरा, तुला सुपारी बांधली\nबाळाइला माझ्या, नवर्या हळद लागली\nमांडवाच्या दारी, पिवळ्या झाल्या निर्या\nवाणीच माझ बाळ, तुला हळद लागू हिर्या\nभाची मी करते सुन, काम सांगना याची चोरी\nसांगते बाई तुला, लेक परनायाची बरी\nबंधू मी करते व्याही, भाची मी करते सून\nकाम सांगते लहान लहान, लाव दुधाला मोरवण\nसरुबाई कडू वीस वर्षांपूर्वी (डावीकडे) आणि आता\nमुलः ४ मुलगे (२ हयात)\nदिनांकः या ओव्यांचं ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग २४ जुलै, २०१७ रोजी करण्यात आलं. ओव्या १९९६ ते २००९ दरम्यान हाताने उतरून घेण्यात आल्या होत्या.\nफोटोः बिनायफर भरुचा आणि संयुक्ता शास्त्री\nमराठी अनुवादः छाया देव\nChhaya Deo छाया देव या शिक्षणक्षेत्रातील बाजारीकरणाच्या विरोधात व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्कासाठी काम करणाऱ्या शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच या संघटनेच्या नाशिकस्थित कार्यकर्त्या आहेत. त्या स्फुट लेखन व भाषांतराचे कामही करतात.\nपारी ग्राइंडमिल साँग्ज प्रोजेक्ट टीम: आशा ओगले, जितेंद्र मैड, बर्नार्ड बेल, नमिता वाईकर\nनमिता वाईकर या लेखक, अनुवादक आणि पारीच्या (पीपल्स आर्काइव ऑफ रुरल इंडिया) व्यवस्थापकीय संपादक आहेत. शिवाय त्या एका रसायनशास्त्र विषयक डेटाबेस फर्ममध्ये भागीदार आहेत. त्यांनी बायोकेमिस्ट आणि सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणूनही काम केलं आहे.\nअत्याचारी पुरुषांसाठी ओव्यांची लाखोली\nविस्मृतीतली गाणी आली ओठावर...\nअशी बहीण भावंडं – एका झाडाची संतरं\nपक्के पैलवान अन् सख्ख्या मायलेकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/loksatta-sport-interview-with-indian-coach-paras-mhambrey-1630248/", "date_download": "2018-08-19T01:41:23Z", "digest": "sha1:DOAFC7CSKWHFC5MYEKDONFGU3B3WPRAB", "length": 21512, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta sport interview with Indian coach Paras Mhambrey | ही तर युवा खेळाडूंच्या कारकिर्दीची सुरुवात | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nही तर युवा खेळाडूंच्या कारकिर्दीची सुरुवात\nही तर युवा खेळाडूंच्या कारकिर्दीची सुरुवात\nआठवडय़ाची मुलाखत: पारस म्हाम्ब्रे, गोलंदाजी प्रशिक्षक\nआठवडय़ाची मुलाखत: पारस म्हाम्ब्रे, गोलंदाजी प्रशिक्षक\nभाराताच्या युवा शिलेदारांनी काही दिवसांपूर्वीच विश्वविजयाचा चौकार लगावला. कर्णधार पृथ्वी शॉ आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबरोबर गोलंदाजीचे प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांचाही या विजयात मोलाचा वाटा होता. या विश्वचषकाची त्यांनी तयारी कशी केली, खेळाडूंना कसे मार्गदर्शन केले याबाबत म्हाम्ब्रे यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी या युवा खेळाडूंची ही तर सुरुवात आहे, यापुढे त्यांना अजून बरीच ध्येय गाठायची आहेत, असे मत व्यक्त केले.\nप्रशिक्षणाला तुम्ही कधी पासून सुरुवात केली आणि या युवा खेळाडूंवर कसे संस्कार केले\nक्रिकेट कारकिर्दीच्या अखेरच्या दिवसांपासून म्हणजेच २००२-०३ पासून मी प्रशिक्षण करायला सुरुवात केली होती. युवा खेळाडूंना तुम्हाला थोडा जास्त वेळ द्यावा लागतो. त्यांना समजून घ्यावे लागते. त्यांच्याकडे जास्त अनुभव नसतो, त्यामुळे संयम बाळगून त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. ते एखाद्या गोष्टीचा कसा विचार करतात, हे तुम्हाला जाणून घ्यावे लागते.\nया संघातील गोलंदाज भारतातल्या विविध ठिकाणांहून आले होते, त्यांची गोलंदाजी पाहून कसे मार्गदर्शन केले\nविश्वचषकाच्या प्रक्रीयेला दीड वर्षांपूर्वीपासूनच सुरुवात झाली. त्यांचे सामने पाहावे लागतात, त्यामधून काही गोलंदाज निवडावे लागतात. किती वेगवान आणि फिरकी गोलंदाज निवडायचे हे ठरवावे लागते. या विश्वचषकाच्या संघात कोण गोलंदाज बसू शकतात, हे पहावे लागते. गोलंदाजांच्या तंत्राबाबत बदल स्पर्धेदरम्यान करू शकत नाही. त्यामुळे हे बदल स्पर्धेच्या काही दिवसांपूर्वीच करावे लागतात. तांत्रिक गोष्टींबरोबर मानसीकत संतुलन त्यांचे योग्य कस ठेवता येईल, हेदेखील पहावे लागते. त्यांचे बलस्थान आणि कच्चेदुवे बघावे लागतात. कोणत्या गोष्टी ते अजून चांगल्यापद्धतीने करू शकतात, हे बघावे लागते. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्यांच्याकडून चांगला सराव करून घेतला होता. ट्रेनर आणि फिजिओ यांचाही यामध्ये महत्वाचा वाटा असतो.\nया विश्वचषकात गोलंदजीमध्येही सातत्य पाहायला मिळाले, तुम्ही यासाठी काय रणनिती वापरली होती\nप्रत्येक प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचा खेळ आम्ही पाहत होतो. त्यानुसार आम्ही आमची रणनिती आखत होतो. काही वेळा त्यांच्या कामगिरीचे ‘फूटेज’ उपलब्ध नव्हतेही. पण तरीही आम्ही चांगली गोलंदाजी कशी करता येईल, याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले.\nया संघात चांगले वेगवान गोलंदाज होते. यापुढे त्यांच्यासमोर काय आव्हान असतील\nलोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा फार वाढल्या आहेत. ज्यापद्धतीने नागरकोटी, इशान पोरेल, शिवम मावी या तिघांनी विश्वचषकात चांगली कामगिरी केली. कधी कधी या गोलंदांना भारताकडून खेळवायला हवे, असेही म्हटले जाते. पण माझ्यामते त्यांची कारकिर्द इथून सुरु झाली आहे. यापुढे किमान त्यांना २-३ वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला हवे. त्यानंतर त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. यापुढे कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट त्यांना खेळायला मिळेल. माझ्यामते २-३ वर्षांनंतर कोणत्या गोलंदाजांची प्रगती झाली हे आपल्याला समजू शकेल. त्याचबरोबर प्रत्येक राज्य संघटनांनाही या खेळाडूंची जबाबदारी घ्यावी लागेल.\nराहुल द्रविड हे एक महान फलंदाज होते, पण एक प्रशिक्षक म्हणून ते कसे वाटले\nगेल्या ३-४ वर्षांपासून मी त्यांच्याबरोबर काम करत आहे. आमच्या दोघांमध्ये एक चांगले नाते निर्माण झाले आहे. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. ते आपले अनुभव सांगतात आणि या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. आमच्यामध्ये नेहमीच संवाद असतो. त्यामुळे प्रत्येकाला आम्ही चांगले ओळखतो. कोणाची काय गरज आहे, हे आम्हाला कळते. त्यामुळे एक संघ म्हणून आमची चांगली बांधणी झाली होती. ते प्रत्येकाला समान न्याय देतात, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.\nएखाद्या मिशनची तयारी करत असताना काही गोष्टी ठरवल्या जातात. एखादा विचार, वाक्य किंवा एखादे गाणे यांचाही कधी कधी उपयोग केला जातो. या मिशनची तयारी करताना अशा काही गोष्टी होत्या का\nत्याबाबतीत आम्ही रटाळ सहाय्यक असू शकतो. दीड वर्षांपूर्वी विश्वचषकाची प्रक्रीया सुरु झाली. त्यावेळी प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीत सुधारणा होत आहे की नाही, हे आम्ही पाहत होतो. त्याचबरोबर एक संघ म्हणून चांगला समन्वय कसा साधता येईल, याकडेही आम्ही लक्ष दिले. खेळात जिंकणे किंवा हरणे होतच असते, तो खेळाचा एक भाग असतो. कधी कधी प्रतिस्पर्धी तुमच्यापेक्षा चांगला खेळ करतात आणि सामना जिंकतात, असेही होते. त्यामुळे आम्ही त्यावर जास्त भर दिला नाही. प्रत्येक खेळाडू आणि संघाची कामगिरी कशी उंचावेल, हे आमचे ध्येय होते. युवा क्रिकेट हा खेळाचा पाया आहे. या स्तरापासून खेळाडू पुढे जात असतात. त्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार कसे करता येतील, मार्गदर्शन कसे करता येईल, या गोष्टींवर आम्ही जास्त भर दिला. जर आम्ही ही प्रक्रीया कायम ठेवली तर निकाल चांगलेच लागतील, हे आम्हाला माहिती होते. तुम्ही जेव्हा भारताचे प्रतिनिधीत्व करता तेव्हा देशाचे नाव खराब होता कामा नये, ही भावना कायम मनात होती.\nविश्वचषक जिंकल्यावर बीसीसीआयने रोख पारितोषिक जाहीर केले. पण त्यामध्ये असामनता असल्याबद्दल द्रविड यांनी वक्तव्य केले, याबद्दल तुम्हाला काय वाटते\nहा द्रविड यांचा मोठेपणा आहे. हा नक्कीच सोपा निर्णय नव्हता. या निर्णयाने द्रविड हे एक व्यक्ती म्हणून कसे आहात, हे समजता येऊ शकते. त्यावरून तुम्हाला हे समजता येऊ शकते, की त्यांनी आम्हाला कशी वागणूक दिली असेल. ही लोकांसाठी छोटी गोष्ट असेलही. यामध्ये फक्त पैशांचा विचार नाही, तर समानतेचा आहे. ही व्यक्ती फक्त पैशांमागे धावत नाही तर त्यांना क्रिकेटला योगदान द्यायचे आहे, हे त्यांच्या मनात आहे. स्वत:बद्दल विचार न करता संघाचा विचार करणे, हे महत्वाचे असते आणि हे त्यांच्या या वक्तव्यामधून दिसून आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathisaahitya.blogspot.com/2013/06/blog-post_19.html", "date_download": "2018-08-19T01:38:09Z", "digest": "sha1:NX6T5CENMMPJSOWPBT7JA7SW4ZGNBYFA", "length": 10219, "nlines": 151, "source_domain": "marathisaahitya.blogspot.com", "title": "मी मराठी : A Blog for Marathi Fun,Marathi Jokes,Marathi Poems,Marathi SMS and All about Marathi: ट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य", "raw_content": "\nमी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more\nट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य\nट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य हे कधी हसवणारे असते, कधी विचार करायला लावणारे असते.\nबघतोस काय रागाने, ........ ओव्हरटेक केलय वाघाने\n\"बघ, .... माझी आठवण येते का \n''पाहतेस काय प्रेमात पडशिल''\nसाधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.\nअं हं. घाई करायची नाही. \nतुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही\n\"गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का \n'तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'\n'अहो, इकडे पण बघा ना...'\n\"हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर\".\nथांब लक्षुमी कुंकू लावते\nतुमचे लक्ष आमच्याकडे का\n\"लायनीत घे ना भौ\"\nराजे तुम्हि पुन्हा जन्माला या\nअयोध्या,बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल,फ्रिमॉन्ट्,हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.\n१३ १३ १३ सुरूर \n\"हाय हे असं हाय बग\"\nनवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.\n\"हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात\nअच्छा, टाटा, फिर मिलेंगे.\nहरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...\nयोग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..\nवाट पाहिन पण एस टी नेच जाईन.\nगेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी\nनाद नाही करायचा ढाण्या वाघाचा\n१ १३ ६ रा\nहॉर्न . ओके. प्लीज\n\"भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे\"\nएका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)\nतुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं\nमाझ्या वाहनात लाख मोलाची माणसं\nयाचा विचार करून गाडी चालवा\nएका ट्रक च्या मागे लिहले होते: राजू, चिंटू , सोनू ....\nअणि खाली लिहले होते .....\nबैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने \nएका टेम्पोच्या मागे लिहिलेले: \"मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल \" आणि खाली लिहिले होते....\n\"ड्रायवर शिकत आहे\" (बारीक़ अक्षरात)\nआलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद\n१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या\nPuneri Paatya, Graphiti, Marathi Jokes, Mail Forwards आलेले मेल, सापडलेले फ़ोटो, कुणीतरी दिलेल्या कविता , सडलेले विनोद फ़ुटकळ साहित्य .\nइमेज निट पहाण्यासाठी त्यावर उंदराचे बटण दाबा.\nट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य\nआजकाल WhatsApp सारख्या माध्यमामुळे लेखकांचे साहित्य जगभर पसरत आहे परंतु बरेच जण ते कुणा दुस-याच्या नावाने वा स्वताच्या नावानेही प्रसिद्ध करतात. ज्याचे त्याचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. बर-याचदा असेही आढळले आहे कि कुठलातरी विनोद किंवा कविता अगदी पु.ल. किंवा सुरेश भट यांच्या नावाने पाठवली जाते. तरी वाचकांनी मूळ लेखकाचा शोध घ्यावा व असे साहित्य आढळल्यास प्रसिद्ध करणा-या वेबसाईटला कळवावे . आपल्याला आपले साहित्य या ब्लॉगवर कुणा दुसर-याच्या नावाने किंवा आपल्याला श्रेय न देता प्रसिद्ध केलेले आढळल्यास कृपया vikram.taware@gmail.com या आयडी वर संपर्क करा. या ब्लॉगवरील कुठलेही साहित्य आम्ही स्वतः लिहिलेले नाही व विक्रम तावरे हे लेखक नाहीत त्यामुळे मूळ लेखकाला श्रेय देण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A-%E0%A4%A8-2/", "date_download": "2018-08-19T02:30:08Z", "digest": "sha1:CGX5FSEVNECW77COKR5M7JEZIN53NG3P", "length": 17092, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अायात खासदारांवर भाजपच नाराज, सात ते अाठ जणांचे तिकीट कापणार?; पक्षाचे काम न केल्याचा ठपका - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra अायात खासदारांवर भाजपच नाराज, सात ते अाठ जणांचे तिकीट कापणार\nअायात खासदारांवर भाजपच नाराज, सात ते अाठ जणांचे तिकीट कापणार; पक्षाचे काम न केल्याचा ठपका\nमुंबई, दि. ९ (पीसीबी) – २०१४ मध्ये नरेंद्र मोदी नावाच्या लाटेत महाराष्ट्रात भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीतून काही मातब्बर नेते अायात करून त्यांना खासदारकीला निवडूनही अाणले. परंतु गेल्या चार वर्षांत यापैकी काही आयात खासदारांनी पक्षासाठी काहीच भरीव काम केले नसल्याचा निष्कर्ष भाजपच्या संघटनमंत्र्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात अाला अाहे. त्यामुळे अशा अायात खासदारांवर पक्षश्रेष्ठी नाराज असून २०१९ मध्ये त्यांचे तिकीटही कापण्याचा विचार केला जात अाहे. दरम्यान, चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील भाजपच्या २३ खासदारांचे प्रगतिपुस्तक तयार करून ते भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले अाहे. संघटनमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या अहवालांवरच अाता भाजपच्या खासदारांचे भवितव्य ठरणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.\n२०१४ मध्ये असलेली भाजपची लाेकप्रियता गेल्या चार वर्षांत घसरत चालल्याची प्रचिती काही राज्यांतील पाेटनिवडणुकांमधून येत अाहे. त्यामुळे अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र माेदी सावध झाले अाहेत. २०१९ मध्येही काेणत्याही परिस्थितीत पुन्हा भाजपचीच सत्ता अाणण्यासाठी त्यांनी कंबर कसली अाहे, त्यासाठी मित्रपक्षांची मनधरणीही सुरू केली अाहे. दुसरीकडे गेल्या चार वर्षांतील कामगिरीचा अाढावा घेत भाजप खासदारांचे प्रगतिपुस्तकही तयार केले जात अाहे. सूरजकुंड येथे झालेल्या बैठकीत संघटनमंत्र्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. संघटनमंत्री पक्षाच्या खासदारांचे प्रगतिपुस्तक तयार करून ते एक महिन्याच्या आत अमित शहा आणि नरेेंद्र मोदी यांच्याकडे पाठवणार आहेत.\nPrevious articleमतपेटीवर डोळा ठेवून भाजपाने गोपाळ शेट्टींना माफी मागायला लावली- उद्धव ठाकरे\nNext articleधक्कादायक: आयपीएस अधिकाऱ्याचा भाऊ दहशतवादी संघटनेत शामील\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nचार राज्यांसह लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका डिसेंबरमध्ये घेण्यास सक्षम – ओ.पी. रावत\nऔरंगाबाद वाळूज एमआयडीसी तोडफोडप्रकरणी ३७ जणांना अटक; तर पंचनाम्यात तब्बल ६०...\nऔरंगाबादमध्ये माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nविधान परिषदेच्या ११ जागासाठी १६ जुलैला मतदान\nआमदार प्रकाश गजभिये संभाजी भिडेंच्या वेशभुषेत; आंबे वाटप करून अटकेची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://info-4all.ru/mr/%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T01:28:45Z", "digest": "sha1:RNCYSQNVZ47J7FDT6TB2J6VW5ENTKDTV", "length": 23221, "nlines": 328, "source_domain": "info-4all.ru", "title": "वर्ग: आर्किटेक्चर, शिल्पकला - सर्व उपयुक्त माहिती", "raw_content": "\nजिज्ञासू आणि ज्ञानाबद्दल तहान\nसेवा, काळजी आणि दुरुस्ती\nसेक्युलर लाइफ आणि शोबनेस\nजन्मकुंडली, जादू, दैव सांगणे\nफोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग\nव्हिडिओ रेकॉर्डिंगची प्रक्रिया करणे\nछायाचित्रं प्रसंस्करण आणि छपाई\nउत्पादने खरेदी आणि निवड\nइतर भाषा आणि तंत्रज्ञान\nप्रकाशने आणि लेखन लेख\nस्थायी निवास, स्थावर मालमत्ता\nशहरे आणि देशांविषयी इतर\nहवामान, हवामान, वेळ क्षेत्र\nलेखन पुन्हा सुरू करा\nबदला आणि नोकरी शोधा\nपाळीव प्राण्यांना अनुमती आहे\nइतर आरोग्य आणि सौंदर्य\nकाय आहे आणि कसे करावे\nसेंट बॅसिलस कॅथेड्रल कोण बांधले\nकोण बांधले सेंट तुळस कॅथेड्रल सेंट तुळस कॅथेड्रल (15551561) दोन धन्यांची Postnik Barma बांधले होते आणि ते येथे 1552 अधिक पूर्ण कथा असेल, इव्हान भयंकर जमावात भांडवल चेंडू घेतला ...\nकिव्हेन्कोच्या चित्राबद्दलची माहिती, कोझ्ह्होवोवच्या गावी जवळ कॉमिक्स सैन्याच्या पेट्रा एक्सएक्सएक्सचे सैन्य गेम.\nकिव्हेन्कोच्या चित्राबद्दलची माहिती, कोझ्ह्होवोवच्या गावी जवळ कॉमिक्स सैन्याच्या पेट्रा एक्सएक्सएक्सचे सैन्य गेम. धन्यवाद ए. डी. किव्हेन्को यांनी ऐतिहासिक युद्धक्षेत्र आणि लँडस्केपच्या क्षेत्रात लिहिले. सर्व छटा वापरते ...\nहच्रोम पेंटिंगसह चमच्याचे वर्णन\nहौहोम चित्रकला \"होक्रोमस्कोया\" सह चमच्याचे वर्णन, मला आशा आहे की हे एक टायपो आहे. खोखलोमा - लोककला - लाकडी भांडीच्या पेंटिंग (काहीवेळा फर्निचर). रोहिणीच्या डिझाईन्ससह खोखोलोमा चित्रकला आहे त्याची रंगयोजना: ...\nप्राचीन इजिप्शियन शिल्पकला ची वैशिष्ट्ये काय आहेत\nप्राचीन इजिप्शियन शिल्पकला ची वैशिष्ट्ये काय आहेत प्राचीन इजिप्तची शिल्पकला ही प्राचीन इजिप्तची कला असलेली सर्वात मूलभूत व काटेकोरपणे विकसित क्षेत्र आहे. प्राचीन इजिप्शियन देवता, फारो, राजे यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शिल्पकला तयार आणि विकसित करण्यात आली ...\nTverskaya स्ट्रीट म्हणून म्हणतात Tverskaya रस्त्यावर नाव गुपीत\nTverskaya स्ट्रीट म्हणून म्हणतात Tverskaya रस्त्यावर नाव गुपीत Tverskaya रस्त्यावर नाव गुपीत त्यातून रस्त्याच्या कडेला सुरवात झाली. त्याच मालिकेतील - लेनिनग्रास्की प्रॉस्पेक्ट आणि लेनिनग्राड हायवेच्या उत्पत्तीचे रहस्य त्याला का म्हणतात त्यातून रस्त्याच्या कडेला सुरवात झाली. त्याच मालिकेतील - लेनिनग्रास्की प्रॉस्पेक्ट आणि लेनिनग्राड हायवेच्या उत्पत्तीचे रहस्य त्याला का म्हणतात\nस्मारक \"प्रौढ वासना बळी मुलं\" च्या चिन्ह\nजहाजाच्या धनुष्यवर शिल्पाचे नाव काय आहे\nकाय आपण जहाज हे म्हणतात धनुष्य एक शिल्पकला कॉल नका - तीन किंवा अधिक डोलकाठ्यांचे मोठे शिडांचे व्यापारी जहाज किंवा लढाऊ जहाज आकृती (शौचालयाची) किंवा तीन किंवा अधिक डोलकाठ्यांचे मोठे शिडांचे व्यापारी जहाज किंवा लढाऊ जहाज शिल्पकला (नाक शिल्पकला) तीन किंवा अधिक डोलकाठ्यांचे मोठे शिडांचे व्यापारी जहाज किंवा लढाऊ जहाज जहाज सजावट धनुष्य आकडेवारी. प्राचीन देव हे दर्शविणारी आकडेवारी, नाक वर दिसू लागले ...\nजेथे फ्रेडरिक चोपिनचा जन्म आणि मृत्यू झाला\nजेथे फ्रेडरिक चोपिनचा जन्म झाला आणि त्याचा मृत्यू झाला, चोपिन यांचा जन्म मे 1, झेंगॉक्स वर्षी पोलंडमध्ये झाला आणि ऑक्टोबर 1810 #1849 मध्ये त्यांचा मृत्यू झाला, फुफ्फुसे क्षयरोगातून एक वर्ष. फ्रेडरिक चोपिन (पोलिश सोझेन, फ्रायडेरीक फ्रॅन्शिझक) (एक्सएक्सएक्सएक्सएक्स ...\nमॉस्को क्रेमलिनमध्ये कोणते 3 चे मुख्य कॅथेड्रल\nकाय क्रेमलिन मध्ये मुख्य कॅथेड्रल 3 मुख्य देवदूत, समज आणि Annunciation क्रेमलिन च्या cathedrals. क्रेमलिन केंद्र उंचीच्या गरोदर राहिली म्हणून (147579) वसलेले समज च्या कॅथेड्रल सह कॅथेड्रल स्क्वेअर झाले, Annunciation (148489) कॅथेड्रल, ...\nसेंट पीटर्सबर्ग होम-जहाजेबद्दल आपल्याला काय माहिती आहे\nसेंट पीटर्सबर्ग होम-जहाजेबद्दल आपल्याला काय माहिती आहे घरे या मालिकेत मुख्य आणि एकमेव फायदा त्यांच्या अंतर्गत फ्रेम बांधकाम, जे पॅनेल घरे इतर सर्व माल उत्तम आहे आणि आधुनिक फक्त दुसर्या आहे ...\nकोणत्या प्रसंगी सन्मानपूर्वक ख्रिस्ताचा कॅथेड्रल तारणहार बांधला गेला, आणि कोणत्या वर्षी\nकोणत्या प्रसंगी सन्मानपूर्वक ख्रिस्ताचा कॅथेड्रल तारणहार बांधला गेला, आणि कोणत्या वर्षी खुर्ची # 769, फ्लेक्स सोबो # 769, ख्रिस्त # 769 च्या झेरॉक्स मंदिर; # 769 जतन करा; मास्को (ख्रिस्ताचा जन्म कॅथेड्रल) मॉस्कोमध्ये, जवळ असलेल्या रशियन ऑर्थोडॉक्स चर्चची कॅथेड्रल ...\nकागदावरून काटछाट केलेल्या शंकूला गोंद कसे लावायचे\nकागदावरून काटछाट केलेल्या शंकूला गोंद कसे लावायचे विकासास मदत करा. उत्तर, काटले काटा: - झुळूक उंची मोजा. बेस आणि शिर्षकची लांबी विभागणे, उदाहरणार्थ 10 1 / 10 शिरोबिंदू असतील - शिर्षक, आणि ...\nकोण दलाई लामा आहे\nकोण आहे 14 क दलाई लामा 1935 व्या दलाई लामा (जन्म) निवडणूक: 1937 (अवतार म्हणून ओळखले) राज्यारोहण: 22 फेब्रुवारी 1940, 17 नोव्हेंबर 1950 (तिबेट राजकीय प्रमुख म्हणून) समुदाय: तिबेटी बौद्ध करून दलाई लामा तेरावा नाव अगोदर ...\nएथेन्सच्या एक्रोपोलिसच्या स्थापत्यशास्त्रातील कोणत्या इमारती आहेत\nएथेन्सच्या एक्रोपोलिसच्या स्थापत्यशास्त्रातील कोणत्या इमारती आहेत अथेन्सचे एक्रोपोलिस हे एक जटिल वास्तुशिल्प आणि अवकाशात्मक कॉम्प्लेक्स आहे. अशा इमारतींमध्ये समाविष्ट: Acropolis च्या वास्तुकला कॉम्पलेक्स प्रदेशासाठी 1.Propiley समोर प्रवेशद्वार प्रोपीलाइआचा म्हणून अनुवादित केला जाऊ शकतो ...\nपृष्ठ 1पृष्ठ 2...पृष्ठ 8पुढील पृष्ठ\nलोड करीत आहे ...\n© कॉपीराइट 2017 - प्रत्येकासाठी उपयुक्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-19T01:24:49Z", "digest": "sha1:AW6KPIR5F2VKARWPHFMI673XY7WR7B5R", "length": 7467, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘या’ सोशल मीडिया अॅपवर रशियन न्यायालयाने घातली बंदी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘या’ सोशल मीडिया अॅपवर रशियन न्यायालयाने घातली बंदी\nमॉस्को : टेलिग्राम या मेसेंजर अॅपवर रशियन न्यायालयाने बंदी घातली आहे. रशियन सरकारने दाखल केलेल्या एका याचिकेनुसार रशियन न्यायालयाने हा निर्णय घेतला असून संपुर्ण रशियामध्ये या अॅप बंदी घालण्यात आले आहे. विशेष म्हणजे टेलिग्राम ही मूळ रशियन कंपनी असून देखील रशियाने यावर बंदी घातल्यामुळे अनेक जणांकडून यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nटेलिग्राम हे अॅप रशियामध्ये मोठ्या संख्येत वापरले जाते. त्यामुळे याद्वारे दररोज अनेक महत्त्वाचे संदेश पाठवले जातात. त्यामुळे रशिया सरकारने टेलिग्रामला आपल्या अॅपमधून देवाणघेवाण होणाऱ्या संदेशांची चौकशी करण्याचे अधिकार मागितले होते. देशात कधीही दहशतवाद अथवा तत्सम देशविघातक घटना घडल्यास त्यांचा शोध घेण्यास त्याची मदत व्हावी. परंतु टेलिग्रामचे संस्थापक अध्यक्ष पावेल दुरोव यांनी हे कंपनीच्या नियमांच्या बाहेर असल्याचे म्हटले. तसेच ग्राहकांच्या गोपनीयतेचा दाखला देत हा अधिकार देण्यास नकार दिला. त्यामुळे रशिया सरकारने याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करत आपले गाऱ्हाणे मांडले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउद्धव ठाकरे ‘त्या’ शिवसैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेणार\nNext articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चिमुकल्यांचे ‘वाचन अभिवादन’\nपंतप्रधान म्हणून इम्रान खान यांच्या कारर्दिला प्रारंभ\nथेट अमेरिकेशीच चर्चा हवी – तालिबानची ताठर भूमिका\nइम्रान खान हे भारताबरोबर शांततेचा प्रस्ताव घेऊन पुढे येतील…\nचिनी लष्कराचा तिबेटमध्ये खऱ्या दारूगोळ्यासह युद्धसराव\nसंयुक्त राष्ट्र संघाचे माजी सचीव कोफी अन्नान यांचे निधन\nपाक व्याप्त कश्मीरच्या राष्ट्रपतींच्या शेजारी बसले सिध्दू, होतोय मोठा वाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/11/19/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T01:41:27Z", "digest": "sha1:QCO6CSTMUOCMOLXOZUFDI6MSFXM4QSME", "length": 28812, "nlines": 318, "source_domain": "kayvatelte.com", "title": "बादशहा …… | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← द लोनली पिपल….\nजरी हा लेख सचिन बद्दल असला तरीही या लेखात त्याच्या क्रिकेट कारकिर्द बाबत काहीच लिहायचं नाही हे ठरवलंय.. कारण खूप झालंय लिहुन..\nएखाद्या मोठ्या झाडाच्या खाली एखादं रोपटं उगवलं तर ते निट वाढू शकत नाही. कारण प्रत्येक येणारा जाणारा त्या रोपाची तुलना त्या मोठ्या वृक्षाशी करित असतो. अर्थात, जर प्रत्येकच रोप वृक्ष होत नसतो, काही बांडगूळं पण असतात, तर कांही वेली पण असतात.काही लहान झुडपं पण असतात. अगदी सारखाच प्रकाश, सारखंच खत पाणी दिलं तरीही दोन रोपांच्या मधे फरक हा पडतोच. एक रोप अस्तित्वात असलेल्या सुविधांचा उपयोग करुन पुर्ण वाढ करुन घेतो, तर दुसरं रोप तसंच खुरटल्या सारखं होतं . याला अर्थात काहीच कारण नाही.\nसचिन ची २० वर्षं .. सचिन एक चांगला खेळाडू आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून पण तो प्रसिद्ध आहे आणि कुठल्याही परिस्थितीत त्याच्यावर शिंतोडे कधीच उडलेले नाहीत. इतक्या मॅच फिक्सिंग च्या केसेस झाल्या, बऱ्याच खेळाडूंना सक्तीची निवृत्ती पत्करावी लागली , तरी पण त्या मधे कोणीच सचिनचं नांव घेतलं नाही- कारण तो तसा नाही हे सगळे जण जाणतात..मी गेल्या आठवड्यातले सगळे पेपर्स वाचले. रविवारचा टाइम्स ऑफ ईंडीया तर सचिन टाइम्संच होता.सचिन बद्दल इतकी माहिती वाचतांना बरं वाटलं.\nसगळं काही वाचलं. पण मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ,ती म्हणजे सचिन , अंजली, सारा आणि अर्जुन ह्या चौघांच्या अवती भोवती ती माहिती फिरत होत. कुठेतरी त्याच्या वडिलांबद्दल पण थोंड फार लिहिलेलं होतं… पण त्याचे भाउ बहिण , यांच्या विषयी अजिबात काहीच लिहिलेलं आढळत नाही.\nत्याच्या अजित या भावा बद्दल फक्त … अजित ने सचिन मधली क्षमता लहानपणीच ओळखली ,आणि त्याने सचिनला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं -इतकंच वाचायला मिळालं. इतर दुसरा भाउ नितीन आणि बहीण साविता यांच्याबद्दल तर नामोल्लेख पण नाही.\nसचिनचे जे लहानपणीचे फोटो प्रसिद्धी माध्यमांना दिलेले आहेत ते फक्त त्याचे एकट्याचेच आहेत. त्याला दोन भाउ आणि एक बहीण पण आहे. लहानपणच्या एकाही फोटो मधे त्याची भावंड दिसत नाहीत असं का असावं असा एकही फोटो नसावा की ज्या मधे सचिन सविता नितिन अजीत हे सगळे एकत्र आहेत असा एकही फोटो नसावा की ज्या मधे सचिन सविता नितिन अजीत हे सगळे एकत्र आहेत नक्कीच असेल.. पण प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवला असावा.\nकुटूंबातला एक जण मोठा झाली तरी पण इतर लोकं जर आहे त्याच परिस्थिती मधे असतील तर त्यांना थोडा फार कॉम्प्लेक्स येणं साहजिकच आहे. सचिन चा एक भाऊ अजित हा क्रिकेट ऍकेडमी चालवतो असं म्हणतात, ही क्रिकेट ऍकेडमी तितकीशी प्रसिद्ध नाही. त्यामुळे त्या बद्दलची फारशी माहिती किंवा बातमी पण कुठे झळकत नाही.अजीत स्वतः एक उत्कृष्ट प्लेअर आहे. विस्डनच्या लिस्ट मधे तो दुसऱ्या क्रमांकावर होता. पण केवळ चांगला खेळाडू असणेच सक्सेस साठी उपयोगाचे नाही, त्याला थोडी नशिबाची पण साथ लागतेच, आणि कदाचित म्हणूनच असेल की तो तितकासा सक्सेसफुल झाला नाही……..सचिनने क्रिकेटचा बादशहा म्हणून नांव जरी कमावलं असलं, तरीही त्याच्या लोकप्रियतेचा अजितने कधीच उपयोग करुन घेतलेला दिसत नाही.\n.. नितीन सध्या कुठल्यातरी बॅंकेत काम करतो. आपल्या मोठेपणा मुळे त्यांचं करिअर पण झाकाळलं जाउ नये , आणि त्यांना त्यांचं आयुष्य़ जगता यावं म्हणून, त्यांना प्रसिध्दी माध्यमांपासून अगदी सुरुवाती पासून दूरच ठेवण्याचा तेंडुलकर कुटुंबियांना निर्णय योग्यंच वाटतो. त्याच्या बहिणी बाबत तर कुठेच काहीच माहिती दिलेली नाही. मी नेट वर शोधलं, तर कुठेतरी बस सचिनची बहीण असा उल्लेख आढळला, पण ती सध्या काय करते, कुठे असते हे कांहीच दिलेलं नाही.\nया गोष्टीचे दोन पैलु आहेत. एक तर ते सगळे सचिन पासून कदाचित दूर झाले असावेत.. किंवा इतक्या जवळ असावेत की त्यांच्या वैय्यक्तीक स्पेस ची जाणिव असल्यामुळे प्रसिद्धीला नकार देत असावा सचिन. या बाबतीत मास्टर ब्लास्टर क्रिकेटचा बादशहा बरोबर त्याच्या बहीण भावंडांच पण कौतुक करावंसं वाटतं. सचिन मोठा झाला, म्हणून त्याच्या मोठेपणाचा फायदा घेण्याचा कोणीही प्रयत्न करतांना दिसत नाही-म्हणून हे पोस्ट….. असो..\n← द लोनली पिपल….\nसचिन आणि भावंडांच्या स्वभावातलं मोठेपण आणि चांगुलपणा त्याच्या कुटुंबाचे संस्कार दाखवतात.\nत्याच्या विरुद्ध असे काही उदाहरण आहेत जिथे प्रसिद्ध व्यक्तीचे कुटुंबीय सुद्धा मिडिया मध्ये पुढे पुढे करतात.\nत्या कुटूंबातल्या मुलांच्या संस्कारांबद्दल काहीच संशय नाही…\nकधी कधी celebrity च्या लोकप्रियतेचा कुटुंबियांना तोटा पण होतो. Don Bradman च्या मुलाने याच लोकप्रियतेला वैतागून स्वत:चे नाव बदलले.\nसिलिब्रेटीज च्या छायेखाली घरातल्या लोकांना खुप त्रास होतो. सचिनने आपली सावली पडुन त्यांचं आयुष्य झाकाळुन जाउ नये म्हणुन घेतलेली काळजी खरंच वाखाणण्यासारखी आहे.\nमागच्या आठवड्यात मला रमेश तेंडुलकरांचा फोटो हवा होता म्हणुन नेट वर शोधला, मला तो कुठेच सापडला नाही. मग रजनी तेंडूलकरांचा सर्च केला तर तो पण सापडला नाही. मला मोठं आश्चर्य वाटलं, कारण सचिनचे वडिल नाहीत तर एक साहित्यिक म्हणुन पण ते प्रसिध्द आहेत, तरी पण त्यांचा एकही फोटॊ नसावा\nमग सहज सचिनच्या सिब्लिंग्ज बद्दल सर्च केला.. पण त्यातही काहीच सापडले नाही. म्हणुन हे पोस्ट ..\nसचिन बद्दल इतकं लिहिलं गेलंय की नविन काहीच लिहिण्यासारखं नाही. त्याचे दोन भाउ.. एक मोठा आणि एक लहान. मोठा तो अजीत.. आणि नितिन बहुतेक आधी कुठल्यातरी एअरलाइन्स मधे होता, नंतर त्याने कुठली तरी बॅंक जॉइन केली असं वाचलंय कुठेतरी. बहिणीचं नांव सविता… कुठे लग्न झालं, कुठे रहाते.. कांही माहिती नाही. सचिनच्या व्यक्तिमत्वाने त्यांचं आयुष्य झाकाळून जाउ नये म्हणुन केलेला हा त्याग असावा…\nवटवृक्षाच्या छायेत रोपट्यांची निकोप वाढ होऊ शकत नाही, म्हणुन वटवृक्षाने स्वतः दुर रहाणं, किंवा स्वतःच्या फांद्या सावरुन घेणं…. ही गोष्ट इथे पहायला मिळाते.\nयालाच मनाचा मोठेपणा असं म्हणतात. वास्तविक पहाता सचिनच्या कौतुक पुरवणीत अजित तेंडूलकरच्या क्रिएकेट अकादमीचा जरासा जरी उल्लेख आला असता तर कित्येकांनी कुतूहल म्हणून का होईना, तिकडे भेट दिली असती. मात्र सचिनचं यश हे त्याने त्याच्या कष्टांच्या बळावर मिळवलेलं यश आहे हे ओळखूनच त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या यशात आपला वाटा सांगितलेला नाही. काही वर्षांपूर्वी मी सचिनचा त्यांच्या भावांसोबतचा फोटो पाहिला होता. बहुधा लोकसत्ता किंवा सकाळचा दिवाळी अंक. नक्की लक्षात नाही. सचिनपासून त्याची भावंड लांब गेली असावीत असं वाटत नाही. क्रिकेटचा सराव करण्यासाठी वेळेवर पोहोचता यावं म्हणून सचिन काही वर्ष त्याच्या काकूंकडे रहायला होता. त्यांचाही कुठल्याच लेखात उल्लेख नाही.\nअगदी खरं.. अजितने पण कधिच याचा फायदा करुन घेण्याचा प्रयत्न केला नाही. जेंव्हा कांबळी म्हणाला, की सचिनला अजुन काहीतरी करता आलं असतं, तेंव्हा ते खटकलंच होतं.. अशा लहान लहान गोष्टींच्या मुळेच तो मोठा होत गेलाय.\nनात्यांचे वेगळे परिमाण वाचायला मिळाले. मस्त लेख.\nत्याच्या बद्दल इतकं लिहिलं गेलंय की काय लिहावं हा प्रश्नच असतो नेहेमी.प्रतिक्रिये करता आभार..\nमला वाटतं ते क्लोझ्डली गार्डेड सिक्रेट असावं.. 🙂 असो.. वुई शुड लर्न टू रिस्पेक्ट द प्रायव्हसी ऑफ द पिपल.. नाही कां\nखरच तो बादशहाच आहे , आता तर हा बादशहा डॉक्टर होतोय. त्याचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे.\nवलयांकित परंतु तितकेच जमिनीवर असलेले व्यक्तित्व आहे सचिन. महेंद्र तुला मेल टाकते:)\nनमस्कार महेन्द्रजी.. मराठीत क्रिकेटवर लिखाण असलेले ब्लॉग्स शोधत असतानाच आपला ब्लॉग दिसला.. आपण क्रिकेटवर वरचेवर लिहिता का हे विचारायचे कारण म्हणजे लवकरच झी नेटवर्कतर्फे भारतातील पहिलीवहिली क्रिकेटला वाहिलेली संपूर्णपणे मराठीतील वेबसाइट लॉन्च होणार आहे. त्यात आम्ही द्वारकानाथ संझगिरी, चंन्द्रशेखर संत यांसारख्या तज्ज्ञांनबरोबरच मराठी ब्लॉगर्सचेही लेख प्रसिद्ध करणार आहोत. तर आपणास या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल का हे विचारायचे कारण म्हणजे लवकरच झी नेटवर्कतर्फे भारतातील पहिलीवहिली क्रिकेटला वाहिलेली संपूर्णपणे मराठीतील वेबसाइट लॉन्च होणार आहे. त्यात आम्ही द्वारकानाथ संझगिरी, चंन्द्रशेखर संत यांसारख्या तज्ज्ञांनबरोबरच मराठी ब्लॉगर्सचेही लेख प्रसिद्ध करणार आहोत. तर आपणास या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल का सध्या तुम्ही काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेली आमची cricketcountry.com ही इंग्रजीतील साइट पाहू शकता. याच धर्तीवर आपली मराठीतील साइट येत आहे. तरी याबद्दल आपला प्रतिसाद कळवावा.. धन्यवाद..\nप्रतिक्रियेसाठी मनःपुर्वक आभार. खरं सांगायचं तर क्रिकेट वर माझा अभ्यास फारसा नाही, आणि एखाद्या विषयाबद्दल फारशी माहिती नसतांना त्यावर नियमीत चांगले लिहिणं शक्य होणार नाही.सचिन वर मात्र प्रत्येकच भारतीयाप्रमाणे मनापासून प्रेम करतो मी आणि त्याचा एक व्यक्ती म्हणून पण खूप आदर वाटतो, म्हणून हा लेख लिहिला गेला..\nमी स्वतः पण क्रिकेट मॅचेस वगैरे पण फारशा पहात नाही( आवडत नाही असे नाही फक्त वेळेचा प्रॉब्लेम असतो) . त्यामुळे या विषयावरचे माझे ज्ञान पण अपटूडेट नाही, त्यामुळे नियमीत लिहिणे शक्य होणार नाही.\nब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81.html", "date_download": "2018-08-19T02:48:44Z", "digest": "sha1:7IEWOQQI7C3U4DBWPAIN3BQ2Y2X5OHPC", "length": 26230, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | व्याघ्र संवर्धनासाठी तरुणांचा पुढाकार प्रेरणादायी – अमिताभ बच्चन", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » व्याघ्र संवर्धनासाठी तरुणांचा पुढाकार प्रेरणादायी – अमिताभ बच्चन\nव्याघ्र संवर्धनासाठी तरुणांचा पुढाकार प्रेरणादायी – अमिताभ बच्चन\n=मुनगंटीवारांच्या उपस्थितीत संदेश रॅलीचा शुभारंभ=\nमुंबई, [२४ ऑक्टोबर] – उच्चपदस्थ तरुणांनी आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढत व्याघ्र संवर्धन व संरक्षणाचा संदेश देण्यासाठी मोटारबाईक रॅली काढून समाजासमोर नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. सामाजिक जाणिवेचे भान बाळगत या तरुणांनी घेतलेला हा पुढाकार आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते तथा महाराष्ट्राचे व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांनी येथे केले.\nशनिवारी काढण्यात आलेल्या व्याघ्र संवर्धन संदेश रॅलीच्या शुभारंभप्रसंगी अमिताभ बच्चन बोलत होते. अलायन्स रायडिंग नाईटस् या संस्थेच्या माध्यमातून दिनांक २४ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत व्याघ्र संवर्धन संदेश रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीचा शुभारंभ व्याघ्रदूत अमिताभ बच्चन आणि वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. मुंबईतील जुहू परिसरातील जनक कार्यालयापासून या रॅलीचा शुभारंभ झाला. यावेळी बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, व्याघ्र संवर्धन व संरक्षणाचा संदेश घेऊन निघालेली ही रॅली लोकजागरणासाठी आहे. वनसंवर्धन, वनसंरक्षण तसेच वन्यजीव संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने गेल्या वर्षभरात आम्ही विविध ७१ निर्णय घेतले आहेत. ही प्रक्रिया लोकसहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे लोकसहभाग वाढावा यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या प्रक्रियेत व्याघ्रदूत म्हणून योगदान देण्याची जबाबदारी स्वीकारली हे आमचे भाग्य आहे. समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत तरुणांनी या रॅलीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल वनमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.\nरॅलीत सहभागी होणार्‍या तरुणांचे अमिताभ बच्चन आणि सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. या रॅलीत मुंबई-ठाण्याहून २० मोटार सायकलस्वार सहभागी होणार आहेत. ही रॅली मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांना भेट दिल्यानंतर शेवटी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन परतीच्या प्रवासाला निघेल. व्याघ्र रॅलीत सहभागी होणार्‍या मोटारसायकलकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांना वाघाच्या कातड्याच्या रंगाने रंगविले आहेत. सदर रॅली वाघाचे अन्न साखळीतील महत्त्व, वाघाबद्दलची सर्वसाधारण माहिती, वाघांची संख्या, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प याबाबतची माहिती देत व्याघ्र संवर्धन व संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहचविणार आहेत.\nया रॅलीत राजीव तेलंग, हर्षीनी कान्हेकर, प्रणिष उरणकर, प्रथमेश साबळे, आनंद मोहनदास, विक्टर पॉल, ओमयार वाटच्या, श्रीराम गोपालकृष्णन्, शार्दूल चामलाटे, शाहनवाज बोंदरे, मुनिष चेतल, पल्लवी राऊत, योगेश आंबेकर, योगेश साळुंखे, जितू गडकरी, अदनान तुंगेकर, निसर्ग अग्रवाल, चंदन ठाकुर, दिपक ग्रेग्रथ, राहुल शिंदे, आकाश साळवे, दिनेश सिंग, अभिजित पी हे शिलेदार मोटारसायकलवर स्वारी करत सहभागी झाले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव भगवान, मुख्य वनसंरक्षक के. पी. सिंग, अनवर अहमद, भाजपा नेत्या एन. सी. शायना, अभिजित सामंत, नगसेवक सुनील यादव, अमोल जाधव आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (1289 of 2476 articles)\nअजित सिंह देओल यांचे निधन\nमुंबई, [२४ ऑक्टोबर] - बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धमेंद्र यांचे धाकटे बंधू आणि अभिनेता अभय देओल यांचे वडिल अजित देओल यांचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=916", "date_download": "2018-08-19T01:42:26Z", "digest": "sha1:VMZRXRUXIOCALVU5TSKI2IJMCFAGX2GE", "length": 17215, "nlines": 277, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n२० मार्च १९२४ --- ९ जानेवारी २००९\nराजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथून पदवी प्राप्त केल्यावर राम नारायण गबाले यांनी मा. विनायक यांच्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ या संस्थेमधून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मा. विनायक यांच्या मृत्यूनंतर ते ‘प्रभात फिल्म कंपनी’त यशवंत पेठकर यांच्या हाताखाली दिग्दर्शन करू लागले. त्या वेळेस १९४७ मध्ये राम गबाले यांना ‘वंदे मातरम्’ या चित्रपटाच्या स्वतंत्र दिग्दर्शनाची संधी मिळाली. या चित्रपटात पु. ल. देशपांडे व सुनीताबाई नायक-नायिकेच्या भूमिकेत होते. नंतर त्यांनी ‘मंगल पिक्चर्स’च्या ‘मोठी माणसं’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. पुढे ‘मंगल पिक्चर्स’च्याच ‘देव पावला’ (१९५०) व ‘जोहार मायबाप जोहार’ (१९५०) या दोन अत्यंत यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. यानंतर अनेक चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन करून राम गबाले यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. त्यांचे ‘दूधभात’ (१९५२), ‘जशास तसे’ (१९५२), ‘घरधनी’ व ‘देवबाप्पा’ (१९५३), ‘पोस्टातली मुलगी’ (१९५४), ‘छोटा जवान’ (१९६३), ‘जिव्हाळा’(१९६८) असे अनेक चित्रपट गाजले व त्यासाठी राम गबाले यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. गबाले यांची मराठी चित्रपटसृष्टीतील कारकीर्द प्रदीर्घ होती. त्यांनी देशभक्तीपर, समाजहिताच्या विषयावर २६हून अधिक मराठी व हिंदी चित्रपट बनवले. ‘छोटा जवान’ या चित्रपटाला उत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचे राष्ट्रीय स्तरावरील ‘रजतकमल’ पारितोषिक मिळाले. राम गबाले यांनी ‘शेर शिवाजी’(१९८७)सारखे दहाहून अधिक बालचित्रपट बनवले. १००हून अधिक अनुबोधपट, १५ दूरदर्शनपट, मालिका, जाहिरातपट या सर्वांशी ते दिग्दर्शन व लेखक या नात्याने निगडित होते. गबाले यांनी रिचर्ड ऍटेनबरो यांना ‘गांधी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनात साहाय्य केले होते. पु. ल. देशपांडे यांच्या ‘बटाट्याची चाळ’च्या निर्मितीत त्यांचा सहभाग होता. तसेच मुंबई व दिल्ली दूरदर्शनसाठी त्यांनी अनेक मालिकांची निर्मिती केली. गबाले यांची ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या संचालकपदी राष्ट्रीय स्तरावर नियुक्ती झाली होती. तसेच त्यांनी ‘फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’चे उपप्राचार्यपदही भूषवले होते. गोरेगाव येथील चित्रनगरी उभारण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालकपदी, तसेच ‘राजकमल’ स्टुडिओच्या व्यवस्थापकपदीही काम केले होते. ‘काळे गोरे’ या राम गबाले यांच्या लघुपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तर ‘जलदीप’ला व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरवले गेले. ‘शतायू केसरी’ या त्यांच्या लघुपटाला विशेष पुरस्कार मिळाला, तर ‘फूल और कलिया’ला (१९६१) पंतप्रधानांचे सुवर्णपदक मिळाले. त्यांना १९९९ मध्ये सोलापूरच्या श्रीराम पुजारी फाऊंडेशनचा ‘पु.ल. देशपांडे - बहुरूपी’ पुरस्कार मिळाला. याशिवाय ‘व्ही. शांताराम’, ‘गदिमा’, ‘नानासाहेब सरपोतदार’ यांच्या नावाचे पुरस्कारही त्यांना मिळाले. महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कारानेही राम गबाले यांना सन्मानित करण्यात आले होते. वार्धक्याने राम गबाले यांचे पुण्यात निधन झाले. - द. भा. सामंत\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/2012/12/05/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2018-08-19T01:36:40Z", "digest": "sha1:FRWHMIU7X2OLMDECIMICRRAMT7X6NR66", "length": 22577, "nlines": 101, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "ज्युली, ज्युलिया आणि मी | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nज्युली, ज्युलिया आणि मी\nडिसेंबर 5, 2012 Shilpa द्वारा\nअखेर काल संध्याकाळी टीव्हीवर ‘ऑन डिमांड’ चाळत असताना ‘ज्युली अँड ज्युलीया’ हा सिनेमा त्या यादीत दिसला. खाण्यावरती प्रेम असणारया प्रत्येकाने जणू हा सिनेमा पहायलाच हवा अशी काही हवा तो प्रदर्शित झाल्यापासून तयार झाली होती आणि सहाजिकच माझी उत्सुकता चाळवली गेली होती. चित्रपट पहायचा मुहूर्त मात्र अनेक दिवस लागत नव्हता पण काल मनापासून बनविलेल्या रोगन जोशचे ओकनागन व्हॅलीच्या सुरेख पोर्टबरोबर स्वादिष्ट जेवण झाल्यावर मस्त मूड लागला होता. शिवाय भरल्या पोटी पाहिल्याने, असला खाण्यावरचा सिनेमा पाहून फार चिडचिड होण्याची शक्यता नव्हती. नवऱ्याने सिनेमाच्या निवडीवर थोडा मंद विरोध करून पाहिला पण नुकत्याच हादडलेल्या माझ्या रोगन जोशची पुण्याई तो सुदैवाने विसरला नव्हता आणि बेत कायम राहिला. (सिनेमा सुरू झाल्यावर नियमाप्रमाणे विसाव्या मिनिटाला माझ्या खांद्यावर डोके ठेऊन स्वारीचे डोळेही लागले आणि नियमाप्रमाणे वैतागून मी त्याला कोपराने ढोचून उठवलेही.)\nप्रख्यात अमेरिकन पाककलानिपुण लेखिका ज्युलिया चाईल्ड आणि तिच्यानंतर साठ वर्षांनी जन्मलेल्या ज्युली पॉवेल या ब्लॉगलेखिकेच्या समांतर आयुष्यावर भाष्य करणारा हा सिनेमा माझ्यासारख्या लोकांसाठीच बनवला गेला असावा. सिनेमा पाहताना मी त्यात पुरती गुंतून गेले हे खरंच पण हे त्या सिनेमाच्या दर्जाबद्दलचं भाष्य नव्हे; गुंतून गेले ते बऱ्याच स्वयंकेंद्री भूमिकेने. आयुष्याच्या मध्यावर, पाककलेवरच्या प्रेमाने आणि फ्रान्समधल्या वास्तव्याने भारून जाऊन त्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देणारी ज्युलिया, अमेरिकन म्हणून आणि स्त्री म्हणून थोडीफार अवहेलना झालेली ज्युलिया, फ्रान्सच्या आणि पॅरिसच्या प्रेमात पडलेली आणि तरीही नाईलाजाने नवऱ्याबरोबर मायदेशी परतलेली ज्युलिया, स्वत:च्या अपयशांवर आणि निराशेवर फुंकर घालायला स्वयंपाकघरात घुसलेली ज्युली, पुस्तकाच्या रूपाने आपल्या आधीच्या पिढीच्या सुगरणीकडून शिकताना मनातल्या मनात तिच्याशी संवाद साधणारी ज्युली….या सगळ्यांशी मी माझी साम्यस्थळे शोधत असताना सिनेमा पुढे सरकत राहिला.\nसिनेमा संपल्यावरही डोक्यातली चक्रे चालूच राहिली, अजूनही चालूच आहेत. मी एवढी झपाटल्यासारखी खाण्याबद्दलच का बोलते, का वाचते, स्वयंपाकघरात स्वत:ला का डांबून घेते, सुटीच्या दिवशी आराम करण्याऐवजी भाजीबाजाराला जाऊन मग नंतर मोठया स्वयंपाकाचा घाट का घालते, निराश झाले की बाजारात जाऊन स्वयंपाकघरासाठी एक नवीन उपकरण का विकत आणते, फसलेला पदार्थ मला जमेपर्यंत घरादाराला ऊत का आणते या सगळ्याचा आता जरा विचार करायला झाला आहे.\nमाझं खाण्यावर प्रेम आहे, स्वयंपाक करणे हा माझा छंद आहे, माझ्या पदार्थाला कोणी अभिप्राय दिला की मला मनापासून आनंद होतो वगैरेच्या पुढे जाऊन या क्षेत्रातली नवनवीन कौशल्ये मला शिकाविशी वाटतात, नवनवीन कसोट्यांवर स्वतःला आजमावून पहाणे मला आवडते आणि माझ्या छंदाला एकेदिवशी माझा व्यवसाय बनवायचे दिवास्वप्न गेली काही वर्षे मी रोज पहाते इथपर्यंत येऊन मी थबकते. या पुढचा मार्ग ज्युली आणि ज्युलीयासारखाच अपेक्षितच हवा का यशाच्या व्याख्या समाजानेच दिलेल्याच असाव्यात का यशाच्या व्याख्या समाजानेच दिलेल्याच असाव्यात का पुरेसे व्यावसायिक यश न मिळाल्याने किंवा प्रसिद्धी न मिळाल्याने आपल्या छंदावरचे प्रेम कमी होते का असे काही प्रश्न मला अंतर्मुख करतात आणि या प्रश्नांपाशीच मला ज्युली आणि ज्युलीयातले अंतर सापडते. ज्युलीयाने ज्युलीला दूरच का ठेवले याचे उत्तरही सापडते. अनेक वर्षे अनेक प्रकाशकांनी नाकारल्यानंतरही आपल्या पुस्तकावर काम करत रहाणारी ज्युलीया, पुन्हा-पुन्हा सुरवात करायला न घाबरणारी ज्युलिया, खाण्यावर मनापासून प्रेम असणारी ज्युलिया मला मनोमन आवडते. त्याच्या तुलनेत, यशस्वी व्हायचे म्हणून दुसरी ज्युलिया व्हायचा प्रयत्न करणारी ज्युली, ज्युलीयासारखी मोत्याची माळ पोरकटपणे मिरवणारी ज्युली, थोड्याश्या अपयशाने कोलमडून पडणारी आणि त्यापायी स्वयंपाकावरचे प्रेम उडणारी ज्युली सरळसरळ उथळ दिसायला लागते.\nखरंतर पॅरिसमध्ये राहून महाग कुकरी स्कूलमध्ये शिकणे परवडू शिकणारी उच्चवर्गीय, सुखवस्तू ज्युलिया सुरवातीला मला किती दूर भासली होती; तिच्याबद्दल किंचित असूयाही वाटली होती. त्यापेक्षा दिवसभर न आवडणारी नोकरी करून घरी येऊन, आपल्या छोट्या आणि साध्या स्वयंपाकघरात आनंद शोधणाऱ्या ज्यूलीबद्दल मला जास्त जवळीक आणि सहानुभूती वाटली होती. एमी एड्म्सनेही तिच्या गोडगोड व्यक्तिमत्वाने ज्युलीला खरी नायिका बनवायचा प्रयत्नही केला होता पण तीदेखील ज्युलीच्या उथळपणाला, यशस्वी व्हायच्या तिच्या स्पर्धात्मक इच्छेला लपवू शकली नाही. आयुष्य म्हणजे एक स्पर्धा आहे आणि त्यात यशस्वी व्हायचे असेल तर येनकेन प्रकारेण प्रसिद्धी मिळविणे आणि त्याचा वापर करून पुस्तके विकणे हेच तिचे ध्येय असावे आणि त्यातुलनेत तिची तिच्या छंदावरची श्रद्धा पोकळ असावी अशी शंका आल्यावाचून रहात नाही.\nइथे मी थबकते, स्वतःलाच काही प्रश्न विचारते, माझी प्रामाणिकता पडताळून पहाते आणि मनोमन जाणते की खरंच माझे उद्देश प्रामाणिक आहेत, माझे अनुभव, माझे छंद इतरांबरोबर वाटण्यामागे केवळ संवाद साधण्यापलीकडे माझे इतर काही हेतू नाहीत. शिकताना, चुकताना, बनविताना, सादर करताना आणि त्याबद्दल बोलताना, लिहिताना मला मिळणारा निखळ आनंद, फक्त हा आनंदच माझा उद्देश आहे. दिवास्वप्ने मी देखिल पहाते पण ती स्वप्ने अपूर्ण राहिली तरी त्यामुळे माझे त्यांच्यावरचे प्रेम थोडेच कमी होईल अन ती पहाण्याचा आनंद आणि ती खरी होतीलही या शक्यतेने मिळणारा हुरूप कमी थोडाच होईल\nहे सगळे साक्षात्कार हा सिनेमा पहाताना झाले, सिनेमा पाहिल्यावर ज्युलिया चाईल्डचे पुस्तक आणून पदार्थ करून पहाण्याची सुरसुरी आली, माझ्याही नकळत किती सारे फ्रेंच पदार्थ मी वेळोवेळी बनविते हे लक्षात आले आणि सिनेमा पहाताना घातलेला माझा वेळ सत्कारणी लागला. आज सकाळी एग्ज बेनी साठी हॉलंडेज सॉस बनवायची कसरत करत असताना ज्युलीयाची आठवण आली आणि मी पुन्हा दिवास्वप्न पहायला लागले…माझ्या गोष्टीची सुरवात अशी होईल का….\n“त्यादिवशी सगळ्या शंका, विवंचना विसरून ती स्वयंपाकघरात घुसली, शांतपणे सुरयांना व्यवस्थित धार लावली आणि निर्धाराने कामाला लागली…”\nफार सुंदररीत्या वर्णन केले आहे.\nहॉटेल मेमेजमेंट करून सुद्धा पाककलेकडे माझा ओढा कधीच नव्हता.\nमी खाण्याच्या बाबतीत शौकीन आहे पण बनवायचा कंटाळा.\nपण खाणे बनविण्यावर मनापासून प्रेम करणारे पहिले की त्यांना सलाम करावासा वाटतो.\nनिनाद, प्रतिक्रियेबद्दल आभार. हॉटेल मॅनेजमेंट करून त्या क्षेत्रात स्थिरावणारे फार कमी लोक माझ्या माहितीचे आहेत त्यामुळे या व्यवसायाशी निगडीत कोणी भेटलं तर कुतूहल जागं होतं. तुमचा प्रोफाईल पाहिला, रोचक वाटला. मी तुमच्या जागी असते तर त्या पंचतारांकित हॉटेल्समधल्या शेफ्सशी दोस्ती करून त्यांची शिकवणी लावली असती 🙂\non डिसेंबर 5, 2012 at 3:22 सकाळी | उत्तर मेघना भुस्कुटे\nकिती सुरेख लिहिलंयस. अन्न या प्रकाराबद्दलचं प्रेम असल्यामुळे मला फारच भिडला लेख, पण खरंच, जगातल्या कुठल्याही छंद गंभीरपणे जोपासणार्‍या माणसाला हे सगळे प्रश्न कधी ना कधी पडतीलच.\nमजा आली. वरचेवर लिही ना.\nमेघना, या विषयात गम्य असलेल्या माणसांकडून अभिप्राय मिळाला की सर्वात जास्त आनंद मिळतो आणि वरचेवर लिहावसं वाटतं. थॅंक्यू.\nखाणे बनवणे व खिलवणे यावर मनापासून प्रेम. शिवाय मेरिल स्ट्रिप माझी अत्यंत आवडती म्हणूनही हा सिनेमा पहाणे मस्ट होतेच. 🙂\nछान लिहीले आहेस. शेवटी कुठलाही छंद मनापासून व आवडून जोपसला तरच टिकतो. आनंद देतो. बाकी छंदाला व्यवसायात बदलायचे माझे स्वप्न कधी पुरे होईल कोण जाणे.\n खाण्यावर प्रेम असणारे बरेच जण मी लिहिलेलं वाचताहेत तर मेरिल स्ट्रिपने उभी केलेली ज्युलिया पाहून सुरवातीला मला की ती जरा जास्त ‘caricaturish’ होते आहे असे वाटले होते पण मग ज्युलीयाचे व्हिडीयोज पाहिल्यावर माझी शंका फिटली.\nछान लिहीले आहेस. मलाही वेगवेगळे पदार्थ बनवून पाहायला, ते कसे झाले असतील याची उत्सुकता असते. आज काल त्यात माझे imagination ही उपयोगी पडते एखादा पदार्थ आठवूनच तोंडाला पाणी सुटते आणि मग करणे भागच.\nमलाही तो मुव्ही आवडला होता. पण मला त्या दोघीही आवडल्या होत्या. कुणीही कमी जास्त वाटली नाही.\nविद्या, आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार. दोघींची तुलना न करता मी चित्रपट पाहिला असता तर कदाचित जास्त बरे झाले असते पण मग मला त्यामुळे एवढे प्रश्नही पडले नसते आणि एवढा विचारही करता आला नसता 🙂\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE-2/", "date_download": "2018-08-19T01:26:45Z", "digest": "sha1:GYELRIQF36FTKPDGAQ6EBSOQLT4UNFRP", "length": 6930, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : विजयासाठी आसुसलेल्या मुंबईचा पहिला विजय… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nIPL 2018 : विजयासाठी आसुसलेल्या मुंबईचा पहिला विजय…\nमुंबई – आयपीएलच्या अकराव्या हंगामात आपल्या पहिल्या तीनही सामन्यांत अखेरच्या क्षणी पराभव पत्करलेल्या मुंबई इंडियन्स संघासमोर आज होणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे आव्हान होते. हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करीत मुंबईने आपल्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.\nआजच्या चौथ्या सामन्यात मुंबईची अग्निपरीक्षा होती परंतु, त्यांनी चांगल्या धावा बनवित बंगळुरुपुढे 214 धावांचे आव्हान उभे केले होते. मुंबई कडून खेळताना कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज खेळत ९४ धावांची खेळी करत आणि त्याला एविन लुईसने दिलेली साथ, या जोरावर मुंबईने चौथ्या सामन्यात बंगळुरुसमोर २१४ धावांचं आव्हान उभे केले.\nरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमक खेळीचा संघाला काहीही फायदा झाला नाही. त्याने 62 चेंडूमध्ये 92 धावा बनविल्या.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनिवृत्तीनंतर व्यवसाय सांभाळणार- धवन\nNext articleकोल्हापूर : महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस आजपासून प्रारंभ\nकेरळातील नागरीकांसाठी गुगलची खास सोय\n“भारत’च्या शूटिंगसाठी माल्टाला पोहचली कतरिना कैफ\nलता मंगेशकर यांची अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nमहाराष्ट्राची अद्याप केरळला मदत नाही\nआपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला\nनोटबंदी आणि जीएसटीमुळे छोटे उद्योग साफ कोलमडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/harassment-minor-child-ulhasnagar-121111", "date_download": "2018-08-19T01:39:41Z", "digest": "sha1:4SMIG55OGVYXTNI4IC6CDGCKVJU5BZ4E", "length": 9835, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "harassment of a minor child in ulhasnagar टिटवाळ्यात अल्पवयीन मुलावर अत्याचार | eSakal", "raw_content": "\nटिटवाळ्यात अल्पवयीन मुलावर अत्याचार\nरविवार, 3 जून 2018\nदुचाकीवर फिरवण्याच्या बहाण्याने एका 20 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याची घटना टिटवाळ्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रघू भारद्वाज याला अटक केली.\nउल्हासनगर - दुचाकीवर फिरवण्याच्या बहाण्याने एका 20 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याची घटना टिटवाळ्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रघू भारद्वाज याला अटक केली.\nरघूने 15 वर्षीय मुलाला दुचाकीवर बसवून टिटवाळा येथील डोंगरावर नेले आणि लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार मुलाने घरच्यांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी रघूवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला 6 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nइराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत\nकल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी...\nचोरी लपवण्यासाठी केली हत्या\nठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या...\nविद्यापीठ चौकात पिस्तुलातून गोळीबार\nपुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात आज सकाळी अकराला एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला. भर दिवसा...\nव्यक्तिरेखा घडण्याचा प्रवास (अक्षय शेलार)\n\"बेटर कॉल सॉल' ही मालिका म्हणजे \"ब्रेकिंग बॅड' या गाजलेल्या मालिकेचा \"प्रीक्वेल' म्हणजे त्याच्या आधीची कहाणी आहे. सॉल गुडमन या पात्राची आणि त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2018-08-19T01:24:13Z", "digest": "sha1:E2LUB3GWN7UUN22T3CBYX2QCQHSQ3QQJ", "length": 7612, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोमाटणेमध्ये “बसवाले काकां’ चा वृक्षारोपण संदेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसोमाटणेमध्ये “बसवाले काकां’ चा वृक्षारोपण संदेश\nपर्यावरणाभिमुख : दीडशे रोपांचे विद्यार्थ्यांना वाटप\nसोमाटणे वार्ताहर) – सोमाटणे येथील “बसवाले काका’ हनुमंत मुऱ्हे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण संकल्प केला. उद्योजक अविनाश मुऱ्हे, सचिन मुऱ्हे, लायन क्‍लबचे भूपेंदरसिंग डुलत, सरपंच नलिनी गायकवाड, उप सरपंच सुजाता मुऱ्हे, माजी उपसरपंच राकेश मुऱ्हे, निलेश मुऱ्हे, गोकुळ गायकवाड, सोमनाथ मुऱ्हे, अजय मुऱ्हे यांनी उपक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांना दीडशे रोपे दिली.\n30 वर्षांपासून विना अपघात हनुमंत मुऱ्हे विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करतात. तसेच विद्यार्थ्यांची देखील कोणतीही तक्रार नाही. याबद्दल गेल्या वर्षी मुऱ्हे यांना आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरवण्यात आले. समाजाचे काही तरी देणे लागतो, या उदात्त हेतूने मुऱ्हे यांनी अनेक गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले. तसेच काही विद्यार्थ्यांची शालेय फी भरण्यासाठी देखील आर्थिक मदत केली. काही मुलांना दत्तक देखील घेतले आहे. यावर्षी त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी अनोखा उपक्रम राबवून प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप भेट दिले.\nत्याचबरोबर जो कोणी ते रोपे जागवेल व वाढवेल त्यास पुढील शैक्षणिक वर्षात एका महिन्याचे गाडीभाडे माफ करण्यात येईल, अशी योजना आखली. त्यास विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाविषयी मुऱ्हे म्हणाले, मला मिळणाऱ्या उत्पन्नातून काही रक्कम मी समाजातील गरजूंना मदत देतो. त्यातून मला मोठे समाधान मिळते. यापुढेही हा उपक्रम विविध पातळींवर चालू ठेवणार असून गावात “घर तेथे वृक्ष’ उपक्रम राबवणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुळा-मुठावर जलपर्णीचे साम्राज्य\nNext articleचलनतुटवड्यावर तोडगा ; पाचशेच्या नोटांची होणार पाच पटींनी छपाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/608796", "date_download": "2018-08-19T02:05:42Z", "digest": "sha1:KMBNYANVZYICR5JZQUCMZPXKUXLSTE2U", "length": 7850, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रस्त्याशेजारी कचरा टाकणाऱया भाजी विपेत्यांना समज द्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रस्त्याशेजारी कचरा टाकणाऱया भाजी विपेत्यांना समज द्या\nरस्त्याशेजारी कचरा टाकणाऱया भाजी विपेत्यांना समज द्या\nबैठकीवेळी चर्चा करताना अध्यक्षा सुधा भातकांडे, महापौर बसाप्पा चिकलदिन्नी, गटनेते संजय शिंदे, मनोहर हलगेकर, सदस्य व अधिकारी.\nबेळगाव / प्रतिनिधी :\nस्वातंत्र्य दिन आणि गणेशोत्सवादरम्यान शहरातील स्वच्छता व्यवस्थित करावी. रस्त्याशेजारी भाजी विपेते पोत्यांमध्ये कचरा भरून टाकत आहेत. त्यांना समज द्यावी, असा आदेश आरोग्य स्थायी समिती बैठकीत देण्यात आला. बैठकीवेळी नव्याने रुजू झालेल्या स्वच्छता निरीक्षकांची ओळख परेड घेण्यात आली.\nमहापालिकेच्या आरोग्य स्थायी समितीची बैठक गुरुवारी सुधा भातकांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शहराच्या स्वच्छतेबाबत चर्चा करून ज्या वॉर्डात स्वच्छतेचे काम व्यवस्थित केले जाईल त्या वॉर्डच्या स्वच्छता निरीक्षकांना बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा सुधा भातकांडे यांनी केली. त्याचप्रमाणे व्यवसाय परवाना मुदत संपलेल्या व्यवसायिकांकडे चौकशी करून व्यवसाय परवाना नूतनीकरण करण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना करण्यात आली. टिळकवाडी येथे पराठा कॉर्नर या हॉटेल चालकाने रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. हे अतिक्रमण तातडीने हटवून अशाप्रकारे अडथळा निर्माण करणाऱया व्यावसायिकांना सूचना देण्याचा आदेश बैठकीत देण्यात आला. स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत शौचालय बांधलेल्या लाभार्थींना अद्यापही तिसऱया हप्त्याची रक्कम वितरित करण्यात आली नाही. आरोग्य स्थायी समितीने मंजुरी देऊनही अद्याप रक्कम वितरित का केली नाही, असा मुद्दा उपस्थित करून अधिकाऱयांना धारेवर धरण्यात आले. सदर रक्कम तातडीने देण्याची सूचना लेखा विभागाच्या अधिकाऱयांना देण्यात आली. गॅस संपर्क योजनेंतर्गत गॅस जोडणी दिलेल्या गॅस एजन्सी मालकांची बिले अद्याप देण्यात आली नसल्याने नवीन गॅस जोडणी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे गॅस एजन्सीची बिले अडवून न ठेवता तातडीने मंजूर करावीत, अशी सूचना सदस्यांनी केली. विविध विषयांवर चर्चा करून महापालिकेच्या राखीव निधीअंतर्गत राबविण्यात येणाऱया योजनांच्या लाभार्थींच्या निवडीला मंजुरी देण्यात आली.\nसमादेवी गल्ली येथील हरिमंदिराचा वर्धापन दिन उत्साहात\nमत्तिवडेतील ‘त्या’ जखमीचा अखेर मृत्यू\nतवंदी घाट… नव्हे हा तर डेंजर घाट\nस्क्रॅप अड्डय़ाचे कुलूप तोडून तीन लाखाचा ऐवज लंपास\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ekoshapu.in/2010/02/14/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8A/", "date_download": "2018-08-19T02:03:27Z", "digest": "sha1:HZFTWTJM7TVQ2PUXAFJBJAV5DAOVJYW3", "length": 9232, "nlines": 225, "source_domain": "ekoshapu.in", "title": "नवीन डोमेन आणि गेस्ट ब्लॊग – ekoshapu", "raw_content": "\nनवीन डोमेन आणि गेस्ट ब्लॊग\nनवीन डोमेन सेट अप केल्यावरचा हा माझा पहिलाच ब्लॊग पोस्ट. अजून बऱ्याच लोकांना हा नवीन ब्लॊग माहितीच नाहिये (जणू काही जुन्या ब्लॊगला हजारो लोक भेट द्यायचे…असो)\nतर आता मी माझे मराठी आणि इंग्लिश ब्लॊग एकत्र केले आहेत. त्याच बरोबर एक ’गेस्ट ब्लॊग’ सुरु केला आहे. त्याबद्दलच मला थोडे लिहायचे आहे.\nमाझ्या माहितीतले बरेच जण असे आहेत जे बऱ्यापैकी ते अतिशय उत्तम लिहू शकतात – आणि त्यांच्या आवडीनिवडीही विविध आहेत…मला त्यांच्याशी चॆट करताना असे जाणवते.\nपण काही ना काही कारणांमुळे त्यांचा ब्लॊग नाहीये…म्हणजे कुणाला आळस, तर कुणी टेक्नॊलॊजीचा प्रॊब्लेम, कुणाला वाटते नियमित लिहीता यायचे नाही आणि एखाद दुसऱ्यांदाच लिहायचे तर त्यासाठी इतका खटाटोप कशाला कुणी डायरी लिहितात म्हणून ब्लॊग लिहीत नाहीत…असे काहीतरी.\nजर लिहिताच येत नसेल किंवा लिहायचेच नसेल तर गोष्ट वेगळी…पण जर आळस किंवा Lack of motivation हा प्रॊब्लेम असेल तर त्यावर उपाय शक्य आहे असे मला वाटते. मध्यंतरी पुण्यात एक मराठी ब्लॊगर्स मीट झाली. मी त्याला गेलो होतो. तिथे मी हा विचार मांडला होता. की त्यांना लिहायला उद्युक्त करायचे तर आपण ते पब्लिश करण्याचे काम करायचे…म्हणजे त्यांना फक्त लिहीता येईल. तसेच असे अनेक एक-वेळ लेखक बघून हळूहळू ते नियमित लिऊ लागतील. असे मला वाटते…खरंच तसे होईल का ते माहिती नाही पण म्हणूनच एक प्रयत्न म्हणून मी एक ’गेस्ट ब्लॊग’ सेट अप केला आहे.\nतरी तुम्हाला कुठल्याही विषयावर कोणत्याही भाषेत काही लिहून प्रसिद्ध करायचे असेल तर मला कळवा. तुमचे स्वागतच आहे\nसध्या मीच काही लोकांच्या मागे लागून लागून त्यांना काही तरी लिहा’ असे सांगून त्यांचा छळ करतो आहे 🙂\nत्यातले काही जण (माझी कटकट बंद व्हावी म्हणून बहुतेक) हो म्हणाले आहेत…ते खरच लिहीतील ह्या आशेवर मी आहे) हो म्हणाले आहेत…ते खरच लिहीतील ह्या आशेवर मी आहे\nअसो…प्रयत्न करणे माझ्या हातात आहे…फळाची अपेक्षा मी करत नाही (विशेषतः फ्रूट सॆलड खाताना\nवाचन आणि विचार, सर्व...एकत्र\nमै शायर क्यूॅं नही…\nमै शायर क्यूॅं नही...\nमै शायर क्यूॅं नही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/hummingbird-tattoo/", "date_download": "2018-08-19T02:36:17Z", "digest": "sha1:QSA7WVW43FYQXXEYQPN6F6X5URGSNYVY", "length": 18843, "nlines": 93, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "महिलांसाठी सर्वोत्कृष्ट 24 हमींगबर्ड टॅटू डिझाइन आयडिया - टॅटूज कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nमहिलांसाठी सर्वोत्कृष्ट 24 हमींगबर्ड टॅटूस डिझाइन आयडिया\nमहिलांसाठी सर्वोत्कृष्ट 24 हमींगबर्ड टॅटूस डिझाइन आयडिया\nसोनिटॅटू नोव्हेंबर 17, 2016\nएक टॅटू प्रत्यक्षात ध्वनी बनवल्याशिवाय बर्याच गोष्टी सांगणार्या चिन्हेंपैकी एक बनला आहे. हमींगबर्ड टॅटू, विशेषत: स्त्रियांच्या शरीरावर वर्षभर लोकप्रिय ठरले आहे की आपण अनेक टॅटू प्रेमींना या टॅटूमधून बाहेर पडू नये म्हणून हे अशक्य आहे.\n1 सुपर हिंगबर्ड टॅटू डिझाइन्स\n2 खांदा हिंगबर्ड टॅटू\nपहिल्यांदाच टॅटू आपल्या आयुष्यातील एक मोठे यश आहे; आपल्याला आश्चर्य वाटेल या अनुभवाची आवश्यकता असेल जेव्हा हे आपण प्राप्त करू शकता #हिंगिंगबर्ड असे टॅटू.\n3 हिंगबर्ड हात टैटू\nआपण होमिंगबर्ड टॅटू मिळवण्यापूर्वी विचार करा, प्रथम तपास करा #टॅटू स्त्रिया किंवा पुरुषांसाठी हात वर छान आहेत डिझाइन जे जे काही आपण या decison करण्यासाठी तयार आहात, गोंदण स्टुडिओ आणि त्यांच्या डिझाईन्स साइटवर जाऊन सुरू.\n4 फ्लॉवर हिंगबर्ड टॅटू\nएक टॅटू मिळवणे काहीतरी निर्णय घेण्यास बराच वेळ लागतो आणि त्यामुळेच बरेच लोक फ्लॉवर हिंगबर्ड टॅटूसाठी जात आहेत, त्यांना हे पश्चाताप होणार नाही.\n5 हिंगबर्ड महिला टॅटू\nहे करण्यामागे वेगवेगळे स्पष्टीकरण आहेत आणि आपण हे सुंदर हमींगबर्ड महिला टॅटू पूर्ण करण्यासाठी आपण सर्वोत्तम स्थान निवडण्याची खात्री करणे आवश्यक आहे.\n6 साधा हिंगबर्ड टॅटू\nप्रारंभी, साधी हंिंगबर्ड टॅटू बदलत नव्हते आणि एकदा का आपले एखादे होते, तेव्हा त्यास बदलणे कठीण होऊ शकते. तथापि, आधुनिक सह #डिझाइन टॅटू आणि त्याचे उपकरणे, जेव्हा आपण इच्छा कराल तेव्हा आपण नेहमी आपली डिझाईन दुसर्या डिझाइनमध्ये बदलू शकता.\n7 स्त्रिया हिंगबर्ड टॅटू\nआज, हमींगबर्ड टॅटूसह पाहिलेल्या स्त्रियांसाठी हे एक फॅशनेबल शो झाले आहे. जेव्हा आपण टॅटू शोधत असतो तेव्हा नेहमी लोकसभेत आपणास उभे राहतील, या टॅटूला विसरु नका.\n8 ताकदवान हिम्मीबबर्ड टॅटू\nहिम्मींगबर्ड टॅटू हे विशेष असूनही प्लेसमेंटमुळे संपूर्ण फरकही होऊ शकतो. हेच कारण आहे की हात हंिंगबर्ड टॅटू छान आहे हे सुनिश्चित करण्यासाठी आपण नेहमी वेळ काढला पाहिजे.\n9 पूर्ण हिंगबर्ड टॅटू\nनावीन्यपूर्ण हेतूने की आपल्याला हम्मिंगबर्ड टॅटू डिझाइनची आवश्यकता आहे अशा कोणत्याही प्रकारच्या मिळण्याची उच्च शक्यता आज आहे. या टॅटूकडे पहा आणि आपल्या टॅटू दिवसाच्या शेवटी असू शकते कसे सुंदर पहा.\n10 सुंदर हिंगबर्ड टॅटू\nआपल्या छोट्या रंगाचा होम्मींगबर्ड टॅटू पूर्ण करण्यासाठी जागेच्या शोधात असताना, आपण याची खात्री करून घ्यावी की आपण टॅटूच्या प्रकारावर संशोधन करण्यासाठी वेळ काढा आणि हे गोंडस हुमिंगबर्ड टॅटूसह तुलना करा.\n11 नेक हिंगबर्ड टॅटू\nजगात एक जागा नाही जिथे आपण एक महान हंिंगबर्ड टॅटू पाहू शकत नाही जे नेहमी तुमचे लक्ष वेधून घेतील. गेल्या काही वर्षांमध्ये, आम्ही त्यांच्या गळ्यात हमींगबर्ड टॅटू डिझाइनसह फरक बनवणार्या लोकांना पाहिले आहे.\n12 रंगीत हंिंगबर्ड टॅटू\nआपण एक रंगीत ह्यूमिंगबर्ड टॅटू डिझाइन प्राप्त करण्यापूर्वी आपल्याला संशोधन करणे आवश्यक आहे. जेव्हा आपण आपली सानुकूलित चिमटा छप्पर प्राप्त करु शकता, तेव्हा त्यात आकर्षक दिसणे सोपे होईल.\n13 आर्म हिंगबर्ड टॅटू\nप्रत्येक स्टुडिओला त्यांच्या कुशल टॅटूलिस्ट असतात आणि ते फक्त आपल्या उजव्या हाताच्या बोटिंग बोटिंग टटू डिझाइनसाठी निवडणे बाकी असतात जे तुम्हाला योग्य इच्छा पूर्ण करण्यास मदत करतील.\n14 खांदा ब्लेड हिंगबर्ड टॅटू\nआपण आपल्या आश्चर्यकारक हमीबर्ड टॅटू डिझाइनची निवड केली आहे तेव्हा, प्रत्येकजण त्याच्याबद्दल बोलत आहे म्हणून या खांदा ब्लेड डिझाइन म्हणून सुंदर आहे का हे स्वत: ला विचारा.\n15 सुंदर हिंगबर्ड टॅटू\nएक टॅटू विशेषज्ञ आपल्याला प्रक्रिया स्पष्ट करते, आपण संपूर्ण हुंगरबर्ड टॅटू मिळवू शकण्यापूर्वी आपण समाविष्ट असलेल्या प्रक्रियेबद्दल स्पष्टता समजावून सांगू शकतो जे आपल्यासाठी संपूर्ण फरक बनवेल.\n16 साइड हिंगबर्ड टॅटू\nहे आश्चर्यकारक हमींगबर्ड टॅटू डिझाइन जगात कुठेही करता येते. आपल्याला केवळ डिझाईन मिळवून देणे आणि ते आपल्या tattooist वर दर्शविणे आवश्यक आहे आणि बाकीचे हे इतिहास आहे.\n17 हिंगबर्ड पुरुष पुरुष\nहे कारण म्हणजे आपल्याला एक तज्ञ आणि स्टुडिओची आवश्यकता आहे जे श्रेष्ठ तंत्र माहीत करते आणि जेव्हा आपण माणसे हिंगबर्ड टॅटू शोधत असता तेव्हा सर्वोत्तम काळजीबद्दल विचार करा. डिझाइन थंड आणि चुकून नसावे.\n18 पोट पेटिंग होमिंगबर्ड टॅटू\nबरेच टॅटू स्टुडिओ आहेत जेथे आपण आपले पोट परत हिंगबर्ड टॅटू मिळवू शकता. दिवसाच्या शेवटी, हे डिझाइन प्राप्त करणे आपल्या पसंतीस आहे जे उघड झाल्यानंतर आपले पोट वेगळे दिसण्यास मदत करेल.\n19 आर्म हिंगबर्ड टॅटू\nआर्म हिंगबर्ड टॅटू डिझाइन स्त्रियांना एखादी दुसरी महिला बघताना त्याबद्दल काहीतरी बोलू देते.\n20 गोड हमींगबर्ड टॅटू\nयासारखे विशेष प्रकारचे बोटिंग बर्फार्ड डिझाइन फक्त एक कुशल tattooist च्या हस्तकलेतून मिळविले जाऊ शकते. वर्षानुवर्षे आम्ही बरेच विशेष आणि गोड हमींगबर्ड टॅटू डिझाइन पाहिले आहेत जे संपूर्ण फरक बनवेल.\n21 लवली हिंगबर्ड टॅटू\n22 थाउ हिंगबर्ड टॅटू\n23.Cool हमींगबर्ड टॅटू डिझाइन\n24. हॅमिन्बर्ड टॅटू ऑन द केस\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nहिना - मेहंदी टॅटू डिझाइनची कल्पना मुलींसाठी\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट 24 तुला टॅटू डिझाइन आयडिया\nहिना मेहेन्दी टॅटू कमी बॅकसाठी डिझाईन डिझाइन करते\nपुरुषांकरिता सर्वोत्कृष्ट एक्सएन्एन्एन्एक्सएक्स आधा स्लीव्ह टॅटू डिजाइन आइडिया\nऑटिझम जागरुकता टॅटूस कल्पना\nओठ टॅटू - पुरुष आणि स्त्रियांना सर्वोत्तम 24 लिप टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांना माऊंटन टॅटू डिझाइन कल्पना\nपुरुषांसाठी सर्वोत्कृष्ट 24 सामुराई टॅटू डिझाइन आयडिया\nमुलींसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स बाऊ टॅटूस डिझाइन आइडिया\nडोळा टॅटूहत्ती टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूस्वप्नवतडायमंड टॅटूस्लीव्ह टॅटूफूल टॅटूक्रॉस टॅटूडोक्याची कवटी tattoosगुलाब टॅटूड्रॅगन गोंदमोर टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूफेदर टॅटूअँकर टॅटूआदिवासी टॅटूअर्धविराम टॅटूमांजरी टॅटूमेहंदी डिझाइनअनंत टॅटूबहीण टॅटूचंद्र टॅटूगोंडस गोंदणदेवदूत गोंदणेकमळ फ्लॉवर टॅटूगरुड टॅटूमागे टॅटूपक्षी टॅटूजोडपे गोंदणेपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूमुलींसाठी गोंदणेचीर टॅटूसूर्य टॅटूटॅटू कल्पनाशेर टॅटूवॉटरकलर टॅटूछाती टॅटूउत्तम मित्र गोंदणेहात टैटूहात टॅटूपुरुषांसाठी गोंदणेमैना टटूबाण टॅटूमान टॅटूहोकायंत्र टॅटूहार्ट टॅटूताज्या टॅटूडवले गोंदणेपाऊल गोंदणेबटरफ्लाय टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE.html", "date_download": "2018-08-19T02:44:44Z", "digest": "sha1:FX4F2A34AHRJ3ZADHSHCC4KTUMSGCBJL", "length": 22772, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | श्रीमंतांसाठी काम करते मोदी सरकार: राहुल गांधी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, बिहार, राज्य » श्रीमंतांसाठी काम करते मोदी सरकार: राहुल गांधी\nश्रीमंतांसाठी काम करते मोदी सरकार: राहुल गांधी\nशेखपुरा (बिहार), [७ ऑक्टोबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाप्रणीत रालोआचे केंद्र सरकार केवळ श्रीमंतांसाठीच काम करीत असून, गरीब आणि दुर्बल लोक मात्र संकटात आहेत, असा आरोप कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज बुधवारी केला.\nगेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेला दिलेली आश्‍वासनेही मोदी सरकारने पूर्ण केलेली नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. बिहारच्या शेखपुरा येथे आयोजित एका निवडणूक प्रचारसभेत भाषण करताना ते बोलत होते.\nराहुल गांधी पुढे म्हणाले, दीड वर्षापूर्वी नरेंद्र मोदी निवडणुकीत विजयी झाले. त्यावेळी मोदींची जी आश्‍वासने दिली होती, त्या सर्व आश्‍वासनांशी तुम्ही परिचित आहात. त्यांनी अनेक आश्‍वासने दिली होती. ज्यात काळापैसा परत आणणे आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणे, युवकांना रोजगार आणि शेतकर्‍यांच्या कृषिमालाच्या हमीभावात वाढ इत्यादी आश्‍वासनांचा समावेश होता. मात्र, त्यांनी ही आश्‍वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. मोदींनी केवळ आपल्या कॉर्पोरेट मित्रांना पाठिंबा दिला आहे. पंजाब, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश सारख्या राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत, तर पंतप्रधान शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याऐवजी मौन बाळगून आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान वारंवार विदेश दौरे करतात. मात्र, त्यांनी कधीही शेतकरी किंवा बेरोजगारांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत, असेही ते म्हणाले.\nबिहार विधानसभा निवडणुकीत जदयु, राजद आणि कॉंग्रेस महाआघाडीचा विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला. आम्ही आपल्यासोबत राहू आणि आपल्यासाठी लढू, असेही त्यांनी सांगितले.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nनागपूरसह देशात ३ ठिकाणी एम्स स्थापणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता १५७७ कोटींची तरतूद नॅशनल वॉर मेमोरियलही उभारणार नवी दिल्ली, [७ ऑक्टोबर] - पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-08-19T01:24:21Z", "digest": "sha1:GA67T2KAUWIIQUHPMGINWS2SVGKSN4NV", "length": 11301, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हिवरे कुंभारच्या सरपंचांनी बदले गावचे नाव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहिवरे कुंभारच्या सरपंचांनी बदले गावचे नाव\nशिक्रापूर- शिरूर तालुक्‍यातील हिवरे कुंभार या गावाचे नाव हिवरे करण्याचा पराक्रम येथील गावाचा सरपंचांनी केला आहे. अनेक दिवसांपासून प्रत्येक शासकीय कार्यालयावर तसेच ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर तसेच नाहरकत प्रमाणपत्रावर हिवरे कुंभार हे असताना काही महिन्यांपूर्वी नव्याने निवड झालेल्या सरपंचांनी गावच्या लेटर पॅडवर गावचे नाव हिवरे केले आहे. गावचे नाव परस्पर बदल केल्याने अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.\nहिवरे कुंभार (ता. शिरूर) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सप्टेंबर 2017 मध्ये माया जगताप या कार्यरत झाल्या. त्यांनतर त्यांनी ग्रामपंचायतचे दाखले, ना हरकत प्रमाणपत्र तसेच लेटर पॅड बनवून घेताना पूर्वी असलेल्या सर्व सरपंचांच्या लेटर पॅडवर तसेच दाखल्यांवर हिवरे कुंभार नाव होते. मात्र, जगताप यांनी त्यावर हिवरे कुंभार ऐवजी केवळ हिवरे असे गावचे नामकरण केले आहे. एकीकडे गावातील जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय, लोकसंख्या फलक, ग्रामपंचायत कार्यालय, सांस्कृतिक भवन तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामविकास अधिकारी यांच्या नोंदवहीमध्ये ग्रामपंचायत हिवरे कुंभार या नावाने शिक्के आहेत. असे असताना देखील मनमानी करून हिवरे कुंभार ऐवजी हिवरे असे गावचे नाव त्यांनी केले आहे.\nअलिकडील काळामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात येणाऱ्या दाखले आणि उताऱ्यांवर हिवरे कुंभार ऐवजी हिवरे असे नाव छापून येत आहे. त्यामुळे नागरिकांना पुढील काळामध्ये शासकीय कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. तर शिरूर तालुक्‍यामध्ये गावचे नाव हिवरे कुंभार म्हणून परिचित आहे. गावामध्ये चाललेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये आपल्या गावचे नाव हिवरे कुंभार की हिवरे असा संभ्रम निर्माण झाला आहे. तर याबाबत सरपंच माया जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलणे टाळले. त्याबाबत त्यांच्या पतींनी प्रतिक्रिया देत गावामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून सरपंच यांनी हिवरे कुंभार ऐवजी हिवरे नाव टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या रेकॉर्डनुसार गावचे नाव हिवरे आहे. गावातील काही ठिकाणी हिवरेच नाव असल्याचे त्यांच्या पतींनी सांगितले आहे. सरपंचांचा प्रतिनिधी म्हणून मी बोलत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.\nसरपंच यांनी लेटर पॅडवर आणि दाखले छापले. त्यावर हिवरे असे नाव केलेले होते. या गावचे नाव हिवरे कुंभार की हिवरे याबाबत मला जास्त काहीही माहिती नाही.\n– अर्चना गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी, हिवरे कुंभार ग्रामपंचायत.\nहिवरे कुंभार गावचे नाव हिवरे करत असल्याबाबत अथवा हिवरे गावचे नाव हिवरे कुंभार करत असल्याबाबत आमच्या कार्यालयाकडे कोणताही मसुदा आलेला नाही.\n– रणजीत भोसले, तहसीलदार, शिरूर.\nमहिला सरपंच केवळ नामधारी\nहिवरे कुंभार (ता. शिरूर) ग्रामपंचायतच्या सरपंच महिला असून ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात येणारे निर्णय तसेच चालणारे कामकाज हे सरपंचांचे पतीच पाहत आहेत. महिला सरपंच असल्यामुळे मलाच काम पहावे लागते. मीच सरपंच असल्याचे त्यांचे पती खुलेआम सांगत आहे. त्यामुळे महिला सरपंच केवळ नामधारी आहेत काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.\nआमच्या रेकॉर्डवर हिवरे आढळून येत असून तरी देखील मी विस्तार अधिकारी यांना याबाबत तपासणी करण्यास सांगत आहे, असे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगोदावरीताई मुंडे यांच्या भजनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध\nNext articleपाण्यात पडून लहानग्याचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://yesheeandmommy.blogspot.com/2014/03/blog-post.html", "date_download": "2018-08-19T02:14:25Z", "digest": "sha1:GGUP2D5TNK4CZPHY4GWAMOISBBKMAZOZ", "length": 18781, "nlines": 146, "source_domain": "yesheeandmommy.blogspot.com", "title": "Yeshee and Mommy: ७ नंबर", "raw_content": "\n७ नंबरचा आणि माझा संबंध फार जुना आहे. अमेरीकेला पहिल्यांदा आले तेंव्हा पासूनचा. आल्या आल्या क्विन्स मधलं सनिसाईड मुंबई सारखच वाटलं होतं मला- मध्यम उंचीच्या जुन्या इमारती, बिल्डींगमध्ये आणि रस्त्यात दिसणारी अनेक रंगांची, वेगवेगळ्या भाषा बोलणारी माणसं - त्यात बरेच भारतीय सुद्धा. सुपरमार्केट, बाजारहाट सगळ चालत जायच्या अंतरावर- कोणाच्या मोटारीवर अवलंबून राहायला नको कि आल्याआल्या लगेच ड्रायव्हिंग लायसन्स काढायची घाई नको. रुळायला काहीच त्रास पडला नाही. सानिसाईड मधून बाहेर पडून दुसरीकडे कुठेही जायला ७ नंबर होतीच. अजूनही आहे. आता तिच्यातली गर्दी थोडी वाढलीय एवढच.\nतशी फ्लशिंग मधली गर्दीही आता खूप वाढलीय. अख्ख चायना टाऊन डाऊन टाऊन मँनहट्टनमधून फ्लशिंगला स्थलांतरित झालय असं वाटतं. पण तसं काही नसावं कारण मँनहट्टनच्या चायना टाऊनची गर्दी आधी होती तितकीच आहे किंबहुना ती हि जास्त वाढलीय. पंधरा- वीस वर्षांपूर्वी फ्लशिंगमध्ये बऱ्यापैकी भारतीय दिसायचे. हिंदी - चीनी भाई भाई बरोबरच्या संख्येने असावेत असं वाटायचं. आता मात्र जास्त चायनीज आणि कोरीअनचं दिसतात. देशी त्यामानानं कमी; बहुतेक सगळे उपनगरात रहायला गेले असावेत. फ्लशिंगच मेन स्ट्रीट पूर्ण चीनमय झालय. सगळे बोर्ड, दुकानाच्या पाट्या चीनी भाषेतून. बँकेच्या ए टी एम मध्ये पैसे काढायला गेलं तर आधी स्क्रीन वर चायनीज येतं मग इंग्लिश. एखाद्या अमेरिकन केश -वेशभूषा असलेल्या चीनी बाईला गाठून पत्ता विचारला तर तिला इंग्रजीचा ओ कि ठो कळत नाही मग दुकानदारांची गोष्टच सोडा. चिन्यांच्या दुकानात मासे छान, ताजे मिळतात म्हणून घ्यायला जावं तर सगळा खुणांचा कारभार; फारच फ्रस्ट्रेटिंग अनुभव\nमँनहटनमधून फ्लशिंगला जायला लोकल ट्रेन फक्त ७ नंबर. तशा लॉंग आयलंडला जाणाऱ्या ट्रेन्स थांबतात पण त्या एक्स्प्रेस. सगळीकडे थांबत जाणारी फक्त ७. क्विन्स मधला तिचा मार्ग सनिसाईड, वूडसाईड, जाक्सन हाईट्स मधल्या उंचावलेल्या रुळांवरून जातो. त्या भागात रहाणारे बहुतेक लोक दुसऱ्या कुठल्यातरी देशातुन अमेरिकेत अवतरलेले. बांधकाम, रेस्तोरांतस अशाप्रकाच्या लहान - मोठ्या नोकऱ्यांसाठी दररोज मँनहट्नला जाणारे. चीनी, मेक्सिकन, दक्षिण अमेरिकन, बांगलादेशी, नेपाळी, पूर्व युरोपियन असं सगळं मिश्रण असतं त्या गाडीत. अमेरिकन लोकं मला वाटतं तिच्यात दोनच कारणांसाठी चढतात - सिटी फिल्ड स्टेडियमवर बेस बॉलचा गेम असेल तर नाहीतर दरवर्षी सप्टेंबर मध्ये यू एस ओपन नावाची जत्रा भरते तेंव्हा. सिटी फिल्ड आणि आर्थर एश टेनिस स्टेडियम दोन्हीसाठी स्टेशन एकच - फ्लशिंगच्या आधीचं मेट्स- विलेटस पॉईंट.\nजिथे शक्य असेल तिथे एकटीनं वाहन हाकत जाण्यापेक्षा बस- ट्रेन पकडण्यावर माझी श्रद्धा जास्त. प्रवास एकलकोंडा होत नाही. बरोबरच्या प्रवाशांचा मनोरंजनासाठी उपयोग होतो. वेळ पटकन जातो. उतरायचं ठिकाण कधी आलं ते समजतही नाही. रोज अप - डाऊन करणाऱ्या लोकांना त्याच काही विशेष वाटत नसेल; ते एकतर कानात यंत्र घालून काहीतरी ऐकत तरी बसतात नाहीतर झोप तरी काढतात. गाडीत कोण शिरतय, कोण उतरतय त्यांना काहीच सोयरसुतक नसतं. पण अडीच डॉलरच्या तिकिटात मिळणारं हे ब्रॉडवे शो च्या तोडीचं नाट्य मी भरपूर एन्जॉय करते: मध्येच एखादं मेक्सिकन जोडपं डब्यात चढतं. हातातलं छोटं वाद्य वाजवत पट्कन आपल्या भाषेत सुरेल गायला सुरवात करतं. तो गात रहातो तोवर ती डब्यात फिरून काय डॉलर दोन डॉलर मिळतील ते घेते, लगेच पुढच्या स्टेशनला दोघे उतरतात आणि शेजारच्या डब्यात शिरतात. कोणतरी फोनवर कोणाच्या तरी गंभीर आजाराची जोरजोरात चर्चा करत असतं. हत्ती सारखा सुजलेला, काळानिळा, जखमांनी भरलेला पाय घेऊन उद्या ऑपरेशन आहे, पाय कापून टाकायचाय, आजच्या जेवणाला पैसे द्या म्हणत कोणीतरी भिक मागून जातो. कधी नातवंड आज्जीला बेस बॉल बघायला नेत असतात. आयुष्यभर ब्रूकलिन मध्ये राहून आणि स्टेटन आयलंड मध्ये नोकरी करूनही आज्जीनं क्विन्स मध्ये पाऊल ठेवलेलं नसतं. ७ नंबर क्विन्समध्ये शिरल्यावर बोगद्याच्या बाहेर येते तशी आज्जीबाई खिडकीच्या बाहेर बघून - अय्या, हा ब्रिज कुठला ( क्विन्स बरो), क्विन्स मध्ये एवढ्या बिल्डींग, एवढं मोठं पार्क आहे मला माहितच नव्हतं असले विस्मयचकित उद्गार काढत सहप्रवाशांशी संवाद साधत रहाते; अंधाऱ्या बोगद्यातून भरधाव निघालेली गाडी एकदम गचके देत थांबते. बंद पडली कि काय वाटावं असे कर्कश्श मोठ्ठे आवाज करत धक्के देत थोडी पुढे सरकते. काही प्रॉब्लेम झाला तर आपण सध्या क्विन्स आणि मँनहट्टनच्यामध्ये नदीखाली आहोत हा विचार डोक्यात येऊन काळजी वाटायला लागते. सभोवताली नजर टाकावी तर रोजचे प्रवासी ह्यात काहीच विशेष नाही अशा निर्विकार चेहऱ्यानं शांत बसलेले असतात…\nअमेरिकेतल्या लहान गावांची मला फार भीती वाटते. जिकडे तिकडे शुकशुकाट, एकसारखी एक दिसणारी बैठी घरं, निर्मनुष्य रस्त्यावरून धावणाऱ्या मोटारी छातीत धडकी भरवतात. सुरवातीला काही दिवस सनिसाईडमध्ये राहिल्यावर- बरोबरच्या देशी कंपनीच्या प्रभावामुळे- आम्हीही प्रयत्न केला न्यू जर्सीतल्या एका उपनगरात जाऊन रहायचा. प्रत्येक वेळी न्यूयॉर्कला आलं कि बसच्या रांगेत उभी असलेली मंडळी आणि लगबगीन ट्रेन स्टेशनकडे निघालेले लोक बघितले कि त्यांचा हेवा वाटायचा. एखाद्या खूप नॉर्मल गोष्टीला आपण मुकतोय असं वाटायचं. तरीही तेंव्हा ७ नंबरशी सबंध सुटला तो सुटलाच. मँनहट्टनला रहायला आलो तरी तो पुन्हा जोडायला मध्ये खूप वर्ष गेली. आता मात्र आवर्जून मी तिच्याशी पुन्हा संबंध जोडलाय. फ्लशिंगच्या गणेश मंदिरात जायच्या निमित्तानं किंवा मुलाबरोबर टेनिस सेंटरला जाताना तिच्यात बसलं, वाटेत ४० स्ट्रीट, ४६ स्ट्रीट हि माझी जुनी सनिसाईडची स्टेशन्स लागली, मध्ये ७४ स्ट्रीट- जाक्सन हाईट्सच्या इंडियन मार्केटला उतरलं कि घरी आल्या सारखं वाटतं. दुधाची तहान तात्पुरती ताकावर भागते.\nवीस वर्षात आजूबाजूल बरीच स्थित्यंतर घडतात. जुनी सवयीची मासिकं/ टी व्ही शो बंद होतात नाहीतर त्यांचं रूप तरी पालटत. नवीन वसाहती वसतात त्यांच्यासाठी बस/ ट्रेनचे मार्ग बदलले जातात. ७ नंबरही त्याला अपवाद नाही. इतकी वर्ष ती टाईम्स स्क्वेअरहून सुटायची आता आणखी थोडं पश्चिमेला जेकब जाव्हीटस सेंटरपर्यंत तिला आणायचं काम चालू आहे. उन्हाळ्यात ते बहुतेक पूर्ण होईल. त्यानंतर आमचा सुरवातीचा स्टोप टाईम्स स्क्वेअर असेल कि दुसरा कुठला तरी ते ठरेल.\nस्टेशन सेवा सबवे बदली\nआणि नेहमी येथे थांबे पूर्ण वेळ\nकेंद्र / क्रॉस गल्ल्या सबवे\nखेळ दिवस आणि विशेष घडामोडींवर प्रवेशक्षमता केवळ\n103 स्ट्रीट-कोरोना प्लाझा /\nजंक्शन दुतर्फा झाडे असलेला रूंद मोठा रस्ता /\n90 स्ट्रीट-अल्म्हर्स्ट अव्हेन्यू /\n82 स्ट्रीट-जॅक्सन हाइट्स /\nQueens दुतर्फा झाडे असलेला रूंद मोठा रस्ता\nQueens दुतर्फा झाडे असलेला रूंद मोठा रस्ता\nQueens दुतर्फा झाडे असलेला रूंद मोठा रस्ता\nन्यायालयाने चौ.फू. केवळ ओळ अडा-प्रवेशजोगी आहे\nHunters पॉइंट अव्हेन्यू /49 ऍव्हेन्यू / 21 स्ट्रीट\nवी दुतर्फा झाडे असलेला रूंद मोठा रस्ता-\nग्रँड सेंट्रल-42 स्ट्रीट /\n5 ऍव्हेन्यू- ब्रायंट पार्क /\nटाइम्स स्क्वेअर-42 स्ट्रीट /ब्रॉडवे / 7 ऍव्हेन्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=596", "date_download": "2018-08-19T01:42:18Z", "digest": "sha1:JA7RG42JRQBMEWZNCJSBJJ6SA7HPILYM", "length": 20507, "nlines": 278, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n२२ मे १९१५ --- २९ मे २००७\n‘श्यामची आई’ या चित्रपटाने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या सुशीला बापूराव पवार यांचा जन्म उज्जैन येथे झाला. चित्रपटसृष्टीत आल्यावर आचार्य अत्रे यांनी त्यांचे नाव ‘वनमाला’असे ठेवले. शालेय शिक्षण झाल्यावर ग्वाल्हेरच्या महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.ची पदवी घेतली. त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल बापूसाहेब पवार हे ग्वाल्हेर संस्थानचे मंत्री होते, तर धार्मिक प्रवृत्ती असणारी आई सीतादेवी ही गृहिणी होती. घरातल्या वातावरणामुळे लहानपणापासूनच घोडेस्वारी, टेनिस, बॅडमिंटन अशा खेळात त्या प्रवीण होत्या. बी.ए.ची पदवी घेतल्यानंतर वनमालाबाई मुंबईला आल्या. त्यांनी बॉम्बे सेकंडरी ट्रेनिंग महाविद्यालयामधून १९३८ साली बी.टी. ही पदवी घेतली आणि पुण्यात येऊन आगरकर हायस्कूल येथे त्या नोकरी करू लागल्या. त्या काळात लेखक प्र. के. अत्रे पुण्याच्या कॅम्प सोसायटीच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. वनमालाबाईंशी त्यांची ओळख होती. त्यांनीच वनमालाबाईंना चित्रपटात काम करण्याविषयी सुचवले. आचार्य अत्रे त्या वेळी `नवयुग चित्रपट लि.` या संस्थेत एक पदाधिकारी होते. `नवयुग फिल्म कंपनी` त्या वेळी ‘लपंडाव’ हा चित्रपट तयार करत होती. अत्रेंनी ‘लपंडाव’ चित्रपटासाठी नायिका म्हणून वनमालाबाईंचे नाव सुचवले. टेनिस कोर्टवर टेनिस खेळणार्‍या आधुनिक सुशिक्षित तरुणीची ती भूमिका होती. त्यांच्या त्या भूमिकेतले, त्या पोशाखातले फोटो मग त्या वर्षीच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित झाले. १९४० साली ‘लपंडाव’ प्रदर्शित झाला आणि वनमालाबाई एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोचल्या. `मिनर्व्हा मुव्हिटोन`चे सर्वेसर्वा सोहराब मोदी ‘लपंडाव’ पाहण्यासाठी आले होते. वनमाला यांचे सौंदर्य आणि अभिनय पाहून त्यांनी आपल्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटासाठी नायिका म्हणून त्यांची ताबडतोब निवड केली आणि कराराची रक्कम म्हणून १०१ रुपयेही दिले. पृथ्वीराज कपूर हे ‘सिकंदर’ चित्रपटाचे नायक होते आणि सिकंदरच्या पत्नीची म्हणजे ‘रुक्साना’ची भूमिका वनमालाबाईंनी केली होती. पुढे अत्रे `नवयुग` कंपनीतून बाहेर पडले आणि ‘आशा चित्र’ या संस्थेला त्यांनी ‘घरजावई’ या चित्रपटाची कथा दिली. चित्रपटात वनमालाबाईंना प्रमुख भूमिका मिळावी अशी अत्रे यांनी `नवयुग` कंपनीला अटही घातली. त्यानुसार ‘घरजावई’ चित्रपटात वनमालाबाईंनी भूमिका केली. हा चित्रपट १९४१ साली प्रदर्शित झाला. यानंतर प्र. के. अत्रे यांनी स्वत:ची ‘अत्रे चित्र’ संस्था स्थापन केली आणि १९४१ सालीच ‘पायाची दासी’ (मराठी) आणि ‘चरणोंकी दासी’ (हिंदी) हे चित्रपट काढले. या चित्रपटातल्या वनमालाबाईंच्या भूमिका विशेष गाजल्या आणि त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. पुढच्या काळात अत्रे यांनी ‘वसंतसेना’, ‘बाइलवेडा’, ‘दिल की बात’, ‘परिंदे’ असे अनेक चित्रपट काढले. त्यांच्या सर्व चित्रपटात वनमालाबाईंनी प्रमुख भूमिका केल्या. ‘मोरूची मावशी’ व ‘ब्रह्मघोटाळा’ या चित्रपटातल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. ‘चार्लीज आँट’ या इंग्रजी नाटकावर ‘मोरूची मावशी’ हा चित्रपट, तर ‘ब्रह्मघोटाळा’ हा चित्रपट ‘लग्नाची बेडी’ या नाटकावर बेतलेला होता. या चित्रपटातली ‘रश्मी’ची भूमिका तरुण प्रेक्षकांना आवडली होती. ‘मुस्कुराहट’, ‘कादंबरी’, ‘महाकवी कालिदास’, ‘परबतपे अपना डेरा’, ‘सुनो सुनाता हूँ’, ‘शरबती आँखे’, ‘हातिमताई’, ‘आझादी के बाद’ अशा हिंदी चित्रपटांतूनही वनमालाबाईंनी भूमिका केल्या होत्या. यामध्ये ‘परबतपे अपना डेरा’ या चित्रपटातल्या आंधळ्या नायिकेच्या भूमिकेसाठी शांतारामबापूंनी वनमालाबाईंना बोलावले होते. तसेच जेबीएच वाडिया यांनी वनमालाबाईंच्या डोळ्यांवरूनच ‘शरबती आँखे’ हा चित्रपट बनवला आणि त्यांना नायिकेची भूमिका दिली. १९५३ साली आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ चित्रपटात वनमालाबाईंनी श्यामच्या आईची भूमिका केली. हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पहिला राष्ट्रपती पुरस्कार आणि सुवर्णपदक मिळाले. महाराष्ट्र शासनाने त्यांना व्ही. शांताराम हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. साने गुरुजींच्या हृदयस्पर्शी कादंबरीवर आधारित ‘श्यामची आई’ हा चित्रपट आणि त्यातील श्यामच्या आईची भूमिका वनमालाबाईंच्या अभिनयाने अजरामर झाली. १९५४ साली पडद्यावर आलेला के.बी. लाल यांचा ‘अंगारे’ हा चित्रपट वनमालाबाईंचा अखेरचा चित्रपट ठरला. त्यानंतर त्यांनी चित्रपट संन्यास घेतला. मात्र अखेरपर्यंत त्या सार्वजनिक कार्यात मग्न होत्या. वयाच्या ९१व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.\n- द. भा. सामंत\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/west-maharashtra-again-in-drought-shade-189704/", "date_download": "2018-08-19T01:43:31Z", "digest": "sha1:AGOAX2GY4R3OB35D7NPOVM4G2NITA4F4", "length": 12505, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचे सावट | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nपश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचे सावट\nपश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचे सावट\nमहिनाभर पावसाने ओढ दिल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्य़ांमधील १३ तालुक्यांवर पुन्हा दुष्काळाचे सावट पडले आहे.\nमहिनाभर पावसाने ओढ दिल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्य़ांमधील १३ तालुक्यांवर पुन्हा दुष्काळाचे सावट पडले आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने चारा व पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या चार जिल्ह्य़ांमध्ये ३० सप्टेंबपर्यंत जनावरांच्या छावण्या सुरू ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.\nमंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी राज्यातील पिकपाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. ३५५ तालुक्यांपैकी २८५ तालुक्यांमध्ये १०० टक्क्य़ांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. ५५ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के आणि १५ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. पावसाने ओढ दिल्याने टॅंकच्या संख्येतही किंचितशी वाढ झाली आहे. राज्यात सध्या ८२३ गावे आणि ४३२० वाडय़ांना १०४२ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.\nगेल्या वर्षी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. यंदा पावसाने सुरुवात चांगली केली. परंतु गेला महिनाभर पावसाने पाठ फिरविली आहे, त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. या भागातील पुणे जिल्ह्य़ातील बारामती, इंदापूर, दौंड, सातारा जिल्ह्य़ातील फलटण, मान, खटाव, सांगलीतील जत, कवठे महंकाळ, आटपाडी, तासगाव आणि सोलापूर जिल्ह्य़ांमधील सांगोला, मंगळवेढा व पंढरपूर या १३ तालुक्यांमध्ये टंचाई परिस्थिी गंभीर असल्याचे सांगण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nबावीसशे कोटींची दुष्काळी मदत जूनअखेर राज्याला शक्य\nकेंद्रीय पथकाच्या दुष्काळी दौऱ्याची सोलापुरात केवळ औपचारिकता\nगावपातळीवरील पर्जन्यमानाला अधिक महत्त्व\nसरकार नव्हे तर एका लातूरकराकडून सिरकोबाई कर्जमुक्त\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathisaahitya.blogspot.com/2014/09/blog-post.html", "date_download": "2018-08-19T01:37:59Z", "digest": "sha1:7DTPSACAR7FCB2ESEVINFNMYWZEZDKRQ", "length": 9890, "nlines": 151, "source_domain": "marathisaahitya.blogspot.com", "title": "मी मराठी : A Blog for Marathi Fun,Marathi Jokes,Marathi Poems,Marathi SMS and All about Marathi: ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो", "raw_content": "\nमी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more\nऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो\nऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो\nऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो, हे दिवस चांगले की कॉलेजचे ...\nजुगलबंदी चालू होती दोघांची..\nआता वेळ कमी तेव्हा पैसे कमी..\nआनंदी आता आहे का तेव्हा होतो \nआठवता आठवता दुखी होतो....\nतेव्हा Local जीन्स वापरायचो...\nआता CK, Levis, Pepe धूळ खात पडल्या आहेत माझ्या...\nतेव्हा सामोसा दिसला की भूक शमायची....\nआता पिझ्झा बर्गरने सुद्धा ती नाही लागायची..\nऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,.... हे दिवस चांगले की कॉलेजचे ...\nतेव्हा पैसे जमवून पेट्रोल भरायचो.. लांब लांब फिरायला जायचो...\nआता tank फुल्ल असूनही... मित्रांना मुकलो....\nटपरी वरचा चहा CCD मधल्या cofee मधे बदलला,\nपण हा फरक मनाला नाही पटला..\nPCO वरुन बोलायची तेव्हा मजा यायची...\nआता postpaid Mobile असूनही बोलायला नाही कुणी..\nऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,.... हे दिवस चांगले की कॉलेजचे ...\nपण फिरायला आता वेळ नाही उरला...\nतेव्हा Second hand का होईना Desktop असावा असे .वाटत..\nआजकाल Branded Laptop असूनही चालू करावा नाही वाटत...\nखरी मैत्री Professional friends मधे बदलली\nपण त्या...मैत्रीची सर नाही आली....\nऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,.... हे दिवस चांगले की कॉलेजचे ..\nआयुष्यही खूप सोपे असत..\nतोंड देता आले तर\nरडणेही आपल असत .....\nआयुष्यही खूप सोपे असत..\nआपल्या सावली पासून आपणच शिकावे\nकधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे\nशेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत...\nम्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥\n१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या\nPuneri Paatya, Graphiti, Marathi Jokes, Mail Forwards आलेले मेल, सापडलेले फ़ोटो, कुणीतरी दिलेल्या कविता , सडलेले विनोद फ़ुटकळ साहित्य .\nइमेज निट पहाण्यासाठी त्यावर उंदराचे बटण दाबा.\nऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो\nमराठी किंवा हिंदी भाषेत सहजपणे, ‘ Android मोबाईल ‘...\nनरेंद्र मोदी यांचा शिक्षक दिन संदेश | Narendra Mod...\nईमेल - इलेक्ट्रॉनिक मेल प्रणालीचा शोध, 14 वर्षीय म...\nआजकाल WhatsApp सारख्या माध्यमामुळे लेखकांचे साहित्य जगभर पसरत आहे परंतु बरेच जण ते कुणा दुस-याच्या नावाने वा स्वताच्या नावानेही प्रसिद्ध करतात. ज्याचे त्याचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. बर-याचदा असेही आढळले आहे कि कुठलातरी विनोद किंवा कविता अगदी पु.ल. किंवा सुरेश भट यांच्या नावाने पाठवली जाते. तरी वाचकांनी मूळ लेखकाचा शोध घ्यावा व असे साहित्य आढळल्यास प्रसिद्ध करणा-या वेबसाईटला कळवावे . आपल्याला आपले साहित्य या ब्लॉगवर कुणा दुसर-याच्या नावाने किंवा आपल्याला श्रेय न देता प्रसिद्ध केलेले आढळल्यास कृपया vikram.taware@gmail.com या आयडी वर संपर्क करा. या ब्लॉगवरील कुठलेही साहित्य आम्ही स्वतः लिहिलेले नाही व विक्रम तावरे हे लेखक नाहीत त्यामुळे मूळ लेखकाला श्रेय देण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=894", "date_download": "2018-08-19T01:40:12Z", "digest": "sha1:WURS2WJERZBJUM5WAOI7XHXEGISOONML", "length": 19211, "nlines": 277, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n२१ जानेवारी १९१० --- २ मे १९७५\nशांताराम गोविंद आठवले यांचे वडील सरदार शितोळे यांच्या पुण्याकडील जहागिरीची व्यवस्था पाहत असत. कसबा पेठेतील त्यांच्या वाड्यातच शांताराम यांचे बालपण गेले. त्यांच्या वडिलांना नाटक व गाण्याचा शौक होता. शितोळे यांच्या वाड्यातील दिवाणखान्यात तमाशाचे फड कडकडत, बैठकी रंगत, शाहिरांच्या हजेर्‍या लागत. हे सारे शांतराम आठवले यांना लहानपणीच पाहायला मिळाले. तो काळ मराठी नाटकाच्या वैभवाचा काळ होता. त्यांनी बहुतेक सारी चांगली नाटके पाहिली. त्यातूनच त्यांचा कलावंताचा पिंड हळूहळू घडत गेला. भावे स्कूलमधील शिक्षकांनी शांताराम यांची कलात्मक अभिरुची अधिक डोळस केली. याच शाळेत त्यांना कविवर्य माधव ज्युलियन यांच्या अध्यापनाचा लाभ घडला. पण आठवले यांची काव्यवृत्ती खरी फुलवली ती प्रा. वा.भा. पाठक यांनी. मराठीसोबतच प्रा. किंकर यांनी इंग्रजी काव्याचीही त्यांना गोडी लावली. त्यांनीच शांताराम आठवले यांच्या कविता प्रथम प्रकाशात आणल्या. शांताराम १९३० साली मॅट्रिक झाले. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी पहिल्या वर्षातच महाविद्यालय सोडले. प्रसिद्ध लेखक ना. ह. आपटे यांचे ‘पहाटेपूर्वीचा काळोख’ हे पुस्तक त्याच्या वाचनात आले. त्याने प्रभावित होऊन शांताराम त्यांना भेटायला कोरेगावला गेले, तेथे त्यांच्या सहवासात काही काळ राहिले. याच सुमारास ‘प्रभात फिल्म कंपनी’ कोल्हापूरहून पुण्यास आली होती व ना.ह. आपटे यांच्या कथेवरून ‘अमृतमंथन’ हा चित्रपट काढायची बोलणी सुरू होती. आपटे यांनी शांताराम आठवले यांचे साहित्यगुण पारखले होते. त्यांनीच शांतारामबापूंकडे आठवल्यांच्या नावाची शिफारस केली. आपटे यांच्याच प्रेरणेने आठवल्यांनी ‘प्रभात’मध्ये पदार्पण केले. प्रभातमध्ये तीस रुपये पगारावर पद्यलेखक म्हणून त्यांची नेमणूक झाली. सुरुवातीला पद्यलेखनाबरोबरच चित्रीकरणास साहाय्यक म्हणून पडणारी सर्व कामे ते करत असत. शिवाय ‘प्रभात’च्या प्रसिद्धीचे व त्यानिमित्त करावे लागणारे सर्व लेखन करण्याची जबाबदारीही आठवले यांच्यावर होती. ‘अमृतमंथन’ या चित्रपटापासून शांताराम आठवले यांनी ‘प्रभात’च्या अनेक चित्रपटांचे गीतलेखन केले. त्यांनी लिहिलेली ‘अहा भारत विराजे’, ‘भारती सृष्टीचे सौंदर्य’, ‘उसळत तेज भरे’, ‘हासत वसंत ये वनी’, ‘राधिका चतुर बोले’, ‘लखलख चंदेरी’, ‘दोन घडीचा डाव’ ही सारी गीते प्रासादिक, नादमधुर व अर्थपूर्ण होती. आपल्या पद्यरचनेने शांताराम आठवले यांनी पद्यरचनेचा श्रेष्ठ आदर्श घालून दिला. आठवले यांनी लिहिलेल्या ‘आधी बीज एकले’ या ‘संत तुकाराम’मधील अभंगाला तुकारामाची प्रतिष्ठा आणि पावित्र्य लाभले. संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक ह.भ.प. पांगारकर यांनी हा अभंग ऐकला. तुकारामांचा हा अभंग आपल्या दृष्टीतून कसा सुटला, याचे आश्चर्य वाटून त्यांनी तुकारामाची गाथा पुन्हा धुंडाळली, या पांगारकर यांच्या कृतीतच आठवले यांच्या काव्यप्रतिभेचे वैशिष्ट्य अधोरेखित होते. ‘प्रभात’मध्ये आठवले १९३४ ते १९४३ अशी नऊ वर्षे होते. नंतर ते दिग्दर्शनाकडे वळले. शांतारामबापूंबरोबर काम करताना त्यांनी दिग्दर्शनातील बारकावे व वैशिष्ट्ये आत्मसात केली. आठवले यांनी १९४८ साली ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट निर्माण व दिग्दर्शित केला. त्यानंतर त्यांनी ‘मैं अबला नहीं’, ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘संसार करायचाय मला’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘पडदा’ असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. १९५९ मध्ये भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’मध्ये दिग्दर्शक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तिथे त्यांनी अनेक अनुबोधपटांचे दिग्दर्शन केले. ‘एकले बीज’ व ‘बीजांकुर’ हे काव्यसंग्रह व ‘प्रभातकाल’ हे ‘प्रभात’मध्ये असतानाच्या काळात लिहिलेले त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे. त्यांना १९६५ सालच्या ‘वावटळ’ चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचे महाराष्ट्र शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. त्यांचा ‘ज्ञानेश्वरी’चा व ‘ज्योतिषशास्त्रा’चा अभ्यास दांडगा होता. आध्यात्मिक वृत्तीने ते निवृत्तीचे जीवन जगत होते. - मधू पोतदार\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D-2/", "date_download": "2018-08-19T02:29:20Z", "digest": "sha1:VA6PAYGDGVJQR57SW7QE7WMBWG2ZFW7X", "length": 13892, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आत्महत्या सत्र पुणे जिल्ह्यात; पुरंदर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Notifications आत्महत्या सत्र पुणे जिल्ह्यात; पुरंदर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या\nआत्महत्या सत्र पुणे जिल्ह्यात; पुरंदर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या\nपुरंदर, दि. ३ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आत्महत्येचे सत्र सुरु आहे. याचे लोण आता थेट पुणे जिल्हयापर्यंत पोहचले आहे. आज (शुक्रवार) सकाळी पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.\nPrevious articleआता आत्महत्येचे लोण पुणे जिल्ह्यात; पुरंदर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या\nNext articleमराठा आरक्षणावर राहुल गांधींनी बोलावली बैठक\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवध्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nवीरपत्नींना एसटी महामंडळाकडून आजीवन मोफत पास\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून संपर्क क्रमांक जाहीर; नोंद घेण्याचे नागरिकांना आवाहन\nदेशात लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र घ्या; अमित शहांचे लॉ कमिशनला पत्र\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये गुरूवारी बंद राहणार\nधनकवडीत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी वाहतूक पोलीसाला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/accountant-arrested-taking-bribe-farmer-106260", "date_download": "2018-08-19T01:54:28Z", "digest": "sha1:JSGCWU7M5RONBYPRW4D7GWSL67LKRDNY", "length": 11751, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Accountant arrested for taking bribe from the farmer शेतकऱ्याकडून अडीच हजारांची लाच घेणाऱ्या लेखापाल, प्रतवारीकारास अटक | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्याकडून अडीच हजारांची लाच घेणाऱ्या लेखापाल, प्रतवारीकारास अटक\nगुरुवार, 29 मार्च 2018\nअक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल राजशेखर श्रीमंत मुळे, नाफेड प्रतवारीकार विनायक अंबादास जाधव अशी आरोपींची नावे आहेत.\nसोलापूर - वखार महामंडळांनी नाकारलेली तूर चाळणी केल्यानंतर परत घेण्यासाठी शेतकऱ्याकडून अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल आणि नाफेड प्रतवारीकारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली.\nअक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल राजशेखर श्रीमंत मुळे (वय 55, सोलापूर. रा. आदर्श नगर, मार्केटयार्ड जवळ, अक्कलकोट) नाफेड प्रतवारीकार विनायक अंबादास जाधव (वय 29, रा. मु.पो. किणी, ता. अक्कलकोट) अशी आरोपींची नावे आहेत.\nतक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी दि. 26 मार्च 2018 रोजी 64 पाकिटे अक्कलकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तूर शासनाचे हमीभाव केंद्रात विक्रीसाठी दिली होती. वखार महामंडळ, अक्कलकोट यांनी तक्रारदार शेतकऱ्याची 31 पाकीट तूर खराब असल्याचे सांगून परत पाठवली. ती 31 पाकिटे तूर चाळणी करुन परत वखार महामंडळ, अक्कलकोट येथे पाठवून जमा करुन घेण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याकडून लेखापाल राजशेखर मुळे याने दोन हजार पाचशे रुपये लाचेची मागणी केली. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला. लाचेची रक्कम प्रतवारीकार जाधव याने स्विकारली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात अक्कलकोट पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.\nचोरी लपवण्यासाठी केली हत्या\nठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nसंगीतविद्या कणाकणानं मिळवत गेले (कुमुदिनी काटदरे)\nकमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व \"मला शिकवावं' अशी...\nमंगळवेढ्यात अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली\nमंगळवेढा (सोलापूर) : दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे दुःखद निधनाबद्दल शहरातील आठवडा बाजारातील भाजी मंडईत सर्वपक्षीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE", "date_download": "2018-08-19T01:26:48Z", "digest": "sha1:E6BI2H4GK5LTEDFF7LS6COBAENEHOGC7", "length": 5466, "nlines": 190, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाटाणा - विकिपीडिया", "raw_content": "\nवाटाणा हे प्रामुख्याने थंडीत येणारे पीक आहे. वाटाण्याचे पांढरे वाटाणे, हिरवे वाटाणे, पिवळे वाटाणे असे बियांच्या रंगावरुन प्रकार पडतात. या पिकाच्या हिरव्या परंतु पुर्ण दाणे भरलेल्या शेंगांना मटार असे म्हणतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जानेवारी २०१७ रोजी १४:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A5%A9-%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-19T02:26:03Z", "digest": "sha1:U42PVSYRDA76OVLYSXY6XNQCP5I5JTTY", "length": 17563, "nlines": 184, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आता चार चाकी वाहनांना ३ वर्षांचा, तर दुचाकींना ५ वर्षांचा विमा काढणे बंधनकारक - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Banner News आता चार चाकी वाहनांना ३ वर्षांचा, तर दुचाकींना ५ वर्षांचा विमा काढणे...\nआता चार चाकी वाहनांना ३ वर्षांचा, तर दुचाकींना ५ वर्षांचा विमा काढणे बंधनकारक\nनवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – आता चार चाकी गाड्यांना तीन वर्षांचा तर दुचाकी गाड्यांना पाच वर्षांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा विमा काढल्याखेरीज नवीन गाडीची विक्रीच करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे एक सप्टेंबरनंतर वाहन घेताना किमान तीन वर्षांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स काढावा लागणार आहे.\nसध्या वाहनचालक एका वर्षाचा थर्ड पार्टी इन्शुरन्स काढतो आणि नंतर दरवर्षी त्याचे नूतनीकरण केले जाते. थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे कार अथवा दुचाकीचा दुसऱ्या कुणाशी अपघात झाला तर त्या त्रयस्थांना असलेले विम्याचे संरक्षण. या प्रकारच्या विम्यामध्ये स्वत:च्या वाहनाचे नुकसान झाले. तर भरपाई मिळत नाही त्यासाठी सर्वसमावेशक किंवा कॉम्प्रिहेन्सिव इन्शुरन्स घ्यावा लागतो. न्यायालयाने हा आदेश केवळ थर्ड पार्टी इन्शुरन्स संदर्भात केला आहे. त्यामुळे सर्वसमावेश इन्शुरन्स असलेल्यांना एका वर्षाचे नूतनीकरण करता येणार आहे.\nन्यायमूर्ती मदन लोकूर व दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने रस्ते सुरक्षा विषयक समितीने केलेल्या अटी मान्य केल्या आहेत. अनेक वाहनधारक पहिल्या वर्षाचा थर्ड पार्टी विमा संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करत नाहीत आणि त्यानंतर अपघातात बळी पडलेल्यांना विम्याचे संरक्षण मिळत नाही. त्यामुळेच तीन व पाच वर्षांचा विमा काढण्याचा नियम करण्यात आला आहे.\nविमा प्राधिकरणाच्या अहवालात सध्या रस्त्यावर असलेल्यांपैकी तब्बल ६० टक्के दुचाकी वाहनांनी विम्याचे नूतनीकरण केलेले नाही, असे नमूद करण्यात आले आहे. सध्या भारतात एकूण १८ कोटी वाहनांनी नोंदणी झालेली नाही. तर विम्याचे नूतनीकरण केवळ सहा कोटी वाहनांचे झालेले आहे. आता नवीन चार चाकी घेताना तीन वर्षांचा तर दुचाकी घेताना पाच वर्षांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स काढणे बंधनकारक असेल. त्यामुळे ग्राहकांवर प्रिमियमचा अतिरिक्त भार पडणार आहे.\nआता चार चाकी वाहनांना ३ वर्षांचा\nPrevious articleथेरगाव येथे सोसायटीत पुरेशा सुविधा दिल्या नसल्याने ‘बिल्डर’वर गुन्हा दाखल\nNext articleअहंकारी पंतप्रधानांकडून आंध्र प्रदेशच्या जनतेचा अपमान – चंद्राबाबू नायडू\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसनातन संस्थेची विघातक कार्यपध्दती मला आधीच समजली होती – पृथ्वीराज चव्हाण\nकाही जण बोलघेवडे असतात, त्यांना नुसत्या सभा जिंकायच्या असतात ; अजित...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन\nखाजगी विद्यापीठ देशाला महासत्ता बनविणार – विनोद तावडे\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अंतिम अहवाल १५ नोव्हेंबरला सादर होणार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2-2/", "date_download": "2018-08-19T02:26:07Z", "digest": "sha1:HLXZG2DLYJAPLL5B6S7UBYFXFDVGYPE4", "length": 13492, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरीत सायकल चोरीला गेल्याने अल्पवयीन मुलाने पाच दुचाक्या जाळल्या - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Notifications पिंपरीत सायकल चोरीला गेल्याने अल्पवयीन मुलाने पाच दुचाक्या जाळल्या\nपिंपरीत सायकल चोरीला गेल्याने अल्पवयीन मुलाने पाच दुचाक्या जाळल्या\nपिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – सायकल चोरीला गेल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने पेट्रोल टाकून पाच दुचाक्या जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.३०) रात्री उशीरा तीनच्या सुमारास पिंपरीमधील लिंकरोड येथील पत्राशेड येथे घडली.\nPrevious articleपिंपरीत सायकल चोरीला गेल्याने अल्पवयीन मुलाने पाच दुचाक्या जाळल्या\nNext articleसरकारने वाजवलेली पुंगी, केवळ आश्वासनांची पुंगी ठरेल –शिवसेना\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवध्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nवैभव राऊत याच्या घरातून आणखी शस्त्रसाठा हस्तगत\nपक्षाचे नेतृत्व करण्यावरून करूणानिधींच्या दोन्ही मुलांमध्ये धुसफूस\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड...\nचार राज्यांसह लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका डिसेंबरमध्ये घेण्यास सक्षम – ओ.पी. रावत\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nहडपसरमध्ये गुंगीचे औषध देऊन सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार\nपिंपरी-चिंचवडमध्ये ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-08-19T02:31:32Z", "digest": "sha1:IP5P24U4QGP2W33HND5KM45QI2VQZL66", "length": 15059, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने रिपाइंमध्ये नाराजी - रामदास आठवले - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने रिपाइंमध्ये नाराजी – रामदास आठवले\nविधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने रिपाइंमध्ये नाराजी – रामदास आठवले\nमुंबई, दि. ५ (पीसीबी) – विधान परिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भाजपने जागा न सोडल्याने रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. ही नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (गुरूवार) येथे सांगितले.\nराज्यात रिपब्लिकन पक्षाला १ मंत्रिपद १ विधानपरिषदेची जागा आणि महामंडळाची पदे देण्याची आग्रही मागणी फडणवीस यांच्याकडे केली होती. यावर पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आठवले यांनी सांगितले.\nविधानपरिषदेच्या ११ जागापैकी ५ जागा भाजप लढवत आहे. त्यापैकी १ जागा रिपाइंला देण्याची आग्रही मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र, रिपाइंला विधान परिषदेची जागा देण्यात डावलेले आहे. त्यामुळे रिपाइंच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजी पसरल्याचे आठवले यांनी सांगितले.\nPrevious articleसंत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीच्या विठू सावळ्याच्या भेटीसाठी देहूतून प्रस्थान\nNext articleमुख्यमंत्री ‘दूध का दूध’, ‘पाणी का पाणी’ होऊन जाऊ द्या – पृथ्वीराज चव्हाण\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nरूपयाची सत्तरी पार; अखेर मोदी सरकारने करून दाखवले – काँग्रेस\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nहिंजवडीत विद्यार्थिनीचा विनयभंग; आरोपी अटक\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nफ्रेंडशिप डेचे सेलीब्रेशन करण्यासाठी बाहेर नेऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार\nदाभोलकर-पानसरे हत्येशी संबंध आहे का याची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%8D%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A5%87.html", "date_download": "2018-08-19T02:43:48Z", "digest": "sha1:AKLDTHTNUJUAEHSGPAEML5T7EFKIYN6L", "length": 23354, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | ऍन्जेला मर्केल आज भारत भेटीवर", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » ऍन्जेला मर्केल आज भारत भेटीवर\nऍन्जेला मर्केल आज भारत भेटीवर\n=वरिष्ठ मंत्र्यांचे शिष्टमंडळही येणार=\nबर्लिन, [३ ऑक्टोबर] – जर्मनीच्या चान्सलर ऍन्जेला मार्केल यांचे उद्या रविवारी भारत भेटीवर आगमन होत आहे. त्यांच्यासोबत वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळही येत असून, दोन्ही देशांमधील वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांच्या तिसर्‍या संयुक्त बैठकीत मर्केल व त्यांचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे.\nसोमवारी नवी दिल्लीत आयोजित या बैठकीची अध्यक्षता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऍन्जेला मर्केल संयुक्तपणे करणार असून, व्यापार आणि सुरक्षा हा त्यांच्या बैठकीतील मुख्य मुद्दा राहणार आहे. मर्केल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात व्हाईस चान्सलर आणि जर्मनीचे अर्थमंत्री सिग्मार गॅब्रियल, परराष्ट्र मंत्री फ्रॅन्क वॉल्टर स्टेनमीअर, अन्न व कृषी मंत्री ख्रिस्तियन स्किमीड, शिक्षण व संशोधन मंत्री जोहाना वॉंक आणि विकास व सहकार्य मंत्री गेर्ड मुल्लेर यांचा समावेश राहणार आहे.\nमार्केल यांचा हा दौरा तीन दिवसांचा असून, या भेटीत त्या भारतातील काही बड्या उद्योगपतींचीही भेट घेणार आहेत. नरेंद्र मोदी शिष्टाचार बाजूला सारून स्वत: मर्केल यांचे स्वागत करणार आहेत. सोमवारी त्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेणार आहेत.\nनियोजित गुंतवणुकीसंदर्भात जर्मनीतील उद्योगांना भेडसावत असलेल्या समस्यांचा मुद्दा मर्केल पंतप्रधान मोदी यांच्यापुढे उपस्थित करणार आहेत. याशिवाय, आर्थिक, व्यावसायिक प्रशिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण सुरक्षा आणि विकास यासारख्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावरही दोन्ही देशांचा भर राहणार आहे. सोबतच, परस्पर हितांचे प्रादेशिक व जागतिक मुद्देही त्यांच्या चर्चेत प्रामुख्याने उपस्थित होणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि ऍन्जेला मर्केल यांच्यातील चर्चेनंतर काही महत्त्वाच्या करारांवरही स्वाक्षरी होण्याची शक्यता असल्याचे सूत्राने सांगितले.\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nतीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल\nबांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (1391 of 2483 articles)\nशशांक मनोहर बीसीसीआयचे अध्यक्ष\n=अधिकृत घोषणा आज= मुंबई, [३ ऑक्टोबर] - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी विदर्भ क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष व नागपूरचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%82.html", "date_download": "2018-08-19T02:43:42Z", "digest": "sha1:T7DEADZAQAL6PRDENBGZCPMYJTEBIHHP", "length": 22700, "nlines": 295, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | नेपाळला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » नेपाळला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का\nनेपाळला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का\n=भूकंपातील मृतांचा आकडा ४३५२ वर=\nकाठमांडू, [२८ एप्रिल] – नेपाळ भूकंपातील संख्या आतापर्यंत ४३५२ च्याही वर गेलेली आहे. नेपाळमधील नागरिक कमालीचे घाबरून गेलेत. अशातच नेपाळला आज पहाटे पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. शनिवारी झालेल्या भूकंपानंतर गेल्या तीन दिवसापासून सतत छोटे छोटे भूकंपाचे हादरे जाणवत होतेच त्यात काल सोमवारी रात्री नऊच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून आज पहाटेही भूकंपाचे धक्के जाणवले.\nया भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी होती. दरम्यान आणखी काही दिवस असे सौम्य हादरे जाणवतील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. नेपाळसोबतच पश्‍चिम बंगालमध्येही काल रात्री ५.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला.\n८० वर्षातील हा नेपाळमधील सर्वात भयंकर भूकंप आहे. भारताकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. भारतीय वायुदल अप्रतिम कामगिरी करत आहे. १० पेक्षा जास्त ‘एमआय – १७’ हेलीकॉप्टर नेपाळमध्ये दाखल आहेत. तसेच ३सी – १७ मालवाहू विमानं आणि ३ आयएल – ७६ मालवाहू विमानं तैनात आहेत. आतापर्यंत वायुदलाने ५४० भारतीयांना मायदेशी सुखरुप परत आणलंय.\nमोबाईल कंपन्यांनीही घेतला पुढाकार\nनेपाळमध्ये पुढील तीन दिवस बीएसएनएल नेटवर्कवरून केलेल्या दूरध्वनीसाठी स्थानिक दर आकारण्यात येणार आहे. तर एअरटेलने नेपाळमधील कॉल मोफत करण्याचा पुढाकार घेतला आहे.\nदरम्यान वातावरण स्वच्छ झाल्यामुळे बचावकार्याला वेग येण्याची शक्यता आहे. नेपाळच्या विविध भागातून जखमी नेपाळी नागरिक आणि परदेशी नागरिकांनाही भारतात आणण्यात आलं. तसेच भारतीय वायूसेनेची विमानं नेपाळच्या नागरिकांसाठी रसद घेऊन रवाना झाली आहे.\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nतीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल\nबांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1735 of 2458 articles)\nइस्रायलच्या भूमीत महाराष्ट्राचा सन्मान\n=‘ग्रीटेक’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन= मुंबई, [२८ एप्रिल] - इस्त्राईलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक पातळीवरील ‘ग्रीटेक’ या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B5-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A.html", "date_download": "2018-08-19T02:43:36Z", "digest": "sha1:VIRW4O6UFYG2MNYHVVHQWCVDNKPGIE2Y", "length": 29353, "nlines": 294, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | यादव, भूषण, आनंदकुमार यांची हकालपट्टी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » यादव, भूषण, आनंदकुमार यांची हकालपट्टी\nयादव, भूषण, आनंदकुमार यांची हकालपट्टी\n= ‘आप’कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी व आरोप प्रत्यारोप=\nनवी दिल्ली, [२८ मार्च] – अन्य राजकीय पक्षांपेक्षा वेगळे राजकारण करण्याचा दावा करून अभूतपूर्व जनादेशासह राजधानी दिल्लीत सत्तेत आलेल्या आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आज शनिवारी झालेल्या वादळी बैठकीत पक्षाचे संस्थापक सदस्य योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यासह चौघांची राष्ट्रीय परिषदेतून हकालपट्टी करण्यात आली. बैठकीत आम्हाला बोलू देण्यात आले नाही, समर्थकांना मारहाण करण्यात आली, ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी बैठकीनंतर केला आहे. यामुळे आपमध्ये उभी फूट पडणार या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर शनिवारी अखेर शिक्कामोर्तब झाले.\nआपच्या पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची शनिवारची बैठक अनेक नाट्यपूर्ण घटनाक्रमाने गाजली. या घडामोडींमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनाक्रमाने व्यथित होत मेधा पाटकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. योगेेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी शुक्रवारी पत्रपरिषद घेऊन केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले होते. केजरीवाल यांची वागणूक मनमानी, तसेच हुकूमशाहीची असल्याचा आरोपही या नेेत्यांनी केला होता. केजरीवालविरोधी गटाने शुक्रवारी त्यांचे स्टिंग असलेली सीडी जाहीर करून प्रचंड खळबळ उडवली होती. आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना केजरीवाल शिवीगाळ करीत असल्याच्या या सीडीमुळे आपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची गुडगावजवळील कापसखेडा येथे होणारी ही बैठक वादळी ठरणार आणि त्यात योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, प्रो. आनंद कुमार आणि अजित झा या चौघांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव येणार हे नक्की होते.\nया बैठकीसाठी केजरीवाल समर्थक आणि विरोधकांनी जोरदार तयारी केली होती. बैठकीसाठी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण आपल्या समर्थकांसह येत असताना त्यांना प्रचंड विरोध करण्यात येेऊन घोषणाबाजीही करण्यात आली. यादव आणि प्रशांत भूषण यांच्या समर्थकांनीही त्याला प्रत्युत्तर दिल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. केजरीवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बोलू देण्यात आले नाही. त्यामुळे बैठकीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. दोन्ही बाजू आक्रमक झाल्या होत्या. एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. बहुमतात असलेल्या केजरीवाल यांच्या समर्थकांनी अल्पमतात असलेल्या योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या समर्थकांना मारहाणही केली. या दोघांनाही धक्काबुक्की करण्यात आली. रमजान चौधरी नावाच्या कार्यकर्त्याला केजरीवाल समर्थकांनी मारहाण केली. या गोंधळातच चारही नेत्यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मांडला. विशेष म्हणजे हा ठराव पारित होण्यापूर्वीच केजरीवाल यांनी बैठकीचे स्थळ सोडले होते. तत्पूर्वी त्यांनी बैठकीत भावनात्मक भाषण करून सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत चिंता व्यक्त केली. केजरीवाल निघून गेल्यानंतर बैठकीचे अध्यक्षस्थान दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाल राय यांनी भूषविले. यादव आणि प्रशांत भूषण यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव बहुमताने पारित करण्यात आला. प्रस्तावाच्या बाजूने २४७, तर विरोधात ८ मते पडली.\nबैठकीत गुंडांना बोलावण्यात आले होते, त्यांनी आमच्या समर्थकांना मारहाण केली, असा आरोप यादव आणि भूषण यांनी नंतर पत्रपरिषदेत केला. बैठकीत आम्हाला बाजू मांडण्याची संधी नाकारण्यात आली, गुंडागर्दी करण्यात आली, मात्र आम्ही कोणत्याही स्थितीत पक्ष तोडणार नाही आणि सोडणारही नाही, असा पुनरुच्चार दोघांनी केला. हकालपट्टीच्या निर्णयाला आम्ही न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीतील आजचा हिंसाचार पूर्वनियोजित होता, केजरीवाल यांच्या समर्थकांनीच तो घडवल्याचा आरोप या दोघांनी केला.\nआपतर्फे संजयसिंह आणि आशुतोष यांनी या आरोपांचे खंडन केले. बैठकीत हाणामारी झाल्याचेही त्यांनी नाकारले. यादव आणि प्रशांत भूषण या दोघांनी निवडणुकीत पक्षाचा पराभव व्हावा यासाठी भरपूर प्रयत्न केले, केजरीवाल यांच्या विरोधातील स्टिंग या दोघांचा कट आहे, असा आरोप आशुतोष यांनी केला. या घडामोडींमुळे पक्षाचे नुकसान होत आहे, हे त्यांनी मान्य केले. विशेष म्हणजे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची यापूर्वीच आपच्या राजकीय व्यवहार समितीतून (पीएसी) हकालपट्टी करण्यात आली आहे. आज त्यांच्यासह चौघांना राष्ट्रीय कार्यकारिणीतूनही हाकलण्यात आले. त्यामुळे आता आपमध्ये पुढे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nरोजगार वृद्धीसाठी ३ देशांचा दौरा\n=पंतप्रधानांचे ट्विट= नवी दिल्ली, [२८ मार्च] - देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासह रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करणे याच एकमेव उद्देशाने आपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/602004", "date_download": "2018-08-19T02:04:33Z", "digest": "sha1:ABW3U2IACAUI3ARH3GAAIISN246MS23P", "length": 6168, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव ; शुक्रवारी फैसला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव ; शुक्रवारी फैसला\nकेंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव ; शुक्रवारी फैसला\nऑनलाईन टीम / मुंबई :\nदेशातील समस्या सोडविण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत आणि आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा म्हणून तेलुगू देसम पार्टीने केंद्र सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी चर्चेसाठी स्वीकारला आहे. त्यामुळे काठावर बहुमत असलेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची गोची होण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. अविश्वास प्रस्तावावर मतदान झाल्यास एनडीएतील मित्र पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असून पहिल्यांदाच अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागणार असल्याने भाजपला आता मित्र पक्षांची मनधरणी करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nटीडीपीच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती. टीडीपीचे खासदार के. श्रीनिवास यांनी ही नोटीस दिली होती. त्याला संसदेतील 50 हून अधिक खासदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेतील शुन्य प्रहरात हा प्रस्ताव स्वीकारला. या प्रस्तावावर चर्चा करायला आम्ही तयार आहोत, असं संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं. आता या प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा होणार असून त्याच दिवशी मतदान होणार आहे.\n‘जय श्री राम’ला विरोध कराल तर इतिहासजमा व्हाल ; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान\nभारताचे आणखी तुकडे पाडू नका\nदादा वासवानी यांना शोकाकुल वातावरणात निरोप\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=661", "date_download": "2018-08-19T02:21:42Z", "digest": "sha1:APDEC4FDJ74PQ52OJXANSNQUUZPKSDFV", "length": 8191, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | वर्षातून एकदा पाणी वाया गेलं तर काय हरकत आहे?", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nवर्षातून एकदा पाणी वाया गेलं तर काय हरकत आहे\nअनेकदा भीषण पाणी टंचाई अनुभवलेल्या लातुरकरांनी मनसोक्त उधळले रंग आणि पाणी\nलातूर: लातुरचं आणि पाण्याचं काय वाकडं आहे कळत नाही. ऐन रंगपंचमीच्या तोंडावर महावितरणनं थकलेल्या बिलापोटी पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा तोडला आहे. आता आज रंगलेल्या लातुरकरांनी रंग कसे धुवून काढायचे असा विचित्र प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. जनार्दन वाघमारे अध्यक्ष असताना लातुरकरांनी भीषण पाणी टंचाई सहन केली होती. पंधरा दिवसाला एकदा पाणी यायचं. त्यानंतर थेट २०१६ मध्ये त्याहीपेक्षा भीषण दुष्काळ पाहिला. पाण्यासाठी जमावबंदी करावी लागली, पोलिस बंदोबस्त लावावा लागला, रेल्वेनं पाणी आणावं लागलं. टॅंकरच्या आवाजानंही आपण घराबाहेर धाव घेऊ लागलो. पाण्यासाठी अनेक भांडणं पाहिली. अनेकांनी इकडून तिकडून पाणी आणून वाटपही केलं. टॅंकरमधल्या आणि अंगणात ठेवलेल्या पाण्याचीही चोरी होऊ लागली. पुढे चांगल्या पावसाने दिलासा दिला. सारेच दुष्काळाची आठवण ठेऊन पाणी वापरतील असं वाटलं पण लातुरकर फार लवकर दुष्काळ विसरुन गेले. मागच्या वर्षी आणि आजही पाण्याची प्रचंड नासाडी झाली. आज चौकाचौकात रंगासोबत पाणीही नासवले गेले. आता नेमकं रंगपंचमीच्या तोंडावर महावितरणनं पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा तोडला. पाणी असून पुन्हा टंचाईचा सामना करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर लोकांशी चर्चा केली. पाण्याची ही उधळण परवडेल का असा प्रश्न केला तेव्हा एक महाशय म्हणाले ‘वर्षातून एखाद्या दिवशी सर्वांच्या आनंदासाठी पाणी वाया गेलं तर काय होतं\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-19T02:30:29Z", "digest": "sha1:27P36VUAIQ7OSMB7253NV3TXWX2OGOAC", "length": 15932, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्यावी; खासदार उदयनराजेंचे आवाहन - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्यावी; खासदार उदयनराजेंचे आवाहन\nआषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्यावी; खासदार उदयनराजेंचे आवाहन\nमुंबई, दि. २२ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरासह अनेक शहरांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन छेडले आहे. आषाढी एकादशी दिवशी सालाबादप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय पूजा होऊ देणार नाही, या भूमिकेवर मोर्चेकरी ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्यावी, असे आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांना केले आहे.\nमहाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्म समभावाची परंपरा लाभण्याबरोबरच संतांची परंपरा लाभलेली आहे. या परंपरेतून महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विठुमाऊलीला भेठण्यासाठी लाखो भाविक आणि वारकरी हरिनामाचा जप करत पंढरीत आषाढी आणि कार्तिकी वारी करतात, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.\nआशिया खंडातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठी परंपरा लाभलेला हा महामेळा मोठ्या भक्तीभावाने शेकडो वर्षांपासून सुरु आहे. हा भक्ती मेळावा मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे उदयनराजेंनी म्हटले आहे. शिवरायांच्या शिकवणीचा आदर्श आज संपूर्ण जग घेत असताना राज्य आणि केंद्र सरकारनेही शिवरायांच्या आदर्श विचारांनुसार सर्वांना समान न्याय देण्याच्या भावनेतून तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.\nPrevious articleशहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरुच; अजंठा नगरमध्ये १० वाहनांची तोडफोड\nNext articleराहुल गांधी, पंतप्रधानांच्या गळाभेटीवर काँग्रेसची मुंबईत फलकबाजी\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nआता भाजपचे ६० ते ७० आमदारच निवडून येतील – जयंत पाटील...\nप्रतिस्पर्ध्याची जात काढून जातीय विद्वेष पसरवण्याचे शरद पवारांचे राजकारण जुने –...\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची...\nडोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील का\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘फडणवीसांभोवती खुन्यांचा वावर; योग्यवेळी फटाके वाजतील’- उदधव ठाकरे\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांची चौकशी कुठेपर्यंत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-08-19T02:09:59Z", "digest": "sha1:XKSYDDYVKCMJURTI4GZRRHXMFRYXZUAI", "length": 6717, "nlines": 106, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "अल्पसंख्याक विभाग | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\n11 व्या पंचवार्षीक केंद्र पुरस्कृत बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रमांतर्गत योजना\n12 व्या पंचवार्षीक केंद्र पुरस्कृत बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रमांतर्गत योजना\nअल्पसंख्याक समाजातील विदयार्थ्यांसाठी वसतीगृह बांधकाम योजना\nअल्पसंख्याक समाजातील महिलांमध्ये नेतृत्व विकास घडवून आणण्यासाठी नई रोशनी योजना राबविणे.\nराज्यातील अप्लसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नागरी क्षेत्र विकास योजना.\nराज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभुत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामीण क्षेत्र विकास योजना.\nधार्मिक अल्पसंख्याक बहूल शासन मान्य खाजगी अनुदानीत/ विनाअनुदानीत/ कायमविनाअनुदानीत शाळा, कनिष्ठ महाविदयालये, औदयोगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/ नगरपरिषद शाळा व अपंग शाळामध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना.\nडॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना\nशैक्षणिक संस्थांना धार्मिक/ भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र प्रदान करणे.\nकौमी एकता सप्ताह साजरा करणे\nमा. पंतप्रधान यांचे 15 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.\nअल्पसंख्याक समाजातील तरुणाकरीता पोलीस शिपाई भरती पुर्व परिक्षा प्रशिक्षण कार्यक्रम.\nराज्यातील अमराठी शाळांमध्ये इयत्ता 8 वी, 9 वी आणि 10 वी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पसंख्याक लोकसमुहातील विदयार्थ्यांसाठी मराठी भाषा फाँडेशन वर्ग योजना.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=1138", "date_download": "2018-08-19T01:45:04Z", "digest": "sha1:TJTLY4CZOQOHBLID2HOVCF4QRM63E7IM", "length": 23878, "nlines": 277, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n२८ मार्च १९२५ --- २८ फेब्रुवारी १९९८\nमराठी रंगभूमीवरील आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजा गोसावी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माणदेश भागातल्या सिद्धेश्‍वर कुरोली येथे झाला. एकूण २६५ मराठी चित्रपटांत आणि ५ हिंदी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या; तर अनेक नाटके आणि त्याचे शेकडो प्रयोग त्यांनी केले. मेळे, गाणी, नकला आणि नाटके या गोष्टीत रमण्याची लहानपणापासून आवड असलेल्या राजाभाऊंनी घरातून काढता पाय घेतला आणि थेट गंगाधरपंत लोंढेंच्या ‘राजाराम संगीत मंडळी’त प्रवेश मिळवला. तेथे पडद्यामागील कामे करत असतानाच त्यांनी मा. विनायकांच्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’मध्ये नोकरी पत्करली. ही नोकरी करत असतानाच चित्रपटाच्या विविध भागात थातूरमातूर कामे केल्यावर त्यांना ‘चिमुकला संसार’ या चित्रपटात पहिले किरकोळ काम मिळाले. नंतर त्यांनी ‘गजाभाऊ’ आणि ‘बडी मॉं’ या चित्रपटांतही किरकोळ कामे केली. ‘गजाभाऊ’च्या निमित्ताने त्यांचा दामूअण्णा मालवणकरांशी परिचय झाला, तेव्हा त्यांनी मालवणकरांच्या ‘प्रभाकर नाट्य मंदिर’ या नाट्यसंस्थेत प्रवेश केला. तेथे त्यांना नाटकाचे प्रॉम्टिंग करण्याचे काम व हळूहळू नाटकात उभे राहण्याची संधी मिळाली प्रथम त्यांना या संस्थेच्या ‘भावबंधन’ या नाटकातील स्टेशन मास्तरच्या पहारेकर्‍याचे काम मिळाले. नंतर ते त्या नाटकात मोरू, फौजदार, मनोहर व धुंडिराज या भूमिका करत असत. धुंडिराजचा भाबडेपणा ते बेमालूम व्यक्त करीत. भावी काळात त्यांनी नाटकांत आणि चित्रपटांत प्रेमळ मनाच्या आणि साध्या स्वभावाच्या विविध व्यक्तिरेखा रंगवल्या, त्याची मूळ प्रेरणा धुंडिराज व्यक्तिरेखेत होती. त्यानंतर राजा गोसावी यांनी ‘उधार उसनवार’, ‘एकच प्याला’, ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘शिवसंभव’ अशा असंख्य नाटकात लहानसहान कामे केली. ५ जुलै १९४९ रोजी त्यांचे लग्न झाले आणि प्रपंचाचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी पुण्याच्या ‘भानुविलास’ थिएटरमध्ये बुकिंग क्लार्कची नोकरी पत्करली. नाटकात ते काम करत होते. दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘अखेर जमलं’ या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना त्यांनी याही चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. कोडे सोडवण्यार्‍या माणसाची त्यांनी रंगवलेली व्यक्तिरेखा राजा परांजपे यांच्या नजरेत भरली आणि त्यांनी ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात काम दिले. हे विनोदी चित्र कमालीचे गाजले. ज्या ‘भानुविलास’मध्ये ते बुकिंग क्लार्क होते, तेथेच हा चित्रपट हाऊसफुल गर्दी खेचत होता. चित्रपटाला महोत्सवी यश मिळाले. अल्पावधीतच ते ‘हिरो’ बनले. या यशामुळे चित्रपट निर्माते त्यांच्याभोवती फिरू लागले. ‘चिमणी पाखरं’, ‘बोलाविता धनी’, ‘सौभाग्य’, ‘अबोली’, ‘गंगेत घोडं न्हालं’, ‘आलिया भोगासी’, ‘आंधळा मागतो एक डोळा’, ‘दोन घडीचा डाव’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘इन मीन साडेतीन’, ‘देवघर’, ‘उतावळा नवरा’, ‘नवरा म्हणू नये आपला’, ‘झालं गेलं विसरून जा’ असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. त्यांचे हे यश बघून मद्रासच्या रा.व्ही. राम या विख्यात चित्रसंस्थेने ‘गाभी’ व ‘स्कूल मास्टर’ या हिंदी चित्रपटांत त्यांना महत्त्वाची भूमिका दिली. दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘महात्मा’ या हिंदी-मराठी-इंग्रजी चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष लक्षात राहिली. ‘लाखाची गोष्ट’नंतरच्या दशकात राजाभाऊंचे लागोपाठ साठ-सत्तर चित्रपट आले. त्यांची अमाप लोकप्रियता पाहून होमी वाडियांनी ‘राजा गोसावीची गोष्ट’ हा बोलपट काढला. यात राजा गोसावी यांनी तिहेरी भूमिका केली. धुंडिराज, कामण्णा (भावबंधन), तळीराम (एकच प्याला), नूपुर (पुण्यप्रभाव), गोकुळ (प्रेमसंन्यास) या राम गणेश गडकरींच्या नाटकातील विनोदी भूमिका राजा गोसावी यांनी गाजवल्या. चित्रपटांतील त्यांच्या विनोदी भूमिकांनाही प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद मिळाला. पाच फूट सात इंच उंच, नाकीडोळी नीटस असे राजा गोसावी यांचे अव्यंग व्यक्तिमत्त्व होते. मराठीतील इतर विनोदी नटांपेक्षा त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक उठावदार होते. सहजता हा त्यांच्या अभिनयाचा सर्वात मोठा गुण होता. घरीदारी वावरावे इतक्या सहजतेने ते रंगमंचावर व चित्रपटात वावरत. त्यांच्या संवादफेकीत कृत्रिमतेचा लवलेश नव्हता. मिळालेल्या भूमिकेचे मर्म ओळखून ते त्यांचे दर्शन नेमकेपणाने घडवत. निर्व्याज, भाबडा व निरागस माणूस उभा करणे त्यांना सहजगत्या जमत असे. चित्रपटातल्या यशामुळे त्यांच्याकडे नाटकातल्या - विशेषत: विनोदी नाटकातल्या भूमिकांची रीघ लागली. बाबूराव गोखले यांच्या ‘श्री स्टार्स’ या नाट्यसंस्थेतर्फे ‘करायला गेलो एक’ हे फार्सिकल नाटक आणले. त्यातील हरिभाऊ हर्षेंची भूमिका त्यांनी बहारीने सादर केली. याच वेळी ‘रंग श्री’ नावाची स्वत:ची नाट्यसंस्था स्थापन करून त्यांनी अनेक जुनी-नवी नाटके रंगमंचावर आणली व महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात त्याचे शेकडो प्रयोग केले. ‘हा स्वर्ग सात पावलांचा’, ‘या घर आपलंच आहे’, ‘लग्नाची बेडी’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘वरचा मजला रिकामा’ अशा अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या, तर ‘संशयकल्लोळ’मधील फाल्गुनराव व वसंत सबनीस यांच्या ‘सौजन्याची ऐशी तैशी’मधील नाना बेरके या बनेल पुरुषाची भूमिका सर्वात गाजली. नाटकांव्यतिरिक्त अधूनमधून राजा गोसावी चित्रपटातही दिसत असत. या काळात राजा गोसावी-शरद तळवलकर या जोडीचे काही चित्रपट गाजले. ‘अवघाची संसार’, ‘अतिशहाणा त्याचा’, ‘वाट चुकलेले नवरे’, ‘येथे शहाणे राहतात’, ‘लग्नाला जातो मी’, ‘कामापुरता मामा’ व ‘शेरास सव्वाशेर’ अशा अनेक चित्रपटांत या जोडीने प्रेक्षकांना मनमुराद हसवले. ‘दामूअण्णा मालवणकर- विष्णुपंत जोग’ यांच्याप्रमाणेच ही दुक्कल गाजली. वसंतराव जोगळेकर यांच्या ‘हा खेळ सावल्यांचा’मधील खलप्रवृत्तीच्या मामाची भूमिका व ‘असला नवरा नको ग बाई’ आणि ‘चंगूमंगू’मधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अखेरच्या काळात त्यांनी वि. वा. शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’ नाटक सादर करून त्याचे खेड्यापाड्यात प्रयोग केले. बारामती येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवले. ‘नटसम्राट’पेक्षा ‘विनोद सम्राट’ म्हणून ते लोकांच्या अधिक स्मरणात आहेत. - सतीश जकातदार\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-19T01:25:26Z", "digest": "sha1:3T53G3ADOGYEOH4ZDQHVNFKXLPS4GXYO", "length": 8622, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "योगी अादित्यनाथ भारतीय राजकारणाला कलंक-दिनेश गुंडू राव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयोगी अादित्यनाथ भारतीय राजकारणाला कलंक-दिनेश गुंडू राव\nलखनऊ : योगी अादित्यनाथ हे भारतीय राजकारणाला कलंक आहेत. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसण्यासही ते लायक नाहीत. जर त्यांच्यामध्ये जरा सुद्धा लाज असेल तर त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी घणाघाती टीका कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी केली आहे.\nउत्तर प्रदेशासह देशभरात सध्या उन्नाव बलात्कार प्रकरणावरून जनमाणसांत प्रचंड रोष आहे. योगी अादित्यनाथ या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप होत आहे. योगींचा इतिहास हा गुन्हेगारी स्वरुपाचा आहे. त्यांच्यासारख्या अनेक योगी आणि कथित संतांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आपण आताही त्यांना योगी म्हणून संबोधायला हवे का योंगींबरोबर कर्नाटक आणि भारतातील संतांचा भाजपा अपमान करीत आहे, असा हल्लाबोल गुंडू राव यांनी ट्विटरद्वारे केला आहे.\nउन्नाव प्रकरणात भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप आहे. मात्र, अद्याप त्यांच्यावर एफआयआर दाखल झालेली नाही. या प्रकरणात सामुहिक बलात्कार झालेल्या पीडिला मारहाणही झाली आहे. पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. मात्र, योगी अदित्यनाथ यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला त्यानंतर भाजपाच्या आमदाराला अटक करण्यात आली असेही गुंडू राव म्हणाले.\nदरम्यान, या टीकेनंतर भाजपाही आक्रमक झाली असून बी. एस. येडीयुरप्पा यांनी, गुंडू राव यांच्या वक्तव्यावरुन आम्ही आश्चर्यचकीत झालो आहोत. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण नाथ संप्रादायचा तसेच मुख्यमंत्रीपदाचा अपमान झाला आहे. कर्नाटकात नाथ संप्रदायाला मानणारे लाखो लोक त्यांना माफ करणार नाहीत असे म्हणाले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदूध व्यवसाय अडचणींच्या फेऱ्यात\nNext articleजात वैधता प्रमाणपत्रासाठी 27 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत\nकेरळातील नागरीकांसाठी गुगलची खास सोय\nलता मंगेशकर यांची अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nआपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला\nनोटबंदी आणि जीएसटीमुळे छोटे उद्योग साफ कोलमडले\nपाणी समस्येबाबत आयआयटी खरगपुर मध्ये संशोधन केंद्र\nपंतप्रधानांनी केली पूरग्रस्त केरळची हवाई पाहणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T02:28:32Z", "digest": "sha1:AJ6FJF6QSEO7BB5XEY7UF77VAXBV4NW2", "length": 15472, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आरक्षण दिल्याचा डांगोरा पिटा; पण महाराष्ट्राची आग शांत करा - शिवसेना - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra आरक्षण दिल्याचा डांगोरा पिटा; पण महाराष्ट्राची आग शांत करा – शिवसेना\nआरक्षण दिल्याचा डांगोरा पिटा; पण महाराष्ट्राची आग शांत करा – शिवसेना\nमुंबई, दि. २६ (पीसीबी) – ‘एरवी प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी भाजपचे सरकार पुढे असते. तसे त्यांनी कालच्या बंदचे, दंगलीचे व पेटलेल्या महाराष्ट्राचे श्रेयदेखील आता घ्यावे, पण मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा. वाटल्यास ‘आम्ही आरक्षण दिले होते’ असा डांगोरा पिटून त्याचेही श्रेय घ्या. पण महाराष्ट्राची आग शांत करा,’ असा उपरोधिक सल्ला शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’मधून भाजप सरकारला दिला आहे.\n‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आंदोलनावरून भाजपवर हल्ला चढवला. ‘एरवी सर्वच प्रकरणांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘सब कुछ मैं’च्या भूमिकेत असतात. पण मागील चोवीस तासांत ते कोठे होते त्यांच्या सरकारने या काळात पलायन का केले, हे महाराष्ट्राला कळायला हवे,’ अशी मागणी करतानाच ‘फडणवीस यांनी आता मराठा आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.\nपरळीमध्ये आठवडाभरापासून मराठा आंदोलक आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन करत असतानाच मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे निवेदन काढले असते. तर ना महाराष्ट्र पेटला असता, ना काकासाहेब शिंदेंचे बलिदान झाले असते ना नंतरचा आगडोंब उसळला असता,’ असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.\nPrevious articleझेपत नसेल तर पायउतार व्हा; राज ठाकरेंचा निशाणा\nNext articleझेपत नसेल तर पायउतार व्हा; राज ठाकरेंचा निशाणा\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nमहाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित होऊ शकते – एकनाथ खडसे\n‘मातोश्री’ बाहेर राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन; शरद पवारांवरील टीकेचा निषेध\nवाजपेयीविषयीच्या ट्विटबद्द्ल त्रिपुराच्या राज्यपालांनी मागितली माफी\nप्रसिद्ध अभिनेते विक्रम यांच्या मुलाला अटक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआता मराठी आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणीची आत्महत्या\nकाँग्रेस- राष्ट्रवादीला चार जागांचा फटका; भाजप, सेनेचे संख्याबळ वाढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=932", "date_download": "2018-08-19T02:23:13Z", "digest": "sha1:UAAMOYWF5U2DO3GGCHFWHWTJXRAI75QA", "length": 6417, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | सरकारी दवाखान्यात बाळंतीणीची आत्महत्या", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nसरकारी दवाखान्यात बाळंतीणीची आत्महत्या\nकावीळग्रस्त बाळावर उपचारासाठी पैसे नसल्याने आले नैराश्य\nलातूर: लातुरच्या सरकारी दावाखान्यात २० वर्षीय बाळंतीणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मजुरी करुन उदरनिर्वाह भागवणार्‍या राधिका चव्हाणच्या बाळाला कावीळ झाली होती. तिच्याकडचे सगळे पैसे संपले होते, आता बाळावर उपचार कसे करायचे या विवंचनेतून राधिकाने स्वच्छतागृहातील खिडकीच्या गजाला गळफास घेतला असे सांगण्यात आले. २७ मे रोजी राधिका प्रसूत झाली होती. प्रसूतीदरम्यान रोजंदारीमध्ये खंड पडल्यामुळे जवळचे पैसे संपले होते. स्वत:च्या बाळावर आपण उपचार करु शकत नाही यातून तिला नैराश्य आले असावे. सरकारी दवाखान्यात बाळावर उपचार का होऊ शकले नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे.\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://yesheeandmommy.blogspot.com/2015/04/blog-post_29.html", "date_download": "2018-08-19T02:16:18Z", "digest": "sha1:RBSSQ2YTQSJUXV2PE54IKAL4V763DP4G", "length": 5087, "nlines": 138, "source_domain": "yesheeandmommy.blogspot.com", "title": "Yeshee and Mommy: आम्ही नाही तर कोण?", "raw_content": "\nआम्ही नाही तर कोण\nआम्ही नाही तर कोण\nआम्ही नाही तर कोण\nआम्ही नाही तर कोण\nआम्ही नाही तर कोण\nफोडा, तोडा, झोडा. गाडा\nहे शब्द आता वापरू नका\nआमच्या मुलांनी तसली भाषा ऐकावी\nअसं आम्हाला वाटत नाही\nसारखे इशारे का देता\nशहर तुमच आहे म्हणता\nमग आपल्याच गावात तुम्ही\nसारखं रडगाणं का गाता\nचाळीस वर्षांपूर्वी तुम्ही भडकलेले होता\nचाळीस वर्षांनंतरही भडकलेलेच आहात\nकोणी आमचं हे घेतलं\nकोणी आमचं ते घेतलं\nकोणी आमच्या जागा घेतल्या\nकोणी आमच्या नोकऱ्या घेतल्या\nआम्ही पाट्यांवरची नावं बदलत होतो\nशहरातली सगळी श्रीमंतीच काबीज केली\nआता कंटाळा नाही आला\nगर्जना पुष्कळ वर्ष केल्या\nडरकाळ्या हि बऱ्याच मारल्या\nत्यांनी काही फरक पडला नसेल\nतर आता कार्यप्रणाली बदला\nनेतृत्व करायचं असेल तर\nकोणाला गाडू नका झोडू नका\nकाही फोडू नका तोडू नका\nआम्ही नाही तर कोण\nआजवर तुमचं सगळं ऐकलं\nगर्जना, इशारे, तक्रारींचं जाहिरात तंत्र\nचाळीस वर्ष आपलं मानलं\nपण पदरात काय पडलं\nशहरात आलेली नवी श्रीमंती\nआम्ही नाही तर कोण\nतुम्हीही आपलं तंत्र बदला\nआम्ही नाही तर कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=935", "date_download": "2018-08-19T02:22:22Z", "digest": "sha1:TM4AVYR3IMPWW4LWVMUO6RLGXJAM7GRG", "length": 8108, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | जीवन रेखा एक्सप्रेस १५ जून रोजी लातुरात", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nजीवन रेखा एक्सप्रेस १५ जून रोजी लातुरात\n०२ जुलै पर्यंत नागरिकांना देणार मोफत आरोग्य सुविधा, लाभ घेण्याचे आवाहन\nलातूर: रेल्वे विभागाची जीवन रेखा एक्सप्रेस (लाईफ लाईन एक्सप्रेस ) हे सात डब्यांचे अदयावत असे रुग्णालय १५ जून रोजी लातूर रेल्वे स्थानकावर येत आहे. ०२ जुलैपर्यंत ही आरोग्य वाहिनी लातूर मुक्कामी थांबणार असून जिल्हयातील रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या एक्सप्रेस रुग्णालयाला लातूर जिल्हा प्रशासनामार्फत सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील अशी माहिती जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जीवन रेखा एक्सप्रेस बाबतच्या पूर्व तयारीच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा शल्य चिकित्सक संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे, निवासी वैदयकीय अधिकारी माधव शिंदे, लाईफ लाईन एक्सप्रेसचे उपसंचालक अनिल प्रेम सागर यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, लाईफ लाईन एक्सप्रेससाठी लातूर रेल्वे स्थानकावर ज्या सुविधा आवश्यक आहेत. त्या सर्व सुविधा संबंधित विभागांनी तात्काळ उपलब्ध करुन दयाव्यात. तसेच या अद्ययावत रेल्वे रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा लाभ जिल्हयातील गरजू रुग्णांना मिळावा यासाठी शहरी व ग्रामीण भागात प्रबोधन मोहिम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://rksmumbai.blogspot.com/", "date_download": "2018-08-19T01:49:46Z", "digest": "sha1:LFEGNNVJDOQVFJ4TOTBNJSGDUO65VPY4", "length": 106457, "nlines": 192, "source_domain": "rksmumbai.blogspot.com", "title": "रेशनिंग कृती समिती", "raw_content": "\nरेशनिंग कृती समितीचे महाराष्ट्र सरकारला आवाहन - अन्नसुरक्षा कायद्याची गंभीरपणे अंमलबजावणी करा\nसंसदेने मंजूर केलेल्या अन्नसुरक्षा कायद्याचे आम्ही स्वागत करतो. खूप संघर्षातून व तडजोडींतून या कायद्यास जावे लागल्याने सगळ्यांच्या अपेक्षा तो अर्थातच पूर्ण करु शकत नाही. तथापि, हा कायदा झाल्याने रेशन, मातृत्व अनुदान, मध्यान्ह भोजन आदि महत्वाच्या योजनांना आता कायदेशीर आधार तयार झाला आहे. त्यांची व्याप्ती व परिणामकारकता अधिक वाढणार आहे. त्यामुळेच हे पुढचे पाऊल आहे, असे आम्हाला वाटते.\nआता प्रश्न आहे अंमलबजावणीचा. महाराष्ट्रात डिसेंबरअखेर या कायद्याची अंमलबजावणी होणार असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे. तथापि, ती कशी होणार याविषयी पुरेशी स्पष्टता अजून झालेली नाही, ही आम्हाला काळजीची बाब वाटते. त्यादृष्टीने खालील मुद्दे उपस्थित करत आहोतः\nनिवडीचे निकष व प्रक्रिया काय\nराज्यात सुमारे ३१ टक्के इतक्याच स्वस्त धान्याचा निश्चित लाभ असलेल्या अंत्योदय-बीपीएल कार्डधारकांची संख्या (मुंबईत ती जेमतेम १ टक्के आहे. अन्य शहरांतही हे प्रमाण ५-७ टक्क्यांच्या पुढे नाही.) वाढून ती ग्रामीण भागात ७६.३२% तर शहरी भागात ४५.३४ % होणार आहे. ही निश्चित चांगली गोष्ट आहे.\nतथापि, या योजनेसाठीचे लाभार्थी निवडण्याचे जे निकष सरकारने जाहीर केले आहेत, ते सदोष आहेत. शहरात ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५९,००० रु. च्या आत व ग्रामीण भागात ४४,००० रु. च्या आत असेल त्यांना या योजनेत सामावले जाणार आहे. गरिबांची चेष्टा करणारी सरसकट १५,००० रु. ही आजवरची वार्षिक उत्पन्न मर्यादा राज्य सरकारने वाढवली आहे, ही चांगली बाब आहे. मात्र ही वाढीव मर्यादाही आजचे वास्तव लक्षात घेता अपुरी आहे. शिवाय केवळ आर्थिक उत्पन्न लक्षात घेऊन गरिबी मोजता येत नाही. अन्य सामाजिक घटकही विचारात घ्यावे लागतात. उदा. कचरा वेचक महिलेचे आर्थिक उत्पन्न या मर्यादेपेक्षा अधिक असू शकते. तथापि, ज्या घाणीत तिला काम करावे लागते, ती स्थिती, तिचे वास्तव्य, सततचे आजारपण, नियमित मिळकतीची शाश्वती नसणे, नवऱ्याचे दारुत पैसे उडवणे या तिचे जीवन अस्थिर व बिकट करणाऱ्या बाबी लक्षात घेतल्या नाहीत, तर ती सरकारच्यादृष्टीने लाभार्थी ठरणार नाही. अशारीतीने असंघटित क्षेत्रात काम करणारे अनेक गरजवंत रेशनच्या बाहेर फेकले जातील. वास्तविक गरिबी मोजताना हे सामाजिक घटक विचारात घ्यायचे केंद्र सरकारच्या पातळीवर ठरलेले असताना व त्याप्रमाणेच सामाजिक-आर्थिक गणना सध्या देशात सुरु असताना महाराष्ट्र सरकार हा मागासलेपणा का करत आहे\nबरे, हे निकष लावून लाभार्थी निवडीची प्रक्रिया काय असेल हेही महाराष्ट्र सरकारने अजून जाहीर केलेले नाही. म्हणजे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार की रेशनकार्डांवर लिहिलेले उत्पन्न गृहीत धरणार रेशनकार्डावरचे हे उत्पन्न स्वयंघोषित अथवा अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीने नोंदवलेले आहे. एकाच आर्थिक स्तरात असलेल्या, दोन शेजारी केशरी कार्डधारकांच्या उत्पन्नाची नोंद भिन्न असेल व एकाला लाभार्थी गणले गेले आणि दुसऱ्याला वगळले गेले, तर मोठाच असंतोष तयार होईल.\nमहाराष्ट्रात सरकारनेच जाहीर केल्याप्रमाणे ८ कोटी ७७ लाख लोक रेशन व्यवस्थेत आहेत. त्यापैकी ७ कोटी लोक केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कायद्याच्या लाभार्थ्यांत मोडतात. उर्वरित १ कोटी ७७ लाखांची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. तथापि, त्यांना प्रचलित दर व प्रमाणानुसार रेशन मिळेल, असे मंत्रिमंडळाच्या निर्णयात म्हटले आहे. हे दर आहेत गहू प्रति किलो रु. ७.२० व तांदूळ रु. ९.६०. दोन्ही मिळून एकूण धान्य मिळणार महिन्याला १५ किलो. आता इथेही अनवस्था प्रसंग ओढवणार. एकाच आर्थिक गटातील एकाच वस्तीत राहणाऱ्या केशरी कार्डधारकांपैकी काहींना कायद्याप्रमाणे धान्य मिळणार २-३ रुपयांना, तेही प्रत्येकी ५ किलो म्हणजे कुटुंबाला सरासरी २५ किलो महिन्याला, तर इतरांना मिळणार ७.२० व ९.६० या जादा दराने फक्त १५ किलो. अशा स्थितीत ‘आम्ही एकाही रेशनकार्डधारकाला वगळणार नाही’ या घोषणेने सरकारला या ‘सामावल्या’ जाणाऱ्यांचा दुवा मिळण्याऐवजी रोषच पत्करावा लागेल, असे दिसते.\nलक्ष्याधारित योजनेत प्रारंभी १५,००० रु. ही लाभार्थ्यांसाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा महाराष्ट्र सरकारने ठरवली असल्याने व केंद्राने दिलेल्या लक्ष्यांकाच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार जबाबदारी (स्वतःच्या तिजोरीतून अनुदान देण्याची) घेत नसल्याने लक्ष्यांक पूर्ण झाल्यावर उर्वरित रेशनकार्डधारकांच्या कार्डावर १५,००० रु.च्या वर उत्पन्न नोंदवले जाईल, अशी खबरदारी घेण्याचे अलिखित आदेश अधिकाऱ्यांना होते. बहुतेक ठिकाणी अधिकाऱ्यांनी हे उत्पन्न १५.००० च्या वर मात्र १८,००० ते २५,००० या दरम्यानच नोंदवलेले आढळते. इतर योजनांचा लाभ मिळण्यात या कार्डधारकांना अडचण येऊ नये, हा ‘परोपकारी’ दृष्टिकोणही त्यामागे होता. त्यामुळे, आता ४४ व ५९ हजारांच्या मर्यादेच्या आतच जर बहुसंख्य आले, तर सरकारची चांगलीच पंचाईत होणार.\nनिवडणुका तोंडावर आहेत हे तरी लक्षात घेऊन पांढरे रेशनकार्डवाले वगळून उर्वरित सर्वांना कायद्यातील दर व प्रमाण लागू करण्याचा शहाणपणा सरकारने दाखवायला हवा. त्यासाठीचा (१ कोटी ७७ लाख लोकांसाठीचा) वाढीव खर्च अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सोसला पाहिजे. आपल्या शेजारचे २ कोटी लोकसंख्येचे छोटे राज्य छत्तीसगड जर १६०० कोटी रु. वर्षाला स्वतःच्या तिजोरीतून घालते, तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला हा वाढीव खर्च सहजच झेपू शकतो.\nज्यांच्याकडे रेशनकार्डेच नाहीत, अशा दुर्बल विभागांचे काय\nया कायद्यात रेशनव्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण अभिप्रेत आहे. आपल्या राज्यात त्यास प्रारंभ झालेला आहे. बारकोड असलेली बायोमेट्रिक रेशनकार्डे दिली जाणार आहेत. यामुळे बोगस कार्डांवर नियंत्रण येणार आहे. ज्या असंघटित व स्थलांतरित कामगारांना ओळखीच्या व वास्तव्याच्या पुराव्यांअभावी रेशनकार्डे मिळणे कठीण जात होते, त्यांना ही कार्डे सहज मिळू शकतील. शिवाय निवडीचे निकष ठरवण्याची अनुमती राज्यांना असल्याने कचरा वेचक, सायकल रिक्शावाले, फूटपाथवर राहणारे, शेतमजूर इ. विभागांचा रेशनव्यवस्थेतील (अगदी अंत्योदय योजनेतही) प्रवेश सुलभ होऊ शकेल. अनेक वंचित विभाग रेशनच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. तथापि, सध्या ज्यांच्याकडे रेशनकार्डे आहेत, त्यांचाच सरकार विचार करणार असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास ज्यांना या कायद्याने सर्वप्रथम संरक्षण मिळायला हवे, असे हे दुर्बल विभाग पुन्हा वंचितच राहणार. ही आम्हाला अत्यंत चिंतेची बाब वाटते.\nबीपीएल कार्डधारकांचे नुकसान कसे भरुन काढणार\nआजच्या बीपीएल कार्डधारकांचे नुकसान व्हायची शक्यता आहे. आज त्यांना ५ व ६ रु. दराने ३५ किलो धान्य मिळते. या कायद्यांतर्गत २ व ३ रु. ने धान्य मिळणार असले तरी ते एकूण २५ किलो (५ माणसांचे कुटुंब धरल्यास) असणार आहे. उरलेले १० किलो धान्य बाजारभावाने घ्यावे लागणार. हा खर्च आजच्यापेक्षा अधिक होतो. याला उपाय म्हणजे राज्याने त्यांचा खर्च उचलणे. छत्तीसगड, तामिळनाडूसारखी राज्ये आजही केंद्राने ठरवून दिलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येपलीकडच्या लोकांचा समावेश करण्यासाठीचा खर्च स्वतःच्या तिजोरीतून करतात.\nभरड धान्याची तरतूद ही संधी\nरेशनवर गहू-तांदळाबरोबरच ज्वारी-बाजरी-नाचणीसारखी भरड धान्ये प्रति किलो १ रु. दराने देण्याची तरतूद या कायद्यात आहे. महाराष्ट्राला ही एक संधी आहे. आजही राज्यात भरड धान्ये खाण्याचे प्रमाण मोठे आहे. शिवाय शहरातील आरोग्याबाबत नवजागृत विभागही या धान्यांकडे आता वळू लागला आहे. आपण केंद्राकडून रोख अनुदान घेऊन, आधारभूत किंमती जाहीर करुन ही धान्ये आपल्या शेतकऱ्यांकडून खरेदी करु शकतो. कोरडवाहू शेतकऱ्यांची बहुसंख्या असलेल्या तसेच कुपोषणाने त्रस्त असलेल्या आपल्या राज्याला ही बाब फायदेशीर ठरु शकेल. काही जिल्ह्यांत प्रायोगिक पातळीवर याची अंमलबजावणी राज्य सरकारने केली पाहिजे.\nरेशन दुकानांच्या मार्जिनचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. संगणकीकरण व बायोमेट्रिक कार्डांमुळे बोगस कार्डे जवळपास संपुष्टात येणार. अन्य प्रकारच्या भ्रष्टाचारावरही अंकुश येणार. अशावेळी राज्य सरकारला केंद्राच्या सहाय्याने हा प्रश्न सोडवावाच लागेल. अन्यथा रेशन दुकाने हळूहळू बंद होऊ लागतील.\nशासनाने वरील मुद्द्यांविषयी आपली भूमिका तातडीने जाहीर करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. याबाबतच्या विचारविनिमयात तसेच कायद्याच्या अंमलबजावणीत आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, हेही आम्ही आवर्जून नमूद करत आहोत.\nरेशनिंग कृती समितीचा मोर्चा\n‘गरिबीचे न्‍याय्य मापन झालेच पाहिजे’ या मागणीसाठी एक दिवसीय धरणे\nऑक्‍टोबरमध्‍ये सुरु होणा-या दारिद्र्यरेषेच्‍या सर्वेक्षणात\n‘गरिबीचे न्‍याय्य मापन झालेच पाहिजे’\n20 सप्‍टेंबर 2011, दु. 12 ते सायं. 5, आझाद मैदान, मुंबई\nजातीच्‍या जनगणनेबरोबरच दारिद्र्यरेषेच्‍या सर्वेक्षणाला जूनपासून देशभर सुरुवात झाली असून येत्‍या 2 ऑक्‍टोबरपासून महाराष्‍ट्रातील ग्रामीण व शहरी भागात ते सुरु होत आहे. डिसेंबरअखेरीस ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. याआधीच्‍या 1997 तसेच 2002 च्‍या सर्वेक्षणांचा अनुभव चांगला नव्‍हता. असंख्‍य पात्र गरी‍ब त्‍यातून वगळले गेले होते. चुकीचे वा अपुरे निकष तसेच सर्वेक्षणातील त्रुटी यामुळे असे घडले.\nयावेळच्‍या सर्वेक्षणात असे होऊ नये यासाठी राष्‍ट्रीय अन्‍न अधिकार अभियान केंद्र सरकारशी पाठपुरावा करत असून महाराष्‍ट्र सरकारकडे राज्‍य अन्‍न अधिकार अभियान पाठपुरावा करत आहे. या पाठपुराव्‍या दरम्‍यान, या अत्‍यंत महत्‍वाच्‍या सर्वेक्षणासाठी सरकार सिद्ध असल्‍याचे दिसले नाही. जेमतेम 12 दिवसांत प्रगणकांचे प्रशिक्षण तसेच अन्‍य यंत्रणा राज्‍य सरकार कशी उभारणार आहे, हे कळत नाही. यावेळी देशात प्रथमच शहरांचेही सर्वेक्षण होणार असल्‍याने त्‍यासाठीची तयारी तर अधिकच करणे गरजेचे आहे. तथापि, हे सर्वेक्षण करण्‍याची जबाबदारी असणा-या महानगरपालिका, नगरपालिकांना अजून याची पुरेशी खबरबातच नाही. शहरी भागासाठी गरीब ठरविण्‍याचे निकष अजून निश्चित झालेले नाहीत.\nप्रस्‍तावित अन्‍न सुरक्षा कायदा, राजीव आवास योजना इ. अनेक योजनांसाठी या सर्वेक्षणातून तयार होणारी गरिबांची यादी पुढील 5 वर्षांसाठी आधार मानली जाणार आहे. यादृष्‍टीने हे सर्वेक्षण निर्दोष व न्‍याय्य होणे गरजेचे आहे. तथापि, सरकारची वरील अवस्‍था पाहता, पुन्‍हा जुन्‍या सर्वेक्षणांतील उणिवांची पुनरावृत्‍ती होण्‍याचीच शक्‍यता दिसते.\nअशावेळी जागृत नागरिक म्‍हणून आपण सरकारला याचा जाब विचारला पाहिजे व सर्वेक्षणासाठीची आवश्‍यक ती सिद्धता युद्धपातळीवर करुन गरिबीचे न्याय्य मापन करायला भाग पाडले पाहिजे.\nया हेतूने अन्‍न अधिकार अभियानाशी संबंधित राज्‍यातल्‍या संघटनांनी 20 सप्‍टेंबर 2011 रोजी दु. 12 ते सायं. 5 या वेळात आझाद मैदान, मुंबई येथे एक दिवसीय धरणे आयोजित केले आहे. यावेळी सरकारला सर्वेक्षणाच्‍या गांभीर्याबाबतचा इशारा देत असतानाच संभाव्‍य त्रुटी दूर करुन गरिबीचे न्याय्य मापन होण्‍यासाठीच्‍या सूचनाही करण्‍यात येणार आहेत.\nप्रश्‍नाचे महत्‍व व तातडी लक्षात घेता, आपण या धरणे आंदोलनात मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे तसेच आपल्‍या संपर्कातील जास्‍तीत जास्‍त लोकांना, संघटनांना हे पत्रक पाठवून आंदोलनात सहभागी होण्‍याचे आवाहन करावे, ही विनंती.\nया विषयीची अधिक माहिती, अन्‍य संदर्भ साहित्‍य, अहवाल, मागणीपत्र यासाठी खाली संपर्क करावा.\n- संयोजन समिती, अन्‍न अधिकार अभियान, महाराष्‍ट्र\nसंपर्कः मुक्‍ता श्रीवास्‍तव, 604, सप्‍तगिरी, कॉस्‍मॉस हिल्‍स, उपवन तलावासमोर, पोखरण, मार्ग क्र. 1, ठाणे (प) – 400606र्इमेलः muktaliberated@gmail.com फोनः 9969530060\nन्‍यायमूर्ती वाधवा समितीच्‍या महाराष्‍ट्र राज्‍यातील रेशन व्‍यवस्‍थेसंबंधीच्‍या शिफारशी\n‘ महाराष्‍ट्रातील रेशनचा कारभार अत्‍यंत बेशिस्‍त, बेबंद असा आहे. ज्‍यांच्‍यासाठी ही रेशनव्‍यवस्‍था आहे, ते लाभार्थीच जर त्‍यांच्‍या अधिकारांपासून वंचित राहत असतील, तर शासनाचे विविध आदेश तसेच निर्णयाची परिपत्रके काढण्‍याचा उद्देश निरर्थक ठरतो. ज्‍या विभागांत समितीने भेटी दिल्‍या, तेथील बहुतांशी रेशन दुकानांच्‍या वाटप व्‍यवस्‍थेला कोणताही नियम, शिस्‍त नव्‍हती. या दुकानांवर कोणतेही नियंत्रण, देखरेख अथवा दक्षता आढळून आली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील अव्‍यवस्‍था आणि भ्रष्‍टाचार संबंधित अधिका-यांना माहिती असल्‍याशिवाय शक्‍य नाही. या भ्रष्‍टाचाराचा अंतिम बळी अखेरीस लाभार्थीच असतो.’\n....हे केवळ उद्वेगाने काढलेले उद्गार नसून वाधवा समितीच्‍या अधिकृत अहवालातील ही नोंद आहे. या अहवालाने महाराष्‍ट्र सरकार-प्रशासनाला धो धो धोपटून त्‍याच्‍या अब्रूची लक्‍तरे चव्‍हाट्यावर वाळत घातली आहेत.\nदेशातील रेशनव्‍यवस्‍थेसंबंधी राज्‍यांना भेटी देऊन त्‍यासंबंधीचा अहवाल देण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाने न्‍या. वाधवा यांच्‍या अध्‍यक्षतेखाली नेमलेल्‍या समितीने गेल्‍या दोन महिन्‍यांपूर्वी राज्‍यात भेटी दिल्‍या. या भेटीत ही समिती दुकानदार, अधिकारी, कार्डधारक, कार्यकर्ते यांना भेटली तसेच प्रत्‍यक्ष दुकाने, गोदामे यांचीही पाहणी केली. या आधारे त्‍यांनी एक विस्‍तृत अहवाल तयार केला आहे. त्‍या अहवालातील शेवटच्‍या भागातील काही शिफारशी संपादित स्‍वरुपात येथे देत आहे.\n1. रेशन दुकानांच्‍या नियुक्‍त्‍यांसंबंधीची कागदपत्रे तपासली असता या नियुक्‍त्‍यांचे निकष संदिग्‍ध असल्‍याचे आढळून आले. अर्जदारांच्‍या पूर्वेतिहासाबद्दल कोणतीही चौकशी तसेच छाननी केल्‍याचे आढळले नाही. समितीला असेही आढळून आले की, जिल्‍ह्यांमध्‍ये रेशन दुकानांचे परवाने दिले जात असताना विशिष्‍ट अर्जदारांचा पुरस्‍कार करण्‍यामध्‍ये स्‍थानिक आमदार विशेष भूमिका निभावत असतात. असे परवाने मिळाल्‍यानंतर या दुकानदारांना पुढे संरक्षण देण्‍यातही आमदारांची खास भूमिका राहते. हा राजकीय हस्‍तक्षेप बंद झाला पाहिजे. रेशन दुकानांचे परवाने ठरलेल्‍या मार्गदर्शक सूत्रांनुसारच दिले गेले पाहिजेत. या मार्गदर्शक सूत्रांत सुधारणा होणे गरजेचे आहे.\n2. महाराष्‍ट्र राज्‍यात रेशन दुकानांच्‍या परवान्‍यांना वारसा हक्‍काचे स्‍वरुप आल्‍याचे आम्‍हाला आढळले. या परवान्‍यांचा कालावधी निश्चित झाला पाहिजे तसेच त्‍याचे नूतनीकरण होते आहे की नाही, यावर लक्ष दिले पाहिजे. ते वंशपरंपरागत असता कामा नये. हे नूतनीकरण रेशन दुकानाच्‍या मागील कालावधीतील कारभारावर अवलंबून असले पाहिजे तसेच त्‍या दुकानाच्‍या लाभार्थ्‍यांचा अभिप्रायही विचारात घेतला गेला पाहिजे. रेशन दुकानाचे नूतनीकरण त्‍या दुकानाच्‍या मागील कालावधीतील कारभारावर अवलंबून असले पाहिजे. तसेच त्‍या दुकानावरील कार्डधारकांची दुकानासंबंधीची मतेही यावेळी विचारात घेतली गेली पाहिजेत. रेशन दुकान हे सार्वजनिक हितासाठी आहे, दुकानदाराच्‍या अथवा त्‍याच्‍या कुटुंबाच्‍या हितासाठी नव्‍हे.\n3. बचत गटांना प्राधान्‍यक्रमाने रेशन दुकान देण्‍यासंबंधीचा एक शासन निर्णय आहे. अशी पुष्‍कळ दुकाने बचत गटांना देण्‍यात आलेली आहेत. तथापि, असे परवाने देताना या बचतगटांच्‍या कारभाराची तपासणी केली जात नाही. परिणामी, रेशन दुकान मिळवू इच्छिणारी कोणीही व्‍यक्‍ती खोटा बचत गट स्‍थापू शकते आणि रेशन दुकानासाठी अर्ज करु शकते. हे बचत गट प्रत्‍यक्षात कार्यरत अथवा खरे आहेत, हे तपासण्‍यासाठी कोणताही कायदा अथवा नियम नाहीत. आमच्‍या पहाण्‍यात आलेली स्त्री बचत गटांना दिलेली सर्व रेशन दुकाने कोणीतरी पुरुष नातेवाईक चालवत आहेत, असे समितीला दिसले. शिवाय, अशी दुकाने मिळालेला कोणताच बचत गट आम्‍हाला खरा आढळला नाही, तसेच कोणीतरी पुरुष नातेवाईकच तो नियंत्रित करत असल्‍याचे आढळून आले.\n4. सहकारी संस्‍थांना समकक्ष असे कायदे व नियम बचत गटांच्‍या कारभारावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी केले पाहिजेत. रेशन दुकानांच्‍या मंजुरीवेळी अर्जदारांची कसून चौकशी चौकशी झाली पाहिजे. बचत गटांच्‍या बाबतीत खालील बाबी तपासल्‍या गेल्‍या पाहिजेतः अ) बचत गटाचे सदस्‍य ब) सर्व सदस्‍यांचे बँक खात्‍याचे निवेदन क) बचत गटाकरवी होणारे उपक्रम. बचत गट खरोखर कार्यरत आहे, याची खातरजमा होण्‍यासाठी त्यांची वार्षिक हिशेब तपासणी झालीच पाहिजे. तसेच बचतगटाच्‍या सदस्‍य महिला रेशन दुकान चालवण्‍यात प्रत्‍यक्ष सहभागी असल्‍या पाहिजेत, ही अट घालणे आवश्‍यक आहे. या सदस्‍यांना हिशेब तसेच विक्रीची नोंद ठेवण्‍याचे प्रशिक्षण रेशन दुकान सुरु होण्‍यापूर्वीच दिले गेले पाहिजे.\n5. जिल्‍हा पुरवठा अधिका-याने एखादे रेशन दुकान रद्द केले असले व उपायुक्‍ताने या निर्णयावर शिक्‍कामोर्तब केले असले, तरी मंत्री आपल्‍या अधिकारक्षेत्रात, ‘महाराष्‍ट्र अनुसूचित वस्‍तू किरकोळ विक्रेते परवाना आदेश 1979’मधील कलम 16 नुसार त्‍यांच्‍याकडे अपील केल्‍यास ते दुकान पूर्ववत चालू ठेवण्‍याचा आदेश देऊ शकतात. तो अधिकार त्‍यांना आहे. रेशन दुकानांच्‍या नियुक्‍तीच्‍या सर्वसाधारण प्रक्रियेत राजकीय हस्‍तक्षेपाला चालना देणारा मंत्र्यांचा हा अधिकार रद्द होणे आवश्‍यक आहे.\n6. मुंबईतही रेशन दुकान किंवा संघटित संस्‍थांची मान्‍यता काढून घेतली गेल्‍यास त्‍याविरोधातील अपील सरळ येते. सरळ मंत्र्यांकडे असे अपील करण्‍याची ही व्‍यवस्‍था सदोष असल्‍याचे समितीचे मत आहे. अशी प्रकरणे त्‍यांच्‍या गुणवत्‍तेवर तपासली न जाता मंत्र्यांच्‍या वैयक्तिक विवेकबुद्धीवर सोडली जातात. समितीला असे आढळून आले की, प्रत्‍येक प्रकरणात कोणतेही कारण नमूद न करता एकसारखाच मसुदा असलेले आदेश दिले गेलेले आहेत. ज्‍यांचा निर्णय संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुणवत्तेवर होणे आवश्‍यक आहे, अशा प्रकरणांत मंत्र्यांच्‍या हस्‍तक्षेपाची गरज नाही. म्‍हणूनच, रेशन दुकाने व संघटित संस्‍था यांना मान्‍यता देणे अथवा ती काढून घेणे या प्रक्र‍ियेत मंत्र्यांना असलेली भूमिका व अधिकार यांचा फेरविचार करणे आवश्‍यक आहे.\n1. राज्‍यातील दक्षता समित्‍या प्रत्‍यक्षात निष्क्रिय आहेत. कार्डधारकांना या समित्‍या असतात हेच ठाऊक नाही. परिणामी, रेशन दुकानांवर समाजाची देखरेख नाही. रेशन दुकानातून धान्‍याचे वाटप झाल्‍याच्‍या ‘वापर दाखल्‍या‘वर दक्षता समितीने सही करायची असते. ती इथे होत नाही.\n2. राज्‍यातील सबंधित यंत्रणेने रेशन दुकान पातळीवरील दक्षता समित्‍या पुनःस्‍थापित करण्‍यासाठी तातडीने पाऊल उचलले पाहिजे. दक्षता समितीचे सदस्‍य निवडण्‍याची प्रक्रिया पारदर्शक हवी. तिच्‍यात त्‍या विभागातले रेशन कार्डधारक, विशेषतः स्त्रियांचा समावेश झाला पाहिजे. गैरराजकीय व्‍यक्‍तींची निवड या समितीवर व्‍हायला हवी.\nरेशन दुकानदारांना धान्‍याचे नियतन\n1. रेशन विक्रेत्‍यांना महिन्‍याचे संपूर्ण धान्‍य नियतन मिळते. प्रत्‍यक्ष पुरवठा आणि विक्री यांची फेरतपासणी होत नाही. तहसीलमधून नियतन दिले जात असताना मागच्‍या महिन्‍यातील शिल्‍लक साठ्याची चौकशी होत नाही.\n2. मुंबईत, रेशन दुकानदारांना, त्‍यांनी त्‍यांच्‍या महिन्‍याच्‍या धान्‍य वितरणाचा अहवाल सादर करण्‍याआधीच पुढच्‍या महिन्‍याचा कोटा मंजूर केला जातो. मासिक नियतन व प्रत्‍यक्ष धान्‍य वितरण यांच्‍यात कोणतेही नाते नसते. विक्री नोंदवह्यांत नोंदी ठेवल्‍या जात नाहीत. विक्रेते महिनाअखेरीस शिल्‍लक धान्‍याचा काळाबाजार सहज करु शकतात.\n3. म्‍हणूनच, धान्‍य वापराचा दाखला तसेच संबंधित नोंदींची कसून तपासणी झाल्‍यानंतरच दुकानदारांना पुढील नियतन मंजूर केले पाहिजे. नियतनात गैरप्रकार आढळल्यास संबंधित अधिका-यास जबाबदार धरण्‍यात आले पाहिजे आणि त्‍याच्‍या/तिच्‍यावर कडक कारवाई करण्‍यात आली पाहिजे. अतिरिक्‍त नियतनाची कडक देखरेख झाली पाहिजे.\n1. समितीने महाराष्‍ट्रातील ज्‍या जिल्‍ह्यांना भेटी दिल्‍या, तेथे भारतीय अन्‍न महामंडळ (एफ सी आय) ते राज्‍य गोदाम ही वाहतूक खाजगी वाहतूक कंत्राटदारांकडून केली जाते. या कंत्राटदारांची नियुक्‍ती टेंडर पद्धतीने संबंधित विभागाकडून केली जाते. या कंत्राटदारांना दिले जाणारे दर कमी असल्‍याचे समितीला आढळून आले. भा.अ.म. ते राज्‍य गोदाम या प्रवासात या वाहतूकदारांवर कोणतीही देखरेख नसते. साहजिकच, धान्‍याचा काळाबाजार तसेच अन्‍य गैरव्‍यवहार यांत ते सहभागी होणे अगदी शक्‍य आहे.\n2. राज्‍यातील रेशनच्‍या धान्‍याचे वितरण सुव्‍यवस्थित होण्‍याची आवश्‍यकता आहे. मुंबई-ठाणे विभाग तसेच उर्वरित महाराष्‍ट्र या दोहोंनाही हे लागू आहे. धान्‍याची वाहतूक करण्‍यासाठी मुंबई-ठाणे विभागासाठी नागरी पुरवठा महामंडळ स्‍थापन करण्‍यात यावे. यासाठीची सध्‍याची संघटित संस्‍था/अधिकृत संस्‍थांची पद्धत रद्द करण्‍यात यावी. राज्‍याचे मोठे क्षेत्र लक्षात घेता, संपूर्ण राज्‍यासाठी दोन-तीन नागरी पुरवठा महामंडळे असली पाहिजेत. ही महामंडळे भा.अ.मं.तून धान्‍य उचलून राज्‍य गोदामात आणतील. एकूणच, मुंबई-ठाण्‍यासहित संपूर्ण महाराष्‍ट्रात रेशन दुकानापर्यंत धान्‍य पोहोचविणारी द्वार वितरण योजना लागू करणे आवश्‍यक आहे.\n3. भारतीय अन्‍न महामंडळ ते रेशन दुकानापर्यंतच्‍या धान्‍य वाहतुकीचा माग ठेवण्‍यासाठी ग्‍लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) सुरु करण्‍याची शिफारस करण्‍यात आली आहे. यामुळे संबंधित सरकारी विभाग रेशन दुकानावर धान्‍य वेळेत न पाहोचल्‍यास वाहतुकदाराला जबाबदार ठरवू शकेल. रेशनचे धान्‍य वाहून नेणारा ट्रक ओळखू यावा म्‍हणून त्‍यांना विशिष्‍ट रंग देण्‍यात यावा किंवा हा ट्रक रेशनचे धान्‍य नेत आहे, असे दर्शविणारा बॅनर त्‍यावर लावण्‍यात यावा. याबाबतीत कोणतेही उल्‍लंघन झाल्‍यास संबंधित ट्रक ड्रायव्‍हरबरोबरच वाहतूक कंपनी तसेच खुद्द वाहतूकदारावर कारवाई करण्‍यात यावी.\n4. मुंबईत भा.अ.मं. ते रेशन दुकान ही वाहतूक संघटित संस्‍थांद्वारे केली जाते. या संस्‍थांकरवी होणा-या वाहतुकीबाबची कोणतीही जबाबदारी घ्‍यायला अधिकारी तयार नसतात. त्‍यांच्‍या मते, रेशन दुकानदाराच्‍या संमतीनेच हे होत असते. या संघटित संस्‍थांवर कोणत्‍याही प्रकारची देखरेख नसते. एखाद्या प्रकरणात ट्रक पकडण्‍यात आल्‍यास या संघटित संस्‍था ट्रक कंत्राटदारावर त्‍याची जबाबदारी टाकून शिक्षेतून सटकतात. वाहतुकीच्‍या दरम्‍यान रेशनच्‍या धान्‍याचा काळाबाजार झाल्‍यास या संघटित संस्‍थांवर कडक कारवाई करण्‍यात यावी. अगदी जिथे अशा मोकाट संघटित संस्‍थांवर शिधावाटप नियंत्रकांनी कारवाई केली, त्‍या संस्‍थांना मंत्र्यांनी आपल्‍या अधिकारात क्षुल्‍लक बाबींचा आधार देऊन मोकळे केले. हा अत्‍यंत गंभीर प्रश्‍न आहे. त्‍याच्‍याकडे लक्ष दिले गेलेच पाहिजे. आधी नमूद केल्‍याप्रमाणे भा.अ.मं. ते रेशन दुकान या दरम्‍यानच्‍या वाहतुकीची जबाबदारी व खर्च राज्‍य सरकारने उचलला पाहिजे.\nजिल्‍ह्यांमधील (मुंबई-ठाणे विभाग वगळून) सध्‍याची शासकीय गोदामातील धान्‍याच्‍या प्रमाणीकरणाची पद्धत बंद केली पाहिजे. अपेक्षित उद्दिष्‍ट त्‍यामुळे साधले जाताना दिसत नाही. त्‍यामुळे अनावश्‍यक आर्थिक भार सोसावा लागतो. तसेच चांगल्‍या धान्‍याची कमी प्रतीच्‍या धान्‍यात भेसळ अथवा काळाबाजार करण्‍यास वाव मिळतो.\n1. एपीएल वर्गवारी हा काळ्याबाजाराचा मुख्‍य स्रोत आहे. या श्रेणीतील लोकांसाठीच्‍या धान्‍याचे नियतन सतत बदलत असते. तसेच ते किती प्रमाणात मिळणार याविषयी कार्डधारकही सतत संभ्रम असतात. रेशन दुकानदार याचा फायदा घेतात व या धान्‍याचा काळाबाजार करतात. एपीएल कार्डधारकांना रेशन दुकानदार त्‍यांच्‍या धान्‍याचा कोटा वरुन आला नसल्‍याचे कारण सांगून त्‍यांच्‍या हक्‍काचे धान्‍य देण्‍याचे नाकारतो.\n2. दुस-या बाजूस, या श्रेणीतील लोकांकडून कमी मागणी असल्‍याचे कारण सांगून राज्‍य सरकार केंद्राकडून येणा-या धान्‍याची 100 टक्‍के उचल करत नाही. हा पूर्ण कोटा न उचलल्‍याने प्रति कार्ड धान्‍याचे निश्चित प्रमाण ठरत नाही. त्‍यात संदिग्‍धता राहते. याचा फायदा रेशन दुकानदार घेतात.\n3. शिवाय, जर राज्‍य सरकारची एपीएलची नियमित उचलच कमी आहे, तर त्‍यास अतिरिक्‍त कोटा का दिला जावा, हे स्‍पष्‍ट होत नाही. राज्‍याला केंद्राकडून मंजूर होणा-या नियतनाची सखोल छाननी व्‍हायला हवी.\n4. एपीएल श्रेणी हा काळ्याबाजारात धान्‍य वळवण्‍याचा स्रोत असल्‍याने ही श्रेणीच बरखास्‍त केली जावी, असे समितीने अनेक राज्‍यांच्‍या भेटींनंतर दिलेल्‍या अहवालात म्‍हटले आहे. तथापि, दिल्‍ली अहवालात सुचविल्‍याप्रमाणे ज्‍यांचे उत्‍पन्‍न बीपीएलपेक्षा अधिक मात्र वार्षिक 1 लाख ते 2 लाख (राज्‍याने साकल्‍याने विचार करुन ठरवलेले असेल ते) रु. च्‍या आत असेल, अशा कार्डधारकांना एपीएलच्‍या दरात धान्‍य दिले जाऊ शकते. दिल्‍ली अहवालात म्‍हटल्‍याप्रमाणे या श्रेणीला अंशतः दारिद्र्य रेषेच्‍या वरचे (Marginally Above Poverty Line) असे संबोधले जावे. महाराष्‍ट्रात, सरकारने याच्‍याशी साधर्म्‍य असलेली पद्धती अवलंबली आहे. ज्‍यांचे उत्‍पन्‍न वार्षिक 1 लाख रु. पेक्षा अधिक आहे, अशांना एपीएल श्रेणीतून वगळण्‍यात आलेले आहे. तथापि, वर्तमान आर्थिक स्थिती लक्षात घेता, एपीएलच्‍या केशरी कार्डधारकांची (ज्‍या कार्डावर रेशन मिळते) उत्‍पन्‍न मर्यादा किमान 2 लख रु. वार्षिक इतकी वाढवली पाहिजे. यामुळे जे दारिद्र्यरेषेच्‍या थोडेसेच वर आहेत, त्‍यांचा रेशन व्‍यवस्‍थेत समावेश होऊ शकेल.\nदुकादनदाराने पाळावयाचे सर्वसाधारण नियम\nलाभार्थ्‍यांना अन्नधान्‍याच्‍या वितरणाची व्‍यवस्‍था अत्‍यंत दयनीय असल्‍याचे, खास करुन मराठवाडा विभागात आढळले. बहुतांशी लाभार्थ्‍यांकडे त्‍यांची रेशन कार्डे असत नाहीत. एका गावात सुमारे 150 रेशन कार्डे रेशन दुकानदाराकडे असल्‍याचे आढळले. अशी कितीतरी गावे आहेत, जेथील एकाही लाभार्थ्‍याकडे रेशन कार्ड नाही. विदर्भात लाभार्थ्‍यांना होणा-या वितरणाची परिस्थिती तुलनेने बरी असली, तरी ज्‍या प्रकारे धान्‍याचे नियतन ठरवले जाते व गोदामातून उचलले जाते, त्‍यात ठळक अशा विसंगती आढळतात. मुंबई विभागातही वितरणासंबंधी खूप मोठ्या संख्‍येने तक्रारी आढळून आल्या.\nपीडीएस कंट्रोल ऑर्डर अंतर्गत येणारे नियम जाणीवपूर्वक दुर्लक्षिले जातात. दुकानातील साठे फलक, आवश्‍यक नोंदवह्या, तक्रार वह्या, कार्डधारकांना द्यावयाच्‍या पावत्‍या, धान्‍य देतेवेळी विक्री नोंदवहीत घ्‍यावयाची कार्डधारकाची सही, सीलबंद धान्‍य नमुने य बाबींचे पालन करणे आवश्‍यक आहे.\nबीपीएल कार्डधारक ठरविण्‍यासाठीची उत्‍पन्‍न मर्यादा वार्षिक 15000 रु. 1997 साली ठरविण्‍यात आली. गेल्‍या 13 वर्षांत ती 15000 रु. च्‍या वर गेलेली नाही. ती कार्डामागे दिवसाला रु. 41 तर प्रतिव्‍यक्ती प्रति दिनी रु. 8 इतकी होते. 15000 रु. चा आकडा ठरविण्‍याचा आधार काय, हे स्‍पष्‍ट होत नाही. यात रास्‍त अशी सुधारणा होणे गरजेचे आहे. 15000 रु. प्रति वर्ष ही मर्यादा अत्यंत अपुरी, अगदी राज्‍यातल्‍या किमान वेतनापेक्षाही कमी आहे. निर्वाहाचा सध्‍याचा वाढलेला खर्च लक्षात घेता ही मर्यादा राज्‍यातल्या किमान वेतनाइतकी तरी करणे गरजेचे आहे.\nशिवाय, बीपीएल कार्डधारकांच्‍या निश्चितीत कितीतरी चुका (समावेश व वगळण्‍याच्‍या) आहेत. सध्‍याची निवड ही 1997 च्‍या सर्वेक्षणावर आधारलेली आहे. हे सर्वेक्षण आता जुने व कालबाह्य झालेले आहे. ताजे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. चुकीच्‍या निवडीसंबंधीच्‍या पुष्‍कळ तक्रारी जिल्‍हाधिका-यांकडे येत असतात. म्‍हणून त्‍यांनाच या निवडीची प्राथमिक जबाबदारी द्यायला हवी.\nपुष्‍कळ जिल्‍ह्यांतील रेशन कार्डे 10 वर्षे जुनी आहेत. त्‍यांची अवस्‍था अत्‍यंत वाईट व न वापरण्‍यायोग्‍य झालेली आहे. त्‍यामुळे रेशन दुकानदाराला त्‍यांत नोंदी न करण्‍याचे एक कारण मिळते. अनेक ठिकाणी समितीला आढळून आले की, नूतनीकरणासाठी तहसील कार्यालयात लोकांनी रेशन कार्डे जमा केली आहेत आणि महिनोन् महिने ती तिथे पडून आहेत. हातात कार्ड नसल्‍यामुळे लोकांना कित्‍येक महिने रेशन घेता आलेले नाही. नवीन रेशन कार्डे देण्‍याच्‍या मोहिमेला गती देण्‍याची गरज आहे. रेशन कार्डे ठराविक मुदतीतच मिळाली पाहिजेत. उशीर होत असल्‍यास त्‍याच्‍या कारणासह अर्जदाराला कळवले गेले पाहिजे.\nसीलबंद धान्‍य नमुन्‍यांची भारतीय अन्‍न महामंडळाकडून राज्‍य गोदामाकडे व तेथून रेशन दुकानात येणारी पाकिटांची व्‍यवस्‍था नीट चालते आहे, याचा काटेकोर पाठपुरावा झाला पाहिजे. त्‍यामुळे कमी प्रतीचे धान्‍य रेशनच्‍या धान्‍याच्‍या नावावर दुकानात येणे व लोकांना वाटले जाणे यास प्रतिबंध बसेल.\n1. गैरप्रकारांत गुंतलेल्‍या रेशन दुकादारावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. या कारवाईत त्‍याचा परवाना रद्द करण्‍याचाही समावेश असावा. याचप्रमाणे, रेशनचे धान्‍य काळ्याबाजारात वळवणा-या वाहतूक कंत्राटदारांचे कंत्राट रद्द झाले पाहिजे तसेच ते किंवा त्‍यांचे प्रतिनिधी यांना पुढील कंत्राटांसाठी कायमस्‍वरुपी अपात्र करण्‍यात यावे.\n2. राज्‍य सरकारने रेशनच्‍या देखरेखीत नागरिकांचा सहभाग घेतला पाहिजे. उदा. छत्‍तीसगढ राज्‍यात नागरिक त्‍यांचा मोबाईल फोन क्रमांक वेबसाईटवर नोंदवू शकतात. यावेळी त्‍यांनी एक किंवा अधिक रेशन दुकाने निवडायची. जेव्‍हा जेव्‍हा या दुकानांवर गोदामातून धान्‍य पाठवले जाईल तेव्‍हा तेव्‍हा त्‍यांना एसएमएस येईल. यासाठी नागरिकांना जागृत व प्रेरित करण्‍याचीही गरज आहे.\n3. रेशनच्‍या परिणामकारक देखरेखीसाठी जीवनावश्‍यक वस्‍तू कायद्यात अनेक दुरुस्‍त्‍या समितीने सुचवल्‍या आहेत. त्‍यातील काही अशाः\nवाहतुकीदरम्‍यान अथवा रेशन दुकानातून होणा-या रेशनच्‍या वस्‍तूंच्‍या काळाबाजारांच प्रकरणांची संख्‍या लक्षणीय असते. या प्रकरणांचा निकाल लागायला 5-6 वर्षे लागतात. यासाठी, ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्‍ये जशी विशिष्‍ट कालमर्यादेत प्रकरणांचा निकाल लावण्‍याची तरतूद आहे, तशी तरतूद रेशनसंबंधीत प्रकरणांबाबत जीवनावश्‍यक कायद्यात करण्‍यात यावी.\nगळती/धान्‍य गैरमार्गाला वळवण्‍याच्‍या प्रकारांत घट होण्‍याच्‍या दृष्‍टीने असे गुन्‍हे अजामीनपात्र करावे. त्‍यासाठी जीवनावश्‍यक वस्‍तू कायदा विभाग 10 अ मध्‍ये योग्‍य ती दुरुस्‍ती करता येऊ शकेल.\nजीवनावश्‍यक वस्‍तूंची बेकायदेशीर वाहतूक करणारे वाहन जप्‍त करण्‍याची तरतूद जीवनावश्‍यक वस्‍तू कायद्यात नाही. यासाठी योग्‍य अशा तरतुदीचा समावेश सदर कायद्यात करण्‍यात यावा.\nजीवनावश्‍यक वस्‍तू कायद्यातील विभाग 15 अ रेशन वितरणाच्‍या कामात गुंतलेल्‍या सरकारी कर्मचा-यांना अनावश्‍यक संरक्षण देतो. हा विभाग रद्द करण्‍यात आला पाहिजे. या कर्मचा-यांचा प्रत्‍यक्ष पाठिंबा तसेच सहभाग असल्‍याशिवाय धान्‍य काळ्याबाजारात वळवणे बहुधा शक्‍य नाही.\n4. भारतीय अन्‍न महामंडळाचे प्रत्‍येक गोदाम तसेच राज्‍याचे तालुका गोदाम येथे ऑनलाईन संगणकीय व्‍यवस्‍थेला जोडलेली इलेक्‍ट्रॉनिक वजन यंत्रणा असलीच पाहिजे. रेशन दुकानातील विक्री यंत्रणेशी ती संलग्‍न असावी. यासंबंधी संगणकीकरणासंबंधातल्‍या स्‍वतंत्र अहवालात समितीने आपल्‍या सूचना केलेल्‍या आहेत.\n5. अधिका-यांनी करावयाची देखरेख (दक्षता), अंमलबजावणी आणि उत्‍तरदायित्‍व यास सर्वाधिक महत्‍व आहे. असे लक्षात येते की, जर कधी एखाद्यावर कारवाई करण्‍याची वेळ आलीच तर ती भ्रष्‍टाचाराच्‍या संपूर्ण साखळीतील तळच्‍या दुव्‍यावर केली जाते. रेशन दुकानातील विक्री करणा-यावर कारवाई होते, पण तो सबंध व्‍यवसाय प्रत्‍यक्ष जो चालवतो, त्‍यावर कारवाई होत नाही.\n6. त्‍याचप्रमाणे, धान्‍याच्‍या गैरव्‍यवहारात ट्रक चालकांना सहज अटक केली जाते. पण वाहतूकदार किंवा संघटित संस्‍था (मुंबईच्‍या संदर्भात) यांना केवळ ताकीद देऊन सोडले जाते. ट्रकचालकांना शिक्षा किंवा दंड देऊन फार काही साधले जात नाही. या विभागातील अधिका-यांना त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील गैरव्यवहाराबाबत जबाबदार धरले पाहिजे. रेशन दुकानदार तसेच संघटित संस्‍थांवरच केवळ कारवाई केली जाऊ नये, तर हा गैरव्‍यवहार फुलाफळायला जे परवानगी देतात अशा संबंधित अधिका-यांवरही कारवाई व्‍हायला हवी.\n7. भारतीय अन्‍न महामंडळाच्‍या अधिका-यांनी राज्‍य गोदामांची नियमित तपासणी केली पाहिजे. राज्‍याकडून अशा तपासणीबाबत नाखुषी दाखवली जाईल. पण आपल्‍याकडून जाणारे धान्‍य अंतिम मुक्‍कामी योग्‍य रीतीने पोहोचते आहे की नाही, याची खात्री भारतीय अन्‍न महामंडळाने करणे गरजेचे आहे.\n8. रेशन कार्डाचा रेशनवरील वस्‍तू घेण्‍याव्‍यतिरिक्‍त इतर कशासाठीही वापर होता कामा नये. बीपीएलसाठीच्‍या अन्‍य योजनांसाठी त्‍याचा पुरावा म्‍हणून वापर होता कामा नये. रहिवासाचा अथवा ओळखीचा पुरावा म्‍हणून कोणत्‍याही अन्‍य हेतुंसाठी त्‍याचा वापर होता कामा नये. याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे.\n9. रेशनच्‍या कामाचे नियमन करण्‍यासाठी एक स्‍वतंत्र लोकआयुक्‍त/नियंत्रक राज्‍यात नेमला जाऊ शकतो. या नियंत्रकाला दंड तसेच परवाना रद्द करण्‍याचे व्‍यापक अधिकार दिले जाऊ शकतात. या नियंत्रकास आवाराची तपासणी करण्‍याचा तसेच वस्‍तू जप्‍त करण्‍याचा अधिकार देता येईल. यास स्‍वतःहून अथवा आलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे कारवाई करता येईल.\ni. स्‍थानिक भाषेत जिल्‍हाधिका-यांनी एक वर्तमानपत्रांसाठीचे निवेदन प्रत्‍येक महिन्‍याच्‍या प्रारंभी काढले पाहिजे. या निवेदनात रेशनवर दिल्‍या जाणा-या वस्‍तू, त्‍यांचे प्रमाण, दर यांची माहिती हवी, स्‍थानिक वृत्‍तपत्रांतून त्‍यांची व्‍यापक प्रसिद्धी व्‍हायला हवी.\nii. स्‍थानिक दूरदर्शन वाहिन्‍यांना लोकजागृतीसाठी वरील माहिती प्रसिद्ध करण्‍याची विनंती करता येईल.\niii. प्रसिद्धी फलक मुख्‍य जागांवर लावून तसेच शाळा/कॉलेजे आणि सर्वसाधारण जनतेत पत्रके वाटून वरील माहितीचा प्रचार करता येईल.\niv. टोल फ्री क्रमांकाचा शिक्‍का प्रत्‍येक रेशन कार्डावर मारलेला असला पाहिजे. शिवाय, लाभार्थ्‍याला दरमहा देय वस्तू, त्‍यांचे दर व प्रमाण या माहितीची नोंद रेशनकार्डावर हवी, त्‍यामुळे तो दुकानदाराकडून फसवला जाणार नाही.\nसंपूर्ण शिफारशी मराठीत वाचण्‍यासाठीचा वेब पत्‍ताः\nसंपूर्ण इंग्रजी अहवाल वाचण्‍यासाठीचा वेब पत्‍ताः http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms\nसामाजिक अर्थ सहाय्य (शासन निर्णय)\nवाधवा समितीच्‍या शिफारशींचा मराठी अनुवाद\nवाधवा समितीच्‍या शिफारशीच्‍या मराठीतील अनुवादासाठी येथे क्लिक करा.\n5 May 2011, महराष्‍ट्र टाईम्‍स\nराज्यातील रेशनिंगची यंत्रणा ही एक बेबंदशाही आहे मंत्रालयस्तरावरील हस्तक्षेपापासून रेशन दुकानदाराच्या काळाबाजारापर्यंत धान्य वितरणाच्या प्रत्येक टप्प्यावर भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. या यंत्रणेतील कुणाचेही कुणावरही नियंत्रण नाही... हमाम में सब नंगे मंत्रालयस्तरावरील हस्तक्षेपापासून रेशन दुकानदाराच्या काळाबाजारापर्यंत धान्य वितरणाच्या प्रत्येक टप्प्यावर भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. या यंत्रणेतील कुणाचेही कुणावरही नियंत्रण नाही... हमाम में सब नंगे संपूर्ण सरकारी यंत्रणा 'खाबुगिरी' करण्यात मग्न आहे. वाधवा समितीच्या अहवालातील पानापानावरील नांेदी हाच मथितार्थ मांडतात. खरेतर महाराष्ट्रातील रेशनिंग व्यवस्थेचे 'बारा वाजले' आहेत, हे नव्याने सांगण्याची गरज नाही, पण वाधवा समितीने त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेे आहे आणि हा अहवाल सुप्रीम कोर्टापुढे मांडल्याने आता राज्य सरकारला उत्तर द्यावे लागेल.\nबीपीएल-एपीएल कुटुंब नेमके किती आणि कोणती याबाबत संदिग्धता, बोगस कार्ड किती, हे सरकारी यंत्रणेला माहीत नाही. कुठल्या दुकानदाराला किती धान्य मिळते, ते खरोखरच मिळते का, धान्य नेमके दुकानात पोहोचते का, गरजूंना ते मिळते का... असे मूलभूत प्रश्न कोणीही कुणालाही विचारत नाही. एपीएल कुटुंबासाठी दिले जाणारे धान्य हे काळाबाजारासाठी मोठे कुरण ठरले आहे.\nअनेक एपीएल कुटुंबे धान्य उचलत नाहीत, हे कारण पुढे करत राज्य सरकार एपीएलसाठीचा कंेदाने दिलेला पूर्ण कोटा उचलायचे टाळते. त्यामुळे खालच्या स्तरावर दुकानदारांना एपीएलचे धान्य कमी-जास्त प्रमाणात दिले जाते. राज्य सरकारकडून धान्य मिळाले नाही, ही सांगण्याची पळवाट सरकारच यंत्रणेला देते. एपीएलसाठी प्रती कार्ड १५ किलो धान्य देणे बंधनकारक असले, तरी ते फक्त निम्मे मिळते, ही स्थिती राज्यभर आढळते. 'एपीएल' ही कॅटॅगरीच रद्द करा, अशी शिफारस समितीने केली आहे.\nराज्यात किमान वेतन दीडशे रुपये आहे म्हणजेच एखाद्या शेतमजुराचे वाषिर्क किमान उत्पन्न ५४ हजार इतके असू शकते, तर बीपीएलची आथिर्क मर्यादा केवळ १५ हजार रुपयेच का आहे ही रक्कम नेमकी कशाच्या आधारावर ठरविली, याचे उत्तर मिळत नाही, असे समितीने स्पष्ट केले आहे. या मर्यादेमुळे बीपीएलचा फायदा मिळायला हवा अशी कुटुंबे वाऱ्यावर सोडली आहेत. एपीएल कॅटॅगरी रद्द होत नसेल, तर अशा कुटुंबालाही रास्त दरातील धान्याचा फायदा मिळायला हवा, त्यासाठी आथिर्क मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढवायला हवी.\nरेशनसाठीच्या धान्याची वाहतूक आणि वितरणातील घोळ हा भ्रष्टाचाराचा राजमार्ग मंुबई-ठाण्यात धान्य एफसीआयच्या गोदामातून थेट रेशन दुकानांवर जाते. पूवीर् मंुबईतही राज्य सरकारची गोदामे होती, त्याचे सरकारला ओझे झाल्याने त्यातील बहुतांश भाड्याने वापरायला दिली आहेत. काही वापरण्यायोग्य राहिली नाहीत. आता एकही चांगल्या स्थितीतील गोेदाम मुंबईत राज्य सरकारकडे नाही. उर्वरित राज्यात धान्य एफसीआयकडून राज्य गोदामात तिथून तालुका स्तरावरील गोदामात, तिथून दुकानात असा धान्याचा प्रदीर्घ प्रवास खासगी वाहतूकदारांच्या भरवशावर होतो. या कुठल्याही टप्प्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. ट्रक आला कुठून, गेला कुठे, किती काळ तो कुठे होता... काहीही माहिती कुणालाही नसते. याचा फायदा धान्य काळ्या बाजारात नेण्यासाठी होतो. राज्य गोदामात पॅकबंद धान्य सील काढून पन्नास किलोच्या पोत्यात हाताने भरले जाते. धान्याचे तंतोतंत वजन करायला एकाही गोदामात इलेक्ट्रॉनिक वजनकाटाही नाही, अशी गोदामांची दुरवस्था. धान्यगळती इथपासूनच सुरू होते. गोदामात असतो फक्त एक कनिष्ठ कारकून, तो वाहतूक किंवा वितरणावर कसे नियंत्रण ठेवणार\nमुंबई-ठाण्यात वाहतूकदारांच्या संघटना धान्यांचे वितरण करतात, पण वास्तवात या संघटना ट्रकमालकांना त्याचे कंत्राट देतात. या संघटनांची जबाबदारी घ्यायला ना सरकार तयार, ना रेशन दुकानदार. त्यामुळे त्यांचे कारभार अनियंत्रित असतात. धान्याची गळती झाली तर घपल्याला जबाबदार धरले जाते ते ट्रक ड्रायव्हरला. संघटना मात्र नामानिराळ्याच राहतात. नुकसानभरपाईही एपीएलच्या दराने घेतली जाते, वास्तविक ती बाजारभावाने घ्यायला हवी. उर्वरित राज्यातही खासगी वाहतूकदारांवरच अवलंबून राहावे लागते. ही खासगी वाहतूक थांबवून धान्य वितरणाची संपूर्ण जबाबदारी नागरी पुरवठा महामंडळांकडे सोपवून थेट दुकानाच्या दारात ते पोहोचविले पाहिजे. मंुबई-ठाण्यासह तीन-चार महामंडळे असावीत, असे समितीने सुचविले आहे.\nरेशन यंत्रणेतील प्रत्येक सरकारी स्तरावर अधिकाऱ्यांचे हात बरबटल्याशिवाय रेशनचा भ्रष्टाचार होणे शक्य नाही. अपवादात्मक बाब म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा पालिका स्तरावर नियंत्रकाने एखाद्या दुकानदार, वाहतूक संघटनेचा परवाना रद्द केला, तर थेट मंत्रीस्तरावरच हस्तक्षेप केला जातो, राजकीय हितसंबंध पाहिले जातात. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाईच अर्थहीन होतो. दुकानदारांना परवाना देणे किंवा तो रद्द करण्याच्या प्रक्रियेत मंत्र्यांनी ढवळाढवळ करू नये, यासाठी हस्तक्षेपाचे मंत्र्यांकडे असणारे सगळे अधिकार काढून घ्यावेत, अशी महत्त्वपूर्ण शिफारस समितीने केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी हा कनिष्ठ अधिकारी असून अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडेच दैनंदिन जबाबदारी हवी. जिल्ह्याच्या रेशनिंग व्यवस्थेला जिल्हाधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले पाहिजे, तरच भ्रष्टाचाराला आळा बसू शकेल, असे समितीचे मत आहे.\nमुंबईत सन २०००-०९ या काळात दुकानदारांना तांदूळ आणि गव्हाचा पुरवठाच करण्यात आला नाही किंवा जिथे झाला त्यांना जेमतेम २-३ क्विंटल इतकेच धान्य दिले गेले, हे प्रमाण अगदीच नगण्य होते, ही बाब काही दुकानांच्या तक्रारीनंतर आणि नांेदी तपासल्यावर स्पष्ट झाली. दिलेले धान्य देखील विकू नका, असा 'सरकारी आदेश' दिला गेल्याचा दुकानदारांचा दावा आहे. २-३ क्विंटल इतके मामुली धान्यदेखील दुकानांत पडून होते, हे समितीने पाहिले आहे. हा रेशनिंगमधील गैरव्यवहारच असून त्याची स्वतंत्र चौकशी केली पाहिजे, असे समितीचे म्हणणे आहे.\nराज्यातील रेशनची व्यवस्था वरपासून खालपर्यंत पोखरलेली आहे आणि याला सरकारी यंत्रणाच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. ही स्थिती सुधारायची असेल तर रेशन यंत्रणेच्या प्रत्येक टप्प्यावर गैरव्यवहाराला अधिकारी स्तरावरील व्यक्तीला जबाबदार धरल्याशिवाय पर्याय नाही, असे मत समितीने नांेदविले आहे. हा अहवाल म्हणजे राज्य सरकारला मारलेली चपराक आहे\nकायदे बदलून जरब बसवा\nरेशन यंत्रणेतील गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी गुन्हे अजामीनपात्\nर केले जावेत. त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट हवे . सरकारी अधिकारी - लोकप्रतिनिधींना असलेलेकायद्याचे अनावश्यक संरक्षण काढून घेणे गरजेचे असून त्यासाठी जीवनावश्यक वस्तूकायद्यात सुधारणा केली पाहिजे , अशी शिफारस वाधवा समितीने केली आहे .\nरेशनिंग व्यवस्थेची पाहणी करणाऱ्या वाधवा समितीने राज्यातील विशेषत : मुंबई -ठाणे , मराठवाडा , विदर्भ , उत्तर महाराष्ट्र अशा विविध भागांना भेटी देऊन ग्राहक ,कार्यकतेर् , महिला संघटना , रेशन दुकानदार , रेशन अधिकारी , जिल्हाधिकारी ,मंत्रालयातील सचिव स्तरावरील अधिकारी अशा अनेकांशी चर्चा केली . काहीशाळांमध्ये जाऊन ' मध्यान्ह जेवणा ' सारख्या सरकारी योजनांच्या स्थितीचाहीआढावा घेतला . बहुतांश ठिकाणी परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे निरीक्षणसमितीने नोंदवले आहे . जालना जिल्ह्यातील एका शाळेत तांदूळ - गव्हाचा पुरवठाकेला गेला नसल्याने विद्यार्थ्यांना पंधरा दिवस जेवणच मिळालेले नव्हते . वास्तविक ,या शाळेसाठी मनमाडच्या गोदामातून धान्याचा पूर्ण कोटा उचलण्यात आला होता .समितीने यासंदर्भात मुख्य सचिव तसेच अन्न व नागरी पुरवठा खात्याला दोनदा पत्रलिहिल्यानंतर सरकारकडून ' संबंधितांवर कारवाई केली ', असे उत्तर मिळाले \nकाही अनाकलनीय बाबींची कारणे समितीला प्रयत्न करूनही सापडलेली नाहीत . उदा. राज्य सरकारला एफसीआयकडून प्रति क्विंटल गहू ६१० रुपयांना मिळतो , पण हाचगहू सरकार दुकानदारांना मात्र ६६१ रुपयांना देते . या व्यवहारात सरकार ५१रुपयांचा नफा कमावते . प्रति क्विंटल तांदळामागेही सरकार ६६ रुपये नफा मिळवते .तांदूळ घेतला जातो ८३५ रुपयांना , पण प्रत्यक्षात दिला जातो ९३० रुपयांना . यानफेबाजीचे स्पष्टीकरण समितीने मागितले , पण त्याला सरकारने कुठलाही प्रतिसाददिलेला नाही . वास्तविक , एफसीआयचा प्रति क्विंटल तांदळाचा दर ८३० रुपयांनाअसताना राज्य सरकार हा तांदूळ ८३५ रुपये म्हणजे पाच रुपये जास्त दराने का घेते ,याचेही उत्तर गुलदस्त्यातच राहिलेले आहे .\nरेशन कार्डांचा घोळ तर राज्यभर दिसतो . मुंबईत बीपीएलकार्डधारक फक्त १ . ३ टक्केइतकेच आहेत , इथे असंघटित क्षेत्रातील अनेक कुटुंबांना सवलतीच्या दरातीलधान्याची नितांत गरज असताना त्यांना मात्र वगळण्यात आले आहे . राज्यात अनेकगावांत रेशनकार्ड कशी असतात हेच लोकांनी पाहिलेले नाही , कारण ती दुकानदारचस्वत : च्या ताब्यात ठेवतो , असे आढळलेले आहे . दुकानांना परवाना देण्याबाबतहीसंदिग्धता आहे . बहुतांश वेळा राजकीय हस्तक्षेप होतोच , पण परवाना देतानाविशिष्ट समाजघटकांना प्राधान्य दिले जाते . या प्राधान्यक्रमावरच समितीने आक्षेपघेतला आहे . कमिशन दुप्पट केले तरी दुकानदाराला चरितार्थ चालवता येत नाही ,अशी परिस्थिती असेल तर विशिष्ट समाजघटकांना कशासाठी परवाने द्यायचे अनेकदा परवाने घेतले जातात , प्रत्यक्षात दुकान चालवणारा कोणी दुसराच असतो ,हा अनुभव नित्याचा आहे . त्यामुळे दुकान चालवण्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीलापरवाना दिला पाहिजे . गरजूंपर्यंत धान्य पोहोचवणे हा प्रमुख उद्देेश आहे ,समाजघटकांना प्राधान्य देणे नव्हे , असे समितीने स्षष्ट केले आहे . रेशन दुकानचालवणे आथिर्कदृष्ट्या परवडत नसल्याने रास्त धान्य दुकानाचा परवाना किराणादुकानांना द्यावा . परवानाधारक दुकानांना बिगरधान्य वस्तू विकण्याचीही मुभा देण्यातयावी , अशी महत्त्वाची शिफारस समितीने केली आहे .\nमहिला बचत गटांना रेशन दुकानांचे परवाने दिले गेले असले , तरी अनेक ठिकाणीमहिलांच्या वतीने अन्य व्यक्तीच दुकान चालवताना दिसतात . अनेक महिला बचत गटफक्त दुकानांचे परवाने मिळवण्याच्याच उद्देशाने निर्माण झाले आहेत , त्यामुळे बचतगटांची योग्यता तपासूनच त्यांना परवाने दिले जावेत , असे चिंताजनक निरीक्षणआणि शिफारस समितीने नोंदवलेली आहे . काही जिल्ह्यांत ग्राहकांच्या सोयीसाठीघरपोच धान्य योजना सुरू झाली असली , तरी समितीने त्याबाबतही आक्षेप घेतलेलेदिसतात .\nराज्यातील रेशन व्यवस्थेत कोणीच कुणाला जबाबदार राहिलेले नाही . त्यामुळे याव्यवस्थेतील प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली पाहिजे . जिल्हाधिकाऱ्यांना रेशनिंगव्यवस्थेतील अधिकारात नेमके काय स्थान असावे , हे ठरवायला हवे . सध्याजिल्हाधिकारी रेशन यंत्रणेच्या कारभारात कोणतीही दखल देत नाहीत , यावरसमितीने आक्षेप घेतलेला आहे . अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेच्या कारभारातसक्रिय असायला हवे . या संदर्भातील तंटे - वाद , परवान्याचे निर्णय याची जबाबदारीत्यांच्यावर असली पाहिजे . त्यांच्याविरोधात मंत्र्यांकडे न जाता थेट हायकोर्टातच दादमागितली पाहिजे \nगैरव्यवहाराला आळा बसवायचा , तर जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणाकरायला हवी . विशिष्ट कालावधीतच गुन्ह्यांचे निकाल लागले पाहिजेत . त्यासाठीफास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली पाहिजे . गुन्हे अजामीनपात्र असले पाहिजेत .जप्तीचे अधिकार रेशन यंत्रणेकडे हवेत . जीवनावश्यक वस्तू कायद्याने सरकारीअधिकारी आणि लोकप्रतिनिधींना अनावश्यक संरक्षण दिले आहे . त्यामुळेच मोठ्याप्रमाणावर काळाबाजार होत असून ते काढून घ्यायला हवेत .\nतक्रारींच्या निवारणासाठी स्वतंत्र लोकअदालत हवी . शिवाय , गैरव्यवहारांवर लक्षठेवण्यासाठी स्वतंत्र दल उभारून फौजदारी खटला दाखल करण्याचे तसेच सरकारीअधिकाऱ्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्याची शिफारस करण्याचे अधिकारदिले जावेत . तसेच , लोकायुक्त नेमून त्याच्याकडे दंड आकारण्याचे , लायसन्स रद्दकरण्याचे , जप्तीचे अधिकार द्यायला हवेत . लोकायुक्ताला ही कारवाई , तक्रारीनंतरनव्हे तर स्वत : हून करता आली पाहिजे .\nयंत्रणेचे कम्प्युटरायझेशन करण्याची शिफारस तर यापूवीर्च्याच अहवालात केलेलीहोती , अर्थातच सरकारने त्याबाबत काहीही केलेले नाही . जीपीओ सिस्टिम बसवावी, दक्षता समित्या नेमाव्यात , लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी एसएमएस पद्धत सुरूकरावी . माहितीसाठी टोल फ्री नंबर द्यावा , अशा अनेक शिफारशी समितीने केल्याआहेत .\nखरेतर या शिफारशी समितीने करण्याचीही आवश्यकता नाही . सहा महिन्यांपूवीर्अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी ' मटा ' ला दिलेल्या दिलेल्या खासमुलाखतीत याच सुधारणांचा उल्लेख केला होता आणि यंत्रणेत आमूलाग्र बदलकरण्यासाठी युद्धपातळीवर कसे प्रयत्न केले जात आहेत , याची यादी वाचून दाखवलीहोती . पण त्याचे पुढे काय झाले हे फक्त मंत्रीमहोदयच जाणोत \n(संपूर्ण अहवाल वाचण्यासाठी इथं क्लिक करा)\nरेशन व अन्‍न अधिकाराच्‍या प्रश्‍नावर काम करणा-या संस्‍था-मंडळांची समन्‍वय समिती. ईमेलः rksmumbai88@gmail.com\nरेशनिंग कृती समितीचे महाराष्ट्र सरकारला आवाहन - अन...\nरेशनिंग कृती समितीचा मोर्चा\nरेशनिंग कृती समितीची वेबसाईट\nशासन निर्णय/आदेश (सरकारची वेबसाईट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=937", "date_download": "2018-08-19T02:22:38Z", "digest": "sha1:HLZ6ZXBEU3OFORDZR76LBSIE56NDBOHZ", "length": 8750, "nlines": 52, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | वैरागड गाव झाले धूर विरहित, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गॅसचे वितरण", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nवैरागड गाव झाले धूर विरहित, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गॅसचे वितरण\nडॉ. हरिवंशराय बच्चन प्रतिष्ठानचा पुढाकार, मुद्रा योजनेत कर्जाचेही वाटप\nलातूर: अहमदपूर तालुक्यातील वैरागड हे गाव आदर्श ग्रामच्या दिशेने वाटचाल करीत असून या गावातील ५५ कुटुंबांना डॉ. हरिवंशराय बच्चन प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व जिल्हा परिषदेचे मुख कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते स्वयंपाकाच्या गॅसचे वितरण करण्यात आले. गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून वैरागड गाव आदर्श ग्राम बनविण्यासाठी डॉ. हरिवंशराय बच्चन प्रतिष्ठानच्या वतीने अविरत प्रयत्न केले जात आहेत. गाव धूरमुक्त करण्यासाठी गावातील ५५ कुटुंबाना गॅस वितरण करण्यात आले. गावातील सुशिक्षित युवकांना स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी प्रधानमंत्री मुद्रा ऋण योजनेच्या अंतर्गत प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे मुद्रा ऋणही वितरित करण्यात आले. डॉ. हरिवंशराय बच्चन प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम राबविण्यासाठी निवृत्ती यादव यांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. आदर्श ग्राम संकल्पनेच्या पूर्तीसाठीही प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार बब्रुवान खंदाडे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगाने, डॉ. हरिवंशराय बच्चन प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्ती यादव, प्रा. मारोती पाटील, ओम गॅस एजन्सीचे संचालक ऋषिकेश खंडागळे, संदिपान बेंबडे, उपसरपंच बालाजी राजपंगे, बालाजी गायकवाड, मोईन पटेल, श्रीधर तराटे अदिसह गावातील महिला - युवकांची उपस्थिती होती.\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-80-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-19T01:26:27Z", "digest": "sha1:XWUURONYYI2H5KEEL5YOUZYDQTAHOTTP", "length": 5253, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिघी येथील शिबिरात 80 जणांची तपासणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदिघी येथील शिबिरात 80 जणांची तपासणी\nचिंबळी- महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीनिमित्त दिघी येथे डॉ. अनु गायवाड डायबेटीस सेंटरतर्फे मोफत आरोग्य शिबिरात रक्‍त शर्करा, हिमोग्लोबीन, बीएमआय आदि आजारांवरील 80 जणांची मोफत तपासणी केली. यावेळी डॉ. शंकर गायकवाड यांनी मधुमेह, रक्‍तदाब, थॉयरॉईड होण्यामागे चुकीचा आहार व्यायामाचा अभाव व दैनंदिन ताणतणाव हे असल्याचे सांगितले. तरी सगळ्यांनी वेळीच जागरूक होऊन या आरोग्य शिबीराच्या मार्फत मधुमेह तपासणी करून आवश्‍यक उपचार सुरू करणे गरजेचे आहे. मधुमेह पूर्ण आटोक्‍यात ठेवता येतो, असे ही त्यांनी यावेळी नमूद केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआई-वडालांच्या सेवतेच धन्यता मानावी\nNext articleपाकिस्तानमध्ये तृतीयपंथीयांसाठी पहिली शाळा सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/jalna-news-yin-babanrao-lonikar-57783", "date_download": "2018-08-19T02:10:29Z", "digest": "sha1:4YRL5YIHILVGZ4LIPO7I4WVUGHD54CCB", "length": 12573, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalna news YIN babanrao lonikar ‘यिन’च्या ‘स्वच्छतेतून रोजगार’ उपक्रमास सहकार्य | eSakal", "raw_content": "\n‘यिन’च्या ‘स्वच्छतेतून रोजगार’ उपक्रमास सहकार्य\nगुरुवार, 6 जुलै 2017\nजालना - यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या ‘स्वच्छतेतून रोजगार’ उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी नमूद केले.\nजालना - यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या ‘स्वच्छतेतून रोजगार’ उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी नमूद केले.\nयंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क ‘यिन’च्या शॅडो मंत्रिमंडळातील पदाधिकाऱ्यांनी नुकतीच श्री. लोणीकर यांची सदिच्छा भेट घेतली. यानिमित्त ‘यिन’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी चर्चा करण्यात आली. या वेळी यिनचे अर्थमंत्री तेजस पाटील, राज्य महामंडळाचे अध्यक्ष अक्षय बर्गे, यिन ग्रामविकासमंत्री कल्याणी देशमुख, यिन पालकमंत्री आदित्य पवार, महामंडळाचे परमेश्वर इंगोले, साजिद शेख, प्रियांका पवार, जयश्री किंगरे यांची उपस्थिती होती.\nयिनच्या वतीने ‘स्वच्छतेतून रोजगार’ संकल्पनेतून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यभर एकाच वेळी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे; तसेच पर्यटनस्थळाच्या ठिकाणी टाकाऊ वस्तूंपासून पिशवी, टोपले आदी साहित्यांची निर्मिती करून स्वच्छता अभियानासाठी याचा वापर केला जाणार आहे. युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी यिनचे व्यासपीठ उपयुक्त ठरले आहे. यिन पदाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान श्री. लोणीकर यांनी यिनच्या उपक्रमाचे आणि शॅडो मंत्रिमंडळाचे कौतुक केले. यिनच्या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.\nउपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र\nयिनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानासाठी स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने सर्व सहकार्य करणार आहे; तसेच स्वच्छता अभियान उपक्रमात सहभागी सदस्यांना राज्य शासनाच्या वतीने प्रमाणपत्र देणार असल्याचे स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांनी म्हटले आहे.\nपुण्याचे पाणी केरळला रवाना\nपुणे- केरळमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे महापुराचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=938", "date_download": "2018-08-19T02:21:48Z", "digest": "sha1:6E47BQZZMVDOJ3LGBFTVQGOHNSABFN7G", "length": 10223, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाला लातुरकरांनी दिला प्रतिसाद", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nइंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाला लातुरकरांनी दिला प्रतिसाद\nप्रभाग सहा व सात मध्ये विविध उपक्रम, पुनर्भरण, वृक्षारोपण, शोषखड्डे\nलातूर: पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सुरू केलेल्या इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या यशस्वीतेसाठी लातूरकर सरसावले असून लातुरकर मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आहेत. लातूर शहरातील प्रभाग सहा व सातमध्ये हे अभियान राबविण्यात आले. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्वत: सहभागी होत नागरिकांचा उत्साह वाढवला. २५ मेपासून लातूर जिल्ह्यात इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान व स्वावलंबन यात्रा राबविण्यात येत आहे. लातूर जिल्ह्याला पाणीदार करण्यासाठी जलपुनर्भरण, शोषखडडे, वृक्षारोपण व स्वच्छता आदी उपक्रम राबविले जात आहेत. प्रत्येक उपक्रमात पालकमंत्री स्वतः सहभागी होत असल्यामुळे जनतेचाही उत्साह वाढला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या निमित्ताने गंजगोलाई परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जुनी कापड लाईन भागात शोषखड्डे घेण्यासाठी श्रमदान करण्यात आले. या भागात पालकमंत्र्यांनी वृक्षारोपणही केले. भुसार लाईन भागात पालकमंत्र्यांच्या हस्ते विंधन विहिरीचे पुनर्भरण करण्यात आले. शाहू चौक परिसरातील भीमनगर येथे विंधन विहिरीचे पुनर्भरण करण्यात आले. बौद्धनगर परिसरात सय्यद खयूम यांच्या घरासमोर वृक्षारोपण करण्यात आले. सय्यद अय्युब यांच्या निवासस्थानी पुनर्भरण करण्यात आले. साळे गल्ली परिसरात शिवाजी धुमाळ यांच्या घरी वृक्षारोपण व विंधन विहिरीचे पुनर्भरण झाले. याच भागात किशन काळे यांच्या घराजवळ असणाऱ्या सार्वजनिक विंधन विहिरीचे पुनर्भरण करण्यासाठी पालकमंत्र्यांनी श्रमदान केले. नगरसेविका ज्योती आवस्कर यांच्या निवासस्थानाजवळ वृक्षारोपण करण्यात आले. मोतीनगर भागात प्रकाश कासट यांच्या घराजवळ सार्वजनिक विंधन विहिरीसाठी पुनर्भरण करण्यात आले. वीर हणमंतवाडी येथील दत्ता बोरुळे यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी वृक्षारोपण करून वृक्ष संगोपनाची जबाबदारी कुटुंबीयांवर सोपविण्यात आली. याप्रसंगी महापौर तथा त्या प्रभागाचे नगरसेवक सुरेश पवार, भाग्यश्री कौळखेरे, ज्योती आवस्कर, अजय दुडिले, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, उपमहापौर देविदास काळे, सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे, शैलेश स्वामी, चंद्रकांत चिकटे, गणेश गोमचाळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice_category/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-08-19T02:11:19Z", "digest": "sha1:4WKT26OLXRPIAGUH2NHTW2JSKEH3A5TO", "length": 8678, "nlines": 125, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भरती | जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे बेसाल्ट खडकातील सरोवर", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nप्रकाशन दिनांक प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक\nअमरावती विभागातील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी संवर्गातील नामिका सुची तयार करण्याकरीताची जाहिरात\nअमरावती विभागातील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी संवर्गातील नामिका सुची तयार करण्याकरीताची जाहिरात\nकंत्राटी डाटा एंट्री ओपरेटर 2018 -19 गुणवत्ता यादी मधिल 12 वी मध्ये 65% पेक्षा जास्त अणि 75% पेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांची प्रात्याक्षित परीक्षा घेणे बाबतची यादी तसेच जाहीरनामा\nकंत्राटी डाटा एंट्री ओपरेटर 2018 -19 गुणवत्ता यादी मधिल 12 वी मध्ये 65% पेक्षा जास्त अणि 75% पेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांची प्रात्याक्षित परीक्षा घेणे बाबतची यादी तसेच जाहीरनामा\nकंत्राटी सहाय्यक एमआयएस समन्वयक पद भरण्याकरिता ची जाहिरात व अर्ज\nकंत्राटी सहाय्यक एमआयएस समन्वयक पद भरण्याकरिता ची जाहिरात व अर्ज\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर 2018-19 प्रात्यक्षिक चाचणी परीक्षा सुधारित जाहीरनामा व उमेदवारांची यादी\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर 2018-19 प्रात्यक्षिक चाचणी परीक्षा सुधारित जाहीरनामा व उमेदवारांची यादी\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर 2018/19 गुणवत्ता यादी 12 वी मध्ये 75% पेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच जाहीरनामा\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर 2018/19 गुणवत्ता यादी 12 वी मध्ये 75% पेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच जाहीरनामा\nरोजगार हमी योजना अंतर्गत कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची पात्र/अपात्र उमेदवारांची यादी\nरोजगार हमी योजना अंतर्गत कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची पात्र/अपात्र उमेदवारांची यादी\nनिवडणुक विभागाकरिता कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरीता प्रात्यक्षीक परीक्षा ची जाहिरात व अर्जाचा नमुना\nनिवडणुक विभागाकरिता कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरीता प्रात्यक्षीक परीक्षा ची जाहिरात व अर्जाचा नमुना\nकंत्राटी डाटा एन्ट्री पदभरती 2018-19 करीता जाहीरनामा व उमेदवारांची यादी\nकंत्राटी डाटा एन्ट्री पदभरती 2018-19 करीता जाहीरनामा व उमेदवारांची यादी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-19T02:28:52Z", "digest": "sha1:TNU2HINLBKZUCJRHAHOJUG4M5GRZBL5V", "length": 14985, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अमित शहा-राहुल गांधी यांचा उत्तर प्रदेशात २ दिवस मुक्काम - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Desh अमित शहा-राहुल गांधी यांचा उत्तर प्रदेशात २ दिवस मुक्काम\nअमित शहा-राहुल गांधी यांचा उत्तर प्रदेशात २ दिवस मुक्काम\nलखनऊ, दि. ४ (पीसीबी) – पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्ष व काँग्रेसने जागा वाढवण्याच्या उद्देशाने महत्त्वाचे राज्य उत्तर प्रदेशमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. म्हणूनच भाजपाध्यक्ष अमित शहा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवार व गुरुवारी उत्तर प्रदेशात तळ ठोकून असतील.\nसंत कबीरनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीचा बिगुल वाजवल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुक्कामामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ वाराणसीचा शहा दौरा करतील. त्याचबराेबर मिर्झापूर, आग्रा येथील दौराही करतील. या भेटीतून ते लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. राहुल गांधी आपला मतदारसंघ अमेठीत कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतील.\nPrevious articleमुंबई-पुणे द्रुतगतीवर आजपर्यंत किती टोल वसूल केला\nNext articleप्रसुती रजेनंतर मुलांच्या संगोपनासाठी आता ६ महिन्यांची पगारी रजा\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nकॉसमॉस बँकेची आर्थिक स्थिती उत्तम- अध्यक्ष\nवाजपेयी यांच्या निवासस्थानाबाहेर स्टेज उभारण्यास सुरूवात\nलग्नाचे वचन देऊन न्यायाधीशाने केला महिला वकिलावर बलात्कार\nसपा व बसपाला टक्कर देण्यासाठी अमरसिंह काढणार नवा पक्ष\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nशेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने गर्भवती पत्नीच्या तोंडात माती भरुन केली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-19T02:28:56Z", "digest": "sha1:WGWJNQGJ5WB3FVQWD3WNGUYRDH2CY4NZ", "length": 15311, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "सैनिकांच्या हौतात्म्याची जुमलेबाजी करू नका- उद्धव ठाकरे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra सैनिकांच्या हौतात्म्याची जुमलेबाजी करू नका- उद्धव ठाकरे\nसैनिकांच्या हौतात्म्याची जुमलेबाजी करू नका- उद्धव ठाकरे\nमुंबई, दि. ११ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना रोखण्यास असमर्थ ठरल्यावरून शिवसेनेनं केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात सांगली, जळगाव महापालिका आणि राज्यसभेत उपसभापतीपद जिंकले, पण काश्मिरातील दहशतवादावर निर्णायक विजय कधी मिळवणार आणखी किती मेजर राणेंचे बलिदान घेणार याचे उत्तर द्या आणि मगच २०१९च्या निवडणुकांना सामोरे जा. सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका, अशी खरमरीत टीका शिवसेनेने भाजपवर केली.\nकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मिरारोड येथील मेजर कौस्तुभ राणे हे शहीद झाले. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. शहीदांना श्रद्धांजली वाहणे आणि पुष्पचक्र अर्पण करणे हेच जणू राज्यकर्त्यांचे काम झाले आहे. त्यातच ते समाधानी आहेत, असे ठाकरेंनी म्हटले. सैनिकांच्या बलिदानानंतर डीजे वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नको. तसे नक्राश्रु ढाळणाऱ्यांचेही नको. मग कुणी काय समजायचे ते समजो, असे ते म्हणाले.\nPrevious articleआंदोलक हिंसक होणे अत्यंत गंभीर; मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार – सर्वोच्च न्यायालय\nNext articleआंदोलक हिंसक होणे अत्यंत गंभीर; मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार – सर्वोच्च न्यायालय\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nदेशात जगण्यासाठी सर्वाधिक चांगल्या शहरांच्या यादीत पुणे अव्वलस्थानी \nवाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमल्टिप्लेक्समध्ये आजपासून बिनधास्त न्या बाहेरचे खाद्यपदार्थ\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A5%A7%E0%A5%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T02:28:49Z", "digest": "sha1:CTQM5CBER2HTOI2D5AAV26U7HUD3IRC3", "length": 15782, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "१२ महिन्याच्या बंदीच्या शिक्षेला आव्हान देणार नाही- स्मिथ - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Videsh १२ महिन्याच्या बंदीच्या शिक्षेला आव्हान देणार नाही- स्मिथ\n१२ महिन्याच्या बंदीच्या शिक्षेला आव्हान देणार नाही- स्मिथ\nऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची माझी तीव्र इच्छा आहे. पण बॉल टॅम्परिंग प्रकरणात सुनावलेल्या १२ महिन्याच्या बंदीच्या शिक्षेला मी आव्हान देणार नाही असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने स्पष्ट केले आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाला हादरवून सोडणाऱ्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मागच्या आठवड्यात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेट खेळण्यावर वर्षभराची बंदी घातली आहे.\nप्रत्यक्ष बॉल टॅम्परिंग करणारा सलामीवीर कॅमरुन बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात या तिघांनी मिळून बॉल टॅम्परिंग केले होते.\nया तिघांनी चूक केल्याचे कबूल केले आहे. स्मिथ आणि वॉर्नरला जाहीर पत्रकार परिषदेत रडू कोसळले होते. त्यामुळे त्या तिघांबद्दल ऑस्ट्रेलियासह क्रिकेट जगतातून मोठ्या प्रमाणातून सहानुभूती व्यक्त होत आहे. गुरूवारपर्यंत या तिघांना शिक्षा मान्य करणार की, शिक्षेला आव्हान देणार ते क्रिकेट ऑस्ट्रेलियाला कळवायचे आहे. शिक्षेला आव्हान देण्याचा या तिघांनाही अधिकार आहे.\nवॉर्नर आणि बॅनक्रॉफ्टने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. पण स्मिथने सोशल मीडियावरुन आपण पूर्ण वर्षभराची बंदीची शिक्षा भोगणार असल्याचे स्पष्ट केले आहे.\nPrevious article‘राष्ट्रकुल’ आजपासून; सुवर्णवेधासाठी भारत सज्ज\nNext articleपिंपरी महापालिकेच्या अभियंत्याची ज्येष्ठ महिलेला फोनवरुन शिवीगाळ; विनयभंगाचा गुन्हा दाखल\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून दिली फाशी\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nइंडोनेशियातील भूकंपात ८२ जणांचा मृत्यू; १०० जण जखमी\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nपराभव दिसत असल्याने भाजपक़डून एकत्रित निवडणुकीचे बुजगावणे – पृथ्वीराज चव्हाण\nमराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा कट; हिंदुत्ववादी अतिरेक्यांच्या चौकशीतून उघड\nपुण्यात दोन दिवसात ४८८ मद्‌यपी वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई; न्यायालयात खटले...\nवीरपत्नींना एसटी महामंडळाकडून आजीवन मोफत पास\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-08-19T01:26:20Z", "digest": "sha1:AYJH54G7574DBHN2KKSICMYIS6JRLOHF", "length": 7115, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्लास्टिक बंदीला स्थगितीस नकार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्लास्टिक बंदीला स्थगितीस नकार\nमुंबई: महाराष्ट्र सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे प्लास्टिक बंदीवर शिक्कामोर्तबच झाले आहे.\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात विविध प्लास्टिक उत्पादक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आले. ‘प्लास्टिकबंदी कधी ना कधी तर लागू करावीच लागेल. सरकारचा २३ मार्चचा निर्णय पूर्णपणे कायदेशीर आहे आणि पर्यावरण रक्षणासाठी बंदी अत्यावश्यकच आहे’, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील ई. पी. भरुचा यांनी केला. तर, ही बंदी बेकायदा असल्याचा युक्तिवाद उत्पादकांतर्फे करण्यात आला. न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठानं आज यावर निकाल देताना प्लास्टिक बंदी योग्य असल्याचा निर्वाळा दिला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजपानसमोर काश्मीरचा प्रश्न उपस्थित केल्याने पाकिस्तान तोंडघशी\nNext articleअन्नधान्याच्या किमती झाल्या कमी\nमहाराष्ट्राची अद्याप केरळला मदत नाही\nडॉ.नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी एकाला अटक\nबाल तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक\nआणखी एक भीष्म पितामह गमवला : उध्दव ठाकरे\nसहृद्यी राजकारणी, सामाजिक स्थित्यंतराचा चालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड \nअटल बिहारी वाजपेयी यांच्यामुळे मी मुख्यमंत्री- मनोहर जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/581526", "date_download": "2018-08-19T02:10:39Z", "digest": "sha1:CYFHV3SYV7PJ2VLFZMOLN5J2UXUVM7CN", "length": 9837, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पूर्ववैमनस्यातून साताऱयात युवकाचा खून - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » पूर्ववैमनस्यातून साताऱयात युवकाचा खून\nपूर्ववैमनस्यातून साताऱयात युवकाचा खून\nयेथील मंगळवार पेठेत शनिवारी रात्री उशिरा दोन युवकांमध्ये पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणाचे पर्यावसन मारहाणीत झाले. त्या एका युवकाने लोखंडी पाईपने डोक्यात पाठीमागील बाजूस फटका मारल्याने व्यंकटपुरा पेठेतील संदीप रमेश भणगे हा युवक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारास दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना कळताच मंगळवार तसेच व्यकंटपुरा पेठेत एकच खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी तातडीने घटनेचा छडा लावत याप्रकरणी व्यकंटपुरा पेठेतीलच प्रसाद प्रकाश कुलकर्णी यास अटक केली.\nयाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास संदीप रमेश भणगे (वय 35) रा. व्यकंटपुरा पेठ मंगळवार पेठेतील साईबझार या दुकानाजवळ थांबला होता. त्या ठिकाणी प्रसाद प्रकाश कुलकर्णी (वय 32) रा. व्यंकटपुरा पेठ हा आला. तेथे प्रसाद कुलकर्णी याने त्याच्यासह त्याच्या कुटुंबातील 7 ते 8 जणांवर 2012 साली केलेली दरोडय़ाची केस मागे घेण्यास सांगितले. ही दरोडय़ाची केस सध्या सातारा कोर्टात सुरु असून ती संदीप भणगे याने केलेली होती. मात्र, संदीप भणगे याने केस मागे घेण्यास नकार दिला. यातून वाद वाढत गेला आणि प्रसाद कुलकर्णी याने हातातील लोखंडी पाईपने संदीप भणगे याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस जोराचा फटका मारला.\nलोखंडी पाईपच्या मारामुळे संदीप भणगे गंभीर जखमी झाला. त्यावेळी प्रसाद कुलकर्णीने तेथून पळ काढला. प्रसाद कुलकर्णी हा गुंड प्रवृत्तीचा आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच भणगे याच्या कुटुबियांनी, मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, उपचारास दाखल करण्यापूर्वीच संदीपचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती कळताच सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली व तपासाबाबत सूचना केल्या.\nयाबाबत संदीपचे वडील रमेश विठ्ठल भणगे (वय 65) रा. व्यंकटपुरा पेठ यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर संशयित आरोपी म्हणून प्रसाद प्रकाश कुलकर्णी याचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी संदीप भणगे याच्या खून प्रकरणी त्यास अटक केली. दरम्यान, या घटनेमुळे मंगळवार पेठ व व्यकंटपुरा पेठेत खळबळ उडाली होती. दिवसभर येथील परिसरात तणावपूर्ण शांतता होती. घडलेल्या घटनेची नागरिक दबक्या आवाजात चर्चा करत होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ करत आहेत.\nगतवर्षीही घडली होती खुनाची घटना\nमंगळवार पेठ व व्यकंटपुरा पेठ तशी शांतच असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही पेठेत अशांतता निर्माण करणाऱया घटना अधून मधून घडत असतात. गतवर्षीही या परिसरात गुंड बोचरच्या खुनाची घटना घडली होती आणि आजदेखील भररस्त्यात खुनाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत तसेच दोन्ही पेठेत पोलिसांची गस्त सुरु करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.\nउदयनराजेंच्या मौनात दडलय काय\nबँकेच्या संचालकांचे दि. 18 रोजी प्रतिकात्मक उत्तरकार्य\nबोगद्यासाठी इंचभर जमिन न देण्यावर शेतकरी ठाम \nशिवतीर्थावरील ग्रेड सेपरेटरच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ameyainspiringbooks.com/index.php?apg=bookdetails&bid=5&lid=1", "date_download": "2018-08-19T02:00:47Z", "digest": "sha1:G3JG4Y2IQQ43U3BZ5JFPFIUUFCA2UAJB", "length": 6055, "nlines": 62, "source_domain": "ameyainspiringbooks.com", "title": "भावयात्रा", "raw_content": "\nभारताचेपंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांचा मराठीतला पहिलाच कविता संग्रह\nमा. श्री. नरेंद्र मोदीयांचं व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याची, त्यांची संस्कार व विचारधारा समजून घेण्याचीइच्छा असणाऱ्या प्रत्येकाने वाचलेच पाहिजे, असे पुस्तक\nचांगल्या व सक्षम समाजनिर्मितीची प्रेरणा देणारे काव्यमय चिंतन.\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nनरेंद्र मोदी हे नाव राजकीय क्षेत्राशी घट्ट जुळलेलं आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी तब्बल तीन वेळा सांभाळणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी विकासाभिमुख आणि सामान्य जनतेच्या हिताच्या प्रशासनाची एक नवीन दिशा स्वतःच्या नेतृत्वातून दाखवली. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय प्रखर विचारांमुळे सतत चर्चेत असणारे हे नेते राजकीय क्षेत्रात धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे प्रसिद्ध असणाऱ्या मा. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या कणखर व्यक्तिमत्त्वाची एक संवेदनशील बाजूही आहे. गुणग्राहक, चतुरस्र वाचक व प्रभावी वक्ता असणारे श्री. नरेंद्र मोदी उत्तम लेखक व कवी आहेत. ‘भावयात्रा’ या कवितासंग्रहाद्वाराश्री. नरेंद्र मोदी यांच्यातील संवेदनशील मनाच्या कवीचं दर्शन वाचकांना होतं. राजकीय क्षेत्रात कार्यरत होण्यापूर्वी अनेक वर्षं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी मोठं कार्य केलं आहे. त्यांनी भरपूर प्रवास केलाय. उत्तम तेघेण्याची सौंदर्यदृष्टी त्यांच्यात आहे. चांगल्या गोष्टींना दाद देण्याची गुणग्राहक वृत्तीदेखील त्यांच्यापाशी आहे. या साऱ्याचे प्रतिबिंब ‘भावयात्रा' या कविता संग्रहात दिसून येते.\nप्रकाशन दिनांक : 30 जुलै 2013\nआवृत्ती : प्रथम आवृत्ती\nद Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास\nलेखक: सुभाष चंद्रा यांच्यासह प्रांजल शर्मा\nअनुवाद: डॉ. उदय निरगुडकर, सुनील घुमे, प्रकाश दांडगे, विठोबा सावंत, संदीप साखरे\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nसबका साथ, सबका विकास\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद: अजय कौटिकवार, अमित मोडक\nअनुवाद: डॉ. विजया देव\nविचार बदला .... यशस्वी व्हा \nSTAY हंग्री STAY फूलिश\nअनुवाद: डॉ. मीना शेटे-संभू\nआमचंदेखील एक स्वप्न आहे...\nअनुवाद: डॉ. मीना शेटे-संभू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.artblogazine.com/2014/02/blog-post_19.html", "date_download": "2018-08-19T01:30:41Z", "digest": "sha1:IO7DRIFJ574T35VRGHTMRE73UQYW5HNM", "length": 30296, "nlines": 256, "source_domain": "www.artblogazine.com", "title": "Art Blogazine: E-News Magazine update: चित्रकार गायतोंडे यान्ची मुलाखत", "raw_content": "\nचित्रकार गायतोंडे यान्ची मुलाखत\nचित्रकार गायतोंडे यान्ची मुलाखत....(2)\n१९९८ च्या अनुष्टुभ दिवाळी अंकातील चित्रकार गायतोंडे यान्ची नीतीन दादरावाला यान्नी घेतलेली मुलाखत....\n(चिन्हने २००६ साली प्रकाशित केलेल्या 'गायतोंडे विशेषांक' या वार्षिक अंकात पुनर्प्रकाशित झालेली हि मुलाखत मी येथे जशीच्या तशी टाईप केली आहे याची कृपया नोंद घ्यावी.)\nवासुदेव गायतोंडे यान्चा जन्म १९२४ मध्ये नागपुर येथे झाला. १९४८ साली 'सर जे. जे. स्कुल ऑफ़ आर्ट' मधुन चित्रकलेचा डिप्लोमा घेतला. त्यान्ना एका वर्षाची फ़ेलोशीपही मिळाली, परन्तु चित्रकला शिकविण्यात त्यान्चे मन रमले नाही. प्रोग्रेसिव आर्टीस्ट ग्रुप आणि बॉम्बे ग्रुप अश...ा दोन्ही ग्रुपशी त्यान्चा सुरुवातीला संबंध आला; तरीही ते प्रोग्रेसिव आर्टीस्ट ग्रुपचे म्हणुनच अधिक ओळखले जातात. १९६४-६५ मध्ये त्यान्ना 'रॉकफ़ेलर फ़ेलोशीप' मिळाली. त्या अंतर्गत त्यान्नी अमेरिकेत न्युयॉर्क येथे काही महीने राहून काम केले. तेथुन परतताना त्यान्नी काही दिवस युरोप व जपान मध्ये घालवले. युरोप मधील समकालीन चित्रकलेशी त्यान्ची ओळख झाली. जपानमध्ये त्यान्ची 'झेन' तत्वज्ञानाविषयीची ओळख आणि ओढ वाढली. त्यान्नी झेन गार्डन्सना भेट दिली. १९७१ साली भारत सरकारने त्यान्ना 'पद्मश्री' हा किताब बहाल करुन त्यान्चा गौरव केला. देशविदेशातील अनेक चित्रसंग्राहकान्कडे व म्युझियम्स मध्ये गायतोंडे यान्च्या कलाकृती आहेत.\nगेल्या पन्नास वर्षामध्ये 'गायतोंडे' हे नाव भारतीय चित्रकलेच्या जगात एक अख्यायीका बनून गेले आहे. ज्ञानेश्वर नाडकर्णी म्हणतात त्याप्रमाणे ते 'चित्रकारान्चे चित्रकार' आहेत. अनेकान्नी त्यान्च्या मुलाखती घेउन त्यान्ना जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. नरेन्द्र डेन्गळे, ज्ञानेश्वर नाडकर्णी, प्रमोद गणपत्ये, एस.आय.क्लर्क,अव्यक्त दास अशा अनेकान्शी गेल्या पन्नास वर्षात वेळोवेळी केलेल्या संवादातून गायतोंडे यान्च्याच शब्दात त्यान्चा परिचय करुन घेउ.\n\"माझे लहानपण गोव्यातील एका लहानश्या खेड्यात गेले. गायतोंडे कुटुम्बियान्चीच ती एक वसाहत. भातशेतीने वेढलेली. त्यातील एक गायतोंडे कुटुम्बीय तेथील देवळाच्या भिन्तीवर चित्रे काढायचा, कदाचित तेच बघुन मी चित्रकलेकडे ओढला गेलो असेन. त्याच सुमारास मी चित्रे काढुही लागलो आणि माझ्या लक्षात आले की आपल्यालाही चित्रं काढणे जमते आहे. विद्यार्थीदशेतच,पुढे मुम्बईत आल्यावर म्युनिसिपल शाळेत जाऊ लागलो आणि थोड्याच दिवसात आर्ट ग्यालरीत प्रदर्शने पाहू लागलो. घरुन अर्थात फ़ारसे प्रोत्साहन कधी नव्हतेच. वडिल तापट आणि आई शान्त, पारंपारिक वृत्तीची. 'वाटेल त्या' मुलान्मध्ये मिसळायला परवानगी नसे आणि आसपास चान्गली मुलेही विरळाच. आपसूकच एकटा पडलो. वाचनाची गोडी लागली.\n'जे.जे.'चा परिसर भव्य. ऊन्च सिलीन्ग, ऊन्च खिडक्या, झाडे. प्रत्येक वर्गावर एक एक शिक्षक असे. अहिवासी हे आम्हाला एनॉटॉमी शिकवायचे. त्यान्चे आमच्या कामाकडे बारीक लक्ष असे. निसर्गचित्रे, पोर्टेट शिकवली गेली ती Statues and figures वर काम केल्यावर. दर शनिवारी आम्ही कॉलेजबाहेर पडून रेखाटने करत असू. मी शिकत होतो त्यासाठी मला कमवावेही लागत होते. कोठे शिकवणी कर, कोठे सुटीत काम कर असे चाले. 'जे.जे.' मध्ये मला शिष्यवृत्ती होती. पण सर्वाधिक शिक्षण झाले ते आम्हा विद्यार्थ्यान्चे एकमेकान्कडून. आम्ही परस्परान्कडून जे शिकलो त्याला तोड नाही. सर्वान्ना चित्रकलेविषयी कुठेतरी पोटतिडीक होती, शिकायचा उत्साह होता. कलेवर प्रेम होते... 'पळशीकर' म्हणजे भारतीय चित्रकलेतील महत्वाचा बिन्दू. त्यान्च्या चित्रकलेने एक वैशिष्ट्यपूर्ण पल्ला गाठला होता. त्यान्ची चित्रकला खर्‍या अर्थाने 'भारतीय आधुनिक चित्रकला' म्हटली जावी. सबंध 'जे.जे.' चे विद्यार्थी त्यान्च्या प्रभावाखाली आले. आणि याच काळात आम्ही आधुनिक चित्रकलेकडे येऊन ठेपलो होतो...\n...शाळेमध्ये होतो तेन्व्हाच ध्यानात आले होते की आपण चान्गले चित्र काढतो, त्यामुळे चित्रकलेखेरीज इतर पर्याय पुढे आलेच नाहीत आणि म्हणुनच चित्रकला माझ्या आयुष्याचा केन्द्रबिन्दु ठरला.पण माझी रंगाची जाणिव तेवढी सुस्पष्ट नव्हती. डोळ्यानी जे दिसायचे ते मी रंगवू शके इतकेच. पण डोळ्यान्पुढे नाही आणि ज्याची जाणिव असे ते मी रंगात उतरवू शकत नव्हतो. संकल्पनात्मक, आकृतीबद्ध आणि अमुर्त, सर्वच त्यामुळे अवघड जात होते.\n.... भारतीय लघुचित्रं आमच्या अभ्यासक्रमाचा एक भाग होता. मी मिनिएचर्सचे(लघुचित्रं) चक्क कित्ते गिरवले, त्यातून मात्र मी रंगाविषयी अधिकाधिक जागरुक बनलो. त्यान्च्याकडे नव्याने पहायला शिकलो. नंतर लघुचित्रामधील आकृतीबंध गाळून टाकून त्यातील प्रमाणबद्धता, रचनासूत्र, रंगान्चे संघटन आणि भाव मात्र ठेवला. कदाचित हीच माझ्या आधुनिक चित्रकलेची सुरुवात असावी...\n....मी स्वभावतःच थोडा अलिप्त. एकान्तप्रिय आणि मितभाषी. आमच्या ग्रुपमध्ये मुद्दाम 'भारतीय शैली' बेतावी असे कधीच जाणवले नाही. चित्रकलेकडे माझ्या मित्रान्पेक्षा वेगळ्याच दृष्टिस पहात होतो. मी 'असा आहे' याची कारणमीमान्सा देण्याची गरज मला भासत नव्हती. म्हणूनच भारतीय मिनिएचर्स, पॉल क्ली आणि झेन माझी बंदीस्त क्षेत्रे न ठरता, मीच पलिकडे गेलो. या अमुर्ततेत मी स्वैर विहार करु शकत होतो. त्यात मला अखंड स्वातंत्र्याची जाणीव लाभली. माझी चित्रकला माझ्या शैलीची गुलाम न बनता, शैली व चित्रकला एकमेकास पुरक ठरल्या. माझी चित्रं Polychromatic नसून Monochromatic असतात. एका मुख्य रंगाच्या अनुषंगाने इतर रंगान्ची योजना होत असते. उदाहरणार्थ, हिरवा रंग वापरता वापरता क्यानव्हासवर त्या हिरव्या रंगाचे रुप हळूहळू साकार व्हावयास लागते. इतर रंगही मग त्यामध्ये कधी कधी येतात ते पुन्हा त्याच हिरव्या रंगाच शोध घेत....\n'पॉल क्ली' मधून 'झेन'मध्ये आपण केन्व्हा शिरलो हेच कळले नाही; पण हे नक्की की 'झेन'शी ओळख होताना माझ्यात 'क्ली' नव्हता. या स्थित्यंतरात कुठलेच क्लेष नव्हते. एक मात्र खरे की आता एका विविक्षीत संकल्प्नेतून चित्रणाची आवश्यकताच वाटेनाशी झाली. एक विलक्षण मोकळेपणा आला. त्यातूनच रंग चित्रण घडू लागले...\nचित्रकलेसाठी, तिच्या आस्वादासाठी आणि निर्मितीसाठी सदैव जागरुकतेची आवश्यकता असते. आपण सतत सर्जनशील असतोच. स्वयंपाक करताना, काम करताना परंतु नेहमीच्या जीवनात ही सर्जनशीलता पुन: पुन्हा एकाच चक्रात फसून जाते. ह्याच क्रियेने खर्‍या आर्थाने सर्जनशील व्हायला हवे. it is a constantly meditative action. रंगचित्रणाच्या प्रक्रियेत विचाराला थारा नसतो. सबंध शरिर,मन एक संघटीत झालेले असते...'झेन' म्हणजे एका क्षणात चित्रकार,रंग व कैनव्हास या सर्वान्ची युती होते. सर्व समलय होते. संपुर्ण सृष्टीच जणू रंगकामात भाग घेते...\nजाणीवपूर्वक पुनरावर्तन टाळण्याची मला गरज कधी वाटलीच नाही. कारण, पुर्वीच्या रंग स्वरुपाचे नव्या चित्रणावेळी मला पुर्ण विस्मरण असते. तो रिकामा कैनव्हास मला इतका आवड्तो की केन्व्हा केन्व्हा मी त्यास पुष्कळ वेळ न्याहाळत बसलेलो आहे. त्याचा आकार लहान मोठा झाला तरी रंग पद्धती व तंत्र बदलते जसे मोठ्या घरातून लहान घरात यावे व सर्व कुटुम्बियान्ची हालचाल पालटावी तसे होते. स्वत:च्या रंग चित्रणाची पद्धत मात्र उमजावी लागते, मग हालचालीत डौल येतो, कोठेही, कसाही कैनव्हासवर विहार करता येतो. जेथे अमुक एक असे उद्धिष्ट-ध्येय नाही तेथे कलेचा 'विकास' न होता त्याची उत्क्रान्ती होत असते. वाढ : उत्क्रान्ती : कला चित्रण : चित्रकार यान्चा प्रवास बरोबरीचा असतो. तेथे विकासाचा संबंध येत नाही...\nमाझ्या चित्रात रंग हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. एका रंगाबरोबर दुसरा रंग आलाच तर तो पुरक म्हणुनच येतो. माझी चित्रे ही प्रामुख्याने अमुर्त असली तरी हा बदल हळूहळू झाला. चित्रामधील मानवाकृती मला अतिशय जाचक, बंधनकारक वाटू लागली. हळूहळू आकृती नष्ट होउन तिची जागा आकारान्नी घेतली. मी प्रामुख्याने लाल, निळा व पिवळा य तीन मुल रंगातून चित्र काढतो किन्वा ह्यान्ची सरमिसळ करून माझ्या चित्राची सुरूवात रंगानेच होते. मी रंगाला स्पर्श करतो व क्यानव्हासवर मुक्तपणे वाहू देतो. रंग आणि चित्रकार ह्यान्च्या परस्परसंबंधाने, सुसंवादाने चित्र घडत जातं. विचार करूनच काम होतं असं नाही. मी करत गेलो आणि होत गेलं. इतकं नैसर्गिक माझं काम होत गेलं. माझ्यावरही सुरुवातीला काही प्रभाव पडले पण ते पुढे टिकले नाहीत. मी माझ्याच प्रभावातून मुक्त झालो नाही.\nसमकालीन कलेविषयची मला काही सान्गता येणार नाही. मी गेली २० वर्ष कुठेही बाहेर गेलेलो नही. माझा संबंध कलेशी नाही फ़क्त माझ्या पेन्टीन्गशी आहे. पुर्वी माझ्या अवती भोवती खुप गर्दी होती पण मी एकटा एकटाच असे. हळूहळू मी माझ्यतील 'मी'च्या अधिकाधिक जवळ जाऊ लागलो. गर्दी हळूहळू नाहीशी झाली. परीघ सुटला. केन्द्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला. आता फ़क्त 'मी' आहे त्यामुळे बाहेरचं जग माझ्यापर्यन्त येऊ शकत नाही. अंधार आहे म्हणून प्रकाशाचा शोध आहे पण एक काडी पेटवली की 'दृष्टी'ला दिसू लागतं. वस्तू सर्व आधी होत्या तिथेच असतात पण मध्यंतरीच्या अंधारामुळे दिसत नव्हत्या. 'vision' असली की सर्व स्वच्छ दिसू लागतं.\nदोन पेन्टीन्गच्या मधली सर्वात महत्वाची गोष्ट कुठली असली तर आरामात वाट पाहणं. आयुष्यात कसलीच कधी महत्वाकान्क्षा नव्हती. बस जगत गेलो काम होत गेलं.\nमी माझ्यातल्या 'मी'ला भेटलो हेच माझं मिळवणं. प्रत्येक चित्रं हे चित्रकारचे सेल्फ़पोर्ट्रेट असतं.\nचित्रकार गायतोंडे यान्ची मुलाखत\nपाहून रंगवण्याऐवजी रंगवून पाहिलं\nचित्रकार गायतोंडे यान्ची मुलाखत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/alliance-partition-27910", "date_download": "2018-08-19T01:45:23Z", "digest": "sha1:MJGMUDR5SH73QIVHIDD3DOWV7VNLHAIA", "length": 17077, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Alliance partition युती विभाजनाचा राष्ट्रवादी लाभ उठविणार? | eSakal", "raw_content": "\nयुती विभाजनाचा राष्ट्रवादी लाभ उठविणार\nमिलिंद वैद्य - सकाळ वृत्तसेवा\nशनिवार, 28 जानेवारी 2017\nपिंपरी - मुंबईसह राज्यातील दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाबरोबर युती न करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर केला. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांपेक्षा थेट फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला होऊ शकतो; परंतु या पक्षाला सध्या लागलेली गळती पाहता या संधीचा त्यांना कितपत लाभ उठवता येईल, याबद्दल राजकीय वर्तुळात शंका व्यक्त होत आहे.\nपिंपरी - मुंबईसह राज्यातील दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाबरोबर युती न करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर केला. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांपेक्षा थेट फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला होऊ शकतो; परंतु या पक्षाला सध्या लागलेली गळती पाहता या संधीचा त्यांना कितपत लाभ उठवता येईल, याबद्दल राजकीय वर्तुळात शंका व्यक्त होत आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात यंदा प्रथमच सार्वत्रिक निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरताना दिसतील. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत भाजप-शिवसेना एकत्र लढत; मात्र या वेळी प्रथमच दोन्ही पक्ष आमने-सामने लढताना दिसतील. त्यामुळे युतीच्या मतांमध्ये थेट विभाजन होणार आहे. 128 पैकी गेल्या वेळी शिवसेनेला 14, तर भाजपला अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या. या 17 नगरसेवकांपैकी अनेक जण अगदी कमी मताधिक्‍क्‍याने विजयी झाले होते. त्यामुळे मत विभाजनाचा फटका शिवसेनेला आणि त्याखालोखाल भाजपला काही प्रमाणात बसू शकतो.\nयुती तुटल्याने मतांचे विभाजन होणार असले, तरी या वेळी कधी नव्हे ते भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे आव्हान उभे केले आहे. युती असती तर महापालिकेच्या सत्तेचा मार्ग सुकर झाला असता; पण आता या दोन उमेदवारांच्या भांडणात राष्ट्रवादीला आपसूक फायदा होणार आहे. ही परिस्थिती\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पथ्यावर असली, तरी आता राष्ट्रवादीकडे या वेळी अजित पवार हे एकमेव स्टार प्रचारक आहेत. स्थानिक पातळीवर पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे एकही बडा नेता राहिलेला नाही.\nशिवाय उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली, तरी पक्षाची पडझड अद्याप सुरूच आहे. एकेक नगरसेवक पक्षातून बाहेर पडत आहे. त्याचे जनतेत जाणारे संकेत पक्षावर विपरीत परिणाम करू शकतात. त्यामुळे युती तुटल्याच्या संधीचा ते किती लाभ उठवतील याबद्दल शंका आहे. भोसरीत विलास लांडे राष्ट्रवादीकडे असले, तरी त्यांना भाजपचे आमदार महेश लांडगे ताकदीने तोंड देऊ शकतात. या सर्व परिस्थितीचा राष्ट्रवादीला फटका बसू शकतो.\nशिवसेना दहा टक्के मते गमावणार\nभाजप व शिवसेना हे दोन्ही केडरबेस पक्ष आहेत. त्यांचे स्वतःचे मतदान आहेत. त्याव्यतिरिक्त नोकरदार किंवा पांढरपेशी वर्गाचे मतदान व्यक्तिसापेक्ष असते. युतीच्या विभाजनामुळे शिवसेनेला या दहा टक्के मतांचा फटका सरळ बसू शकतो. त्यामुळे शिवसेनेला जितक्‍या जागा मिळणे अपेक्षित आहे, तितक्‍या त्या मिळणे कठीण दिसते. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा विरोधात बसण्याची वेळ येऊ शकते; मात्र सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडे असतील.\nभाजपला मोठा पक्ष होण्याची संधी\nयुती तुटल्याने भाजपवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. राष्ट्रवादीतून आलेल्या बड्या नेत्यांची मांदियाळी भाजपकडे आहे. शिवाय जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी या पक्षाकडे आहे. इतर पक्षांतील काही नेत्यांशी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्या मदतीनेदेखील भाजपची ताकद निश्‍चित वाढणार आहे. सत्तेपर्यंत पोचण्यासाठी त्याचा कितपत उपयोग होतो, ते येणाऱ्या निवडणुकीत समजेल; मात्र कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल याबद्दल आजतरी प्रश्‍नचिन्ह कायम आहे. निवडणुका चौरंगी होणार असल्याने यंदा रंगतदार सामने पाहायला मिळणार हे नक्की \nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nविद्यापीठ चौकात पिस्तुलातून गोळीबार\nपुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात आज सकाळी अकराला एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला. भर दिवसा...\nमंगळवेढ्यात अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली\nमंगळवेढा (सोलापूर) : दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे दुःखद निधनाबद्दल शहरातील आठवडा बाजारातील भाजी मंडईत सर्वपक्षीय...\nमंठा बाजार पेठ शंभर टक्के बंद\nमंठा : भारतीय संविधान जाळणाऱ्या व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद घोषणा देणाऱ्या समाज कंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-19T02:30:54Z", "digest": "sha1:KCJI5QGCXQCNJCZPKWS6VEKD5RGSZ46I", "length": 15806, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पोलादपूर बस दुर्घटना; सर्व प्रकारच्या मदतीसाठी प्रशासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra पोलादपूर बस दुर्घटना; सर्व प्रकारच्या मदतीसाठी प्रशासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री\nपोलादपूर बस दुर्घटना; सर्व प्रकारच्या मदतीसाठी प्रशासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री\nमुंबई, दि. २८ (पीसीबी) – पोलादपूर येथील आंबेनळी घाटातील दरीत बस कोसळून झालेल्या अपघातात ३२ जणांचा मृत्य़ू झाला आहे. अपघातस्थळी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा दाखल झाली आहे. सर्व प्रकारच्या मदतीसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाबळेश्वर येथील बस अपघातात ३२ मृत्यूमुखी पडलेल्याच्या वृत्ताने मला अतिव दुःख झाले आहे. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत देण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी आणि आपत्कालिन व्यवस्थापन यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्ती गमावल्या आहेत, त्यांच्यासोबत आम्ही आहोत. त्याचबरोबर अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.\nपोलादपूरच्या घाटात दापोली कृषी विद्यापीठाची बस आज (शनिवार) सकाळी १० च्या सुमारास दरीत कोसळली. या अपघातात ३२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी सर्वप्रथम दिली. आता या ठिकाणी मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.\nPrevious articleमराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार – मुख्यमंत्री फडणवीस\nNext articleसांगवीतील नागरिकाची फंड ट्रान्सफरच्या बहाण्याने ४० लाखाची फसवणूक करणारा अटकेत\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nआरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने आज राज्यभर आंदोलन\nवैभव राऊतच्या घराची पुन्हा झडती; इनोव्हा कार जप्त\nराष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटेंच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड मतदारसंघात आरोग्य शिबीराचे आयोजन\nभारतीय लष्कराच्या कारवाईत नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचे दोन सैनिक ठार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nफडणवीस यांनी अपवाद म्हणून भाजप उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास सांगून ‘माणदेश’च्या...\nसंभाजी भिडे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल; गुन्हा नोंदविण्याची याचिकेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/osho-mhane-news/osho-philosophy-part-3-1618665/", "date_download": "2018-08-19T01:41:10Z", "digest": "sha1:EUI74CUNVKKOJYTLV6HM23PVUJXEZHC5", "length": 23077, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Osho Philosophy Part 3 | होकाराचा अर्थ | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nतुझ्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे\nमला वाटतं की जणू काही मी माझ्याकडचं जवळपास सगळं सोडून देतेय, पण माझा एक छोटासा भाग कसोशीने घट्ट धरून ठेवतेय. घोर लागून राहतो, चिंतेचे ढग जमतात, अपूर्णत्वाची भावना मनात घर करते. तुमच्यासोबतचा एक सुंदर क्षण इतका उत्कट असतो की तो लगेचच टोचू लागतो आणि मग इच्छेचं रूप घेतो. माझा ‘होकार’ अजून पूर्णत्वाला गेलेला नाही म्हणून असं होतंय का आणि यामुळे अस्तित्वाविषयीच चिंता का निर्माण होतेय का\nतुझ्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे- पण सगळेच त्याबद्दल अनभिज्ञ असतात. तू लिहिलं आहेस, ‘‘मला वाटतंय मी जवळपास सगळं सोडून देतेय.’’ तुला कळतंय का याचा अर्थ मुक्त सोडण्यास जवळपास असं काही नसतं. एक तर ते असतं किंवा नसतं. सोडून देणं काही टप्प्याटप्प्याने होत नाही. मग साहजिकच तुला ताण, चिंता वाटते.\nतू विचारतेस, ‘माझा होकार अजून पूर्णत्वाला न गेल्यामुळे असं होतंय का’ आता तुझ्या होकाराबद्दल आणि त्याच्या पूर्णत्वाबद्दल काय सांगावं’ आता तुझ्या होकाराबद्दल आणि त्याच्या पूर्णत्वाबद्दल काय सांगावं तू तो होकार स्वप्नातही बघितलेला नाहीयेस; केवळ ऐकलं आहेस त्याबद्दल. आणि ‘होकार’ पूर्णत्वाला गेलेल्यांचा आनंद तू बघितला आहेस, त्यांना नाचताना-गाताना बघितलं आहेस आणि म्हणून त्या अवस्थेची इच्छा तुझ्या मनात आहे. ही इच्छा ईष्र्येतून आलेली आहे. अन्यथा, तुला चिंता वाटली नसती. ‘होकार’ म्हणजे पूर्णपणे सोडून देणं.\n‘‘मला वाटतं की मी जवळपास सगळं सोडून देतेय पण माझा एक छोटासा भाग कसोशीने घट्ट धरून ठेवतेय.’’ या तुझ्या सांगण्याला काहीच अर्थ नाही. आपण स्वत:चे असे भाग करू शकत नाही. एक हात काही घट्ट धरून ठेवत असेल तर संपूर्ण शरीर तिथेच असेल ना. एका माणसाने राजाच्या खजिन्यातून चोरी केली, म्हणून त्याला राजासमोर हजर करण्यात आलं. त्याला प्रत्यक्ष चोरी करताना कोणी पाहिलं नव्हतं. त्याने चोरी केली हे सिद्ध करणं राजासाठी खूपच कठीण होतं. तरीही चोराने हे नाकारलं नाही. तो म्हणाला, ‘‘मी खजिन्यातून चोरी केली आणि त्यासाठी द्यायची ती शिक्षा तुम्ही मला देऊ शकता पण या चोरीत केवळ माझे हात गुंतलेले आहेत. मी तर केवळ उभा राहून बघत होतो. तुम्ही माझ्या हातांना शिक्षा करू शकता, पण मला नाही. मला शिक्षा करणं अन्याय्य ठरेल.\nराजा म्हणाला, ‘‘अरे, तू तर अत्यंत तर्कशुद्ध विचार करणारा माणूस आहेस. ठीक आहे. मी तुझ्या दोन्ही हातांना तीस र्वष तुरुंगात राहण्याची शिक्षा देतो.’’ सगळा दरबार हसू लागला. आता या माणसाचे हात तुरुंगात जाणार तर तो बाहेर कसा राहील पण तो माणूसही हसत होता. बघता बघता दरबारी हसायचे थांबून स्तिमित झाले. कारण, त्या माणसाने त्याचे दोन्ही हात काढून राजापुढे ठेवले. ते खोटे होते. तो म्हणाला- ठीक आहे, तीस र्वष किंवा तीनशे र्वष, तुम्हाला हवी तेवढी र्वष ठेवा तुरुंगात.\nत्या चोराचा होता तसा तुझा भाग तर खोटा नाहीये ना. धरून ठेवू बघणारे हात खोटे असते तर सोपं होतं पण तू एक संपूर्ण व्यक्ती आहेस. तू सोडून देण्याचा प्रयत्न करते आहेस म्हणून घोर लागतोय. इथे प्रयत्न करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण सोडून देण्याच्या अवस्थेत जायचं तर या प्रयत्नांचाही अडथळाच होतो. सोडून देण्याचा प्रयत्न करता येत नाही. ते समजून घेण्याच्या प्रक्रियेचं फलित असतं. तू काही तरी समजून घेतेस, तेव्हा सोडून देतेस.\nउदाहरणार्थ, तुला दिसतंय की तुझ्या घराला आग लागलीये. अशा परिस्थितीत आग लागलेल्या घरातून बाहेर कसं पडायचं हे जाणून घ्यायला कोणी एनसायक्लोपीडिया उघडून बसणार नाही. क्षणभरही विचार न करता जागा दिसेल तिथून बाहेर पडेल, अगदी खिडकीतून उडीही मारेल. एका माणसाने त्याच्या घराला आग लागली तेव्हा बाथरूममधून नग्नावस्थेत बाहेर उडी मारली. घराला आग लागली तेव्हा तो बाथरूममध्ये आंघोळ करत होता, मग त्याने काय कपडे घालावेत आणि पुढल्या दाराने बाहेर पडावं त्याने नग्नावस्थेत दुसऱ्याच्या घरात उडी मारली. पण कोणालाच त्यात अयोग्य वाटलं नाही. उलट शेजाऱ्यांनी पांघरूण आणून त्याला झाकलं.\nप्रयत्न निष्फळ आहेत याचा तत्क्षणी झालेला अर्थबोध म्हणजे मुक्त सोडून देणं. प्रत्येक आकलनात सोडून देणं असतं. यात तुम्ही करावं किंवा प्रयत्न करावा असं काहीच नाही. प्रेमाबाबतही हेच आहे. सोडून देणं, प्रेम, ध्यान, ईश्वर- यातलं काहीच तुम्ही करत नाही. होकाराच्या अवस्थेतल्या लोकांना फुलताना तू बघते आहेस पण तुला हे कळत नाहीये की त्यांचा होकार हा प्रयत्नांनी आलेला नाही, ते खोल अशा अर्थबोधाचं फलित आहे.\nतेव्हा या होकारासाठी झगडण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न कर. आपण काय म्हणतोय, आपण कोण आहोत, इथे काय घडतंय हे समजून घे. स्वत:ला मुक्त आणि मोकळी ठेव आणि मग एक दिवस- तो कधी येईल हे कोणीच सांगू शकत नाही, त्याचा अंदाज बांधता येत नाही पण आठवडय़ाचे फक्त सात दिवस आहेत. तेव्हा काळजी करू नकोस.. कोणाला सोमवारी आत्मज्ञान प्राप्त होईल, कोणाला रविवारी.. त्याने काहीच फरक पडणार नाही. यात निवडीला फारशी संधी नाही.. कारण दिवस शेवटी सातच आहेत.\nतेव्हा चिंता करू नकोस, आनंद घे आणि आत्मजाणीव, आत्मज्ञान, ईश्वर हे सगळं प्राप्त करायचंय हे विसरून जा. सगळं विसरून जा- आपण इथे काही साध्य करण्यासाठी आलेलो नाही. आपण केवळ आपल्याकडे असलेल्या काही क्षणांचा आनंद घेण्यासाठी आलो आहोत. हा आनंद घेत असताना कधी तरी अचानक तुला जाणवेल की ईश्वरही तुझ्यासोबत नाचतोय, ती गोष्ट वेगळी. तू काही ईश्वरासाठी नृत्य करत नव्हतीस, तू त्याची प्रतीक्षा करत नव्हतीस; तुझं नृत्य इतकं सुंदर होतं, तुझं नृत्य इतकं संपूर्ण होतं, तुझं नृत्य इतकं उत्कट होतं की, ते नृत्य करणारी नाहीशीच झाली.\nजगभरात वेगवेगळ्या धर्माचे लक्षावधी उपासक ईश्वराने त्यांच्यासोबत नृत्य करावं म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करतात पण त्यांना कधीच त्याची झलकही दिसत नाही आणि दुसरीकडे ईश्वरासोबत नृत्य करणं म्हणजे काय हे समजलेलेही खूप लोक आहेत. अस्तित्वाला पूर्णपणे ‘होकार’ देणं म्हणजे काय हेही त्यांना समजलेलं असतं.\nहा काही प्रयत्न नसतोच; हे असतं केवळ समाजाने तुम्हाला दिलेली प्राप्तीची मानसिकता सोडून देणं. ही मानसिकता महत्त्वाकांक्षांना जन्म देते, पैशाची महत्त्वाकांक्षा, सत्तेची महत्त्वाकांक्षा, प्रतिष्ठेची महत्त्वाकांक्षा, ईश्वरप्राप्तीची महत्त्वाकांक्षा किंवा स्वर्गाची महत्त्वाकांक्षा- पण शेवटी महत्त्वाकांक्षाच. पैसा आणि प्रतिष्ठेसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्यांच्या मनातली ईश्वरप्राप्तीची, आत्मज्ञानाची, निर्वाणाची महत्त्वाकांक्षा काही वेगळी नसते. सगळ्या महत्त्वाकांक्षाच; अहंकाराला सजवणाऱ्या. ईश्वर किंवा आत्मज्ञान कधीही तुमच्या अहंकाराची सजावट होऊ शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही असे नसता, तेव्हा संपूर्ण अस्तित्व तुमच्यावर प्रत्येक कोनातून पुष्पवृष्टी करत राहते.\n( ओशो -‘द रेझर्स एज्’ या पुस्तकातून साभार, सौजन्य -ओशो टाइम्स इंटरनॅशनल /ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन)\nभाषांतर – सायली परांजपे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2018-08-19T01:42:52Z", "digest": "sha1:SGF3XF6YBAYAEMPPGBOTQWBYB5YNUBQJ", "length": 7700, "nlines": 71, "source_domain": "pclive7.com", "title": "पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\nमहापौर राहुल जाधव यांची शालेय साहित्याने तुला\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संपर्क क्रमांक जाहिर\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nशालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करा; साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित\nनद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड\nपगडीचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना डोकं आहे का\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nपिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर फिरतोय ‘डमी’ महापौर\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात आमदारांच्या वाहनावर लावण्यात येणारे ‘विधानसभा सदस्य’ हे स्टीकर शहरातील कित्येकजणाच्या वाहनावर अवैधरित्या दिसून येत आहेत. आता महापौर नितीन काळजे यांचे नाव दुचाकीच्या नंबरपेल्टवर टाकले जात असल्याचे आज समोर आले आहे. नंबर प्लेटवर महापौर नितीन काळजे यांचे नाव टाकलेल्या दुचाकीवरुन जाणारे तरुण ‘कॅमे-यात’ कैद झाले आहेत. एमएच १२ एम.जी.५९९ असा या दुचाकीचा नंबर असून सोशल मिडीयावर हा फोटो व्हायरल झाला असून शहरात मोठा चर्चेचा विषय ठरलाय.\nपदाधिकारी नसताना खासगी वाहनांवर अशी नावे टाकणे गुन्हा आहे. परंतु, शहरात अनेक वाहनांवर ‘विधानसभा सदस्य’ हे स्टीकर लावून फिरताना दिसतात. अगदी अल्टोपासून फॉर्च्युनरसारख्या वाहनांवर हे स्टीकर दिसून येत असून औद्योगिकनगरीतील तिनही विधानसभा मतदार संघात अशा ‘डमी’ आमदारांची संख्या अधिक आहे. त्यातच आता महापौर नितीन काळजे यांचे नाव, महापौर असे दुचाकीच्या नंबरप्लेटवर टाकले जात आहे. नंबर प्लेटवर महापौर नितीन काळजे यांचे नाव टाकलेल्या दुचाकीवरुन जाणारे तरुण ‘कॅमे-यात’ कैद झाले आहेत.\nयाप्रकरणी महापौर नितीन काळजे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, त्या दुचाकीचा आणि माझा काही संबंध नाही. पोलीसांनी त्या दुचाकी चालकावर कारवाई केली तरी चालेल. कुणी जर माझ्या परस्पर माझे नाव आपल्या गाडीवर लावत असेल तर चुकीचेच आहे. दरम्यान आता या दुचाकीवर पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nतरूणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह\n१५ लाखाचं ‘ते’ आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – खासदार अमर साबळे\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/educational/1554/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8C-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%A8", "date_download": "2018-08-19T01:58:03Z", "digest": "sha1:GEIPM37IEM2INVAJFGC6UNWJAKS7XR3I", "length": 4281, "nlines": 27, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Educational News", "raw_content": "\nसिंहगड स्प्रिंगडेल स्कूल पालक संघटनेचे फी वाढी विरोधात खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांना निवेदन\nPune 08 Apr 2011 पिपल्स मीडीया पुणे\nसिंहगड स्प्रिंगडेल स्कूलच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या फीवाढी संदर्भात अन्यायकारक व पिळवणूक करणा-या निर्णयाविरूध्द पालकानीं आंदोलनाचा पवित्रा घेतला असून; त्या अंतर्गत लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना निवेदने देण्यात येत असून शैक्षणिक सेवाकार्यात विशेष आवड असलेल्या खा. सौ.सुप्रियाताई सुळे यांची निसर्ग मंगल कार्यालय, मार्केटयार्ड येथे संघटनेच्या पदाधिका-यांनी भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.\nयाप्रसंगी शिवाभाऊ पासलकर, नील गोलाईत, संदीप देव, गजेंद्र सुतार, प्रशांत जोग, अनिल महाजन, मनिष श्रीवास्तव आदी पदाधिकारी उपस्थित होते. खा.सौ. सुप्रियाताई सुळे यांनी याविषयी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल असे शिष्टमंडळास सांगितले.\n(सिंहगड स्पिंगडेल स्कूल पालक संघटना)\nबिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न\nदेवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी\nएंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nस्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप\nरोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप\nजामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा\nआयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी\nपुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nफेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/swaraj-bharat-president-yogendra-yadav-article-on-budget-2018-1626079/", "date_download": "2018-08-19T01:42:13Z", "digest": "sha1:NZOIUPUWBQYM542ERVBFX7ZJ3FZFMLUW", "length": 22906, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Swaraj Bharat President Yogendra Yadav article on budget 2018 | भोपळय़ाएवढय़ा अपेक्षांनंतर हाती आला रायआवळाच! | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nभोपळय़ाएवढय़ा अपेक्षांनंतर हाती आला रायआवळाच\nभोपळय़ाएवढय़ा अपेक्षांनंतर हाती आला रायआवळाच\nगेल्या काही दिवसांत अर्थसंकल्पाबद्दल बांधले जाणारे अंदाजसुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूचे होते.\n‘बँकांचे पुनर्भाडवलीकरण’ वगैरे नावांखाली बडय़ा उद्योगपतींना कर्जमाफीच देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीला बेदखल केले, हे समर्थनीय कसे\nअखेर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असला की काय काय होऊ शकते, हे अर्थसंकल्पातून पुन्हा दिसले. वास्तविक, यंदाच्या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना बरेच काही खरोखरीच मिळावे, अशा रास्त अपेक्षा ठेवण्यासाठी बरीच कारणे होती. पहिले कारण असे की, खुद्द आर्थिक पाहणी अहवालानेच कृषी क्षेत्र आजारी असल्याचे मान्य केले होते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न कुंठित झालेले आहे, भविष्यात ही स्थिती आणखी संकटमय ठरू शकते, असे इशारेही दिले होते. दुसरे कारण म्हणजे गेल्या सहा महिन्यांत देशाच्या विविध भागांत झालेली शेतकऱ्यांची आंदोलने. या किसान आंदोलनांतून शेतकऱ्यांचा संताप प्रसंगी हिंसक ठरू शकतो हेही दिसले होते. तिसरे कारण म्हणजे ग्रामीण भागाबद्दलच्या अनास्थेची केवढी जबर राजकीय किंमत मोजावी लागते, हे गुजरातच्या विधानसभा निवडणुकीने दाखवून दिलेले होते .\nया कारणांखेरीज, गेल्या काही दिवसांत अर्थसंकल्पाबद्दल बांधले जाणारे अंदाजसुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूचे होते. उदाहरणार्थ, मध्य प्रदेशातील ‘भावांतर योजना’ आता देशव्यापी स्तरावर अमलात आणली जाणार, अशा बातम्या होत्या. अनेक अटी आणि शर्ती घालून का होईना, पण कर्जमुक्ती- किंवा ‘अंशत: कर्जमुक्ती’ची योजना सरकार आणेल, असेही काही जणांना वाटत होते. उत्पादन खर्च अधिक ५० टक्के अशी हमी किंमत प्रत्येक शेतकऱ्याला देण्याचे आश्वासन भाजपच्या जाहीरनाम्यात चार वर्षांपूर्वीपासून होते, ते यंदा तरी पाळले जावे हीदेखील अपेक्षा होतीच.\nया भोपळय़ाएवढय़ा अपेक्षांनंतर हाती आला तो रायआवळाच. आम्ही केंद्रीय अर्थसंकल्पावरील अभिप्राय जाणून घेण्यासाठी एक ते दहा अशा गुणांकाची कार्डे तयार ठेवली होती. अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू झाले, ते संपून गेले तरीही याला गुणांक द्यायचे म्हणजे काय नि कसे अशाच विचारात आम्ही होतो. किंबहुना, ‘का द्यावेत गुणांक’ असा प्रश्न पाडणारा हा अर्थसंकल्प होता. आमच्या गुणांक-कार्डावर शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या दहा उपायांची, योजनांची यादी होती. त्यापैकी चार घटकांचा साधा उल्लेखसुद्धा अर्थमंत्र्यांनी भाषणात केलेला नाही. पीक विमा, पीक-नुकसानीची भरपाई, ‘मनरेगा’ आणि सिंचन हे ते चार घटक. पीक-नुकसानीच्या भरपाईसाठी, एवढेच काय पण सिंचनासाठीसुद्धा तरतूद वाढवण्याचे नाव नाही. अगदी नित्याप्रमाणेच या तरतुदी पुढे चालू आहेत. पीक विम्याबद्दल उल्लेख आहे तो ‘प्रधानमंत्री फसल बीमा योजने’चा, पण त्या योजनेच्या अंमलबजावणीविषयी मुद्दाम सांगण्यासारखे काहीही सरकारने केलेले नाही.\nहे खरे एकंदरीने ‘शेती’ या विषयाशी संबंधित तरतुदी सुमारे १३ टक्क्यांनी वाढवण्यात आल्याचे दिसते आहे.. मात्र अर्थसंकल्पाचा एकंदर आकारसुद्धा तेवढाच वाढलेला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तरतुदीचे आकडे यंदाच्या अर्थसंकल्पाच्या प्रमाणाबरहुकूम वाढले, मग ‘शेती आणि शेतकऱ्यांसाठी तरतूद वाढवली’ याचे एवढे ढोलनगारे बडविण्याचे कारण काय उरते पशुपालन, मत्स्यव्यवसाय यांसाठी काही सकारात्मक पावले आणि ‘ग्रामीण मंडयां’ची दर्जावाढ या कल्पना चांगल्याच आहेत, मात्र आता चिंता वाटते ती सरकारी घोषणांचे जे धिंडवडे प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी निघतात, तसे या ताज्या घोषणांचे निघू नयेत याची. मुळात ज्याची मागणी नव्हती, ज्या फार गरजेच्या नव्हत्या अशा या घोषणात आहेत. मग मागणी कशाची होती पशुपालन, मत्स्यव्यवसाय यांसाठी काही सकारात्मक पावले आणि ‘ग्रामीण मंडयां’ची दर्जावाढ या कल्पना चांगल्याच आहेत, मात्र आता चिंता वाटते ती सरकारी घोषणांचे जे धिंडवडे प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी निघतात, तसे या ताज्या घोषणांचे निघू नयेत याची. मुळात ज्याची मागणी नव्हती, ज्या फार गरजेच्या नव्हत्या अशा या घोषणात आहेत. मग मागणी कशाची होती गेले आठ महिने देशातील ठिकठिकाणचे शेतकरी कंठशोष करीत होते ते दोन गोष्टींसाठी : पहिली- शेतमालासाठी किफायतशीर किमती आणि दुसरी- कर्जमुक्ती. यंदाच्या अर्थसंकल्पातील गंभीर दोष हा की, कर्जमुक्तीच्या मागणीकडे त्याने पूर्णत: पाठ फिरविली आहे. अंशत: म्हणा, अटी घालून म्हणा कोणत्याही प्रकारच्या कर्जमुक्तीचा विचारही अर्थसंकल्पाने केलेला नाही, याचे समर्थन एरवी करताही आले असते.. पण या ना त्या प्रकारे, ‘बँकांचे पुनर्भाडवलीकरण’ वगैरे नावांखाली बडय़ा उद्योगपतींना कर्जमाफीच देऊन टाकणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्याच मागणीला बेदखल केले, हे समर्थनीय कसे गेले आठ महिने देशातील ठिकठिकाणचे शेतकरी कंठशोष करीत होते ते दोन गोष्टींसाठी : पहिली- शेतमालासाठी किफायतशीर किमती आणि दुसरी- कर्जमुक्ती. यंदाच्या अर्थसंकल्पातील गंभीर दोष हा की, कर्जमुक्तीच्या मागणीकडे त्याने पूर्णत: पाठ फिरविली आहे. अंशत: म्हणा, अटी घालून म्हणा कोणत्याही प्रकारच्या कर्जमुक्तीचा विचारही अर्थसंकल्पाने केलेला नाही, याचे समर्थन एरवी करताही आले असते.. पण या ना त्या प्रकारे, ‘बँकांचे पुनर्भाडवलीकरण’ वगैरे नावांखाली बडय़ा उद्योगपतींना कर्जमाफीच देऊन टाकणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्याच मागणीला बेदखल केले, हे समर्थनीय कसे परंतु याहीपेक्षा मोठा अपेक्षाभंग आहे तो शेतमालाच्या किमतींबद्दलचा. अर्थमंत्री अगदी मोठी घोषणा केल्याच्या थाटात ‘आमच्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचे आश्वासन आमच्या सरकारने पूर्ण केलेले आहे’ वगैरे सांगत होते. खरे तर अर्थमंत्र्यांनासुद्धा, ‘दीडपट’ वगैरे सारे झूट आहे हे माहीत होते. स्वामिनाथन आयोगाने हे ‘उत्पादन खर्च अधिक ५० टक्के’ किमतींचे सूत्र सुचविलेले आहे. मात्र याच आयोगाने अगदी स्पष्टपणे म्हटलेले आहे की ‘उत्पादनखर्चा’मध्ये निविष्ठा व मजुरी यांसाठी करावा लागलेल्या खर्चाखेरीज घरच्या माणसांनी केलेल्या श्रमाचे मोल, जमिनीचे मानीव भाडे किंवा मानीव व्याज, हे सारे आले.. जसे कोणत्याही व्यावसायिक आस्थापनेत हे सारे हिशेबात धरले जाते, तसेच शेतीसाठीही साकल्याने उत्पादन खर्चाचा हिशेब करा, असे समितीने म्हटले होते. तांत्रिक परिभाषेत सांगायचे तर, देशाच्या कृषिमूल्य आयोगाने या साकल्याच्या हिशेबाला ‘सी-टू’ म्हटले होते. फक्त ‘निविष्ठा खर्च अधिक कुटुंबाच्या श्रमांसह सर्व मजुरी खर्च’ हाच ‘उत्पादन खर्च’ धरायचा, तर त्या तथाकथित उत्पादन खर्चासह ५० टक्के असा हमी भाव आधीच्या सरकारनेही दिलेलाच होता. त्यावरच तर मोदींनी, जेटलींनी आणि त्यांच्या पक्षाने आक्षेप घेतले होते. झगडा होता तो उत्पादन खर्चात कायकाय मोजायचे याबद्दल. तो झगडा तसाच ठेवून, जुन्याच पद्धतीने ‘उत्पादन खर्च अधिक ५० टक्के’ हमी भाव दिलात, तर नवे काय केले परंतु याहीपेक्षा मोठा अपेक्षाभंग आहे तो शेतमालाच्या किमतींबद्दलचा. अर्थमंत्री अगदी मोठी घोषणा केल्याच्या थाटात ‘आमच्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचे आश्वासन आमच्या सरकारने पूर्ण केलेले आहे’ वगैरे सांगत होते. खरे तर अर्थमंत्र्यांनासुद्धा, ‘दीडपट’ वगैरे सारे झूट आहे हे माहीत होते. स्वामिनाथन आयोगाने हे ‘उत्पादन खर्च अधिक ५० टक्के’ किमतींचे सूत्र सुचविलेले आहे. मात्र याच आयोगाने अगदी स्पष्टपणे म्हटलेले आहे की ‘उत्पादनखर्चा’मध्ये निविष्ठा व मजुरी यांसाठी करावा लागलेल्या खर्चाखेरीज घरच्या माणसांनी केलेल्या श्रमाचे मोल, जमिनीचे मानीव भाडे किंवा मानीव व्याज, हे सारे आले.. जसे कोणत्याही व्यावसायिक आस्थापनेत हे सारे हिशेबात धरले जाते, तसेच शेतीसाठीही साकल्याने उत्पादन खर्चाचा हिशेब करा, असे समितीने म्हटले होते. तांत्रिक परिभाषेत सांगायचे तर, देशाच्या कृषिमूल्य आयोगाने या साकल्याच्या हिशेबाला ‘सी-टू’ म्हटले होते. फक्त ‘निविष्ठा खर्च अधिक कुटुंबाच्या श्रमांसह सर्व मजुरी खर्च’ हाच ‘उत्पादन खर्च’ धरायचा, तर त्या तथाकथित उत्पादन खर्चासह ५० टक्के असा हमी भाव आधीच्या सरकारनेही दिलेलाच होता. त्यावरच तर मोदींनी, जेटलींनी आणि त्यांच्या पक्षाने आक्षेप घेतले होते. झगडा होता तो उत्पादन खर्चात कायकाय मोजायचे याबद्दल. तो झगडा तसाच ठेवून, जुन्याच पद्धतीने ‘उत्पादन खर्च अधिक ५० टक्के’ हमी भाव दिलात, तर नवे काय केले बरे, हे जाहीर हमी भाव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील, याची हमी देण्यासाठी काहीही केलेले नाही.\nयातून देशवासीयांनी एक खूणगाठ पक्की बांधावी.. आपल्या शेतकऱ्यांची शोकांतिका काय आहे, हे या सरकारला समजलेलेच नाही. किंवा समजून घ्यायचेच नाही. कारण मते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली तरी चालेल, असे बहुधा सरकारला वाटते आहे. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून एवढेच समजले आहे की, आपल्यासाठी याही सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती नाही. वाटेल ते करून आपल्याला जिंकता येते, इतके आपण दुधखुळे आहोत की नाही, हे आता शेतकऱ्यांनी ठरवायचे आहे. आणि एकदा ठरवले की मग, संघर्ष हाच मार्ग उरतो.\nयोगेंद्र यादव : अध्यक्ष, ‘स्वराज भारत’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/head-every-kashmiri-hangs-shame-jammu-and-kashmir-chief-minister-mehbooba-mufti-attack-amarnath", "date_download": "2018-08-19T01:34:37Z", "digest": "sha1:SURWBJPPDDXQQRPH3ZTKOT3WVWCYCSK7", "length": 12404, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Head Of Every Kashmiri Hangs In Shame: Jammu and Kashmir Chief Minister Mehbooba Mufti On Attack On Amarnath Pilgrims अमरनाथ यात्रेवरील हल्ला मुस्लिम व काश्मिरींवर कलंक: मुफ्ती | eSakal", "raw_content": "\nअमरनाथ यात्रेवरील हल्ला मुस्लिम व काश्मिरींवर कलंक: मुफ्ती\nमंगळवार, 11 जुलै 2017\nअनंतनागमध्ये झालेला हल्ला हा सर्व मुस्लिम आणि काश्मीरी नागरिकांवर कलंक आहे. या हल्ल्यामुळे काश्मीरी नागरिकांची मान शरमेने झुकली आहे. अनेक अडचणी पार करून यात्रेकरू अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी काश्मीरमध्ये येत असतात.\nजम्मू - अमरनाथ यात्रेकरुंवर सोमवारी रात्री झालेल्या हल्ला हा काश्मीरी नागरिक आणि मुस्लिमांवर कलंक असल्याचे प्रतिक्रिया जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिली आहे.\nअनंतनाग जिल्ह्यातील बांटिगू भागात अमरनाथ यात्रेवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात यात्रेकरू ठार झाले. यात पाच महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यात किमान 14 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर 'सीआरपीएफ'च्या जादा तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत. हल्ल्यानंतर मुफ्ती यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.\nमुफ्ती म्हणाल्या, की अनंतनागमध्ये झालेला हल्ला हा सर्व मुस्लिम आणि काश्मीरी नागरिकांवर कलंक आहे. या हल्ल्यामुळे काश्मीरी नागरिकांची मान शरमेने झुकली आहे. अनेक अडचणी पार करून यात्रेकरू अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी काश्मीरमध्ये येत असतात. या हल्ल्याची निंदा करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मला आशा आहे, की सुरक्षा रक्षक आणि पोलिस हल्लेखोरांना पकडून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करतील.\nई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :\nअमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला, 7 ठार\nया हल्ल्याचा तीव्रपणे निषेध करावा : नरेंद्र मोदी\nज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन​\nतळेगाव 'MIDC'तील चौथ्या टप्प्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध\nमुकेश अंबानींच्या \"ऍण्टिलिया'ला आग​\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nपुणे- एमआयटी संस्थेच्या वतीने लोणी काळभोर येथील विश्‍वराजबागमध्ये साकारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाच्या वास्तूमध्ये संत, शास्त्रज्ञ आणि...\nइराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत\nकल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/601996", "date_download": "2018-08-19T02:10:43Z", "digest": "sha1:B3SPDGZWZTCVTODZTNI64OOFOCSIIL4I", "length": 6078, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ही ‘नीट’ धमकी समजा : राज ठाकरे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nही ‘नीट’ धमकी समजा : राज ठाकरे\nऑनलाईन टीम / पुणे :\nनीट परीक्षेला बाहेरुन मुलं भरली तर त्या मुलांवर आमची बारीक नजर असेल असा धमकीवजा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा ज्यांनी महाराष्ट्रातून दिली त्यांना ‘नीट’ परीक्षेत प्राधान्य मिळायला पाहिजे. इतर राज्यांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते, तसा नियम आहे.राज्य सरकारने बाहेरच्या राज्यांतील मुले ‘नीट’च्या माध्यमातून् भरली तर आमचे त्याकडे लक्ष राहील.ही धमकी समजायची असेर तर समजा.असे राज यांनी सांगितले.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी ‘नीट’ परीक्षेवरुन राज्यातील भाजपा सरकारवर टीका केली. वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ची परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना डावलले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. ‘नीट’च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना दरवषी ह्या समस्येला सामोरे जावे लागते. दहावी आणि बारावीची परीक्षा ज्यांनी महाराष्ट्रातून दिली आहे त्यांना ‘नीट’मध्ये प्राधान्य मिळायला हवे, असे त्यांनी सांगितले. अन्य राज्यांनी अशा स्वरुपाचा कायदा केला आहे. मग महाराष्ट्रात असा कायदा का नाही आज महाराष्ट्रातील मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही आणि राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.\nसर्व पक्षांचे निवडणूक चिन्हं रद्द करा ; अण्णा हजारेंची मागणी\nतासाभरापासून बंद असलेलं व्हॉट्सऍप पुन्हा सुरू\nकार्ती चिंदबरमने एका राजकीय नेत्याला दिले 1.8 कोटी रूपये\nगायक मिका सिंगच्या घरात चोरी\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?id=548&cat=ImportantNews", "date_download": "2018-08-19T02:20:36Z", "digest": "sha1:SO5KQESA7RCHBNYMLVZS4FH7AFDIVWTP", "length": 15663, "nlines": 98, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | उड्डाण पुलावरुन आत्महत्या, कर्जमाफी द्या तीन दिवसात, रस्ते अपघातात दीड लाख मृत्यू, गुगलला १३९ कोटींचा दंड, जंक फूडला बंदी, प्रार्थनास्थळावरील भोंग्यांना जावेद अख्तरांचा विरोध......०९ फेब्रुवारी २०१८", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nउड्डाण पुलावरुन आत्महत्या, कर्जमाफी द्या तीन दिवसात, रस्ते अपघातात दीड लाख मृत्यू, गुगलला १३९ कोटींचा दंड, जंक फूडला बंदी, प्रार्थनास्थळावरील भोंग्यांना जावेद अख्तरांचा विरोध......०९ फेब्रुवारी २०१८\n1277 Views 09 Feb 2018 महत्वाच्या घडामोडी\n* लातुरला ‘नीट’ परिक्षा केंद्र मंजूर धीरज देशमुख आणि पालकमंत्री दोघांचाही प्रयत्न केल्याचा दावा\n* विठ्ठलराव गायकवाड यांची लातूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून निवड\n* जल संधारण मंत्री राम शिंदे शनिवारी लातुरात\n* औरंगाबादेत तूर खरेदी केंद्रावर तूर पेटवण्याचा प्रयत्न, चांगली तूर खरेदी केली जात नसल्यानं संताप\n* राम मंदीर-मशिदीचा प्रश्न न्यायालयाच्या बाहेरच मिटण्याची शक्यता, श्री श्री रवीशंकरांच्या प्रयत्नांना यश\n* पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डनकडे रवाना\n* संसदेत राम मंदिरप्रश्नी कायदा व्हायला हवा- विनय कटियार\n* लोकांनी राम मंदिरासाठी मत दिले आहे, ट्रीपल तलाकसाठी नाही- विनय कटियार\n* वडिलांनी घेतलेलं कर्ज मुलाला फेडावं लागणार- मद्रास उच्च न्यायालय\n* मोबाईल चोरामुळं कल्याणमध्ये एक तरुणी रेल्वेतून पडली, एक पाय आणि एक हात गेला\n* लातुरच्या उड्डाण पुलावरुन एका अपंगानं मारली उडी, सर्वोपचारमध्ये मृत्यू\n* आजपासून लातुरात धनगर सहित्य संमेलनाला सुरुवात, उद्या उदघाटन\n* महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ०९ मार्चला होणार सादर\n* सरसकट दीड लाखांची कर्जमाफी ज्या शेतकर्‍यांना मिळाली नाही, त्यांना तीन दिवसात पैसे द्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश\n* हर्षल रावतेची शिक्षेला कंटाळून मंत्रालयात आत्महत्या\n* सरोगसीद्वारे मूल झालेल्या महिलांनाही मिळणार १८० दिवसांची मातृत्व रजा\n* भिवंडीत आई वडिलांना धमकावून घराबाहेर काढून तिघांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघांना अटक\n* देशात २०१७ मध्ये एक लाख ४६ हजार जणांचा रस्ते अपघातात मृत्यू- नेतीन गडकरी\n* मलबार हिलवरील मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान महापौर बंगल्याला द्या, शिवसेनेची मागणी, भाजपासोबत संघर्ष\n* रामजन्मभूमी-बाबरी मशिदचा वाद जमिनीचा म्हणूनच हाताळणार- सरन्यायाधीश दीपक मिश्रा\n* अयोध्या प्रकरणाची पुढची सुनावणी १४ मार्चला\n* मला भीक नको पण उभारी देण्यासाठी मदत करा, डीएसकेंचे आवाहन, क्राऊड फंडींगमधून निधी उभारणार\n* पंतप्रधानांनी माझ्यावर टीका करुन संस्कार दाखवले, हास्याच्या मुद्द्यावरुन खा. रेणुका चौधरी नाराज\n* ऑनलाईन पद्धतीचा चुकीचा वापर, गुगलला १३६ कोटींचा दंड\n* पंतप्रधांनानी माफी मागावी यासाठी गोंधळ, रेणुका चौधरींच्या हास्याची तुलना राक्षसी हास्याशी\n* उत्तरप्रदेशात एका लग्नात नवरदेवाचा बूट चोरल्यावरुन तरुणाची हत्या\n* आता राहूल गांधीच माझे बॉस, कॉंग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीत म्हणाल्या सोनिया गांधी\n* सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांची भूमिका स्प्ष्ट करा, नागपूर खंडपिठाचे सरकारला आदेश\n* कार्टून चॅनल्सवरील जंक फूडच्या जाहिरातींवर बंदी, मुलांना जंक फूडपासून रोखण्याचा उपाय\n* प्रार्थना स्थळावरील कर्कश्श भोंग्यांना जावेद अख्तर यांचाही विरोध\n* अक्षयकुमारचा ‘पॅड मॅन’ आण नाना पाटेकरचा ‘आपला माणूस’ हे दोन चित्रपट आज प्रदर्शित होणार\n* पंतप्रधानांचा पकोडा तळण्याचा तरुणांचा सल्ला, मुंबईत निषेध\n* रुळांवर गस्त घालणार्‍या कर्मचार्‍यांना वन्यप्राणी बचावाचे दिल्लीत प्रशिक्षण\n* भिमा कोरेगाव: वडूर गावात गोविंद गोपाळ महाराजाच्या समाधीवरील छत्री दोन्ही समाजाच्या तरुणांनी एकत्र येऊन बसवली\n* २०१६ पूर्वीचे गृह्कर्ज स्वस्त होण्याची शक्यता\n* पहिल्या इलेक्ट्रीक ड्रोन कारने चीनमधे केली यशस्वी सफर\n* औरंगाबादमध्ये वीज वितरण कंपनीने तोडला मनपाच्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा, आले पाणी संकट\n* औरंगाबाद मनपाकडे वीजेचे सव्वा बारा कोटी थकले, दोन नोटिसांचाही उपयोग झाला नाही\n* पुणे विद्यापीठ परिसरात नागराज मंजुळे यांनी उभा केलेला चित्रपटाचा सेट हटवण्याचे आदेश\n* रुपी बॅंकेचं राष्ट्रीयीकृत बॅंकेत विलीनीकरण करावं यासाठी कर्मचारी आणि ठेवीदारांनी केली रिझर्व बॅंकेसमोरे निदर्शने\n* आरबीआयच्या निर्बंधामुळे पाच वर्षांपासून रुपी बॅंक बंद, सडेसहा लाख ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले\n* तुकाराम मुंडेंची नाशिकच्या आयुक्तपदी बदली, ते लवकर रुजू होऊ नयेत यासासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु\n* पुण्यात वाहतूक नियंत्रक पोलिस करणार पेट्रोलिंगसाठी सायकलचा वापर\nअग्नीशनच्या जागी शौचालय, सनी लिओनी लातुरात येणार, लातुरला स्वतंत्र विद्यापिठाची ...\nअटलजींचा अलविदा , ४७ टक्के पाऊस, उधारी मिळत नसल्याने आत्महत्या, ...\nअटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, सनी लिओनी येणार लातुरात, औरंगजेबांना ...\nमाझं लग्न कॉंग्रेससोबत, मातोश्रीबहेर महिलांचे आंदोलन, दिमाखदार स्वातंत्र्यदिन सोहळा, पोलिस ...\nविलासरावांना हजारोजणांची आदरांजली, गोवारी आता एसटीत, दिपीका-रणवीरचे ठरले, म्हाडाची मुंबईत ...\nनुकसान, सनातन, मुंडन, ठाकरेंचे आभार, पर्रिकर अमेरिकेला, अकरावीसाठी आणखी एक ...\nआ. अमित आणि धीरज देशमुखांच्या उपस्थितीत चक्का जाम, लातूर कडेकोट ...\nएम करुणानिधी यांचे वार्ध्यकाने निधन......०७ ऑगस्ट २०१८ ...\nआत्महत्या नको करु तू शिवबाचा छावा....तुला मा जिजाऊची शपथ आहे ...\nतलाठ्यांच्या लॅपटॉपसाठी ०२ कोटी, आरक्षणासाठी तरुणीची आत्महत्या, रेल्वेची काळजी घ्या ...\nआ. देशमुखांच्या घरासमोर निदर्शने, चाकण प्रकरणी २० जणांना अटक, आधारशिवाय ...\nपाशा पटेलांचे ५१ हजार बांबू पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू\nराणेंच्या पुतळ्याचं लातुरात दहन, मंगळ-पृथ्वीची युती, आरक्षणासाठी सरकारला हवेत तीन ...\nपवार घटना दुरुस्ती कशी करणार, बसवेश्वर संस्थेची निवडणूक, एक तरी ...\nखासदारांचे २५ लाख, आरक्षणासाठी जेलभरो, आरक्षणासाठी हवी घटना दुरुस्ती, नवरात्रात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z150422070230/view", "date_download": "2018-08-19T02:03:43Z", "digest": "sha1:AUQ3RUMEUG27VRHNC2ZC77FREUVFFP4J", "length": 13843, "nlines": 205, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गज्जलाञ्जलि - येतां दिनान्त सन्निध येती...", "raw_content": "\nजननशांतीचे महत्व स्पष्ट करा \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|\nयेतां दिनान्त सन्निध येती...\nकेला पद्यप्रपञ्च हा कष्टा...\nही तल्लख गोड कोण बाल \nप्याला भरला तुझ्याच साठी,...\nमाझ्या हृदयांत तूच राणी \nअपार शास्त्रीं रमे म्हणो ...\nसतेज काळे टपोर डोळे दिसाव...\nबुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nन झाली भावगीताची अजुनी पू...\nमिळेना अन्तरीं तूझ्या मला...\nसखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nबुझावूं मी किती तूते \nरुक्याचीं सोयरीं सारीं, फ...\nभवानी आमुची आऊ, शिवाजी आम...\nपदें पाण्यांत सोडूनी बसे ...\nकुणापाशी अता मीं प्रेम मा...\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nमनीं होती असूया ती पळाली,...\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nप्रेमावीण जीवाला कशाचा जी...\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nकिती करिशी विकाप कवे, असा...\nमी श्यामले, बन्दी तुझा वन...\nनाही तुझ्या मी पोटया गोळा...\nकिति मैल अन्तर राहिलें अप...\nजरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...\nझुरतों तुझ्यासाठी परी कळण...\nतू आणि मी मिळुनी ऊथे द्दश...\nस्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...\nनिज मैत्रिणीला घेऊनी तरुण...\nयेथेच गे तू चाखिली कवितें...\nकेला तिने सहजेक्षणें हत्प...\nप्रेम कोणीही करीना कां अश...\n“प्रेम होतें, तें निमालें...\nवहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...\nदैवयोगें ध्येय आता भेटण्य...\nऐकटे येऊनि येथे ऐकटें जाण...\nजीव तूजा लोभला माझ्यावरी ...\nती म्हणाली, “साङग हे होती...\nप्रेम होऊना तुझ्याने, प्र...\nवानिती काव्यांत जेथे भाट ...\nप्राशितों सौन्दर्य तूझें ...\nजीवघेणी काय लीला ही तुझी ...\nपुष्प नामी तू लताग्रीं पा...\nरम्य लाली अम्बरीं राहिली ...\nसर्वदा सञ्जीवनी तुझिया स्...\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nवाट किती पाहुं तरी \nमानिनि, जाणार तुझा राग कध...\nलाज जरा, हास जरा, हास तू ...\nभिल्लीण न तू सुन्दरि, बाण...\nश्यामाच म्हणूं काय तुला श...\nकोठे तरि जाऊं बसुनी शीघ्र...\nहोतास कसा मित्र निका तू \nसखये, काय करूं मी \nव्यर्थ पूर्वी म्हटलें की ...\nभावपुष्पें फुललीं ही मधु ...\nतूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...\nशैशवींचा सहज स्नेह पुन्हा...\nजहाली ऊषा जागी सखे, तूहि ...\nगडे, नको छळुं आता, सुचे न...\nअगोट लागुनि ही तर्त जाहली...\nफिरायला हवाशीर थण्ड या प्...\n“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...\nतुझाच दास न लागे सखे, तुझ...\nहाल काय दासाचे, काळजी न ख...\nमी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...\nमोतियाचा सतेज हा गजरा चेह...\nमूर्ति तुझी देखतांच मी पड...\nद्दष्टि तुवां फेकतांच देह...\nकाय करूं यापुढे प्रेय कुठ...\nऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व...\nरसोदात्त भावगीत रचूनी तुझ...\nपहा कसें गौरविलें कुठे कु...\nआनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...\nआहेस तू जागीं हें खोटें ख...\nजमल्यास आज तारा अथवा खुशा...\nतू भासलीस मागे काव्यात्म ...\nगोरी सलील सुन्दर तू भेटता...\nअव्याज आणि राजस तू भेटतां...\nयेतां दिनान्त सन्निध येती...\nजातां टळूनि आवस वाढेल ह्र...\nहें काय सृष्टिवैभव चौफेर ...\nहें काय असें होऊ \nकां दया ये न तूते दीननाथा...\nकुणाला कुणी निर्मिलें आणि...\nपूरे पूर्वजांच्या जयांची ...\nअसो देव किंवा नसो, कां बर...\nअसे यौवनीं केस कां पाण्ढर...\nगमे स्वामि, संसार सारा तु...\nपाहतां सुन्दरी या पथीं &n...\nये राज्य कोण, कोणा फकीरी,...\nतुजवीण सखे, मज कोणि नसे, ...\nगज्जलाञ्जलि - येतां दिनान्त सन्निध येती...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : gazalkavitamadhav julianpoemकविताकाव्यगजलमराठीमाधव जूलियन\nयेतां दिनान्त सन्निध येती न त्या झळी,\nवाहे हवा सुखावह, आराम या स्थळीं.\nया वायुवीचि शीतल लीलेंत नाचती\nकैशी सरित्तनूवर गुम्फीत साखळी \nघाटास चुम्बितां जळ वाजे डुबुक - डुबुक,\nखुण्टावल्या तरी हळु हेलावती जळीं.\nपोचेल द्दष्टि तोंवर तापीपलीकडे\nशिन्दी रसाळा आणिक त्या रूक्ष बाभळी.\nनिम्बोणि आणि सूक्ष्मसुगन्धी शिरीष हें,\nयांच्यावरी ऊभ्या धरिती छत्र नारळी.\nबाळें तजेल ज्यांवर सानन्द खेळती\nते गालिचेच का मऊ दाबीव हिर्वळी \nहे पोपटी तृणाङकुर नाजूक का जणू\nकाश्मीरचीच लोकर अन तीहि जावळी \nप्यायास नारळी पय पेल्यांत सृष्टीच्या,\nखायास साखरेपरि हीं मोह - शाहळीं.\nगप्पांस काव्यशास्त्रविनोदी असे सखे,\nगायास कण्ठ सुस्वर अन गज्जलाञ्जली.\nखेळावया मनोरम - सेना सभोवती,\nखेळाडु आणि चौकस ही बाळ मण्डळी.\nयेतां निशा ह्ळूहळु जाऊं कुणी कुठे.\nआरक्त या क्षणीं तरि ये मौज आगळी.\nस्त्री. पुन : पुन्हां उघडणें , मिटणें ( डोळे , ओठ , फुलें इ० ); उघडझांक पहा .\nगणेश गीतेचा मराठी अनुवाद कुठे आणि कसा मिळेल या बद्दल सांगावे\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-08-19T01:25:33Z", "digest": "sha1:AYHEBWGLR4S7OSSUP2QYGLNT3CAAM7GX", "length": 7866, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तरुणावर खूनी हल्ला; चौघांविरोधात गुन्हा दाखल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतरुणावर खूनी हल्ला; चौघांविरोधात गुन्हा दाखल\nकोल्हापूर – हिरवडे दुमाला (ता. करवीर) येथे ओरडू नका असे सांगितल्याचा राग मनात धरुन चौघांनी तरुणावर खूनी हल्ला केला. लोखंडी रॉड डोक्यात मारल्याने सौरभ हिंदुराव कदम (वय २४) हा गंभीर जखमी झाला.याप्रकरणी करवीर पोलीसांनी तिघांना शुक्रवारी अटक केली असून, संशयित समाधान पाटील, अविनाश पाटील, सौरभ शेट्ये, आणि प्रभु अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.\nअधिक माहिती अशी, हिरवडे दूमाला येथे अक्षय हिंदुराव कदम व त्याचे मित्र गुरुवारी रात्री भावकीतील व्यक्ति मृत झाल्याने गावातील चौकात श्रध्दांजली फलक लावत होते. संशयित आरोपी हे भाड्याने घेतलेले एल. ई. डी. दिवे परत करण्यासाठी आले होते. परत करुन जात असताना मोठ्याने ओरडून हुक्क्या मारत होते.यावेळी अक्षयचा भाऊ सौरभ कदम याने आमचे भावकीतील व्यक्ती मयत झाला आहे, तुम्ही ओरडू नका असे सांगितले. त्याचा राग मनात धरून, चौघांनी सौरभला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.संशयित समाधान पाटील याने लोखंडी रॉड डोक्यात, कपाळावर, मारल्याने सौरभ गंभीर जखमी झाला. त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पुष्पलता मंडले करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL 2018 : नाणेफेक जिंकत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय\nNext articleखोटे आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार – चंद्रकांत पाटील\nकोल्हापूरात शेतमजुराला बुडताना वाचविले\nपतसंस्थांकडील 1 लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण\nहातकणंगलेमध्ये मराठा आंदोलक महिलांनी शिवसेना आमदाराला बांगड्या दाखवल्या\nमाध्यमांवरील पोस्ट व्हायरल करण्यापूर्वी क्षणभर थांबा, विचार करा, सत्यता पडताळा मगच शेअर करा – विनायक पाचलग\nश्रीमंत शाहु छत्रपती महाराजांनी सरकारचा चर्चेसाठी प्रस्ताव फेटाळला\nरत्नागिरीतील अपघातात सांगलीचे दोघे ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs", "date_download": "2018-08-19T02:07:28Z", "digest": "sha1:E3BRJVJO4K3P4H3W34QYUPHERGIOPHBF", "length": 12047, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Video Songs - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\nनितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित 'बोगदा' या आशयघन सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर 'झुंबड' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. मृण्मयी देशपांडेवर आधारित असलेले हे गाणे, प्रेक्षकांना आपल्या ठेकात आणि तालात मंत्रमुग्ध करणारे आहे. मंदार चोळकर लिखित 'झुंबड' या गाण्याचे संगीत दिग्दर्शन सिद्धार्थ शंकर महादेवन आणि सौमील श्रींगारपुरे या दुकलीने केले असून, सिद्धार्थ शंकर महादेवनचा सुमधुर आवाज या गाण्याला लाभला आहे. बोगदा चित्रपटातील हे गाणे प्रेक्षकांना दर्जेदार संगीताची आणि नृत्याची अनुभूती देणारे ठरणार आहे.\n\"दोस्तीगिरी\" चे टायटल ट्रॅक - 'तुझी माझी यारी दोस्ती'\nमैत्रीच्या निरागस, निखळ नात्यावर असलेल्या दोस्तीगिरी सिनेमाचे ‘तुझी माझी यारी दोस्ती’ हे गाणे रिलीज झाले आहे. जागतिक मैत्री दिनाच्या सूमारास रिलीज झालेल्या ह्या गाण्यात मैत्रीतला गोडवा, खोडसाळपणा दिसून येतो आहे.\n‘चुंबक’ चित्रपटातील गाण्यांना संगीत रसिकांचा भरभरून प्रतिसाद\nप्रख्यात अभिनेता अक्षय कुमारने ‘चुंबक’ चित्रपटाची प्रस्तुती करायची घोषणा सोशल मीडियावर अस्सल मराठीत केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाचा बोलबाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा स्वतः अक्षय कुमारने प्रकाशित केल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढायला लागली आहे. तसेच ‘चुंबक’ चित्रपटातील गाणी नुकतीच प्रकाशित करण्यात आली. या गाण्यांना सुद्धा संगीत रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामधील पहिले गाणे “खेचा खेची, गडबड गोची” हे असून ते स्वतः स्वानंद किरकिरे यांनी गायले आहे. या गाण्याला ओमकार कुलकर्णी यांनी शब्दांकित केले असून साकेत कानेटकर यांनी संगीत दिले आहे. तर दुसरे गाणे “चुंबक चिटक चिटकला चुंबक” हे गाणे बॉलीवूड मधील आघाडीचा गायक दिव्या कुमार याने गायले आहे. त्याशिवाय मराठी चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ‘बालगंधर्व’ फेम विभावरी देशपांडे हिने पहिल्यांदाच या सिनेमाकरीता म्हणजे ‘चुंबक चिकटला’ या शीर्षक गीताचे शब्द लिहिले आहेत. या गाण्यांची संगीत रचना अमर मंग्रुलकर यांची आहे.\n'पिप्सी' चे 'गूज' हे मातृतुल्य भावनीक गाणे नक्की पहा\nलहान मुलांची निरागस मैत्री आणि त्यांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या 'पिप्सी' या सिनेमातील नुकतेच 'गूज' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. समाजातील दाहकता आणि वास्तविकता चिमुकल्या डोळ्यातून पाहण्याचा नवा दृष्टीकोन या सिनेमात मांडण्यात आला असून, 'गूज' या गाण्यामधून देखील ते प्रकर्षाने दिसून येते. येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील हे गाणे ओमकार कुलकर्णी याने लिहिले असून, देबारपितो यांचे काळजाला भिडणारे संगीत त्याला लाभले आहे.\n'अवधूत गुप्ते' कोणाला म्हणे 'तु परी'\nप्रेमाच्या विरहातील गाणी सध्या तरुणाईमध्ये खूपच गाजतात. त्यात आता एक नवं गाणं तरुणाईच्या भेटीला आले आहे. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेचे ‘लव्ह लफडे’ सिनेमातील ‘तु परी’ हे गाणं नुकतचं रिलीज झालं आहे. संगीत दिग्दर्शक अनय नाईक, नृत्य दिग्दर्शक नितीन जाधव, तर गाण्याचे शब्द सचिन आंबत, संजय मोरे, अजय थोर्वे या तरुणांनी रचले आहेत. “धुंद स्वप्नातला, धुंद चेहरा तुझा, धुंद झाली नजर, जीव वेडावला, माझ्या मनातली तुच परी” या गीताला तरुणांचा आवाज म्हणून ओळखला जाणारा अवधूत गुप्तेचा आवाज भावनिक करुन जातो. अवधूत गुप्तेच्या सुंदर आवाजामुळे ती परी आपल्यासमोर आपसूक उभी राहते.\n'पिप्सी'चे सप्तरंगी गाणे - 'ता ना पि हि नि पा जा'\nलहान मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या 'पिप्सी' या आगामी सिनेमातील एक रंगबेरंगी गाणे, नुकतेच लाँच करण्यात आले. चानी आणि बाळूच्या निरागस मैत्रीवर आधारित असलेल्या, या सिनेमातील 'ता ना पि हि नि पा जा' हे इंद्रधनुष्याच्या रंगाची उधळण करणारे गाणे, बालमनाला भुरळ पाडणारे आहे.\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=927", "date_download": "2018-08-19T01:40:20Z", "digest": "sha1:VSXQLPRHBW23SKR4CBHJ55IJQZB6MB2K", "length": 17897, "nlines": 280, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nआचार्य प्र. के. अत्रे\nपटकथा, संवाद, गीतलेखक, निर्माता, दिग्दर्शक\n१३ ऑगस्ट १८९८ --- १३ जून १९६९\nप्रल्हाद केशव अत्रे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. कवी, विडंबनकार, नाटककार, पत्रकार, विनोदी लेखक आणि पट्टीचा वक्ता अशी सर्व क्षेत्रे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने गाजवली होती. १९३२ साली चित्रपट बोलू लागल्यावर या नव्या माध्यमाबद्दल अनेक मराठी साहित्यिकांना कुतूहल होते. आचार्य अत्रे हे त्यापैकी एक. चित्रपटात मात्र ते निमंत्रणावरून आले. १९३३ साली आचार्य अत्रे यांचे ‘साष्टांग नमस्कार’ हे विनोदी नाटक गाजत होते. पुण्याला दादासाहेब तोरणेंचा ‘सरस्वती सिनेटोन स्टुडिओ’ होता. त्यांनी आचार्य अत्रे यांना पुढच्या बोलपटांची कथा लिहायला बोलावले, पण हा चित्रपट तयार झालाच नाही. दरम्यान सांगलीहून बेडेकर यांनी ‘ठकीचे लग्न’चे संवाद लिहायला त्यांना बोलावले आणि बाबूराव पेंढारकरांनी ‘हंस पिक्चर्स’साठी तिसरे निमंत्रण दिले. ‘हंस’साठी त्यांनी ‘धर्मवीर’ (१९३७) या चित्रपटाची पटकथा लिहिली. मा. विनायक यांनी तो चित्रपट दिग्दर्शित केला. अत्रे लेखक, विनायक दिग्दर्शक असे ‘हंस’चे ‘प्रेमवीर’, ‘ब्रह्मचारी’, ‘ब्रॅण्डीची बाटली’ हे विनोदी आणि ‘अर्धांगी’ असे गंभीर चित्रपट तयार झाले. सर्वच विनोदी चित्रपट गाजले, पण त्यातल्या त्यात ‘ब्रह्मचारी’ या चित्रपटाने रसिकांना मोहिनी घातली. ‘यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया’ या अत्रे यांच्या गाण्याने अतोनात लोकप्रियता मिळवली.\nचित्रपटांची लोकप्रियता लक्षात घेऊन अत्रे यांनी लिमिटेड कंपनी काढण्याची कल्पना मांडली. बाबूराव पेंढारकर यांनी ती उचलून धरली. त्यानंतर ‘हंस’चे ‘नवयुग चित्रपट लि. कंपनी’मध्ये रूपांतर झाले आणि ती कंपनी कोल्हापूरहून पुण्यात आली. अशा प्रकारे अत्रे यांनी ‘नवयुग स्टुडिओ’ सुरू केला. ‘नवयुग’साठी आचार्य अत्रेंनी ‘लपंडाव’ हा चित्रपट लिहिला. ‘नवयुग’ने के. नारायण काळे यांना दिग्दर्शनाचे काम दिले. ‘लपंडाव’ पूर्ण झाल्यावर ‘संत सखू’ दिग्दर्शित करायचे मा. विनायक यांनी नाकारल्यावर अत्रे ‘नवयुग’चा राजीनामा देऊन बाहेर पडले. म्हणजे ‘प्रभात’च्या आधी एक वर्ष ‘नवयुग’ कंपनी फुटली आणि आचार्य अत्रे मुंबईत आले. त्यांनी परळला भाडे करारावर स्टुडिओ घेतला आणि ‘पायाची दासी’ हा चित्रपट लिहिला. तोही लोकप्रिय ठरला. ‘पायाची दासी’तील ‘अंगणात फुलल्या जाईजुई’ व ‘ऐन दुपारी एकटी अशी’ ही गाणी गाजली. त्यानंतर आचार्य अत्रे यांनी ‘वसंतसेना’ हा हिंदी-मराठी चित्रपट निर्माण केला. गजानन जागीरदारांनी त्याचे दिग्दर्शन दिले. पण ‘वसंतसेना’ने त्यांना प्रचंड अपयश दिले. कर्जाचा डोंगर उभा राहिला. त्यानंतर ‘बाईलवेडा’ (१९४३), ‘मोरूची मावशी’ (१९४८), ‘ब्रह्मघोटाळा’ (१९४९), ‘ही माझी लक्ष्मी’ (१९५१), ‘श्यामची आई’ (१९५३), ‘महात्मा फुले’ (१९५४) हे चित्रपट काढून आचार्य अत्रे यांनी ‘अत्रे पिक्चर्स’ बंद केली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उडी घेतली. त्यासाठी त्यांनी ‘दै. मराठा’ हे वृत्तपत्र सुरू केले.\n‘श्यामची आई’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले. ‘महात्मा फुले’ला रौप्यपदक मिळाले. ‘मोरूची मावशी’पासून कथा-पटकथा-संवाद याबरोबरच पुढच्या सर्व चित्रपटांचे दिग्दर्शनही आचार्य अत्रे यांनी केले. पण आर्थिक परिस्थिती ओढगस्तीची राहिली. त्यांना ‘चित्रमंदिर स्टुडिओ’ विकावा लागला, तसेच हिंदी चित्रपटसृष्टीशी स्पर्धा सुरू झाल्यामुळे अत्रे चित्रपटसृष्टीतून बाहेर पडले.\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ameyainspiringbooks.com/index.php?apg=bookdetails&bid=13&lid=1", "date_download": "2018-08-19T02:00:59Z", "digest": "sha1:ONIXUNYZ4DSCW7ZZ64NOC6YRUQPJPWBW", "length": 4388, "nlines": 58, "source_domain": "ameyainspiringbooks.com", "title": "उद्योजक होणारच मी", "raw_content": "\nउद्योजकतेची यशस्वी सूत्र सांगणारं पुस्तक\nकोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वयात उद्योजक बनण्याचं स्वप्न पूर्ण करता येतं, हा विश्र्वास देणारं मार्गदर्शक\nलेखक: डॉ. विठ्ठल व्यंकटेश कामत\nउद्योगात असलेल्या, नसलेल्या, यशस्वी उद्योजक होण्याची इच्छा असलेल्या 12 ते 82 वर्षांपर्यंतच्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक आहे. उद्योजकता ही कोणा एका व्यक्तीची मक्तेदारी नसते. तसंच उद्योजक हे जन्मजातही नसतात. ते घडवावे लागतात. उद्योजक घडण्याची प्रक्रिया कशी असावी, कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, कोणत्या टाळाव्यात, टीम कशी तयार करावी, सहकाऱ्यांच्या मनात सतत प्रेरक विचार जागृत कसे ठेवावेत, उद्दिष्ट साध्य कशी करावीत अशा अनेक गोष्टींचं मार्गदर्शन हे पुस्तक करते. मुख्य म्हणजे यशस्वी उद्योजक बनण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारी दृष्टी हे पुस्तक देते.\nप्रकाशन दिनांक : 27 नोव्हेंबर 2006\nआवृत्ती : 14 वी आवृत्ती\nद Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास\nलेखक: सुभाष चंद्रा यांच्यासह प्रांजल शर्मा\nअनुवाद: डॉ. उदय निरगुडकर, सुनील घुमे, प्रकाश दांडगे, विठोबा सावंत, संदीप साखरे\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nसबका साथ, सबका विकास\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद: अजय कौटिकवार, अमित मोडक\nअनुवाद: डॉ. विजया देव\nविचार बदला .... यशस्वी व्हा \nSTAY हंग्री STAY फूलिश\nअनुवाद: डॉ. मीना शेटे-संभू\nआमचंदेखील एक स्वप्न आहे...\nअनुवाद: डॉ. मीना शेटे-संभू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140409223959/view", "date_download": "2018-08-19T02:02:58Z", "digest": "sha1:DD2YP2MVSWXRDWDCZZMZGX6FMHDYFECI", "length": 14289, "nlines": 287, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पदे २८६ ते २९०", "raw_content": "\nहिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे २८६ ते २९०\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nपदसंग्रह - पदे २८६ ते २९०\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\nपदे २८६ ते २९०\nपद २८६. (चाल सदर.)\nश्रीराम अवघा तूंचि तूं मीं नाहीं ॥धृ०॥\nसांडुनियां ममता ॥ तव दास्यीं रमतां ॥ कैंचि मज विषमता रे ॥१॥\nलहरीं तरंग उदधी ॥ तैसी हे जीवोपाधी ॥ सहजें मी अद्वय निरवधी ॥२॥\nआत्मत्वें पाहतां देवा ॥ श्रुति वदति एकमेवा ॥ निजरूपीं रंग कैंचा दावा ॥३॥\nजिविंच्या जीवना माझिया गुरुराजया ॥धृ०॥\nनवविधा भजनें देव ॥ तोषला दावी ठाव ॥\nनिजमोक्षा हाचि उपाव ॥ गुरुचरणीं भाव ॥१॥\nश्रुति हा निर्वाह वदति ॥ ज्ञानेंचि कैवल्यप्राप्ति ॥\nगुरुकृपें ज्ञानप्रतिति ॥ सिद्ध विश्रांति ॥२॥\nशुक सनकादिकहि गाति ॥ जनकादिक ब्रह्मादिक ध्याति ॥\nस्तविति रंगोनि तव कीर्ति ॥ जय जय निजमूर्ति ॥३॥\nपद २८८. (कामाचे मजूर)\nतो योगिराज सहजें मीपण मावळलें नो बोलवे बोले ॥धृ०॥\nकृष्णरूपीं जडली प्रीती ॥ कृष्णमय जाहली वृत्ती ॥ पलटली पूर्वस्थिति रे ॥१॥\nसहज स्वभावें बोले ॥ सहज स्थितिनें चाले ॥ सहज स्थितिनें हाले डोले रे ॥२॥\nअहैतुकें खेळे खेळा ॥ रंगली अतर्क्य लीळा ॥ निजसुखें भोगी सोहाळा ॥३॥\nपद २८९. (चा. सदर)\nतूं पाहें रें हाचि उपाय थोर आहे ॥धृ०॥\nदेह गेह दारा पुत्रीं ॥ जैसी वाढलि मैत्री ॥ तैसी सर्वत्र भूतमात्रीं ॥१॥\nजैसें स्वप्नींचें दुरित ॥ कैचें वो त्या प्रायश्चित्त ॥ तैसें प्रबोधीं विश्व-मुक्त ॥२॥\nप्रारब्धें वर्ते देहीं ॥ देहातीत तूं पाहीं ॥ सत्य स्वानंदें सौख्य़िं राहीं ॥३॥\nदेहींचें कर्माचरण ॥ तितुकें ब्रह्मार्पण ॥ करिं कां सांडुनि मी-तूंपण ॥४॥\nनिजानंद चित्सागरी ॥ रंगे होउनि लहरी ॥ उरली अद्वैतासि नाहीं उरी ॥५॥\nपद २९०. (राग-धनाश्री, चा. न्हाणी न्हाणी या निर्मळा)\nसिद्ध स्वानंद कीर्तनीं गाय नाचे ॥ जेथें वाद ठेले श्रुतिगायनाचे ॥\nकोण वर्णी त्या विलासवैभवाचे ॥ ऐसें भागवतीं भगवान बोले वाचें ॥धृ०॥\nवेदवाक्यें सत्कर्मपंथें चाले ॥ भेदवादी षडैवरी विलया नेले ॥\nखेदकारी नाकळे दुरी केले ॥ सद्नुरु बोधें स्वानंदसौख्यें डोले रे ॥१॥\nशांति शोभली विश्रांति आली खेळा ॥ द्दश्य द्दष्टत्वें चिन्मात्र झाला डोळा ॥\nनिजानंदें बाणली अतर्क्य लीला ॥ रंगीं रंगला हो अनिर्वाच्य सोहळा ॥२॥\nउ.क्रि. आशा करावयास लावणें ; आशा उत्पन्न करणें ; लोभविणें . [ आशा ]\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-760d-kit-ef-s-18-135-mm-is-stm-dslr-camera-black-price-pgXqXx.html", "date_download": "2018-08-19T01:41:09Z", "digest": "sha1:MFLECK3LF2ISPEGX2JOOY6QUBCC5SVRY", "length": 20915, "nlines": 517, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस ७६०ड किट एफ S 18 135 मम इस साटम दसलर कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस ७६०ड किट एफ S 18 135 मम इस साटम दसलर कॅमेरा ब्लॅक\nकॅनन येतोस ७६०ड किट एफ S 18 135 मम इस साटम दसलर कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन येतोस ७६०ड किट एफ S 18 135 मम इस साटम दसलर कॅमेरा ब्लॅक\nकॅनन येतोस ७६०ड किट एफ S 18 135 मम इस साटम दसलर कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस ७६०ड किट एफ S 18 135 मम इस साटम दसलर कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन येतोस ७६०ड किट एफ S 18 135 मम इस साटम दसलर कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Jul 11, 2018वर प्राप्त होते\nकॅनन येतोस ७६०ड किट एफ S 18 135 मम इस साटम दसलर कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन येतोस ७६०ड किट एफ S 18 135 मम इस साटम दसलर कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 76,995)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस ७६०ड किट एफ S 18 135 मम इस साटम दसलर कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस ७६०ड किट एफ S 18 135 मम इस साटम दसलर कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस ७६०ड किट एफ S 18 135 मम इस साटम दसलर कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 28 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस ७६०ड किट एफ S 18 135 मम इस साटम दसलर कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन येतोस ७६०ड किट एफ S 18 135 मम इस साटम दसलर कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 18 - 135 mm\nअपेरतुरे रंगे F3.5 - F5.6\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.2 MP\nमॅक्सिमम शटर स्पीड Jan-00 sec\nऑप्टिकल झूम 10 X\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nऑडिओ विडिओ इंटरफेस NTSC, PAL\nकाँटिनूपूस शॉट्स Yes, 5 Shots/sec\nस्क्रीन सिझे 3 inch\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 1,040,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 3:2, 4:3, 16:9, 1:1\nऑडिओ फॉरमॅट्स MP4 (AAC)\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nकॅनन येतोस ७६०ड किट एफ S 18 135 मम इस साटम दसलर कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-finepix-f660exr-point-shoot-digital-camera-gold-price-p1hEa1.html", "date_download": "2018-08-19T01:41:05Z", "digest": "sha1:PYZOYS4RX2JDTLUOJMAHV34KDOUAYRNU", "length": 15278, "nlines": 367, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड किंमत ## आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डस्नॅपडील उपलब्ध आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 13,608)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nस्क्रीन सिझे 3 Inches\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड\n4/5 (5 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://marathisaahitya.blogspot.com/2010/09/blog-post_29.html", "date_download": "2018-08-19T01:38:47Z", "digest": "sha1:ZKUZVNR5C3T6P5KKSSHC36KZKMFCOHHK", "length": 9873, "nlines": 138, "source_domain": "marathisaahitya.blogspot.com", "title": "मी मराठी : A Blog for Marathi Fun,Marathi Jokes,Marathi Poems,Marathi SMS and All about Marathi: शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात - प्रा.गुरुराज गर्दे Love in School Days (Marathi Poem)", "raw_content": "\nमी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more\nशाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात - प्रा.गुरुराज गर्दे Love in School Days (Marathi Poem)\n\"शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात\"\nशाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात,\nकळलच नाही,'काय बघीतलं होतं कुलकर्ण्यांच्या हेमात\nकुलकर्ण्यांची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोनं,\nनाकावरती सोडावॉटर आणि मागे दोन वेण्या .\nवारं आलं तर ऊडून जाईल अशी तीची काया,\nरुपं पक्क काकूबाई...पण अभ्यासावर माया\nगॅदरींगमध्ये एकदां तिने गायलं होतं गाणं,\nतेव्हापासून तिच्या घरी वाढलं येणं जाणं.\nनारळीपौर्णीमेला तिन मला नारळीभात वाढला,\nहातात तिच्या राखी बघून मीच पळ काढला\nनको त्या वयात प्रेम करायची माझी मस्ती जीरून गेली,\nशाळेमधली प्रेम-कहाणी शाळेमध्येच विरुन गेली.\nथोड्याच दिवसात वेगळं व्हायची वेळ आमच्यावर आली होती,\nमित्रांकडून कळलं, हेमाच्या वडीलांची बदली झाली होती\nपुलाखालून दरम्यानच्या काळात बरचं पाणी वाहून गेलं\nपुढ हेमाचं काय झालं हे विचारायचच राहून गेलं\nपरवाच मला बाजारात अचानक हेमा दिसली\nओळखलचं नाही मी....म्हटल्यावर खुदकण गालात हसली.\nआईशप्पथ सांगतो तुम्हाला तिच्यात काय सॉलीड बदल झाला होता,\nचवळीच्या शेंगेला जणू आंब्याचा मोहोर आला होता\nलग्नानंतर हेमा पाच वर्षात गरगरीत भरली होती\nमागे उभ्या नवर्‍याने हातात भाजीची पिशवी धरली होती\nसोडावॉटर जाऊन आता कॉन्टॅक्ट लेन्स आले होते,\nकडेवर एक आणि हातामध्ये एक असे दोन प्रिन्स झाले होते.\nमंगळसुत्र मिरवत म्हणाली, \"हे आमचे हे\"\nबराच वेळ हात अवघडला जरा भाच्याला घे,\nबरं झालं बरोबर मी माझ्या बायकोला नेलं होतं\nमाझ्या प्रेयसीनं नवर्‍यासमोर मलाच मामा केलं होतं\nम्हणून आयुष्यात माणसाने कधी चुकू नये नेमात\nशाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात\n१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या\nPuneri Paatya, Graphiti, Marathi Jokes, Mail Forwards आलेले मेल, सापडलेले फ़ोटो, कुणीतरी दिलेल्या कविता , सडलेले विनोद फ़ुटकळ साहित्य .\nइमेज निट पहाण्यासाठी त्यावर उंदराचे बटण दाबा.\nकोण म्हणते आमच्या घरात माझं काही चालत नाही \nशाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात - प्रा.गु...\nआजकाल WhatsApp सारख्या माध्यमामुळे लेखकांचे साहित्य जगभर पसरत आहे परंतु बरेच जण ते कुणा दुस-याच्या नावाने वा स्वताच्या नावानेही प्रसिद्ध करतात. ज्याचे त्याचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. बर-याचदा असेही आढळले आहे कि कुठलातरी विनोद किंवा कविता अगदी पु.ल. किंवा सुरेश भट यांच्या नावाने पाठवली जाते. तरी वाचकांनी मूळ लेखकाचा शोध घ्यावा व असे साहित्य आढळल्यास प्रसिद्ध करणा-या वेबसाईटला कळवावे . आपल्याला आपले साहित्य या ब्लॉगवर कुणा दुसर-याच्या नावाने किंवा आपल्याला श्रेय न देता प्रसिद्ध केलेले आढळल्यास कृपया vikram.taware@gmail.com या आयडी वर संपर्क करा. या ब्लॉगवरील कुठलेही साहित्य आम्ही स्वतः लिहिलेले नाही व विक्रम तावरे हे लेखक नाहीत त्यामुळे मूळ लेखकाला श्रेय देण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%A9%E0%A5%A7/", "date_download": "2018-08-19T01:43:07Z", "digest": "sha1:EAHO47B23P526GHPFKGSTBI73PZZTBIW", "length": 11418, "nlines": 73, "source_domain": "pclive7.com", "title": "पवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\nमहापौर राहुल जाधव यांची शालेय साहित्याने तुला\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संपर्क क्रमांक जाहिर\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nशालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करा; साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित\nनद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड\nपगडीचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना डोकं आहे का\nHome पिंपरी-चिंचवड पवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरासह एमआयडीसी, तळेगांव, देहूरोड आणि मावळातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून सलग तिन वर्षे धरण क्षेत्रातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. तिस-या वर्षी काम सुरू केल्यानंतर मागील १५ दिवसात तब्बल ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. तर, तीन वर्षात एकूण १०६ क्युबिक मीटर गाळ धरणातून बाहेर निघाल्याने धरणातील पाणीसाठ्यात यावर्षी आखणी वाढ होणार आहे.\nजल संवर्धन व पवना धरणातील जलसंय वाढवून पिंपरी चिंचवड शहरातील, तसेच मावळवासीयांच्या पाण्याची समस्या सोडविण्याच्या या कामात सलग तिस-या वर्षी सातत्य ठेवले आहे. मागील सलग दोन वर्षे ७५ क्युबिक मीटर गाळ पवना धरण क्षेत्रातून काढल्यानंतर यावर्षी पुन्हा १० मे २०१८ पासून गाळ काढण्याचे धरण क्षेत्रात सुरू करण्यात आले. पवना धरण क्षेत्रातील ठाकुरसाई, खडक देवंडे, जोण, आपटी अशा विविध गावांसह हे गाळ काढण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामाची खासदार श्रीरंग बारणे यांनी पाहणी केली. पाटबंधारे शाखा अभियंता मनोहर खाडे, तांत्रिक सहाय्यक तांबोई, शिवसेना विभाग प्रमुख अमित कुंभार आदी उपस्थित होते.\nखासदार बारणे म्हणाले की, या वर्षी काम सुरू केल्यानंतर मागील १५ दिवसात धरण क्षेत्रातून आजअखेर ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. मागील दोन वर्षात धरणातून ७५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला होता. या कामात सलग तिन वर्षे सातत्य ठेवल्यामुळे तब्बल १०६ क्युबिक मीटर गाळ आजअखेर धरण क्षेत्रातून काढण्यात आला आहे. त्यामुळे पवना धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असून यंदाच्या पावसाळ्यात आणखी अतिरिक्त जलसंजय धरणात होणार आहे. हा अतिरिक्त पाणीसाठा शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्यासाठी, तसेच मावळातील शेतक-यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.\nपिंपरी चिंचवड महापालिका व सरकारी यंत्रनेने हे गाळ काढण्याचे धाडस केले नाही. परंतु, पिंपरी चिंचवड शहराला २०१५ मध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागला होता. तर, गेल्यावर्षी एकवेळ पाणीपुरवठा होता. गाळ काढल्यामुळे या वर्षी तशी पाणीटंचाई भासणार नाही. हा मोठा फायदा असल्याने पाठपुरावा प्रयत्न करून हे काम सुरू केल्याचे विशेष समाधान असल्याचे खासदार बारणे यांनी म्हटले आहे.\nदरम्यान, स्थानिक शेतक-यांशी खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून गाळ काढण्याचे काम करणा-यांना स्थानिक शेतक-यांना कुठल्याही प्रकार त्रास होणार नाही. त्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. शेतक-यांचे कोणतेही नुकसान होणार नाही व कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सायंकाळी उशिरा गाळ वाहतूक करू देऊ नका. याकडे लक्ष देण्यास पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना खासदार बारणे यांनी सांगितले.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsshivsenaखासदारगाळपवना धरणश्रीरंग बारणे\nनागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना २ लाख कोटी रुपये दिले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=12564", "date_download": "2018-08-19T01:41:25Z", "digest": "sha1:2SYLLC6WBRCSEAD2EZIXZEXFXZ325SU2", "length": 16006, "nlines": 277, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n१५ नोव्हेंबर १८९२ --- ३ ऑक्टोबर १९४३\nविष्णुपंत पागनीस हे नाव समोर आले की प्रथम डोळ्यासमोर येतो तो ‘संत तुकाराम’ हा चित्रपट. प्रभातच्या या चित्रपटाने भारतीय भूमीवरच नव्हे, तर विदेशी जगतातदेखील लौकिक मिळवला होता. त्यांनी संत तुकारामांची भूमिका केवळ अविस्मरणीयच केली होती असे नाही, तर ते उर्वरित आयुष्यातदेखील तुकारामच होऊन गेले. अशा आख्यायिका सांगितल्या जातात की, संत तुकारामाचे फोटो म्हणून विष्णुपंत पागनीसांचेच फोटो प्रचलित झालेले आहेत. विष्णुपंत पागनीस यांचा जन्म कोल्हापुरात झाला होता. वयाच्या दहाव्या वर्षी विष्णुपंत पागनीस यांनी जनूभाऊ निंबकरांच्या नाटकात स्त्री-भूमिका केली होती. जनूभाऊंची स्वदेशी हितचिंतक नाटक मंडळी त्या काळी खूप लोकप्रिय होती. ‘शारदा आणि शकुंतला’ या नाटकातदेखील त्यांनी भूमिका केली होती. नाटकामधील भूमिकांच्या या पार्श्वभूमीमुळेच चित्रपटाच्या माध्यमात ते यशस्वी पदार्पण करू शकले. ‘पूना रेडेड’ (१९२४) आणि ‘सुरेखा हरण’ (१९२१) हे त्यांच्या भूमिका असलेले सुरुवातीचे चित्रपट होते. ‘संत तुकाराम’ १९३६ मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर फार थोडा काळ ते चित्रपटसृष्टीत रमले. ‘संत तुलसीदास’ (१९३९) मधील त्यांची भूमिका आणि त्यातील ‘वन चले राम रघुराय’ या गाण्यामुळे ते लोकप्रिय झाले. त्या काळात नट गायक असणे ही काळाची गरज होती. पागनीस स्वत: उत्तम गायक नट होते. त्यांनी गायलेला ‘आधी बीज एकले’... हा अभंग आजही लोकप्रिय आहे. ‘संत तुलसीदास’मधील ‘मेरे मनकी बगिया भूली’ हे वासंती या नटीसोबतचे गाणे आणि ‘भारत की एक सन्मारी की’ हे ‘रामराज्य’ मधील गाणेही पागनीसांचे गाणे म्हणून नोंद घेण्याजोगे आहे. ‘नरसी भगत’ (१९४०), ‘महात्मा विदुर’ (१९४३), ‘भक्तराज’ (१९४३) व ‘रामराज्य’ (१९४३) हे त्यांचे गाजलेले इतर चित्रपट होत. विष्णुपंत पागनीस यांच्या आवाजातील ‘वंदे मातरम्’ या बंकीमचंद्राच्या गीताची ध्वनिमुद्रिकादेखील लोकप्रिय झाली होती. वर उल्लेखलेले काही चित्रपट हिंदीदेखील होते आणि ज्ञानदत्त यांनी त्यांचे संगीत केले होते, ही एक महत्त्वपूर्ण बाब. असे म्हटले जाते की, तुकारामाच्या झपाटलेपणानेच पागनीसांनी उर्वरित आयुष्य काढले. पण असे असूनही, त्यानंतर १९४३पर्यंत त्यांनी ५-६ चित्रपट केले होते. त्यांचे निधन नेमके कुठे झाले याबद्दल प्रवाद आहेत, पण एका दाव्यानुसार, पंढरपुरीच त्यांचे निधन झाले. आपल्या एका भूमिकेमुळे आणि एका गाण्यामुळे पागनीस जनमानसात अजरामर झाले. - जयंत राळेरासकर संदर्भ - १) यादव योगेश, ‘हिंदी ङ्गिल्म सिंगर्स’, प्रकाशक - योगेश यादव, बडोदा; १९८७.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/07/26/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-19T01:42:44Z", "digest": "sha1:5QXVME6CRPIJQFJ7ZHRQMA3IAVDC7MCJ", "length": 19348, "nlines": 318, "source_domain": "kayvatelte.com", "title": "एअर सेल.. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← कारगील- ऑपरेशन विजय…\nपावसाळा आला की सगळ्या न्यूज चॅनल्सचे लोकं खार सबवे आणि मिलन सबवे च्या शेजारी आपल्या व्हॅन्स उभ्या करुन ठेवतात. अगदी प्रेताची वाट पहात असलेल्या गिधाडा प्रमाणे कधी तो सबवे बंद होतो आणि आपण कधी ब्रेकिंग न्यूज देतो याची वाट पहात तिथे उभे असतात. त्या भागात रहाणारे लोकं सबवे बंद होऊ नये म्हणून प्रार्थना करत असतात, आणि हे लोकं कधी सबवे बंद होतो याची वाट पहात असतात…………कधी तो सबवे बंद होतो आणि आपण कधी ब्रेकिंग न्यूज देतो याची वाट पहात तिथे उभे असतात. त्या भागात रहाणारे लोकं सबवे बंद होऊ नये म्हणून प्रार्थना करत असतात, आणि हे लोकं कधी सबवे बंद होतो याची वाट पहात असतात…………\nजाहिरातींचे विश्व मला नेहेमीच खुणावत असतं.जर मी इंजिनिअरींग च्या फिल्ड मधे नसतो तर नक्कीच ऍडव्हर्टायझिंग हे फिल्ड सिलेक्ट केलं असतं. पण खरं म्हणजे माझ्यामध्ये हिम्मत नव्हती आपल्या आवडीच्या फिल्ड मधे जायची नाहितर माझ्या एका मित्रा प्रमाणे मी पण ऍड्व्हर्टायझिंग एजन्सी सुरु केली असती.माझा एक जवळचा मित्र आहे, त्याने इंजिनिअर होऊन चक्क ऍडव्हर्टाइझ एजन्सी सुरु केली. आणि ती एजन्सी तो यशस्वीपणे चालवतोय.. असो… मॊस्ट फॅसिनेटिंग फिल्ड..\nएखाद्या वस्तूची जाहिरात करायची तर त्या वस्तूची व्हिजिब्लिटी वाढवावी लागते. नुसता ऑडिओ व्हिडीओ ऍड्सचा मारा करूनही बरेचदा ऍड कसली आहे तेच लक्षात रहात नाही..\nएअरसेल सेल कंपनीने मात्र अगदी थोडे पैसे खर्च करुन खूप मायलेज मिळवलं. आपल्या प्रॉडक्ट ची जाहिरात अगदी मटा सारख्या , आणि टाइम्स किंवा मुंबई मिरर च्या फ्रंट पेजला एक कपर्दीकही खर्च न करता छापून आणली…..\nत्यांनी काय केलं , मिलन सबवे जवळ एक मोठं होर्डींग लावलं होतं-एअरसेलच्या जाहिरातीचं. हे होर्डींग पावसाळा सुरु होतांना -किंबहुना पावसाळ्याच्या आधीच लावलं होतं, त्यावर एक इन्फ्लेटेड नाव बांधलेली आहे बघा..\n. फक्त एकच सांगायचंय की पहिला फोटो हा पावसाळ्याच्या खूप पूर्वीचा आहे.. अगदी पाउस सुरु होण्या पूर्वी एक महिना आधीचा\n.इथे खाली एक फोटो सिक्वेन्स दिलाय.. तो बघा…\n.पाउस जस्ट सुरु झालाय.. ते होर्डींग अजूनही लक्ष वेधून घेत नाही. पाउस वगैरे काहीच नसतांना त्या नावेकडे कोणाचंच लक्ष गेलं नव्हतं.बरेच दिवस अगदी अन नोटीस्ड गेलं ते होर्डींग पण नेहेमी प्रमाणे पाउस आला, मुंबईला मिठी नदीचं पाणी वाढलं..सबवेला पाणी भरलंय..\nहे फोटोग्राफ्स बरेचदा पाहिले असतील टिव्ही वर.. मिलन सबवेचे..\nअरे… होर्डींगवरची बोट कुठे गेलीतिथे लिहिलं होतं, इन केस ऑफ इमर्जन्सी, कट द रोप….कोणीतरी रोप तोडला वाटतं..\nहोर्डींग वरची बोट खाली काढलेली दिसते आहे लोकांनी..\nआणि त्या बोटीने सबवे क्रॉस करण्यासाठी मदत करताहेत.. लोकांना.. आयडीया वाले, नुसतं व्हॉट ऍन आयडीया सरजी, करित राहिले, खरी आयडीया तर एअरसेलचीच\nवर दिलेले फोटोग्राफ्स मी काढलेले नाहित\n← कारगील- ऑपरेशन विजय…\nमदतीचा हात अन् जाहिरातही..वा.. हीच खरी आयडिया, सरजी\nआजच्या युगात काय होयील काही खर नाही \nतू सुद्धा ऍडव्हर्टायझिंग फिल्ड मधे एंट्री मारून बघ जरा , तू सुद्धा असच काही करशील. 🙂\nकाही बोल यार , Aircel नी माहोल केला आहे पुण्यात.\nआता ते शक्य नाही. वेळ निघुन गेलेली आहे.\n खरंच चांगली आयडीया आहे.\nप्रतिक्रियेकरता आभार. तुमचा पण ब्लॉग कळला, या प्रतिक्रियेमुळे. छान आहे आता वाचुन काढ्तो सगळा.. 🙂\nकॉर्पोरेट वॉर्स अन जाहिरात तंत्र खरेच काय काय करवु शकते ह्याचा उत्तम मासला आहे हा, फ़ारच उत्तम ऑब्झर्व्हेशन काढलेत दादा, असेच ब्रॅंडींग दुस~या विश्वयुद्धाच्या वेळी “द कोकाकोला कंपनी” ने केले होते अमेरीकेत, “कोक म्हणजे देशभक्ती” “जो कोक पितो तोच अमेरिकन” हे ठसवले लोकांवर, अमेरिकन सैनिकांनी एकदा पॅसिफ़िक मधे एक अतिशय अवघड बेट फ़क्त “जपान्यांनी आपला कोक चा बॅरल फ़ोडला” म्हणुन सुड उगवायचा म्हणुन जिंकले होते, १८६९ मधे कॅफ़िन घातलेलं हे गोड सिरप जॉन पेंबरटन नावाच्या वैदुने डोकेदुखीवर म्हणुन काढले होते ते सोड्यात मिसळले अन कोक झाले, “कोक चा नेहमीचा जो लोगो आपण पाहतो तो तेव्हा पासुन बदललेला नाही, १८६९ मधे कॅफ़िन घातलेलं हे गोड सिरप जॉन पेंबरटन नावाच्या वैदुने डोकेदुखीवर म्हणुन काढले होते ते सोड्यात मिसळले अन कोक झाले, “कोक चा नेहमीचा जो लोगो आपण पाहतो तो तेव्हा पासुन बदललेला नाही” (कर्सिव्ह रायटींग मधे कोका कोला लिहिलेला) १९७६ च्या दरम्यान जेव्हा कोक ने लोगो बदलायचा मानस जाहीर केला तेव्हा पुर्ण देशात कोक वर “सेडीशन” म्हणजे “देशद्रोहाचे” खटले भरण्यात आले होते व “अमेरिकन जनतेच्या भावनांचा आदर म्हणुन” त्यांनी लोगो बदलण्याची आयडीया स्किप केली होती आता बोला” (कर्सिव्ह रायटींग मधे कोका कोला लिहिलेला) १९७६ च्या दरम्यान जेव्हा कोक ने लोगो बदलायचा मानस जाहीर केला तेव्हा पुर्ण देशात कोक वर “सेडीशन” म्हणजे “देशद्रोहाचे” खटले भरण्यात आले होते व “अमेरिकन जनतेच्या भावनांचा आदर म्हणुन” त्यांनी लोगो बदलण्याची आयडीया स्किप केली होती आता बोला, अगदी हिट्लर सुद्धा सार्वजनिक सभांमधे अमेरिकेचा उल्लेख “कोकाकोलाचा देश” असा करत असे.\nप्रकाशक :- (बहुदा) राजहंस प्रकाशन…… कधी मिळाले तर वाचा बेस्ट आहे हे पुस्तक, अमेरिकन मॅनेजमेंट, जपानी कायझेन, सी.के.प्रल्हाद वगैरे भारी भारी माहिती आहे महाराजा\nअतिशर सुंदर निरीक्षण काका\nधन्यवाद.. आणि ब्लॉग वर स्वागत..\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5998-amol-kolhe-rides-horse-in-flooded-river-for-swarajya-rakshak-sambhaji", "date_download": "2018-08-19T02:04:56Z", "digest": "sha1:JU3ERXUZZ6ZNNOY6ZIG6P2V4CWRHMURX", "length": 9942, "nlines": 223, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेसाठी अभिनेता अमोल कोल्हे यांनी केली नदीच्या पुरात घोडेस्वारी - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेसाठी अभिनेता अमोल कोल्हे यांनी केली नदीच्या पुरात घोडेस्वारी\nNext Article बिग बॉस च्या घरामधील ९५ वा दिवस - घरामध्ये रंगणार पत्रकार परिषद\nप्रेक्षकांची क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा शंभूराजे आणि दिलेरखानाच्या भेटीचा प्रसंग अखेर प्रेक्षक प्रसंग येत्या रविवारी झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेच्या १ तासाच्या विशेष भागात पाहू शकणार आहेत. शंभूराज दिलेरखानाकडे श्री क्षेत्र माहुली इथून नदी ओलांडून गेले अशी इतिहासात नोंद आहे. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेच्या टीमनेही त्याच ठिकाणी या प्रसंगाचे चित्रीकरण अथक परिश्रम घेत झटून आणि जिद्दीने पूर्ण केले. हा सुवर्णयोगच म्हणावा लागेल. ३४० वर्षांपूर्वी जिथे भेट घडली होती म्हणजेच श्री क्षेत्र माहुली येथे जाऊन चित्रीकरण करण्यात आले आहे.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेने साधला अनोखा योग\nसंभाजी राजे व समर्थ रामदासांची भेट घडणार का\nसंभाजीराजे - दिलेर खान प्रकरणाचा पेच कसा सुटणार\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेसाठी अभिनेत्री 'प्राजक्ता गायकवाड' शिकली घोडेस्वारी आणि तलवारबाजी\n... आणि संभाजी महाराज भेटले २५ भाग्यवान विजेत्यांना - फोटोज्\nत्या अनुभवाबद्दल संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेता अमोल कोल्हे म्हणतात, \"संभाजी महाराज आणि दिलेरखान यांची भेट जिथे झाली तो माहुलीचा भाग आजही जसाच्या तसा ठेवण्यात आला आहे. माहुली संगमावर आम्ही हा प्रसंग चित्रित केला. धोधो पाऊस पडत होता, कृष्णावेण्णा नदीही जोरात वाहत होती. कधीही धरणाचे दरवाजे उघडले जातील अशी परिस्थिती होती अन त्यातच घोड्यावर बसून नदी पार करण्याचा प्रसंग साकारायचा होता. २ सेकंद विचार केला आणि बाकीच्या टीमची मेहनत पाहून घोड्याला टाच मारली. अशा वेळी तुमचा तुमच्यावर आणि तुमच्या घोड्यावर असलेला विश्वास महत्वाचा असतो. एके ठिकाणी नदी पात्रात अनपेक्षित खड्डा आला आणि त्यात घोडा अडकला मग त्याला बाहेर काढावं लागलं पण प्रसंग खूप अप्रतिम चित्रित झाला आहे. प्रेक्षक हा प्रसंग २२ जुलैला प्रसारित होणाऱ्या महाएपिसोड मध्ये पाहू शकतील.\"\nNext Article बिग बॉस च्या घरामधील ९५ वा दिवस - घरामध्ये रंगणार पत्रकार परिषद\n‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेसाठी अभिनेता अमोल कोल्हे यांनी केली नदीच्या पुरात घोडेस्वारी\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/philippines-president-said-he-ready-resign-121832", "date_download": "2018-08-19T01:51:41Z", "digest": "sha1:H3AOOINVGQLFWU56FA3D4OZUSXADMNKR", "length": 10920, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "philippines president said that he is ready to resign महिलांनी सांगितले तर पद सोडेन ; 'किस' घेणाऱ्या राष्ट्रपतींचे वक्तव्य | eSakal", "raw_content": "\nमहिलांनी सांगितले तर पद सोडेन ; 'किस' घेणाऱ्या राष्ट्रपतींचे वक्तव्य\nबुधवार, 6 जून 2018\nजर महिलांना चुंबन घेणे हे आक्षेपार्ह वाटत असेल तर आपल्या हस्ताक्षरात त्यांनी दुतर्ते यांना पदावरून दूर करण्यासाठी याचिका दाखल करावी.\nमनिला : फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते यांनी येथील एका महिलेच्या ओठांचे चुंबन घेतले. दुतेर्ते यांच्या या विचित्र अशा प्रकारामुळे येथील जनतेमध्ये मोठी नाराजी पसरली. त्यावर राष्ट्रपती दुतर्ते यांनी सांगितले, की जर महिलांनी सांगितले तर मी माझे राष्ट्रपतिपद सोडण्यास तयार आहे.\nराष्ट्रपती दुतर्ते यांनी एका महिलेचे सार्वजनिकरित्या ओठांचे चुंबन घेतले होते. त्यानंतर दुतर्ते चांगलेच चर्चेत आले. तसेच त्यानंतर काही लोकांकडून त्यांच्यावर टीकाही केली जात होती. त्यांच्यावर टीका होत असताना दुतर्ते यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, जर महिलांना चुंबन घेणे हे आक्षेपार्ह वाटत असेल तर आपल्या हस्ताक्षरात त्यांनी दुतर्ते यांना पदावरून दूर करण्यासाठी याचिका दाखल करावी. मात्र, दुतर्ते यांनी केलेले हे वक्तव्य पूर्णपणे मनोरंजनसाठी असल्याचे सांगितले. मात्र, काही फेमिनिस्ट कम्युनिस्ट संघटनांकडून ही एक अश्लिल बाब असल्याचे सांगितले.\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nआव्हान आपलेच; पण सतर्क राहायला हवे\nकबड्डी सातासमुद्रापार फार खेळली जात नसली, तरी प्रो-कबड्डीच्या माध्यमातून ती सातासमुद्रापार असणाऱ्या घराघरांत निश्‍चित पोचली आहे. ही स्पर्धा आशियाई...\nमहिला लेखापालांची राष्ट्रीय परिषद\nपुणे : \"दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया (आयसीसीआय)' आणि \"कमिटी फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ मेंबर्स इन प्रॅक्‍टिस' यांच्यातर्फे महिला...\nसातारा - धोंडेवाडीतील महिलांकडून दारुअड्डा उध्वस्त\nमायणी (सातारा) : धोंडेवाडी (ता. खटाव) येथील महिलांनी दारू विक्रेत्यांविरुद्ध दंड थोपटले. संघटित होत रणरागिणींनी पोलिसांच्या सहकाऱ्याने गावातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2018-08-19T02:26:00Z", "digest": "sha1:JNUOZCDOACMPLUCHQLBW2GWK2T4VR2KF", "length": 15488, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "खासदार संभाजीराजे यांनी राजीनामा द्यावा - प्रवीण गायकवाड - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra खासदार संभाजीराजे यांनी राजीनामा द्यावा – प्रवीण गायकवाड\nखासदार संभाजीराजे यांनी राजीनामा द्यावा – प्रवीण गायकवाड\nपुणे, दि. २५ (पीसीबी) – राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपकडून खासदार झालेले छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी करावे. त्यासाठी भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे पुण्यातील समन्वयक प्रवीण गायकवाड यांनी केली.\nकाकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर आंदोलनाला आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रवीण गायकवाड पत्रकारांशी बोलत होते.\nयावेळी ते म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने मोर्चे काढण्यात आले. तरी देखील राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्यामुळे मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. सरकारने या प्रश्नावर निर्णय जाहीर करावा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. छत्रपती घराण्यातील खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले किंवा खासदार उदयनराजे यांच्यापैकी कोणी तरी याचे या मोर्चाचे नेतृत्व करण्याची गरज आहे, असे गायकवाड म्हणाले.\nPrevious articleमुंबई बंद स्थगित; समन्वयकांचे आंदोलकांना शांततेचे आवाहन\nNext articleथेरगावात विवाहीतेची आत्महत्या; पतीसह सासरकडच्या मंडळींवर गुन्हा दाखल\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nगोवारी समाज आदिवासी; अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा – उच्च न्यायालय\nराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nकाँग्रेस- राष्ट्रवादीला चार जागांचा फटका; भाजप, सेनेचे संख्याबळ वाढणार\nमहाबळेश्वरमधील तीन पत संस्थावर दरोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/9-years-after-parents-death-in-2008-mumbai-attacks-moshe-holtzberg-arrives-in-mumbai-1617998/", "date_download": "2018-08-19T01:39:56Z", "digest": "sha1:2UA2RPOHFQLVJPYLHBLKTBPMGWAMLUQC", "length": 15131, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "9 Years After Parents Death In 2008 Mumbai attacks Moshe Holtzberg Arrives In Mumbai | मोशेची ‘खुशी’ | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n‘शालोम.. बहुत खुशी’.. ११ वर्षांच्या मोशे होल्झबर्गचे हे शब्द.\n‘शालोम.. बहुत खुशी’.. ११ वर्षांच्या मोशे होल्झबर्गचे हे शब्द. आपल्या माता-पित्याचा दहशतवादी हल्ल्यात जेथे मृत्यू झाला, त्या मुंबईतील छाबड हाऊसला भेट देण्यासाठी तो आला होता. अवघ्या दोन वर्षांचा होता तो तेव्हा. वडील गॅव्हरिएल होल्झबर्ग हे राब्बी, ज्यू धर्मगुरू. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांना आणि त्यांची पत्नी रिव्हका यांना मारले.. ते केवळ ज्यू आणि त्यातही इस्रायली नागरिक होते म्हणून. मोशे वाचला. त्याची भारतीय दाई सँड्रा सॅम्युअल हिने वाचवले त्याला. सारेच हृदयद्रावक. इतक्या वर्षांनी परवा तो त्याच ठिकाणी आला. आपले माता-पिता राहत होते ती खोली पाहिली त्याने. तेथेच तो रांगला होता, खेळला होता. पहिले बोबडे बोल त्याने तेथेच उच्चारले होते ती खोली, तेथील जुन्या खुणा हे पाहून काय वाटले असेल त्याला तो मुंबई विमानतळावर आपल्या आजी-आजोबांसमवेत उतरला तेल अवीववरून येणाऱ्या विमानातून तेव्हा बाहेर जमलेल्या पत्रकारांनी त्याला विचारले, ‘कसे वाटतेय तुला तो मुंबई विमानतळावर आपल्या आजी-आजोबांसमवेत उतरला तेल अवीववरून येणाऱ्या विमानातून तेव्हा बाहेर जमलेल्या पत्रकारांनी त्याला विचारले, ‘कसे वाटतेय तुला’ हा ठरलेला प्रश्न. कोणाचे काहीही होवो, कोणाला आनंद होवो की दु:ख, प्रश्न येतो तो हाच. ‘कसे वाटतेय तुम्हाला’ हा ठरलेला प्रश्न. कोणाचे काहीही होवो, कोणाला आनंद होवो की दु:ख, प्रश्न येतो तो हाच. ‘कसे वाटतेय तुम्हाला’ मोशेला विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘खूप आनंद आहे.’ खरोखरच त्याच्या मनात आनंद होता तेव्हा’ मोशेला विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘खूप आनंद आहे.’ खरोखरच त्याच्या मनात आनंद होता तेव्हा त्याला हे काय चालले आहे हे समजत तरी होते का मुळात त्याला हे काय चालले आहे हे समजत तरी होते का मुळात तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल, तर तुम्ही बाष्कळ आहात मित्रहो. तुम्हाला हे समजत नाही, की त्या अकरा वर्षांच्या बालकाच्या समजण्या-न समजण्याची, त्याच्या भावनांची पर्वा करण्याचे कोणालाच काही कारण नसते. ना त्या ‘अब आप को कैसे लग रहा है’ असे विचारणाऱ्या त्या बूमधारी माध्यमवीरांना, ना त्या भेटीचा ‘इव्हेन्ट’ रचणाऱ्यांना. आणि का असावी तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल, तर तुम्ही बाष्कळ आहात मित्रहो. तुम्हाला हे समजत नाही, की त्या अकरा वर्षांच्या बालकाच्या समजण्या-न समजण्याची, त्याच्या भावनांची पर्वा करण्याचे कोणालाच काही कारण नसते. ना त्या ‘अब आप को कैसे लग रहा है’ असे विचारणाऱ्या त्या बूमधारी माध्यमवीरांना, ना त्या भेटीचा ‘इव्हेन्ट’ रचणाऱ्यांना. आणि का असावी अखेर मोशे हे त्यांनी रचलेल्या एका कौटुंबिक जिव्हाळ्याच्या सामाजिक, ऐतिहासिक, आंतरराष्ट्रीय नाटकातील एक साधे पात्रच तर आहे. त्याची भूमिका ठरलेली आहे. तिचा हेतू एकच. भावनिक बंध तयार करणे. अशा नाटकांत माध्यमांनाही महत्त्वाची भूमिका दिलेली असते ती त्यासाठीच. जातीने उपस्थित होते विमानतळापासून ते छाबड हाऊसपर्यंत माध्यमप्रतिनिधी. क्षणाक्षणाच्या प्रतिमा टिपत होते ते. फार काय, इस्रायलमधून आलेले ओरेन रोझेनफेल्ड हे माहितीपट निर्मातेही हे सारे नाटय़ कॅमेराबद्ध करीत होते. या सगळ्यात त्या बालकाला फक्त वावरायचे तर होते. तो तसा वावरला. त्याच्या माता-पित्याच्या मृत्यूचा, त्या दहशतवादी घटनेचा अर्थही न कळता वावरला. आजी-आजोबा, काका अशी मंडळी सोबत होती त्याच्या. ती सांगत होती, ‘आम्ही प्रकाश आणि कृती याद्वारे दहशतवादाशी लढू.’ भावना योग्यच होती त्यांची. खरीखुरी. आणि ती व्यक्त करण्यासाठी तर मोशेचा वापर करण्यात आला होता. त्याला भावनांचा खेळ म्हणाल तुम्ही, तर तुम्ही दहशतवादाच्या बाजूचेच ठराल, मित्रहो. तेव्हा मोशे-भेटीच्या भावनिक इव्हेन्टीकरणाला अजिबात आक्षेप घ्यायचा नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या भारतभेटीच्या आंतरराष्ट्रीय इव्हेन्टचा हा उपभाग भावनांनी चिंब होत पाहायचा नुसता.. मनात म्हणायचे बहुत खुशी..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%AE.html", "date_download": "2018-08-19T01:24:17Z", "digest": "sha1:DFDHMH3HJCQM2XSAOVHANFSCM7IP6BE3", "length": 25314, "nlines": 298, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | नरेंद्र मोदींनी आईचा अपमान केला", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » नरेंद्र मोदींनी आईचा अपमान केला\nनरेंद्र मोदींनी आईचा अपमान केला\nनवी दिल्ली, [२८ सप्टेंबर] – रविवारी फेसबुकच्या कार्यक्रमात आईचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. परंतु, यामुळे कॉंग्रेसचा चांगलाच तिळपापड झाला असून, नरेंद्र मोदी यांचे भावुक होणे म्हणजे नाटक असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे.\nयाबाबत बोलताना पक्षाचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले की, आईला कुणाच्या घरी जाऊन भांडी घासण्याचे काम करावे लागावे, एवढे नरेंद्र मोदी गरीब नव्हते. पंतप्रधानांनी आईबद्दल जे उद्‌गार काढले ते खोटे असून, त्यांनी आईचा अपमान केला आहे, असे सांगत आनंद शर्मा म्हणाले की, आपल्या शपथविधी समारंभाला पंतप्रधानांनी आपल्या आईला बोलावले नव्हते. त्यामुळे परदेशात जाऊन रडण्याऐवजी मोदी यांनी जबाबदार पुत्र बनावे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भ्रष्टाचारच्या आरोपांनाही शर्मा यांनी प्रत्युत्तर दिले. परदेशात जाऊन स्वतःचा प्रचार करणार्‍या मोदींची मानसिकता तपासली पाहिजे. मोदींच्या परदेश दौर्‍याचा गैरवापर होत असून, मोदी आणि भाजपाच्या प्रचारासाठीच जनतेच्या पैशांचा चुराडा केला जात असल्याचाही आरोप शर्मा यांनी केला.\nसातत्याने गरिबांच्या कल्याणाची भाषा करणार्‍या मोदींनी आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि आसाममधील पूरग्रस्तांची साधी विचारपूसही केली नाही. गरिबांसाठीच्या सर्व योजनांना मोदी सरकारने कात्री लावल्याचा घणाघातही शर्मा यांनी यावेळी केला आहे. मोदींनी राजकारण अत्यंत हिन पातळीवर आणून ठेवले असून, त्यांना शालीनतेचा गंधही नाही, अशी टीकाही शर्मा यांनी केली.\nदरम्यान कॉंग्रेसच्या या प्रतिक्रियेवर भाजपा नेते संबित पात्रा यांनी, आनंद शर्मा यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने पंतप्रधानांच्या आईला गलिच्छ राजकारणात ओढणे, ही दुर्दैवी बाब असल्याचे म्हटले आहे.\nकॅलिफोर्नियातील सॅप सेंटर येथे उपस्थित भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणातून गांधी घराण्यावर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर बोलताना कॉंग्रेस नेते राशीद अल्वी यांनी, मोदींनी कॅलिफोर्नियात जाऊन केलेल्या आपल्या भाषणातून देशवासीयांची थट्टा करून केवळ स्वत:चा उदो उदो केल्याचे सांगत ते भाषण ऐकून मला लाज वाटली, असे म्हटले आहे. शिवाय मोदी आईची काळजी का घेत नाहीत स्वत:च्या आईचीही काळजी घेऊ शकत नाही इतका कमी पगार मोदींना आहे का, असे प्रश्‍न उपस्थित करून राशीद अल्वी यांनी मोदी ढोंगी असल्याचा हल्लाबोल केला.\nएकामागोमाग एक घोटाळे बाहेर आलेल्या राजस्थान सरकारचे उदाहरण देत दुसर्‍यांवर टीका करण्याआधी मोदींनी स्वत:च्या पक्षाकडे पाहावे, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते मनीष तिवारी यांनी मोदींवर शरसंधान साधले.\nआईवरून मोदींच्या डोळ्यांत अश्रू तरळल्यावरून प्रतिक्रिया देताना जदयू नेते के. सी. त्यागी यांनीही कॉंग्रेस नेत्यांच्या सुरात सूर मिसळून, मग मोदी स्वत:च्या आईसोबत का राहत नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1394 of 2453 articles)\nपुत्रप्रेमात आईने पक्ष व देशाचे वाटोळे केले\n=एम. जे. अकबर यांचा घणाघात= नवी दिल्ली, [२८ सप्टेंबर] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आईवरील प्रेम निव्वळ देखावा असल्याचा आरोप ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2018-08-19T01:24:10Z", "digest": "sha1:TOP6LAQENT3XFG4WMRQP2WGZ3R7XTYQB", "length": 22962, "nlines": 294, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | पंतप्रधानांकडे शेतकर्‍यांसाठी वेळच नाही", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » पंतप्रधानांकडे शेतकर्‍यांसाठी वेळच नाही\nपंतप्रधानांकडे शेतकर्‍यांसाठी वेळच नाही\n=राहुल गांधी यांचा आरोप, सरकारला दिले दहापैकी शून्य गुण=\nअमेठी, [१८ मे] – अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपीट यामुळे देशातील शेतकरी हतबल झाला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र अमेरिका, कॅनडा, चीन, मंगोलिया, जर्मनी यासारख्या देशांचे दौरे करीत आहेत. त्यांच्याकडे शेतकर्‍यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अजिबात वेळ नाही, असा आरोप कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.\nराहुल गांधी आज सोमवारी अमेठी या आपल्या लोकसभा मतदारसंघांच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा आहे. दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी काही शेतकर्‍यांची भेट घेतली आणि अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. सतत विदेश दौरे करणारे आणि देशातील शेतकर्‍यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणार्‍या मोदी सरकारला मी दहापैकी शून्य गुण देत असल्याचेही त्यांनी जाहीर करून टाकले.\nअमेठीकरिता आपण फूड पार्कचा प्रस्ताव सादर केला होता. यामुळे अनेक जिल्ह्यांचा विकास झाला असता. पण, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने हा प्रकल्प रद्द केला. हा प्रकल्प माझ्याकरिता नव्हता, तो शेतकरी आणि गरिबांकरिता होता. हा भव्य फूड प्रकल्प रद्द करून मोदी सरकार माझ्यावर राजकीय सूड उगवत आहे, असा आरोप त्यांनी केला.\nसरकार माझा बदला घेत आहे. पण, यात शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. अशा प्रकारचे राजकारण सरकारने करू नये, अशी माझी विनंती आहे. शेतकर्‍यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचा माझा निर्धार आहे, असेही ते म्हणाले.\nपंतप्रधान मोदी सतत परदेश दौर्‍यावरच असतात. देशातील शेतकरी कोणत्या समस्यांचा सामना करीत आहेत, हे पाहण्यासाठी ते शेतकर्‍यांच्या घरी कधीच गेले नाहीत. कारण, त्यांच्याजवळ शेतकर्‍यांसाठी वेळच नाही. त्यांचे सरकार उद्योगपतींचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nपंतप्रधान नरेंद्र मोदी द. कोरियामध्ये दाखल\nसेऊल, [१८ मे] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन देशांच्या दौर्‍याच्या अखेरच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. चीन आणि मंगोलियाच्या दौर्‍यानंतर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-finepix-x-m1-with-kit-16-50-mm-black-price-pefHsd.html", "date_download": "2018-08-19T01:33:04Z", "digest": "sha1:NAR763HZCRC4NOTZ6A53Z5STFUAEOZQQ", "length": 15299, "nlines": 387, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म फिनेपिक्स क्स म१ विथ किट 16 50 मम ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स म१ विथ किट 16 50 मम ब्लॅक\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स म१ विथ किट 16 50 मम ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स म१ विथ किट 16 50 मम ब्लॅक\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स म१ विथ किट 16 50 मम ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म फिनेपिक्स क्स म१ विथ किट 16 50 मम ब्लॅक किंमत ## आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स म१ विथ किट 16 50 मम ब्लॅक नवीनतम किंमत Jun 11, 2018वर प्राप्त होते\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स म१ विथ किट 16 50 मम ब्लॅकइन्फिबीएम उपलब्ध आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स म१ विथ किट 16 50 मम ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे इन्फिबीएम ( 27,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स म१ विथ किट 16 50 मम ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म फिनेपिक्स क्स म१ विथ किट 16 50 मम ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स म१ विथ किट 16 50 मम ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स म१ विथ किट 16 50 मम ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स म१ विथ किट 16 50 मम ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.3 MP\nमॅक्सिमम शटर स्पीड 30 Seconds\nऑप्टिकल झूम 3 X\nमिनिमम शटर स्पीड 0.00025 Seconds\nडिस्प्ले तुपे TFT LCD monitor\nस्क्रीन सिझे 3 inch\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 3:2\nफुजिफिल्म फिनेपिक्स क्स म१ विथ किट 16 50 मम ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-number-beneficiaries-will-decrease-couple-56169", "date_download": "2018-08-19T01:37:09Z", "digest": "sha1:DJCUL5JLR2NO47ECLRLXL6DVEGUKKL4I", "length": 17605, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news The number of beneficiaries will decrease by the couple पती-पत्नी कर्जदारामुळे लाभार्थी संख्या घटणार | eSakal", "raw_content": "\nपती-पत्नी कर्जदारामुळे लाभार्थी संख्या घटणार\nगुरुवार, 29 जून 2017\nबॅंकांमधून पैसे मिळत नसल्याने भरायचे कोठून\nनाशिक - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी आणि इतर प्रोत्साहनपर लाभासाठी शेतकरी कुटुंब निकष लागू करण्यात आला आहे. पण पती-पत्नीच्या नावावर असलेल्या कर्जाचे प्रमाण २० ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत असल्याने लाभार्थी संख्या १० ते २५ टक्‍क्‍यांनी घटणार, हे स्पष्ट झाले. हे कमी काय म्हणून आर्थिक अडचणींमुळे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतून पैसे मिळणे बंद झालेले असतानाच व्यापारी बॅंकांमधून दिवसभरात मिळणारी रक्कम तोकडी आहे. त्यामुळे लाभासाठी पैसे भरायचे कोठून, असा प्रश्‍न नव्याने तयार झाला आहे.\nबॅंकांमधून पैसे मिळत नसल्याने भरायचे कोठून\nनाशिक - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी आणि इतर प्रोत्साहनपर लाभासाठी शेतकरी कुटुंब निकष लागू करण्यात आला आहे. पण पती-पत्नीच्या नावावर असलेल्या कर्जाचे प्रमाण २० ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत असल्याने लाभार्थी संख्या १० ते २५ टक्‍क्‍यांनी घटणार, हे स्पष्ट झाले. हे कमी काय म्हणून आर्थिक अडचणींमुळे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतून पैसे मिळणे बंद झालेले असतानाच व्यापारी बॅंकांमधून दिवसभरात मिळणारी रक्कम तोकडी आहे. त्यामुळे लाभासाठी पैसे भरायचे कोठून, असा प्रश्‍न नव्याने तयार झाला आहे.\nशेतकऱ्यांनी २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये घेतलेले पीककर्ज ३० जूनपर्यंत पूर्णतः परतफेड केल्यास २०१५-१६ साठी २५ टक्के अथवा २५ हजार यापैकी कमी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. मात्र, ही रक्कम १५ हजारांपेक्षा कमी असल्यास ती संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना सरकारतर्फे देण्यात येणार आहे. ही अट पाहता, दोन दिवसांत पैशाची जुळवाजुळव करणे कितपत शक्‍य होईल, हा प्रश्‍न अनुत्तरित राहतो. त्याच वेळी तातडीच्या दहा हजारांच्या कर्जाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, सरकारने एका कुटुंबात एकापेक्षा अधिक खातेदारांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण रक्कम त्या कुटुंबाला मिळणाऱ्या कर्जमाफीच्या रकमेतून समायोजन करण्याचे धोरण स्वीकारले आहे. पती-पत्नीच्या कर्जाच्या समायोजनाचा यक्षप्रश्‍न सोसायट्यांपुढे उभा ठाकणार आहे. दरम्यान, सातपूर आणि पिंपळगाव खांब विकास सोसायटीच्या माध्यमातून कुटुंबातील एकापेक्षा अधिक जणांना घेतलेल्या पीककर्जाचे प्रमाण ४० ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत आहे. जळगाव गाळणे (ता. मालेगाव) भागात पती-पत्नीच्या नावावरील कर्ज पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत आहे. झोडगे विकास सोसायटीतर्फे तेराशेपैकी २७० शेतकऱ्यांना अडीच कोटींपर्यंत पीककर्ज देण्यात आले आहे. शेतकरी कुटुंबाचे इथले प्रमाण २० ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. याखेरीज सोसायट्यांच्या सचिवांना शेतकरी कुटुंबाचा निकष शोधायचे म्हटल्यावर गावात राहू दिले जाईल काय, या प्रश्‍नाने ग्रासले आहे.\nसरकारच्या योजनेनुसार २०१२-१३ ते २०१५-१६ या सलग चार वर्षांत राज्यातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा लाभ होणार आहे. याचा अर्थ २०१२ च्या आधीच्या थकीत कर्जदारांना यापासून वंचित राहावे लागणार आहे. २०१२ ते १६ मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन आणि पीककर्जाचे पाच हप्त्यांत रूपांतरण केले. २०१४ -१५ कर्ज रूपांतरण गारपिटीमुळे केले. शेतीच्या नामासाठी नवीन पीककर्जाचे वाटप केलेले आहे आणि ३० जून २०१६ मध्ये पीककर्जाचे पुनर्गठन केले आहे. त्यामुळे या वर्षीचे कर्ज वितरण हे नियमित दिसत आहे. एकच हप्ता ३१ मे २०१७ ला थकबाकी दिसतो. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात आणि राज्यभरात हीच परिस्थिती जिल्हा व राष्ट्रीयीकृत बॅंकांत आहे. परिणामी योजनेचा लाभ अल्प शेतकऱ्यांना होणार, असे शेतकरी समन्वय समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. समितीचे सदस्य राजू देसले यांनी यासंबंधीची माहिती प्रसिद्धीला दिली आहे. नाशिक जिल्हा बॅंकेची एक हजार ८५० कोटींपैकी १५७ कोटींची वसुली झाली. ३१ मे २०१७ अखेर जिल्हा बॅंकेची थकबाकी दोन हजार ३५० कोटी आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ एकूण कर्जदार शेतकऱ्यांना दहा टक्‍क्‍यांपेक्षा कमी होईल. त्यामुळे राज्य सरकारने ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ होण्याचा केलेला दावा कोणत्या आधारे केला, असा प्रश्‍न आहे. सरकारचे निकष पाहता, १५ हजार कोटी तरी शेतकऱ्यांना मिळतील का, असाही प्रश्‍न आहे.\nलहानपणापासूनच मी या भूमीपासून, माणसांपासून दूर गेलेलो होतो. आता आपलेपणा अचानक कुठून पैदा करू बरं, मला वाचन, अध्यात्म वगैरे आवडी जोपासता आल्याच...\nरेपो आणि रिव्हर्स रेपो (डॉ. वीरेंद्र ताटके)\n\"रिझर्व्ह बॅंकेनं रेपो किंवा रिव्हर्स रेपो दर वाढवला, किंवा कमी केला,' अशा अर्थाच्या बातम्या आपण वाचतो. मात्र, हे दर म्हणजे नक्की काय याबाबत...\nमंठा बाजार पेठ शंभर टक्के बंद\nमंठा : भारतीय संविधान जाळणाऱ्या व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद घोषणा देणाऱ्या समाज कंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्याचे...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून आत्महत्या\nफलटण (सातरा) : खाजगी सावकारकीच्या त्रासाला कंटाळुन होळ (ता.फलटण) गावचे विद्यमान उपसरपंच विनोद बबन भोसले (वय 38 रा. होळ ता.फलटण) यांनी खुंटे-...\nथ्री डी कोलाजमधून साकारले शिवचरित्र\nइचलकरंजी - जिद्द आणि चिकाटी ठेवत तब्बल ७ वर्षे परिश्रम घेत, येथील डॉ. ज्योती दशावतार बडे यांनी थ्री डी कोलाजमधून अवघे शिवचरित्र साकारले आहे. हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/603203", "date_download": "2018-08-19T02:04:45Z", "digest": "sha1:DUNQPKQO3ACEUPR6ER7U57YJEAWYBURY", "length": 7251, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विरोधी पक्षांनी धोरण आखून आघाडी करणे आणि वैयक्तीक महत्त्वाकांक्षा दूर ठेवणे गरजेचे आहे-सोनिया गांधी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » विरोधी पक्षांनी धोरण आखून आघाडी करणे आणि वैयक्तीक महत्त्वाकांक्षा दूर ठेवणे गरजेचे आहे-सोनिया गांधी\nविरोधी पक्षांनी धोरण आखून आघाडी करणे आणि वैयक्तीक महत्त्वाकांक्षा दूर ठेवणे गरजेचे आहे-सोनिया गांधी\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nयेत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. याचा प्रत्यय काँग्रेस कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत दिसून आला आहे. ‘आरएसएसच्या संघटनात्मक आणि आर्थिक शक्तीचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांनी धोरण आखून आघाडी करणे आणि वैयक्तीक महत्त्वाकांक्षा दूर ठेवणे गरजेचे आहे. मोदी सरकारची उलटगणती सुरू झाली असून हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना केलेल्या भाषणावरून स्पष्ट झाले आहे’, असे वक्तव्य काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले आहे.\nयावेळी त्या म्हणाल्या, आम्हाला लोकशाहीच्या वाईट काळात लोकांना वाचवण्याचे काम करावे लागणार असून काँग्रेस आघाडी मजबूत करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोबत आम्ही आहोत अशी भूमिकाही गांधी यांनी व्यक्त केली. नरेंद्र मोदींचे सरकार धोकादायक आहे. देशातील लोकांना यापासून वाचवायचे आहे. लोकशाहीची खिल्ली उडवली जात आहे. नागरीक भीतीच्या वातावरणात जगत आहेत आणि देशात गरीबी वाढत आहे. मोदी सरकारच्या अखेरच्या घटका सुरू झाल्या असून आम्ही आघाडी करण्यासाठी तयार आहोत. संपूर्ण काँग्रेस पक्ष राहुल गांधींना साथ द्यायला तयार आहे. राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत त्या बोलता होत्या.\nया बैठकीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी राहुल गांधी यांना संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. सामाजिक समता आणि आर्थिक विकासाची गाडी पुन्हा रूळावर आणण्यासाठी काँग्रेस पक्ष राहुल यांच्या पाठिशी राहील असे आश्वासन डॉ. सिंग यांनी राहुल यांना दिले.\nतिहेरी तलाकच्या मुद्याला राजकीय स्वरुप देऊ नका : पंतप्रधान\n16महिन्यात 19 वेळा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ\nअहमदनगरमध्ये अपघातात पाच भाविक ठार\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/service-category/%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-08-19T02:12:45Z", "digest": "sha1:RPM2IPXGMKCOSPJFBJS3NS2VKEGQ5AGU", "length": 4004, "nlines": 97, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "उमंग | जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे बेसाल्ट खडकातील सरोवर", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व शासकीय सेवा राष्ट्रीय पोर्टल महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम उमंग राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र च्या सेवा ई-कोर्टस सेवा\nविविध सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी एक अॅप\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-19T02:12:10Z", "digest": "sha1:FSFVBX6MJFMCXJETT62NZONADRL2WGA5", "length": 9271, "nlines": 117, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "मदत | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nया संकेतस्थळावरील माहिती / पृष्ठांवर प्रवेश / नॅव्हिगेट करणे आपणास कठीण जाते आहे का या भागात हे संकेतस्थळ ब्राउझ करताना आपल्याला एक सुखद अनुभव यावा यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.\nकोणत्याही उपकरणांचा, तंत्रज्ञानाचा किवा क्षमतेचा वापर करून हे संकेतस्थळ बघता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत. संकेत स्थळला भेट देणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त उपयोगता व सुलभता व्हावी या उद्देशाने हे संकेत स्थळ तयार करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींकरीता या वेबसाइटवरील सर्व माहिती उपलब्ध व्ह्यावी हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत. उदाहरणार्थ, अंध दिव्यांग असलेले वापरकर्ता सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून पोर्टलचा प्रवेश करू शकतो, जसे की स्क्रीन वाचक. ही वेबसाइट वर्ल्ड वाइड वेब कंसोर्टियम (डब्ल्यू3 सी) द्वारे घालून दिलेल्या वेब सामग्री प्रवेशनिर्धारण मार्गदर्शक तत्त्वांचे (डब्ल्यूसीएजी 2.0) स्तर एएची पूर्तता करते.\nया संकेतस्थळाच्या वापरसुलभतेसंबंधी आपल्याला काही समस्या किंवा सूचना असल्यास, कृपया आम्हाला अभिप्राय पाठवा.\nदृष्टीदोष असणारे आमचे अभ्यागत स्क्रीन वाचकांसारख्या सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून साइटवर प्रवेश करू शकतात.\nविविध स्क्रीन वाचकांशी संबंधित माहिती\nदृष्टीहीन डेस्कटॉप प्रवेश (एन.व्ही.डी.ए.) http://www.nvda-project.org विनामुल्य\nसिस्टम अक्सेस टू गो http://www.satogo.com विनामुल्य\nविविध फाइल स्वरूपांमध्ये माहिती पहाणे\nया वेबसाइटद्वारे प्रदान केलेली माहिती विविध फाईल स्वरुपनात उपलब्ध आहे, जसे की पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉरमॅट (पीडीएफ), वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट. माहिती व्यवस्थित पाहण्यासाठी, आपल्या ब्राउझरमध्ये आवश्यक प्लग-इन किंवा सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ, फ्लॅश फायली पाहण्यासाठी अॅडोब फ्लॅश सॉफ्टवेअरची आवश्यकता आहे. आपल्या सिस्टममध्ये हे सॉफ्टवेअर नसल्यास, आपण तो इंटरनेटवरून विनामूल्य डाउनलोड करू शकता.\nविविध फाईल फॉरमॅटमधील माहिती पाहण्यासाठी आवश्यक प्लग-इनची सूची\nपोर्टेबल डॉक्यूमेंट फॉरमॅट (पीडीएफ) फाईल्स अॅडोब अॅक्रोबॅट रीडर (नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ )\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-08-19T01:26:44Z", "digest": "sha1:TTWYVTXKTALFQAAW75X3OLXZA4PFPISQ", "length": 10119, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अण्वस्त्र चाचणी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआण्विक चचणीमुळे होणारा विनाश दर्शवणारा एक कोलाज व्हीडिओ\nअण्वस्त्र चाचणी (अन्य नावे: आण्विक चाचणी, अणुचाचणी; इंग्लिश: Nuclear weapons test ;) म्हणजे अण्वस्त्रांची स्फोटक्षमता, ऊर्जेची निर्मिती व परिणामकारकता तपासण्यासाठी घडवून आणलेली चाचणी असते. इ.स.च्या विसाव्या शतकात अण्वस्त्रधारी देशांपैकी बहुतांश देशांनी आपापल्या अण्वस्त्रक्षमतेची परिणामकारकता तपासण्यासाठी अण्वस्त्र चाचण्या केल्या.\nसॉनिकबाँब.कॉम - अमेरिका, सोविएत संघ, युनायटेड किंग्डम, फ्रान्स व चीन यांनी केलेल्या अण्वस्त्र चाचण्यांचा चलचित्र संग्रह (इंग्लिश मजकूर)\n• गुरुत्वाकर्षण • अंतर • अणुक्रमांक • अणू • अणु-सम्मीलन क्रिया • आण्विक वस्तुमान अंक • अतिनील किरण • अपारदर्शकता • अभिजात यामिक • अर्ध-पारदर्शकता • अवरक्त किरण • अव्यवस्था • अशक्त अतिभार • आकुंचन • आघूर्ण • आयन • आयसोस्फेरिक • आरसा • आवाज (ध्वनी) • उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम • उष्णता वहन • ऊर्जा • ऊर्जास्रोत • ऊष्मगतिकी • कंपन • कक्षा • कक्षीय वक्रता निर्देशांक • कण घनता • कर्बोदक • काल-अवकाश • काळ • काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण • किरणोत्सर्ग • क्वार्क • क्ष-किरण • गतिज ऊर्जा • घनता • घनफळ • चुंबक • चुंबकीय क्षेत्र • चुंबकीय ध्रुव • चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता • चुंबकीय बल • चुंबकीय आघूर्ण • छिद्रता • जड पाणी • ट्रिटियम • ठिसूळ • ड्युटेरियम • तात्पुरते चुंबक • तापमान • ताम्रसृती • दाब • दुर्बीण • दृश्य घनता • दृश्य प्रकाश किरणे • नीलसृती • नॅनोकंपोझिट • न्यूक्लिऑन • न्यूटनचे गतीचे नियम • न्यूट्रिनो • न्यूट्रॉन • पदार्थ • पारदर्शकता • पुंज यामिकाची ओळख • पॅरिटी • पॉझिट्रॉन • प्रकाश • प्रतिकण • प्रतिध्वनी • प्रमाण प्रतिकृती • प्रसरण • प्रोटॉन • प्लाझ्मा (भौतिकशास्त्र) • फर्मिऑन • फिरक • बाष्पीभवन • बॅर्‍यॉन • बोसॉन • मध्यम तरंग • मिती • मुक्तिवेग • मूलकण भौतिकशास्त्र • मूलभूत कण • मूलभूत बले • मृगजळ • म्यूऑन • रंगभार • रेणू • लघुतरंग • लार्ज हॅड्रॉन कोलायडर • लेप्टॉन • लोलक • वस्तुमान • वातावरणाचा दाब • वायुवीजन • विजाणू • विद्युत चुंबक • विद्युत द्विध्रुव मोमेंट • विद्युत ध्रुवीकरण क्षमता • विद्युत प्रभार • विद्युतचुंबकत्व • विद्युतचुंबकीय क्षेत्र • विद्युतभार • विद्युतभार त्रिज्या • वेधशाळा • श्रोडिंजरचे मांजर • संप्लवन • संयुक्त कण • संवेग अक्षय्यतेचा नियम • समस्थानिके • सांख्य यामिक • सापेक्ष आर्द्रता • सापेक्षतावाद • सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त • सूक्ष्मदर्शक • सूर्यप्रकाश • सेल्सियस • सौर भौतिकशास्त्र • सौरऊर्जा • स्टार्क परिणाम • स्थितिज ऊर्जा • स्वाद (भौतिकशास्त्र) • हर्ट्झ • हवामानशास्त्र • हॅड्रॉन •\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०४:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-45139227", "date_download": "2018-08-19T02:23:04Z", "digest": "sha1:KWNRTCPFFSKVAEJLMEL4BSBPCZIJOXMU", "length": 12683, "nlines": 122, "source_domain": "www.bbc.com", "title": "येमेनमध्ये शाळकरी बसवर सौदी अरेबियाकडून हल्ला, २९ मुलं ठार - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nयेमेनमध्ये शाळकरी बसवर सौदी अरेबियाकडून हल्ला, २९ मुलं ठार\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा सादा प्रांतात झालेल्या हल्ल्यात जखमी झालेला मुलगा\nसौदी अरेबिया आणि इतर अरब राष्ट्रांनी येमेनवर केलेल्या हवाई हल्ल्यात 29 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर, 30 जण जखमी झाले आहेत. अशी माहिती इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस यांनी दिली आहे.\nयेमेनमधल्या उत्तर सादा प्रांतातल्या दाह्यान इथल्या बाजारपेठेतून जाणाऱ्या मुलांच्या बसवर हा हल्ला झाला. इथल्या बंडखोर हौदी चळवळीमार्फत येमेन देशाचा पश्चिम भाग व्यापला आहे. या भागात त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.\nत्यांच्यामार्फत या भागात चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयानं हा आकडा मोठा असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी या हल्ल्यांत 43 जणांचा मृत्यू, तर 61 जण जखमी झाल्याचं म्हटलं आहे.\nयेमेनच्या पश्चिम भागात हौदी बंडखोरांकडे असून उरलेल्या भागात पूर्वीपासून असलेलं हदी सरकार आहे. सौदी अरेबिया आणि इतर अरब राष्ट्रांनी हदी सरकारला पाठिंबा दिला आहे. यासाठी ते हौदी बंडखोरांवर हल्ले करत आहेत. आम्ही केलेली कारवाई कायदेशीर असल्याचं या राष्ट्रांनी स्पष्ट केलं आहे.\nयेमेनमधला संघर्ष थांबणार तरी कसा\nयेमेनमधला सत्ता संघर्ष सामान्य माणसांच्या मुळावर\nयावेळी अरब राष्ट्रांनी सांगितलं की, आम्ही नागरिकांवर हल्ले करत नाही. परंतु, बाजारपेठा, शाळा, हॉस्पिटल आणि निवासी भागावर सौदीप्रणित फौजा हल्ले करत असल्याचं मानवाधिकार संघटनांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, येमेनसाठी असलेले संयुक्त राष्ट्रांचे विशेष अधिकारी आणि माजी ब्रिटीश मुत्सद्दी मार्टीन ग्रिफीथ हे चर्चेसाठी पुढाकार घेण्यास सरसावले आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये जिनिव्हामध्ये ते येमेनमधल्या दोन्ही गटांमध्ये चर्चेसाठी बैठक आयोजित करणार आहेत.\nग्रिफीथ यांनी याबाबत बीबीसीशी चर्चा केली. ते सांगतात, \"हा प्रश्न जर लवकर सोडवला गेला नाही तर, येमेनचा पाडाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यांत या देशाची परिस्थिती सीरियाहून वाईट होण्याची शक्यता आहे. हे युद्ध हळूहळू जटिल होत चाललं आहे. यातला इतरांचा आंतरराष्ट्रीय रस वाढत असून दोन पक्षांचा विचार करता, एकीकडेच ध्रुवीकरण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवणं कठीण होईल.\"\nयेमेनमध्ये का युद्ध सुरू आहे\nयेमेनमधला हा वाद 2015च्या सुमारास सुरू झाला. हौदी बंडखोरांनी देशाचा पश्चिम भाग या वादात व्यापला. त्यांच्या या कृतीमुळे येमेनचे अध्यक्ष अब्दराब्बूह मनसौर हदी यांना परदेशात पलायन करावं लागलं.\nइराणकडून या वादाला खतपाणी घातलं जात असल्याचं लक्षात आल्यावर सौदी अरेबियासह सात अरब राष्ट्रांनी या वादात हदी सरकारच्या बाजूनं उडी घेतली.\nआतापर्यंत या संघर्षात 10,000 हून अधिक मृत्यू झाले असून यात नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. तर, 55 हजारांहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे.\nया युद्धाचे भीषण परिणाम सध्या जनतेवर दिसू लागले आहेत. जवळपास 2 कोटी 20 लाख नागरिकांना मूलभूत मानवी गरजा पुरवणंही जड जाऊ लागलं आहे. तर, जगातली सगळ्यांत मोठी अन्नाच्या चणचणीची आणीबाणी येमेनमध्ये उद्धवली आहे. तसंच, रोगराईही पसरत असून सगळ्यांत मोठा कॉलराचा उद्रेक या देशात झाल्याने काही लाख लोक बाधित झाले आहेत.\nयेमेन संकटः एडनमध्ये सरकारी इमारतींवर फुटीरतावाद्यांचा ताबा\nट्रंप, तुम्ही सर्वांत मोठी चूक केली आहे - इराण\nइराणवर अमेरिकेचे निर्बंध : भारतात पेट्रोल, डिझेल महागणार\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nनरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला अटक; आज कोर्टात हजर करणार\n'आमच्या यशात केरळचं मोलाचं योगदान' म्हणत UAE आलं मदतीला धावून\nप्रियंकाशी साखरपुड्यानंतर निक म्हणतो 'मी जगात सर्वांत भाग्यवान'\nकोफी अन्नान 'आंतरराष्ट्रीय शांततेबाबत सजग' होते : पंतप्रधान मोदी\n'माझं अपहरण करून त्यांनी मला परदेशी वेश्याव्यवसायात ढकललं'\nदृष्टिकोन : 'हिंदू हृदयसम्राट' मोदींसाठी वाजपेयींनी असा आखला मार्ग\nइम्रान खान यांनी घेतली पाकिस्तानचे 22वे पंतप्रधान म्हणून शपथ\nपैशाची गोष्ट : भारत-पाक व्यापारी संबंधात ही आहेत आव्हानं\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/news/5287/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF--%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A8--", "date_download": "2018-08-19T01:57:48Z", "digest": "sha1:KLM6SSQZAMNFG23IGRKPF6I2HVWWV4FA", "length": 6244, "nlines": 28, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "General News", "raw_content": "\nदिलीपराज प्रकाशनाच्या २००० व्य पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि नवीन अत्याधुनिक प्रेसचे उदघाटन.\nदिलीपराज प्रकाशनाच्या २००० व्य पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि नवीन अत्याधुनिक प्रेसचे उदघाटन.\nदिलीपराज प्रकाशन यांच्या तर्फे पत्रकार भवन नवी पेठ, पुणे येथे दिनांक ४ जानेवारी २०१२ रोजी दुपारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये श्री राजीव बर्वे, मॅनेजिंग डायरेक्टर , दिलीपराज प्रकाशन यांच्याकडून नवीन अत्याधुनिक प्रेसच्या उदघाटना बद्दल माहिती आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्त्तरे देण्यात आली.\nदिलीपराज प्रकाशनचे १९९९ वे पुस्तक (साहित्य लोक, ग्रामिण आणि दलीत), २००० वे पुस्तक (स्वातंत्र्य योद्धा - मार्टिन ल्युथर किंग) आणि २००१ वे पुस्तक ( दिल्याघरची मराठी ) यांचे प्रकाशन आणि पुणे शहरातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक प्रेस व प्रेसच्या इमारतीचे उदघाटन विरोधी पक्षनेते मा. विनोद तावडे यांच्या हस्ते होणार असून माजी गृहराज्यमंत्री मा.गजानन किर्तीकर, मा. आ. गिरीष बापट, मा. आ. भीमराव तापकीर आणि धायरीचे सरपंच मा.मदन भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. २००० व्या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक मा.द.मा. मिरासदार यांच्या हस्ते होणार असून प्रा.मिलींद जोशी या पुस्तकांवर आपले विचार मांडणार आहेत.\n’दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.’ ही संस्था महाराष्ट्रात १९७१ पासून साहित्य प्रसाराचे काम करीत असून केवळ वाड:मयीन मूल्य असलेले आजवर १९९८ ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले आहेत. अनेक राज्य पुरस्कार तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार या संस्थेला मिळाले आहेत.\nसदर उदघाटन सोहळा शनिवार दिनांक ७ जानेवारी २०१२ रोजी सायंकाळी ६ वाजता सर्व्हे नंबर २९/८/९ धायरी इन्डस्ट्रिअल इस्टेट, पारी कंपनीच्या जवळ, पुणे येथे संपन्न होणार आहे\nबिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न\nदेवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी\nएंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nस्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप\nरोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप\nजामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा\nआयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी\nपुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nफेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/general/1803/%E0%A4%B8%E0%A5%8C-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-", "date_download": "2018-08-19T01:57:53Z", "digest": "sha1:SVPOF3K64IZTSMGIRWSXO3LCK2O74ZE6", "length": 6288, "nlines": 28, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "General News", "raw_content": "\nसौ वसुधा गिरिधारी यांना राधामाता पुरस्कार.\nमातृ - प्रबोधन संस्था ,निगडी पुणे यांचा आदर्श माता पुरस्कार सौ वसुधा गिरिधारी यांना नुकताच जाहीर झाला आहे.त्यांचे सुविद्य चि. विवेक गिरिधारी यांना ज्ञान प्रबोधिनीच्या पूर्णवेळ ग्रामीण विकसनाच्या कामाला त्यांनी १९९० साला पासून मोकळीक दिली .स्वतः एम.ए. एम.एड.असून घर सांभाळले .काटकसरीने संसार सांभाळला .मुलांना सुसंस्कारित शिक्षण दिले. मुलाच्या सामाजिक . आदिवासी भागातील कार्याला सदा उत्तेजनच दिले.यासाठी दि.१६ जुलै ला निगडी येथे रु.२०००/-चा पुरस्कार देवून त्यांचा सन्मान होत आहे.\nविवाहानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून पदवी नंतरचे शिक्षण घेतले. विशेष म्हणजे वडील डॉ.मो.गं.गायधनी यांचा सामाजिक आणि काका डॉ.राजाभाऊ गायधनी यांचा रा.स्व.संघ कार्याचा वारसा जपला. चि.विवेकला अगदी लहान असल्यापासून संघात स्वतः नेत असे.त्याचा ठसा विवेकवर पक्का बिंबला. १९७४ सालची बी.एड.संस्कृत मेथड, नौकरी घर चालत आली,तरी विवेक ९ वित,प्राचार्य म्हणून डॉ. गिरिधारी ९ वर्षे जव्हारला ,त्या मुळे गरज असूनही नौकरी केलीच नाही. नंतर विवेक बी.ई.,विदुला एम.सी.म.,विश्वजित बी.सी.जे.,सी.डेयाक .झाल्यावर मुंबईच्या पार्ले टिळक, राजाशिवाजी ,आर.एम.भट,सारख्या प्रसिद्ध शाळेत संस्कृत शिकविले.नीलकांत नावाच्या दलित उमेदवाराला नौकरी मिळावी म्हणून हक्क असूनही मुलाखतीला सौ. वसुधाताई गैरहजर राहिल्या.\nसामाजिक दृष्ट्या हा मोठा त्याग आहे.\nविवेक बी.ई., असूनही त्याला अत्यंत खडतर अश्या ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील कार्याला उत्तेजन दिले.त्याच्या बरोबरच्या मोठे पगार कमावणाऱ्या ,विदेशात जाणाऱ्या मित्रांशी कधी तुलनाही केली नाही.उलट आपली मुलासाठी होणारी जीवाची घालमेल दडवून\nठेवली.त्याची अहोरात्र काळजी वाहिली, पण त्याला सदा आनंदी ठेवले.खरतर ही मातृहृदयाची कसोटी होती.\nबिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न\nदेवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी\nएंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nस्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप\nरोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप\nजामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा\nआयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी\nपुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nफेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/news/5403/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-", "date_download": "2018-08-19T01:57:37Z", "digest": "sha1:QTCF23TPGQBGR6S3E2QKJ5UQCL7W7WZE", "length": 11196, "nlines": 31, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "General News", "raw_content": "\nपहिला \"गौरव पुरस्कार\" सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न.\nमराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम (Marathimovieworld.com) या संकेतस्थळाच्यावतीने देण्यात येणारा पहिला \"गौरव पुरस्कार\" सोहळा १० जानेवारी रोजी रवींद्र नाट्य मंदीर, प्रभादेवी मुंबई येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.\nमराठी रसिकांची लाडकी अभिनेत्री सई रानडे-साने हिने आपल्या प्रभावी आणि विनम्र शैलीत ह्या पुरस्कार सोहळ्याचे निवेंदन केले.\nमराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम गौरव पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सिनेमा, नाटक, मालिका, नायक, नायिका असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय प्रथमच मराठी चित्रपटस्रुष्टीतील ''प्रदर्शन पूर्व बहुचर्चित चित्रपट\" हा एक नवीन विशेष पुरस्कार देण्यात आला, या पुरस्कारासाठी पहिल्या वर्षाचा\nमान मिळाला तो 'शाळा' ह्या चित्रपटास. पुरस्कार वितारणादरम्यान विविध रंगतदार आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. त्यात मराठी लावणीनृत्य, लोकगीते, त्याच बरोबर गाजलेल्या मराठी गीतांवरील नृत्य सादरीकरणाचा समावेश होता. विशेष दाद मिळाली ती छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर आधारित असलेल्या सादरीकरणाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन \"मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम\" चे संस्थापक श्री. आर. डी. मोरे, श्री जितेंद्र मोरे, सिनिअर पत्रकार उल्हास शिर्के आणि कलाकारांच्या वतीने मृण्मयी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. मनोरंजन विश्वातील संपूर्ण माहिती बरोबरच विविध, नवीन, कल्पक सदरांद्वारे \"मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम\" हे संकेतस्थळ जगभरातील मराठी रसिक आणि मराठी मनोरंजन विश्वाला जोडणारा एक दुवा ठरणार आहे .\nपहिल्या \"मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम\" गौरव पुरस्कारात, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावला तो 'देउळ' या चित्रपटाने, महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार श्री. सौमित्र पोटे आणि नाट्य निर्माते श्री. गोविंद चव्हाण यांच्या हस्ते चित्रपटाचे निर्माते श्री. अभिजित घोलप ह्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'देउळ' ला मिळालेल्या ह्या पुरस्कारात आणि तिकीट खिडकीवरील मिळालेल्या यशामध्ये, प्रेक्षकांचा मोठा वाट आहे.\" अशा शब्दात चित्रपट निर्माते श्री. घोलप ह्यांनी आभार व्यक्त केले .\nमालिका विभागात 'गुंतता हृदय हे' , 'कालाय तस्मै नम:' , ' बंध रेशमाचे', 'पिंजरा' आणि 'पुढचे पाउल' ह्या मालिकांमध्ये मोठी स्पर्धा होती, त्यात प्रेक्षकांनी 'बंध रेशमाचे' ह्या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून आपली पसंती कळवली. प्रसिद्ध चित्रपट वितरक श्री. समीर दिक्षित आणि निर्मात्या सौ. उषा भावे यांच्या हस्ते 'बंध रेशमाच्या' टीमला पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तो भुषण प्रधान तर, मृणाल कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. चित्रपट दिग्दर्शक एफ. एम. इल्यास, आणि अभिनेत्री सई लोकूर यांच्या हस्ते भुषण आणि मृणाल यांना पुरस्कृत करण्यात आले. \"गुंतता हृदय हे' मधील नायिकेची भूमिका साकारणे हे खरं तर खुप कठीण होते, आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनतीची पावती ह्या पुरस्काराद्वारे मिळाली. रसिकांचे असेच प्रेम लाभावे अशी आशा करते.\" अशा शब्दात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .\nकार्याक्रमादरम्यान \"हनिबी मेडिया\" द्वारे अजून एक नवीन उपक्रमाची घोषणा करण्यात आली. मुंबई आणि मुंबईकर यांच्याबद्दल पुरेपूर आणि नवनवीन सदरांद्वारे माहिती देण्यात येणार असून विविध विषयांवर चर्चा करण्यासाठीचे एक व्यासपिठ देणारे 'www.magzmumbai.com' हे संकेतस्थळ असणार आहे. ह्याचे अनावरण अभिनेता राजेश शृंगारपुरे आणि अभिनेत्री हेमांगी धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले .\nपुरस्कार वितरण सोहळ्यास अभिनेता प्रकाश भेंडे, राजेश शृंगारपुरे, सचित पाटील, आनंद इंगळे, गिरीश परदेशी, नरेश बिडकर, अक्षर कोठारी, कौस्तुभ दिवाण, अभिनेत्री उमा भेंडे, प्रतीक्षा लोणकर, हेमांगी कवी, मृण्मयी देशपांडे, सई लोकूर, सुपर्णा खर्डे, निर्मात्या विना लोकूर, उषा भावे, प्रसिद्ध संगीतकार श्रीरंग आरास, दिग्दर्शक एफ. एम. इल्यास, अजित भैरावकर, तसेच अनेक मान्यवर कलाकाराची उपस्थिती लाभली\nबिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न\nदेवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी\nएंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nस्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप\nरोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप\nजामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा\nआयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी\nपुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nफेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=940", "date_download": "2018-08-19T02:22:43Z", "digest": "sha1:ERWJRU3AF7YBDUDSDN3RY2UUTRL6VWXN", "length": 6818, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | आयत्या दुधावर नागोबा! ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\n ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nतांदुळज्यात शेतकरी आंदोलकांनी केली नॅचरलच्या दुधाची नासाडी\nलातूर: शेतकर्‍यांनी पुन्हा सुरु केलेल्या संपाला उत्तरोत्तर उग्र स्वरुप येत आहे. शहरांची रसद बंद करण्याचा इशारा देण्यात आला. अनेक ठिकाणी दूध आणि भाज्या रस्त्यावर फेकून देण्यात आल्या. आपल्या जवळच्या तांदुळज्यात शेतकरी आंदोलकांनी नवीन शक्कल लढवली. रांजणीच्या नॅचरल दुधाची गाडी अडवून त्यातल्या दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फोडण्यात आल्या. या ठिकाणी आंदोलकांनी आपला शेतीमाल किंवा दूध रस्त्यावर फेकले नाही या वाहनाचा चालक लहू भडंगे आणि सुपरवायझर शुभम पानढवळे यांना मारहाणही केली. वाहनाच्या मागील बाजूस असलेल्या दुधाच्या पिशव्या, लस्सी, दही, तूप रस्त्यावर फेकून दिले. यात सुमारे सव्वा दोन लाखांचे नुकसान झाले. या प्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात चाळीस-पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-19T01:25:45Z", "digest": "sha1:YILJJIKE446J4AUVT65POXXD6JRYSG5O", "length": 7095, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चलनतुटवड्यावर तोडगा ; पाचशेच्या नोटांची होणार पाच पटींनी छपाई | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचलनतुटवड्यावर तोडगा ; पाचशेच्या नोटांची होणार पाच पटींनी छपाई\nनवी दिल्ली : देशभरात चलन तुटवडा निर्माण झाल्यानंतर आता यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने पाचशेच्या नोटांची छपाई करणार आहे. एवढेच नाही तर या नोटा छपाई पाच पटींनी वाढवण्याचा निर्णयदेखील सरकारने घेतला आहे.\nअर्थखात्याचे सचिव एस.सी.गर्ग यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन चलन तुटवड्याबाबत माहिती दिली. सध्या दररोज ५०० कोटी पाचशेच्या नोटा छापल्या जातात. आगामी काळात यात पाच पटींनी वाढ केली जाणार असून दररोज पाचशेच्या अडीच हजार कोटी नोटा छापल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली. यानुसार महिनाभरात जवळपास ७० ते ७५ हजार कोटी नोटा छापल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.\nदरम्यान, देशातील काही राज्यांमध्ये चलनतुटवडा निर्माण झाल्याने एटीएम मध्ये रोकड उपलब्ध नव्हती. त्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी देखील स्पष्टीकरण दिले. देशात चलन तुटवडा नाही. फक्त काही ठिकाणी अचानक मागणी वाढल्यामुळे अडचणी आल्या आहेत. बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसोमाटणेमध्ये “बसवाले काकां’ चा वृक्षारोपण संदेश\nNext articleपंखे, कूलर, फ्रिज दुरुस्तीत मोठी वाढ\nकेरळातील नागरीकांसाठी गुगलची खास सोय\nलता मंगेशकर यांची अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nआपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला\nनोटबंदी आणि जीएसटीमुळे छोटे उद्योग साफ कोलमडले\nपाणी समस्येबाबत आयआयटी खरगपुर मध्ये संशोधन केंद्र\nपंतप्रधानांनी केली पूरग्रस्त केरळची हवाई पाहणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5-2/", "date_download": "2018-08-19T01:25:42Z", "digest": "sha1:56GWLCB5Y2VWT2ILP6AWK7HGFGNAQCLH", "length": 6640, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून एकास गंडा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे : पोलीस असल्याची बतावणी करून एकास गंडा\nपुणे – पोलीस असल्याची बतावणी करून दोघांनी तरुणाकडील 58 हजार 230 रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना पुणे-नगर रोडवर घडली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nफिर्यादी आदिनाथ निमसे (26, रा. संभाजीनगर, शिकारपुर, ता. शिरुर) हा 24 मार्च रोजी रात्री काम संपवून दुचाकीने राहत्या घरी चालला होता. यावेळी खराडी जकात नाका ते पुणे-नगर रोड दरम्यान त्याची दुचाकी दोघांनी अडवली. पोलीस असल्याची बतावणी करून त्याला हाताने मारहाण केली. यानंतर त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील सोन्याची अंगठी व पाकिटातील 230 रुपये असा 58 हजार 230 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला.\nयासंदर्भात फिर्यादीने प्रथम ऑनलाईन तक्रार दिली होती. त्याची दखल घेतली न गेल्याने त्याने ई-मेलव्दारे तक्रार दिली. या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एम. आर. खोकले तपास करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभोसरीत गुरुवारपासून कोकण महोत्सव\nNext articleघरच्या घरी उपचार ; मेथी\nवाळूचोर टोळीविरुद्ध मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र\nगोवंशाची वाहतूक; दोघांना अटक\nराज्यमंत्री कांबळे यांच्या सोसायटीत घरफोडी\nअभिनेत्रीच्या सतर्कतेतून लहान मुलांच्या तस्करीचे रॅकेट उघड\nसारथी उपक्रमातून 5 लाख लोकांचे शंका निरसन\nपुणे – दोनशेहून अधिक जणांकडून दावे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://ekoshapu.in/2018/03/05/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%97%E0%A5%8B/", "date_download": "2018-08-19T02:03:16Z", "digest": "sha1:VCOPOPJRJ43JZ3EA7NA3GBU5GPCF7NF7", "length": 13492, "nlines": 231, "source_domain": "ekoshapu.in", "title": "मराठी पाठयपुस्तके आणि “गोखल्यांचे रास्ते कसे बनले? – ekoshapu", "raw_content": "\nमराठी पाठयपुस्तके आणि “गोखल्यांचे रास्ते कसे बनले\nनुकतेच आमच्याकडे “शालेय शिक्षण” या विषयावरून रसाळ वाद झाले. SSC बोर्ड पासून CBSE/ICSE बोर्ड पर्यंत आणि Home Schooling पासून Boarding School पर्यंत अनेक मुद्दे एकाच वेळेस चर्चेत होते. शिक्षणाचा दर्जा, अभ्यासक्रमाचा दर्जा, शिक्षकांचा दर्जा, शाळेचा/संस्थेचा दर्जा इत्यादीपासून सुरुवात होऊन मग हळू हळू हल्लीचा “ट्रेंड” काय, “पीअर ग्रुप” चं मत काय, “convenience over curriculum” अशा वाटेने चर्चा-cum-वाद झाला… अर्थात एका दिवशी किंवा एका बैठकीत नाही तर काही दिवस/आठवडे या कालावधीत.\nशेवटी सध्याच्या अभ्यासक्रमात काय आहे हे बघण्यासाठी आम्ही SSC बोर्ड आणि CBSE बोर्ड यांची Science विषयाची १० वी ची पुस्तकं विकत आणली. ती ५-१० मिनिटे चाळल्यावर SSC बोर्डकी CBSE बोर्ड हा प्रश्न निकालात निघाला. SSC बोर्डाच्या पुस्तकाचा दर्जा इतका इतका…इतका जास्त सुमार आहे की त्याबद्दल चर्चा करणेही निरुपयोगी आहे.\nअर्थात माझ्या वेळी SSC ची पुस्तकं फार ग्रेट होती असं नाही…आणि माझ्या वेळची CBSE ची पुस्तकं पाहण्याचं तेव्हा आमच्या डोक्यातही आलं नव्हतं. मुळात शाळाच “घराजवळची, चालत जात येण्यासारखी आणि वडील आणि आजोबा जिथे शिकले ती” अशा साध्या विचारातून निवडलेली… त्यामुळे अभ्यासक्रम compare करणे वगैरे कोणी केलं असण्याची पुसटशीही शक्यता नाही.\nपण एक चांगली गोष्ट म्हणजे, मी माझ्या वेळची बालभारतीची काही पुस्तकं अजूनही जपून ठेवली आहेत. सगळ्या विषयांची नाहीत, पण मराठी विषयाची ४-५ इयत्तांची, गणिताची, इतिहासाची, भूगोलाची २-३, Science ची १-२ अशी पुस्तके आहेत.\nह्या चर्चेच्या निमित्ताने मी ती पुस्तके पुन्हा उघडून बघितली… तितकी वाईट नव्हतं आमचं curriculum – विशेषतः मराठी, maths, science. आत्ताच्या SSC बोर्डाच्या पुस्तकांशी तुलना केली तर फारच चांगली\nगंमत म्हणजे मला मराठीचे काही धडे (गद्य) आणि कविता (पद्य) अजूनही आठवतात, पाठ आहेत. त्यांच्याशी संबंधित शाळेतले प्रसंग, शिक्षकांनी दिलेली उदाहरणे ही लक्षात आहेत – सगळी नाही, पण काही ठळक.\nत्या नंतर सहज म्हणून मी इंटरनेटवर ही सगळी पुस्तके मिळतात का ते शोधत बसलो. बाकीच्या विषयांची नाहीत पण मराठी विषयाची सर्व पुस्तके (१ ली ते ८ वी) बालभारती च्या वेबसाइट वर Archive विभागात आता उपलब्ध आहेत. तुम्ही ती इथून डाउनलोड करू शकता. फक्त सध्याच्या अभ्यासक्रमाची नाही तर मागच्या ३-४ अभ्यासक्रमाची. म्हणजे सिरीज-१ ची पुस्तके बहुदा १९८०-१९८५ च्या काळातली असतील. त्यानंतर सिरीज-२ ची पुस्तके… असे.\nते सापडल्यावर मी अजून जुनी पाठ्यपुस्तके सापडतात का ते बघत होतो… माझ्या वडिलांच्या काळातली. आणि गंमत म्हणजे मला वडिलांच्या काळचे नाही परंतु त्याच्याही खूप आधीच्या काळाचे, म्हणजे माझ्या आजोबांच्या ही आधीच्या काळचे मराठी विषयाचे क्रमिक पुस्तक सापडले – त्यावर १९०६ सालाचा शिक्का आहे, आणि ते “मराठी तिसरी” चे मुंबई इलाख्याचे क्रमिक पुस्तक आहे असं दिसतंय…किंमत ६ आणे (४ आणे म्हणजे २५ पैसे).\nमी एक गोष्ट खूप पूर्वी वाचली होती… “गोखल्यांचे रास्ते कसे बनले” गोखल्यांच्या एका शाखेचे आडनाव बदलून रास्ते झाले… शिवाजी महाराज किंवा पेशव्यांच्या काळात… त्याबद्दलची ती गोष्ट होती.\nबहुदा कुठल्या तरी दिवाळी अंकात किंवा मासिकात त्याबद्दल लिहिले होते. माझ्या वडिलांना ती गोष्ट चांगली माहिती होती. त्यांच्या पूर्वीच्या पाठ्यपुस्तकात ती गोष्ट धडा म्हणून होती. आणि नवल म्हणजे ह्या १९०६ सालच्या मराठी तिसरीच्या पुस्तकात तो धडा आहे (क्रमांक ११)\nएकूणच ते १९०६ सालचे पाठ्यपुस्तक खूप जास्त दर्जेदार आहे आणि मुख्य म्हणजे प्रत्येक धड्याच्या शेवटी “गाळलेल्या जागा भरा”, “एका वाक्यात उत्तरे द्या” सारखे आचरट प्रश्न नव्हते. आपली शिक्षणपद्धती “मार्क्स-वादी” व्हायच्या पूर्वीचा काळ होता तो\nअसो. हे मराठी तिसरीचे पुस्तक Marathi-Third-Book नक्की वाचा. आणि अजून अशीच जुनी दुर्मिळ\nपाठ्यपुस्तके मिळाली तर शेअर करा…\nमै शायर क्यूॅं नही…\nमै शायर क्यूॅं नही...\nमै शायर क्यूॅं नही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=941", "date_download": "2018-08-19T02:22:25Z", "digest": "sha1:BTMGM2STOZI47PE7U6SRUPXM6BXCALZV", "length": 9457, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | नीट २०१८ परिक्षेत राजर्षी शाहूचा नवीन उच्चांक", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nनीट २०१८ परिक्षेत राजर्षी शाहूचा नवीन उच्चांक\nलातूर: वैद्यकिय व दंतवैद्यकिय महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट २०१८ परीक्षेचा निकाल काल केंद्रीय शिक्षण मंडळ, दिल्ली यांच्याद्वारे जाहिर करण्यात आला असून या परीक्षेमध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी आपल्या यशाचा नवीन उचांक प्रस्थापित केला आहे. उपलब्ध ११३८ विद्यार्थांच्या निकालातून महाविद्यालयाच्या एकूण ९ विद्यार्थांनी ६०० पेक्षा अधिक गुण प्राप्त केले असून ५५० पेक्षा अधिक गुण घेणार्‍या विद्यार्थांची संख्या ४५ आहे तर ५०० पेक्षा अधिक गुण घेणारे एकुण १४८ विद्यार्थी आहेत. ४७५ पेक्षा अधिक गुण घेणारे २२०, ४५० पेक्षा अधिक गुण घेणारे ३१२ आणि ४२५ पेक्षा अधिक गुण घेणारे ४२५ विद्यार्थी आहेत. सत्यम वसंत मांटे हा महाविद्यालयातुन प्रथम आलेला विद्यार्थी ६४५ गुणांसह राष्ट्रीय पातळीवर सर्वसाधरण गटातून २०० व्या क्रमांकावर व इतर मागासवर्गीय संवर्गातून देशात ३२ व्या क्रमांकावर आहे. एजाजअहमद अब्दुल कुमपरांडे हा विद्यार्थी ६४१ गुणांसह महाविद्यालायातून दुसरा तर देशात सर्वसाधारण संवर्गातून २३४ आणि इतर मागास संवर्गातून ४१ व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला आहे. फय्याज फिरालाल बागवान हा विद्यार्थी ६३० गुणांसह महाविद्यालयातील तिसरा तर सर्वसाधारण गटातून देशात ४२१ व इतर मागास संवर्गातून ७९ व्या स्थानावर आहे. सर्वसाधारण संवर्गामध्ये राष्ट्रीय पातळीवर पहिल्या १ हजार विद्यार्थांमध्ये या महाविद्यालयाचे एकूण ६ विद्यार्थी असून इतर मागासवर्गीय संवर्गातून संवर्गनिहाय देशात प्रथम १०० विद्यार्थांमध्ये ३ व ५०० विद्यार्थामध्ये ५, अनुसूचित जाती संवर्हातुन प्रथम १०० मध्ये १ विद्यार्थी आहे. महाविद्यालयातील सर्वसाधारण संवर्गातून किमान ४२३ विद्यार्थी, तर इतर स्रर्व राखीव संवर्हातुन किमान १२८ विद्यार्थी असे एकूण ६५१ विद्यार्थांसह शासकीय व अशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खात्रीशीर प्रवेश मिळू शकतो आणि किमान १२० विद्यार्थी शासकीय व अशासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये खात्रीशीर प्रवेश मिळवतील अशी अपेक्षा आहे.\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=574&cat=LaturNews", "date_download": "2018-08-19T02:21:28Z", "digest": "sha1:DVTC7TTKBSAO5D2V272AFRQ3UOES2I53", "length": 7764, "nlines": 51, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा- धीरज देशमुख", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nगारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा- धीरज देशमुख\nलातूर: लातूर जिल्ह्याला रविवारी गारपिटीचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील लातूर, रेणापुर, व चाकूर या तालुक्यांसह मांजरा पट्टयालाही गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. हाताशी आलेल्या रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. वीज पडून पशुधनही दगावले आहे. सरकारने या नुकसानीचा पंचनामा करुन गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी लातूर लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख यांनी केली आहे. कायम दुष्काळाशी सामना करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा पावसाने चांगली साथ दिली होती. त्यामुळे सर्वच शेतशिवारांनी पिके डोलू लागली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतानाच निसर्गाने रविवारी थैमान घालून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. यंदा पिके चांगली आल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकविमा भरणे टाळले आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. लातूर, रेणापूर आणि चाकूर या तालुक्यांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. मांजरा पट्ठयातील जवळपास सर्वच गावांत पाऊस आणि गारपीट झाली आहे. लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथे वीज पडून दोन बैल ठार झाले आहेत. सरकारने या सर्व नुकसानीचा पंचनामा करुन गारपीटग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%BE", "date_download": "2018-08-19T02:33:52Z", "digest": "sha1:FYTEGPW4IC6WUJ5GYETEO3UXSM2ZXCUZ", "length": 17321, "nlines": 130, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "काश्मिरी लोकर बनविणारे चांगपा", "raw_content": "\nकाश्मिरी लोकर बनविणारे चांगपा\nलडाखच्या हॅन्ले दरीखोऱ्यातले भटके चांगपा, पश्मिना जातीच्या मेंढ्या पाळतात, उंचावरच्या कुरणांमध्ये राहतात आणि आजही त्यांनी वस्तुविनिमय प्रणाली वापरात ठेवली आहे - पण त्यांचं जगणं आता बदलतंय. या चित्र निबंधात चांगपा कार्मा रिंचेनच्या समुदायाचं आयुष्य टिपण्याचा प्रयत्न केला आहे.\nलडाखमधल्या त्सो मोरीरी सरोवराकडे जात असताना , बाजूच्या कुरणांमध्ये जागोजागी लोकरीचे तंबू नजरेस पडतात. - ही चांगपांची घरं.. ते चंगथांगी (पश्मिना) शेळ्या पाळतात. उत्तम दर्जाची अस्सल काश्मिरी लोकर पुरविणारे फार कमी लोक आहेत. त्यातले हे एक.\nचांगपा ही प्रामुख्याने पशुपालन करणारी भटकी जमात आहे. अभ्यासकांच्या मते, ही जमात ८ व्या शतकात तिबेटमधून भारतातल्या चंगथांग प्रदेशात स्थलांतरित झाली. – चंगथांग हा हिमालयांमधला तिबेटी पठाराच्या पश्चिमेचा भूभाग. भारत-चीन सीमेजवळच्या या भागात परदेशी नागरिकांना प्रवेश नाही. आणि भारतीयांनादेखील प्रवेशासाठी लेहमधून विशेष परवानगी मिळवावी लागते.\nह्या चित्र निबंधात पूर्व लडाखमधील हॅन्ले दरीखोऱ्यातील चांगपांचं आयुष्य टिपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, या परिसरात त्यांची सुमारे ४०-५० घरं आहेत. .\nहॅन्ले खोर्याचा प्रदेश विस्तीर्ण आणि खडतर आहे - येथे मोठा हिवाळा आणि अगदी कमी काळ उन्हाळा असतो. या प्रदेशातील माती कठिण, क्षारपड असल्यामुळे इथे फारसं काही उगवत नाही. त्यामुळे भटके चांगपा उन्हाळ्यात हिरव्या कुरणाच्या शोधात समुदायाच्या प्रमुखाने ठरवून दिलेली कुरणं सोडून दुसरीकडे जातात.\nमी, २०१५च्या फेब्रुवारीमध्ये, हिवाळ्यात हॅन्ले खोऱ्यात गेलो होतो. बऱ्याच शोधानंतर, गावकऱ्यांच्या मदतीने, माझी ओळख चांगपा कार्मा रिचेन यांच्याशी झाली. हिवाळ्यात चांगपांचं काम स्थायी, एका ठिकाणीच असतं, म्हणून मी पुन्हा २०१६ च्या उन्हाळ्यात हॅन्लेला गेलो. त्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये, दोन दिवस वाट पाहिल्यानंतर, एकदाची कार्मा रिंचंनची भेट झाली. दुसऱ्या दिवशी, ते मला हॅन्ले गावापासून तीन तासाच्या अंतरावर बज त्यांचा समुदाय उन्हाळ्यात जनावरं चारण्यासाठी जिथे मुक्काम ठोकतो तिथे घेऊन गेले.\nकार्माचं उन्हाळ्यातलं घर खरोखरच खूप उंचावर - ४,९४१ मीटरवर होतं. इथे कधी कधी उन्हाळ्यातही बर्फ पडतो. पुढचे सात दिवस मी कार्मा आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत राहिलो. अंदाजे ५० वर्षांचे कार्मा गोबा किंवा समुदायाचे वरिष्ठ, प्रमुख आहेत. चार चांगपा कुटुंबं त्यांचा आदेश पाळतात. गोबा समंजस, आध्यात्मिक आणि अनुभवी असणं आवश्यक असतं. कार्मांमध्ये हे सर्व गुण आहेत. \"आम्हांला भटकं आयुष्य आवडतं कारण, ते स्वातंत्र्य बहाल करतं,\" ते काहीशा तिबेटी, काहीशा लडाखी, अशा सरमिसळ भाषेत म्हणाले.\nचांगपा बौद्ध आहेत, आणि दलाई लामांचे अनुयायी आहेत. शेळ्यांव्यतिरिक्त, ते मेंढ्या आणि याकदेखील पाळतात. अनेकजण अजूनही जुनी वस्तुविनिमय पद्धत व्यवहारात वापरतात. आसपासच्या अनेक समुदायांबरोबर ते स्वतः तयार करत असलेल्या वस्तूंची देवाण घेवाण करतात.\nपण काळ बदलतोय. इथे येत असताना, मी एका रस्त्याचं काम चालू असलेलं पाहिलं. या रस्त्यामुळे भारतीय सैन्य आणि इंडो-तिबेटन सीमेवरील पोलिसांसाठी दळणवळण सुकर होईल मात्र यामुळे इथल्या भूभागात बदल होणार हे निश्चित. कार्मा सांगतात, २०१६ हे वर्ष मुळीच चांगलं गेलं नाही,\"...कारण लेहच्या सहकारी संस्थांनी अजूनपर्यंत लोकर नेलेली नाही. चीनची स्वस्त आणि कमी प्रतीची कश्मिरी लोकर बाजारात आली आहे त्यामुळेही असेल कदाचित...\"\nचांगपा ज्या तंबूंमध्ये राहतात त्यांना रेबो म्हणतात. याकच्या लोकरीचे धागे बनवून, विणून एकत्र शिवून रेबो बनवला जातो. लोकरी कापडामुळे या या भटक्य कुटुंबांचं कडाक्याच्या थंडीपासून आणि बर्फाळ वाऱ्यापासून रक्षण होतं. दोन फूट खोल खड्ड्यावर लाकडी खांबांच्या आधारे रेबो उभारतात एक ठराविक कुटुंब एका रेबोत राहतं\nउन्हाळ्याच्या दिवसात चांगपा कुटुंब रेबोबाहेर याक लोकर शिवताना. त्यांचा दिवसाचा बहुतेक वेळ कामाच्या चाकोरीत जातो.: जनावरं चरायला नेणे, दूध काढणे आणि लोकर काढणे. मध्यभागी एक लहान चांगपा मुलगा, साम्डदप उभा आहे,\nयामा आणि पेमा लोकर बनविण्यात व्यस्त आहेत. चांगपा महिला अनुभवी गुराखी असतात.; तरूण स्त्रिया सहसा जनावरं चरायला नेतात, तर वयस्क स्त्रिया दूध काढणे आणि दुधाचे इतर पदार्थ बनवायचं काम करतात. समुदायातील पुरूष देखील जनावरं चारतात, लोकर काढतात आणि प्राणीज पदार्थ विकतात.\nपूर्वी, चांगपा बहुपत्नीक होते - एकाच स्त्रीशी अनेक भाऊ लग्न करायचे. पण आता ही पद्धत जवळ जवळ बंद झालेली आहे\nउन्हाळ्याचे दिवसात इतकं काम असतं की कधी कधी जेवणाची सुटी म्हणजे चैन म्हणायला हवी. त्यामुळे फळं किंवा याकचं सुकविलेलं मांस आणि सातूचा भात हेच काय ते चांगपांचं जेवण.\nतेंझीन, एक चांगपा मुलगा, आपल्या वडीलांकडून चुरमुरे घेताना. पूर्वी, लहान मुलांना कळपातली जितराबं मोजायचं शिक्षण त्यांच्या घरातूनच मिळत असे. पण आता चांगपांच्या आयुष्यात झपाट्याने बदल होत आहेत. बहुतेक चांगपा मुले आता पूर्व लडाखमध्ये शाळेत जातात.\nथॉमकाय, एक चांगपा गुराखी, कामाला लागायच्या तयारीत. प्रत्येक गुराखी रोज किमान ५-६ तास जनावरं चारतो. चांगपांचं त्यांच्या जितराबावर अतिशय प्रेम असतं आणि त्याचं रक्षण करण्यासाठी ते काहीह करू शकतात.\nकार्मा रिंचेन गोबा किंवा समुदायाचे वरिष्ठ, प्रमुख आहेत. गोबा समंजस, आध्यात्मिक आणि अनुभवी असणं आवश्यक असतं - त्यांच्यामध्ये हे सर्व गुण आहेत\nपश्मिना शेळ्या चरण्यासाठी बाहेर पडल्या आहेत: वर्षातला बहुतेक काळ, हे प्राणी ४,५०० मीटर हून अधिक उंचीवरच्या कुरणांमध्ये चरतात\nपूर्ण दिवस चरून झाल्यानंतर जनावरं जेव्हा परततात, तेव्हा त्यांची मोजणी करणं आणि मादी मेंढ्यांना वेगळं करणं गरजेचं असतं. एकदा हे झालं की, दूध काढायला सुरूवात होते\nथोमकायप्रमाणे इतर कुटुंबंही शेळ्या आणि मेंढ्या दोन्हींचंही दूध काढतात. चांगपा कुटुंबांसाठी दूध आणि चीजसारखे दुधाचे इतर पदार्थ उत्पन्नाचा आणि वस्तुविनिमयाचा प्रमुख स्त्रोत आहेत\nचांगपा काश्मिरी लोकरीचे मुख्य पुरवठेदार आहेत. ही लोकर पश्मिना किंवा चंगथांगी शेळीच्या आतल्या तलम लोकरीपासून बनवली जाते. अशा प्रकारची लोकर हिवाळ्यात लांबच लांब वाढते. आणि वसंताच्या सुरूवातीला चांगपा लोकर काढतात\nजळणासाठी दवण्याच्या कुळातली झुडपं घेऊन रेबोत परतणाऱ्या दोन चांगपा महिला\nहॅन्ले खोऱ्यात, समुद्रसपाटीपासून ४,९४१ मीटर उंचीवर, उन्हाळाही फारसा ऊबदार नसतो. दिवसा किंवा रात्री कधीही बर्फ किंवा पाऊस पडू शकतो.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nरितायन मुखर्जी कोलकाता-स्थित हौशी छायाचित्रकार आणि २०१६ चे पारी फेलो आहेत. तिबेटी पठारावरील भटक्या गुराखी समुदायांच्या आयुष्याचे दस्ताऐवजीकरण करण्याच्या दीर्घकालीन प्रकल्पावर ते काम करत आहेत.\nझुक झुक झुक झुक आगीन गाडी...\nकारगिलच्या अर्थकारणाची ‘कमांडर’ शिखरं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/completion-bhama-askhed-project-year-end-114989", "date_download": "2018-08-19T01:57:04Z", "digest": "sha1:SYIKWBX6RDMNCHTBQM7XSEBQBCC2YLE4", "length": 11554, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Completion of bhama askhed project year at the end भामा आसखेडच्या कामांची वर्षअखेर पूर्तता - महापौर | eSakal", "raw_content": "\nभामा आसखेडच्या कामांची वर्षअखेर पूर्तता - महापौर\nबुधवार, 9 मे 2018\nपुणे - भामा आसखेड प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांना वेग आला असून, ती येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. ज्यामुळे पूर्व भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी सांगितले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारच्या पातळीवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने निर्णय होईल, असेही त्या म्हणाल्या.\nपुणे - भामा आसखेड प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांना वेग आला असून, ती येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. ज्यामुळे पूर्व भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी सांगितले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारच्या पातळीवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने निर्णय होईल, असेही त्या म्हणाल्या.\nपुणेकरांशी संवाद साधण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या \"महापौर आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत नगर रस्ता परिसरात झालेल्या कार्यक्रमात महापौर टिळक बोलत होत्या. स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेवक कर्णे गुरुजी, संदीप जऱ्हाड, भैयासाहेब जाधव, नगरसेविका सुमन पठारे, सुनीता गलांडे, श्‍वेता गलांडे आदी या वेळी उपस्थित होते.\nमहापौर टिळक म्हणाल्या, \"\"या भागातील नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांवर ताण आला असून, त्यातून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे भामा आसखेड प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण केले जाईल. पूर्व भागातील नागरिकांचे अन्य प्रश्‍नही तातडीने सोडविण्यात येतील.''\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nमंगळवेढ्यात अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली\nमंगळवेढा (सोलापूर) : दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे दुःखद निधनाबद्दल शहरातील आठवडा बाजारातील भाजी मंडईत सर्वपक्षीय...\nमंठा बाजार पेठ शंभर टक्के बंद\nमंठा : भारतीय संविधान जाळणाऱ्या व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद घोषणा देणाऱ्या समाज कंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्याचे...\nएमआयएम नगरसेवक मतीन यांना अटक\nऔरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/602615", "date_download": "2018-08-19T02:05:53Z", "digest": "sha1:AC6SEXWXVEVYV2X6U2S2BSV4LYGYOZVN", "length": 4770, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वाहतुकदारांच्या संपाचा राज्याला फटका - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » वाहतुकदारांच्या संपाचा राज्याला फटका\nवाहतुकदारांच्या संपाचा राज्याला फटका\nऑनलाईन टीम / मुंबई :\nऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या नेतृत्वाखाली मालवाहतुकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनाचा फटका मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी बसताना दिसत आहे. त्यातच महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशननेही या वाहतुकदारांच्या संपात उडी घेतल्याने त्याचे पडसाद मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी शहरांमध्ये दिसून येत आहेत.\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमती जीएसटीअंतर्गत आणा, इंधन दरांची सातत्याने होणारी वाढ थांबवा, टोलदरातून सवलत द्या आदी विविध मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. ट्रक, टेम्पोंच्या संपामुळे भाजीपाला तुडवडय़ाची शक्यता आहे. पावसामुळे आधीच गगनाला भिडलेले भाजीचे दर या संपामुळे आणखी वाढू शकतात.\nनोटाबंदीचा निर्णय फक्त मोदी सरकारचा\nनगरसेविकेच्या मुलाची सिमी संबंधावरून चौकशी\nआज मध्यरात्रीपासून बेस्टचे कर्मचारी जाणार संपावर\nगॅस सिलिंडरची नळी तोडात घेऊन उद्योजकाच्या मुलाची आत्महत्या\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/603209", "date_download": "2018-08-19T02:06:42Z", "digest": "sha1:5TK52HDW6LKJO3AHZFEHK77Z4SXUR2O2", "length": 6445, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ज्यांची जास्त काळजी घेतली, त्यांनीच राष्ट्रवादीला धोका दिला-धनंजय मुडे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » ज्यांची जास्त काळजी घेतली, त्यांनीच राष्ट्रवादीला धोका दिला-धनंजय मुडे\nज्यांची जास्त काळजी घेतली, त्यांनीच राष्ट्रवादीला धोका दिला-धनंजय मुडे\nऑनलाईन टीम / पिंपरी-चिंचवड :\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील असंख्य कार्यकर्ते नेते केले. दादांनी ज्यांची जास्त काळजी घेतली. त्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसला धोका दिला आहे. आता राष्ट्रवादीची हवा निर्माण झाली असून गेलेल्यांना परत यावे लागणार. परंतु, पडत्याकाळात सोडून गेलेल्यांसाठी आता राष्ट्रवादीत जागा नाही त्यांचा दि एंड झाला आहे, असे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यावर निशाणा साधला आहे.\nदादांनी शहरातील अनेकांना नेते केले. महत्वाची पदे देऊनही ते प्रमाणीक राहिले नाहीत. परंतु, वातावरण बदलताच दादांनी ज्यांची काळजी घेतली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दगा दिला. लाटेत नको त्या जोरावर निवडून आले आहेत. आता राष्ट्रवादीची हवा निर्माण झाली असून गेलेल्यांना परत यावे लागणार आहे. पण, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना पुन्हा राष्ट्रवादीत एंट्री नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हल्लाबोल आंदोलनाच्या काळेवीडीतल सभेत देखील धनंजय मुंडे यांनी आमदार जोडगोळीवर जोरदार हल्लाबोल केला होता. विधानसभा निवडणुकीवेळी वेळ बघून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलात. पण जनता तुम्हाला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. असा निशाणा त्यांनी आमदारांवर साधला.\nनिवडणूक आयोगाने सरळ जागांचा लिलाव करावा :आप\nतृप्ती देसाईंविरोधात पुण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा\nमुख्यमंत्र्यांचे आजचे विधान म्हणजे सर्वात मोठा विनोद : शरद पवार\nहजारो धर्मा पाटील सरकार बेचिराख करतील : शिवसेना\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-19T02:27:22Z", "digest": "sha1:A7QEPM6ETKRGVOSY4LHWDSOPTX5REHQ4", "length": 15793, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "काश्मीरमध्ये मेजरसह तीन जवान शहीद; दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Desh काश्मीरमध्ये मेजरसह तीन जवान शहीद; दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nकाश्मीरमध्ये मेजरसह तीन जवान शहीद; दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nश्रीनगर, दि. ७ (पीसीबी) – जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईमध्ये चार जवान शहीद झाले आहेत. गुरेज भागात दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. या परिसरात दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात चार जवान शहीद झाले असून यामध्ये एक मेजर आणि तीन जवानांचा समावेश आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. श्रीनगरपासून १२५ किमी अंतरावर असणाऱ्या गुरेज येथे आठ दहशतवादी नियंत्रण रेषा पार करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, लष्कराने त्यांचा घुसघोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावला.\nसोमवारी मध्यरात्री उत्तर काश्मीरमधील बांदीपोराच्या गुरेज सेक्टरमध्ये आठ दहशतवादी घुसखोरी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. यावेळी सुरक्षा दलाने या आठही दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला आणि जवानांवर मोर्टारही डागले. यात सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले. यावेळी २ दहशतवाद्यां खात्मा करण्यात जवानांना यश आले. ही चकमक अद्याप सुरूच आहे.\nPrevious articleकळसुबाई शिखरावर गरवारे निसर्ग प्रेमी ग्रुपचा यशस्वी ट्रेक…\nNext articleकाश्मीरमध्ये मेजरसह तीन जवान शहीद; दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन\nराहुल गांधी देशभरातील १५०० प्राध्यापकांशी संवाद साधणार\nअजित पवारांनी ‘ते’ मनाला लावून का घेतले\nपिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयाच्या कामकाजाला पूर्ण क्षमतेने सुरूवात…पहा पीसीबी लाइव्ह\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nचार राज्यांसह लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका डिसेंबरमध्ये घेण्यास सक्षम – ओ.पी. रावत\nहिंदूंनी मटण खावे की नाही त्रिपुराच्या राज्यपालांना नेताजींच्या वंशजाचा सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=944", "date_download": "2018-08-19T02:22:41Z", "digest": "sha1:COM6B7LM6UUTC3PEFHI3SFBHGH26CBJF", "length": 10165, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांना निरोप", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nबाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांना निरोप\nगुंजकर यांचे कार्य लातूर बाजार समितीसाठी दिशादर्शक\nलातूर: लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांची औसा येथे सहाय्यक निबंधक या पदावर बदली झाली. लातूर बाजार समितीच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. मधुकर गुंजकर हे मागील सहा वर्षांपासून लातूर बाजार समितीचे सचिव म्हणून कार्यरत होते. गुंजकर यांच्या कार्यकाळात लातूर बाजार समितीला विविध उपक्रम राबविण्यास मदत झाली. तसेच कर्मचाऱ्यांना शिस्त लागली. याच काळात इ-ऑक्षन राबविण्यात लातूर बाजार समितीने राज्यात पहिला क्रमांक पटकावला. शेतमाल तारण योजना राबविण्यात लातूर बाजार समितीने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. बाजार समितीचे व्यवहार गतिमान आणि पारदर्शक होण्यासाठी गुंजकर यांनी विशेष परिश्रम घेतले. आर्थिक शिस्त लावली. एमआयडीसी परिसरात नवीन बाजार पेठ उभारण्यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या घेण्यासाठी पाठपुरावा करुन उभारणीची कामे गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले. मागील सहा वर्षांपासून लातूर येथे कार्यरत असल्यामुळे गुंजकर यांची नियतकालिक बदली होऊन त्यांना औसा येथे सहाय्यक निबंधक या पदावर पाठविण्यात आले. यामुळे लातूर बाजार समितीच्या वतीने त्यांना निरोप देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, उपसभापती मनोज पाटील, ज्येष्ठ संचालक तथा माजी आमदार वैजनाथराव शिंदे, विक्रम शिंदे, संभाजीराव वायाळ, गोविंद नरहारे, ॲड बळवंत जाधव, बाळूसेठ बिदादा, सुधीर गोजमगुंडे, रावसाहेब पाटील, विष्णूअप्पा मोहिते, तात्यासाहेब बेद्रे, तुकाराम आडे, फुलचंद शिंदे, हनुमंत खंदाडे, हर्षवर्धन सवई, यांच्यासह सर्व संचालक व प्रभारी सचिव दिलीप पाटील, सहाय्यक सचिव भास्कर शिंदे, सतिश भोसले व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना सभापती ललितभाई शहा यांनी सचिव मधुकर गुंजकर यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. गुंजकर यांनी लातूर बाजार समितीचा राज्यात नावलौकिक करण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. माजी आमदार तथा संचालक वैजनाथराव शिंदे यांनी गुंजकर यांचे कार्य लातूर बाजार समितीसाठी दिशादर्शक ठरल्याचे सांगितले. गुंजकर यांच्यासारखे अधिकारी असल्यानंतर संस्थेची वेगाने प्रगती होते असा उल्लेख त्यांनी केला. प्रारंभी सभापती ललितभाई शहा यांच्या हस्ते मधुकर गुंजकर यांचा सत्कार करण्यात आला.\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/hollywood-calling-evelyn-sharma-56441", "date_download": "2018-08-19T02:12:13Z", "digest": "sha1:EABJHQQMI36XBOXZO4NZXFSEQHN6SHOR", "length": 12084, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hollywood calling Evelyn Sharma? इवलिनला हॉलीवूडची साद | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 30 जून 2017\nइवलिन शर्माने बॉलीवूडमध्ये अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांबरोबर काम केलं आहे. डेव्हिड धवन, रमेश सिप्पी, दिव्या कुमार खोसला, अयान मुखर्जी, इम्तियाज अली यांच्याबरोबर तिने काम केलं आहे. मैं तेरा हिरो, नौटंकी साला, यारियां, ये जवानी है दिवानी आणि जब हॅरी मेट सेजल या चित्रपटांसाठी तिने काम केलंय. ती मध्यंतरी जागतिक शांतता आणि एकता या विषयावर भाषण देण्यासाठी बॉलीवूडची प्रतिनिधी म्हणून अमेरिकेत गेली होती.\nइवलिन शर्माने बॉलीवूडमध्ये अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांबरोबर काम केलं आहे. डेव्हिड धवन, रमेश सिप्पी, दिव्या कुमार खोसला, अयान मुखर्जी, इम्तियाज अली यांच्याबरोबर तिने काम केलं आहे. मैं तेरा हिरो, नौटंकी साला, यारियां, ये जवानी है दिवानी आणि जब हॅरी मेट सेजल या चित्रपटांसाठी तिने काम केलंय. ती मध्यंतरी जागतिक शांतता आणि एकता या विषयावर भाषण देण्यासाठी बॉलीवूडची प्रतिनिधी म्हणून अमेरिकेत गेली होती.\nअमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या या नॅशनल प्रेयर ब्रेकफास्टला जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. त्यानंतर तिचं अमेरिकेला सतत जाणं-येणं होतं. त्यामुळे ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जात असते की काय अशा चर्चा रंगल्या होत्या, पण तिनेच यावर आता उत्तर दिलंय की ती काही हॉलीवूडमधील दिग्दर्शकांकडे पटकथा ऐकण्यासाठी- वाचण्यासाठी जात होती.\nतिच्या या बोलण्याने सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. इवलिन फक्त एवढ्यावरच थांबली नाहीय. तिने न्यूयॉर्क स्थित म्युझिक दिग्दर्शक ब्रुकलिन शांटी याच्याबरोबर गाणंही गायलंय. तिने काही गाणीही लिहिली आहेत आणि त्यावर म्युझिक व्हिडीओही केले आहेत. इवलिन त्यामुळे सध्या खूपच बिझी आहे. इवलिन लवकरच \"जॅक ऍण्ड दिल' या चित्रपटातही दिसणार आहे.\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\nभगवद्‌गीता हा महाभारताचा भाग- डॉ. जॉयदीप बागची\nपुणे- \"भगवद्‌गीता हा महाभारताचा भाग नाही, असा अनेक विचारवंत, संशोधकांच्या वादातीत मांडणीला कोणताही आधार नाही. त्यामुळे भगवद्‌गीता हा महाभारताचाच एक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5441-marathi-film-ipitar-s-newton-einstein-and-edison", "date_download": "2018-08-19T02:08:02Z", "digest": "sha1:TXNGO4EP5ZFX7NTWC7UT4BZILNWHNFSZ", "length": 8602, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन\nPrevious Article प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला भीषण अपघात\nNext Article \"वाघेऱ्या\" मध्ये 'किशोर कदम' दिसणार विनोदी भूमिकेत\nआइझॅक न्यूटन, अल्बर्ट आइन्सटाइन, आणि थॉमस एल्वा एडिसन हे थोर शास्त्रज्ञ होऊन गेले. ह्या शास्त्रज्ञांना आपल्या नव्या पोस्टर द्वारे 'इपितर' सिनेमाच्या निर्मात्यांनी ट्रिब्यूट दिलेला आहे.\n'इपितर' चित्रपटाचे रोमँटिक गीत \"मौनास लाभले अर्थ नवे\"\n'इपितर' चित्रपट १३ जुलैला सिनेमागृहात झळकणार\n‘इपितर’ चित्रपटाच्या गाण्यांना मिळतोय भरघोस प्रतिसाद\nपोस्टरविषयी सांगताना दिग्दर्शक दत्ता तारडे म्हणतात, \"आपण वेडेपिर असल्याशिवाय नवे शोध लागत नाहीत, हे ह्या शास्त्रज्ञांनी सिध्द केलं आहे. तसेच इपितर सिनेमातले हे तीन नायक आहेत. ह्या तीन नायकांचं 'वेड' आणि त्यांचा इरसालपणाचं संपूर्ण सिनेमा घडवतो.\"\nलेखक-निर्माते किरण बेरड सांगतात, \"आमच्या सिनेमाची टँगलाइनच आहे, 'लईच येडे भो'... ह्या थोर शास्त्रज्ञांसारखेच ह्या तीन नायकांमध्ये असलेली ध्येयाने झपाटण्याची वृत्ती एकिकडे तुम्हांला सामाजिक संदेश देईल. तर त्यांच्या ह्या वृत्तीमूळे जी विनोदनिर्मिती सिनेमात होते. त्यामूळे तुमचे मनोरंजन होईल.\"\nडॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत इपितर सिनेमाची निर्मिती नितिन कल्हापूरे आणि किरण बेरड ह्यांनी केली आहे. दत्ता तारडे दिग्दर्शित ह्या विनोदी सिनेमात भारत गणेशपुरे, मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे, जयेश चव्हाण, विजय गीते, गणेश खाडे, निकिता सुखदेव, वृंदा बाळ ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.\nइपितर चित्रपट ८ जून २०१८ ला रिलीज होणार आहे.\nPrevious Article प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला भीषण अपघात\nNext Article \"वाघेऱ्या\" मध्ये 'किशोर कदम' दिसणार विनोदी भूमिकेत\n‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-80d-18-135-is-ii-lens-camera-black-price-pnpXFK.html", "date_download": "2018-08-19T01:41:35Z", "digest": "sha1:TPR22HJXSEUUUQOL2M2VETEBCTWGCIAF", "length": 13808, "nlines": 360, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन ८०ड 18 135 इस आई लेन्स कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन ८०ड 18 135 इस आई लेन्स कॅमेरा ब्लॅक\nकॅनन ८०ड 18 135 इस आई लेन्स कॅमेरा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन ८०ड 18 135 इस आई लेन्स कॅमेरा ब्लॅक\nकॅनन ८०ड 18 135 इस आई लेन्स कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन ८०ड 18 135 इस आई लेन्स कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन ८०ड 18 135 इस आई लेन्स कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 30, 2018वर प्राप्त होते\nकॅनन ८०ड 18 135 इस आई लेन्स कॅमेरा ब्लॅकशोषकलुईस उपलब्ध आहे.\nकॅनन ८०ड 18 135 इस आई लेन्स कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 1,12,695)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन ८०ड 18 135 इस आई लेन्स कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन ८०ड 18 135 इस आई लेन्स कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन ८०ड 18 135 इस आई लेन्स कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन ८०ड 18 135 इस आई लेन्स कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन ८०ड 18 135 इस आई लेन्स कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.2 Megapixels\nकॅनन ८०ड 18 135 इस आई लेन्स कॅमेरा ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=947", "date_download": "2018-08-19T02:21:50Z", "digest": "sha1:ZAPVC2YNP7NAT5RH4PWHT33T5O4N35WL", "length": 8351, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | पवित्र कुराण सप्ताहाचा रामेश्‍वर (रुई) येथे ९ जून रोजी समारोप", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nपवित्र कुराण सप्ताहाचा रामेश्‍वर (रुई) येथे ९ जून रोजी समारोप\nलातूर: विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी,पुणे, एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ, पुणे आणि मानवतातीर्थ रामेश्‍वर (रुई), ता. जि. लातूर येथील जामा मस्जिद व समस्त मुस्लिम बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ०३ जून ते शनिवार ०९ जून २०१८ या कालावधीत पवित्र कुराण सप्ताह (दर्स-ए-कुरान) चे रामेश्‍वर (रुई) येथे संपन्न होत आहे. या सप्ताहाचा समारोप समारंभ ०९ जून २०१८ रोजी सकाळी ९.३० वा. होणार आहे. या समारंभासाठी हैद्राबाद येथील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाचे कुलपती फिरोज बख्त अहमद हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व पवित्र कुराण सप्ताहाचे संयोजक डॉ. एसएन पठाण यांनी पत्रकार परिषदेत येथे दिली. माईर्स एमआयटी, लातूर येथे गुरुवार ०७ जून रोजी ‘पवित्र कुराण सप्ताह (दर्स-ए-कुरान)’ या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. एसएन पठाण बोलत होते. यावेळी एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड, मुफ्ती सय्यद ओवैस कासमी साहब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. एसएन पठाण म्हणाले, पवित्र दर्स-ए-कुरान सप्ताहात संपूर्ण सात दिवस सहभागी झालेल्या सर्व साधकांना आणि पवित्र कुराण मुखोद्गत असलेल्या सात हाफिजांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पवित्र कुराणाचा सामाजिक आशय सांगणार्‍या इस्लाम धर्माच्या नित्य नमाजी लोकांचा समारोप समारंभात शाल व पवित्र कुराणाची प्रत देऊन यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/nutrition-food-children-anganwadi-109631", "date_download": "2018-08-19T01:49:17Z", "digest": "sha1:CJANUJFPFM7UEPPON53LMBTRXTRO3O2B", "length": 16677, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "nutrition food for children at anganwadi अंगणवाड्यातील बालकांना पोषण आहाराबरोबरच पोषक वडी | eSakal", "raw_content": "\nअंगणवाड्यातील बालकांना पोषण आहाराबरोबरच पोषक वडी\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nशिर्सुफळ (पुणे) : पुणे जिल्ह्यातील 4 हजार 605 अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहाराबरोबरच आता \"पोषक वडी' देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कुपोषित मुले सुदृढ व्हावी आणि बालकांना पौष्टीक आहार मिळावा यासाठी राज्य शासनानेच्या वतीने या उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. या \"पोषक वड्या' गरोदर महिला आणि स्तनदा मातांनाही देण्यात येणार आहे. यासाठी विशेष घटक योजनेतून 1 कोटी 89 लाख तर जिल्हा परिषदेकडून अडीच कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे.\nशिर्सुफळ (पुणे) : पुणे जिल्ह्यातील 4 हजार 605 अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहाराबरोबरच आता \"पोषक वडी' देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कुपोषित मुले सुदृढ व्हावी आणि बालकांना पौष्टीक आहार मिळावा यासाठी राज्य शासनानेच्या वतीने या उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. या \"पोषक वड्या' गरोदर महिला आणि स्तनदा मातांनाही देण्यात येणार आहे. यासाठी विशेष घटक योजनेतून 1 कोटी 89 लाख तर जिल्हा परिषदेकडून अडीच कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. दरम्यान बारामती तालुक्यातील शिर्सुफळ केंद्रांर्तगत येणाऱ्या पानसरे वस्ती येथील अंगणवाडीमध्ये बारामती पंचायत समितीच्या उपसभापती शारदा खराडे यांच्या हस्ते पाषक वडी वाटण्यात आली.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील 4 हजार 605 अंगणवाड्यांमधील बालकांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये वय, वजन, आणि उंची याबरोबर आहाराची माहिती घेण्यात आली. या तपासणीनंतर जिल्ह्यात 343 बालके ही अतिकुपोषीत तर 1 हजार 523 बालके कुपोषीत आढळून आली. कुपोषित बालकांमध्ये परप्रांतीय आणि स्थलांतरीत मजुरांच्या मुलांची संख्या सर्वात जास्त असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ऊसतोडणी, वीटभट्टी यासह बांधकामासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून कामगार पुणे जिल्ह्यात येतात. पालक दिवसभर कामावर असतात त्यामुळे त्यांच्या मुलांना पोषण आहार मिळत नाही. त्यांचे जीवन च स्थलांतरीत असते. त्याचा परिणाम मुलांच्या आहारावर होतो. तसेच गर्भवती महिलांनाही पुरेशा आहार मिळत नसल्यामुळे नवजात बालकाचे वजन कमी भरते. त्याचा परिणाम शाररिक वाढीवर होतो.\nअंगणवाड्यांमधील मुलांना पोषण आहार मिळावा यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेवून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व बालकांना हा आहार दिला जातो. त्यामध्ये सुकडी, शेवई भात, डाळ खिचडी, लाफशी हे आहार दिले जातात. या आहाराबरोबरच बालकांना आता \"पोषक वडी' देण्यात येणार आहे. यासाठी विशेष घटक योजनेतून 1 कोटी 89 लाख तर जिल्हा परिषदेकडून अडीच कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. या पोषण वडीमुळे मुलांना पौष्टीक आहार मिळण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील बालकांना या वडीचे वाटप करण्यास सुरवात करण्यात आली आहे.\nयानुरुप एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प बारामती दोन अंर्तगत येणाऱ्या शिर्सुफळ येथील पानसरेवस्ती येथील अंगणवाडीतील अनुसुचित जाती बालके, गोरदर माता, स्तनदा माता, तसेच कमी वजनांच्या बालकांना उपसभापती शारदा खराडे यांच्या हस्ते पोषण वडीचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी बालकांसाठी दिलेल्या मोफत खाऊचेही वाटप करण्यात आले.यावेळी विस्तार अधिकारी पुनम मराठे, यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका, महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पर्यवेक्षक वृंदा बाप्ते यांनी प्रास्ताविक सुमन जगताप यांनी तर आभार पुणे जिल्हा अंगणवाडी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आशाबी शेख यांनी मानले.\nही पोषक वडी विविध पौष्टीक पदार्थांपासून तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये तीळ, आळीव, नाचणी, सोयाबीन, तुप, हरभरा डाळ, मुग डाळ, शेंगदाणे, सुके खोबरे, खारीक, मका, गुळ हे पदार्थ एकत्र करून त्याची \"पोषक वडी' तयार करण्यात आली आहे. प्रत्येक बालकांना 200 ग्रॅम वडी देण्यात येत आहे.\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू\nकल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nआव्हान आपलेच; पण सतर्क राहायला हवे\nकबड्डी सातासमुद्रापार फार खेळली जात नसली, तरी प्रो-कबड्डीच्या माध्यमातून ती सातासमुद्रापार असणाऱ्या घराघरांत निश्‍चित पोचली आहे. ही स्पर्धा आशियाई...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nविद्यापीठ चौकात पिस्तुलातून गोळीबार\nपुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात आज सकाळी अकराला एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला. भर दिवसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice_category/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-08-19T02:12:15Z", "digest": "sha1:AJVYFLSNB4Y5PKGDPJHHEEHLBO4CVQOP", "length": 9779, "nlines": 133, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भूसंपादन प्रकरणे | जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे बेसाल्ट खडकातील सरोवर", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nप्रकाशन दिनांक प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 33/2008-09/कोदरखेड ता. नांदुरा जि. बुलढाणा यामध्ये मुदतवाढ आदेश\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 33/2008-09/कोदरखेड ता. नांदुरा जि. बुलढाणा यामध्ये मुदतवाढ आदेश\nभुसंपादन प्र. क्र. २४/२००८-०९ कालवड ता. शेगांव जि. बुलढाणा मध्ये भुसंपादन अधीनियम २०१३ चे कलम १९ नुसार अधिसुचना\nभुसंपादन प्र. क्र. २४/२००८-०९ कालवड ता. शेगांव जि. बुलढाणा मध्ये भुसंपादन अधीनियम २०१३ चे कलम १९ नुसार अधिसुचना\nभुसंपादन प्रकरण क्रमांक 01/2013-14 मौजे गांगलगाव ता. चिखली जि. बुलढाणा मध्ये कलम 2 (ब) (एक) अन्वये जाहीर नोटीस\nभुसंपादन प्रकरण क्रमांक 01/2013-14 मौजे गांगलगाव ता. चिखली जि. बुलढाणा मध्ये कलम 2 (ब) (एक) अन्वये जाहीर नोटीस\nभु.सं.प्र.क्र. 69/2012-13 (नविन क्र. 11/65/2015-16) (येवती पाझर तलाव क्र. 1) मौ. येवती ता. लोणार जि. बुलढाणा मधील जाहीर नोटीस\nभु.सं.प्र.क्र. 69/2012-13 (नविन क्र. 11/65/2015-16) (येवती पाझर तलाव क्र. 1) मौ. येवती ता. लोणार जि. बुलढाणा मधील जाहीर नोटीस\nशेगाव विकास आराखड्याअंतर्गत नविन भुसंपादन कायदा २०१३ चे नुसार भुसंपादन प्रकरण क्र एलएक्यु/शेगांव/आरडी-18/१/२०१७-१८ मधील कलम ११ ची अधिसुचना\nशेगाव विकास आराखड्याअंतर्गत नविन भुसंपादन कायदा २०१३ चे नुसार भुसंपादन प्रकरण क्र एलएक्यु/शेगांव/आरडी-18/१/२०१७-१८ मधील कलम ११ ची अधिसुचना\nशेगाव विकास आराखड्याअंतर्गत नविन भुसंपादन कायदा २०१३ चे नुसार भुसंपादन प्रकरण क्र एलएक्यु/शेगांव/आरडी-14/वाढीव क्षेत्र/४/२०१७-१८ मधील कलम ११ ची अधिसुचना\nशेगाव विकास आराखड्याअंतर्गत नविन भुसंपादन कायदा २०१३ चे नुसार भुसंपादन प्रकरण क्र एलएक्यु/शेगांव/आरडी-14/वाढीव क्षेत्र/४/२०१७-१८ मधील कलम ११ ची अधिसुचना\nशेगाव विकास आराखड्याअंतर्गत नविन भुसंपादन कायदा २०१३ चे नुसार भुसंपादन प्रकरण क्र एलएक्यु/शेगांव/खळवाडी/३/२०१७-१८ मधील कलम ११ ची अधिसुचना\nशेगाव विकास आराखड्याअंतर्गत नविन भुसंपादन कायदा २०१३ चे नुसार भुसंपादन प्रकरण क्र एलएक्यु/शेगांव/खळवाडी/३/२०१७-१८ मधील कलम ११ ची अधिसुचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 01/10-11/जिगांव ता. नांदुरा जि. बुलढाणा मधील सुधारित कलम 21(1)\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 01/10-11/जिगांव ता. नांदुरा जि. बुलढाणा मधील सुधारित कलम 21(1)\nभूसंपादन प्रकरण क्र. 03/ रामपुर / 2009-10 कलम 21(1) ची जाहीर सुचना\nभूसंपादन प्रकरण क्र. 03/ रामपुर / 2009-10 कलम 21(1) ची जाहीर सुचना\nभूसंपादन प्रकरण क्र. 05/ हिंगणाभोटा / 2008-09 कलम 21(1) ची जाहीर सुचना\nभूसंपादन प्रकरण क्र. 05/ हिंगणाभोटा / 2008-09 कलम 21(1) ची जाहीर सुचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=948", "date_download": "2018-08-19T02:22:34Z", "digest": "sha1:JHTJT6ORUX5B44OLQLXGVJWDH54JFXVF", "length": 10069, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nलातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर\nइलेक्ट्रॉनिक माध्यमातील कुणालाही संधी नाही, रवींद्र जगताप यांनी मानले आभार\nलातूर: लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर झाली असून या कार्यकारिणीत सर्व मुद्रीत माध्यमातील प्रतिनिधींना संधी देण्यात आली आहे. यात एकही इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रतिनिधीचा समावेश नाही. मुद्रीत माध्यमाच्या कार्यकारिणी सदस्यांनी पत्रकार संघाच्या आणि पत्रकारांच्या कल्याणाची जबाबदारी उचलून इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या प्रतिनिधींना आराम दिल्याबद्दल लातूर मिडिया क्लबचे समन्वयक रवींद्र जगताप यांनी आभार मानले आहेत.\nलातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक पहिल्यांदाच धर्मादाय कार्यालयाकडून नुकतीच पार पडली, लोकशाही पध्दतीने संघाच्या घटनेनुसार अध्यक्ष व सरचिटणीस या पदासाठी जिल्ह्यातील पत्रकार सदस्यांमधून मतदान प्रक्रियेने अध्यक्षपदी नरसिंह घोणे तर सरचिटणीसपदी सचिन मिटकरी हे निवडून आले. आज पत्रकार भवन लातूर येथे नूतन अध्यक्ष नरसिंह घोणे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक होवून १९ सदस्यांची कार्यकारिणी सर्वानुमते संमत करण्यात येवून जाहीर करण्यात आली. कार्यकारीणी मध्ये उपाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे महादेव कुंभार, सहसरचिटणीसपदी दै. लोकमत समाचारचे श्रीनिवास सोनी- उदगीर, दै. सकाळचे संगमेश्‍वर जनगावे-चाकूर, कोषाध्यक्षपदी काकासाहेब घुटे तर प्रांत प्रतिनीधी म्हणून त्र्यंबक कुंभार यांची निवड करण्यात आली. सदस्यांमध्ये संगम कोटलवार, वामन पाठक, गणेश होळे, रघुनाथ बनसोडे, रोहीदास कलवले, विश्वनाथ काळे, सुनिल हावा, मोहन क्षिरसागर, शेख सय्यद मेहताब, बालाजी पिचारे, वसंत सूर्यवंशी, अत्तार बाबन, दत्तात्रय पाटील व महिला प्रतिनिधी म्हणून चंद्रकला शरद सोनवळकर यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. या सोबतच पत्रकार संघाचे मार्गदर्शक म्हणून जयप्रकाश दगडे, चंद्रकांत झेरीकुंठे, अरूण समुद्रे, प्रदीप ननंदकर, अभय मिरजकर हे राहतील असे एकमुखी ठरले. लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची गेल्या तीन चार वर्षापासून पत्रकार भवनाची कामे, पत्रकारांच्या समस्या व संघटन ठप्प पडले होते परंतू धर्मादाय कार्यालयामार्फत पहिल्यांदाच निवडणूक होवून सर्व तालुक्याला प्रतिनिधित्व देत कार्यकारिणी सदस्यांची निवड झाल्याने आता कामाला गती मिळेल असा आशावाद बैठकीत व्यक्त करण्यात आला.\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/608831", "date_download": "2018-08-19T02:04:02Z", "digest": "sha1:QSGEHK7WKX655NQDUIF5RVQ6RRBGIGLT", "length": 6134, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सकल मराठा राज्यव्यापी बंदला चंदगड तालुकावासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सकल मराठा राज्यव्यापी बंदला चंदगड तालुकावासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nसकल मराठा राज्यव्यापी बंदला चंदगड तालुकावासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nहलकर्णी फाटा : राज्य शासनाचा श्राध्द घालताना युवक.\nसकल मराठा समाजाने पुकारलेल्या राज्यव्यापी बंद आंदोलनास चंदगड तालुकावासियांनी शंभर टक्के उस्फूर्त प्रतिसाद दर्शवून शांततेच्या वातावरणात कडकडीत बंद पार पडला. चंदगड तालुक्यातील नेहमीच्या गजबजलेल्या बेळगाव-वेंगुर्ले रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. चंदगड, कोवाड, बाजारपेठेत रस्त्यावर माणसे सुध्दा अभावानेच दिसत होती. थोडक्यात चंदगड तालुक्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने ‘शुकशुकाट’ अनुभवायला मिळाला. चंदगड शहरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात अली. ‘आरक्षण आमच्या हक्काचे… नाही कुणाच्या बापाचे’ या घोषणांनी शहर दणाणून गेले. हलकर्णी फाटय़ावर बेळगाव-वेंगुर्ले रस्त्यावर भव्य ठिय्या आंदोलन झाले. मराठा आरक्षणाची गरज यावेळी अनेकांनी अधोरेखित केली. तर चंदगड आणि कोवाड येथील आजचे साप्ताहिक बाजार बंद होते. या बाजारातून दर गुरूवारी लाखोंची उलाढाल होते. परंतु ‘आधी लग्न आरक्षणाचे’ या न्यायाने चंदगडकरांनी शंभर टक्के बंद पाळला. चंदगड, कोवाड, पाठोपाठ हेरे, कानूर, नागनवाडी, पाटणे फाटा, शिनोळी, हलकर्णी फाटा, माणगाव, अडकूर, तुर्केवाडी, पाटणे, कुदनूर, तुडये येथील बाजारपेठा कडकडीत बंद होत्या.\nडॉ. किरवले यांच्या खुनाचा तपास सत्वर व्हावा\nपद्मावती ऑटोमोबाईल्सला विक्री परिपूर्तीसाठी प्रथम पुरस्कार\nसौ.राजश्री चौगुले यांचा सत्कार\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-42535665", "date_download": "2018-08-19T03:05:03Z", "digest": "sha1:FNPSHDJB3KQAAOKRXWBRFX2VLFQYKYW2", "length": 17863, "nlines": 147, "source_domain": "www.bbc.com", "title": "इराण : सरकारविरोधी आंदोलन चिघळलं, 10 जणांचा मृत्यू - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nइराण : सरकारविरोधी आंदोलन चिघळलं, 10 जणांचा मृत्यू\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nइराणच्या सरकारी टीव्ही चॅनलच्या मते देशात सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनात आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण हे मृत्यू कुठे झाले आणि कधी झाले याची मात्र माहिती देण्यात आलेली नाही.\nयापूर्वी 6 लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त होतं. यातील दोघांचा मृत्यू काल रात्री इजेह या शहरात झालेल्या गोळीबारमध्ये झाला होता.\nराष्ट्रपती हसन रुहानी यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं असूनही देशात आंदोलन सुरूच आहे.\nतेहरानमधील इगलेबा चौकात आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर आणि पाण्याचा मारा केला आहे. पश्चिमेतील करमनशाह आणि खुर्रमाबाद आणि ईशान्यकडील शाहीन शहर आणि उत्तरेतील जनजान या शहरांतही आंदोलन सुरू आहे.\nकसे पूर्ण कराल तुमचे नवीन वर्षाचे संकल्प\nविदर्भाला पहिल्यांदा रणजी करंडक जिंकून देणारे 15 विदर्भवीर\nओसामा बिन लादेनच्या नातवाची हत्या\nइराणमधील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असलेल्या मशहदमध्ये 2009नंतर होत असलेली ही सर्वांत मोठी निदर्शनं आहेत. 2009मध्ये इथे झालेल्या ग्रीन मूव्हमेंट या आंदोलनाला सरकारनं चिरडलं होतं.\nसरकारी टीव्ही चॅनलनं दहा निदर्शकांचा मृत्यू झाला या वृत्ताचा मृत्यूला दुजोरा दिला आहे. यातील 6 लोक पश्चिमेतील दोरूद या शहरात शनिवारी मारले गेले आहेत. सरकारने या मृत्यूंना सुन्नी कट्टरपंथी आणि विदेशी शक्तींना जबाबदार धरलं होतं.\nया शहरात आंदोलकांनी अग्निशमन गाडीवर ताबा मिळवून ही गाडी लोकांवर चालवली होती. तर इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार इजेह शहरात गोळीबारमध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला आहे.\nरुहानी यांनी दिलेल्या संदेशात हिंसा खपवून घेतली जाणार नाही, असं म्हटलं होतं. त्यांनी अर्थव्यवस्थेतील समस्यांमुळे होत असलेला लोकांचा त्रास, पारदर्शकतेचा आभाव आणि भ्रष्टाचार हे मुद्दे मान्य केले होते. पण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीचं समर्थनही केलं होतं.\nरजनीकांत यांचा राजकारण प्रवेश ही भाजपसाठी नवीन संधी\nभीमा कोरेगाव : दलित चळवळीला एकत्र आणणार- जिग्नेश मेवाणी\n\"इराणच्या नागरिकांना सरकारच्या बद्दल असलेला असंतोष प्रकट करण्याचा पूर्ण अधिकार आहे,\" असं त्यांनी म्हटलं आहे.\nरुहानी यांनी त्यांच्या भाषणात जनतेमधील असंतोषांच्या कारणांना मान्य केलं होतं. ते म्हणाले, \"सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणारे, कायदा मोडणारे आणि समजात असंतोष निर्माण करणाऱ्यांना सहन केलं जाणार नाही.\"\nप्रतिमा मथळा इराणचे राष्ट्रपती रुहानी यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.\nइराणच्या इराण रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्पने लोकांना इशारा दिला आहे की, जर देशात राजकीय असंतोष सुरू राहिला तर त्यांना कडक भूमिका घ्यावी लागेल.\nरिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्पही इराणमधील शक्तिशाली व्यवस्था आहे. देशातील सर्वोच्च नेत्याचे आदेश पाळणं आणि इस्लामी व्यवस्था टिकवणं यासाठी ही व्यवस्था कार्यरत असते.\nइस्लामिक स्टेट काश्मीरमध्ये पाय रोवत आहे\nइस्लामिक स्टेटचे सैनिक गेले कुठे\nइथल्या पत्रकारांच्या मते, जर रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प दंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी रस्त्यावर उतरली तर परिस्थिती अधिकच चिघळू शकते.\nदेशभरात आतापर्यंत देशभरात 400च्यावर आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.\nट्रंप आणि रुहानी यांच्यात वाद\nमंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रपती रुहानी म्हणाले होते, \"काही अरब देश असे आहे जे कधीच इराणचे मित्र नव्हते. अशा देशांना आता फारच आनंद झालेला आहे. आपल्याला अशांपासून सावध राहिलं पाहिजे, कारण राष्ट्रीय सुरक्षा हीच आपली संपत्ती आहे.\"\nयापूर्वी एक दिवस आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ट्वीट करून इराणमध्ये जे काही सुरू आहे ते जग पाहात आहे, असं मत व्यक्त केलं होतं.\nत्यांनी म्हटलं होत की, \"इराणमध्ये दर तासाला मानवी हक्कांची पायमल्ली होते. इराण दहशतवादाचा समर्थक आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना एकमेकांशी बोलता येऊ नये म्हणून इंटरनेटही बंद केलं आहे. ही चांगली बाब नाही.\"\nट्रंप यांनी असंही म्हटलं होत की, \"इराणची जनता आता हुशार झाली आहे. त्यांना कळू लागलं आहे की कशा प्रकारे त्यांचा पैसा चोरून दहशतवादावर वापरला जात आहे.\"\nतर रुहानी यांनी याला प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं की, \"अमेरिकेतील हे सज्जन आजकाल आपल्या देशाबद्दल सहानभूती व्यक्त करत आहेत. पण ते विसरत आहेत की, दिवसांपूर्वी त्यांनी इराणाला कट्टरपंथी देश म्हटलं होतं. पण वस्तुस्थिती अशी आहे की हा माणूस डोक्यापासून ते पायापर्यंत इराणचा शत्रू आहे.\"\nआंदोलन : पुढे काय\nबीबीसी फारसीचे प्रतिनिधी कसरा नाजी यांच्या मते, इराणमधील लोकांची आर्थिक परिस्थिती ढासळत असून लोकांतील असंतोष वाढत आहे. बीबीसीच्या हाती असलेल्या एका अहवालानुसार इराणमधील लोक गेल्या 10 वर्षांत 15 टक्क्यांनी गरीब झाले आहेत.\nसरकारविरोधातल्या या आंदोलनात युवक आणि पुरुष सहभागी आहेत. युवकांना इराणमधील धर्मगुरूंची सत्ता संपवायची आहे. गेल्या काही दिवसांत हे आंदोलन इराणच्या लहान शहरांतही पसरू लागले असून हे आंदोलन वाढण्याची शक्यता आहे.\nया आंदोलनाला कोणी नेता नाही. कारण विरोधी नेत्यांना यापूर्वीच शांत करण्यात आलं आहे.\nकाही आंदोलकांनी देशात पुन्हा शाही शासन आणण्याची मागणी केली आहे. इराणच्या माजी शहांचा मुलगा रेजा पेहलवी यांनी अमेरिकेत आश्रय घेतला आहे. त्यांनी या आंदोलकांना पाठिंबा दिला आहे.\nपण हे आंदोलन कोणत्या दिशेनं जाईल हे सध्या कोणीच सांगू शकत नाही.\nकंडक्टर ते सुपरस्टार : रजनीकांत यांच्याबद्दल या 12 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत\nनव्या नावनोंदणीमुळे 'बांगलादेशी' लेबल हटणार\nमाऊंट एव्हरेस्टवर एकट्यानं चढाई करण्यास नेपाळची बंदी\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nनरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला अटक; आज कोर्टात हजर करणार\nकेरळ पूर: 'अंत्यसंस्कारासाठी आईवडिलांचा मृतदेहही मिळाला नाही'\nप्रियंकाशी साखरपुड्यानंतर निक म्हणतो 'मी जगात सर्वांत भाग्यवान'\nकोफी अन्नान 'आंतरराष्ट्रीय शांततेबाबत सजग' होते : पंतप्रधान मोदी\n'माझं अपहरण करून त्यांनी मला परदेशी वेश्याव्यवसायात ढकललं'\nदृष्टिकोन : 'हिंदू हृदयसम्राट' मोदींसाठी वाजपेयींनी असा आखला मार्ग\nइम्रान खान यांनी घेतली पाकिस्तानचे 22वे पंतप्रधान म्हणून शपथ\nपैशाची गोष्ट : भारत-पाक व्यापारी संबंधात ही आहेत आव्हानं\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/best-bus-different-colour-42315", "date_download": "2018-08-19T02:04:20Z", "digest": "sha1:SYEDS7TCWQ26TMETSUXEXOGGQJSEPEAD", "length": 13905, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "best bus in different colour आजपासून बेस्टच्या वेगळ्या रंगाच्या बस | eSakal", "raw_content": "\nआजपासून बेस्टच्या वेगळ्या रंगाच्या बस\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nदोन मार्गांवर दोन दिवस विद्यार्थी जाणून घेणार प्रवाशांची मते\nमुंबई - मुंबई शहराच्या वाहतूक सेवेतील 1874 पासूनची लाल रंगाची मक्तेदारी गुरुवारपासून (ता. 27) मोडीत निघणार आहे. दोन दिवस मुंबईच्या दोन मार्गांवर पांढऱ्या आणि पिवळ्या बस धावणार आहेत. मुंबईतील प्रवाशांना हा रंग किती आवडतो हे बसच्या रंगाला मिळणाऱ्या प्रतिसादातून स्पष्ट होईल.\nदोन मार्गांवर दोन दिवस विद्यार्थी जाणून घेणार प्रवाशांची मते\nमुंबई - मुंबई शहराच्या वाहतूक सेवेतील 1874 पासूनची लाल रंगाची मक्तेदारी गुरुवारपासून (ता. 27) मोडीत निघणार आहे. दोन दिवस मुंबईच्या दोन मार्गांवर पांढऱ्या आणि पिवळ्या बस धावणार आहेत. मुंबईतील प्रवाशांना हा रंग किती आवडतो हे बसच्या रंगाला मिळणाऱ्या प्रतिसादातून स्पष्ट होईल.\n\"बॉम्बे ट्राम वे' कंपनीने 1874 मध्ये घोड्याने ओढणाऱ्या ट्रामची सेवा शहरात सुरू केली होती. 9 मे 1874 रोजी अशी ट्राम कुलाबा ते पायधुनी दरम्यान धावली होती. या ट्रामचा रंग लाल होता. लंडन ट्रान्स्पोर्टच्या धर्तीवरच त्या वेळच्या बॉम्बेतही प्रवासासाठी लाल रंगाची सेवा सुरू करण्यात आली होती. मुळातच लंडनमधील कमी असणारा सूर्यप्रकाश पाहता गडद लाल रंगाची बस दिसावी या उद्देशाने तिथे बसना लाल रंग देण्यात आला होता. मुंबईत उठून दिसेल आणि तरुणांना बेस्टकडे आकर्षित करील, असा रंग बसना देण्याबाबत जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टसच्या विद्यार्थ्यांनी विचार सुरू केला. बेस्ट बसच्या लाल रंगाच्या इतिहासापासून बोधचिन्हापर्यंत विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. प्रायोगिक तत्त्वावर पांढरा आणि पिवळा रंग देऊन प्रवाशांची मते जाणून घेतली जातील. मुंबईत दोन मार्गांवर या बसेस गुरुवारपासून धावतील.\nमुंबई सीएसटी ते गेट वे ऑफ इंडिया आणि वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानकापर्यंत या बस धावणार आहेत.\nबेस्ट उपक्रमाने प्रवाशांना या रंगांबाबत अभिप्राय कळवण्याचेही आवाहन केले आहे. बेस्ट उपक्रमाच्या probestundertaking@gmail.com या ईमेल आयडीवर हा अभिप्राय पाठवता येईल. या आधी बेस्ट वाहतूक आणि विद्युत पुरवठा विभागाचे बोधचिन्ह तयार करण्याचे कामही जे. जे. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी केले होते.\nमुंबईत दोन मार्गांवर धावणाऱ्या बेस्ट बसमध्ये दोन दिवस जे. जे. महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्वेक्षण करणार आहेत. ते प्रवाशांना पाच प्रश्‍न विचारणार आहेत.\nबेस्टचा लाल रंगाचा इतिहास\n- 9 मे 1874 पासून घोडे जुंपलेली पहिली ट्राम सुरू\n- 1907 मध्ये विजेवर धावणारी ट्राम\n- 1926 मध्ये सिंगल डेकर पहिली बस\n- 1937 पासून डबल डेकर बस\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू\nकल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...\nदहा वर्षे गैरहजर शिक्षिका पुन्हा सेवेत\nभिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात काम करणारी सहशिक्षिका तब्बल 10 वर्षे गैरहजर राहून पुन्हा कामावर रुजू झाली आहे. या सहशिक्षिकेने रजेवर...\nभगवद्‌गीता हा महाभारताचा भाग- डॉ. जॉयदीप बागची\nपुणे- \"भगवद्‌गीता हा महाभारताचा भाग नाही, असा अनेक विचारवंत, संशोधकांच्या वादातीत मांडणीला कोणताही आधार नाही. त्यामुळे भगवद्‌गीता हा महाभारताचाच एक...\nविद्यापीठ चौकात पिस्तुलातून गोळीबार\nपुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात आज सकाळी अकराला एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला. भर दिवसा...\nसंगीतविद्या कणाकणानं मिळवत गेले (कुमुदिनी काटदरे)\nकमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व \"मला शिकवावं' अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://parbhanijsa.com/", "date_download": "2018-08-19T01:47:42Z", "digest": "sha1:ZBGMAHAB2TRCW4SZQKSHGNH4SKPLMTZA", "length": 13034, "nlines": 119, "source_domain": "parbhanijsa.com", "title": "जलयुक्त शिवार अभियान २०१५ | परभणी", "raw_content": "\nआढावा व संनियंत्रण समिती\nश्री. देवेंद्र फडणवीस, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.\nराज्याच्या काही भागात दर दोन वर्षांनी या - ना - त्या कारणांनी निर्माण होणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार’ अभियान ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या नाविण्यपूर्ण योजनेनुसार जलसंधारणांतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनाद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनेद्वारे २०१९ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा केलेला निर्धार खऱ्या अर्थाने क्रांतिकारीच…\n‘जलयुक्त शिवार’ अभियानाचे काही प्रमुख उद्देश…\nपावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे.\nभूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे.\nराज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता निर्माण करणे.\nविकेंद्रीत पाणीसाठा निर्माण करणे.\nपाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे.\nअस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे आदि जलस्तोत्रांची साठवण क्षमता वाढविणे.\nजलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे.\nपाण्याच्या ताळेबंदाबाबत आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती तसेच वृक्षलागवडीस प्राधान्य देणे.\nविभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावर विभागीय समन्वय समिती.\nजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती.\nउपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर तालुकास्तरीय समिती.\nजलयुक्त शिवार अभियानांतर्गतची कामे…\nपाणलोट विकासाची कामे, साखळी सिमेंट नालाबांधाची खोलीकरण आणि रुंदीकरणासह कामे.\nकोल्हापूर पद्धतीच्या व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती.\nपाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती.\nनूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे.\nपाझर, गाव, साठवण, शिवकालीन, ब्रिटीशकालीन आणि निजामकालीन तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे.\nमध्यम व मोठ्या प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापर होण्यासाठी उपाययोजना करणे.\nछोटे ओढे/नाले जोड प्रकल्प राबविणे.\nविहीर/बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तसेच पाणी वापर संस्थाचे बळकटीकरण.\nकालवा दुरुस्ती या उपाय योजनावर भर.\nअभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्यांना पुरस्कार…\nराज्य स्तरावर तीन तालुके.\nप्रभावी जनजागृती आणि प्रसिद्धीविषयक उत्कृष्ट लेखन करणाऱ्या पत्रकारांसाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर प्रत्येकी तीन पारितोषिके.\nजलयुक्त शिवार मोबाईल अॅप्लीकेशन\nजलसंधारण विभागाच्या दि. ०५ डिसेंबर, २०१४ रोजीच्या शासन निर्णयातील मु. क्र. २२ अभियानाची फलनिष्पत्ती यामध्ये GPS (Global Positioning System) Monitoring बाबत नमूद करण्यात आले आहे. त्याद्वारे प्रत्येक कामाचे आक्षांश व रेखांश प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी घेण्यात येउन त्यानुषंगाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांची भौगोलिक माहिती व फोटो प्रणालीद्वारे नोंद घेण्यासाठी MRSAC (Maharashtra Remote Sensing Application Centre) या संस्थेच्या माध्यमातून Mobile Application विकसित करण्यात आले असुन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर याच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे देण्यात येत आहेत.\nजलयुक्त शिवार अभियानाचे MRSAC मोबाईल अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा...\nजलयुक्‍त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा - मा. मुख्‍यमंत्री\nसक्रिय लोकसहभागाच्या पेडगाव पॅटर्नचा आदर्श इतर गावांनी घ्यावा- मा. पालकमंत्री\nजलयुक्त शिवार अभियान लोकचळवळ होण्याची गरज - मा. पालक सचिव\nमा. जिल्हाधिकाऱ्यांनी केली वाई व हिवरा येथील ‘जलयुक्त अभियान’कामांची पाहणी\nजलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात ६० गावांत ग्रामसभा\nपालक सचिवांनी केली जलयुक्त शिवार पाहणी\nदुष्काळावर कायमचे नियोजन गरजेचे - मा. मुख्‍यमंत्री\nजलयुक्त शिवार अभियानाची ध्वनीफीत\nAndroid मोबाईल धारका करिता पाण्याचे अंदाजपत्रक (Water Budgeting App) Google Play Store वर आता उपलब्ध आहे. ते डाऊनलोड करण्यासाठी\nसमस्या / तक्रारी संदर्भात\nसर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र - २०१९\nजलयुक्त शिवार अभियान, परभणी\nजलयुक्त शिवार अभियान (SIMNIC)\nजलयुक्त शिवार अभियान MRSAC\nतथा अध्यक्ष जिल्हास्तरीय कार्यकारी समिती,\nजलयुक्त शिवार अभियान, परभणी.\nजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, परभणी\nतथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती\nजलयुक्त शिवार अभियान, परभणी\nदुरध्वनी क्र. : 0२४५२-२४२२०७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2017/06/24/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2018-08-19T01:40:29Z", "digest": "sha1:2Q4XSXZL6M6VQFWRJINXK5FEIOPTZS66", "length": 25828, "nlines": 227, "source_domain": "kayvatelte.com", "title": "एका लग्नाची गोष्ट | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nपण मला इतक्यात लग्नच करायचं नाही. सोज्वळ अगदी ठामपणे म्हणत होती. गेले अर्धा तास लग्न या विषयावरच दोघांचाही संवाद/विसंवाद सुरु होता.\nअगं पण नाही का म्हणतेस चांगली २५ वर्षाची झालीस, आता नाही तर कधी करणार मग लग्नं चांगली २५ वर्षाची झालीस, आता नाही तर कधी करणार मग लग्नं तुझ्या वयाची असतांना तुझ्या आईला तु झाली होती, चक्क दोन वर्षाची होती तु.\nकेलं असतं हो बाबा, पण चांगला मुलगाच मिळत नाही नां, मी तरी काय करु कुठल्याही मुलाशी लग्न करु का\nमी तसं म्हंटलं आहे का चांगल्या मुलाशीच कर म्हणतोय ना चांगल्या मुलाशीच कर म्हणतोय ना एखादा पाहुन ठेवला असेल तर सांग, आमची काही हरकत नाही, आम्ही करुन देऊ तुझे लग्नं.\nतसे नाही हो बाबा. आता पुन्हा ऑन साईटला बहुतेक लॉंग टर्म जावे लागेल, मग आता लग्न केले तर करीअर ची वाट लागेल.\nकशी काय वाट लागेल आम्ही एक मुलगा बघुन ठेवलाय, आपल्या सुमामावशीच्या नणंदेचा मुलगा आहे, कॅलिफोर्नियाला असतो. सध्या आलाय भारतात, कालच सुमा मावशीचा फोन होता, म्हणत होती, एकदा दोघांना भेटू दे . चांगला दोन महिने आहे भारतात तो. तेंव्हा आता जास्त वाव विवाद नको, येत्या शनीवारी त्याला भेट, घरी नको असेल, तर बाहेर भेट कॉफी हाऊस मधे. भेटल्यावर जर आवडला नाही तर नाही म्हण, आम्ही जबरद्स्ती करणार नाही- पण एकदा भेट, नाही तर मावशीला वाईट वाटेल बघ. आम्ही पण मुलगा पाहिला आहे, सुमामावशीच्या घरी गेलो होतो ना, तेंव्हाच तिथे हा पण आला होता. अगदी निर्व्यसनी आणि व्हेजीटेरिअन आहे मुलगा. अंडही खात नाही तुझ्या अपेक्षेप्रमाणे. अगदी तुला शोभेल असा आहे. एकदा भेट तरी.\nसोज्वळ अगदी नावाप्रमाणेच सोज्वळ होती. शाळा, कॉलेज मधे अभ्यास एके अभ्यास एवढंच काय ते माहिती होतं तिला. कॉलेज संपलं आणि कॅम्पस मधेच एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी लागली आणि पहिल्याच वर्षा अखेरीस ऑन साईट जायचा चान्स मिळाला. आज पर्यंत मुंबई बाहेर कुठेही एकटी न गेलेली, पण अगदी कॉन्फिडन्स ने मी जाईन एकटी, तुम्ही काळजी करु नका म्हणुन आई बाबांना धिर देणारी, जेंव्हा विमान तळावर डिपार्चर गेट वर पोहोचली, आणी आत जायची वेळ आली, तेंव्हा मात्र डोळ्यात पाणी भरून आलं होतं, मागे वळुन आई बाबांच्या कडे तिने पाहिले, तर तिला दिसले की बाबांचे पण डोळे पाण्याने डबडबले आहेत, पण मन हळवं होऊ न देता ते पाणी परतवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसे म्हंटलं तर आज पर्यंत काही मुलं बघुन झाली होती, पण कुठलाच मुलगा आवडला नव्हता, कोणी सिग्रेट ओढतो म्हणुन नको, तर कोणी नॉनव्हेज खातो म्हणुन नको. तर हे असे सुरु होते. पण सुमा मावशीने सुचवलेला मुलगा म्हंटल्यावर तिला पण नाही म्हणवेना, लाडकी मावशी होती ना सुमामावशी. शेवटी एकदाचं कॉम्प्रोमाईज झालं, आणि मुलाला भेटायला तयार झाली एकदाची.\n गणेश चतुर्थीला जन्म झाला म्हणुन प्रथमेश नाव ठेवले आजी ने मोठ्या आनंदाने. नाही तर इतक्या वर्षानंतर घरात आनंद घेऊन आला म्हणुन आनंद नाव ठेवायचे ठरले होते आधी, पण आजीपुढे कोणाचे चालते का तसेही हे नाव पण छानच आहे म्हणा, पण प्रथमेशची आई मात्र अजुनही आनंद म्हणते त्याला. सर्वसाधारण मुला प्रमाणेच , इंजिनिअर झाल्यावर एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीवर लागला. दोन वर्ष भारतात काम केल्यावर नोकरी सोडली आणि एम एस करायला कॅलिफोर्नियाला गेला. एम एस केल्यावर तिकडेच नोकरी मिळाली, आणि आता गेली पाच वर्ष तिकडेच रहातो. शिक्षण सुरु असताना सारखे भारतात येणे परवडत नव्हते म्हणुन आला नाही, नंतर नोकरी नवीन म्हणुन सुटी मिळत नव्हती. पण आता मात्र चांगली दोन महिन्यांची सुटी घेऊन भारतात आला होता तो.\nअमेरिकेत एकटे रहाणे म्हणजे खरंच कंटाळवाणे वाटायचे प्रथमेशला. सगळ्यात मोठे कारण म्हणजे खाण्याचे होणारे हाल. फ्रेंच फ्राईज आणि वेजेस किती खायच्या केक ला सुद्धा अंड्याचा वास येतो म्हणुन ती पण खात नसे. क्रॉसेंट्स, डॅनिश, वगैरे सगळ्या ब्रेडच्या प्रकारांमधे अंडे असल्याने ते पण खातांना त्रासच व्हायचा, पण बरेचदा नाईलाज म्हणुन काही तरी खायचं आणि दिवस काढायचे सुरु होते. जवळच एक इंडीयन स्टॊअर होतं, आणि जातांना घरुन प्रेशर कुकर नेल्याने, घरीच स्वयंपाक करणे सुरु केले. सकाळी भाजी पोळी, चा डबा सोबत करून घ्यायचा आणि संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा भात वगैरे काही तरी.. पण आता लग्नाला तयार होण्यामागचा सगळ्यात मोठा इन्सेंटीव्ह- जेवायला तरी व्यवस्थित मिळेल हाच .सोज्वळ चा फोटॊ पाहिला होता, आणि त्याला पण आवडला होता. आता भेटण्याची उत्सुकता पण होतीच.\nतर शेवटी सुमामावशी बरोबर बोलणं झालं बाबांचं आणि भेटायची वेळ ठरली. सी सी डी मधे एकतर खुर्च्या कम्फर्टेबल असतात , त्यामुळे एखादा तास अगदी आरामात गप्पा मारता येतात. सोज्वळ केवळ बाबांच्या आग्रहामुळे जायला तयार झाली होती. लवकर त्याला कटवुन परत येऊ घरी आणि मस्त पैकी विकएंड एंजॉय करु असं प्लानिंग करुनच ती घरातुन निघाली.\nकॉफी हाऊस ला ठरलेल्या वेळेवर पोहोचली आणि आणि तिला तिथे समोरच एका कोपऱ्यात प्रथमेश बसलेला दिसला. फोटो आधीच पाहिलेला असल्याने पटकन ओळखता आले. एक वार्म हास्य चेहेऱ्यावर होते त्याच्या. त्याने हात दाखवला, आणि सोज्वळ त्याच्या दिशेने चालु लागली आणि समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली. लवकर कटवायचा प्लान तयार होताच. तिने आजुबाजुला नजर टाकली.\nकधी नव्हे ती आज कॉफी हाऊस मधे खूप गर्दी होती. उजवी कडल्या टेबलवर तीघं बसले होते, त्यांचे काही तरी नविन बिझिनेसच्या बद्दल बोलणे मोठ्या आवाजात सुरु होते, मधेच टाळी देणे, आणि आजुबाजुला लोकं बसले आहेत त्यांनाही काही बोलायचे असेल ह्याची अजिबात जाणिव दिसत नव्हती. तिकडे दुर्लक्ष करुन प्रथमेश बरोबर बोलणे सुरु केले.\nशेजारच्या टेबलवरच्या लोकांमुळे अजिबात बोलता येत नव्हते, त्यांचे मोठमोठयाने हसणे, ओरडणे , डीस्कशन्स सुरु होते. विषय बहुतेक नवीन कंपनी सुरु करणार तिचे नाव काय असावे हा होता.\nप्रथमेश काउंटरवर गेला आणि ह्या लोकांना आवाज कमी करण्याची विनंती करा म्हणुन मॅनेजरला म्हणाला, म्हणाला गेले तीन तास हे लोकं इथे बसुन डिस्कशन करताहेत, तुम्ही म्हणता म्हणुन मी त्यांना विनंती करायला जातो, पण ते ऐकतिल की नाही ह्याची खात्री देता येत नाही.\nत्या लोकांच्याही लक्षात आले होते की प्रथमेशनेच कम्प्लेंट केली आहे म्हणुन मॅनेजर आलाय ते. पण आवाज कमी न करता, त्यांचे नवीन कंपनी सुरु करायची आहे, वेब साईट तयार आहे, फक्त कंपनीचे नाव काय ठेवावे, या विषयावर अजुन मोठ्याने बोलणे सुरु झाले. प्रथमेश पुन्हा स्वतः त्या टेबलवर जाउन आवाज कमी करा म्हणुन विनंती करायला गेला, पण तिघांनीही त्याची खिल्ली उडवणे सुरु केले, प्रथमेश आपल्या टेबलवर परत आला, कपाळावर आठ्या, डॊळ्यात राग, अरे लोकांना सिव्हिक सेन्स का नसतॊ दुसरा टेबल पण रिकामा नसल्याने प्रथमेश- सोज्वळला त्याच टेबलवर बसुन गप्पा माराव्या लागत होत्या.\nप्रथमेश तसा एक्स्ट्रोव्हर्ट असल्याने विषयाला काही कमतरता नव्हती, शेजारच्या लोकांच्या आवाजाने दुर्लक्ष करुन दोघेही संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. अगदी कॉलेज च्या दिवसापासुन ते आजच्या दिवसापर्यंत म्हणजे कंपनी, कामाचे स्वरुप , सिनेमा, खाण्यापिण्याच्या सवयी, घरचे लोकं, घरी कोण कोण आहे वगैरे अशा असंख्य गोष्टींबद्दल बोलायचं होतं प्रथमेशला. घरच्या टिव्ही वर कुठले चॅनेल लावायचे या बद्दल उगीच रोजचा वाद नको 🙂 पण शेजारच्या टेबलवरुन दोघांवर केल्याजाणाऱ्या कॉमेंट्स कडे दुर्लक्ष करुन गप्पा सुरु थेवणे अवघड होत होते.\nशेवटी जवळपास तासाभराने शेजारच्या टेबलवरच्या तिघांचेही त्यांच्या नवीन कंपनीचे नाव काय ठेवायचे या बद्दल एकमत झाले. प्रथमेश ने मोबाइल उचलला, आणि सोज्वळला म्हणाला, मला पाच मिनिटं दे, आणि त्याने मोबाईल उचलला आणि काही तरी करु लागला. सोज्वळला खुप राग आला, अरे मी इथे भेटायला बोलायला आली आहे, आणि तु इथे मोबाईल घेऊन बसला आहेस तिच्या चेहेऱ्यावर राग दिसत होता. पण तिकडे दुर्लक्ष करुन प्रथमेशने आपले काम सुरु ठेवले. साधारण पाच मिनिटानंतर मोबाईल खाली ठेवला . सोज्वळ चिडली होती, म्हणाली, एवढं काय महत्वाचं काम होतं तिच्या चेहेऱ्यावर राग दिसत होता. पण तिकडे दुर्लक्ष करुन प्रथमेशने आपले काम सुरु ठेवले. साधारण पाच मिनिटानंतर मोबाईल खाली ठेवला . सोज्वळ चिडली होती, म्हणाली, एवढं काय महत्वाचं काम होतं तर त्याने मोबाईल समोर ठेवला. आणि सोज्वळ एकदम हसायला लागली, आणि तिच्याबरोबर प्रथमेश पण, एवढ्या मोठ्याने की ते तिघे पण एकदम शांत झाले आणि ह्यांच्याकडे बघु लागले. प्रथमेश ने त्या लोकांनी जे कंपनीचे नाव चार तास डिस्कस करुन ठरवले होते ते डोमेन नेम डॉटकॉम, डॉट्नेट बुक केले होते , म्हणजे त्यांना आता पुन्हा मिटींग करुन नवीन नाव शोधावे लागेल, किंवा प्रथमेश कडुन विकत घ्यावे लागेल. स्मार्ट बॉय.\nसोज्वळ ने हात समोर केला, प्रथमेशने हात हातात धरला, आणि दोघेही कॉफी हाउस च्या बाहेर पडले, घरी सांगायला की आम्ही लग्नाला तयार आहोत म्हणुन….\nOne Response to एका लग्नाची गोष्ट\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/602597", "date_download": "2018-08-19T02:05:36Z", "digest": "sha1:LUCOU6MT3GCMSX5XLL4CEC4QV2RRQYWL", "length": 7412, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिवसेनेचा मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शिवसेनेचा मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा\nशिवसेनेचा मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था :\nकेंद्रातील मोदी सरकारविरोधात मांडल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावावरील मतदानात सरकारचीच सरशी होईल, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे. आज शुक्रवारी या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. भाजपचा जुना मित्र असणाऱया शिवसेना पक्षाने प्रस्तावाच्या विरोधात भाजपची साथ करण्याचा निर्णय घेतला आहे. अकाली दलानेही प्रस्तावाला विरोध करण्याचे ठरविले आहे. अण्णाद्रमुक पक्ष प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याची शक्यता असून तसे झाल्यास आपल्या संख्याबळापेक्षा अधिक मते सरकारी पक्षाला मिळू शकतील असे चित्र आहे.\nशुक्रवारी सकाळी 11 वाजता प्रस्ताव चर्चेला घेतला जाईल. यासाठी लोकसभेतील प्रश्नोत्तराचा तास रद्द केला जाईल. सलग सात तास चर्चा झाल्यानंतर मतदान होईल. मोदी सरकारची ही पहिलीच अग्निपरीक्षा असून दोन्ही बाजूंनी गुरूवारी जोरदार सज्जतेचे प्रयत्न करण्यात आले. हा प्रस्ताव तेलगु देशम पक्षाने मांडला असून काँगेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँगेस, द्रमुक, डावे पक्ष इत्यादी 12 पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आहे.\nसध्या भाजपच्या 271 सदस्यांसह आणि लोकसभाध्यक्ष धरून रालोआचे 314 सदस्य आहेत. तर 543 सदस्यांच्या लोकसभेतील चार जागा रिक्त असल्याने बहुमताचा आकडा 270 आहे. भाजप स्वबळावर तो पार करू शकतो. मात्र रालोआमधील एकात्मतेचे दर्शन घडविणे हे भाजपसाठी तितकेच महत्वाचे आहे. त्यादृष्टीने सरकारची बाजू तयार केली जात आहे.\nअमित शहा-उद्धव ठाकरे चर्चा\nभाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गुरूवारी सकाळी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून पाठिंबा देण्याची विनंती केली. ती मान्य करत ठाकरे यांनी शिवसेना खासदारांसाठी आदेश काढून त्यांना सरकारच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्यास सांगितले आहे. त्यामुळे भाजप निश्चिंत झाला आहे. अकाली दलानेही भाजपशी युती अतूट असल्याचे म्हणत पाठिंबा घोषित केला.\nपंजाबसाठी काँग्रेसचे घोषणापत्र जाहीर\nट्रेनमध्ये बाळाला जन्म दिलेल्या महिलेसह बालकाचा मृत्यू\nरजनीकांत यांच्या राजकारणाला ‘विरोध’\n2008 पासूनच भ्रष्ट हमीपत्रे\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-08-19T01:27:48Z", "digest": "sha1:ED7RQU4LOGK6PHES2TOXHCQKTBC4HCKW", "length": 4933, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १९२० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे १९२० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १८९० चे १९०० चे १९१० चे १९२० चे १९३० चे १९४० चे १९५० चे\nवर्षे: १९२० १९२१ १९२२ १९२३ १९२४\n१९२५ १९२६ १९२७ १९२८ १९२९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे १९२० चे दशक\nइ.स.च्या २० व्या शतकातील दशके\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/news/4835/%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF-!", "date_download": "2018-08-19T01:57:46Z", "digest": "sha1:7NDTG5HEYEZAYMBK5HUGMNSGEEGCL3ZR", "length": 8042, "nlines": 28, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "General News", "raw_content": "\nछोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायाची ओळख इन्टरनेटवर शक्य \nआज आपण गुगलवर मराठी फॉण्ट मध्ये तळणी मिरची कोठे मिळेल त्याच प्रमाणे पुरणपोळी, केशरयुक्त खरवस, कडबोळी, धिरडे, थालिपीठ इत्यादी खास मराठी अभिव्यक्तीच्या वस्तू विकत घेण्यासाठी शोध घेतला, तर; एक तर रिझल्टच येत नाहीत कारण ते इंटरनेटवर कोठेच नोंदविलेले नसतात आणि येणारे रिझल्ट आपल्याला उपयोगाचे नसतात हीच गोष्ट ईतर भाषांना लागू पडते. असंख्य वैशिष्ठपूर्ण शब्द, वस्तू आणि सेवा या प्रत्येक भाषेत असतातच, तसेच त्यांना निश्चित व्यावसायिक स्वरूपातील मुल्य असते. ते इंटरनेटवर असल्यामुळे अनेक नविन व्यवसायांचा जन्म होऊ शकतो.\nआपला भारत देश अनेक प्रकारे समृद्ध आहे आधुनिक युगात कॉम्प्युटर, इंटरनेट आणि मोबाईल टेक्नॉलॉजी मधील प्रगती, प्रसार, वापर समाधानकारक झालेला तर आहेच या शिवाय यांची उपयुक्तता आणि भविष्यकाळासाठीची सिद्धता निर्विवाद आहे. भावी काळात गरजेच्या प्रमाणात नोक-यांचा पुरवठा होणे अत्यंत अवघड आहे म्हणूनच व्यवसायाचा मार्ग अनिवार्य आहे.\nआज छोटे व्यावसायिक अत्यंत कठीण परिस्थीतीतून त्यांचा व्यावसाईक प्रवास करीत आहेत. इंटरनेटवर तर त्यांचे अस्तीत्वच नाही. या ना त्या मार्गाने ते टिकून रहाण्याचा प्रयत्न करतात. त्यांची इंटरनेटवर ओळख निर्माण होणे गरजेचे आहे. तरच संधी मिळेल.येणारा प्रत्येक दिवस अब्जावधी मागण्या निर्माण करत असतो हे विसरून चालणार नाही.\nजाहिरात ही ग्राहकासाठी आहे, ग्राहकाच्या माहिती आणि गरजांच्या परिपूर्तीसाठी आहे तर त्या बद्दलची माहिती इंग्रजी बरोबरच प्रादेशिक भाषेत आणि इंटरनेटवर व्हावी आणि त्याचा फायदा तर असंख्य छोट्या व्यावसाईकांना व्हावा या हेतूने \"जस्ट डिमांड\" चे संचालक श्री विश्वजीत गिरीधारी यांनी http://justdemand.info या नावाचे वेब पोर्टल तयार केलेले आहे. व्यावसायिकांच्या अडचणी, मर्यादा आणि त्यांचे हित लक्षात घेतानाच अब्जावधी ग्राहकांना हव्या असणा-या वस्तू आणि सेवांच्या आणि खास करून प्रादेशिक भाषेत व्यक्त होऊ शकणा-या वैशिष्टांची दखल घेत या वेब पोर्टलची निर्मिती केलेली आहे.\n\"जस्ट डिमांड - इझी बिझनेस\" आणि \"जस्ट डिमांड - रिच बिझनेस\" असे दोन पर्याय व्यावसायिकांना उपलब्ध आहेत.या साठी येणारा खर्च हा आज पर्यंतचा सर्वात कमी खर्च आणि सर्वांना परवडणारा आहे. या माध्यमातून इंटरनेटवर त्यांच्या व्यवसायाची नोंद प्रथमच इंग्रजी भाषेत आणि प्रादेशिक भाषेत होणार आहे. या पोर्टलचे जास्ती-जास्त सदस्य व्हावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे श्री विश्वजीत गिरीधारी यांनी सांगितले आणि या पोर्टलला भेट देण्याचे आवाहन ही केले. अवश्य भेट द्या. http://www.justdemand.info\nबिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न\nदेवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी\nएंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nस्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप\nरोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप\nजामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा\nआयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी\nपुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nफेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=11402", "date_download": "2018-08-19T01:46:50Z", "digest": "sha1:XWJNEBCTEANCSBUBEI3EEABT23RM63UU", "length": 19131, "nlines": 282, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n४ जुलै १९१४ --- २० डिसेंबर १९९७\nनिवृत्तिनाथ रावजी पाटील उर्फ पी. सावळाराम यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी या गावी झाला. तासगावच्या प्राथमिक शाळेत मराठी चौथीच्या वर्गात त्यांनी पहिला क्रमांक पटकावला. वि.स. पागे हे निवृत्तिनाथांचे गुरुतुल्य शाळकरी मित्र. पागे यांना कादंबरीकार ह. ना. आपटे यांच्या ‘उष:काल’ या कादंबरीतील ‘सावळ्या’ या व्यक्तिरेखेत आणि निवृत्तिनाथांमध्ये कमालीचे साम्य आढळले. त्यामुळे ते निवृत्ती यांना ‘सावळ्या’ या नावानेच संबोधू लागले. पी. सावळाराम यांनी ‘निवृत्तिनाथ रावजी पाटील’ या नावाने सुरुवातीची गाणी लिहिली; पण त्याच वेळी नागपूर आकाशवाणी केंद्रावर एका बासरीवादकाचे नाव निवृत्तिनाथ पाटील असे प्रक्षेपित झालेले त्यांनी ऐकले. या नामसाधर्म्यामुळे काही घोटाळा होऊ नये व आपण काहीतरी वेगळे नाव घ्यावे म्हणून त्या काळी प्रचलित असलेल्या सी. रामचंद्र, व्ही. शांताराम या शैलीप्रमाणे त्यांनी ‘पी. सावळाराम’ असे नाव धारण केले.\nपी. सावळाराम पुढील शिक्षणासाठी तासगावहून कोल्हापूरला आले. एका शिक्षकाने व एका मित्राने त्यांची राहण्याची व जेवण्याची सोय केली. पुढे त्यांची मेजर दादासाहेब निंबाळकर यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्या सौजन्याने सार्‍या अडचणी दूर झाल्या. राजाराम महाविद्यालयात त्यांना कविवर्य माधव ज्युलियन (पटवर्धन) यांच्यासारखा महान साहित्यिक गुरू म्हणून लाभला. त्यांच्या मार्गदर्शनाचाही लाभ त्यांना झाला. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते सातार्‍याला गेले, कारण तिथे एका सरकारी हायस्कूलमध्ये त्यांना नोकरी मिळाली. आचार्य अत्रे यांच्यासारखे आपणही बी.ए., बी.टी. व्हायचे असे त्यांनी ठरवले होते. परंतु त्याच सुमारास १९४२मध्ये ‘चले जाव’ चळवळ जोमाने सुरू झाली आणि ते बी.टी. परीक्षेत अपयशी झाले.\n१९४३ मध्ये विवाहानंतर त्यांनी ठाण्यात आपला संसार सुरू केला. १९४५ मध्ये त्यांना शिधावाटप अधीक्षकाची नोकरी मिळाली. ही नोकरी सांभाळूनच त्यांनी गीतलेखनाकडे आपली लेखणी वळवली. याच सुमारास पी. सावळारामांनी लिहिलेली दोन गाणी कोलंबिया ग्रामोफोन कंपनीच्या वसंतराव कामेरकर यांच्याकडे आली. त्या वेळी वसंत प्रभू या नव्या संगीतकाराचे नाव कामेरकरांच्या कानावर आले होते. त्यांनी वसंत प्रभूंकडे या गाण्यांचे संगीत सोपवले. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ही दोन्ही गाणी गाजली नाहीत, पण वसंत प्रभूंच्या संगीतातली चुणूक कामेरकरांच्या लक्षात आली आणि लवकरच पी. सावळाराम व वसंत प्रभू या जोडीचे ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का’ हे लता मंगेशकर यांच्या स्वरातले भावगीत घरोघर पोहोचले. या भावगीताने इतिहास घडवला.\n१९५० साली निर्माता-दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांच्या ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटापासून पी. सावळाराम चित्रपटाचे गीतकार झाले. या चित्रपटापासून, म्हणजे १९५० पासून ते १९८५ च्या ‘गड जेजुरी जेजुरी’पर्यंत सुमारे ५० बोलपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. चित्रपटाव्यतिरिक्त लिहिलेल्या भावगीत, भक्तिगीत, लावण्या, गवळणी इ. गीतांची संख्या सुमारे १२५ आहे. पी. सावळाराम हे भावगीत कवी म्हणूनच ओळखले जातात. त्यांची सर्व भावगीते गाजली. महाराष्ट्रात सर्वांच्या तोंडी ती बसली. भावगीते लिहून मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे पी. सावळाराम हे पहिले चित्रपट गीतकार होत. म्हणूनच लोकांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी प्रेमाने बहाल केली.\nपी. सावळाराम यांनी ‘नांदायला जाते’ या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद व गीतांसह निर्मिती केली होती. ‘बाळ माझं नवसाचं’ या चित्रपटाची कथाही त्यांनी लिहिली होती. ‘सलामी’ चित्रपटाची पटकथा-संवाद त्यांनी लिहिले होते व ‘पुत्र व्हावा ऐसा’चीही कथा-पटकथा संवाद त्यांचेच होते. पी. सावळाराम हे काही काळ ठाण्याचे नगराध्यक्ष होते. गीतलेखनासाठी दिला जाणारा ‘ग.दि. माडगूळकर पुरस्कार’ त्यांना मिळाला होता. पी. सावळाराम यांच्या नावाने ठाणे महानगर पालिका दर वर्षी चित्रपटातील मान्यवर स्त्री, पुरुष व नवोदित कलावंत यांना पुरस्कार देत असते.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/valentine-day-amazon-moto-fest-offers-on-moto-g5s-plus-moto-g5s-moto-g5-plus-1630458/", "date_download": "2018-08-19T01:38:22Z", "digest": "sha1:AP5NY76U6V35ABY4CBX2FPBCHY3BSFAO", "length": 12573, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "valentine day amazon moto fest offers on moto g5s plus moto g5s moto g5 plus | अॅमेझॉनची मोटोरोलाच्या मोबाईलवर मिळेतील ‘या’ खास ऑफर | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nअॅमेझॉनची मोटोरोलाच्या मोबाईलवर मिळेतील ‘या’ खास ऑफर\nअॅमेझॉनची मोटोरोलाच्या मोबाईलवर मिळेतील ‘या’ खास ऑफर\n'व्हॅलेंटाईन डे'चे निमित्ताने फेस्टचे आयोजन\n‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने देशातील विविध दुकाने, मॉल सजले आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटसनेही आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी काही आकर्षक ऑफर जाहीर केल्या आहेत. आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला तुम्ही काही गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर या पर्यायांचा तुम्ही नक्कीच विचार करु शकता. अॅमेझॉनने नुकताच मोटो फेस्ट जाहीर केला असून ग्राहकांना मोटोरोला कंपनीची उत्पादने कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे.\n१३ फेब्रुवारी पासून सुरु होणारा हा मोटो फेस्ट १५ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये Moto G5s Plus, Moto G5 Plus आणि Moto G5 वर आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. Moto G5s Plus हा फोन १३,९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. १ हजारांची सवलत आणि २ हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर यामध्ये देण्यात आली आहे. ५.५ इंचांचा एचडी डिस्प्ले असलेल्या या फोनला गोरिला ग्लास देण्यात आली आहे. यामध्ये ऑक्टाकोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर असून ४ जीबीची रॅम देण्यात आली आहे. ६४ जीबी इंटरनल मेमरी असणाऱ्या या फोनची १२८ जीबीची एक्स्पांडेबल मेमरी देण्यात आली आहे. १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा असणाऱ्या या फोनला ड्युएल एलईडी फ्लॅशही देण्यात आले आहेत.\nयाबरोबरच G5 Plus १०,९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. Moto G5s हा G5s Plus चा लहान व्हेरिएंट असून तो ११,९९९ रुपयांना उपलब्ध होईल. तर Moto G5 ८,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. नुकताच व्हॅलेटाईन डेच्या निमित्ताने आयफोनकडूनही ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर करण्यात आली होती. यामध्ये ९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान iPhone SE, iPhone 6 आणि iPad वर आकर्षक कॅशबॅक ऑफर देण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्राहकांना iPhone SE अवघ्या १५ हजारांत खरेदी करता येणार आहे. तर iPhone 6 वर ७ हजारांची सूट मिळून तो २० हजारांना खरेदी करता येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/virasat-the-show-of-mesmerising-classical-music-1629160/", "date_download": "2018-08-19T01:38:12Z", "digest": "sha1:NKE3A7OYMMBPOERYUI6M7N6SLKGZCH43", "length": 14835, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "virasat the show of mesmerising classical music | परंपरेतून उलगडणार संगिताची अविस्मरणीय ‘विरासत’ | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nपरंपरेतून उलगडणार संगिताची अविस्मरणीय ‘विरासत’\nपरंपरेतून उलगडणार संगिताची अविस्मरणीय ‘विरासत’\nया कार्यक्रमात दोन ग्रॅमी व पद्मभूषण पुरस्कर्त्यांचे वादन एकाच रंगमचावर ऐकण्याची दुर्मिळ संधी\nहिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये गुरु – शिष्य परंपरा दीर्घकालीन आहे. सांगीतिक घराण्यांसह एकाच घरातील, रक्ताच्या नात्यातील गुरु आणि शिष्य यांचे या सांगीतिक परंपरेत एक वेगळे स्थान आहे. अशाच रक्ताच्या नात्यातील गुरु – शिष्यांच्या सुप्रसिद्ध चार जोड्यांच्या सादरीकरणातून पारंपरिकतेबरोबरच आधुनिक संगिताची अविस्मरणीय, अद्भूत अशी ‘विरासत’ पुणेकरांना अनुभवता येणार आहे. अशी माहिती प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nReview : सुरुवातीला भरकटणारा, पण क्षणार्धात सूर पकडणारा ‘पॅडमॅन’\nमिराज क्रिएशन्स आयोजित, राहुल रानडे यांची संकल्पना आणि प्रस्तुती असलेली ‘विरासत’ ही अनोखी संगीत मैफल येत्या १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वा. महालक्ष्मी लॉन्स , डी.पी. रस्ता, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर येथे होईल. यात रक्ताचे नाते असण्याबरोबरच गुरु – शिष्य असे नाते असलेल्या सुप्रसिद्ध अशा ८ ज्येष्ठ कलावंताची एकाच व्यासपीठावर होणार्‍या एकत्रित सादरीकरणाची अनुभूती रसिकांना घेता येणार आहे. या कार्यक्रमात दोन ग्रॅमी व पद्मभूषण पुरस्कर्त्यांचे वादन एकाच रंगमचावर ऐकण्याची दुर्मिळ संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘विरासत’ मध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध घट्टंम वादक पद्मभूषण विक्कू विनायकराम व त्यांचे सुपुत्र सेल्वा गणेश आणि ज्येष्ठ वादक तैफिक कुरेशी – प्रसिद्ध तबलावादक ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसैन हे सुप्रसिद्ध बंधू समाविष्ट होणार आहेत, शिवाय प्रसिद्ध वादक लुई बॅंक्स – जिनो बॅंक्स ही पिता – पुत्रांची जोडी, कर्नाटकचे प्रसिद्ध व्हायोलीन वादक गणेश – कुमरेश हे दोघे भाऊ असले तरी त्यांच्यात गुरु – शिष्य नाते आहे, अशा कलावंतांचा समावेश आहे. यातील गुरु – शिष्यांचे एकत्रित सादरीकरण अनेकदा बघायला मिळते मात्र चार गुरु – शिष्य, बंधू, पिता – पुत्र अशा जोड्यांचे एकाच वेळी सादरीकरण हे ‘विरासत’चे खास वैशिष्ट्य असून असा दुर्मिळ योग पहिल्यांदाच घडणार आहे.\nReview : स्वतःच्या चुका शोधायला लावणारा ‘आपला मानूस’\n‘विरासत’ विषयी अधिक माहिती देतांना राहुल रानडे म्हणाले की देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात होत असलेली ‘विरासत’ ही फक्त सांगीतिक मैफल नाही तर यातून आपली पुणेरी परंपरा उलगडणार आहे. मुख्य रंगमंचाला शनिवारवाड्याचा लुक असेल तर मुख्य प्रवेशद्वारावर नऊवारी साडीतील स्वागतिका संगीत मैफलीला येणाऱ्या संगीत रसिकांचे स्वागत करणार आहेत. येथील सजावट आणि एकूण प्रकाशयोजना अस्सल भारतीय संगीत परंपरेला साजेशी असणार आहे. निवेदनातही ‘विरासत’ जपलेली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ आणि त्यांचा मुलगा केतन गाडगीळ ही पिता – पुत्राची जोडी करणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=561&cat=VideoNews", "date_download": "2018-08-19T02:21:21Z", "digest": "sha1:7VTE3FANKZEYT2ZN457V56HBYUD7Q2PJ", "length": 7571, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | सगळ्या प्रगतीचा जन्मदाता शिक्षक- कवीश्रेष्ठ ना. धों महानोर", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nसगळ्या प्रगतीचा जन्मदाता शिक्षक- कवीश्रेष्ठ ना. धों महानोर\nअनेक क्षेत्रातली मोठी माणसं खेड्यातून आलेली आहेत\nलातूर: आज विविध क्षेत्रात नाव कमावलेली मोठी माणसं बहुतांश खेड्यातून आलेली आहेत. शिक्षणातूनच मोठी झाली आहेत. या सगळ्या प्रगतीचा खरा जन्मदाता शिक्षक आहे. आज शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे विचार कवीश्रेष्ठ ना. धों. महानोर यांनी मांडले. ते देशीकेंद्र शाळेत आयोजित ‘कवी भेट’ या कार्यक्रमात बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ अण्णाराव पाटील, जिल्हाधिकारी जी. श्रीकांतही या कार्यक्रमाला उपस्थित होते.\nमहात्मा गांधी खेड्याकडे चला म्हणाले होते याचा अर्थ खेड्याचं दु:ख पहा, शेतीचं पहा, शेतकर्‍याचं पहा असा होता. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला होता, त्यांनी लावलेल्या बिजांचे आज वटवृक्ष झाले आहेत. हेच परिवर्तन आहे. आज संशोधनात, नाटकात, चित्रपटात, व्यवसायात मोठी झालेली बहुतांश माणसं खेड्यातून आलेली आहेत त्यांचा महाराष्ट्राने अभिमान बाळगला पाहिजे या सगळ्या प्रगतीचा खरा जन्मदाता शिक्षक आहे असंही महानोर म्हणाले. या कार्यक्रमात महानोर यांनी एका विद्यार्थीनीच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन केलं. या विद्यार्थीनीने कविताही सादर केली.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/608837", "date_download": "2018-08-19T02:04:41Z", "digest": "sha1:2EHEHJIRCKBJXW3WIUY5JMXFA763CH4A", "length": 7150, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सांगलीसह जिल्हय़ात कडकडीत बंद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीसह जिल्हय़ात कडकडीत बंद\nसांगलीसह जिल्हय़ात कडकडीत बंद\nसांगली : स्टेशन चौकात ‘एक मराठा, लाख मराठा’चा एल्गार करत आंदोलकांनी ठिय्या मारला होता.\nमराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला जिह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. सांगली शहरासह तालुक्याच्या ठिकाणी व्यापारी, विक्रेते व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठा ओस पडल्या होत्या. काही ठिकाणी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रस्त्यांवरच टायरी जाळत संतापाला वाट मोकळी करुन दिली. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. तर एस.टी. डेपोतून एकही एसटी बाहेर पडली नाही, त्यामुळे जिह्यातील जनजीवन ठप्प झाले होते. बंद दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nदरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगली शहर व परिसरात परिस्थितीची पाहणी केली. येथील स्टेशन चौकात सुरु असलेल्या आंदोलनाला जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी भेट दिली. उपस्थित महिला आंदोलकांच्याहस्ते त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मराठा आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन सरकारकडे तात्काळ पाठवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. याशिवाय जिल्हा पोलीस प्रमुखही आंदोलन काळात संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात 58 मूक मोर्चे काढण्यात आले. मात्र शासनाकडून त्याची गांभिर्याने दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे मराठा समाजाने राज्यभरात ठोक मोर्चे काढण्यास सुरूवात केली आहे. राज्यभरात या मोर्चे व आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सांगलीतही गेल्या तीन †िदवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचे निमित्त साधत जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते.\nजिल्हयातील पालखीतळास 10 एकर वाढीव जागा : जिल्हाधिकारी\nजिल्हा सुधार समितीला पक्ष म्हणून मान्यता\nमुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री आज जिल्हा दौऱयावर\nसांगलीत 55 ट्रक्टर, शेकडो टन स्पेअर पार्टस् जप्त\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/justice-loyas-death-suspected-form-sit-for-inquiry-says-rahul-gandhi-1629287/", "date_download": "2018-08-19T01:40:14Z", "digest": "sha1:YZB3PA2QZ3JAOCAHVGBH76CEBSICUZWY", "length": 12660, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Justice Loyas death suspected form SIT for inquiry says Rahul Gandhi | न्या. लोयांचा मृत्यू संशयास्पद, चौकशीसाठी एसआयटी नेमावी : राहुल गांधी | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nन्या. लोयांचा मृत्यू संशयास्पद, चौकशीसाठी एसआयटी नेमा : राहुल गांधी\nन्या. लोयांचा मृत्यू संशयास्पद, चौकशीसाठी एसआयटी नेमा : राहुल गांधी\nराष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर विरोधीपक्षांच्यावतीने दिली प्रतिक्रिया\nराहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)\nन्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी, यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्यात यावी, अशी राज्यसभा आणि लोकसभेतील अनेक खासदारांची मागणी असल्याचे राहुल गांधी यांनी शुक्रवारी सांगितले. न्या. लोया यांना न्याय मिळावा या मागणीसाठी विरोधीपक्ष नेत्यांनी शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली.\nगांधी म्हणाले, न्या. लोया यांचा मृत्यू हा संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित झाली तर त्यांच्या कुटुंबासाठी देखील ही बाब न्याय्य ठरेल. या चौकशीसाठी १५ राजकीय पक्षांच्या १४४ खासदारांनी एका अर्जावर सह्या केल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण या प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी करीत आहोत.\nगेल्यावेळी न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी अर्धवट राहिली होती. त्यामुळे यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती दवे यांनी न्या. लोया यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकिल आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्यामध्ये जोरदार युक्तीवाद झाला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1616417/photos-shilpa-shinde-takes-home-the-winner-trophy-check-out-bigg-boss-11-finale-highlights/", "date_download": "2018-08-19T01:43:56Z", "digest": "sha1:AJIFMODANUFXY5LXC77CMHQRS737W4VQ", "length": 9068, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: PHOTOS Shilpa Shinde takes home the winner trophy check out Bigg Boss 11 finale highlights | Bigg Boss 11 finale : ‘बिग बॉस ११’चा ग्रॅण्ड अंतिम सोहळा | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nBigg Boss 11 finale : ‘बिग बॉस ११’चा ग्रॅण्ड अंतिम सोहळा\nBigg Boss 11 finale : ‘बिग बॉस ११’चा ग्रॅण्ड अंतिम सोहळा\nटेलिव्हिजनवरील बहुचर्चित ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत शिल्पा शिंदे हिने बाजी मारली. तर विजयाची प्रबळ दावेदार असणाऱ्या हिना खानला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गेल्या काही दिवसांमध्ये हिनाची शोमधील लोकप्रियता वाढली होती. मात्र, अंतिम फेरीत शिल्पा माँ उर्फ शिल्पा शिंदे हिने तिच्यावर सरशी साधली.\nहिना खान- लव्ह त्यागी आणि प्रियांक शर्मा या त्रिकुटाच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले.\nशिल्पा शिंदे आणि विकास गुप्ताने 'मै तेरी दुश्मन' आणि 'इमोशनल अत्याचार' या गाण्यांवर सादरीकरण केले.\nअक्षय कुमारने यावेळी सलमानला सॅनिटरी पॅड कसा तयार करावा याचे प्रशिक्षण दिले.\nअक्षयने सपना चौधरीसोतब 'मुझसे शादी करोगी' गाण्यावर डान्स केला.\nअक्षय, सलमान आणि ढिंच्यॅक पूजा\nआपल्या आगामी 'पॅडमॅन' चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता अक्षयने बिग बॉस ११च्या अंतिम सोहळ्याला उपस्थिती लावली होती.\nपुनीश आणि बंदगीने 'टिप टिप बरसा पानी' गाण्यावर डान्स केला.\nबिग बॉस ११च्या अंतिम सोहळ्यामध्ये ग्लॅमर आणि मनोरंजनाचा पुरेपूर भरणा होता.\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/22531/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9D-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1-", "date_download": "2018-08-19T01:57:21Z", "digest": "sha1:QAPOB3AEJCQFGTJE7BYKQ4JCNPPIOEZW", "length": 5572, "nlines": 42, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nआयाझ(राजू)पठाण यांनी काँग्रेस(आय)प्रभाग अल्पसंख्यांक प्रमुख पदी निवड\nआयाझ उर्फ राजू पठाण यांची काँग्रेस आय प्रभाग ४१ च्या अल्पसंख्यांक विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.या प्रसंगी रमेश बागवे(काँग्रेस शहर अध्यक्ष),संजय जगताप(पुणे जिल्हा अध्यक्ष).नदीम मुजावर(अल्पसंख्यांकविभाग पुणे जिल्हा अध्यक्ष),नंदुकाका जगाप,दिलावर पानसरे,आक्रम पठाण,अनिस पठाण,अझर पठाण आदी उपस्थित होते.आगामी काळात काँग्रेसच्या विचारांचा प्रसार युवकामध्ये करणे व त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत रहाणार असल्याचे आयाझ(राजू)पठाण यांनी नमूद केले.\nबिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न\nदेवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी\nएंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nस्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप\nरोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप\nजामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा\nआयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी\nपुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nफेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-08-19T01:25:18Z", "digest": "sha1:S6H7ZFA62UGOW27UPP3SIJVM4SD63PFF", "length": 9337, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्योतिर्लिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nशिवाचे प्रतिक असलेली काही मोजकी लिंगे\nभारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतात. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा :\nसौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्\nपरल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥\nवाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये ॥३॥\nएतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥\nहिंदु धर्मानुसार अस म्‍हणल जात की जी व्‍यक्ति \"वरील बारा ज्‍योर्तिलिंगाचे नावानुरुप मंत्र\" जर दररोज पहाटे व सायंकाळी जपन केला तर सात जन्‍मातील झालेला पाप ज्‍योर्तिलिंगाच्‍या स्‍मरणामुळे / जप केल्‍यामुळे सर्व पापांचा विनाश होतो.\nसोमनाथ (गुजरात - वेरावळ)\nमल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)\nमहांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)\nओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर)\nवैजनाथ (महाराष्ट्र - परळी)\nभीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर)\nरामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)\nनागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ)\nविश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)\nत्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर)\nकेदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ)\nघृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम्॥परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम् उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम्॥परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने॥\nवाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥\nएतेशां दर्शनादेव पातकं नैव तिष्ठति कर्मक्षयो भवेत्तस्य यस्य तुष्टो महेश्वराः॥: द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम्\nसोरठी सोमनाथ • नागेश्वर •महांकाळेश्वर • श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन • भीमाशंकर • ओंकारेश्वर • केदारनाथ • विश्वेश्वर •त्र्यंबकेश्वर • रामेश्वर • घृष्णेश्वर • वैजनाथ\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पण चित्र नसलेली पाने\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मे २०१८ रोजी ०३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-l24-point-shoot-black-price-p2lGF.html", "date_download": "2018-08-19T01:35:50Z", "digest": "sha1:B3JM4LHILXCWTYCPU75EGK37YSTJFOLJ", "length": 19487, "nlines": 488, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स ल२४ पॉईंट & शूट Black सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स ल२४ पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स ल२४ पॉईंट & शूट Black\nनिकॉन कूलपिक्स ल२४ पॉईंट & शूट Black\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स ल२४ पॉईंट & शूट Black\nनिकॉन कूलपिक्स ल२४ पॉईंट & शूट Black किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स ल२४ पॉईंट & शूट Black किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स ल२४ पॉईंट & शूट Black नवीनतम किंमत Jul 26, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स ल२४ पॉईंट & शूट Blackक्रोम, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स ल२४ पॉईंट & शूट Black सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 5,450)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स ल२४ पॉईंट & शूट Black दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स ल२४ पॉईंट & शूट Black नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स ल२४ पॉईंट & शूट Black - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 32 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स ल२४ पॉईंट & शूट Black - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स ल२४ पॉईंट & शूट Black वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 6.7 - 24 mm\nअपेरतुरे रंगे F/3.1 F/6.7\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14 MP\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nसेल्फ टाइमर 10 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 640 x 480 pixels (VGA)\nईमागे फॉरमॅट JPEG (EXIF)\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nइनबिल्ट मेमरी 17 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन कूलपिक्स ल२४ पॉईंट & शूट Black\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9B%E0%A4%97%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82/", "date_download": "2018-08-19T02:27:05Z", "digest": "sha1:L2NTPORDROD3QCBWW3BRY74ZLYQVHPFI", "length": 15647, "nlines": 184, "source_domain": "pcbtoday.in", "title": "छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजंगी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजंगी\nछगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजंगी\nनागपूर, दि. ९ (पीसीबी) – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. तब्बल ३ वर्षांनंतर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत हजेरी लावली आहे.\nछगन भुजबळ यांनी सभागृहात जोरदार भाषण ठोकले. सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले. भुजबळांच्या आरोपांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार संतप्त झाले. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. उभय नेत्यांना आवरण्यासाठी इतर मंत्री व आमदारांना धावून जावे लागले.\nनागपूर पूरस्थितीत नुकसान झालेल्यांना संपूर्ण नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. सर्व्हेक्षण सुरु असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.\nदरम्यान, हिवाळी सोडून पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या मागील उद्देश काय होता, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. कोणतीही तयारी नसताना पावसाळी अधिवेशन नागपूरात घेतले. पावसाचा फटका बसून इतिहासात पहिल्यांदा विधिमंडळाची वीज गूल झाल्याने कामकाज स्थगित करण्‍या आले होते. सरकारसह नागपूर महापाकिकेचे अपयश असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.\n संपत्ती जप्त झाली तरी मी बेघर होणार नाही- विजय मल्ल्या\nNext articleदुसरी पत्नी आणि कन्येच्या वादामुळेच भैयुजी महाराजांची आत्महत्या\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची...\nवैभव राऊतच्या घराची पुन्हा झडती; इनोव्हा कार जप्त\nमी शून्यात गेलो, भावना उफाळून येत आहेत; वाजपेयींच्या निधनामुळे मोदींना शोक\nलग्नाचे वचन देऊन न्यायाधीशाने केला महिला वकिलावर बलात्कार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘त्या’ दुधात किती पाणी आहे, हे मला माहीत आहे – सदाभाऊ...\nगगनबावड्यात दोन एसटी बसची समोरासमोर धडक; वृद्ध महिला ठार,२० प्रवासी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-19T02:29:10Z", "digest": "sha1:734LDN4F2U2IO5CJWBUVHUNLPGN2CTWX", "length": 16103, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "थेरगावात हॉर्न वाजवल्याच्या रागातून टोळक्यांकडून ट्रफिक वॉर्डनच्या कारची तोडफोड; दुचाकीही दिली पेटवून - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Chinchwad थेरगावात हॉर्न वाजवल्याच्या रागातून टोळक्यांकडून ट्रफिक वॉर्डनच्या कारची तोडफोड; दुचाकीही दिली पेटवून\nथेरगावात हॉर्न वाजवल्याच्या रागातून टोळक्यांकडून ट्रफिक वॉर्डनच्या कारची तोडफोड; दुचाकीही दिली पेटवून\nचिंचवड, दि. २८ (पीसीबी) – हॉर्न वाजवल्याच्या रागातून टोळक्यांनी पाठलाग करून एका ‘ट्रॅफिक वॉर्डन’च्या कारची तोडफोड करत रस्त्यावरील एक दुचाकी पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.२७) रात्री उशीरा एकच्या सुमारास थेरगावातील इंद्रायणी नगर येथे घडली.\nयाप्रकरणी ट्रॅफिक वॉर्डन बालाजी किसन सगर (३८,रा.इंद्रायणी नगर , थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी त्यानुसार सागर सातपुते नावाच्या तरुणासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशीरा एकच्या सुमारास फिर्यादी बालाजी सगर हे त्यांच्या कारने घरी निघाले होते. यावेळी थेरगाव येथील इंद्रायणी नगर मध्ये रस्त्याच्या मधोमध सातपुते हा मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. यावर सगर यांनी हॉर्न वाजवून त्याला बाजूला होण्यास सांगितले यावेळी सगर आणि सातपुते यांच्यात वाद झाला. यावर चिडलेल्या सातपुते याने त्याच्या तिन साथीदारांसोबत सगर यांच्या कारचा पाठलाग करीत गाडीवर दगडफेक केली. यावर घाबरलेले सगर यांनी कार जागेवर सोडून पळ काढला. तर चिडलेल्या टोळक्याने कारची तोडफोड केली तसेच रस्त्याच्या कडेला उभी असलेली एख दुचाकी देखील पेटवून दिली. पोलिसांनी आरोपी सागर सातपुतेला अटक केली असून त्याचे इतर तीन साथीदार अद्याप फरार आहेत. वाकड पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.\nPrevious articleदेहूरोड येथील घोरावडेश्वर डोंगरावर वटपोर्णिमेनिमित्त वृक्षारोपण\nNext articleकुदळवाडीतील भैरवनाथ महाराज मंदिराच्या सीमाभींतीची दुरूस्ती करा – दिनेश यादव\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे पोस्टर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची...\nलग्नाचे वचन देऊन न्यायाधीशाने केला महिला वकिलावर बलात्कार\nफेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंची पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार\nपितृतुल्य ‘बापजीं’च्या निधनामुळे शाहरुख भावूक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसांगवीत ३० वर्षीय तरुणाचा वार करुन खून\nचिंचवड रेल्वे स्टेशनजवळ भरदिवसा तीन वाहनांची तोडफोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-19T02:29:07Z", "digest": "sha1:EBWOMG5BIN4JFJTKVZUU3IP3WHT33MHZ", "length": 14976, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आरक्षणासाठी आत्महत्या सत्र सुरुच; नांदेडमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra मराठा आरक्षणासाठी आत्महत्या सत्र सुरुच; नांदेडमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या\nमराठा आरक्षणासाठी आत्महत्या सत्र सुरुच; नांदेडमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या\nनांदेड, दि. २९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील बांधवांचे आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. नांदेड जिल्ह्यातील आरधापूर तालुक्यातील दाभड या गावातील एकाने राहत्या घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (रविवार) दुपारच्या सुमारास घडली.\nकचरू दिगंबर कल्याणे (वय ४२, रा. दाभड, ता. आरधापूर, जि. नांदेड) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, आज रविवार कल्याणे कुटूंबातील सर्वजण बाहेर गेल्यानंतर कचरु कल्याणे यांनी खिशात चिठ्ठी लिहून ‘एक मराठा- लाख मराठा’ मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी चिठ्ठी लिहून त्यांनी छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई बाहेरुन घरी आल्यानंतर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गावकरी व परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते. आरधापूर पोलिस तपास करत आहेत.\nPrevious articleनोटा जपून ठेवा, आम्ही त्या परत बदलून देऊ – प्रकाश आंबेडकर\nNext articleपोलादपूर बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून १ लाखांची मदत\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nपितृतुल्य ‘बापजीं’च्या निधनामुळे शाहरुख भावूक\nनेहरू गेले, त्यांच्या पिढ्या गेल्या, मात्र काळा बाजार सुरूच – उध्दव...\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड...\nराखी आणि गणेश मूर्तीवर जीएसटी नाही; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपचे व्यंगचित्रातून प्रत्युत्तर\nअमित शहांनी जाणून घेतली हिंसक मराठा आंदोलनामागची कारणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/503999", "date_download": "2018-08-19T02:05:57Z", "digest": "sha1:XTRTRWHCMDJZEQ342254GGQC5SUCH2JC", "length": 6843, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "डिझेलच्या दरानुसार आता ‘रो-रो’ माल वाहतूक दर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » डिझेलच्या दरानुसार आता ‘रो-रो’ माल वाहतूक दर\nडिझेलच्या दरानुसार आता ‘रो-रो’ माल वाहतूक दर\nउत्पन्न वाढीसाठी कोकण रेल्वेचा निर्णय\nविभागीय व्यवस्थापक निकम यांची माहिती\nकोकण रेल्वेला ^प्रवासी वाहतुकीपेक्षा रो-रो मालवाहतुकीतून मोठे उत्त्पन्न मिळते. त्यामुळे आता माल वाहतूक सेवेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यानुसार रो-रो वाहतुकीचे उत्पन्न वाढवण्यासाठी डिझेलच्या बदलत्या दरानुसार वाहतुकीचे दर आकारण्यास प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी दिली.\nकोकण रेल्वेला 2016-17 या वर्षामध्ये रो-रो मालवाहतूक सेवेतून 38 कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत 9 कोटीच्या उत्पन्नाची आणखीन भर पडली आहे. मात्र, डिझेलच्या दरातील चढ-उताराचा परिणाम या सेवेवर होत असून त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होताना दिसत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने डिझेलच्या दरानुसार या सेवेचा दर लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे निकम यांनी सांगितले.\nया नव्या निर्णयाची कार्यवाहीही सुरू झाली आहे. रो-रो सेवेचा लाभ महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राज्यस्थान, केरळ या राज्यातील वाहतूकदारांना होत असतो. रो-रोद्वारे प्लायवूड, केमिकल, टाईल्स, स्टिल कॉईल यांच्यासह विविध मालाची वाहतूक केली जाते. त्यामुळे व्यापारी कंपन्यांची महामार्गावरून होणाऱया वाहतूक कोंडीतून सुटका होतेच त्याचबरोबर ट्रकच्या इंधनातही बचत होत असल्याने पर्यावरण संवर्धनासही हातभार लागतो. याशिवाय ट्रक चालकाची मेहनतही कमी होत असल्याने रो-रो सेवेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी सांगितले.\nरस्ते हस्तांतरण प्रकरणातील सा. बां. अभियंत्याची बदली\nमासेमारीला लवकरच कृषीचा दर्जा\nनाटे प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे कारवाईची मागणी\nरिफायनरीला मुठमाती देण्याची ताकद भूमीपुत्रांकडे\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5349-bigg-boss-day-19-many-contestant-not-happy-with-smita-gondkar-s-behavior", "date_download": "2018-08-19T02:05:37Z", "digest": "sha1:6WBTY7C2O6MR3ZPEKFCNEZ7JRJHWTH6R", "length": 11304, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "बिग बॉस च्या घरामधील १९ वा दिवस - स्मिताच्या वागणुकीमुळे काही सदस्य त्रस्त - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nबिग बॉस च्या घरामधील १९ वा दिवस - स्मिताच्या वागणुकीमुळे काही सदस्य त्रस्त\nPrevious Article गुलमोहर - वडील आणि मानलेल्या मुलाचं नातं उलगडणार 'समांतर' मध्ये\nNext Article 'छोटी मालकीण' मध्ये वर्षा दांदळे साकारणार आक्का आत्त्याची भूमिका\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर पोलीस हा खेळ रंगला होता परंतु घरामधील सदस्य हा खेळ समजून घेण्यामध्ये अयशस्वी ठरल्यामुळे बिग बॉसने त्यांना घरामधून बेघर केले. लाल चौकट असलेली जागा सदस्यांच्या हक्काची असून उर्वरित घर त्यांच्यासाठी बंद ठेवण्यात आली आणि दिवस अखेरपर्यंत घरावर सदस्यांना ताबा मिळवायचा आहे असे सांगण्यात आले... तसेच दिवसाअंती घराच्या ज्या भागावर सदस्यांचा ताबा नसेल ती जागा अनिश्चित कालावधीपर्यंत सदस्यांना वापरता येणार नाही असे देखील बिग बॉस यांनी सूचित केले.\n'नवरा असावा तर असा - बिग बॉस मराठी स्पेशल' भाग १९ ऑगस्टला\n'मेघा धाडे' ठरली 'बिग बॉस मराठी' च्या पहिल्या पर्वाची विजेती\nबिग बॉस मराठीच्या घरातील शेवटचा दिवस - आज संध्या. ७.०० वा. रंगणार GRAND FINALE आणि धम्माकेदार डान्स\nExclusive Photos - बिग बॉस मराठीच्या GRAND FINALE ची तयारी सुरु\nया दरम्यान घरातील काही भागांवर ताबा मिळविण्यासाठी सदस्यांना काही गोष्टींचा त्याग करावा लागेल असे बिग बॉसने सांगितले. आस्ताद काळे याने स्वत:ला घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रीयेसाठी नॉमिनेट केले असून, घरातल्यांनी किचनचा ताबा मिळविण्यासाठी घरात असलेल्या तांदुळाचा त्याग केला तर गार्डनचा ताबा मिळविण्यासाठी राजेश आणि रेशम अनिश्चित कालावधीसाठी त्यांच्या संपूर्ण सामानासहित गार्डन मध्ये रहाण्यास तयार झाले. बिग बॉसच्या घरामधील या रंगत चालेल्या खेळामध्ये आज काय बघायला मिळणार आहे हे बघणे रंजक असणार आहे.\nMegha वर 'कामचोर' असल्याचं घरच्यांचं शिक्कामोर्तब... का आणि कशासाठी\nचोर पोलीस कार्यामध्ये स्मिताच्या विचित्र वागणुकीचा घरातील काही सदस्यांना खूपच त्रास होतो आहे. स्मिता आणि मेघाच्या भांडणानंतर आज स्मिता, उषाजी आणि रेशम मध्ये कडाक्याचे भांडण होणार आहे. रेशम आणि उषाताई मधील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे असे दिसून येत आहे. तर दुसरीकडे, मेघा रेशमवर ती दादागिरी करत असल्याचा आरोप करणार आहे. तिने असे का म्हंटले याचा खुलासा आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. बिग बॉसने दिलेल्या कार्यामध्ये राजेशची टीम विजयी ठरली असून आता जुई आणि पुष्कर मध्ये कॅप्टनशीपसाठी चुरस रंगणार आहे. हे कार्य करत असताना सुशांत आणि पुष्कर मध्ये वाद झाला जुई कोणावर चिडली घराचा नवा कॅप्टन कोण होणार \nहे सगळे जाणून घेण्यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nPrevious Article गुलमोहर - वडील आणि मानलेल्या मुलाचं नातं उलगडणार 'समांतर' मध्ये\nNext Article 'छोटी मालकीण' मध्ये वर्षा दांदळे साकारणार आक्का आत्त्याची भूमिका\nबिग बॉस च्या घरामधील १९ वा दिवस - स्मिताच्या वागणुकीमुळे काही सदस्य त्रस्त\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-student-suicide-58551", "date_download": "2018-08-19T01:29:56Z", "digest": "sha1:F5WPY3GBYKIFQHYYHO35RLK2Y4LTRYZZ", "length": 11138, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news student suicide १२ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\n१२ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या\nसोमवार, 10 जुलै 2017\nसावनेर- शाळा सुरू होऊन १५ दिवस लोटूनही स्कूलबॅग घेऊन न दिल्याने सातवीतील मुलाने रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घराच्या धाब्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवम राजेश कोहळे (वय १२, माळेगाव) असे मृत मुलाचे नाव आहे.\nसावनेर- शाळा सुरू होऊन १५ दिवस लोटूनही स्कूलबॅग घेऊन न दिल्याने सातवीतील मुलाने रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घराच्या धाब्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवम राजेश कोहळे (वय १२, माळेगाव) असे मृत मुलाचे नाव आहे.\nतीन मुलींच्या पाठी मुलाचा जन्म झाल्याने माळेगाव रहिवासी राजेश कोहळे हे नेहमी मुलाचा लाड पुरवायचे. म्हणेल तेव्हा, मागेल ते शिवमला घेऊन द्यायचे. त्याला वडिलांकडून हट्ट पुरवून घेण्याची सवय झाली. तो हुशार होता. मैदानी खेळात तरबेज होता. शेतीचेही नांगरण-डवरण करण्यात पटाईत होता. त्यामुळे गावात व परिसरात तो इतरांचा चाहता होता. २६ जूनला शाळा सुरू झाल्याने त्याने वडिलांकडे स्कूलबॅगचा हट्ट धरला होता. वडील शेतीच्या कामात व्यस्त असल्याने नंतर घेऊ, असे म्हणत त्यांनी टाळाटाळ केली. रविवारी मुलगा सकाळपासून बाहेर खेळण्याकरिता गेला होता. तो दुपारी बाराला घरी परतला. आईवडील शेतात गेले होते. स्कूलबॅग घेऊन न दिल्यामुळे घराच्या धाब्यावर जाऊन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सावनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nभगवद्‌गीता हा महाभारताचा भाग- डॉ. जॉयदीप बागची\nपुणे- \"भगवद्‌गीता हा महाभारताचा भाग नाही, असा अनेक विचारवंत, संशोधकांच्या वादातीत मांडणीला कोणताही आधार नाही. त्यामुळे भगवद्‌गीता हा महाभारताचाच एक...\nआजोबांच्या बागेतून प्रेरणा (पोपटराव पवार)\nहिवरेबाजार गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आमचं बागायती क्षेत्र आणि तिथं आजोबांनी लावलेली मोसंबीची बाग हे अनेक वर्षांपासून गावात येणाऱ्या...\nध्वजांच्या डिझाइनविषयी थोडंसं... (आश्विनी देशपांडे)\nदेशाच्या ध्वजाचं डिझाईन करण्यासाठी काही तत्त्वं लक्षात घ्यावी लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डिझाइन अतिशय साधं आणि लहान मुलांनाही रेखाटता येईल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2017/09/", "date_download": "2018-08-19T01:50:38Z", "digest": "sha1:P7ZADGTC3FDJL7Q3ORVZVZZWAYT7BSFT", "length": 12497, "nlines": 295, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "September 2017 – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nहर्बल गार्डन औदुंबर/उदुंबर/उंबर श्री दत्तात्रय ह्या देवाला प्रिय असणारा हा पवित्र वृक्ष.हा १०-१६ मी उंच असून गर्द सावळी देतो.ह्याची त्वचा तांबूस धुरकट असते.पाने ७.५-१० सेंमी लांब व भालाकार,व तीक्ष्ण टोक असलेली असतात.तसेच पाने तीन शिंरांनी युक्त असतात.ह्याचे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर गर्द लाल असते.फळ… Continue reading ​हर्बल गार्डन\nहर्बल गार्डन जांभूळ/जम्बू सतत हिरव्या पानांनी बहरलेला मोठा वृक्ष असतो.ह्याची पाने ७.५-१५ सेंमी लांब व ५-८ सेंमी रूंद भालाकार असतात.फुले हिरवट पांढरी व मंजिरी स्वरूपात असतात.फळ १-३ सेंमी लांब व पिकल्यावर तांबुस काळे व गरदार असते.फळा मध्ये एक मोठी आठळी असते. ह्याचे उपयुक्तांग आहे… Continue reading ​हर्बल गार्डन\nशिरीष ह्याचा १७-२० मीटर उंच मोठा डेरेदार वृक्ष असतो.ह्याची पाने संयुक्त,गुळगुळीत व लोम युक्त असतात.पत्रके रूंद असतात व पत्रकांच्या ४-८ जोड्या असतात.फुले पिवळसर पांढरी सुगंधी व नाजूक असतात.फळ १५-३० सेंमी लांब व १.५-३ सेंमी रूंद चपट्या शेवगा असतात.बिया चपट्या,गोल,धुरकट असतात.हिवाळ्यात पाने गळतात.… Continue reading ​हर्बल गार्डन\n🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आजची आरोग्यटीप १६.०९.२०१७* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 क्षमस्व कालच्या आरोग्यटीपेमधे शेवटच्या पॅराग्राफमधे छत्रपती शिवरायांचा उल्लेख केवळ शिवराय असा झाला. याबद्दल मला माफ करावे. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आपले सर्वांचे आद्य दैवत आणि माझे प्रेरणास्थान छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्यासाठी युक्तीने जसा वाघनखांचा वापर केला, तशी युक्ती आज न वापरता, शौर्याचे प्रतिक असणाऱ्या वाघनखाऐवजी, काय भुललासी वरलीया… Continue reading आजची आरोग्यटीप\n🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आजची आरोग्यटीप १५.०९.२०१७* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *जगण्याची साधी सोपी सूत्रे* *एकशे सत्तावन्न* *आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे* *भाग तेरा* *सांगेन गोष्टी हिताच्याच चार* *भाग पंधरा* दातांनी नखे कुरतडू नयेत. काही वेळा सवय म्हणून तर काही वेळा शरीराची आवश्यकता म्हणून… Continue reading आजची आरोग्यटीप\nहर्बल गार्डन कांचनार हा मध्यम उंचीचे वृक्ष अाहे.ह्याची त्वचा धुरकट व खडबडीत असून ह्याचे काण्ड सरळ वाढते,पाने एकांतर असून १-२ सेंमी लांब व १.२५-२.५० सेंमी रूंद,द्विखण्ड व अग्रभागी गोल असतात,हृदयाकृती असतात.फुल मोठे,पांढरे,जांभळे,निळे अथवा गुलाबी रंगाचे असते.फळ १५-३० सेंमी लांब व २-२.५ सेंमी… Continue reading ​हर्बल गार्डन\n🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आजची आरोग्यटीप १४.०९.२०१७* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *जगण्याची साधी सोपी सूत्रे* *एकशे छापन्न* *आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे* *भाग तेरा* *सांगेन गोष्टी हिताच्याच चार* *भाग चौदा* _पंधरा दिवसातून तीन वेळा म्हणजे दर पाच दिवसांनी डोक्याचे केस, दाढी, नखे, आदि कापावेत.… Continue reading आजची आरोग्यटीप\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://mitramandal-katta.blogspot.com/", "date_download": "2018-08-19T01:35:08Z", "digest": "sha1:I36K57UMPFZ7NVMW6VPVIYXULE65Q7ZL", "length": 6586, "nlines": 59, "source_domain": "mitramandal-katta.blogspot.com", "title": "मित्रमंडळ बंगळुरू कट्टा", "raw_content": "\nसाहित्य, कला आणि संगीताचा इंद्रधनुषी अविष्कार\nकट्टा अंक - २०१६\nकट्टा अंक - २०१७\nकट्टा - जानेवारी २०१८\nकट्टा - फेब्रुवारी २०१८\nकट्टा - मार्च २०१८\nकट्टा - एप्रिल २०१८\nकट्टा - मे २०१८\nकट्टा - जून २०१८\nकट्टा - जुलै २०१८\nकट्टा - ऑगस्ट २०१८\nपाहता पाहता वर्ष संपत आलं. आपल्या सर्वांचा लाडका गणेशोत्सव तोंडावर आलाय. या संपादक समितीचा हा शेवटचा अंक. पुढील महिन्यात गणेशोत्सवात आपला वार्षिक अंक प्रसिद्ध होणार आहे त्याची तयारी जोरदार सुरू आहे. त्यामुळे या महिन्याचा अंक हा 'मिनी कट्टा' या फॉर्ममध्ये काढावा आणि अगदी निवडक काहीच लेख यात समाविष्ट करावेत असं आम्ही ठरवलं.\nहे वर्षभर कट्ट्याचा काम करीत असताना खूप वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेलं, रचलेलं वेगवेगळ्या प्रकारचा साहित्य वाचायला, अनुभवायला मिळालं. अनेक प्रकारे अनुभव संपन्न होता अालं. वर्षभराचे बाराही अंक प्रसिद्ध करताना संपादन समितीच्या प्रत्येकाने वेळ काढून आपलं काम अगदी मनापासून केलं. त्याचाच परिपाक म्हणजे बाराही अंकाबरोबर एक तारखेला अतिशय चांगल्या स्वरूपात प्रसिद्ध झाले. या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच.\nयाबरोबरच मित्रमंडळ समिती आणि अध्यक्ष श्री नरेंद्र नंदे यांनी आम्हा सर्वांवर विश्वास टाकला आणि कधीही एकाही बाबतीत प्रश्न न विचारता संपादक मंडळाचे सर्व निर्णय मान्य करून सहकार्य केलं त्याबद्दलही मन:पूर्वक आभार.\nकट्टा परंपरा अशीच पुढे चालू राहणार आहे. त्यात आपणा सर्वांचे सहकार्य लाभेलच.\nआपणा सर्वांच्या आशीर्वादाने हा या वर्षातला बारावा अंक श्रीचरणी समर्पीत\nगंधाली सेवक व संपादक मंडळ\nपाऊस - मराठी कवितेतला \nनर्मदा परिक्रमा - भाग ७\nतो, तू होतास ना\nस्नेहा केतकर, मंजिरी सबनीस - सहसंपादक\nरश्मी साठे - मुद्रित शोधक\nराजश्री पैठणे, वैशाली आकोटकर - ब्लॉग संयोजक\nअभिजीत टोणगावकर, सारंग गाडगीळ - जनसंपर्क\nतुमच्यापैकी कोणाला स्वलिखित कथा, कविता, कोडे, गाणी, विडीओ, पुस्तक परीक्षण, नाटक परीक्षण, रेसिपी, मुलाखत, चित्रकला व लेख हे कट्ट्यावर यावे असे वाटत असेल तर आम्हाला mitramandalkatta@gmail.com ह्या इमेलवर जरूर पाठवा.\nमुलाखत - गायक आणि संगीतकार श्रीधर फडके\nमुलाखत - चारोळीकार चंद्रशेखर गोखले\nमुलाखत - गायक महेश काळे\nमुलाखत - अनुवादिका लीना सोहोनी\nमुलाखत - अभिनेता शशांक केतकर\nमुलाखत - अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी -मोने\nया अंकात प्रसिध्द झालेल्या लेखांमध्ये मांडलेले विचार व मते ही सर्वस्वी ते पाठवणाऱ्या लेखक वा लेखिकेची आहेत. संपादक मंडळ त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=565&cat=LaturNews", "date_download": "2018-08-19T02:21:31Z", "digest": "sha1:OQD2EZX5QMYBEWZUBJRCPWVMPCB34VRK", "length": 9830, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | ०१ लाख चौरस फुटावर शिवरायांची रांगोळी", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\n०१ लाख चौरस फुटावर शिवरायांची रांगोळी\nजागतिक विक्रमाकडे वाटचाल, १७ ते १९ या काळात पाहण्यासाठी खुली\nलातूर: शिवजयंतीचे निमित्त साधून लातूरचे कलाकार ०१ लाख चौरस फूट अर्थात अडीच एकर जागेवर रांगोळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे रेखाचित्र साकारणार आहेत. यासाठी विविध रंगातील ५० हजार किलो रांगोळीचा वापर केला जाणार असून याकरिता अंदाजे ३ ते ४ लाख रुपये खर्च येणार आहे. १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत सर्वांना पाहण्यासाठी ही रांगोळी खुली करण्यात येणार आहे. या रांगोळीची गिनीज बुक ऑफ रेकार्ड मध्ये नोंद होणार आहे अशी माहिती मनपातील भाजपाचे सभागृह नेते तथा शिवमहोत्सव समितीचे सदस्य अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी दिली.\nलातूर येथील मंगेश निपाणीकर, दिनेश लोखंडे व तेजस शेरखाने यांचा ५० जणांचा गट ही रांगोळी काढण्यासाठी ६ दिवस परिश्रम घेणार आहेत. ११ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मैदानावर ही रांगोळी काढली जाणार आहे. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते या रांगोळीचे उद्घाटन होऊन ती सर्वांना पाहण्यासाठी खुली केली जाणार आहे. जगातील सर्वात मोठी रांगोळी लातूरात काढली जाणार असून ती लातूरची अस्मिता ठरणार आहे. यासाठी गिनीज बुक ऑफ रेकार्डकडे नोंदणी करण्यात आली असून त्यांचे अधिकारी तपासणीसाठी येणार आहेत. यावर्षीच्या शिवमहोत्सव समितीला कोणीही अध्यक्ष नाही किंवा कार्यकारिणी नाही प्रत्येकजण आपआपली जबाबदारी ओळखून कार्य करत आहे, अशी माहितीही गोजमगुंडे यांनी दिली. रांगोळी बाबत माहिती देताना मंगेश निपाणीकर म्हणाले की, अनेक दुर्मिळ रंगाचा वापर यात केला जाणार आहे. रंगाच्या अनेक छटा वापरल्या जाणार असून ही रांगोळी ०३ थ्रीडी स्वरुपात असणार आहे. या रांगोळीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे सिंहासनाधिष्ठीत रेखाचित्र साकारले जाणार आहे. यासाठी लागणार खर्च शिवप्रेमी जनता व दानशूर व्यक्तीकडून केला जाणार आहे. पालकमंत्र्यांनीही यात सिंहाचा वाटा उचलण्याचा शब्द दिला आहे. ही रांगोळी काढताना लातूरातील कलाशिक्षक सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. या रांगोळीसाठी अ‍ॅड. वैशाली यादव, अ‍ॅड. गणेश गोमचाळे, अ‍ॅड. ज्ञानेश्‍वर चेवले, गौरव मदने, प्रा. ओमप्रकाश झुरळे,नितीन कडकंची, गोपी साठे, अभिमन्यू जगदाळे आदिंनी पुढाकार घेतला आहे.\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-mumbai-news-8-bangladesh-people-arrested-105021", "date_download": "2018-08-19T01:48:13Z", "digest": "sha1:H53NSRLXRUNDOJ5SV7AIIXDBAPVE4HIK", "length": 10324, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi mumbai news 8 bangladesh people arrested आठ बांगलादेशींना मुंबईतून अटक | eSakal", "raw_content": "\nआठ बांगलादेशींना मुंबईतून अटक\nशनिवार, 24 मार्च 2018\nमुंबई - दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कांदिवली परिसरात केलेल्या कारवाईत आठ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यातील दोघांकडे पॅनकार्डही सापडले आहेत. सर्व आरोपींविरोधात परदेशी नागरिक कायदा, पासपोर्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी 18 ते 22 वयोगटातील आहेत. ते इलेक्‍ट्रिशन म्हणून काम करीत होते. त्या सर्वांची 31 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या आरोपींचा दहशतवादी संघटनांशी संबंध आहे का, याबाबत \"एटीएस' तपास करत आहे. यापूर्वी नालासोपारा, पुणे आणि नवी मुंबई येथून बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. पुण्यात अटक केलेले पाच बांगलादेशी नागरिक हे अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या अन्सारुल्लाह बांग्ला टीमच्या (एबीटी) सदस्यांना आश्रय देत असल्याचे उघड झाले होते. यातील मुख्य आरोपी राज मंडल याच्यासह इतर आरोपी पुण्यातील संरक्षणस्थळाच्या बांधकामावर काम करीत होते.\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nइराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत\nकल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nचोरी लपवण्यासाठी केली हत्या\nठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या...\nविद्यापीठ चौकात पिस्तुलातून गोळीबार\nपुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात आज सकाळी अकराला एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला. भर दिवसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/document-category/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-19T02:12:55Z", "digest": "sha1:O2P2VIOOVCIQIIQQ4BHRG6SCLJD5HA6P", "length": 5844, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "इतर | जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे बेसाल्ट खडकातील सरोवर", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व इतर जनगणना जिल्ह्याची माहिती नागरिकांची सनद योजना अहवाल सांख्यिकीय अहवाल सार्वजनिक सुट्ट्या\nबुलढाणा जिल्हा रस्ते विकास योजना २००१-२०२१ च्या अंमल बजावणी बाबत 01/03/2018 डाउनलोड(565 KB)\nस्वातंत्र सैनिक यादी 01/03/2018 डाउनलोड(22 KB)\nराज्य/राष्ट्रीय महामार्गालगतच्या अनुज्ञप्ती संबंधी माहिती 01/03/2018 डाउनलोड(7 MB)\nअनधिकृत धार्मिक स्थळाची माहिती (नियमित करणे) 01/03/2018 डाउनलोड(8 MB)\nअनधिकृत धार्मिक स्थळाची माहिती (स्थलांतरीत करणे) 01/03/2018 डाउनलोड(2 MB)\nअनधिकृत धार्मिक स्थळाची माहिती (निष्काषीत करणे) 01/03/2018 डाउनलोड(2 MB)\nशासकीय सोयी सुविधाकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्राच्या स्वयंसाक्षाकित प्रती स्विकारनेबाबत. 01/03/2018 डाउनलोड(3 MB)\nबुलढाणा जिल्हयातील स्वातंत्र्य् सैनिक निवृत्तीवेतन मंजूर निवृत्तीवेतनधारकांची यादी 01/03/2018 डाउनलोड(9 MB)\nबुलढाणा जिल्हयातील स्वातंत्र्य् सैनिक नामनिर्देशित पाल्यांची यादी व त्यांचे विषयी शासन निर्णयांची माहिती 01/03/2018 डाउनलोड(4 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A6-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE.html", "date_download": "2018-08-19T02:47:48Z", "digest": "sha1:IN7JZKXZCON3WQOIPREJ5NG2QDVZLWZ3", "length": 25768, "nlines": 295, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | विकासाकरिता मतभेद विसरा!", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » विकासाकरिता मतभेद विसरा\n=नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधानांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन=\nनवी दिल्ली, [८ फेब्रुवारी] – गतिमान विकास साधणे, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्यासाठी आपसातील मतभेद दूर करून एकत्रण या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी नीती आयोगाच्या बैठकीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले.\nअनेक विकासात्मक प्रकल्प रेंगाळले आहेत. त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी तसेच प्रकल्पांची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने स्वत: पुढाकार घ्यावा किंवा आपला प्रतिनिधी नियुक्त करावा, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली.\nसहा दशक जुन्या नियोजन आयोग गुंडाळल्यानंतर त्याच्या जागी स्थापन करण्यात आलेल्या नीती आयोगाच्या पहिल्याच कार्यकारी परिषदेच्या बैठकीला पंतप्रधान संबोधित करीत होते. या बैठकीत ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री व प्रतिनिधी उपस्थित होते. दारिद्र्य निर्मूलन हे देशापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. गुंतवणूक, विकास, रोजगार निर्मिती आणि भरभराट या प्रक्रियेला आपल्याला गती द्यायची आहे आणि त्यासाठी आपसातील मतभेद बाजूला सारणे आवश्यक आहे, असे सांगताना, नवे नीती आयोग सहकार आणि स्पर्धात्मक संघीय रचनेचा नवा आदर्श देशापुढे प्रस्थापित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nपंतप्रधानांनी यावेळी कौशल्य विकासावरील ६६ केंद्रीय योजनांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी तसेच स्वच्छ भारत अभियानाला महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून स्वीकार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा समावेश असलेल्या तीन उपसमित्या गठित करण्याचीही घोषणा केली. यातील पहिली समिती कोणत्या योजना कायम ठेवायला हव्या, कोणत्या रद्द कराव्या आणि प्रभावी अंमलबजावणीकरिता कोणत्या योजना राज्यांकडे सोपवायला हव्यात, यावर आपले मत सादर करणार आहे. सर्वांसाठी एकच योजना ही संकल्पनाच आपण मागे घेणार आहोत आणि योजना व राज्यांची गरज यात योग्य सांगड घालणार आहोत, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.\nवेळीच निर्णय घेण्यात येत नसल्याने अनेक महत्त्वाचे प्रकल्प प्रलंबित ठेवण्यात येतात, असे नमूद करताना, यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. दारिद्र्याच्या भीषण समस्येतून देशाला बाहेर काढण्याकरिता आणि कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्याकरिता प्रत्येक राज्याने दोन कृतीदल गठित करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.\nया बैठकीला पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाठ दाखविली. तर, राजीनाम्याची टांगती तलवार असतानाही बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी आवर्जून उपस्थित होते. याशिवाय, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, आसामचे तरुण गोगोई, पंजाबचे प्रकाशसिंग बादल, तामिळनाडूचे पनीरसेल्वम, केरळचे ओमन चंडी, हिमाचल प्रदेशचे वीरभद्र सिंह, महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस, छत्तीसगडचे डॉ. रमणसिंह, मध्यप्रदेशचे शिवराजसिंह चौहान, गुजरातच्या आनंदीबेन पटेल, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित होत्या.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2095 of 2477 articles)\nविकास आराखड्याचा अधिकार राज्यांना द्या\n=मुख्यमंत्री फडणवीस यांची मागणी= नवी दिल्ली, [८ फेब्रुवारी] - राज्य सरकारने तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार नीती आयोगाने राज्याला निधी उपलब्ध ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://info-4all.ru/mr/%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T01:28:58Z", "digest": "sha1:4P33XOA2BSYNXMRJA3NLUII3665XQBBJ", "length": 22638, "nlines": 328, "source_domain": "info-4all.ru", "title": "Rubric: हाउसिंग कायदा - सर्व उपयुक्त माहिती", "raw_content": "\nजिज्ञासू आणि ज्ञानाबद्दल तहान\nसेवा, काळजी आणि दुरुस्ती\nसेक्युलर लाइफ आणि शोबनेस\nजन्मकुंडली, जादू, दैव सांगणे\nफोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग\nव्हिडिओ रेकॉर्डिंगची प्रक्रिया करणे\nछायाचित्रं प्रसंस्करण आणि छपाई\nउत्पादने खरेदी आणि निवड\nइतर भाषा आणि तंत्रज्ञान\nप्रकाशने आणि लेखन लेख\nस्थायी निवास, स्थावर मालमत्ता\nशहरे आणि देशांविषयी इतर\nहवामान, हवामान, वेळ क्षेत्र\nलेखन पुन्हा सुरू करा\nबदला आणि नोकरी शोधा\nपाळीव प्राण्यांना अनुमती आहे\nइतर आरोग्य आणि सौंदर्य\nकाय आहे आणि कसे करावे\nएका म्युनिसिपल अपार्टमेंटचे एक्सचेंज\nनगरपालिकेच्या अपार्टमेंटमध्ये बदल करा, रूमसह काही पर्याय निवडून पहा. जेणेकरून यार्डाचे पत्र संबंधित होते आणि एक शेजारी सांप्रदायिक अपार्टमेंट मध्ये वास्तव्य आणि कुठल्याही मतभेदशिवाय तो जिल्हा होईल, मुख्य गोष्ट जी कोमुलनाच होती ...\nसामाजिक भोजनासाठी अपार्टमेंटमध्ये राहण्याचा काय अर्थ होतो\nसामाजिक भोजनासाठी अपार्टमेंटमध्ये राहण्याचा काय अर्थ होतो राज्य कक्षाचे खाजगीकरण केले जात नाही, त्यामुळे सामाजिक रोजगाराच्या जोरावर राहणारी कुटुंबांना एक खोली भाड्याने घेण्याची परवानगी नाही, त्यांना आणखी एक खोली निवडण्याचा अधिकार नाही ...\nयुटिलिटीसाठी देयक अटी, मला सांगा\nयुटिलिटीसाठी देयक अटी, मला सांगा कराराच्या अनुसार प्रत्येक महिन्याच्या दहाव्या दिवशी एक एक दिवस चालेल. उशीरा आपल्या qwits येतात, त्यामुळे ते मीटर द्वारे आपल्यासाठी गणना करण्याची वेळ नाही. आपण अंदाजे ...\nअपार्टमेंटचे खरेदीचे 13% कसे मिळवावे आणि कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल\nअपार्टमेंटचे खरेदीचे 13% कसे मिळवावे आणि कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल उत्पन्नावरील माहिती 2 एनडीएफएल, विक्रीचा करार, मालकीचे प्रमाणपत्र, बंधनकारक, विक्रेत्याची पावती तुमच्याकडून मिळालेल्या पैशातून ...\nभाड्यावर थकित असल्यास काय उपयोगिता वीज खंडित करू शकते\nकोणत्या आधारांवर उपयोगिते वीज खंडित करू शकतात, जर भाड्याची थकबाकी असेल तर सार्वजनिक उपयोगितांमधील कराराच्या आधारावर वीज कर्जाचा अपघात अपार्टमेंटमधील प्रकाशात होऊ शकेल. बर्याच ...\nतो अल्पवयीन मुलांना बाहेर spells तर अपार्टमेंट विक्री कसे\nतो अल्पवयीन मुलांना बाहेर spells तर अपार्टमेंट विक्री कसे आपल्याकडे नेहमीचा पर्यायी करार आहे: आपले विक्री नवीन खरेदी करीत आहे. व्यवहार एका दिवसात होतो. जुन्या अपार्टमेंटच्या रहिवाशांच्या नोंदणीपासून काढणे ...\nएखाद्या अपार्टमेंटसाठी भेट करार कसा रद्द करावा\nभेटवस्तूंच्या भेटवस्तू तोडणे कसे करावे, दादराने काय करावे, किंवा काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन क्रमाने. भेटवस्तू रद्द करण्याची प्रक्रिया \"सिलेक्शन ऑफ गिनीट\" च्या अनुच्छेद 578 द्वारे नियंत्रित केली जाते. भेट रद्द करीत आहे ...\nतांत्रिक योजना आणि त्याच इमारतीचे तांत्रिक पारपत्र आहे का\nतांत्रिक योजना आणि त्याच इमारतीचे तांत्रिक पारपत्र आहे का त्या पासपोर्ट आणि तेल्पान पूर्णपणे भिन्न दस्तऐवज आहेत (नियुक्त्या करून, जरी सामग्री जवळजवळ समान आहे). त्या पासपोर्ट केल्या जातात ...\nअपार्टमेंटचे खाजगीकरण कोणाचे आहे आणि कधी हा शोधता येईल\nअपार्टमेंटचे खाजगीकरण कोणाचे आहे आणि कधी हा शोधता येईल अन्य उत्तरांप्रमाणे सूर्य हे इतके सोपे व निष्क्रीय नाही: 1 देशातील खाजगीकरण जून जून महिन्यात सुरुवात झाली. एकही फेडरल नाही ...\nनमस्कार, मी प्रथम अपार्टमेंटमधून कपात घेतला आहे की मी द्वितीय अपार्टमेंटमधून तारकाच्या अंतर्गत असलेल्या बॅंकेच्या घरात व्याज घेऊ शकतो\nनमस्कार, मी प्रथम अपार्टमेंट मधून एक कपात घेतला आहे की मी दुसऱ्या अपार्टमेंटपासून तारणाखाली असलेल्या बँकेतील अपार्टमेंटवरील व्याज घेऊ शकतो जर दुसरा अपार्टमेंट 01.01.2014 नंतर खरेदी केला असेल तर आपण फेडरल कर सेवा पत्र ...\nजे अपार्टमेंटमध्ये मीटर नाही त्यांच्यासाठी फ्लॅटच्या एका ब्लॉकमध्ये पाणी कसे लावले जाते\nजे अपार्टमेंटमध्ये मीटर नाही त्यांच्यासाठी फ्लॅटच्या एका ब्लॉकमध्ये पाणी कसे लावले जाते मॉस्को मनोरंजक प्रश्न परंतु आपण केवळ थंड पाणी किंवा गरम पाणी निर्दिष्ट केले नाही ...\nपावसामुळे आणि बर्फ वितळल्या जाणाऱ्या बर्फगृहाच्या आखाड्यात रस्त्याच्या कडेला ड्रेनेज खंदक कसा बनवायचा\nप्रशासनाला पावसाच्या सत्राखालील पूरांमुळे ड्रेनेज खंदक कसा तयार करावा आणि घराच्या जवळ बर्फ वितळवावा हे कसे करावे बांधावयाचे नियम आणि टॉवेल नियमन नियम. एसएनआयपीच्या नागरी व ग्रामीण स्वरुपाची योजना आखणे आणि तयार करणे ...\nएकूण इक्विटी मालकी, उजवीकडे 1 / 2 भाग म्हणजे काय अपार्टमेंट 3 खोली असल्यास\nएकूण इक्विटी मालकी, उजवीकडे 1 / 2 भाग म्हणजे काय अपार्टमेंट 3 खोलीत मी एक सामान्य सामायिक मालकीसह एक पती नोंदणी करू शकता, योग्य 1 / 2 मध्ये सामायिक. अपार्टमेंट 3 खोलीत मी एक सामान्य सामायिक मालकीसह एक पती नोंदणी करू शकता, योग्य 1 / 2 मध्ये सामायिक. चौरसाचा तो भाग ...\nपृष्ठ 1पृष्ठ 2...पृष्ठ 13पुढील पृष्ठ\nलोड करीत आहे ...\n© कॉपीराइट 2017 - प्रत्येकासाठी उपयुक्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/document-category/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T02:14:10Z", "digest": "sha1:OH3C5XZTGBSSTCVRVOVE7MV7BKTA6NCW", "length": 4075, "nlines": 100, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "जनगणना | जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे बेसाल्ट खडकातील सरोवर", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व इतर जनगणना जिल्ह्याची माहिती नागरिकांची सनद योजना अहवाल सांख्यिकीय अहवाल सार्वजनिक सुट्ट्या\nबुलढाणा जिल्हा जनगणना – 2011 पुस्तिका, 01/03/2018 डाउनलोड(4 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T01:25:53Z", "digest": "sha1:FUSL7R7DMDGL3TEOFOXIRDNQE2GGNGKX", "length": 7136, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे: घरफोडी प्रकरणात एकाला पोलीस कोठडी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे: घरफोडी प्रकरणात एकाला पोलीस कोठडी\nपुणे – घरफोडी करून 1 लाख 31 हजार 450 रुपयांचा ऐवज लांबविल्याप्रकरणी एकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.\nविकास सुनील घोडके (22, रा. गणेशनगर, वडगावशेरी) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी गणेश बळभीम पोकळे (35, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली. ही घटना 29 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली.\n29 डिसेंबर रोजी पोकळे हे कोरेगाव पार्क येथे गेले होते. त्यावेळी त्यांचे वडील घराला कुलूप लावून बाजारात गेले. त्यावेळी घोडके घराचे कुलूप तोडून घरातील 1 लाख 31 हजार 450 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी घोडके याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याचे आणखी साथीदार आहे का, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यासाठी, घोडके गुन्ह्याच्या संदर्भाने पूर्वीचे रेकॉर्ड तपासण्यासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमक्का मशिद स्फोट : कोण काय म्हणाले \nNext articleमोदी पाच दिवसीय परदेश दौऱ्यासाठी रवाना\nभवानीनर परिसरात बरसल्या श्रावण धारा\nरिक्षाचालकांचे प्रश्‍न मार्गी लावणार -पालकमंत्री गिरीश बापट\nकारागृहातील कैद्यांना विशेष माफी मिळणार ; केंद्र सरकारचा निर्णय \nबारामतीत पहिले पाढे पंच्चावन्न \nखासदार सुळेंनी धरला झिम्मा फुगड्यांचा फेर\nमातृभाषांची जपणूक करणे प्रत्येकाचे कर्तव्य- राज्यपाल सी. विद्यासागर राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=12575", "date_download": "2018-08-19T01:44:10Z", "digest": "sha1:JWUPUHFUT754CNR4J7HJPMUCCS5U7FD2", "length": 19917, "nlines": 277, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n२९ डिसेंबर १९०० --- २४ एप्रिल १९४२\nमा.दीनानाथांच्या पूर्वजांचे मूळ आडनाव नवाथे, वतनी नाव देसाई, अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवले. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता. अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. १९१४ मध्ये बालगंधर्वांनी स्वत:ची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. १९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. तेथे मा.दीनानाथ चार वर्षे होते. १९१८ मध्ये त्यांनी एका ध्येयवादी, नावीन्याची आवड असलेली साहित्यप्रेमी अशा ‘बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली. ‘भावबंधन’ या नाटकातील लतिका, ‘पुण्यप्रभाव’मधील कालिंदी, ‘उग्रमंगल’मधील पद्मावती, ‘रणदुंदुभी’ मधील तेजस्विनी, ‘राजसंन्यास’मधील शिवांगी या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘उग्रमंगल’ नाटकात ‘छोडो छोडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करीत. हा ठुमरी नाच हे त्या काळी रंगभूमीवरचे फार मोठे आकर्षण ठरले होते. ‘मानापमान’मध्ये धैर्यधर, ‘ब्रह्मकुमारी’मध्ये तपोधन इ. पुरुष भूमिकाही केल्या. दीनानाथांच्या ’बलवंत संगीत मंडळी’ने महाराष्ट्रभर फिरत राहून नाट्य संगीत गावोगाव पोचविले, आफ्रिकेचा दौरा आखला आणि हिंदी नाटकांची गुजराती रूपे करून बसविली. नाट्यगीतांप्रमाणे शास्त्रोक्त संगीतही मा.दीनानाथ उत्तम प्रकारे, स्वतःच्या स्वतंत्र व कल्पक वळणाने गात असत. त्यांनी नाट्यसंगीतात पंजाबी ढंग प्रथम आणला, असे मानले जाते. त्यांनी मैफली गाजवल्या, संगीत समारोहांत स्वतःचे स्थान सिद्ध केले. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून निराळे. सुंदर गाणे रसिकांना ऐकवले. मा.रामकृष्णबुवा वझे ह्यांचे ते गंडाबंद शागीर्द होत; तथापि इतर अनेकांची गायकी आत्मसात करून त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली घडवली. श्रीमत् शंकराचार्यांनी दीनानाथांना ‘संगीत रत्न’ म्हणून गौरवले. सारंगीवादन, कथ्थक नृत्य, संस्कृत साहित्य, शिकार हे त्यांचे आवडते छंद होते. १९३४ मध्ये ’बलवंत पिक्चर कॉर्पोरेशन’ काढून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘कृष्णार्जुन युद्ध’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यात त्यांनी अर्जुनाची भूमिका केली. त्यांची ‘सुहास्य तुझे मनासि मोही’ यासारखी या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय झाली. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर ही मा.दीनानाथ व त्यांच्या द्वितीय पत्नी श्रीमती (ऊर्फ माई) यांची अपत्ये होत. या सर्वांच्या गळ्यात ‘दीनानाथांचा सूर’ आहे. मा.दीनानाथांना श्री.कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली, आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले. मा.दीनानाथ मंगेशकर हे एक उत्तम ज्योतिषी होते. १९२२ साली इंदूर असताना त्यांना ज्योतिषविद्येचा पहिला पाठ शंकरशास्त्री घाटपांडे या तेथील प्रसिद्ध ज्योतिषीबुवांकडून मिळाला होता. दीनानाथांनी ‘ज्योतिष आणि संगीत’ या विषयावरील ग्रंथ लिहायला घेतला होता. गायनाचा व ग्रहांचा शास्त्रशुद्ध संबंध कसा आहे, कोणता ग्रह कोणत्या स्वराचा स्वामी, त्याचप्रमाणे राग-रागिण्यांचे रंग, वर्णने, स्वरांच्या रंगांवरून त्यांचा निसर्गातील-सूर्यकिरणांतील रंगांशी, वेळेशी कसा संबंध लागतो आणि म्हणून अमूक वेळेला अमूक राग गाणे’ ही कल्पना कशी सिद्ध होते, यांवर त्या ग्रंथात माहिती असणार होती. सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे राग-स्वर कसे तेच आहेत वगैरे छाननी त्यांनी या ग्रंथात केली होती. दुर्दैवाने ते लिखाण छापून प्रसिद्ध होण्यापूर्वीच गहाळ झाले. प्रसिद्ध क्रिकेटपटू सी. के. नायडू हे मास्टर दीनानाथांचे खास मित्र. मास्टर दीनानाथ हे सी. के. नायडू यांची क्रिकेटची मॅच बघायला यायचे, तर नायडू हे मास्टर दीनानाथांची नाटके पाहायला येत.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/federer-gets-emotional-after-winning-australian-open-1623689/", "date_download": "2018-08-19T01:43:48Z", "digest": "sha1:6F7WNYPPS3EWXPS22ZO3E3PWDCEAL72W", "length": 16371, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Federer gets emotional after winning Australian Open | ..त्याच्या ‘विशी’चे रहस्य! | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n२०वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावल्यानंतर रॉजर फेडरर परत एकदा भावनावश झाला.\nऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद सहाव्यांदा आणि एकूण २०वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावल्यानंतर रॉजर फेडरर परत एकदा भावनावश झाला. असाच भावनावश तो पहिलीवहिली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा (विम्बल्डन २००३) जिंकल्यावरही झाला होता. कारण जेतेपदाचे मोल, नवलाई, आनंद, समाधान या सगळ्या भावना फेडररमध्ये अजूनही जिवंत आहेत. अजिंक्य राहण्याच्या ईष्र्येपेक्षाही टेनिसवरील प्रेम अधिक आहे. देशोदेशीचे टेनिसरसिक फेडररचे कुटुंबीय असतात. म्हणूनच ३६ व्या वर्षी त्याच्यापेक्षा वयाने तरुण असलेल्या आणि आकार व शक्तीने अधिक असलेल्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध पाच सेट्समध्ये सामना जाऊनही फेडरर जिंकू शकतो. क्रोएशियाचा मरिन चिलिच हा साधासुधा प्रतिस्पर्धी नव्हे. राफाएल नडाल, नोव्हाक जोकोविच, अँडी मरे आणि खुद्द फेडरर यांच्या गेल्या दशकभरातील टेनिसमधील साम्राज्याला आव्हान देणाऱ्या अत्यंत मोजक्या टेनिसपटूंपैकी तो एक. २०१४ मधील अमेरिकन टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत फेडररचा धक्कादायक पराभव करून चिलिच पहिल्यांदा प्रकाशात आला. चिलिचने ती स्पर्धाही जिंकली. थोडक्यात, रविवारच्या अंतिम लढतीत दोघांचे पारडे समसमान होते. तो सामना पाच सेट्समध्ये गेला, त्या वेळी फेडररची दमछाक होईल, असा अनेकांचा होरा होता. फेडररने तो खोटा ठरवत हा सेट ६-१ असा आरामात जिंकला. फेडररचे तीन प्रमुख प्रतिस्पर्धी राफाएल नडाल, नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे वेगवेगळ्या दुखापतींनी बेजार आहेत. तिघेही फेडररपेक्षा लहान आहेत, पण त्यांच्या कारकीर्दीना आता दुखापतींची घरघर लागली आहे. फेडररमागेही काही वर्षांपूर्वी दुखापतींचा स्वाभाविक ससेमिरा लागला होताच. येथेच त्याच्यातील आणि इतरांमधील फरक ठळकपणे जाणवणारा आहे. २०१३ मध्ये त्याला पाठीच्या दुखापतीने सतावले. २०१६ मध्ये त्याला गुडघ्यावर तातडीची शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. पण या दोन्ही दुखापतींमधून फेडरर सावरला. इतकेच नव्हे, तर पुन्हा पहिल्यासारखा बहरूही लागला. ही आकडेवारी पाहाच : २०१२ मध्ये विम्बल्डन जिंकल्यानंतर त्याला तब्बल साडेचार वर्षे एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आली नव्हती. पाठोपाठच्या दुखापती फेडररला नामशेष ठरवू पाहत होत्या. पण या काळात मानसिक कणखरपणाला शारीरिक मेहनतीची जोड देत फेडरर नव्या जोमाने, नव्या दमाने खेळू लागला आणि गेल्या १२ महिन्यांत त्याने ऑस्ट्रेलियन (२०१७, २०१८) आणि विम्बल्डन (२०१७) अशा तीन स्पर्धा जिंकून दाखवल्या. ताकदीपेक्षा नजाकतीवर आणि टायमिंगवर भर दिल्यामुळे फेडररच्या शरीराला इतरांच्या तुलनेत कमी आघात पचवावे लागतात, हे त्याच्या प्रदीर्घ तंदुरुस्तीचे एक गुपित आहे. योग्य उपचार आणि दुखापतीनंतरची योग्य काळजी या द्विसूत्रीच्या जोरावर त्याने आपली कारकीर्द लांबवलेली आहे. प्रसंगी तो एखाद-दुसऱ्या स्पर्धेत खेळतही नाही. त्याचा परिणाम त्याच्या क्रमवारीवर झाला, तरी फेडरर त्याची फारशी फिकीर करीत नाही. टेनिसमध्ये तो महान असला, तरी टेनिस त्याच्या दृष्टीने सर्वस्व नाही. फेडरर कुटुंबवत्सल आहे. आपली पत्नी आणि दोन जुळ्या मुली व दोन जुळे मुलगे, आई-वडील अशा विशाल कुटुंबाबरोबर राहणे त्याला आवडते. नैराश्यग्रस्त असताना कोणत्याही खेळाडूसाठी त्याच्या कुटुंबाचा आधार आणि प्रेम याच्याइतके दुसरे टॉनिक नाही, असे फेडररच एकदा म्हणाला होता. तो अजूनही काही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणार याविषयी त्याच्यापेक्षा अधिक खात्री त्याच्या चाहत्यांना वाटते. फेडरर त्याविषयी चिंताग्रस्त नाही; हे त्याच्या तंदुरुस्तीमागील आणि जिंकत राहण्यामागील रहस्य आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/aimim-mp-asaduddin-owaisi-react-on-jammu-kashmir-terror-attack-slams-on-bjp-pdp-1631066/", "date_download": "2018-08-19T01:43:52Z", "digest": "sha1:S3OXYBV4SRFSKRJKJSUXHSWOBZHZVFFM", "length": 14143, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "aimim mp Asaduddin Owaisi react on jammu kashmir terror attack slams on bjp pdp | ‘दहशतवाद्यांशी लढताना ५ मुस्लीम जवान शहीद, देशभक्तीवर शंका घेणारे कुठं आहेत’ | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n‘दहशतवाद्यांशी लढताना ५ मुस्लीम जवान शहीद, देशभक्तीवर शंका घेणारे कुठं आहेत’\n‘दहशतवाद्यांशी लढताना ५ मुस्लीम जवान शहीद, देशभक्तीवर शंका घेणारे कुठं आहेत’\nभाजपा-पीडीपीवाले दोघे एकत्रित बसून मलई खात आहेत.\n'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी\nएमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जम्मू-काश्मीरमधील सुंजवान लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून हिंदुत्ववादी संघटना आणि सत्ताधारी पीडीपी-भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या ७ पैकी ५ जवान हे काश्मिरी मुसलमान होते. आता यावर कोणी काहीच बोलताना दिसत नाही. मुसलमानांना पाकिस्तानी म्हणणाऱ्यांनी यावरून धडा घेतला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.\nओवेसी यांचा प्रमुख रोख हा हिंदुत्ववादी संघटनांकडे होते. तसेच भाजपाच्या काही वाचाळ नेत्यांनी मुसलमानांनी पाकिस्तानात जाऊन राहावे असा सल्ला दिला होता. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार ओवेसी यांनी घेतला. ते म्हणाले, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या ७ पैकी ५ जवान हे काश्मिरी मुसलमान होते. आता यावर कोणीच काही बोलताना दिसत नाहीये. मुसलमानांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणाऱ्यांनी आणि आजही पाकिस्तानी म्हणणाऱ्यांनी यावरून धडा घ्यायला हवा.. आम्ही तर देशासाठी जीव देत आहोत.\nजम्मू-काश्मीरमधील भाजपा-पीडीपी सरकारवरही त्यांनी यावेळी हल्ला केला. भाजपा-पीडीपीवाले दोघे एकत्रित बसून मलई खात आहेत. कधीपर्यंत नाटकं करीत राहतील हे लोक. हे यांचे अपयश आहे. याची जबाबदारी कोणाची असेल, याचा विचार करायला हवा, असा टोलाही त्यांनी लगावला.\nदरम्यान, जम्मू- काश्मीर येथील श्रीनगरमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांचा ३१ तासांच्या चकमकीनंतर खात्मा करण्यात यश आले. यातील एका दहशतवाद्याचा मृतदेह सुरक्षा दलांच्या हाती लागला असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे.\nश्रीनगरमधील सीआरपीएफच्या तळावर सोमवारी पहाटे दोन दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. पहाटे साडेचारच्या सुमारास दहशतवाद्यांनी तळात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र जवानांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. पहारेकऱ्याला बॅकपॅक आणि शस्त्रे बाळगणाऱ्या दोन संशयित व्यक्ती दिसल्यानंतर त्याने दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/general/1565/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-08-19T01:57:49Z", "digest": "sha1:XZSKKRGWG5E2ADTFAFPSF2NI7GM265UA", "length": 5365, "nlines": 26, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "General News", "raw_content": "\nपुणे 11 Apr 2011 पिपल्स मीडीया पुणे\nमहाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने सौरउर्जेवर श्रमिक पत्रकार संघ, गांजवे चौक येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चाप्रसंगी के.व्ही.राव (जनरल मॅनेजर नाबार्ड), एच.एम.कुलकर्णी (मेडा), मंगल अकोले (अध्यक्ष, महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन), सुशिल पुंगलिया (माजी अध्यक्ष), सुहास घोटीकर (माजी अध्यक्ष), संजय देशमुख (सेक्रेटरी), एन.पी.जोशी आदी मान्यवरांबरोबरच विविध सौर उत्पादने निर्मिती करणारे उद्योजम उपस्थित होते.\nके.व्ही.राव यांनी मार्गदर्शन करताना नाबार्डच्या विविध योजनांची व कर्ज योजनांची सविस्तर माहिती दिली. एच.एम.कुलकर्णी यांनी सौरउर्जा, पवनउर्जा क्षेत्रात मेडा करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच\nसर्व महानगरपालिकांनी सौर उर्जा वापरणे बंधनकारक करण्याचा ठराव केला असून त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही अशी खंत व्यक्त केली, मंगल अकोले यांनी आपल्या प्रास्ताविकात असोसिएशनची माहिती दिली व आगामी काळात देश पातळीवर कार्यशाळेचे आयोजन करण्याची योजना असल्याचे सांगितले. सुशिल पुंगलिया यांनी सौरउर्जा ही कांही काळापूर्वी एक संकल्पनाच होती. गरज बनली आहे असे प्रतिपादन केले.प्रकाशन करण्यात आले. सध्या मात्र ती वास्तव या कार्यक्रमात असोसिएशनच्या दैनंदिनीचे मान्यवरांचे ह्स्ते सुहास घोटीकर यांनी आभार प्रदर्शन केले.\nबिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न\nदेवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी\nएंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nस्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप\nरोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप\nजामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा\nआयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी\nपुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nफेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-l29-point-shoot-161-megapixels-design-purple-price-pc6Iow.html", "date_download": "2018-08-19T01:36:16Z", "digest": "sha1:2RZQGNAAJONWEFPUFJIW2UX4M72MYXEI", "length": 15710, "nlines": 392, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन ल२९ पॉईंट & शूट 16 1 मेगापिक्सएल्स डेसिग्न पूरपले सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स ल२९ पॉईंट & शूट कॅमेरा\nनिकॉन ल२९ पॉईंट & शूट 16 1 मेगापिक्सएल्स डेसिग्न पूरपले\nनिकॉन ल२९ पॉईंट & शूट 16 1 मेगापिक्सएल्स डेसिग्न पूरपले\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन ल२९ पॉईंट & शूट 16 1 मेगापिक्सएल्स डेसिग्न पूरपले\nनिकॉन ल२९ पॉईंट & शूट 16 1 मेगापिक्सएल्स डेसिग्न पूरपले किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन ल२९ पॉईंट & शूट 16 1 मेगापिक्सएल्स डेसिग्न पूरपले किंमत ## आहे.\nनिकॉन ल२९ पॉईंट & शूट 16 1 मेगापिक्सएल्स डेसिग्न पूरपले नवीनतम किंमत Aug 14, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन ल२९ पॉईंट & शूट 16 1 मेगापिक्सएल्स डेसिग्न पूरपलेपयतम उपलब्ध आहे.\nनिकॉन ल२९ पॉईंट & शूट 16 1 मेगापिक्सएल्स डेसिग्न पूरपले सर्वात कमी किंमत आहे, , जे पयतम ( 3,898)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन ल२९ पॉईंट & शूट 16 1 मेगापिक्सएल्स डेसिग्न पूरपले दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन ल२९ पॉईंट & शूट 16 1 मेगापिक्सएल्स डेसिग्न पूरपले नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन ल२९ पॉईंट & शूट 16 1 मेगापिक्सएल्स डेसिग्न पूरपले - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन ल२९ पॉईंट & शूट 16 1 मेगापिक्सएल्स डेसिग्न पूरपले - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन ल२९ पॉईंट & शूट 16 1 मेगापिक्सएल्स डेसिग्न पूरपले वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR Lens\nअपेरतुरे रंगे F3.2 - F6.5\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.1 Megapixels\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nऑप्टिकल झूम 5 x\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 2.7 inch\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1280 x 720\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nड़डिशनल फेंटुर्स 4608 x 2592 (16:9)\nनिकॉन ल२९ पॉईंट & शूट 16 1 मेगापिक्सएल्स डेसिग्न पूरपले\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=6204", "date_download": "2018-08-19T01:42:43Z", "digest": "sha1:UBTBAWBTGIV3W37VNNTKKQNDMOZLTCL3", "length": 12440, "nlines": 277, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n२१ जून १९५८ --- १८ मे २०१७\nरीमा लागू या आधीच्या नयन भडभडे. पुण्याच्या हुजूरपागा शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. 'हिरवा चुडा', 'हा माझा मार्ग एकला' अशा चित्रपटांतून 'बेबी नयन' नावाने बालकलाकार म्हणून रीमा यांच्या चित्रपट सृष्टीत सुरुवात झाली. ७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमी तसेच मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. ‘आक्रोश’, 'कलयुग' हे त्यांचे सुरुवातीचे दर्जेदार चित्रपट. 'कयामत से कयामत तक', 'मैंने प्यार किया', 'हम आप के हैं कौन', 'वास्तव', 'कल हो ना हो' आदी चित्रपटांमुळे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘पुरूष’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘छापाकाटा’ ही त्यांची गाजलेली नाटके. ‘तू तू मैं मैं’ ही त्यांची अत्यंत गाजलेली मालिका. ‘जाऊं द्या ना बाळासाहेब’, ‘सावली’, ‘शुभमंगल सावधान’, ‘घराबाहेर’, ‘रेशीमगाठ’, ‘नवरा माझा नवसाचा’ हे त्यांचे उल्लेखनीय मराठी चित्रपट.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/pcos-vishyi-marathitun-mahitee", "date_download": "2018-08-19T02:35:27Z", "digest": "sha1:B5OHEKQNGSSJIUZFG2LPG3YB6LZA6OYK", "length": 14265, "nlines": 218, "source_domain": "www.tinystep.in", "title": "PCOS विषयी आणखी काही माहिती . . . . २ - Tinystep", "raw_content": "\nPCOS विषयी आणखी काही माहिती . . . . २\nआधुनिक जगामधील स्त्रियांच्या आरोग्याचा विचार करता पीसीओएस हा एक त्यांचा मोठा शत्रू बनला आहे, त्यातही वय वर्षे १२ ते ४५ या प्रजननक्षम वयामधील स्त्रियांचा. काही संशोधकांच्या मते हा आजार पूर्वीसुद्धा अस्तित्वात होता, मात्र त्याचे प्रमाण नगण्य होते. २१व्या शतकाच्या अंतिम दशकांमध्ये आहारविहारामध्ये अर्थात एकंदरच खाण्यापिण्याच्या व राहाण्यासाहाण्याच्या सवयींमध्ये जो बदल होत गेला.\n१) पाश्चात्त्य जीवनशैलीचे जे अंधानुकरण होत गेले, सुपाच्य कर्बोदकांचे सेवन जसे वाढत गेले, व्यायाम-परिश्रम कमी होत गेला, स्त्रीसुलभ वैशिष्ट्यांकडे-संस्कारांकडे दुर्लक्ष होत गेले तसतसे या आजाराचे प्रमाण वाढत गेले. ते इतके की आज समाजामधील ५ ते १०% स्त्रियांना (त्यातही तरुण मुलींना) हा आजार ग्रस्त करत आहे.\nया अंदाजानुसार मुंबईच्या सव्वादोन करोड लोकसंख्येमध्ये एक करोड स्त्रिया आहेत, असे गृहीत धरले तर साधारण ५ ते १० लाख स्त्रिया या रोगाने त्रस्त आहेत. प्रत्यक्षात चिकित्सा व्यवसाय करताना मात्र समाजामध्ये याचे प्रमाण दहा मुलींमध्ये एकीला असे नसून पाच मुलीमध्ये एकीला असे असावे, अशी शंका यावी, इतपत हा आजार समाजात बळावलेला आहे असे दिसते.\n२) पीसीओएस या अक्षरांचा पूर्ण अर्थ आहे, पॉलिसिस्टीक ओव्हरिअन सिन्ड्रोम( पीसीओएस). या आजारामध्ये स्त्री-शरीरामधील संप्रेरकांचे( हार्मोन्सचे)स्त्रवण व कार्य विकृत होऊन पुरुष-संप्रेरकांचे प्रमाण वाढते. पीसीओएसमुळे मासिक पाळीच्या संदर्भामध्ये संभवणारा त्रास म्हणजे सलग तीन महिने वा त्याहूनही अधिक महिने मासिक पाळी न येणे. याचबरोबर जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा फार जास्त रक्तस्त्राव होणे वा मोठ्या कष्टाने, वेदनेसह स्त्राव होणे, अनेक दिवस स्त्राव सुरु राहणे अशा तक्रारीसुद्धा दिसतात. या त्रासामुळे व खाली दिलेल्या इतर लक्षणांमुळे ती स्त्री निराशेने ग्रस्त होणे स्वाभाविकच आहे, जे पीसीओडीचे एक लक्षण आहे.\n३) मासिक पाळीच्या तक्रारींशिवाय चेहर्‍यावर तारुण्यपिटीका येणे, ज्या स्वाभाविक तारुण्यपिटीकांपेक्षा अधिक गंभीर असतात व सर्वसाधारण उपचाराने बर्‍या होत नाहीत. वजन वाढणे हे तर यामध्ये महत्त्वाचे लक्षण असते, किंबहुना वाढलेले वजन हेच आजाराचे मूळ कारण असते. कारण या आजाराच्या उपचारासाठी येणार्‍या मुलींमध्ये सहसा सडसडीत शरीराची मुलगी अभावानेच दिसते. याशिवाय चेहर्‍यावर केस येणे, नेमके सांगायचे तर पुरुषांप्रमाणेच दाढी वा मिशांच्या जागी केस येणे हे लक्षण सुद्धा दिसते.\n४) हे लक्षण मागील पिढ्यांमधील एखाद्या स्त्रीमध्ये सुद्धा दिसत असे, असे जुन्या लोकांकडून ऐकायला मिळते, ज्यावरुन हा आजार पुर्वीसुद्धा असावा, असे दिसते. त्याचे प्रमाण आजच्या इतके गंभीर नव्हते इतकंच. चेहर्‍यावरील केस वाढताना डोक्यावरचे केस मात्र कमी होत जातात, हे या आजारामधील दुर्दैवी लक्षण म्हटले पाहिजे. एकंदर पाहता स्त्री सौंदर्य समजले जाणारे डोक्यावरचे केस कमी आणि चेहर्‍यावरील पुरुषी समजले जाणारे केस मात्र वाढणे, असा स्त्री-शरीराला पुरुषी रूप देणारा हा आजार आहे. स्त्री शरीराला पुरुषी का बनावेसे वाटत असेल हो\n५) आधुनिक जगामधील स्त्रियांनी धडाडीने पुढे जावे, स्त्रियांची प्रगती व्हावी ही तर काळाची गरज आहे. या जगाचे रहाटगाडे स्त्रियांच्या हातात दिले तर त्या ते अधिक सक्षमतेने चालवू शकतील, या मताचा मी आहे. पण हे करत असताना आपल्या संस्कृतीला विसरण्याची आवश्यकता नाही. परंपरेला मोडून टाकण्याची गरज नाही. काळाच्या कसोटीवर खर्‍या ठरलेल्या आपल्या स्त्री-सुलभ संस्कारांना धक्का लावण्याची गरज नाही. जीवनातील ध्येये व लौकीक प्रगती साध्य करत असताना आपले स्त्रीत्व सुद्धा शाबूत राहील याची काळजी घ्यायला नको का’ पीसीओएस’ सारखा आजार हा स्त्री-सुलभ संस्कारांना विसरल्यामुळे, त्यांच्याकडे पाठ फिरवल्यामुळे होतोय का’ पीसीओएस’ सारखा आजार हा स्त्री-सुलभ संस्कारांना विसरल्यामुळे, त्यांच्याकडे पाठ फिरवल्यामुळे होतोय का याचा विचार व्हायला हवा. हा तर्क आहे, शास्त्रीय सत्य नाही. मात्र या विषयावर समाजामध्ये विचार मंथन व्हायला पाहिजे.\nसाभार- डॉ- आश्विनी सावंत (लोकसत्ता )\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-19T02:31:18Z", "digest": "sha1:EWWWBZQ3ZMLU3XEAZXSWYU6PZ7SBSE25", "length": 15099, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "प्रसिध्द पार्श्वगायिका पलक मुच्छलला धमकावणाऱ्यास अटक - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra प्रसिध्द पार्श्वगायिका पलक मुच्छलला धमकावणाऱ्यास अटक\nप्रसिध्द पार्श्वगायिका पलक मुच्छलला धमकावणाऱ्यास अटक\nमुंबई, दि. ८ (पीसीबी) – बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका पलक मुच्छलला धमकावणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.\nराजेश कुमार शुक्ला (वय ३०, रा. बिहार, सासाराम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलक मुच्छलचा चाहता असल्याने आरोपी राजेश हा पलक हिला भेटायला बिहारहून मुंबईला आला. यावेळी त्याने पलकने आपली भेट घ्यावी, म्हणून तिचा पाठलाग करणे, नजर ठेवणे आणि फोनवरुन धमकी देणे, असे सर्व प्रकार केले. सुरुवातीला तिने राजेशच्या मेसेजेसकडे दुर्लक्ष केले, मात्र हे प्रकार वाढल्यामुळे तिने आंबोली पोलिसात धाव घेतली. बुधवारी (दि.६) पोलिसांनी राजेश याला अटक केली. त्याची चौकशी केली असता तो प्राध्यापक असल्याचे समोर आले. टेलिफोन डिरेक्टरीतून पलकचा नंबर शोधल्याचा दावा राजेशने केला. पलकला मेसेज केल्यानंतर दोन-तीन वेळा त्याने तिला भेटण्यासाठी फोनही केला होता. आपल्याला न भेटल्यास विनयभंग करण्याची धमकीही त्याने दिली होती.\nआशिकी २, मिकी व्हायरस, आर… राजकुमार, जय हो, किक, बाहुबली, प्रेम रतन धन पायो अशा अनेक चित्रपटात पलकने गाणी गायली आहेत.\nPrevious articleशहा आणि ठाकरे यांच्या भेटीवर राज यांचे कुंचल्याचे फटकारे\nNext articleकामशेतमध्ये दगडाने ठेचून २४ वर्षीय तरुणाचा खून\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nगुलटेकडी येथे सराईत गुन्हेगाराला दोन पिस्टल आणि एक गावठी कट्यासह अटक\nआता भाजपचे ६० ते ७० आमदारच निवडून येतील – जयंत पाटील...\nपुण्यातील कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला; ९४ कोटी हाँगकाँग बँकेत ट्रान्सफर\nमराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा कट; हिंदुत्ववादी अतिरेक्यांच्या चौकशीतून उघड\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसंत तुकाराम महाराजांचा खून झाला होता – जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त...\n९ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाण्यात बंद नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-19T02:31:22Z", "digest": "sha1:3LWLDTT4YMKIOOQQLRHIQNR5D6ZN6BHF", "length": 14596, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आरक्षणासाठी लातूरमध्ये ८ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra मराठा आरक्षणासाठी लातूरमध्ये ८ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nमराठा आरक्षणासाठी लातूरमध्ये ८ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nलातूर, दि. ३१ (पीसीबी) – लातूर जिल्ह्यातील औसा येथील तहसील कार्यालयात आज (मंगळवार) दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्या ८ कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली.\nमिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज (मंगळवार) औसा येथील तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. ‘एक मराठा…लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, अशा जोरदार घोषणा देत काही कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात प्रवेश केला. त्यापैकी ८ कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली.\nPrevious articleथेरगावात पोलिसांना माहिती दिल्याने टोळक्यांकडून महिलेला जीवेमारण्याची धमकी\nNext articleरामदास आठवले मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवणार\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nवादग्रस्त मुद्दे आणि अप्रस्तुत चर्चामुळे विचलित होऊ नका – राष्ट्रपती\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची...\nलोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआपातकालीन परिस्थितीचे प्रात्यक्षिक देत असताना विद्यार्थ्यीनीचा कॉलेजच्या इमारतीवरुन पडून मृत्यू\nमाझ्यावर हल्ला करणाऱ्या आंदोलकांवर अॅट्रॉसिटी दाखल करा; हिना गावीत यांची लोकसभेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/indian-ocean-band-player-rahul-ram-27367", "date_download": "2018-08-19T01:59:55Z", "digest": "sha1:HZ4UHR3LP57GENUNCXSIHHUXWEIFYUCC", "length": 13379, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian Ocean band player Rahul Ram संगीत शिकताय; गरिबीची तयारी ठेवा! | eSakal", "raw_content": "\nसंगीत शिकताय; गरिबीची तयारी ठेवा\nमंगळवार, 24 जानेवारी 2017\nपुणे - ‘‘गाण्याची एक स्वतंत्र साधना असते. ती वर्षानुवर्षे करत राहावी लागते. त्यात शॉर्टकट नाहीत. लगेच खूप सारा पैसा मिळेल, अशी खात्रीही नाही. त्यामुळे गाण्यात करिअर करायचे असेल आणि त्यातही वेगळ्या पद्धतीच्या वाटेने जायचे असेल, तर पैसे कमी मिळतील याची तयारी ठेवा. संयम बाळगा. ‘बी रेडी टू बी पुअर फॉर लाँगर टाइम’ ... अशा शब्दांत ‘इंडियन ओशन’ बॅंडचे वादक राहुल राम यांनी सल्ला दिला.\nपुणे - ‘‘गाण्याची एक स्वतंत्र साधना असते. ती वर्षानुवर्षे करत राहावी लागते. त्यात शॉर्टकट नाहीत. लगेच खूप सारा पैसा मिळेल, अशी खात्रीही नाही. त्यामुळे गाण्यात करिअर करायचे असेल आणि त्यातही वेगळ्या पद्धतीच्या वाटेने जायचे असेल, तर पैसे कमी मिळतील याची तयारी ठेवा. संयम बाळगा. ‘बी रेडी टू बी पुअर फॉर लाँगर टाइम’ ... अशा शब्दांत ‘इंडियन ओशन’ बॅंडचे वादक राहुल राम यांनी सल्ला दिला.\n‘वसंतोत्सवा’निमित्त पुण्यात आलेल्या राहुल यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर गप्पा मारल्या.\nते म्हणाले, ‘‘एका ग्रामीण भागात गेलो आणि केले तयार लोकसंगीत’ अशी संगीतनिर्मिती होत नसते. संगीत हे नैसर्गिकरीत्या आणि आतून यावे लागते. ‘संगीत आत्मा की पुकार हैं... गाना वहीं हैं, जो हमारी जिंदगी से होता हैं’ जगण्यातल्या संघर्षातून आणि भवतालातून गाणे आपोआप निर्मिले जात असते. मग रॉक, लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, भक्तिसंगीत असे सगळे प्रकार एका मर्यादेनंतर त्या व्यापक संगीतविश्‍वाचा भागच असतात. आमच्यासारखे कलाकार, तर फक्त निमित्त...’’\n‘‘आम्ही जेव्हा बॅंड सुरू केला, त्या काळात चांगल्या वाद्यांसाठी खूप वणवण करावी लागायची. आजचा काळ मात्र बॅंडसंस्कृतीसाठी खूपच अनुकूल आहे. आज गिटार, ड्रमसेट्‌स, ॲम्प यांसह विविध वाद्ये लगेच मिळतात. आज महोत्सवांच्या निमित्ताने संधी उपलब्ध आहेत,’’ असेही ते म्हणाले.\nराहुल म्हणाले, ‘‘आम्ही हुक्की आली की, सगळे जण असे एकत्र बसतो आणि आमची वाद्ये वाजवायला सुरवात करतो; पण ही हुक्की म्हणजे संगीताची हुक्की असते. त्यात एकप्रकारची धुंद असते, टीम म्हणून एक समन्वय असतो आणि एखादे उत्तम गाणे तयार करण्याची ऊर्मी असते. मग नवनव्या संकल्पना पुढे येत जातात आणि गाणे आकार घेऊ लागते. गाणे तयार करण्याची प्रक्रिया ही हलवा तयार करण्याच्या पाककृतीसारखीच तर असते.’’\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nविद्यापीठ चौकात पिस्तुलातून गोळीबार\nपुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात आज सकाळी अकराला एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला. भर दिवसा...\nसंगीतविद्या कणाकणानं मिळवत गेले (कुमुदिनी काटदरे)\nकमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व \"मला शिकवावं' अशी...\nरुग्णांना स्मार्ट कार्ड; कॅंटोन्मेंटच्या पटेल रुग्णालयाचा कारभार होणार संगणकीकृत\nपुणे : पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचा कारभार संगणकीकृत होणार आहे. याअंतर्गत उपचार करणाऱ्या रुग्णांना स्मार्ट कार्ड दिले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/marathi-news-nagpur-news-dada-mishra-death-99362", "date_download": "2018-08-19T01:45:50Z", "digest": "sha1:C3UTWPOWT2DNXULUHWUWTOFUH7AHZC5Y", "length": 12905, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nagpur news dada mishra death फुटबॉलचे भीष्म पितामह दादा मित्रा यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nफुटबॉलचे भीष्म पितामह दादा मित्रा यांचे निधन\nगुरुवार, 22 फेब्रुवारी 2018\nनागपूर - फुटबॉल क्षेत्रातील भीष्म पितामह मानले जाणारे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक, संघटक व प्रशासक दुर्गा पाडो मित्रा (दादा मित्रा) यांचे बुधवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात बहीण, पुतणे, पुतणी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nयाप्रसंगी फुटबॉल, हॉकीसह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व अन्य क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ते क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात ‘दादा’ या नावाने लोकप्रिय होते.\nनागपूर - फुटबॉल क्षेत्रातील भीष्म पितामह मानले जाणारे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक, संघटक व प्रशासक दुर्गा पाडो मित्रा (दादा मित्रा) यांचे बुधवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात बहीण, पुतणे, पुतणी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nयाप्रसंगी फुटबॉल, हॉकीसह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व अन्य क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ते क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात ‘दादा’ या नावाने लोकप्रिय होते.\nक्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनातर्फे त्यांना १९९१-९२ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.\nमाजी आमदार एस. क्‍यू. झमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष हरेश वोरा, कोषाध्यक्ष इकबाल काश्‍मिरी, सलीम बेग, विदर्भ हॉकी संघटनेचे सचिव विनोद गवई, फुटबॉल संघटनेचे युजिन नॉर्बर्ट, गुरुमूर्ती पिल्ले, टी. एन. सिध्रा, डॉ. बलदेव खन्ना, पोरवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनतोष घोषाल, फईमभाई, अब्दुल सत्तार अन्सारी, तपन भद्रा, माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू व पंच स्टॅनली ग्रेगरी, संजय लोखंडे, विजय रगडे, विनोद तिवारी आदी उपस्थित होते.\nपुणे- एमआयटी संस्थेच्या वतीने लोणी काळभोर येथील विश्‍वराजबागमध्ये साकारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाच्या वास्तूमध्ये संत, शास्त्रज्ञ आणि...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nKerala Floods: अन्न आणि पाण्यावाचून केरळच्या लोकांचे हाल\nत्रिवेंद्रम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीरच असून, छोट्या बेटावर हजारो लोक अन्न आणि पाण्याशिवाय अडकले असताना बचाव पथकांना त्यांच्यापर्यंत पोचण्यात...\nकेरळ पूरग्रस्तांसाठी काँग्रेसचे आमदार एक महिन्याचे वेतन देणार : विखे पाटील\nमुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे विधानसभेतील विरोधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-19T02:12:01Z", "digest": "sha1:FZKMLL2DNXS3VPRFPMVSXAB4VD2SO4QX", "length": 7958, "nlines": 154, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "माहितीचा अधिकार | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nजनमाहिती / अपिलीय अधिकारी [पीडीएफ, 5.68 MB]\nमहसूल [पीडीएफ, 587 KB]\nकरमणूक [पीडीएफ, 830 KB]\nभुसुधार [पीडीएफ, 787 KB]\nमाहिती अधिकार कक्ष [पीडीएफ, 142 KB]\nनैसर्गिक आपत्ती [पीडीएफ, 208 KB]\nखनिकर्म [पीडीएफ, 117 KB]\nपुरवठा [पीडीएफ, 117 KB]\nनियोजन [पीडीएफ, 257 KB]\nनिर्वाचन (सामान्य) [पीडीएफ, 257 KB]\nस्थानिक निधी [पीडीएफ, 717 KB]\nनिर्वाचन (ग्रामपंचायत) [पीडीएफ, 1.90 MB]\nनगरविकास [पीडीएफ, 602 KB]\nभूसंपादन शाखा (लघु ससंचन कामे) [पीडीएफ, 416 KB]\nभूसंपादन शाखा (इमारत व दळनवळण) [पीडीएफ, 4.25 MB]\nभूसंपादन शाखा (मध्यम प्रकल्प) [पीडीएफ, 5.30 MB]\nमानव विकास समिती [पीडीएफ, 242 KB]\nगृह [पीडीएफ, 8.75 MB]\nअंतर्गत लेखपरीक्षण [पीडीएफ, 839 KB]\nलोकशाही दिन /आंग्ल भाषा /ब्राष्टाचार निर्मुलन/ गुन्हा शाखा [पीडीएफ, 577 KB]\nआस्थापना [पीडीएफ, 377 KB]\nसंजय गांधी योजना [पीडीएफ, 228 KB]\nतलाठी आस्थापना [पीडीएफ, 182 KB]\nरोजगार हमी योजना [पीडीएफ, 909 KB]\nउपविभागीय अधिकारी बुलढाणा [पीडीएफ, 8.86 MB]\nउपविभागीय अधिकारी मलकापूर [पीडीएफ, 8.38 MB]\nउपविभागीय अधिकारी मेहकर [पीडीएफ, 4.61 MB]\nउपविभागीय अधिकारी जळगाव जामोद\nतहसील कार्यालय बुलढाणा [पीडीएफ, 206 KB]\nतहसील कार्यालय चिखली [पीडीएफ, 561 KB]\nतहसील कार्यालय देऊळगाव राजा [पीडीएफ, 8.30 MB]\nतहसील कार्यालय मलकापूर [पीडीएफ, 178 KB]\nतहसील कार्यालय मोताळा [पीडीएफ, 900 KB]\nतहसील कार्यालय नांदुरा [पीडीएफ, 5.71 MB]\nतहसील कार्यालय मेहकर [पीडीएफ, 856 KB]\nतहसील कार्यालय लोणार [पीडीएफ, 269 KB]\nतहसील कार्यालय सिंदखेड राजा [पीडीएफ, 4.95 MB]\nतहसील कार्यालय खामगाव [पीडीएफ, 6.95 MB]\nतहसील कार्यालय शेगाव [पीडीएफ, 2.09 MB]\nतहसील कार्यालय जळगाव जामोद [पीडीएफ, 6.27 MB]\nतहसील कार्यालय संग्रामपूर [पीडीएफ, 1.53 MB]\nनगर रचना व मूल्य निर्धारण विभाग [पीडीएफ, 260 KB]\nउपवनसंरक्षक कार्यालय [पीडीएफ, 971 KB]\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2011/05/07/%E0%A4%86%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-19T01:40:18Z", "digest": "sha1:YQNGQZOZ2REM44M6WJJQSXASJLXKJHDB", "length": 60666, "nlines": 695, "source_domain": "kayvatelte.com", "title": "आभार…. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← पाचव्या राणीचे साम्राज्य..\nकार्पोरेट लाईफ सायकल.. →\nफार जुनी नाही, तर दोन- सव्वा दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ब्लॉगिंग म्हणजे काय हे नीटसं माहीत पण नव्हतं. थोडा फार सोशल साईट्स वर असायचो, ते पण ते केवळ मित्रांशी संपर्कात रहाता यावे म्हणून.\nब्लॉग म्हणजे काही तरी ग्रेट असावं, असे वाटायचे. खरी ब्लॉगिंगची ओळख झाली ते दिपक मुळे. त्याने सुरु केलेला पुलं प्रेम नावाचा पुलं देशपांडॆंच्या साहित्यावरच्या ब्लॉग पाहिला, आणि वाटले की आपलाही असाच एखादा ब्लॉग असावा, आणि त्यातूनच “काय वाटेल ते” हा ब्लॉग सुरु केला.\nमराठी ब्लॉग सुरु केल्यावर जेंव्हा मित्रांना मेल ने लिंक पाठवली तेंव्हा बरेच मित्र, “ब्लॉग म्हणजे तो अमिताभ बच्चन लिहीतो त्या सारखा कारे” म्हणून विचारणारे पण होतेच – पण काही खास मित्र जसे माझा एक सहयोगी सचिन संघई मात्र, ब्लॉग सुरु केल्यावर आवर्जून वाचायचा आणि प्रतिक्रिया द्यायचा. जर एखाद्या दिवशी काही लिहले नाही, तर इंटरकॉम वर ” आज काही लिहलं नाहीस” म्हणून विचारणारे पण होतेच – पण काही खास मित्र जसे माझा एक सहयोगी सचिन संघई मात्र, ब्लॉग सुरु केल्यावर आवर्जून वाचायचा आणि प्रतिक्रिया द्यायचा. जर एखाद्या दिवशी काही लिहले नाही, तर इंटरकॉम वर ” आज काही लिहलं नाहीस” म्हणून विचारायचा. बरेचदा तर केवळ त्याने विचारले तर काय सांगायचे” म्हणून विचारायचा. बरेचदा तर केवळ त्याने विचारले तर काय सांगायचे म्हणूनही काहीतरी लिहून ब्लॉग वर पोस्ट टाकत होतो.\nकाही व्यक्ती खूप लक्षात राहील्या आहेत, ज्यांना मी कदाचित नावाने पण ओळखत नाही- त्या पैकी एक व्यक्ती जी कायम मनाला चुटपुट लावून गेली आहे ती म्हणजे ’फॅन फेअर’ या नावाने नियमीतपणे कॉमेंट्स देणारी व्यक्ती. हा गृहस्थ सुरवातीच्या काळात नियमीतपणे ब्लॉग वर कॉमेंट्स द्यायचा. खरं नांव काय आहे त्या व्यक्तींचे ते मलाही माहीती नाही. पण एक स्नेही- इतकीच ओळख आहे शिल्लक पण नंतर अचानक अदृष्य झाला. काही लोकं असेच संपर्कात आले आणि मनाला थोडा चटका लावून गेले. अजूनही बरेच लोकं आहेत की ज्यांना पर्सनली पण भेटलोय ब्लॉगर मिट , आणि ट्रेकिंगच्या निमित्याने. ब्लॉगिंग मुळे मी आधीही लिहिलेले आहेच, की कुठलाही स्वार्थ नसलेले मित्र मिळाले आहेत मला.\n“मराठी ब्लॉग विश्व” म्हणजे काही तरी ठरावीक विषयाशी निगडित निरनिराळे ब्लॉग खाण्याच्या पदार्थाचे ,राजकीय, साहित्यिक लिहलेले , कविता , ऐतिहासिक अशा विषयांना वाहिलेले वेगवेगळे ब्लॉग होते, पण सगळे प्रकार एकत्र असणारे ब्लॉग मात्र फारसे दिसत नव्हते .\nसगळ्याच प्रकारचे लेख एकाच ब्लॉग वर का नसावेत म्हणून प्रातिनिधिक स्वरूपातल्या ब्लॉग च्या संकल्पनेला बाजूला ठेवून सरळ जे काही आपल्या मनात येईल ते लिहायचे असे ठरवले , आणि त्यातूनच ’ काय वाटेल ते’ चा जन्म झाला. थोडी मनात धाकधुक तर होतीच, की आपण जे काही करतोय, ते लोकांना आवडेल की नाही म्हणून प्रातिनिधिक स्वरूपातल्या ब्लॉग च्या संकल्पनेला बाजूला ठेवून सरळ जे काही आपल्या मनात येईल ते लिहायचे असे ठरवले , आणि त्यातूनच ’ काय वाटेल ते’ चा जन्म झाला. थोडी मनात धाकधुक तर होतीच, की आपण जे काही करतोय, ते लोकांना आवडेल की नाही पण हा प्रकार पण सहजतेने स्विकारला गेला . आणि लवकरच असे अनेक विषय एकत्रित लिहणारे बरेच ब्लॉग्ज तयार झाले आहेत.\nब्लॉग सुरु केला तेंव्हा तो कसा असावा ह्या प्रश्नाचे स्वतःलाच दिलेले उत्तर :- ” ब्लॉग असा असावा, की प्रत्येक लेख हा स्वतःशीच प्रामाणिक राहुन लिहिलेला” ह्या प्रश्नाचे स्वतःलाच दिलेले उत्तर :- ” ब्लॉग असा असावा, की प्रत्येक लेख हा स्वतःशीच प्रामाणिक राहुन लिहिलेला” आजपर्यंत ते पथ्य पाळत आलोय.\nब्लॉग वर कुठल्या प्रकारचे लेख लिहायचे हे ठरवले नव्हते. कंप्युटर सुरु करायचा, आणि जे काही मनात येईल ते आणि जसे काही विषय सुचत गेले जातील तसे लिहित गेलो. ललित, लेख, कथा, सिनेमाचे परीक्षण, कविता, व्यक्ती चित्रं, तत्कालीन समस्यांवर राजकीय भाष्य, विनोदी, सेक्स, अशा असंख्य विषयांवर इथे लिहले आहे . माझा स्वभाव जरी जात्याच थट्टेखोर , कायम चिमटे काढणारा, पिजे मारणारा असला, तरीही मी कधीच कोणावर व्यक्तिद्वेषाने टिका केलेली नाही.\nरोमॅंटीक कथा वगैरे पण लिहितांना आपल्या लेखनात कुठेच अश्लीलतेकडे झुकणारे होईल का- याची काळजी वाटत असायची. इथे जे काही लिहितोय, ते सगळ्याच वयोगटातले लोकं वाचतील, तेंव्हा ते वाचतांना त्यांना अवघडल्यासारखं होऊ नये ह्याची जाणीव असायची.\nइथे जे काही खरडलंय त्याला लेख म्हणावे, की निबंध, की ललित काय ते मला कधीच समजलेले नाही. फक्त या सगळ्या लिखाणाला एकच योग्य शब्द दिसतोय तो म्हणजे ” काय वाटेल ते” \nया लिखाणाला लेख वगैरे म्हणणे म्हणजे शामभट़्टाच्या तट्टू ला ऐरावत म्हणण्यासारखे आहे. स्वतःच्या लेखनाची व्याख्या करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही . उगाच शब्दांचे प्रदर्शन मांडण्यापेक्षा मनातले थोडक्यात नेहेमी बोलतो तसे लिहण्य़ा कडे माझा कल जास्त असायचा.\nआई शारदेची( सरस्वतीची ) कितीही मनधरणी केली तरी शाब्दिक अलंकार कधी तिने माझ्या लेखणीतून पाझरू दिले नाहीत याचं बरेचदा वैषम्य वाटतं. स्वतः ला ’काय वाटेल ते’ लिहायचे, आणि “ज्या पद्धतीनेच” लिहीतो, त्याच पद्धतीला “आपली शैली” म्हणून आपल्यात असलेली कमतरता लपवायची असं सुरु आहे माझं\nएक माझं फेवरेट वाक्य आहे, “तुमच्या समोर असलेला माणुस कितीही मोठा असला, तरीही त्याला , तुम्ही सकाळी कमोडवर बसलेला इमॅजिन करा”- बस्स.. त्याच्याबद्दलची भिती निघून जाईल, आणि तुम्हाला लक्षात येईल की तो माणुस पण तुमच्यासारखाच एक सामान्य मानव प्राणी आहे. आणि एकदा हे समजलं की मग मात्र कोणाही बद्दल लिहताना अजिबात काही भिती, संकोच वाटत नाही.\nब्लॉग सुरु तर केला, पण लिखाणात खूप इंग्रजी शब्द यायचे, ऑफिशिअल वापरात फक्त इंग्रजी भाषा असल्याने एकदम मराठी शब्द आठवत नसत, पण नंतर हळू हळू इंग्रजी शब्दांचा वापर आपोआपच कमी झाला, आणि योग्य मराठी शब्द आठवू लागले. माझ्या लिखाणात शुद्धलेखनाच्या पण बऱ्याच चुका व्हायच्या. पण नंतर ब्लॉगर मिटच्या वेळेस शंतनू ओक मदतीला धाऊन आला, आणि त्याने तयार केलेल्या प्लग इन बद्दल त्याने सांगितले. फायरफॉक्स मधे ते प्लग इन जोडल्यावर शुद्धलेखनाच्या चुका बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आल्या. आज इथे जे काही शुद्ध लिहलेले दिसते आहे त्याचे श्रेय शंतनुला\nशक्यतो प्रवास वर्णनं वगैरे लिहायची नाहीत असे ठरवले होते . पण कामानिमित्त बराच प्रवास करावा लागतो , आणि मग प्रवासात जर एखादी जरा वेगळी गोष्ट दिसली तर त्याबद्दल लिहीणे सुरु केले .बाहेर निघालो की हातातला मोबाईल कॅमेरा नेहेमीच सज्ज असायचा. कुठेही काही वैविध्य पुर्ण दिसले की पटकन फोटो काढण्याची सवय लागलेली आहे मला. फोटो काढण्याची सवय, आणि खाण्यावर प्रेम असल्याने, खादाडीच्या पोस्ट्स पण बऱ्याच लिहल्या गेल्या. नंतर तोच तो पणा येऊ लागतोय का असे वाटले म्हणून तशा पोस्ट्स कमी केल्या .\nइथे येणाऱ्या कॉमेंट्स नेहेमीच काही चांगल्या नसायच्या. बरेचदा तर पर्सनली अब्युझिव भाषा वापरून कॉमेंट्स देणारे काही लोकं येऊन गेले, पण त्यांच्या कॉमेंट्स सरळ डीलिट करून लिहीणे सुरु ठेवले आहे.\nहे इतकं सगळं स्वगत आज का नुकतेच या ब्लॉगचे पाच लाख हिट्स पुर्ण झालेत. उण्यापुऱ्या सव्वादोन वर्षाच्या कालावधीत या ब्लॉगला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सगळ्या वाचकांचे आभार मानायला म्हणून हे पोस्ट. या पाच लाखाच्या पोस्टच्या निमित्याने सगळ्या वाचकांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि हे पोस्ट संपवतो..\n← पाचव्या राणीचे साम्राज्य..\nकार्पोरेट लाईफ सायकल.. →\nआभार, ब्लॉगिंग आम्हाला पण शिकवल्या बद्दल, बराहा ते विजेट्स अशी पुर्ण “फ़ाईव्ह कोर्स” ट्रिट दिल्याबद्दल, बराहा ते विजेट्स अशी पुर्ण “फ़ाईव्ह कोर्स” ट्रिट दिल्याबद्दल\nपाचा चे पन्नास होवो हिच शुभकामना\nमाझ्याकडे जे होतं, ते तुला दिलं.. त्यात आभार कसले\nअजुन सगळे कुठे दिले आहे तुम्ही, शॅम्पेन बाकी है\nच्यायला, ते आंबट पाणी तूला आवडतं शीः, काय रे तुझी चॉइस… शीः, काय रे तुझी चॉइस… \nजैनाला विसरू नका 😉\nपाचाने ५ करोड होऊ देत… हीच कामना\n….. स्पार्कलिंक व्हाईट वाईन नाशकात पण होते पण फ़ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट करुन झाकण उडवायचे असेल विजय साजरा करायचा असेल किंवा नव्या शिपवर फ़ोडायची असेल नारळासारखी तर फ़्रेंच शॅंपेन ला पर्याय नाही\nहिंदी सिनेमे, इंग्रजी सिनेमे जास्त पाहिल्याचे हे दुष्परीणाम. पंचविशितला तरूण शॅंपेन म्हणतोय, अरे तुमच्या वयात असतांना “म्हाताऱ्या सन्याशाला” काही पर्याय नसायचा. ओल्ड मॉंक युज टु बी द ब्रॅंड\nकाहीही असो, फक्त ओल्ड मॉंक असायची. 🙂\nनाशिकला गेलो होतो. घरच्या सगळ्या भाचे कंपनी बरोबर. एक ग्लास शॅंपेन घेऊन सगळ्यांना टेस्ट करवली होती. एकालाही आवडली नाही. मला तर रेड वाइन आवडते जास्त.\nसर्व प्रथम पाच लाख हिट्स घेतल्याबद्दल अभिनंदन. यात माझा पण खारीचा वाटा.\nतुम्ही जसे लिहिता तसेच लिहित रहा.अलंकारिक वगैरे वाचायला ठिक असले तरी कधि कधि त्याने रस-भंग होतो.सरळ आणि प्रवाही भाषा जास्त भावते. तेंव्हा, तुमच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा.\nतुमच्या कॉमेंट्स म्हणजे एक प्रकारे ऑक्सिजन असतो, पुन्हा नवीन काही लिहीण्यासाठी\nमन:पूर्वक अभिनंदन… आज तुझाच ब्लॉग वाचत बसलो होतो…. 🙂\nधन्यवाद.. पोहोचलास वाटतं शिपवर\nमाझ्या लक्षात आलं ते, तुझ्या कॉमेंट्स पाहिल्यावर\n उणापुर्‍या दोन-सव्वा दोन वर्षांत पाच लाख हिट्स म्हणजे काय च्या कायच तुम्ही या लेखात म्हटलेलं सर्व काही पटलं.एखादा ब्लॉग प्रचंड लोकप्रिय होण्याचं रहस्यच तुम्ही इथे सांगितलं आहे.मन:पूर्वक शुभेच्छा आणि आभार\nइतरांना काय वाचायला आवडेल ते लिहीण्य़ाचा प्रयत्न केला, की लिखाणातला ओघवते पणा निघून जातो. माझे असे काही पोस्ट आहेत ड्राफ्ट मधे, जे पब्लिश केले नाहीत – याच कारणामुळे.\nबरेचदा असे म्हटले जाते की मराठी लोकांना फक्त विनोदी लेख वाचायला आवडतात. पण इथे माझ्या ब्लॉग ने हे सिद्ध केलंय की तसे नाही. मराठी वाचक सगळ्याच प्रकारच्या लेखनाला सारख्याच समरसतेने दाद देऊ शकतो.. 🙂\n अगदी सहज पणे सगळं घडत गेलं… काहीही न ठरवता इथपर्यंत पोहोचलोय पुढल्या वेळेस नक्की भेटू या. किंवा, एक काम कर, सरळ ब्लॉगर्स मिटला येऊन जा या वर्षी\nमहेंद्र, दोन वर्षात पाच लाख म्हणजे खरंच अशक्य आहे….. तुझ्या साध्या, सोप्या, प्रामाणिक आणि ओघवत्या लेखणीमुळे ते शक्य झालंय. तुझ्या हातातली ही लेखणी अशीच लिहिती राहो…. तुझ्या साध्या, सोप्या, प्रामाणिक आणि ओघवत्या लेखणीमुळे ते शक्य झालंय. तुझ्या हातातली ही लेखणी अशीच लिहिती राहो…. मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 🙂\nएक कन्फेशन.. मला पण खरंच वाटत नाही बरेचदा. 😀 की आज पर्यंत इतके लोक वाचून गेलेले आहेत म्हणून.\nपाच लाख अभी आणि पाच लाख नंदन \nलवकरच पाचाचे पन्नास (लाख, कोटी वगैरे वगैरे) होवोत या शुभेच्छा \nअसेच लिहीत राहा आणि आम्हाला नवीन नवीन वाचनाचा आनंद मिळत राहो \nलिहीण्याची तर खूप इच्छा असते, स्पेशली करंट अफेअर्स वर लिहायला मला खूप आवडते, पण हल्ली कामामुळे सारखे दौरे असल्याने फारसा वेळ मिळत नाही.\nतरीही आठवड्यातून एक दोन पोस्ट टाकण्याचा रिवाज मात्र सुरु ठेवलाय.. आभार.\nआमच्यासाठी असेच लिहित राहा,ही विनन्ती\nम्हणजे ७३० दिवसांत पाच लाख\nसारे ब्लॉग्ज एक तरफ और आपका ब्लॉग एक तरफ अशी परिस्थिती आहे ही\nअरे बापरे.. मी केले नव्हते कॅल्क्युलेशन.. 🙂 थॅंक्स..\nअभिनंदन काका आणि खूप खूप शुभेच्छा…. 🙂\nतस बघितल तर गेले काही महिने “काय वाटेल ते” झाल तरी तुम्ही काय नविन लिहील आहे हे वाचायला इथे येत गेलो. इतक सहज लिहीण खरच अवघड आहे पण आपल्याला ते साध्य झाल आहे.\nआई शारदेची कृपा असल्याशिवाय हे कसे शक्य आहे आपल्यावर आई शारदा प्रसन्न आहेच ती अशिच प्रसन्न राहो व पाचाचे पाचशे होवोत ही शुभेच्छा. पाचशे झाल्यावर परत शुभेच्छा द्यायला आम्ही सर्व आपल्या सोबत असणारच \nअगदी माझ्या मनातलं, खरं खरं काय ते वर लिहिलंय, खरंच मला बरेचदा असं वाटतं की थोडं अलंकारिक लिहीता आलं असतं तर बरं झालं असतं. स्पेशली , जेंव्हा इतरांचे ब्लॉग वाचतो, तेंव्हा तर हमखास जाणवते. शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार.\nइथे जे काही खरडलंय त्याला लेख म्हणावे, की निबंध, की ललित काय ते मला कधीच समजलेले नाही. फक्त या सगळ्या लिखाणाला एकच योग्य शब्द दिसतोय तो म्हणजे ” काय वाटेल ते” \nतुमच्यामधे एक वेगळाच स्पार्क आहे लिहीण्याचा, मी फक्त निमित्त झालो असेन त्यावर फुंकर मारून प्रज्वलित करायला. मनःपूर्वक आभार..\nतुमचा ब्लॉग म्हणजे माझे relax व्हायचे आवडते ठिकाण. गेल्या वर्षभरापासून तुमचा ब्लॉग चा नियमित वाचक आहे.\nआज पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत आहे. गेल्या वर्षभरात तुमच्या ब्लॉगमुळे बर्याच वेळेला माझ्या मनाला उभारी मिळाली आहे.\nधन्यवाद असेच लिहित राहा………\n आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार. अहो ह्या प्रतिक्रिया म्हणजे ब्लॉगर्स साठी एक प्रकारचं टॉनिक असतं, पुन्हा नविन काहीतरी लिहीण्य़ासाठी उद्युक्त करणारं.. येत रहा..\nतुमच्यामुळे ब्लॉगिंग करायला सुरुवात केलीय…खुप बदल घडत गेले आणि त्यांना तुम्ही खुल्या मनाने दाद दिलीत. तुमचे काय वाटेल ते लिखाण अजून बहरत जावो आणि आम्हांस वाचनाचा आनंद असाच मिळत राहो. खुप खुप शुभेच्छा काका… शॅम्पेन उघडायला हवी खरंच आता 🙂\n“तुमच्या समोर असलेला माणुस कितीही मोठा असला, तरीही त्याला , तुम्ही सकाळी कमोडवर बसलेला इमॅजिन करा” वाह काय सही सांगितलत 😀\nअरे बदल तर खूप होत जातात. लिखाणाची शैली पण बरीच बदलते. ्मी आता जेंव्हा माझे जूने पोस्ट वाचतो ,तेंव्हा मलाच बरेचदा विचित्र वाटतं वाचताना.. 🙂 खूप इंग्रजी शब्द लिहायचो मी देवनागरी मधे..\n“तसं इमॅजिन करतो, म्हणूनच लिहू शकतो.\nकाही गैरसमज होतोय का मी नव्हतो समूहगानात ..\n५ लाखच काय ५ कोटी होतील.\nब्लॉगचे नाव ‘काय वाटेल ते ‘ असले तरी ते विषयाबद्दल आहे, लिखाणाच्या क्वालिटी बद्दल नाही हे लगेचच लक्षात येते आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा यावेसे वाटते नवीन काय लिहिलंय ते बघायला.\nशुभेच्छा आणि अभिनंदन पुन्हा एकदा.\n पाच लाखांचा पल्ला पार झाला तर…\nमाझ्या ब्लॉग वर पहिली कॉमेंट तुमची होती. आज पुन्हा पाच लाखाव्या पोस्ट वर कॉमेंट पाहून आनंद झाला. 🙂 धन्यवाद..\nअभिनदन,असेच लिखाण करीत राहा,\nमहेंद्रजी तुमच्या ब्लॉगला पाहून , प्रेरण घेऊन मी ब्लॉग लिहू लागले/लागलो अश्या खूप प्रतिक्रीया येणार पहा या पोस्ट्वर … मी ही तशीच एक…\nतुम्ही नुसती प्रेरणाच नाही दिली तर वेळोवेळी मार्गदर्शन केलेत… आणि कधी तुमचे कमेंट एखाद्या पोस्टवर नाही आले तर ’का हो कमेंट नाही टाकले’ असे तुम्हाला हक्काने विचारले जावे असा एखाद्या मोठ्या भावासारखा वडीलकीचा अधिकार आम्हाला दिलात… मला वाटतं ’आभार’ हा शब्द आम्ही तुम्हाला म्हणणे जास्त योग्य व्हावे 🙂\nपाच लाखाच्या पल्ल्यासाठी त्रिवार पाचवार अभिनंदन… लिहीत रहा 🙂\nतुम्हा सगळ्यांना लिहीण्य़ाची आवड होतीच- तसंही तू स्वतः नेहेमीच काही ना काही तरी लिहीत असायचीच. मी फक्त तुला ब्लॉग सुरु कर म्हंटलं होतं..बस्स.. बाकी सगळं तुच केलंस. एक बघ, गेल्या वर्षात किती ब्लॉग सुरु झाले- आणि त्यापैकी किती सुरु आहेत बरेच लोकं ब्लॉगिंग सुरु करतात, पण नंतर मात्र काही लिहीत नाहीत. कन्सिस्टन्सी ही तुझ्यामधे आहे, म्हणून तू लिहू शकतेस.\n सदिच्छांच्याच पाठबळावर ही वाटचाल सुरु आहे. 🙂\n😀 काही हरकत नाही. भावना महत्त्वाची\n पण खरं आहे, आता आज बरेच काही बदल घडले आहेत विचारात. जर शंतनू त्यादिवशी भेटला नसता तर अजूनही शुद्धलेखनाची बोंब राहीली असती. अजूनही काही चूक असल्या तरी , बहुतेक बरोबर असतंच..\nअसंच लिहित रहा. आम्ही वाचत आहोतच.\nधन्यवाद.. सामान्य माणूस साधी सरळ भाषा. माझी मराठी ची शब्दसंपदा कमी पडते असे नेहेमीच वाटत असते, पण तरीही विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही , आणि खांद्यावर प्रेत घेऊन चालायला लागला… अशी एक गोश्ट यायची ना चांदोबा मधे तसाच मी पण आपला हट्ट सोडला नाही;… आणि लिहीणं सुरु ठेवलं\nसौख्य लाभले ब्लॉगला पंचलक्षी, मी त्यातीलच वाचक आपली,\nहोतील बहुकोटी लवकरी, शुभेच्छा मज कडून देते महेंद्रजी,\nविशाल विजय कुलकर्णी says:\nदादा, जेव्हा माझा ब्लॊग मी सुरु केला तेव्हा फ़क्त आत्तापर्यंत लिहून ठेवलेला कचरा साठवण्याचं एक साधन एवढाच दृष्टीकोन होता. मग नंतर ’काय वाट्टेल ते…’ आणि त्यानंतर ’आतल्यासहित माणुस’ पाहण्यात आला आणि लक्षात आलं की अरे ही केवळ एक स्टोरेज डिस्क नाही तर व्यक्त होण्याचं एक प्रभावी आणि सोपं माध्यम आहे. मग त्या अंगाने ब्लॊगचा वापर सुरू झाला. त्याचं पर्यावसान यावेळी स्टार माझाच्या स्पर्धेत ब्लॊगची निवड होण्यात झालं. या प्रवासाचं सर्व श्रेय तुम्हाला जातं. तेव्हा खरेतर तुमचेच आणि नीरजाचेही मन:पूर्वक आभार \nइतका मान मला दिलास त्यात तुझाच मोठेपणा आहे, कारण तुझं यश हे तुझ्या उत्कृष्ट लिखाणाचे आहे. त्यात माझा काहीच सहभाग नाही.फक्त इतरांचे लेख ब्लॉग वर ठेऊ नकोस एवढंच मी सजेशन दिलं होतं.\nआता स्टार माझा चं बक्षिस मिळालंय , मी पाहिलंय की एकदा बक्षिस मिळालं की लोकांचं लिखाण कमी होतं- तसं होऊ देऊ नकोस… हात लिहीता ठेव..\nविशाल विजय कुलकर्णी says:\nआणि हो महत्वाचं राहीलंच….\nप्यार्टी कधी, म्हणजे नुसतं अभिनंदन म्हणायचं की हार्दिक अभिनंदन म्हणायचं तेही ठरवता येइल. 😉\n५ जुनला ब्लॉगर्स मिट नंतर ठरवू या कुठे तरी…. 🙂 हार्दिक करायला…\nनमस्कार. तुम्ही उत्तम लिहीता म्हणुनच पाच लक्ष वाचक वर्ग लाभला आहे. तुमचं लेखन आवर्जुन वाचावसं वाटतं.तुम्हाला खुप खुप शुभेच्छा. आणि धन्यवाद.\nकाका, आज स्वप्नात तुमचा ब्लॉग आला होता. का ते माहित नाही, पण आला होता. काहीतरी विचित्र स्टोरी होती. तुकड्या-तुकड्यांमध्ये आहे. लवकरच सगळे तुकडे जुळवून काही काल्पनिक टाकून लिहून काढेन.\nअरे बापरे आता स्वप्नातही ब्लॉग\nलवकर लिही .. वाचायला आवडेल तूझे स्वप्न..\nमाझा स्वत:च ब्लॉग नाहीये, पण मला ब्लॉग वाचायला खुप आवडतात. माझ्या कही ठराविक आवडत्या ब्लॉगपैकी तुमचा हा एक ब्लॉग. अक्षरश: मी व्यसन लागल्यासारखा तुमच्या पोस्टची वाट बघत असतो. हेट्स ऑफ टू यू. असेच तुम्ही लिहित रहा. पाच लाखांचा पल्ला गाठाल्याबद्दल हार्दिक अभिनन्दन. तुमच्या या वाटचालिला खालील शब्द तंतोतंत लागु पडतात.\nआप भी आइए, हम को भी बुलाते रहिए\nदोस्‍ती ज़ुर्म नहीं, दोस्‍त बनाते रहिए\nज़हर पी जाइए और बाँटिए अमृत सबको\nज़ख्‍म भी खाइए और गीत भी गाते रहिए\nवक्‍त ने लूट लीं लोगों की तमन्‍नाएँ भी,\nख्‍वाब जो देखिए औरों को दिखाते रहिए\nशक्‍ल तो आपके भी ज़हन में होगी कोई,\nकभी बन जाएगी तसवीर, बनाते रहिए\nक्या बात है.. चक्क गझल\nकाय कोणासठाऊक, पण कवितेशी कधी तार जुळली नाही माझी. म्हणजे कविता करावी वगैरे कधीच वाटले नाही.. पण एकदा कविता पण करायची आहे ..\nअहो तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळेच तर पुन्हा काहीतरी वेगळं लिहीण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वेळेस काही वेगळा प्रकार लिहीला, की वाटतं, जमलं असेल की नाही पण जमतंय असं वाटतं.\nसुरूवातीला जेव्हा तुम्ही रोज एक या नियमाने पोस्ट लिहायचात ना , तेव्हा कमाल आहे बुवा, काय लिहितो तरी काय हा माणूस आणि कसा ते देखील रोज असा प्रश्न पडायचा. पण रोज तुमची कोणत्या ना कोणत्या विषयावर पोस्ट आलेली असायचीच. सगळंच पटायचं किंवा आवडायचं असं नाही पण लेखनातली ओघवता मात्र सहज असायची. आहे… हे…. असं आहे…. असं मांडायचा प्रामाणिकपणा त्यात होता. कोणताही विषय तुम्हाला वर्ज्य नव्हता. अश्याच माझ्या तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन. गंमत अशी आहे की माझ्या ब्लॉगने तीन लाख पूर्ण केले तेव्हा तुमचा ब्लॉग याच्या जवळपासही नव्हता. पण आता मात्र ’काय वाट्टेल ते’ करून तुम्ही पाच लाख पूर्ण केले आहेत, तेव्हा माझा ब्लॉग या शर्यतीत मागे पडला आहे. फारशी अलंकारीक भाषा न वापरता देखील साधं, सरळ, सोप्पं लिहून माणूस ब्लॉग लिहू शकतो, ५ लाख वाचक येऊन तो वाचू शकतात हे तुम्ही दाखवून दिलंत.\nमराठी लोकं फक्त विनोदीच वाचतात, किंवा फक्त विनोदी ब्लॉगच वाचला जाऊ शकतो हे चुकीचे आहे हे लक्षात आले माझ्या ब्लॉगिंगच्या दोन् वर्षात.\nएक लक्षात आलंय , की कथा लिहीली की भरपूर हिट्स असतात ब्लॉग ला. जर कथांचा स्पेशल ब्लॉग सुरु केला तर छान तयार होईल..\nब्लॉग हिट्स चं कारण म्हणजे नियमीत पणे लिहीणे इतकंच असावं माझ्या मते..\nसर्व प्रथम पाच लाख हिट्स घेतल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन\nअसेच “काय वाट्टेल ते ” ला खुप खुप यश मिळो….\nतुमच्या प्रत्येक लेखाची आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत…\nखूप खूप छान वाटलं, तुमची उत्स्फुर्त प्रतिक्रिया पाहून.\nब्लॉग वर स्वागत, आणि इतक्या सुंदर प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.( कॉलर एकदम टाईट झाली 🙂 ) धन्यवाद…\nतुम्ही असेच छान छान लिहीत रहा, आम्ही वाचत आहोतच.\nअगदी बरोबर, माझं सारखं लॅप्टॉप घेऊन बसणं जर त्यांनी दुर्लक्षित केलं नसतं, तर कधिच लिहू शकलो नसतो ब्लॉग वर.\n“तुमच्या समोर असलेला माणुस कितीही मोठा असला, तरीही त्याला , तुम्ही सकाळी कमोडवर बसलेला इमॅजिन करा”- बस्स.. त्याच्याबद्दलची भिती निघून जाईल, आणि तुम्हाला लक्षात येईल की तो माणुस पण तुमच्यासारखाच एक सामान्य मानव प्राणी आहे.\nकाही हरकत नाही.. शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=950", "date_download": "2018-08-19T02:23:06Z", "digest": "sha1:K66WEPVXMKC4YDFFT2UZV6HGVTZW3EJN", "length": 10058, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | पावसाळयात विजेपासून धोका, सावधानता बाळगा", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nपावसाळयात विजेपासून धोका, सावधानता बाळगा\nवीज तारा, झाडे कोसळणे, रोहित्रातील ठिणग्या, तारांमध्ये घर्षण शक्य\nलातूर: पावसाळयाच्या प्रारंभी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक असते. शिवाय, वादळ, वाऱ्यामुळे झाडांच्या फांदया किंवा तत्सम वस्तु वीज तारांवर पडून त्या तुटून अपघात होण्याची शक्यता असते. अशा पार्श्वभूमीवर वीज ग्राहक व इतर नागरीकांनी सजगता बाळगून वीज अपघात टाळावे, असे आवाहन महावितरणच्या लातूर परिमंडलाचे नुतन मुख्य अभियंता आर.आर. कांबळे यानी केले आहे. पावसाळयात वादळामुळे वीज तारांमध्ये घर्षण होण्याची शक्यता अधिक मोठया प्रमाणात असते. त्यामुळे विजेच्या खांबावर, विदयुत तारा व रोहित्राच्या बॉक्समधून ठिणग्या पडतात. बऱ्याचदा ताराही तुटलेल्या असतात. कधी- कधी वीज यंत्रणेस त्याची माहिती प्राप्त न झाल्याने त्या कांही वेळा जीवंत (विदयुत प्रवाहित) असण्याची शक्यताही असते. त्यातूनही वीज अपघात होवून जिवीत व वित्त हानी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. अशा प्रसंगात नागरिकांनी सजगता बाळगून महावितरणच्या नजिकच्या कार्यालयास किंवा चोवीस तास सेवारत असणाऱ्या महावितरणच्या 1912 / 18002333435 किंवा 18001023435 या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधून त्याबाबत माहिती कळवावी. असेही मुख्य अभियंता कांबळे यांनी कळविले आहे. पावसाने किंवा वादळाने तुटलेल्या विदयुत तारा , खांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलार, रोहित्राचे लोख्ंडी तारेचे कुंपन, फयुज बॉक्स तसेच शेतीपंपाचा स्वीचबॉक्स, घरातील ओलसर झालेली विदयुत उपकरणे आदी बाबींकडे दुर्लक्ष करु नये. सजगतेअभावी अपघाताची शक्यता अधिक असते. पावसाळयात विदयुत खांबाना किंवा स्टेवायरला गुरे- ढोरे बांधू नयेत. वीज तारांच्या खाली घर किंवा पाल, झोपडी बांधू नये. कपडे वाळत घालण्यासाठी तारांचा वापर करु नये. त्यासाठी वाळलेल्या लाकडांचा किंवा दोरीचाच सुरक्षितपणे वापर करावा. घरावर टिव्हीचा अँटेना किंवा डीशप्लेट विदयुत तारेपासून सुरक्षित अंतरावर असल्याची खात्री करुन तशी व्यवस्था करावी. विदयुत उपकरणांची दुरुस्ती करतांना किंवा हाताळणी करतांना मेनस्वीच बंद करावे. त्यादरम्यान पायात रबरी विदयुत रोधक चप्पल किंवा बूट वापरावा. वीज वायरची जोडणी करतांना ती अखंड असावी, तुकडया- तुकडयात असून नये, खंडित वायरची जोडणी अपरिहार्य असेल तर त्यावर इन्सुलेशन टेपचा वापर कटाक्षाने करावा, असेही मुख्य अभियंता आर. आर. कांबळे यांनी कळविले आहे.\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1/", "date_download": "2018-08-19T01:26:14Z", "digest": "sha1:E6TOVNETYPLSCSB64WTVDWWW5V36IAOC", "length": 7064, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पादचारी व्यक्तीला लुटणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपादचारी व्यक्तीला लुटणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी\nपुणे – पादचारी व्यक्तीकडील 30 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि रोख 1900 रुपयांची जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्या चौघांना 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.\nसोहेल शकील सय्यद (वय 21), साजीद अब्दुल शकुर सय्यद (वय 24), वसीम रफिक शेख (वय 25) आणि सनी कुमार भोसले (वय 20, सर्वजण, रा. शिरूर, जि. पुणे) अशी पोलीस कोठडी झालेल्या चौघांची नावे आहेत. याबाबत नरेंद्र मधुकर जावळे (वय 29, रा. नवी मुंबई) याने फिर्याद दिली आहे. ही घटना 17 मार्च रोजी रात्री 10.30 वाजता शंकरशेठ रस्त्यावर घडली. जावळे हा सेव्हन लव्हज चौकाकडून स्वारगेटकडे पायी चालला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जावळे यांच्याकडील दोन मोबाईल, रोख 1900 हजार रुपये लांबविले होते. पोलिसांनी तपास केला असता चौघांनी हा गुन्हा केला असल्याचे उघड झाले. पोलिसांनी चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील 25 हजार रुपये किंमतीचा मोबाईल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि रोख 1900 रुपये हस्तगत करण्यासाठी, त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत का, त्यांनी अशा प्रकारचे आणखीन गुने केले आहेत का, याच्या शोधासाठी चौघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने चौघांना पोलीस कोठडी सुनावली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकॅन्सर रुग्णांसाठी कॅन्सर प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देणार – चंद्रकांत पाटील\nNext articleआंबेगाव भागात दहशत निर्माण करणारा गुंड अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=951", "date_download": "2018-08-19T02:21:44Z", "digest": "sha1:SF6IINYFRADYHJ7FCS4XFR4VPUC5ITIO", "length": 6656, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | आरटीओच्या परवानगीने बसस्थानकात काळी पिवळीची वाहतूक", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nआरटीओच्या परवानगीने बसस्थानकात काळी पिवळीची वाहतूक\nप्रवाशांची अडचण होऊ देऊ नका, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करा, सरकारचे आदेश\nलातूर: काल मध्यरात्रीपासून एसटी कर्मचार्‍यांनी संप सुरु केला. पगारवाढीसाठीसाठी सुरु झालेला हा संप उत्स्फूर्त आहे असं सांगत कुठल्याही संघटनेनं याची जबाबदारी घेतली नाही. दरम्यान या संपावर मात करण्यासाठी सरकारने जमेल त्या वाहनाने प्रवाशांना इच्छित स्थळी पाठवा असा आदेश काढला. त्यानुसार लातुरच्या आरटीओंनी काळ्या पिवळ्या गाड्या चक्क बसस्थानकात बोलावल्या आणि प्रवाशांची सोय केली. जी अवैध प्रवासी वाहतूक एसटीची डोकेदुखी बनली आहे त्याच वाहनांना बोलाऊन आरटीओंनी एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर मात करण्याचा प्रयत्न केला. आज संध्याकाळी लातुरच्या बसस्थानकात या काळ्या पिवळ्या जीप प्रवाशांना घेऊन जात होत्या\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=552&cat=VideoNews", "date_download": "2018-08-19T02:19:10Z", "digest": "sha1:NDGYVSXL2RX6GPQQ6TJVI2VALZS554E5", "length": 7510, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | महादेव जानकर, राम शिंदे न आल्यानं धनगर आंदोलनाला फरक पडणार नाही", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nमहादेव जानकर, राम शिंदे न आल्यानं धनगर आंदोलनाला फरक पडणार नाही\nआरक्षणासाठी सरकारवर दबाव आणणारच, फडणविसांना फक्त शिफारस करायचीय- अण्णा डांगे\nलातूर: धनगरांना आरक्षण देऊ या आश्वासनावर सत्ता मिळवणार्‍या फडणवीस सरकारवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठीच धनगर समाजाच्या वतीने मेळावे, धरणे अशी आंदोलने केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज लातुरच्या गांधी चौकात ऑल इंडिया धनगर समाज संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांसह माजी मंत्री अण्णासाहेब डांगेही या धरणे आंदोलनास उपस्थित राहिले. अनुसुचित जमातीच्या यादीत धनगर समाजाचा ३६ वा क्रमांक आहे. राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस केल्यास छोट्याशा घटना दुरुस्तीतून या समाजाला आरक्षण मिळू शकतं असं डांगे म्हणाले. धनगर समाजाचा आधार घेऊन मंत्रीमंडळात स्थान मिळवणारे महादेव जानकर आणि राम शिंदेंचाही याला पाठिंबा आहे पण सत्तेत राहून त्यांना बोलता येत नाही. माणूस जसा स्वाभिमानी असतो तसा लाचारही असतो, ते मंत्री असले तरी आमच्यासोबत येतीलच असे डांगे म्हणाले. यावेळी नागनाथ गाडेकर, संभाजी बैकरे, शिवाजे शिंदे, हनमंत घोडके आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140410230712/view", "date_download": "2018-08-19T02:02:34Z", "digest": "sha1:D3WERR7PJ5C6SWFN6IG72I727PPRKXHI", "length": 12499, "nlines": 273, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - अष्टक ४", "raw_content": "\nवास्तुशास्त्र पाहणे कितपत विश्वासार्ह आहे त्याचे परिणाम जाणवतात काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nपदसंग्रह - अष्टक ४\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ashtakranganatha swaniअष्टकपदमराठीरंगनाथ स्वामी\n[भुजंगप्रयात. गण य, य, य, य.]\nमुखें बोलती सत्य बिद्धांत गोष्टी ॥ चंढे वोहटें शोक संताप पोटीं ॥\nअघातीं जयाचें समाधान वेंचे ॥ वृथा बोल ते फोल जाणा तयाचे ॥१॥\nदिठीं देखतां योषित काम नाडी ॥ नसे शांति देहीं सदां क्रोध ताडीं ॥\nमदें व्यापिलें चित्त जाणा जयाचें ॥ वृथा० ॥२॥\nसुकाचे परी बोलणें सर्व जाणें ॥ जनातें ठकायासि दावी प्रमाणें ॥\nमना आवडे आदरीं तेंचि साचें ॥ वृथा० ॥३॥\nवदे भाग्य वैराग्य याहूनि नाहीं ॥ निरापेक्षता नातळे चित्त कांहीं ॥\nअति श्लाध्य मानी शरीरेंद्रियांचें ॥ वृथा० ॥४॥\nमुखें बोल बोलोनि दावी प्रतापें ॥ शरीरासि आद्यतं येतांचि कांपे ॥\nमनी दोष वहि सदां सज्जनांचे ॥ वृथा० ॥५॥\nसमर्थासनीं बैसतां सौख्य वाटे ॥ नसे मान तेथें अती दु:ख दाटे ॥\nवसे सर्वदां पैं अहंकार वाचें ॥ वृथा० ॥६॥\nउदासीन नाहीं सदां दैन्यवाणा ॥ कदां बोलतो ना वदे सत्य जाणा ॥\nसुखाचेनि संतोष मानूनि नाचे ॥ वृथ० ॥७॥\nनसे बाणली इंद्रियांलागिं शांती ॥ नसे या मनें या मनें सांडिली द्दश्य भ्रांसी ॥\nतदानंतरे सौख्य मानी जिवाचें ॥ वृथ० ॥८॥\nस्वदोषांसि पाहूनियां पैं न लाजे ॥ स्वकर्मीं सदां मंद वांयाचि साजे ॥\nस्मरेना विजानंद रामासि वाचे ॥ वृथा ॥९॥\nपु. ऐक्य ; एकी ; संघटना . ' लोकांचा तुमचा एका नाहीं चहुकडे फुट दिसती .' - पेद २० . १९८ . ( एक )\nपंचप्राणांना भोजनापूर्वी आहुती का द्यावी \nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-19T02:27:46Z", "digest": "sha1:WDNYWZZHXJ2FE23C5CTG77CGJECTDIXU", "length": 15865, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "नगरसेवक नामदेव ढाके यांना महापौर करा; शहरातील खान्देशीय संघटनांची मागणी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Pimpri नगरसेवक नामदेव ढाके यांना महापौर करा; शहरातील खान्देशीय संघटनांची मागणी\nनगरसेवक नामदेव ढाके यांना महापौर करा; शहरातील खान्देशीय संघटनांची मागणी\nपिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये विविध क्षेत्रात काम करणारे खान्देशाचे सुपूत्र नगरसेवक नामदेव ढाके यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी निवड करावी, अशी मागणी शहरातील विविध खान्देशीय संघटनांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केली.\nयावेळी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र वऱ्हाटे, विजया जंगले, शंकर पाटील, शंकर पाटील, निना खर्चे, अमोल पाटील, बी. डी. पाटील, पी. के. महाजन, विजया मानमोडे, किरण पाचपांडे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले, पिंपरी-चिंचवडमधील सांगवी, भोसरी, निगडी, चिंचवड, वाल्हेकरवाडीसह विविध परिसरात खान्देशातील उद्योजक, कामगारवर्ग काम करतात. नगरसेवक नामदेव ढाके गेल्या पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पक्षासोबत एकनिष्ठ राहून काम करतात. त्यांचा यात खारीचा वाटा आहे. महापालिकेत भाजपची आल्यानंतर भाजपचे पहिले महापौर म्हणून त्यांचे नाव चर्चिले गेले होते. पण तसे झाल नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा दिला होता. त्यानुसार भाजपने नामदेव ढाके यांना महापौर करून खान्देशीयांना न्याय द्यावा, अन्यथा आगामी निवडणुकीत खान्देशवायीयांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी बोलतांना सांगितले.\nPrevious articleआळंदीत राणे पितापुत्रांचा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने निषेध\nNext articleचाकणमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; जमावबंदीचे कलम लागू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nपिंपरी रेल्वेस्टेशन जवळ महिलेकडून ९ ग्रॅम बाऊनशुगर जप्त\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nवैभव राऊतचा साथीदार सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्यातील घरातून ६ हॉर्डडिक्स आणि...\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nवाजपेयींच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला दिग्गजांची रीघ; फडणवीस यांच्याकडून पार्थिवाचे अत्यंदर्शन\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरीतील आंबेडकर चौकात दोन अल्पवयीन मुलांकडून पिस्तुल आणि काडतुसे जप्त\nशहरात रेल्वेच्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/film-producer-parbati-ghosh-1631272/", "date_download": "2018-08-19T01:43:10Z", "digest": "sha1:GSXEGFKTXKVOKBBCDYB2W6V4AT6KGQVT", "length": 14332, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Film producer Parbati Ghosh | पार्बती घोष | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nकलाकार जोडीदारासोबत त्यांची कलाही नव्याने फुलत गेली.\nओदिशातील चित्रपटसृष्टीवर काही दशके राज्य करणाऱ्या अभिनेत्री व त्या राज्यातील पहिल्या महिला निर्मात्या व दिग्दर्शक पार्बती घोष यांच्या निधनाने एक मंतरलेला काळ पडद्याआड गेला आहे. पार्बती ऊर्फ चंदना यांनी त्यांच्या अभिनय नैपुण्याने एक मापदंडही निश्चित केला. त्यांच्याकडे अंगभूत आरस्पानी सौंदर्य तर होतेच, त्याच्या जोडीला कलागुणांचीही देणगी त्यांना लाभली होती. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका संस्मरणीय तर होतीच, शिवाय त्याला समर्थ अभिनयाची जोड होती. याच कलाक्षेत्रात गौर प्रसाद घोष यांच्यासमवेत पडद्यावर जमलेली जोडी प्रत्यक्ष वास्तवातही प्रेमकथेमुळे सुरेख जमली.\nकलाकार जोडीदारासोबत त्यांची कलाही नव्याने फुलत गेली. त्यांची अभिनयाची आवडही तशी शालेय जीवनातच जोपासलेली. त्यांचे आई-वडील त्यांच्यातील कलाकाराच्या आड कधीच आले नाहीत. त्यांचा जन्म कटकचा. त्यांचे वडील छापखाना व्यवस्थापक होते. त्यांच्या छापखान्यात कान्हू चरण मोहंती व गोपीनाथ मोहंती यांच्यासारख्यांच्या अनेक साहित्यकृती छापल्या गेल्या व गीतेचे ओदिशी भाषांतरही प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे साहित्याशीही त्यांची जवळीक होती. शाळेत असतानाच त्यांनी सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमात भाग घेतला. केलुचरण महापात्रा, दयाळ शर्मा व सुरेश राऊतराय यांनी त्यांना ओदिशी नृत्याचे धडे दिले. नंतर आकाशवाणीवर त्यांनी ‘अ’ दर्जाचे कलाकार म्हणून काम केले. नीला माधव या पात्राची पहिली भूमिका त्यांनी ‘श्री जगन्नाथ’ या चित्रपटात साकारली. त्यात राय गौर हे शक्तिधराच्या भूमिकेत होते. हा चित्रपट गाजल्याने पार्बती यांची यशोगाथा सुरू झाली. ‘अमारी गान’ हा त्यांची प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट. बालविवाह हा त्याचा विषय होता. ‘भाई भाई’ हा त्यांची निर्मिती असलेला पहिला चित्रपट, त्यात त्यांची भूमिकाही होती. त्यांच्या लक्ष्मी, का, स्त्री, संसार या चित्रपटांनी अनेक पुरस्कार पटकावले. दूरचित्रवाणी मालिका, नभोनाटय़े यात त्यांनी काम केले. १९७७ मध्ये त्यांनी ‘अमर प्रेम’ हा चित्रपट केला. नंतर ‘समाधान’, ‘हॉकर’ या मालिका त्यांनी दूरदर्शनसाठी केल्या. नंतर ‘प्रश्न’ व ‘सोपान’ या दोन दूरचित्रवाणी चित्रपटांत भूमिका केल्या. सारिया पुरा रा सानिया या इंदू भूषण मिश्रा यांच्या संगीत चित्रफितीत त्यांनी काम केले. ती सामान्य लोकांना भावली. ‘सलाबेग’ या माहितीपटात सात्यकी मिश्रा यांनी जगन्नाथाच्या मुस्लीम भक्ताची भूमिका केली, त्याचे दिग्दर्शन पार्बती यांनी केले. पुरा पुरी परबरिका, परीबर्तन, प्रतिभा या माहिती व चरित्रपटांनी त्यांचे नाव गाजले. त्यांचे विशेष म्हणजे त्यांनी बोलीभाषांतही निर्मिती केली, त्यात सामाजिकतेचे भान ठेवले.\n(( पार्बती घोष ()))\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D-3/", "date_download": "2018-08-19T01:26:09Z", "digest": "sha1:3367ITLWTPX2PJPGXL7YUPF434R66AMB", "length": 6120, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रकुल स्पर्धा : बॉक्सिंगमध्ये अमित पंघालला ‘रौप्य’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराष्ट्रकुल स्पर्धा : बॉक्सिंगमध्ये अमित पंघालला ‘रौप्य’\nगोल्ड कोस्ट : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी दिसून येत आहे. मेरी कोमने बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. तर पुरुषांच्या ४६-४९ वजनी गटात भारतीय बॉक्सर अमित पंघाल याने रौप्यपदक पटकाविले. इंग्लंडच्या गलाल याफाईला ३-१ ने मात देत अमितने विजय मिळवला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअमेरिकेचे सीरियावर हल्ले, फान्स-इंग्लंडचेही सहकार्य\nNext articleपुणे जिल्हा: बाजारभावाअभावी कोबी काढणी बंद\nआशियाई खेळ : यंदा बाॅक्सिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकूनच येणार\nसिंधूला भावला पुन्हा रुपेरी रंग, अशी कामगिरी करणारी पहिली महिला खेळाडू\nउलानबातार मुष्टियुद्ध स्पर्धा : सहा भारतीय मुष्टियोद्धे उपान्त्यपूर्व फेरीत दाखल\nराज्यस्तरीय सब-ज्युनिअर मुष्टियुद्ध स्पर्धा : रोहित, उमर, पार्थ, कुणाल, लकी यांना सुवर्ण\nरोहित, वेदांत, उमर, अदित्य, सुमित अंतिम फेरीत\nमुलांची राज्यस्तरिय सब ज्युनिअर बॉक्‍सिंग स्पर्धा : औरंगाबादच्या प्रदीप मोरेची विजयी सलामी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%86/", "date_download": "2018-08-19T01:26:05Z", "digest": "sha1:XNPV7DY3WLMPUANKOYQBSSUCNW673HCG", "length": 9505, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सणसवाडीत डोंगराला भीषण आग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसणसवाडीत डोंगराला भीषण आग\nकांदा आरण आणि ऊस जळून खाक : तीन किलोमीटर परिसरात पसरली आग\nसणसवाडी – सणसवाडी, पिंपळे जगताप आणि वढू बुद्रुक शिवेवर सणसवाडी हद्दीमधील तीन किलोमीटर परिसर असलेल्या डोंगर रांगेस शुक्रवारी (दि.13) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात डोंगर परिसराच्या बाजूस असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरील झाडे, दोन एकर ऊस आणि एक कांद्याची आरण जळून खाक झाली. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने त्याची भरपाई संबंधित विभागाकडून मिळावी, अशी मागणी होत आहे.\nशुक्रवारी (दि.13) दुपारी पिंपळे जगताप येथील भारत गॅस कंपनीच्या मागील डोंगर असलेल्या भागास आग लागली. यावेळी कंपनीतील सुरक्षा विभागाने आग आटोक्‍यात आणली. परंतु तसेच पुढं सणसवाडी हद्दीतील डोंगराने आग पकडली. यातच वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरली. यावेळी एका कंपनीच्या साहित्याला लागलेली आग रांजणगाव एमआडीसीमधील अग्निशामक दलाने आग आटोक्‍यात आणली. मात्र, ही आग आटोक्‍यात आणताना ती डोंगराच्या दिशेने शेताकडे पसरली. यावेळी शिवराज वॉटर सप्लायर्स यांनी एक टॅंकर उपलब्ध केला. परंतु आगीच्या वेगात परशुराम नाना दरेकर यांचा एक एकर ऊस तर हनुमंत सोपान दरेकर यांचा 100 गोणी भरेल एवढा कांदा जाळून खाक झाला. यावेळी वनविभागाचे वनरक्षक सोनल राठोड आणि सहायक आनंदा हरगुडे यांनी नागरिकांना मदतीस बोलावून आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला.\nयावेळी मोहन यशवंत दरेकर, हनुमंत दरेकर, हिरामण बबन दरेकर, सौरभ दरेकर, विजय दरेकर, हिरामण सोपान दरेकर, विजय दरेकर आणि गणेश दरेकर यांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले. हरगुडे यांनी काही शेतकऱ्यांकडून पोती भिजवून आणली. परंतु आग मोठी असल्याने मोजक्‍या लोकांना आग आटोक्‍यात आणता आली नाही. घटनास्थळी समक्ष पाहणी केली असता याबाबत वनविभागाकडे संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, यापूर्वी जाळ पट्टे न काढल्याने आग वाढत गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच डोंगर भागालगत लोकवस्ती वाढत असल्याने भविष्य काळात योग्य उपाययोजना वन विभागाने कराव्यात, असे मोहन दरेकर यांनी सांगितले. सायंकाळी 7 पर्यंत जळीत ऊस आणि कांदा याचा पंचनामा कृषी विभागाकडून पंचनामा झाला नव्हता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराजगुरूनगरच्या ब्रिटीशकालीन पुलाची रुंदी वाढणार\nNext articleराष्ट्रकुल स्पर्धा : बॉक्सिंगमध्ये मेरी कोमचा ‘सुवर्ण’पंच\nभवानीनर परिसरात बरसल्या श्रावण धारा\nरिक्षाचालकांचे प्रश्‍न मार्गी लावणार -पालकमंत्री गिरीश बापट\nकारागृहातील कैद्यांना विशेष माफी मिळणार ; केंद्र सरकारचा निर्णय \nबारामतीत पहिले पाढे पंच्चावन्न \nखासदार सुळेंनी धरला झिम्मा फुगड्यांचा फेर\nमातृभाषांची जपणूक करणे प्रत्येकाचे कर्तव्य- राज्यपाल सी. विद्यासागर राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B6.html", "date_download": "2018-08-19T02:42:51Z", "digest": "sha1:37RB3A74NYVDXLZAGKCSC5MDABNFN3VF", "length": 23648, "nlines": 291, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | पाकने केला होता अलकायदाशी सौदेबाजीचा प्रयत्न", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पाकने केला होता अलकायदाशी सौदेबाजीचा प्रयत्न\nपाकने केला होता अलकायदाशी सौदेबाजीचा प्रयत्न\nनवी दिल्ली, [११ मार्च] – पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने २०१० मध्ये अलकायदाबरोबर एक गुप्त करार करण्याचा प्रयत्न केला होता. ही धक्कादायक माहिती अमेरिकन सरकारी पक्षाच्या वकिलांनी न्यूयॉर्क फेडरल कोर्टात सादर केलेल्या दस्तावेजांवरून उघडकीस आली आहे. अमेरिकन सैनिकांना एबोटाबाद येथे अलकायदा प्रमुख ओसामा बिन लादेनच्या खोलीतून मिळालेल्या पत्रावरून, अलकायदा ही संघटना त्यावेळी भारताविरुद्ध आपल्या मोहिमेला अधिक गती देत होती.\nविशेष म्हणजे, पाकिस्तानच्या सर्वोच्च नेत्यांनी या संघटनेच्या म्होरक्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी भारताविरुद्धचे अभियान अधिक जोमाने राबवायला सुरुवात केली होती, असे या दस्तावेजांरून स्पष्ट होते. एका इंग्रजी वर्तमान पत्रात प्रकाशित झालेल्या वृत्तावरून हे दस्तावेज सरकारी पक्षातर्फे मूळ पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन नागरिक आबिद नासीरविरुद्ध सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान सादर करण्यात आले होते. नासीरचे २०१३ मध्ये ब्रिटनमधून प्रत्यार्पण करून अमेरिकेत आणण्यात आले होते. त्याच्यावर दहशतवाद्यांचे नेतृत्व केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मँचेस्टर आणि न्यूयॉर्कमध्ये मोठे बॉम्बस्फोट घडवून आणण्याची आबीद नासीर व त्याच्या सहकहर्‍यांची योजना होती. दस्तावेजावरून अलकायदा आणि पाकिस्तान दरम्यान २०१० च्या उन्हाळ्यात करार झाला होता. अलकायदाचा व्यवस्थापक अतिया अब्द अलरहमानने ओसामा बिन लादेनला जून २०१० मध्ये सांगितले की, हाफीजच्या कार्यकाळापासूनच पाकिस्तानचे शत्रू आमच्याशी आणि तहरीक-ए-तालिबान (हकीमुल्लाह) समवेत पत्रव्यवहार करीत आहे.\nअमेरिकेच्या सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, हाफीज हे अल मसरीचे टोपण नाव असून तोच हकीमुल्लाह तहरीक-ए-तालिबानचा माजी प्रमुख आहे. त्याचे पूर्ण नाव हकीमुल्लाह महसूद आहे. या सार्‍या माहितीवरून पाकची आयएसआय ही संघटना अलकायदाला हाताशी धरून भारताविरुद्ध कशी कारस्थान रचत होती, ते पुरेसे स्पष्ट होते.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1935 of 2453 articles)\nतीन अनिवासी भारतीयांना ‘इंटेल’ पदकं\nवॉशिंग्टन, [११ मार्च] - प्रतिष्ठित ‘इंटेल सायन्स टॅलेंट सर्च २०१५’ मध्ये तीन भारतीय वंशाच्या अमेरिकन युवकांनी बाजी मारली आहे. त्यांना ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2017/07/25/%E2%80%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6-11/?shared=email&msg=fail", "date_download": "2018-08-19T01:50:02Z", "digest": "sha1:XAJHWOCQ6IX3WE24XYEDT3LIEUDSLO7M", "length": 10778, "nlines": 211, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "​#सामान्य_आयुर्वेद – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\n नसेल घेतली तर एक सुंदर आयडिया अाहे. आपल्या भावासाठी राखी स्वतःच बनवा. एक वेखंडाचा तुकडा घ्या. आणि त्या तुकड्याला छानसा धागा बांधा. झाली राखी. आयुर्वेदीय राखी.\nआयुर्वेदात लहान मुलाच्या स्वास्थ्यासाठी त्याच्या हाताला वेखंडाचा तुकडा बांधायला सांगितलं आहे. त्यामुळे बाळाची अाभा वाढते आणि आजार पसरवणाऱ्या हेतूंपसून त्याचं रक्षण होतं. वेखंड हे रक्षोघ्न द्रव्य आहे. म्हणून त्यापासून केलेलं बंधन हे रक्षा बंधन.\nअशी वेखंडाची राखी बनवा आणि बांधा आपल्या भावाच्या मनगटाला. तो कदाचित वैतागेल, म्हणेल हे काय हाडुक बांधलं राखी कुठाय मग त्याला समजावून सांगा, ‘माझं रक्षण करायला आधी तू व्यवस्थीत असायला पाहिजे ना तू ठणठणीत रहावं म्हणून ही आयुर्वेदीय राखी. ही बांधल्यावर तुझी आॅरा अजून बलवान होईल. तुझ्यावर जीवजंतूंची आक्रमणं सहजासहजी होणार नाहीत, आणि रोगांपासून तुझं रक्षण होईल.’ समजुत्दार असेल तर समजेल.\nही राखी दिसायला एवढी सुंदर नसेल जेवढी तुम्ही दर वर्षी बांधता. खरं तर भावाच्या हातला फक्त एक धागा बांधला तरी ती राखी होते. कारण बहिण भावाचं प्रेम राखीच्या सौंदर्याचं किंवा किमतीचं गुलाम नसतं. काय करणार आहोत अापण त्या सुंदर राख्यांचं\nरक्षण करते ती रक्षा. आणि असं रक्षण करणारं बंधन ते रक्षाबन्धन. आयुर्वेदात अशी रक्षाबंधनं सांगितली आहेत जी स्वास्थ्याचं रक्षण करतात. काळ बदलतो, आणि फक्त रूढी राहतात. त्यामागचं विज्ञान सगळेच विसरतात. शेवटी राख्यांवर फुलं येतात, बाहुल्या येतात, घड्याळं येतात, तर कुणी राखी म्हणून घड्याळच बांधतात.\nखरं तर दर वर्षी याच विषयावर आणि त्याच दिवशी लिहित असतो. पण या वेळी जरा आधी लिहितोय. कारण त्याच दिवशी लिहिणं म्हणजे ‘अरे जेवण झालं तुझं सुभ्याकडे पार्टी होती मस्त’ किंवा ‘आज दुपारी तीन वाजता पिच्चर पहायला ये आयनाॅक्सला’ असं संध्याकाळी पाच वाजता सांगण्यासारखं होतं. या वेळी आधिच सांगतोय, म्हणजे राख्या बनवायला वेळ मिळेल.\nअशी राखी बनवा अाणि भावाला पाठवा, सोबत पत्र सुद्धा पाठवा, म्हणजे खऱ्या अर्थाने उपयुक्त असा रक्षाबन्धन साजरा होईल. राखी बनवलीच तर #आयुर्वेदीय_राखी या hashtag सोबत अवश्य पोस्ट करा.\n©वैद्य अमित पाळ. MD(Ayu)\nPrevious Post आजची आरोग्यटीप\nNext Post आजची आरोग्यटीप\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/category/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2018-08-19T01:36:45Z", "digest": "sha1:WOJ3UE5G35P3UCHIYZX2RKQQYESEOBZP", "length": 66630, "nlines": 197, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "खाण्याचे पदार्थ | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nपुन्हा स्थलांतर. नवा खंड, नवे हवामान, नवे लोक, नव्या पद्धती आणि नव्या खाद्यसंस्कृती. जुन्यातून पाय निघत नाहीय आणि नव्यात अजून पूर्ण सामावून जाता येत नाही अशी काहीशी दोलनामय, अस्वस्थ मनोवस्था. खरंतर वयाच्या वेगळ्या वळणावर हे सारे मोठे बदल किती रोमांचक वाटायचे, उत्साहाने स्वीकारले जायचे नवीन वातावरणात सामावून जायची, जे हातून सुटले त्याबद्दल हुरहूरण्याऐवजी जे हाती लागले त्याच्या नवलाईने हरखून जायची मानसिकता वयानुसार बदलत असावी बहुतेक नवीन वातावरणात सामावून जायची, जे हातून सुटले त्याबद्दल हुरहूरण्याऐवजी जे हाती लागले त्याच्या नवलाईने हरखून जायची मानसिकता वयानुसार बदलत असावी बहुतेक पण आता या वळणावर, या स्थलांतरात, हातातले काहीच सुटू नये असे वाटतेय (जे अशक्यच आहे), म्हणूनच ही थोडीशी उदासीनता.\nपाणी जड आहे, दूध-दह्याला फारशी चव नाही, ओळखीचे जिन्नस दुकानाच्या फडताळांवर सापडत नाहीत, बाहेर खायला गेले तर भल्यामोठ्या आकारमानाचे अतिसुमार किंवा अतिबेचव पदार्थ, घरी स्वयंपाक करायला लागणारी सगळी उपकरणे अजून जहाजाने आली नाहीत, एक ना अनेक तक्रारी. खरंतर सर्वात तापदायक होतो तो म्हणजे स्वत:चा हा तक्रारखोरपणा पण ‘नाराजी लपवायची आणि हसतमुखाने नवीन आव्हाने झेलायची’ वगैरेसाठी जो जन्मजात समजूतदारपणा लागतो तो आमच्याकडे अंमळ कमीच म्हणून मग, ‘आपल्याकडे’ ‘हे’ जास्त चांगलं मिळायचं आणि इथल्या ‘ह्या’ला चवच नाही वगैरे निष्कर्ष काढत चिडचिड करायची. गंमत अशी की इतक्या स्थलांतरांनंतर ‘आपल्याकडे’ या शब्दाची व्याख्या दर मिनिटाला बदलते याची जाणीवही दर मिनिटाला होत असते.\nमग एके दिवशी सुपरमार्केटमध्ये भाजीच्या रांगेत ‘टोमॅटिलो’ दिसतात. इतके दिवस केवळ पुस्तकात आणि जालावरच्या चित्रात पाहिलेले हे टपोरे, आंबटसर फळ हातात येते आणि अंगात उत्साह संचारतो, करून पहायच्या असलेल्या कितीतरी कृती आठवतात, नाराजी कुठल्याकुठे पळून जाते आणि ‘नवीन ठिकाणी नवीन जिन्नस, नवी खाद्यसंस्कृती’ ही साधीसोपी गोष्ट हळूहळू पचनी पडते. थोड्याच दिवसांत फार्मर्स मार्केटचाही शोध लागतो आणि तिथे गेल्यावर तर मग स्थानिक भाजीपाला, फळफळावळ यांची विविधता पाहून तर डोळ्यांत अक्षरशः पाणी येतं. ही अतिशयोक्ती नव्हे, पण सुपीक जमिनीतून आलेली रसरशीत समृद्धी पहाणे आणि त्याचा उपभोग घेण्याची ऐपत असण्याइतके भाग्यवान आपण आहोत ही भावना मला भावविवश करायला पुरेशी आहे. मग विक्रेत्यांशी थोड्या गप्पा, भरलेल्या पिशव्या आणि पोटात थोडे चविष्ट पदार्थ गेल्यावर मी माणसात येते आणि झपाटल्यासारखी स्वयंपाकघरात घुसते. दरम्यानच्या काळात जहाजाने सामानही येतं आणि घर, घर वाटायला लागतं. आपल्याला आनंदी रहायला इतक्या गोष्टी लागतात याची किंचित अपराधी टोचणीही लागते पण आवडत्या कपातून चहा पिताना ती विसरूनही जाते.\nअनेक नवीन पदार्थ बनवून पाहिले पण इथे आल्याआल्या विमानतळावरच ज्या मेपल क्रीम कुकीज मला बेहद्द आवडल्या होत्या त्या बनवायला जी मजा आली ती वेगळीच मेपल सिरपच्या गोडीत जो खमंगपणा आणि स्वाद आहे त्याचा दुहेरी उपयोग या बिस्किटांत केला जातो. कुकीज बनविताना त्यात ब्राऊन साखरेच्या जोडीने वापरलेले मेपल सिरप आणि आतल्या क्रीमच्या सारणात वापरलेले मेपल सिरप या दोन्हीमुळे जिभेवर रेंगाळत रहाणारी चव म्हणजे या नवीन देशाने मला दिलेली ‘प्रतिकात्मक’ गोड भेटच आहे.\n२०० ग्रॅम ब्राऊन साखर\n१२५ मिली मेपल सिरप\n२ चमचे मेपल एक्स्ट्रॅक्ट\n२ चमचे बेकिंग पावडर\n४ मोठे चमचे लोणी\n१ कप (१२५ ग्रॅम) आयसिंग/दळलेली साखर\n२ मोठे चमचे मेपल सिरप\nप्रथम लोणी फ्रीजमध्ये असल्यास बाहेर काढून मऊ होईपर्यंत ठेवावे.\nमैदा, मीठ, बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावे आणि त्यात किसलेले जायफळ मिसळावे.\nलोणी आणि साखर एकत्र करून हलके होईपर्यंत फेटावे.\nत्यात मेपल सिरप घालून पुन्हा फेटावे.\nमैद्याचे मिश्रण त्यात मिसळावे व तयार झालेल्या पिठाचे दोन गोळे करून फ्रीजमध्ये दोन तास ठेवावेत.\nओव्हन १८० डीग्रीजला तापवून घ्यावा.\nमिश्रण लाटण्याने लाटून हव्या त्या आकारात कापावे, मेपल पानाचा आकार मिळाला तर उत्तमच.\nकुकीज ओव्हनमध्ये ८-१० मिनिटे किंवा किंचीत सोनेरी होईपर्यंत भाजून काढाव्यात.\nबाहेर काढल्यावर कुकीज थोड्यावेळ (३-४ मिनिटे) बेकिंग ट्रेवरच गार होऊ द्याव्यात आणि नंतर कूलिंग रॅकवर काढून गार होऊ द्याव्यात.\nक्रीमच्या मिश्रणासाठी लोणी फेटून घ्यावे व त्यात मेपल सिरप आणि आयसिंग साखर घालून मिश्रण एकत्र येईपर्यंत फेटावे.\nगार झालेल्या कुकीजवर थोडे क्रीमचे मिश्रण लावून त्यावर दुसरी कुकी ठेवावी व हलकेच दाबावे.\nक्रीमचे मिश्रण न घालतादेखिल या कुकीज पुरेश्या गोड, खुसखुशीत आणि चविष्ट लागतात.\nकृतीसाठी या आणि या दोन्ही ब्लॉगवरील माहिती वाचली आणि त्या आधारे किंचित फरक करून प्रमाण वापरले.\nPosted in आंबा, आंबा, खाण्याचे पदार्थ, गोड पदार्थ, tagged आंबा, आंब्याचे पदार्थ, मॅंगो-मूस, Mango Mousse on जून 2, 2012| 2 Comments »\nकाही पदार्थांची ओळखच जर चुकीच्या पद्धतीने झाली तर पुढे त्यांचे नावही नको वाटते. होस्टेलच्या मेसनी बदनाम केलेल्या कोबी, टिंडा वगैरे भाज्या किंवा पानात पडताना वाजणारे अर्धेकच्चे शिजलेले टणटणाटण वाटाणे वगैरेंच्या कथा घराघरांतून चघळल्या जातात. मॅंगोमूस या प्रकाराची ओळखही माझ्यासाठी चुकीच्या प्रकाराने झाली होती; प्लॅस्टिकच्या डब्यांतून मिळणारे, वेगवेगळ्या प्रीझर्वेटिव्ह्जनी, कृत्रिम रंग आणि कृत्रिम स्वादांनी भरलेले, आंब्याच्या मूळ स्वादाशी चुकूनही साधर्म्य नसणारे ते मॅंगोमूस ओळखीच्या कोणाच्यातरी मुलांना आवडायचे म्हणून त्यांच्याकडे खाऊन पाहिले तर त्यानंतर मॅंगोमूसचे नाव काढले तरी नको वाटायचे. नंतर आमच्या घराजवळच्या एका बेकरीत मिळणारा मॅंगोमूस-केक खाण्याची हिम्मत केली कारण या बेकरीतले सारे पदार्थ ताजे बनविलेले असायचे आणि माझा तिथला अनुभव बराच चांगला होता, शिवाय त्या केकवर लावलेल्या ताज्या आंब्याच्या फोडी खूपच मोहक दिसत होत्या. केकदेखिल बेकरीच्या लौकिकाला साजेसाच होता, खासकरून त्यातला मॅंगोमूसचा थर खूपच स्वादिष्ट होता. तेंव्हापासून माझ्या मनातली या पदार्थाविषयीची आढी दूर झाली. बऱ्याच वेगवेगळ्या प्रयत्नांनंतर अलिकडे मला या मॅंगोमूसच्या कृतीचे गणित पक्के जमले आणि मग आंब्याच्या दिवसांत हे अनेकदा बनविले गेले.\nआंब्याच्या पदार्थांमध्ये लिंबू (लाईम) वापरले तर त्याचा स्वाद वाढतो असा माझा अनुभव आहे, त्यामुळे त्याची एकसुरी गोडी थोडी कमी होते आणि त्यात लिंबाची (लाईमची) सालही किसून वापरली तर उन्हाळ्याच्या दिवसांत त्याच्या स्वादाने तजेला येतो म्हणून मी या दोन्हींचा वापर या मूज मध्ये करते. मूज सेट होण्यासाठी जिलेटीन वापरले जाते; मी सामान्यत: लिफ जिलेटीन वापरते आणि तेदेखील अगदी बेताने, कारण जास्त जिलेटीन वापरले तर मूज हलके न होता फारच गच्च व चिवट होते. लिफ जिलेटीन न मिळाल्यास पावडर जिलेटीनचे सात ग्रॅमचे पाकीट (चार जिलेटीन लीव्ह्जसाठी) वापरता येते. मी या कृतीत अंड्याचा पांढरा भाग फेटून वापरला आहे पण अनेकांना कच्चे अंडे वापरण्याबद्दल जरा शंका असते. माझ्या अनुभवाप्रमाणे, अंड्याला येणारा वास हा मुख्यत: त्याच्या पिवळ्या भागातून येतो, त्यामुळे पांढरा भाग फेटून वापरल्याने पदार्थाला अंड्याचा वास असा काही येत नाही पण वापरल्यामुळे पदार्थ हलका व्हायला खूप मदत होते. तरीही नको असल्यास अंडे वगळूनही मूस बनविता येते आणि तेही चांगले होते. माझ्या कृतीत मी सावर (sour) क्रीम वापरले आहे पण ते उपलब्ध नसल्यास, क्रीमचे प्रमाण दुप्पट करावे. ताज्या आंब्याच्या दिवसात आंब्याचा रस मिक्सरवर एकसारखा करून वापरता येईल आणि इतरवेळेस मॅंगोपल्प वापरता येईल पण तो चांगल्या प्रतीचा आहे याची खात्री करून घ्यावी. शिवाय मॅंगोपल्पमध्ये साखर घातलेली असल्यास त्याप्रमाणे साखरेचे प्रमाणही आवडेल त्या प्रमाणात कमी करावे लागेल.\nमॅंगोपल्प किंवा ताज्या आं ब्याचा रस ४०० ग्रॅम (दीड मोठे कप)\nलिफ जिलेटीनची चार पाने\nचार टेबलस्पून सावर (sour) क्रीम\nडबल क्रीम १२५ मिली\n१ हिरवे लिंबू (लाईम) रस आणि साल किसून\n२ अंड्यांचा पांढरा भाग\nप्रथम जिलेटीनची पाने गार पाण्यात भिजवून ठेवावीत. एका भांड्यात आंब्याच्या रसापैकी अर्ध्या रसात लिंबाचा रस, लिंबाची किसलेली साल आणि साखर मिसळून तो आचेवर ठेवावा व साधारण उकळीला आल्यावर बाजूला काढून ठेवावा.\nमऊ झालेली जिलेटीनची पाने पिळून घेऊन गरम रसातच मिसळावीत व हे मिश्रण गार होऊ द्यावे. उरलेल्या रसात सावर क्रीम मिसळून फेटावे, गार झालेले आंब्याचे मिश्रण त्यात घालावे व मिसळावे, डबल क्रीम फेटून घ्यावे व तेही त्यात हलक्या हातावे मिसळावे.\nअंड्याचा पांढरा भाग त्याचे तुरे उभारेपर्यंत फेटावा. थोडेथोडे करत अंड्याचा फेस आंब्याच्या मिश्रणात हलक्या हाताने मिसळावे. सारे पदार्थ चांगले मिसळले तर जायला हवेत पण ते करताना त्यात शक्य तेवढी हवा राहू द्यावी म्हणजे मूस चांगले हलके होईल.\nहे मिश्रण हव्या त्या आकाराच्या ग्लासेसमध्ये ओतून सेट होईपर्यंत फ्रीजमध्ये (फ्रीजरमध्ये नव्हे\nसाधारणत: चार तासात मूस सेट होईल. खायला देताना वर ताज्या आंब्याच्या फोडी घालाव्यात हे वेगळे सांगायला नकोच\nपरिपूर्णता ही एका स्वप्नासारखी असते, हातास कधीच लागत नाही पण तिचं एक चित्र डोक्यात पक्कं बसलेलं असतं. पुरणा-वरणाचा स्वयंपाक म्हटला की माझ्या डोळ्यांसमोर असंच चित्र उभं रहातं. केळीच्या पानावर, नाजूकपणे, जागच्या-जागी मांडलेल्या चटण्या-लोणची, कोशिंबिरी, भाज्या, भाताच्या मुदी, भजी, पापड, थेंबभर खीर, कटाची आमटी, कढी, पंचामृत आणि या साऱ्या बेताचा केंद्रबिंदू असलेली पुरणाची पोळी लहानपणी मात्र आईने असं छान मांडलेलं पान वाढलं की माझी तक्रार असायची, “एवढे सगळे पदार्थ केलेयस की त्यानेच पोट भरून जातं, पुरणपोळी खायला जागाच रहात नाही लहानपणी मात्र आईने असं छान मांडलेलं पान वाढलं की माझी तक्रार असायची, “एवढे सगळे पदार्थ केलेयस की त्यानेच पोट भरून जातं, पुरणपोळी खायला जागाच रहात नाही” आता मी दिवसभर खपून तोच घाट घातला की हे आठवतं आणि हसू येतं, कशासाठी हा आटापिटा असं मात्र वाटत नाही, पान पूर्ण भरल्याशिवाय समाधानच होत नाही; कारण काय, तर ही परिपूर्णतेची कल्पना, पिढीजात चालत आलेली\nयावेळी होळीच्या दिवशी अनायसे घरी होते, वेळही होता आणि उत्साहही होता म्हणून सगळं साग्रसंगीत करायचं ठरवलं. कसलीही घाई नाही, कोणताही आणि कोणाचाही व्यत्यय नाही अशा वातावरणात, मनापासून स्वयंपाक करायला लागले आणि घरभर भरून राहिलेल्या प्रत्येक गंधातून अनेक आठवणी जाग्या झाल्या. कोणाची तरी नात म्हणून, कोणाची भाची म्हणून, कोणाची लेक म्हणून, कोणाची नातसून, कोणाची सून म्हणून करून घेतलेल्या कोडकौतुकांची, भरल्या पंक्तींची, सुगरणींच्या हातच्या चविष्ट पदार्थांची आठवण झाली. तसा गतकाळच्या आठवणींत रमणारा माझा स्वभाव नव्हे पण गंध आणि चवी थेट भूतकाळात घेऊन जातात. आजचं माझं आधुनिक आयुष्य माझ्या आधीच्या पिढ्यांतील स्त्रियांच्या आयुष्याहून इतकं वेगळं असतानाही माझ्याही मनातला एक लखलखीत कोपरा तसाच, हुबेहूब त्यांच्यासारखाच आहे याचा पुनःप्रत्यय आला. एकटीच होते मी, तरी मनातल्या मनात या सगळ्या बायकांशी अखंड संवाद चाललेला होता, हे असं करावं, हे तसं करू नये वगैरे संभाषणे कानाशी चालूच होती आणि त्याला माझी प्रत्युत्तरेही. पानं मांडल्यावर मनात आलं की ही पंगत अपुरी आहे, ह्या पहिल्या पंगतीला बसण्याचा मान या सगळ्या बायकांचा आहे. कोणतेही काम नेटकेपणाने, सुबकतेने, कौशल्यांने, मेहेनत घेऊन आणि मनापासून करायचे हा धडा मला दिलेल्या या बायका काय बरं म्हटल्या असत्या माझ्या पंगतीला बसून मनापासून कौतुक केलं असतं की अजून चार धडे दिले असते मनापासून कौतुक केलं असतं की अजून चार धडे दिले असते मला तर वाटतं की “सुगरण आहे हो पोर” असं म्हणता-म्हणताच “ह्यात हिंग नसतो घालायचा किंवा हे थोडं कोरडं झालंय” असंही म्हणाल्या असत्या\nइतके पदार्थ करण्याने जेवताना मोठी मजा येते, कशाबरोबर काय खाऊन चव कशी वाढते किंवा कमी होते हे करून पहायचा एक खेळच होऊन जातो. तिखट, गोड, आंबट, तुरट, खारट, स्निग्ध, मऊ, कुरकुरीत, खुसखुशीत, गार, गरम, कोमट सगळं काही एकाच पानावर आधी गंधाने स्वाद घ्यायचा, मग डोळ्यांनी आणि शेवटी जिभेने. मी लहान असताना जे पदार्थ म्हणजे मला पुरणपोळीच्या मार्गात अडथळा वाटायचे, त्या सगळ्यां पदार्थांचा आस्वाद माझ्या बछड्याला मात्र पुरेपूर घेता येतो. अगदी चटणी-लोणच्यापासून कटाच्या आमटीतल्या शेवग्यापर्यंत सगळ्या पदार्थांचं रसग्रहण करून झाल्यावर बाईसाहेब इतक्या खूष झाल्या की लगबगीने आपल्या खोलीत जाऊन आपला बटवा घेऊन आल्या आणि त्यातली दोन नाणी माझ्या हातावर टेकवून म्हणाल्या “ इतका मस्तं स्वयंपाक केलास म्हणून तुला हे बक्षीस आधी गंधाने स्वाद घ्यायचा, मग डोळ्यांनी आणि शेवटी जिभेने. मी लहान असताना जे पदार्थ म्हणजे मला पुरणपोळीच्या मार्गात अडथळा वाटायचे, त्या सगळ्यां पदार्थांचा आस्वाद माझ्या बछड्याला मात्र पुरेपूर घेता येतो. अगदी चटणी-लोणच्यापासून कटाच्या आमटीतल्या शेवग्यापर्यंत सगळ्या पदार्थांचं रसग्रहण करून झाल्यावर बाईसाहेब इतक्या खूष झाल्या की लगबगीने आपल्या खोलीत जाऊन आपला बटवा घेऊन आल्या आणि त्यातली दोन नाणी माझ्या हातावर टेकवून म्हणाल्या “ इतका मस्तं स्वयंपाक केलास म्हणून तुला हे बक्षीस” आता इतकं गोड बक्षीस मिळाल्यावर पुढच्या वेळेस पुन्हा असा घाट घालणं अपरिहार्यच आहे\nअशाच परंपरा चालू रहातात, सक्तीने न लादलेल्या तर स्वेच्छेने स्वीकारलेल्या; जातीपातीच्या, कर्मकांडाच्या, भेदभावाच्या बंधनात न जखडता सौंदर्याच्या, परिपूर्णतेच्या शोधात समृद्ध झालेल्या\nPosted in खाण्याचे पदार्थ, ख्रिसमस, गोड पदार्थ, बदाम, बेकिंग, सामग्री, tagged Amaretti cookies, अमराठी, आमरेट्टी बिस्किटे, इटालियन कुकीज, कुकीज, Biscuits on फेब्रुवारी 21, 2012| 4 Comments »\nज्यात लोणी नाही, मैदा नाही, इतर इन-मीन-तीन जिन्नस आहेत अशी बदामाची सर्वगुणसंपन्न बिस्किटे बनवायचा अलिकडे मला जणू छंदच जडला आहे. मी ही बिस्कीटे बनवायला लागले ती थोड्या योगायोगाने. असं झालं की, डिसेंबरच्या आसपास माझी एक मैत्रीण शुगर-फ्री आणि ग्लूटन-फ्री डायट करायला लागली. का ते मला विचारू नका कारण लोक असल्या आत्मक्लेशी गोष्टी स्वेच्छेने का करतात हे मला काही समजलेलं नाहीय. म्हणजे एखाद्याला मधुमेह असेल किंवा गव्हाच्या पदार्थांचं सेवन प्रकृतीसाठी वर्ज असेल तर ते वेगळं पण फक्त वजन वगैरे घटविण्यासाठी कोणी स्वेच्छेने असल्या फंदात पडायला लागला तर मला त्याचं नवल वाटतं. तर या मैत्रिणीला हे ‘डायट’ फारच महाग पडायला लागलं आणि त्यात ख्रिसमसच्या मोसमात, जेंव्हा इतर जनता तमाम गोड पदार्थांवर तुटून पडत होती तेंव्हा तर तिचा निग्रह अजूनच डळमळीत व्हायला लागला. ती दररोज कुरकुरायची की काहीतरी गोड खावसं वाटतयं, मग आम्ही हेल्थ शॉपच्या खेपा घालायचो आणि मग ही लेबले वगैरे वाचून काहीतरी विकत घ्यायची. तेंव्हा माझ्या नजरेला ‘झायलोटॉल’ नावाचा साखरेला पर्याय म्हणून वापरला जात असलेला पदार्थ दिसला. साखरेच्या इतर पर्यायांपेक्षा हा वेगळा वाटला कारण यात काही कृत्रीम रासायनिक पदार्थ नसून ओट, बर्च वगैरे जिन्नसांच्या तंतूंपासून हे बनविले जाते अशी माहिती मिळाली. आमच्या घरात गेल्या दोन पिढ्यांपासून मधुमेह आहे म्हणून मी थोडी जास्त माहिती घेतली. शिवाय मी दरवर्षी या मोसमांत मित्रमंडळींना घरी बनविलेल्या बिस्किटांची वगैरे भेट देते पण आता या मैत्रीणीला, ती खाऊ शकेल अशी भेट देणं भाग पडलं. ‘झायलोटॉल’ विकत घेतल्याने शुगर-फ्रीची तर सोय झाली पण आता ग्लूटन-फ्री साठी काय करावे या विचारात असताना माझ्याकडे असलेल्या एका इटालियन खाद्यपदार्थांच्या पुस्तकात आमरेट्टी बिस्किटांची कृती सापडली. मग अशा प्रकारे झाली ही ‘शुगर-फ्री’ आणि ‘ग्लूटन-फ्री’ बिस्कीटे तयार आणि मैत्रीणही मनापासून खूश\nखरतरं बारा वर्षांपूर्वी पुस्तक विकत घेतलं तेंव्हापासून मला ही बिस्कीटे बनवून पहायची होती पण त्याला मुहूर्त असा लागला. आमरेट्टी बिस्किटांत बदाम, साखर आणि अंडे असे तीनच मूळ पदार्थ असतात आणि मग स्वाद वाढवायला व्हनिला किंवा बदामाचा एक्स्ट्रॅक्ट वगैरे घालतात पण तरी ही बिस्कीटे अशी मस्त हलकी, कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात की बस्स आमचं कन्यारत्न तर ह्या बिस्किटांच्या बरणीला असं चिकटून बसतं, जसा गूळाच्या ढेपेला मुंगळा आमचं कन्यारत्न तर ह्या बिस्किटांच्या बरणीला असं चिकटून बसतं, जसा गूळाच्या ढेपेला मुंगळा आमरेट्टीचा उच्चार आमच्या बाईसाहेब ‘आमराटी’ असा करतात आणि त्यांच्या जिभेचं एकूण अमराठी वळण ऐकून आम्ही तर या बिस्किटांचं बारसं ‘अमराठी बिस्कीटे’ असंच केलंय.\nबदामाचे कूट २०० ग्रॅम\nकॅस्टर साखर (किंवा साखरेला पर्यायी पदार्थ) २२५ ग्रॅम\nदोन अंड्यांचा पांढरा भाग\n१ चमचा व्हनीला एक्स्ट्रॅक्ट\n२ चमचे आमरेट्टो लीक्युर (हवी असल्यास)\nबेकिंग शीटला लावायला किंचितसे लोणी\nकॅस्टर साखर न मिळाल्यास साधी साखर किंचित दळून घ्यावी पण अगदी पिठीसाखरेसारखी बारीक नव्हे तर थोडी रवाळ.\nप्रथम ओव्हन १६० डीग्रीला तापवून घ्यावा. बदामाच्या कुटात अर्धी साखर (शंभर ग्रॅम) मिसळून ठेवावी. अंड्याचा पांढरा भाग वेगळा करून ‘सॉफ्ट पीक’ पर्यंत फेटून घ्यावा. नेहेमी बेकिंग करणाऱ्यांना ‘सॉफ्ट पीक’ वगैरे तांत्रिक शब्दांची कल्पना असेल पण इतरांसाठी, ‘सॉफ्ट पीक’ म्हणजे अंडे फेटताना जेंव्हा ते हलके होते आणि उचलले तर त्याचे तुरे उभे रहातात. मिश्रण हलके झाले असले तरी या स्टेजला अजून ओलसरच असते.\nअंड्याला ‘सॉफ्ट पीक’ आल्यानंतर, उरलेली निम्मी (शंभर ग्रॅम) साखर त्यात थोडीथोडी घालून फेटत रहावे आणि मिश्रण ‘स्टीफ पीक’ पर्यंत आणावे. ‘स्टीफ पीक’ म्हणजे फेटताना तयार झालेले तुरे स्टीफ उभे रहातात आणि अगदी भांडे उलटे केले तरी तसेच चिकटून रहातात. या स्टेजला मिश्रण थोडे कोरडे दिसते.\nआता मिश्रणात साखरेत मिसळून ठेवलेले बदामाचे कूट अगदी हलक्या हाताने घालून मिसळावे. याला तांत्रिक शब्द ‘फोल्ड’ करावे असा आहे. त्यात व्हनीला एक्स्ट्रॅक्ट, आमरेट्टो लीक्युर (वापरत असल्यास) वगैरे मिसळून घ्यावी आणि तयार झालेले मिश्रण एका पायपिंग बॅगमध्ये भरावे. एका बेकिंग ट्रेवर ग्रीसप्रूफ कागद घालून त्याला थोडेसे लोण्याचा हात लावावा आणि त्यावर पायपिंग करून (चकली घालतो) तसे रुपयाच्या नाण्याच्या आकाराचे गोळे घालावेत. बिस्कीटे फार मोठी केली तर आतून चिवट होतात म्हणून छोटीच ठेवावीत. दोन गोळ्यांत पुरेसे अंतर ठेवावे कारण बिस्कीटे भाजताना बरीच फुगतात. हवे असल्यास सजावटीसाठी त्यावर बदामाचे काप लावावेत.\nआता बिस्किटे १५-१८ मिनिटे किंवा हलकी बदामी होईपर्यंत भाजून घ्यावीत. बाहेर काढल्यावर पाच मिनिटे ट्रेतच गार होऊ द्यावीत आणि मग हलक्या हाताने कागदापासून सोडवून घ्यावीत. ही बिस्कीटे गार होण्याआधी थोडी चिकट असल्याने कागदावरून काढताना हलक्या हाताने किंवा उलतन्याने, मोडू न देता सोडवावीत नंतर एका कूलिंग रॅकवर ठेऊन पूर्ण गार होऊन द्यावीत. गार झाल्यावर हवाबंद बरणीत भरून ठेवावीत.\nनवाबी खाना, गोळी बिर्याणी\nPosted in भात/बिर्याणी/पुलाव वगैरे, मटण, tagged खिमा बिर्याणी, गोळी बिर्याणी, मटण बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी, Lamb Goli Biryani, Mince Biryani, Mutton Biryani on फेब्रुवारी 15, 2012| 6 Comments »\nमध्यंतरी इथे एका खाद्यपदार्थांच्या संमेलनात, एक भारतीय शेफ काही प्रात्यक्षिके दाखवत होता. नेहमीच्या त्याच त्या ‘चिकन टिक्का मसाला’ पेक्षा हैद्राबादी हलीमची माहिती देत होता त्यामुळे मला आधीच त्याचं कौतुक वाटलं. तो म्हणाला की हे अगदी मंद आचेवर शिजवायला आठ तास लागतात. त्याने प्रात्यक्षिक तर दाखविले पण लोकांना चव पहाण्यासाठी आणलेला पदार्थ त्याने आधी शिजवून आणला होता. सहाजिकच त्याची मुलाखत घेणाऱ्या माणसाने त्याला विचारले की “आठ तास हा खूपच जास्त वेळ आहे; कमी वेळात बनवायला काय करावं लागेल हा खूपच जास्त वेळ आहे; कमी वेळात बनवायला काय करावं लागेल” त्यावर आमच्या शेफने उत्तर दिले “ते मला नाही माहीत पण हा पदार्थ अशा योग्यतेचा बनवायचा असेल तर तो बनवायला आठ तास लागतात हे मला माहीत आहे.” त्याचं हे अव्यावहारिक उत्तर भारतीय खाद्यसंस्कृतीची केवळ तोंडओळख असलेल्या प्रेक्षकांना अर्थातच आवडलं नसावं पण मला या शेफच्या सडेतोड उत्तराचं अजूनच कौतुक वाटलं. हैद्राबादी खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्यच मुळात सावकाश, वेळ घेऊन, घिसाडघाई न करता मंद आचेवर शिजवणे आहे तर मग त्याची ओळख करून घेतानाच वेळ वाचविण्याच्या गोष्टी का करा” त्यावर आमच्या शेफने उत्तर दिले “ते मला नाही माहीत पण हा पदार्थ अशा योग्यतेचा बनवायचा असेल तर तो बनवायला आठ तास लागतात हे मला माहीत आहे.” त्याचं हे अव्यावहारिक उत्तर भारतीय खाद्यसंस्कृतीची केवळ तोंडओळख असलेल्या प्रेक्षकांना अर्थातच आवडलं नसावं पण मला या शेफच्या सडेतोड उत्तराचं अजूनच कौतुक वाटलं. हैद्राबादी खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्यच मुळात सावकाश, वेळ घेऊन, घिसाडघाई न करता मंद आचेवर शिजवणे आहे तर मग त्याची ओळख करून घेतानाच वेळ वाचविण्याच्या गोष्टी का करा आता हलीम शिजवायला कुठल्या हैद्राबादी गृहिणीकडे तरी आठ तास आहेत हा वेगळा मुद्दा झाला पण मुख्य मुद्दा असा की खाद्यापदार्थच नव्हे तर काहीही उत्तम बनवायचं असेल, तर त्याला लागणारा पुरेसा वेळ द्यावाच लागतो. त्यामुळेच मी देखील उगीच जाता-येता, चला आज ‘दम बिर्याणी’ बनवू म्हणायला जात नाही, जर ‘दम’ खाण्याइतका वेळ असेल तरच या भानगडीत पडते.\nमागच्या आठवड्यात फ्रीजमध्ये जो मॅरीनेट करून ठेवलेला खिमा होता त्याची काही मी बिर्याणी वगैरे बनविणार नव्हते पण तो खराब होण्याआधी शिजवायला हवा होता. मी खूप कंटाळले होते तरीही त्याचे थोडे बोराच्या आकाराचे गोळे बनवून ते कढईत थोड्या तेलावर तळले आणि मग गार झाल्यावर पुन्हा फ्रीजमध्ये ठेवले. असा विचार होता की उद्या थोडी ग्रेव्ही बनवू आणि त्यात हे गोळे सोडू. पण दुसऱ्या दिवशी ‘गोळी बिर्याणी’ बनवायची ठरवली आणि ही आमच्या घरात एवढी पसंत पडली की ‘आमच्या इकडून’ (:-) कसलं मजेशीर वाटतंय हे लिहायला) विनंती आली, की कशी बनवली याची कृती व्यवस्थित लिहून ठेव म्हणजे मीही कधीतरी बनवेन. (ह्याचा मतितार्थ असा घ्यायचा की कृती व्यवस्थित लिहून ठेव म्हणजे पुढच्या वेळेस बनवलीस की इतकीच चांगली होईल) विनंती आली, की कशी बनवली याची कृती व्यवस्थित लिहून ठेव म्हणजे मीही कधीतरी बनवेन. (ह्याचा मतितार्थ असा घ्यायचा की कृती व्यवस्थित लिहून ठेव म्हणजे पुढच्या वेळेस बनवलीस की इतकीच चांगली होईल) तर असो पण याच आठवड्यात एका चॅरीटीसाठी काम करायला एक स्थानिक मुलगी हैद्राबादला जाणार होती आणि तिने ऑफिसमधे ‘इंडियन नाईट’ ठेवली होती. सगळ्यांनी काहीतरी भारतीय पदार्थ बनवून आणायचा आणि पैसे गोळा करायचे. मी हैद्राबादच्या चॅरीटीसाठी हैद्राबादी पदार्थ म्हणून ही ‘गोळी बिर्याणी’ बनविली आणि यावेळेस सगळी मोजमापे नीट लिहून ठेवली. खाली सामग्री आणि कृती देते आहे पण ती इतकी लांबलचक आहे की त्याची मी तीन टप्प्यांत विभागणी केली आहे. तयारीचा टप्पा, प्रत्यक्ष शिजवून घेण्याचा टप्पा आणि मग शेवटचा थर बनवून वाफेवर (‘दम’वर) शिजवायचा टप्पा. ही कृती जर शेवटपर्यंत वाचलीत तर ही बनवायला लागणारा पेशन्स तुमच्याकडे आहे हे नक्की सिद्ध होईल\nपहिल्या (तयारीच्या) टप्प्यात लागणारे साहित्य:\nमटणाचा खिमा अर्धा किलो\n२५ ग्रॅम लसूण (एक मोठा गड्डा)\n२५ ग्रॅम आले (तीन चार इंच तुकडा)\nअर्धा चमचा तिखट (किंवा चवीनुसार)\nचिरलेली कोथिंबीर दोन मोठे चमचे\nचिरलेला पुदिना एक मोठा चमचा\nजुने बासमती तांदूळ २ कप (२२५ ग्रॅम)\nआले, लसूण व मिरच्या एकत्र वाटून घ्याव्यात. यातील निम्मे वाटण मॅरीनेट करण्यासाठी, तर इतर निम्मे ग्रेव्हीत घालायला बाजूला ठेवावे. मटणाच्या खिम्यात आले-लसूण-मिरचीचे वाटण (२ छोटे चमचे किंवा एकूण वाटणाच्या निम्मे), हळद, तिखट, मीठ, अंडे, कोथिंबीर व पुदिना घालून चांगले एकत्र करावे व झाकून फ्रीजमध्ये किमान अर्धा तास ठेवावे.दोन मोठे कांदे उभे चिरून कुरकुरीत होईपर्यंत तपकिरी रंगावर तळून घ्यावेत, हे तळताना करपणार नाहीत याची काळजी घ्यावी. अर्धा कप गरम दुधात केशर मिसळून ठेवावे. तांदूळ धुवून घेऊन पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवावेत आणि त्यानंतर गाळून पाणी काढून टाकावे.\nदुसऱ्या (शिजवण्याच्या) टप्प्यात लागणारे साहित्य:\nखडा मसाला (२ जायपत्री, ४ वेलदोडे, २ इंच दालचीनी, ३ लवंगा)\n४ मोठे चमचे तेल\nएक चमचा तिखट (किंवा चवीनुसार)\n२ चमचे गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला (कृती दुसऱ्या ठिकाणी दिली आहे)\n१/२ कप फेटलेले दही\nकांदा वाटून किंवा अगदी बारीक चिरून घ्या, टोमॅटो चिरून घ्या.मॅरीनेट करून ठेवलेल्या खिम्याचे बोराएवढ्या आकाराचे गोळे करून २ मोठे चमचे तेलावर परतून घ्यावे. हे परतले नाही तरी चालते पण मी या गोळ्यांचा आकार व्यवस्थित गोल रहावा म्हणून हे करते. खिमा परत रस्स्यात शिजला जातो त्यामुळे फार शिजवायची गरज नाही, फक्त परतून घ्यावे. त्याच तेलात अजून २ मोठे चमचे तेल घालून गरम करून घ्या व त्यात कांदा घालून परतून घ्या. आता त्यात आले-लसूण-मिरचीचे वाटण, हळद, तिखट, धणेपूड आणि जिरेपूड घालून अजून थोडे परता. आता गरम मसाला आणि चिरलेले टोमॅटो घालून मसाल्याला थोडे तेल सुटेपर्यंत परता. फेटलेले दही आणि अर्धा कप पाणी घालून एक उकळी येऊ द्या आणि मग त्यात आधी करून ठेवलेले खिम्याचे गोळे घाला. भांड्यावर झाकण घालून मंद आचेवर ७-८ मिनिटे शिजवा.ग्रेव्हीत फार पाणी उरले असेल तर झाकण काढून अजून थोडे उकळा. दुसऱ्या एका भांड्यात तांदूळ, चार कप पाण्यात खडा मसाला घालून शिजवायला ठेवावे. पूर्ण न शिजवता थोडे अर्धेकच्चे झाल्यावर बाजूला काढून गाळून घ्यावे व एका परातीत उपसून ठेवावे.\nतिसऱ्या टप्प्यात लागणारे साहित्य:\n२-३ मोठे चमचे तूप\n१ मोठा टोमॅटो (चकत्या कापून)\nअर्धा कप चिरलेली कोथिंबीर\nअर्धा कप चिरलेला पुदिना\n२ चमचे गरम अथवा बिर्याणी मसाला\n२-३ चमचे केवडा एसेन्स\n१ कप मळलेली कणिक\nआता बिर्याणीचे थर लावायचे. एका जाड बुडाच्या भांड्यात थोडे तूप घालावे आणि त्यावर टोमॅटोच्या चकत्या पसराव्यात. त्यावर अर्धे खिम्याचे गोळे घालावे, त्यावर भाताचा थर घालावा, वर कोथिंबीर आणि पुदिना पसरावा, चिमटीने थोडा गरम मसाला भुरभुरावा, तळलेल्या कांदा पसरावा आणि थोडे तूप घालावे. गुलाबजल आणि केवड्याच्या एसेन्सचे थोडे थेंब घालावेत. याच पद्धतीने उरलेल्या पदार्थांचे थर घालावेत. आता भांड्यावर झाकण घालून ते कणकेने सगळ्या बाजूंनी चिकटवून बंद करून टाकावे. मंद आचेवर एक जाड तवा ठेवून त्यावर हे बिर्याणीचे भांडे ठेऊन द्यावे. साधारण १०-१२ मिनिटांनी आच बंद करावी व खायला घेईपर्यंत भांडे तसेच त्यावर ठेऊन द्यावे. वाढण्यापूर्वी तळलेले काजू आणि उकडलेले अंडे सजावटीसाठी घालता येईल. एखाद्या फळाच्या रायत्याबरोबर बिर्याणी खायला घ्यावी.\nPosted in मसाले, tagged बिर्याणी मसाला, मसाला पावडर on फेब्रुवारी 15, 2012| 2 Comments »\nबिर्याणी मसाला हा खरंतर एक प्रकारचा गरम मसालाच आहे पण माझ्या माहितीप्रमाणे, बिर्याणी मसाल्यात लवंग, मिरी, काळे वेलदोडे या मसाल्यांपेक्षा जायफळ, जावित्री, बदामफूल, वेलदोडे वगैरे मसाल्याच्या पदार्थांचे प्रमाण थोडे जास्त असते. अर्थात जिथे गरम मसाल्याचे प्रमाणदेखील घराघराप्रमाणे बदलते तिथे बिर्याणी मसाल्याचे अगदी जगत्मान्य असे प्रमाण कसे मिळायचे पण मी जे वापरते ते प्रमाण खालीलप्रमाणे:\n३ इंच दालचीनीचा तुकडा\nजायफळ सोडून वरील सर्व मसाल्याचे पदार्थ वेगवेगळे भाजून घ्यावेत. मंद आचेवर, त्यांतील नैसर्गिक तेले बाहेर येईपर्यंतच हलकेसे भाजावेत. सगळे एकत्र करून, गार झाल्यावर बारीक दळावेत व पूड हवाबंद डब्यात भरून ठेवावी.\nPosted in खाण्याचे पदार्थ, गोड पदार्थ, पिस्ता, tagged आईस्क्रीम, कुल्फी, पिस्ता कुल्फी on फेब्रुवारी 6, 2012| 1 Comment »\nमला बरीच वर्षे कुल्फी प्रकार फारसा आवडायचा नाही; अगदी नाही म्हणायला कधीतरी खाल्ली असेलही पण लहानपणी एकूणच मला दुधाचा तिटकारा होता आणि म्हणून मसाला दूध, बासुंदी, कुल्फी वगैरे काहीच आवडायचं नाही. हळूहळू आवडीनिवडी बदलल्या आणि मला कुल्फीही आवडायला लागली पण इथे कुठली मेवाडची कुल्फी मिळणार म्हणून मग स्वतःच बनवायला लागले. पण तरी इव्हॅपरेटेड किंवा कंडेन्स्ड दूध वापरून बनवलेल्या कुल्फीची काही मजा येईना. यावेळेस मला पिस्त्याची कुल्फी बनवायची होती, म्हणजे नुसते थोडे पिस्ते आणि हिरवा रंग घातलेली नव्हे तर भरपूर पिस्त्यांचा पुरेपूर स्वाद आणि नैसर्गिक रंग असलेली कुल्फी. पण अशी मनाजोगी कृती काही सापडेना म्हणून अंदाजपंचे पिस्ता जेलाटो (इटालियन आईस्क्रीम) आणि कुल्फी यांच्या कृती मिसळून बनवून पहायचे ठरवले. इटलीला गेलो असताना आईस्क्रीममध्ये वेगवेगळ्या प्रकारे, नैसर्गिकरित्या किती चवींचं वैविध्य आणता येतं हे अगदी येथेच्छ अनुभवलं होतं त्यामुळे जेलाटोच्या कृतीचा उपयोग करायचा ठरवला. खरेतर कुल्फी मशीनमध्ये फिरवत नाहीत पण मी आईस्क्रीम मशीन वापरून थोडी फिरवली आणि मग फ्रीज केली. ही अशी प्रायोगिक कुल्फी इतकी मस्त जमली की ती आता वारंवार केली जाईल. आता याला पिस्ता जेलाटो म्हणायचं की पिस्ता कुल्फी हे तुम्हीच ठरवा पण हा पदार्थ चवीला नक्की उत्तम होईल याची ग्वाही द्यायला मी तयार आहे.\nचार-पाच मोठे चमचे साखर\nदोन मोठे चमचे मध\nएक छोटा चमचा कॉर्नफ्लॉर\n१) पहिल्यांदा एका जाड बुडाच्या भांड्यात, मंद आचेवर दूध आटवायला ठेवले. पंन्नास ग्रॅम पिस्ते गरम पाण्यात भिजवायला ठेवले आणि उरलेल्या पिस्त्यांचे बारीक तुकडे करून ठेवले.\n२) दूध खाली न लागेल याची काळजी घेत, साधरणतः निम्मे होईपर्यंत आटवले. नंतर त्यातच क्रीम मिसळून आणखी पाच-दहा मिनिटे आचेवर ठेवले आणि मग खाली उतरवले.\n३) भिजवलेल्या पिस्त्याच्या साली काढून घेतल्या आणि त्यात मध आणि पाव कप आटवलेले दूध मिसळून मिक्सरवर बारीक गंधासारखे वाटून घेतले. दुसऱ्या एका भांड्यात आटवलेल्या दूधापैकी पाव कप घेऊन ते पूर्ण गार झाल्यावर त्यात कॉर्नफ्लॉर एकजीव होईपर्यंत मिसळले.\n४) आटवलेल्या दुधात साखर मिसळून ते पुन्हा आचेवर ठेवले आणि त्यात पिस्त्याचे वाटण आणि दुधात मिसळलेले कॉर्नफ्लॉर घालून चांगले मिसळले व ढवळत राहिले. मिश्रण थोडे दाट झाल्यावर आचेवरून उतरवले व गार होऊ दिले.\n५) पूर्ण गार झाल्यावर आईस्क्रीम मशीनमध्ये घालून, थोडी जमेपर्यंत कुल्फी फिरवली आणि मग साच्यांमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवली. दोन तासांत कुल्की छान घट्ट जमली. साच्यातून काढताना ते दहा-बारा सेकंद गरम पाण्यात धरले आणि मग हलक्या हाताने बाहेर ओढले.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://yesheeandmommy.blogspot.com/2013/05/blog-post.html", "date_download": "2018-08-19T02:14:57Z", "digest": "sha1:Y3VFR5Q24VYOYUTPY6KB7K4VF6AWEWCB", "length": 16888, "nlines": 89, "source_domain": "yesheeandmommy.blogspot.com", "title": "Yeshee and Mommy: माझी गुलाबी पर्स", "raw_content": "\nमागच्या आठवड्यात माझी पैशाची पर्स हरवली. म्हणजे हरवली असं नाही म्हणता येणार खरतर विसरली गेलि. झालं काय कि मुलाची स्कूल बस 70th street आणि Broadway च्या कोपऱ्यावर थांबते. त्या कोपऱ्यावर एक वर्तमानपत्र, मासिकं, गोळ्या, चिप्स विकायचा stand आहे; मुंबईत कोपऱ्या-कोपऱ्यावर अंडी, ब्रेड, बिस्किटं विकणारे असतात ना त्या प्रकारचा. त्याच्या शेजारी न्यूयॉर्क टाईम्सचा एक मोठ्ठा नीळा पत्र्याचा बॉक्स आहे. बसला ट्राफिकमध्ये उशीर झाला तर बुड टेकायला तो उपयोगी पडतो. मागच्या गुरुवारी मुलगा बसमधून उतरला आणि म्हणाला, \"मी शेजारच्या दुकानातून गोळ्या घेतो म्हणजे मला मित्रांच्या बरोबर त्या खाता येतिल\". त्याचे मित्र आपल्या आईबरोबर आम्हाला बस stop वर भेटणार होते आणि मग त्यांच्याबरोबर प्ले ग्राउंडवर खेळायला जायचा बेत होता.\nबऱ्याच महिन्यांनी हि प्ले-डेट बाहेर ग्राउंडवर होत होती. गेले काही महिने थंडीमुळे मुलांना बिल्डींगच्या जीममध्येच खेळावं लागलं होतं. त्याला त्यांची काहीच तक्रार नसते. त्यांना उलट जीमच आवडते. कारण तिथे बास्केट-बॉल, टेबल- टेनिस काय हवं ते खेळता येतं. पण आम्हाला आयांनाच असं वाटत कि सारख बंद जीममधल्या हीट- एसी मध्ये खेळण्यापेक्षा, थंडी नसेल तेंव्हा त्यांनी उघड्यावर मोकळ्या हवेत खेळावं.\nब्रॉडवे आणि ७० स्ट्रीटच इंटरसेक्शन आणि उजव्या हाताला खाली कोपऱ्यात पब्लिक स्कूलच (PS 199) प्ले ग्राउंड\nमुलाच्या गोळ्या घेऊन झाल्या तरी त्याच्या मित्रांचा पत्ता नव्हता. बास्केट-बॉल खेळायच तर बॉलहि नव्हता. म्हणून मी त्यांच्या आईला टेक्स्ट केलं कि 'आम्ही बॉल घेऊन येतो. तुम्ही प्ले ग्राउंड वर थांबा'. 70th स्ट्रीट पासून आम्ही 72nd स्ट्रीटपर्यंत चालत गेलो. रस्ता क्रॉसकरून उजवीकडे वळल्यावर जवळ जवळ अर्धा ब्लॉक अंतरावर एक खेळण्यांच दुकान आहे. तिकडे बॉल निवडण्यात थोडा वेळ गेला. कॅशिअरच्या पुढ्यात थोडी लाईन होती म्हणून थांबावं लागलं. पैसे दयायला म्हणून मी मोठी पर्स उघडलि तेंव्हा लक्षात आलं कि आतलं पैशाच गुलाबी पाकीट गायब होतं.\nमुलाला म्हंटल, \"मगाशी मी घरी बहुतेक कशालातरी पाकीट काढलं असणार, ते घरीच राहिलं\". मुलगा म्हणतो, \"नाही, मी तुला दिलं होतं\". म्हंटल, \"कधी दिलं होतस\" तर म्हणाला, \"मी गोळ्या घ्यायला म्हणून पैसे काढले आणि पाकीट तुला परत दिलं\".\nमी त्याच्या मित्रांची वाट बघण्यात, त्यांच्या आईला फोन/टेक्स्ट करण्यात इतकी मग्न होते कि मी त्याच्या हातातले पैसे बघितले पण त्यानं ते पाकीट काढलं कधी आणि ते कुठे ठेवलं ते काहीच मी बघितलं नाही. मला वाटलं मोठ्या पर्सच्या आतल्या कप्प्यात त्याला सुट्टे पैसे सापडले असतील.\nलोकांच्यासमोर मी मुलावर ओरडत नाही. पण त्यादिवशी नकळत त्या दुकानातच माझा आवाज चढला. तिथली कॅशियर आणि रांगेत उभ्या असलेल्या दुसऱ्या बाईला ते ऑकवर्ड वाटतय हे हि मला दिसत होतं तरीही माझा आवाज खाली येईना. नशीब बॉलपुरते पैसे मोठ्या पर्स मध्ये होते. ते देऊन, सुटे पैसे परत घेऊन, मुलावर ओरडतच मी दुकानातून बाहेर पडले आणि त्याला म्हंटल, \"जा आता धावत पळत आणि बघ ते पाकीट त्या निळ्या पेटीवर आहे का\". तो धावत सुटला तशी पाकीट हरवल्याचा आता किती व्याप होणार ह्याची मी मनातल्या मनात उजळणी करत होते. चेक बुक पाकिटात होतं म्हणजे ते कॅन्सल करावं लागणार. काही ID कार्डस होती ती कॅन्सल करून नवीनसाठी अप्लाय करावं लागणार.\nसत्तर- बहात्तर स्ट्रीट आणि ब्रॉडवे हा Manhattanचा इतका गजबजलेला भाग आहे कि भर गर्दीच्यावेळी असं उघड्यावर पडलेलं पाकीट वीस-पंचवीस मिनिटांनंतर तिथे परत मिळू शकणार नाही ह्याची मला खात्री होती. दहा वर्षांपूर्वी रिव्हरसाईड ड्राईव्हवर नाही मिळालं तर ब्रॉडवेवर काय मिळणार.\nदहा-बारावर्षांपूर्वी आम्ही 74th street आणि रिव्हरसाईड ड्राईव्हच्या कोपऱ्यावर रहात होतो. ब्रॉडवेपासून दोन ब्लॉकच्या अंतरावर असूनही ब्रॉडवेच्यामनाने हा रस्ता दिवसाच्या कुठल्याही वेळी खूपच शांत असतो. नावाप्रमाणेच नदीच्या बाजूनी जाणारा. फॉल आणि विन्टर मध्ये ह्या रस्त्यावर कधीकधी इतका वारा असतो कि आपला तोल संभाळण कठीण होतं. एकदा सकाळी मी घराबाहेर पडले आणि कोट- तोल सांभाळत, वाऱ्याला तोंड देत जेमतेम काही पावलं चालले असेन…तर लगेच लक्षात आलं कि खांद्याला लावलेली पर्सच गायब झालीय. तेंव्हा माझ्याकडे एक चामड्याची चंची होती - खूप वर्षांपूर्वी गोव्याला एका छोट्याशा दुकानात घेतलेली. तिची पाठीमागची बाजू प्लेन काळ्या चामड्याची होती, पुढच्या बाजूला राजस्थानी मिररवर्कच भरतकाम केलेलं ब्राऊन रंगाच कापड होतं आणि खांद्याला अडकवायला नाजूक काळा गोफ होता. खूप सुंदर पर्स होती. हुबेहुब चंचीच्याच आकाराची. फारसं काही सामान रहात नसे तीच्यात. पण त्यादिवशी मला फक्त चेकबुक घेऊनच कुठेतरी जायचं होतं म्हणून ती पर्स घेतली. पर्स गायब झाल्याच लक्षात आल्यावर लगेच मी चार-पाच ब्लॉकचा परिसर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत धुंडाळला. रस्ता तर निर्मनुष्य होता. जवळपास चीटपाखरुही दिसत नव्हत. फॉलचे दिवस असल्यामुळे पालापाचोळा तेवढा जिकडे तिकडे उडत होता. त्या पालापाचोळ्या बरोबर लांब कुठे उडून गेली कि काय कुणास ठाऊक. पण ती पर्स काही सापडली नाही.\nउजव्या हाताला खालच्या कोपऱ्यात रिव्हर साईड ड्राईव्हचा 74th स्ट्रीट जवळचा भाग .\nतो अनुभव आठवतच मी 72nd street क्रॉस करून बस stop कडे चालले होते तर समोरून मुलगा माझ्या दिशेने पळत येताना दिसला… त्याच्या हातात माझी गुलाबी पर्स दहा वर्षात न्यूयॉर्कर्सच्या प्रामाणिकपणात वाढ झाली कि काय असं वाटून गेलं. तर मैत्रीण म्हणाली, \"तसं काही नसणार. पण आजकाल वाढत्या टेररीस्ट हल्ल्यांमुळे गजबजलेल्या भागात भरपूर कॅमेरे लावलेले असतात (बॉस्टन मारेथोन मधले बॉम्ब हल्ले नुकतेच झाले होते). हे कारण असेल कदाचित नाहीतर उगीच पर्समध्ये बॉम्ब -बिंब असला तर… हि भीती असेल. म्हणून कोणी पर्सला हात लावला नसेल\".\nकिंवा कदाचित त्या गुलाबी पर्सला मला सोडून कुठे जायचं नसेल\nएकदा मुंबईतही मी ते पाकीट एका पेपरवाल्याकडे विसरले होते. कीर्ती कॉलेजच्या बाहेर जी वडापाववाल्याची गल्ली आहे त्या गल्लीतून बाहेर येउन कॅडल रोड क्रॉस केला कि पलीकडच्या बाजूला, डाव्या हाताला कोपऱ्यावर एक पेपरवाले बसतात. आज कित्तीतरी वर्ष तो newstand तिथे आहे. मीच गेली वीस- पंचवीस वर्ष तिथुन पेपर घेतेय. दोन वर्षांपूर्वी एका संध्याकाळी मी पेपर-मासिकं घेऊन पैसे दिले आणि पाकीट तिथेच विसरले. पावसाळ्याचे दिवस होते म्हणून पेपरवर प्लास्टिक घातलेलं होतं त्याखाली बहुतेक माझं पाकीट गाडलं गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आलं. मासिकं घेतल्यावर मी दुसरीकडे कुठेच गेले नव्हते त्यामुळे पाकीट कुठे राहिलं असेल ते आठवणं कठीण गेलं नहि. तसंच दुसऱ्या कुणीतरी उचलायच्या आधी पेपरवाल्या भाऊंना ते सापडलं तर त्यांनी ते ठेवलं असणार ह्याचीही मला खात्री होती. आणि झालही तसच. मी विचारायला गेले तर ते भाऊ नव्हते. एक ताई होत्या. त्यांना विचारलं, \"रात्री इथे पाकीट सापडलं का\" तर त्या म्हणाल्या, \"थांबा फोन करून विचारते\". आणि त्यांनी फोन केल्यावर मिनिटा-दोन मिनिटातच आले आपले कालचेच भाऊ माझं पाकीट घेऊन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=556&cat=LaturNews", "date_download": "2018-08-19T02:19:44Z", "digest": "sha1:54QTNZAGWRY4JBQNWX4DJWCUQJGIXLIZ", "length": 10258, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लातूरला नीट केंद्र मंजूर, धीरज देशमुखांच्या प्रयत्नांना यश", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nलातूरला नीट केंद्र मंजूर, धीरज देशमुखांच्या प्रयत्नांना यश\nहजारो विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने दिले होते निवेदन, सतत केला पाठपुरावा\nलातूर: समानता आणि सर्वंकष न्यायाच्या धोरणानुसार नीट परिक्षा केंद्र लातूरला व्हावे, अशी मागणी लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख यांनी लावून धरली होती. या मागणीला विद्यार्थ्यी, पालक आणि लातूरातील शिक्षण संस्थांनीही पाठिंबा दिलेला होता. गेली वर्षभर सोशल मिडीयाच्या माध्यमातून लातूरला नीट केंद्र व्हावे, यासाठी प्रयत्न सुरुच होता. अखेर शासनाने लातूरला नीट केंद्र मंजूर केले. यामुळे सुमारे १० ते १२ हजार विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न सुटला आहेअसे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.\nशिक्षणाची पंढरी असलेल्या लातूर जिल्ह्यातून साधारणत: १० ते १२ हजार विद्यार्थी तर संपूर्ण मराठवाडयातून किमान ४० हजार विद्यार्थी नीट परिक्षा दरवर्षी देत असतात. इतकी मोठी विद्यार्थी संख्या असताना संपूर्ण मराठवाडयात केवळ औरंगाबाद व नांदेड येथेच नीट परिक्षेचे केंद्र दिलेले होते. त्यामुळे मराठवाडयातील सर्व भागांतून विद्यार्थी व पालकांना परिक्षेच्या अदल्या दिवशीच औरंगाबाद किंवा नांदेड गाठावे लागत असे. ४० हजार विद्यार्थी आणि ४० हजार पालक म्हणजेच ८० हजार विद्यार्थी व पालकांची औरंगाबाद आणि नांदेडमध्ये राहण्याची व खाण्याची कशी सोय होणार. १५० ते ३५० किलो मीटर प्रवास करुन तेथील गैरसोयींना सामोरे जात ताणतणावात विद्यार्थी नीटची परिक्षा देतील कशी या विचाराने पालक त्रस्त झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये नीट परिक्षेविषयी चिंता होती. लातूरमधील नीट परिक्षार्थ्यांच्या संख्या लक्षात घेता लातूरला नीट परिक्षा केंद्र द्यावी, अशी मागणी धीरज देशमुख यांनी विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापकांसह ३१ मार्च २०१७ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांच्याकडे केली होती.\n०६ मे रोजी होणार लातूर केंद्रावर नीट परिक्षा\nनीट परीक्षा केंद्र लातूरला मंजूर झाल्याचा आनंद विद्यार्थी, पालक, प्राचार्य, प्राध्यापकांना आहे. ०६ मे रोजी लातूर केंद्रावर नीटची पहिली परिक्षा होणार आहे. सुमारे १० ते १२ हजार विद्यार्थ्यांची सोय लातूर केंद्रावर होणार असून त्यामुळे विद्यार्थी व पालकांना पैसा व वेळ तर वाचणार आहेच शिवाय बाहेर गावी जाऊन परिक्षा देण्याचा ताणतणावही राहणार नाही, असे राजर्षी शाहू महाविद्यालयातील सीईटी सेलचे प्रमुख प्रा. डीके देशमुख यांनी म्हटले आहे.\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T01:43:23Z", "digest": "sha1:MOAKURGY7DZ3IM77O32SZYDAATJQY3CE", "length": 8977, "nlines": 71, "source_domain": "pclive7.com", "title": "राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्याला काळे फासले (पहा व्हिडीओ) | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\nमहापौर राहुल जाधव यांची शालेय साहित्याने तुला\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संपर्क क्रमांक जाहिर\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nशालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करा; साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित\nनद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड\nपगडीचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना डोकं आहे का\nHome पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्याला काळे फासले (पहा व्हिडीओ)\nराष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्याला काळे फासले (पहा व्हिडीओ)\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी प्रभागात पाण्याचे नियोजन होत नसल्याने पाणी पुरवठा अधिकाऱ्यालाच काळे फासले. सुशिलकुमार लवटे असे या अधिकाऱ्याचे नावे असून महापालिकेच्या अ प्रभाग कार्यालयात कनिष्ट अभियंता म्हणून लवटे कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये जावेद शेख यांच्या आकुर्डी येथील संपर्क कार्यालयाजवळ ही घटना घडली.\nगेल्या वर्षभरापासून प्रभागातील नागरिकांना पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वारंवार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात असतानाही “आठ दिवसात काम होईल, अजून दोन दिवस द्या, साहेब, तुमचेच काम सुरु आहे”. असे म्हणत अधिकारी वेळ मारून नेत होते. महापालिकेचा कर भरूनही पाणी मिळत नसल्याने पाणी टंचाई संदर्भात जावेद शेख यांच्या संपर्क कार्यालयाजवळ बैठक घेण्यात आली. यावेळी संतप्त नागरिकांनी उपस्थित कार्यकारी अधिकारी कांबळे, उपअभियंता राणे, कनिष्ठ अभियंता सुशिलकुमार लवटे आदींना चांगलेच धारेवर धरले.\nगेल्या वर्षभरापासून शहरातील काही भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे वारंवार पाण्याच्या नियोजनाबाबतीत चर्चा करूनही नगरसेवकांच्या सुचना ऐकूण याकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच, नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांकडून सुरु असल्याचा संताप व्यक्त करत नगरसेवक शेख यांनी अधिकाऱ्याला काळे फासले. यापुढेही अधिकारी जुमानत नसतील तर महापालिका आणि अ प्रभाग कार्यालयात घुसून काम बंद पाडू, असा इशारा शेख यांनी दिला आहे. यावेळी, सय्यद इखलास, तोहित शेख, वसंत सोनार, हरिभाऊ हांडे, बयाजी तोरणे यांच्यासह प्रभागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.\nTags: ncpPCLIVE7.COMPcmc newsअधिकारीकाळेचिंचवडजावेद शेखपाणीपुरवठापिंपरीफासलेमहापालिका\nपेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पिंपरीत राष्ट्रवादीचे आंदोलन\nवाकडमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत ५ झोपड्या जळून खाक\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/608840", "date_download": "2018-08-19T02:05:27Z", "digest": "sha1:2SD2LCDCFCJ7ITWXMF3ONAHGKCURALHS", "length": 8526, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सोलापूर जिह्यात अघोषित बंद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » सोलापूर जिह्यात अघोषित बंद\nसोलापूर जिह्यात अघोषित बंद\nसोलापूर : फोटो नंबर : मराठा संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर, सोलापुरातील छत्रपती संभाजी राजे चौकात हजारो मराठा समाज बांधव रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलनाच्या अनुषंगाने असे रस्त्यावर आले होते.\nविशेष प्रतिनिधी /सोलापूर :\nमराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या विविध संघटनांनी आज गुरुवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सोलापूर शहर – जिह्यात उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजवर शांततेत 58 मोर्चे काढण्यासह तब्बल 27 जणांनांचे समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान जाऊनसुध्दा सत्ताधारी भाजप सरकार आरक्षण देण्यात चालढकल करीत असल्याच्या संतापाचा उद्वेग बाहेर काढत आक्रमक झालेल्या मराठा तरूणांनी सोलापुरातील छत्रपती संभाजी चौकात महादेवाच्या पिंडीला स्वतःच्या रक्ताने अभिषेक घातला.\nसोलापूर शहरानजीक संभाजी चौक, कोंडी आणि तुळजापूर रस्त्यावरील उळे येथे अनेक तरूणंनी मुंडन केले. जुना पुणे नाका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिया आंदोलनात प्रौढांनी उपोषण धरले होते. मराठा समाजाच्या वकील मंडळींसह तरूणी, महिला तसेच सर्वपक्षीय नेतेमंडळींनी तोंडाला काळ्या पट्टय़ा बांधून गांधीगिरीने मुक आंदोलन केले. आरक्षण देण्यासंदर्भात झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी संभाजीराजे चौकात भजनदेखील करण्यात आले.\nविशेषत्वे, सोलापूर शहर आणि जिल्हयात बंद शांततेत पार पडला असला तरी आरक्षणाच्या मागणीवर पेटून उठलेल्या मराठय़ांच्या भावना तीव्र असल्याचे दिसून आले. माढा, माळशिरस तसेच पंढरपूर, मोहोळ, सांगोला, करमाळा आदी तालुक्यांमध्य़े कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे चित्र होते. जिह्यात कित्येक गावे बंद करण्यात आली. बहूतांश गावांमधील नागरिकांनी चुली बंद ठेवून आरक्षणासाठीची मनामधील खदखद बाहेर काढली. बंदमुळे मुख्य सोलापूर – पुणे, सोलापूर – हैदराबाद तसेच सोलापूर ते विजापूर हे राष्ट्रीय मार्ग अडले. या महामार्गांशिवाय जिह्यातील साधारण शंभराहून अधिक रस्त्यांवर मावळे आरक्षणाचा एल्गार करत उतरले होते.\nसोलापुरात बंदच्या पार्श्वभूमीवर, प्रचंड पोलीस पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन धरले होते. तर सकल मराठा समाजाच्यातर्फे जुना पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी आंदोलनकर्त्यांची हजारोंच्या संख्येने गर्दी होती. आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिले.\nक्षेत्रसभा दिखाऊपणा नको, अंमलबजावणी करा\nनैसर्गिक अपत्तीने घेतला नऊ जाणांसह 122 जनावरांचा बळी\nजिल्हय़ाचा दहावीचा निकाल 92 टक्के\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://yakshaprashna-yaksha.blogspot.com/2007/11/blog-post.html", "date_download": "2018-08-19T02:31:33Z", "digest": "sha1:SVR6T7Q5X7CITTB63EX7G3IAU2GO4U3K", "length": 2537, "nlines": 33, "source_domain": "yakshaprashna-yaksha.blogspot.com", "title": "yakshaprashna: देखिला अक्षरान्चा मेळावा भाग २", "raw_content": "\nदेखिला अक्षरान्चा मेळावा भाग २\nदेखिला..... वर आणखी काही प्रतिक्रिया...\nवाचलेल्या पुस्तकांचा आनंद त्यातील ऊब तशीच ठेऊन नोंदणे हे फ़ार कठीण काम आहे.पण तुम्ही आपली आनंद हुरहुर आत्मीयतेने मांडली आहे...आपल्या जिव्हाळखुणा अगत्त्याने व सहजतेने मान्डल्या आहेत...जी.ए.कुलकर्णी.\nडोस्तोव्हस्की टोलस्टोय,झ्वाइग,काफ़्का,आणि कोणकोण यान्च्या रंगीबेरंगी\nकाचांच्या तुकड्यासारखी जाळी आपल्या मनांत कुठेतरी आहे असे मला नेहमीच वाटत राहिले होते.तुमचे लेखन वाचल्यावर लगेच जाणवले की तीच जाळी जास्त स्पष्ट व स्वछ्छ स्वरूपात तुमच्याही मनात आहे.समानधर्मा भेटल्याचा आनंद\nतुमचे पत्र व त्यासोबत धाडलेले टाचण पावते झाले.वाचून फ़ार बरे वाटले.\nकुणी एक समानधर्मा मिळाल्याचा आनंद झाला.......गो.नी.दांडॆकर.\nदेखिला अक्षरान्चा मेळावा भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-deccan-queen-railway-agitation-pune-railway-station-58576", "date_download": "2018-08-19T01:34:50Z", "digest": "sha1:PAMZET24QRRU3WNRQ2PGGP6BJ2KRS33L", "length": 10332, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news deccan queen railway agitation pune railway station डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन | eSakal", "raw_content": "\nडेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन\nसोमवार, 10 जुलै 2017\nडेक्कन क्वीन ही नेहमी फलाट क्रमांक 1 वरूनच सुटत होती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून ती फलाट क्रमांक 5 वरून सुटत आहे. त्यामुळे प्रवाशांनी हे आंदोलन केले.\nपुणे - पुण्याहून मुंबईकडे धावणारी डेक्कन क्वीन आज (सोमवार) सकाळी प्रवाशांनी रोखून धरल्याने एक तास उशीराने धावली. पुणे स्टेशनवर फलाट क्रमांक 1 वर गाडी लावण्यासाठी प्रवाशांनी आंदोलन केले.\nदररोज सकाळी सव्वासात वाजता पुण्याहून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन आज प्रवाशांच्या आंदोलनामुळे आठनंतर निघाली. आज सोमवार असून, अनेक चाकरमान्यांची कामाला निघण्यासाठी गडबड असते. त्याचवेळी प्रवाशांनी हे आंदोलन केल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.\nडेक्कन क्वीन ही नेहमी फलाट क्रमांक 1 वरूनच सुटत होती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून ती फलाट क्रमांक 5 वरून सुटत आहे. त्यामुळे प्रवाशांनी हे आंदोलन केले.\nविद्यापीठ चौकात पिस्तुलातून गोळीबार\nपुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात आज सकाळी अकराला एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला. भर दिवसा...\nसंगीतविद्या कणाकणानं मिळवत गेले (कुमुदिनी काटदरे)\nकमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व \"मला शिकवावं' अशी...\nरुग्णांना स्मार्ट कार्ड; कॅंटोन्मेंटच्या पटेल रुग्णालयाचा कारभार होणार संगणकीकृत\nपुणे : पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचा कारभार संगणकीकृत होणार आहे. याअंतर्गत उपचार करणाऱ्या रुग्णांना स्मार्ट कार्ड दिले...\nडॉ. नरेंद्र दाभोलकरांचा मारेकरी अटकेत\nपुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असताना \"सीबीआय'च्या हाती त्यांचा...\nविकृत माणसांच्या कुंडल्या माझ्याकडे : अप्पर पोलीस अधिक्षक संदीप जाधव\nमंचर : “पुणे जिल्ह्यात मी नवीन असलो तरी राज्य पोलीस गुप्तचर विभागात काम केले आहे. त्यामुळे अनेकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. समाजात दुही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-19T02:11:03Z", "digest": "sha1:TH2MANSLTU3HD5PF22MV6VECAVNDKQNE", "length": 3758, "nlines": 98, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "हेल्पलाईन | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nनागरिकांचा कॉल सेंटर - 155300\nमहिला मदतकेंद्र - 1091\nगुन्हा थांबवणारे - 1090\nएन.आय. सी. हेल्पडेस्क - 1800 -111- 555\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2010/04/11/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2018-08-19T01:41:48Z", "digest": "sha1:JSE5TANGQG5H5F7EDPYJTP5SOHLXKK3C", "length": 30927, "nlines": 305, "source_domain": "kayvatelte.com", "title": "महिलांचे दुर्लक्षित साहित्य सम्मेलन | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← चविने खाणार गोव्याला..\n६५ वी कला… →\nमहिलांचे दुर्लक्षित साहित्य सम्मेलन\nदुपारी गप्पा मारतांना सौ. सांगत होती की दर वर्षी कमित कमी ३० च्या ( कदाचित या पेक्षाही जास्त असतील) वर निरनिराळी मराठी साहित्य सम्मेलनं होतात .मराठी मधे जितकं साहित्य लिहिलं जात नसेल त्या पेक्षा जास्त नविन हौशे गवशे साहित्यीक तयार होत असतात. सगळी साहित्य सम्मेलनं ही प्रतिथयश लेखकच हायजॅक करतात . म्हणजे असे की काव्य वाचनामधे, किंवा कथा कथना मधे किंवा इतर इव्हेंट्स मधे त्यांच्या ज्येष्ठते मुळे केवळ त्यांनाच प्राधान्य दिलं जातं आणि नविन साहित्यिक हे दुर्लक्षितच रहातात. त्यामधे अशा सम्मेलनात नविन – नविन साहित्यिकांना अजिबात काही बोलण्याचा वगैरे चान्स मिळत नाही- अर्थात ते सहाजिकच आहे.\nअ्शा लोकांनी मग काय करावं बर मग बरेच साहित्यिक आपल्याला मिरवायचा चान्स मिळाला नाही म्हणुन आपापल्या भागात निरनिराळ्या विभागाची, ज्ञातींची साहित्य सम्मेलनं भरवतात. मग कोंकण मराठी, विदर्भ साहित्य, किंवा दलित साहित्य असो, असे अनेक सम्मेलनं भरवणे सुरु केले आहे . प्रत्येक साहित्य सम्मेलन म्हंटलं की एका साहित्यिकाला अध्यक्ष होता येतं.\nया पैकी फक्त गेल्या वर्षीपासून सुरु झलेले परदेशात होणारे साहित्य सम्मेलन, आणि अखिल भारतिय मराठी साहित्य सम्मेलनाला , आणि दलित साहित्य सम्मेलनाला मराठी मिडीया मधे थोडी फार प्रसिध्दी मिळते. पण इतर सम्मेलनं मात्र संपुर्णपणे दुर्लक्षित रहातात.आता हेच पहा नां, ’महिला साहित्य सम्मेलन’ दर वर्षी न चुकता होतं, पण त्याबद्दल एक अक्षरही कुठल्याही वृत्तपत्रामधे छापुन येत नाही. महिला साहित्यिकांनी निर्मिलेल्या साहित्यावर चर्चा करण्यासाठी भरणारे महिला साहित्य सम्मेलन पण महत्वाचे असूनही असे का मुद्दाम दुर्लक्षीले जाते तेच समजत नाही. या सम्मे्लनाची स्वतःची वेब साईट किंवा ब्लॉग पण नाही. जर तुम्ही मिडीया सॅव्ही नसाल, तर तुमची इव्हेंट केवळ तुमच्यापुरतीच मर्यादीत रहाते , हे या गोष्टीचे ज्वलंत उदाहरण.\nया वर्षीचे सा्हित्य सम्मेलन पण गा्जवले ते अशोक रावांनी आणि अमिताभ बच्चन यांनी. कारण काहीही असो, पण सम्मेलन गाजलं हे नक्कीच. मिडीया तर अगदी तुटून पडला होता अमिताभ बच्चन सम्मेलनात येणार म्हणून सम्मेलनाध्यक्षांच्या भाषणाकडे आणि इतर लोकांनी काय म्हंटले या कडे संपुर्ण दुर्लक्षच झाले. खरं म्हंटलं तर अशा साहित्य सम्मेलनांमधून काहीच साध्य होत नाही. मग ही सम्मेलनं करायची तरी कशाला सम्मेलनाध्यक्षांच्या भाषणाकडे आणि इतर लोकांनी काय म्हंटले या कडे संपुर्ण दुर्लक्षच झाले. खरं म्हंटलं तर अशा साहित्य सम्मेलनांमधून काहीच साध्य होत नाही. मग ही सम्मेलनं करायची तरी कशाला शासनाची ग्रांट मिळते म्हणुन केवळ करायचे असे असेल तर त्यात काहीच अर्थ नाही.असं म्हणतात की पुर्वी कुसुमाग्रज म्हणाले होते की ही साहित्य सम्मेलनं इस. २००० नंतर बंदच करावीत- पण ती तर अजूनच फोफावताहेत.\nया वर्षीचे महिला साहित्य सम्मेलन १०, आणि ११ एप्रिल रोजी विष्णू भावे सभागृह , वाशी येथे अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली हे सम्मेलन पार पडले. इंटरनेट वर या संबंधी काय माहिती मिळते ते बघावे म्हणून सर्च केले तर या इव्हेंटबद्दल काहीही माहिती नाही. केवळ यावर्षीच्याच नाही, तर या पुर्वीच्या कुठल्याही वर्षी महिला साहित्य सम्मेलन कुठे झाले, कसे झाले , कोण अध्यक्ष होते याची काहीच माहिती मिळाली नाही. तसेच कुठल्याही वृत्तपत्राने पण या सम्मेलनाची दखल घेतलेली दिसली नाही. आजच्या पेपरला पण एकही बातमी या विषयावर नाही.जर अशा साहित्य सम्मेलनाला कुठे प्रसिध्दी मिळत नसेल , किंवा जर यापासून मराठी साहित्याचा जर काही फायदा पण होत नसेल तर हे असे साहित्य सम्मेलनं भरवणे सुरु ठेवण्यात फारसे काही हशिल नाही असे वाटते .\nमिडीया एखाद्या इव्हेंटला मोठं करू शकतो,किंवा त्याच्या कडे पुर्ण दुर्लक्ष करून त्याची वाट लाऊ शकतो – हेच ह्या महिला साहित्य सम्मेलनाच्या घटनेवरून लक्षात येते.\n← चविने खाणार गोव्याला..\n६५ वी कला… →\n17 Responses to महिलांचे दुर्लक्षित साहित्य सम्मेलन\n“महिला साहित्य सम्मेलन” होत हे मला आत्ता तुमची पोस्ट वाचुन समजल. खरच या आधी कधीच काहि ऐकल नाही या सम्मेलना बद्दल.\nआणि काका मिडीया वाल्याच गुलाल तिकड खोबर अस काम आहे.\nखरतर या महिला सम्मेलन वाल्यानी आता मिडीया वाल्याची वाट न पाहता नेटवर ब्लाग/साईट वैगेरे चालु करुन जाहिरात करायला हवी. निदान काहि लोकापर्यत तरी पोहचेल.\nखरं तर महिलांच्या दृष्टीने मात्र हे सम्मेलन खरं तर खूपच महत्वाचे होते. पण मला तरी वाटत नाही, की मुंबईतल्या लेखिका, साहित्यिका पण या सम्मेलनाला गेल्या असतिल म्हणुन.\nआज पर्यंत इतकी सम्मेलनं झाली, तरीही या बद्दल काहीच माहीती नाही, या पुढे तरी या लोकांनी बोध घेऊन नेट वर प्रसिध्दी करणे सुरु करावे.\nशांतीसुधा (अपर्णा लळिंगकर) says:\nया दुर्लक्षित असण्याला आपल्या समाजाची महिलां विषयीची मानसिकता जबाबदार आहे. महिला खूप चांगलं काम जरी करत असतील तरी त्यांना मुद्दाम दुर्लक्षित करून डावललं जातं. अजुनही आपला समाज महिला म्हणजे डोकं नसलेली एक भोगवस्तु, शिकलेली असलीच तर फार काही दिवे लावायची गरजच नाही. जर एखादी बंडखोर निघालीच तर काय अगाउ आणि हाताबाहेर गेलेली आहे…………अश्याच भावना महिलां विषयी असतात. महिला साहित्यीक तरी यातून कशा सुटतील. आणि प्रसार माध्यमांना सानिया-शोएब चं लग्न, कटरिनाचं लग्न, शशी थरूर चं कितवं लग्न या अतिमहत्वाच्या बातम्यां मधुन वेळ तर मिळायला हवा असल्या फल्तू बातम्यांसाठी. आणि महिला साहित्य संमेलन घेउन काय करणार. खोण महिला येतील ह्यांच्या आरत्या ऐकायला मग आप्ण तरी कशाला आपल्या वर्तमान पत्राची थोडी जागा कशाला वाया घालवा मग आप्ण तरी कशाला आपल्या वर्तमान पत्राची थोडी जागा कशाला वाया घालवा त्यांना काही अनुदान नाही त्यामुळे आपल्याला पैसे पण मिळणार नाहीत. शेवटी प्रसारमाध्यमे ही समाजाचंच प्रतिनिधित्व करतात. समाजात काय चाललेलं आहे याचं प्रतिबिंब म्हणजे वृत्त्पत्रे.\nएक महत्वाची गोष्ट म्हणजे , बऱ्याच स्त्री साहित्यिकांना पण या सम्मेलना बद्दल फारशी माहिती नव्हती. दूर कशाला, सौ. एका वृत्तपत्राच्या संपादकाशी बोलत होती, तर त्यालाही या बद्दल काही माहिती नव्हते.\nहे सम्मेलन तसे अतिशय महत्वाचे ठरु शकते. कारण भारतामधे स्त्री साहित्यिका जा आहेत, त्यापैकी बऱ्याच कमी स्त्रियांना मराठी साहित्य सम्मेलनात आपलं साहित्य, किंवा त्यावर बोलण्याची संधी मिळते. हे असे केवळ स्त्रियांचे साहित्य सम्मेलन हा एक मह्त्वाचा माइल स्टोन होऊ शकला असता, पण केवळ खानापुर्ती साठी हे सम्मेलन केले जाते असे वाटते.\nआजचे प्रमुख कार्यक्रम म्हणून एक कॉलम असतो, त्यामधे पण याचा उल्लेख नव्हता. बरेचदा माहेश्वरी महिला मेळावा असला तर त्याचीही माहिती असते.. पण … ह्या बद्दल कुठेही काहीही छापुन आलेलं नाही.\nआपला मिडीया इतका एकांगी कसा काय असू शकतो हे बघून खरंच वाईट वाटलं.\nइंटरनेट्वर प्रसिध्दी नसणे, तसेच कुठल्याही वृत्तपत्रात प्रसिद्धी न मिळाल्याने या इव्हेंटबद्दल कोणालाच काहीही माहिती नव्हती. प्रसिध्दीमाध्यमांचा योग्य वापर न करणे हेच या सम्मेलनाच्या अपयशाचे कारण आहे असे वाटते.\nमहेंद्रजी असे काही साहित्य संमेलन असते हेच माहित नव्हते\nतुमचे मनापासून आभार ..तुम्ही ही माहिती आमच्यासमोर आणलीत….\nहे केवळ महिला साहित्यिकांना बोलण्यासाठी, व्यासपीठ मिळावं म्हणून सुरु झालेले साहित्य सम्मेलन असते. अगदी ग्रंथ दिंडी पासून सगळं काही होतं या सम्मेलनात.\nसुपर्णाची इच्छा होती यावर लेख लिहिण्याची,आणि त्यासाठी ती जाणार पण होती कव्हरेज करायला ( म्हणूनच तर मला पण समजलं की हे असं साहित्य सम्मेलन आहे म्हणून), पण थोडी तब्येत खराब असल्याने जाउ शकली नाही.\nअगदी बारीक सारीक बातम्या सुद्धा पेपरमध्ये छापुन येतात. अरुणा ढेरेंसारख्या अध्यक्षा असुनसुद्धा या महिला संमेलनाची कुणाला काही खबर नाही म्हणजे कमाल झाली.\nनेट वर काहीच माहिती नाही या बद्दल.\nमलाही आश्चर्यच वाटलं होतं.\nह्या विषयावर देविदास देशपांडे ह्यांच्या ब्लॉगवर छान लेख आहेत. कदाचित तुम्ही वाचले असतील..\nलिंक बद्दल आभार. लेख वाचला आणिआवडला पण..\nआज काल सगळ्यात महत्वाची ती मार्केटींग, यातच कमी पडले हे…\nइथे मार्केटींगची गरज पडायलाच नको. मला वाटतं की ह्या महिलांच्या सम्मेलनामधे ऐश्वर्या बच्चनला बोलावलं असतं तर बरेच कव्हरेज मिळाले असते. 🙂 मुर्खांचा बाजार आहे नुसता झालं.\nमहिला साहित्य संमेलन विषयक बातमी मला फक्त सकाळ मध्ये दिसली असेच एक महिला साहित्य संमेलन कोल्हापूर ला होणार म्हणून गेल्या वर्षी सकाळ मध्ये बातमीही छापून आली होती, व त्यानिमित्त आयोजित निबंध सपर्धा ”निवेदन”मध्ये असेच एक महिला साहित्य संमेलन कोल्हापूर ला होणार म्हणून गेल्या वर्षी सकाळ मध्ये बातमीही छापून आली होती, व त्यानिमित्त आयोजित निबंध सपर्धा ”निवेदन”मध्ये त्यामुळे तर मला कळले की असेही साहित्य संमेलन असते म्हणून त्यामुळे तर मला कळले की असेही साहित्य संमेलन असते म्हणून मात्र ह्या अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनाला मीडियाकडून काहीच प्रसिद्धी नाही हे दुर्दैवी आहे. ही परिस्थिती ह्याच क्षेत्रातील महिला पत्रकारांनी पुढाकार घेऊन बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत व सर्व जबाबदार, सुजाण नेटर्स, ब्लॉगर्सनी ही अशा बातम्यांना नेटाने पुढे आणणे महत्त्वाचे ठरेल\nसाहित्य सम्मेलनं बरीच होतात, पण हे विशेष महत्वाचे होते असे वाटते. ब्लॉगर्स आणि नेट युझर्स नी या गोष्टीला पुरेशी प्रसिध्दी द्यायला हवी हे अगदी योग्य, पण स्वतः कोंकण मराठी साहित्य परिषदेने तरी स्वतःची साईट, पत्रकार परिषदा, किंवा गेला बाजार कमीत कमी स्वतःचा ब्लऑग जरी सुरु केला तरीही पुरेशी प्रसिध्दी मिळू शकते. मला असे वाटते की या इव्हेंटच्या संयोजकांनी यापुढे तरी काळजी घ्यायला हवी असे वाटते.\nमिडीयाला बाईट्स देण्याचे काम खरं तर संयोजकाचे असते. जर इव्हेंटचा संयोजक जो कोणी होता तो जर ऍक्टिव्ह किंवा प्रो मीडिया नसेल तर कुठेही काहीच छापुन येणे शक्य नाही. कुठलीही इव्हेंट प्लॅन केल्यावर वेळोवेळी त्यावर काही तरी छापुन येणं महत्वाचं असतं- इव्हेंट लाइव्ह रहाण्याच्या दृष्टीने. इथे नेमकं तेच चुकलं आयोजकांचे..\nखरंच काहीच माहित नव्हतं या संमेलनाबद्दल. किंबहुना असं संमेलन दरवर्षी होतं ही तर बातमीच आहे माझ्यासाठी. पुढच्या संमेलनाला आपण ब्लॉगर्स लोकांनीच त्याचा प्रसार, प्रचार केला पाहिजे. प्रसार माध्यमं गेली खड्ड्यात \nसहमत आहे. पण एकच वाटते संयोजकांनी पण काहीतरी करणे आवश्यक आहे, मला पण दोन दिवस आधीच समजले. बायको जाणार होती कव्हर करायला, पण तब्येत बरी नव्हती म्हणून गेली नाही- मला पण जे समजले, ते तिच्यामूळेच… असो.. आपण पुढल्या वेळेस करू या काहीतरी.\nह्या एप्रिल मध्ये ‘ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन’ होणार आहे ..\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87-2/", "date_download": "2018-08-19T02:28:39Z", "digest": "sha1:YZ2KEQP7NJUAV2HBECFKL2AFVXLEUVHF", "length": 13546, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "कात्रजमध्ये भिशीचे पैसे न दिल्याने चुलत भावाचा सत्तुरने वार करुन खून - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Notifications कात्रजमध्ये भिशीचे पैसे न दिल्याने चुलत भावाचा सत्तुरने वार करुन खून\nकात्रजमध्ये भिशीचे पैसे न दिल्याने चुलत भावाचा सत्तुरने वार करुन खून\nपुणे, दि. ३१ (पीसीबी) – भिशीचे पैसे परत न केल्याच्या रागातून दोन भावांनी त्यांच्या चुलत भावाचा सत्तुरने वार करुन खून केला आहे. ही घटना सोमवारी (दि.३०) रात्री साडेनऊच्या सुमारास कात्रज येथील साईनगरमध्ये घडली.\nPrevious articleकात्रजमध्ये भिशीचे पैसे न दिल्याने चुलत भावाचा सत्तुरने वार करुन खून\nNext articleमराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवध्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय १५ ऑगस्ट पासून ऑटो क्लस्टर येथून कार्यान्वित होणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयाचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते उद्घाटन\nदिवसभर चा थकवा दादा कोंडकेंचा हा विडीयो पाहुन घालवा 😇😎\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n…मग सिंचनाचा पैसा गेला कुठे राज ठाकरेंचा मुख्यमंत्री, अजित पवारांच्या उपस्थिती...\nलोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A5%AD-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-19T02:28:42Z", "digest": "sha1:U7DPDTQB7WP65T5D7UR444UFBVDS2LC6", "length": 15776, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "७ ऑगस्टपर्यंत मागण्यांवर विचार न झाल्यास ठिय्या आंदोलन - सकल मराठा मोर्चा - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Maharashtra ७ ऑगस्टपर्यंत मागण्यांवर विचार न झाल्यास ठिय्या आंदोलन – सकल मराठा मोर्चा\n७ ऑगस्टपर्यंत मागण्यांवर विचार न झाल्यास ठिय्या आंदोलन – सकल मराठा मोर्चा\nमुंबई, दि. २ (पीसीबी) – सकल मराठा मोर्चाला परळीतून सुरुवात झाली त्यामुळे समाजाच्या आरक्षणासंदर्भात सरकारने परळीत येऊनच चर्चा करावी. आमचे कोणतेही समन्वयक सरकारशी चर्चेसाठी जाणार नाहीत. दरम्यान, सरकारकडून ७ ऑगस्टपर्यंत समाजाच्या सर्व मागण्यांवर विचार व्हावा अन्यथा राज्यभर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी सकल मराठा मोर्चाकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे.\nराज्य शासनाच्यावतीने लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत परळीतील आंदोलन स्थगित होणार नाही. मात्र, राज्यात आंदोलकांव्यतिरिक्त बाहेरच्या लोकांकडून घडवून आणलेला हिंसाचार लक्षात घेता, आंदोलकांनी कुठल्याही स्वरुपात खासगी, सरकारी वाहनांचे नुकसान करु नये. इथून पुढची सर्व आंदोलने ठिय्या स्वरुपातच करावीत, असे आवाहनही यावेळी सकल मराठा मोर्चाकडून करण्यात आले आहे.\nदरम्यान, जे आमदार-खासदार मराठा समाजाच्या प्रश्नासाठी आवाज उठवणार नाहीत त्यांच्याकडे समाज पाठ फिरवतील असा इशाराही सकल मराठा मोर्चाकडून विधीमंडळ आणि संसदेतील मराठा प्रतिनिधींना देण्यात आला. त्याचबरोबर सरकारने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली मराठा आरक्षणासंदर्भातील समिती रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.\nPrevious articleदारुड्या लेकाची आईने कुऱ्हाडीचा घाव घालून केली हत्या\nNext article७ ऑगस्टपर्यंत मागण्यांवर विचार न झाल्यास ठिय्या आंदोलन – सकल मराठा मोर्चा\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nनेहरू गेले, त्यांच्या पिढ्या गेल्या, मात्र काळाबाजार सुरूच – उध्दव ठाकरे...\nदिघीत एचपीसीएल कंपनीच्या पाईपलाईन मधून तेल चोरण्याचा प्रयत्न; आरोपी फरार\nरूपयाची सत्तरी पार; अखेर मोदी सरकारने करून दाखवले – काँग्रेस\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nवारकऱ्यांना वेठीस धरणारे मावळे असूच शकत नाहीत आषाढी पुजेसाठी जाणार नाही...\nशिवस्मारक जगातील सर्वाच उंच स्मारक असेल – मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/rollei-sportsline-sl-62-point-shoot-digital-camera-silver-price-pHfle.html", "date_download": "2018-08-19T01:39:17Z", "digest": "sha1:FIQ4PVJCUBQHNEGZPDXKDLLC4BKOWIND", "length": 15574, "nlines": 390, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "रोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये रोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वरफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 9,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया रोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेल्फ टाइमर 10 sec\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 1.8 Inches\nमेमरी कार्ड तुपे SD\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nरोलली स्पोर्टसळीने सल 62 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/educational/14399/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8--", "date_download": "2018-08-19T01:58:02Z", "digest": "sha1:ICSSFPV77WTLPLZPBWKPEIZI6GMJPJEF", "length": 3509, "nlines": 24, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Educational News", "raw_content": "\nकोकणवासीय मराठा समाजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन\n) संबंधीत कोकणवासीय मराठा समाज पुणेच्या वतीने विद्यार्थ्यांना U.P.S./M.P.S स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे केले.या प्रसंगी प्रा.हरी नरके,व कॅप्टन पी.पी.मराठे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रम प्रसंगी राम सपकाळ(अध्यक्ष),अनंत मोरे(उपाध्यक्ष),रवींद्र कदम(कार्याध्यक्ष),राजेंद्र सोंडकर,कृष्ण कदम,रुपेश मोरे,नितीन मोरे,संदीप सावंत,विनोद चव्हाण व पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.\nबिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न\nदेवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी\nएंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nस्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप\nरोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप\nजामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा\nआयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी\nपुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nफेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/sports-news-common-wealth-games-inauguration-event-rain-107446", "date_download": "2018-08-19T01:52:45Z", "digest": "sha1:F2X4L3CUVZOC7G2M3UF5N4BDLY3BWKI5", "length": 13157, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news common wealth games Inauguration event rain उद्‌घाटन सोहळ्यावर पावसाचे सावट | eSakal", "raw_content": "\nउद्‌घाटन सोहळ्यावर पावसाचे सावट\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nगोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवरील पडदा उद्या उघडला जाईल. स्पर्धेसाठी आलेल्या हजारोहूनही अधिक खेळाडू, ऑफिशियल आणि चाहत्यांच्या स्वागतासाठी उद्या येथील कॅर्रारा मुख्य स्टेडिअमवर शानदार उद्‌घाटन सोहळा रंगणार आहे. संयोजकांनी सोहळ्याची जोरदार तयारी केली असली, तरी हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवल्याने संयोजकांची चिंता वाढली आहे.\nगोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवरील पडदा उद्या उघडला जाईल. स्पर्धेसाठी आलेल्या हजारोहूनही अधिक खेळाडू, ऑफिशियल आणि चाहत्यांच्या स्वागतासाठी उद्या येथील कॅर्रारा मुख्य स्टेडिअमवर शानदार उद्‌घाटन सोहळा रंगणार आहे. संयोजकांनी सोहळ्याची जोरदार तयारी केली असली, तरी हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवल्याने संयोजकांची चिंता वाढली आहे.\nराष्ट्रकुल स्पर्धेचे उद्‌घाटन चोवीस तासांवर आले असले, तरी सोहळ्यावर असलेले पावसाचे संकट टळलेले नाही. अर्थात, येथे आलेले चक्रिवादळ क्वीन्सलॅंडमध्येच अडकल्याने गोल्ड कोस्टला थोडाफार दिलासा मिळाला आहे. त्यानंतरही पावसाचे संकट मात्र गेलेले नाही. उद्‌घाटन सोहळा संध्याकाळी होणार असला, तरी हवामान खात्याने पूर्ण दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर पूर्ण आठवडा गोल्ड कोस्टमध्ये पाऊस राहणार असल्याचाही अंदाज आहे.\nपावसाच्या इशाऱ्यानंतरही संयोजक सोहळा नियोजित वेळेत आणि कार्यक्रमानुसारच पार पडेल, असे सांगून जणू स्वतःची समजूत काढत आहेत. सोहळा कसा असेल याची माहिती गुलदस्त्यात ठेवली असली, तरी चॅनेल नाईनने रंगीत तालमीची झलक दाखवून क्रीडाप्रेमींची उत्कंठा वाढवली आहे. मात्र, उपाययोजना म्हणून दिलेली चित्रफीत बातम्यांमधून दाखवल्यामुळे संयोजन समितीने चॅनेल नाईनसाठी उद्‌घाटन सोहळ्याचे दरवाजे बंद केले आहेत.\nमैदान आच्छादित नसल्याने प्रेक्षकांचा हिरमोड होण्याची शक्‍यता\nइनडोअर स्पर्धा प्रकार कमी असल्यामुळे संयोजकांना स्पर्धा पार पडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार\nप्रेक्षकांना मैदानात छत्री आणण्याची परवानगी\nपावसाचा जोर कायम राहिल्यास आणि स्पर्धांच्या नियमात बसत असल्यासच स्पर्धा प्रकार पुढे ढकलण्याचा विचार\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nआव्हान आपलेच; पण सतर्क राहायला हवे\nकबड्डी सातासमुद्रापार फार खेळली जात नसली, तरी प्रो-कबड्डीच्या माध्यमातून ती सातासमुद्रापार असणाऱ्या घराघरांत निश्‍चित पोचली आहे. ही स्पर्धा आशियाई...\nआजोबांच्या बागेतून प्रेरणा (पोपटराव पवार)\nहिवरेबाजार गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आमचं बागायती क्षेत्र आणि तिथं आजोबांनी लावलेली मोसंबीची बाग हे अनेक वर्षांपासून गावात येणाऱ्या...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/summer-effect-voting-41030", "date_download": "2018-08-19T01:41:51Z", "digest": "sha1:Q2ZG3W3JGIIJXZHJY4XQEVGF3BBD6XND", "length": 12931, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Summer effect on voting उन्हाने घटविला मतदानाचा टक्का | eSakal", "raw_content": "\nउन्हाने घटविला मतदानाचा टक्का\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nलातूर - महापालिकेच्या ७० जागांसाठी बुधवारी (ता. १९) सकाळी ७.३० पासून मतदानाला सुरवात झाली. सकाळच्या सत्रात मतदारांचा प्रतिसाद मिळाला; मात्र दुपारच्या कडक उन्हामुळे मतदानावर परिणाम झाला. सायंकाळी ६.३० पर्यंत अंदाजे सरासरी ५८ टक्के मतदान झाले. शेवटच्या टप्प्यातसुद्धा मतदारांत उत्साह दिसून आला नाही.\nलातूर - महापालिकेच्या ७० जागांसाठी बुधवारी (ता. १९) सकाळी ७.३० पासून मतदानाला सुरवात झाली. सकाळच्या सत्रात मतदारांचा प्रतिसाद मिळाला; मात्र दुपारच्या कडक उन्हामुळे मतदानावर परिणाम झाला. सायंकाळी ६.३० पर्यंत अंदाजे सरासरी ५८ टक्के मतदान झाले. शेवटच्या टप्प्यातसुद्धा मतदारांत उत्साह दिसून आला नाही.\nमहापालिकेच्या १८ प्रभागांतील अ, ब, क व ड गटातून एकूण ७० सदस्यांच्या निवडीसाठी ४०१ उमेदवार निवडणूक लढत आहेत. शहरातील १८ पैकी १६ प्रभागांतून प्रत्येकी चार व दोन प्रभागांतून प्रत्येकी तीन उमेदवारांसाठी ३७१ मतदान केंद्रांत मतदान झाले. याची मतमोजणी शुक्रवारी (ता. २१) सकाळी दहापासून बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन येथे होणार आहे.\nबुधवारी सकाळी ७.३० पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळी ९.३० पर्यंत आठ टक्के, सकाळी ११.३० पर्यंत २३.९० टक्के, दुपारी १.३० पर्यंत ३२ टक्के व ३.३० पर्यंत ३९.४९ आणि ५.३० पर्यंत ५१ टक्के मतदान झाले. सकाळपासून मतदानाचा वेग कमी होता. दुपारच्या कडक उन्हामुळे मतदान थंडावले. सायंकाळी ६.३० पर्यंत सरासरी अंदाजे ५८ टक्के मतदान झाले. पालिकेचे दोन लाख ७८ हजार ३७४ मतदार असून, एक लाख ४६ हजार ५६१ पुरुष, तर एक लाख ३१ हजार ८१३ स्त्री मतदार आहेत.\nया निवडणुकीत कार्यकर्त्यांची फोडाफोडी, राजकीय दबाव, पैसा व दारूचा मोठा वापर झाला. काही ठिकाणी वाद व भांडणे झाली. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त वाढवावा लागला. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही; मात्र काँग्रेसने पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरावर भाजपचा झेंडा असल्याची ध्वनिचित्रफीत काढली. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे काँग्रेसने तक्रार केली आहे.\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nविशेष फेरीमध्ये 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित\nपुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या...\nइराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत\nकल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nचोरी लपवण्यासाठी केली हत्या\nठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-08-19T02:26:21Z", "digest": "sha1:UIA724OCP7XM7AWBXVLWUOFY7LZ6VKJH", "length": 17698, "nlines": 184, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा मोर्चाचे गुरुवारी ठिय्या आंदोलन; शहर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Pimpri मराठा मोर्चाचे गुरुवारी ठिय्या आंदोलन; शहर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त\nमराठा मोर्चाचे गुरुवारी ठिय्या आंदोलन; शहर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त\nपिंपरी, दि. ८ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी ९ ऑगस्ट क्रांती दिनी पुकारण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनामुळे राज्यभरासह पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकण परिसरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. गुरुवारी पुणे शहरातील सर्व मराठा समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यलयावर २ ते ३ तास ठिय्या आंदोलन करणार आहेत, तर तालुका पातळीवर सर्व आंदोलक तहसील कार्यलयावर ठिय्या आंदोलन करणार आहेत.\nकाही दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांनी हिंजवडी येथील द्रुतगती मार्ग रोखून धरला होता, वाल्हेकरवाडी चिंचवड येथील दुकानांवर दगडफेक करण्यात आली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिंचवड येथील सभा मराठा आंदोलकांकडून उधळण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच लगतच्या चाकण परिसरात या आंदोलनाने विक्राळ स्वरुप धारण केले होते. यामध्ये आंदोलकांनी १०० वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. ज्यामध्ये १० कोटींचे नुकसान झाले होते.\nया पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या ९ ऑगस्ट क्रांती दिनी पुकारण्यात आलेल्या ठिय्या आंदोलना दरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामिण पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील संवेदनशील असलेले पिंपरी, चिंचवड, भोसरी, हिंजवडी या ठिकाणी आदल्या दिवसापासूनच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर चाकण परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे. सध्या मराठा आरक्षण हा विषय न्याय प्रविष्ठ असल्याने उच्च न्यायालयाने हिंसक आंदोलण करणे चुकीचे असल्याचे सांगितले होते. यामुळे राज्यातील बऱ्याच ठिकाणी बंद मागे घेण्यात आला असून ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.\nदरम्यान, पिंपरी-चिंचवड परिसरात मराठा क्रांती मोर्चासाठी १२० पोलीस अधिकारी आणि १ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती परीमंडळ तीनचे पोलीस उप आयुक्त मंगेश शिंदे यांनी दिली आहे.\nPrevious articleनिगडीत विवेक पोंक्षे यांना वा. ना. अभ्यंकर गुरूगौरव पुरस्कार प्रदान\nNext articleराज्य सरकारने मल्टिप्लेक्सवाल्यांशी सेटलमेंट केली – संदीप देशपांडे\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nपिंपरी रेल्वेस्टेशन जवळ महिलेकडून ९ ग्रॅम बाऊनशुगर जप्त\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\n‘माणसं आडवा आणि त्यांची जिरवा’, यामुळे जलसंधारणाची कामे रखडली – मुख्यमंत्री\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nपिंपळेसौदागर व रहाटणीत नगरसेवक काटे व नगरसेविका कुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण\nवाजपेयींची प्रकृती चिंताजनक; एम्समध्ये नेत्यांच्या रांगा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nनिगडीत एसटी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू\nपिंपरीत भाई वैद्य यांना विविध संस्था, संघटनांतर्फे श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-v-south-africa-women-t20-1630730/", "date_download": "2018-08-19T01:42:41Z", "digest": "sha1:ZUWOKDMOL2FL3PMMLS4DFRQ3OXFBQRVQ", "length": 13119, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India v South Africa women T20 | ट्वेन्टी-२० मालिकेतही भारत वर्चस्व गाजवण्यास उत्सुक | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nट्वेन्टी-२० मालिकेतही भारत वर्चस्व गाजवण्यास उत्सुक\nट्वेन्टी-२० मालिकेतही भारत वर्चस्व गाजवण्यास उत्सुक\nउभय देशांमधील पाच सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे.\nद. आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची मालिका आजपासून\nएकदिवसीय मालिकेतील सवरेत्कृष्ट कामगिरीनंतर भारताचा महिला क्रिकेट संघ ट्वेन्टी-२० मालिकेतही दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी उत्सुक आहे. उभय देशांमधील पाच सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे.\nतिसऱ्या लढतीमध्ये सात विकेटनी पराभव पाहावा लागला तरी भारताने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. पहिल्या दोन सामन्यांमध्ये ८८ आणि १७८ धावा असे मोठय़ा फरकाने विजय मिळवले.\nएकदिवसीय मालिकेत निर्भेळ यशाने हुलकावणी दिली तरी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताच्या संघाने ट्वेन्टी-२० मालिकेमध्ये त्याची कसर भरून काढण्याचा निर्धार केला आहे. चांगला सूर गवसलेली सलामीवीर स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपद आहे. हरमनप्रीत आणि मानधना या दुकलीसह अनुभवी मिताली राज, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, अनुजा पाटील आणि पदार्पण करणारी अष्टपैलू राधा यादव, मुंबईची जेमिमा रॉड्रिग्जवर फलंदाजीची भिस्त आहे. मानधना, दीप्ती आणि वेदाकडून एकदिवसीय मालिकेप्रमाणेच सातत्यपूर्ण फलंदाजी अपेक्षित आहे. अनुभवी झुलन गोस्वामीवर गोलंदाजीची मदार आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिला विश्रांती देण्यात आली होती. झुलनच्या पुनरागमनाने भारताची गोलंदाजी मजबूत झाली आहे. तिला शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, एकता बिश्त आणि पूनम यादवकडून चांगली साथ अपेक्षित आहे.\nभारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, अनुजा पाटील, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), नुझहत परवीन, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, राधा यादव.\nदक्षिण आफ्रिका : डेन व्हॅन निकर्क (कर्णधार), मॅरिझेन कॅप, त्रिशा चेट्टी, शबनिम इस्माइल, अयाबोन्गा खाका, मसाबता क्लास, सुन लुइस, ओडिन कर्स्टन, मिग्नन डु प्रीझ, लिझेली ली, क्लोइ ट्रीयॉन, नॅडिन डी क्लेर्क, रेसिबे टोझाखे, मोसेलिन डॅनियल्स.\nवेळ : सायंकाळी ४.३० वा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/common-wealth-games-mary-kom-final-109244", "date_download": "2018-08-19T01:53:51Z", "digest": "sha1:4UQOHQN3QDQ3HUGZF4JV5ECAUEYYWPR2", "length": 11808, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "common wealth games mary kom in final मेरी कोम अंतिम फेरीत; सरिता, पिंकीचा पराभव | eSakal", "raw_content": "\nमेरी कोम अंतिम फेरीत; सरिता, पिंकीचा पराभव\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nगोल्ड कोस्ट - मेरी कोम राष्ट्रकुल क्रीडा बॉक्‍सिंगच्या अंतिम फेरीत प्रवेश करीत असतानाच पिंकी राणी आणि सरिता देवी यांना उपांत्यपूर्व फेरीतच हार पत्करावी लागली. विकास क्रिशन, गौरव सोळंकी आणि मनीष कौशिकने उपांत्य फेरीत प्रवेश करीत पदक निश्‍चित केले. आशियाई विजेत्या मेरीने ४८ किलो गटात अंतिम फेरीत प्रवेश केला. पाच वेळा जगज्जेतेपद जिंकलेल्या मेरीने श्रीलंकेच्या अनुष्का दिलरुखशी हिचा ५-० असा सहज पाडाव केला. आता मेरीला पहिल्या राष्ट्रकुल क्रीडा सुवर्णपदकाचे वेध लागले आहेत. पिंकी राणी तसेच सरिताने घोर निराशा केली. पिंकीला लिसा व्हाइटसाइडविरुद्ध हार पत्करावी लागली.\nगोल्ड कोस्ट - मेरी कोम राष्ट्रकुल क्रीडा बॉक्‍सिंगच्या अंतिम फेरीत प्रवेश करीत असतानाच पिंकी राणी आणि सरिता देवी यांना उपांत्यपूर्व फेरीतच हार पत्करावी लागली. विकास क्रिशन, गौरव सोळंकी आणि मनीष कौशिकने उपांत्य फेरीत प्रवेश करीत पदक निश्‍चित केले. आशियाई विजेत्या मेरीने ४८ किलो गटात अंतिम फेरीत प्रवेश केला. पाच वेळा जगज्जेतेपद जिंकलेल्या मेरीने श्रीलंकेच्या अनुष्का दिलरुखशी हिचा ५-० असा सहज पाडाव केला. आता मेरीला पहिल्या राष्ट्रकुल क्रीडा सुवर्णपदकाचे वेध लागले आहेत. पिंकी राणी तसेच सरिताने घोर निराशा केली. पिंकीला लिसा व्हाइटसाइडविरुद्ध हार पत्करावी लागली. लढतीच्यावेळी समालोचक सातत्याने भारतीय सरस असल्याचे सांगत होते, पण तिला हार पत्करावी लागली. त्यापूर्वी सरिता देवी ऑस्ट्रेलियाच्या ॲजा स्त्राईदस्‌मन हिच्याविरुद्ध पराजित झाली होती. ती या स्पर्धेत हार पत्करलेली पहिली भारतीय बॉक्‍सर ठरली होती.\n'ऍपल'ची संगणक प्रणाली हॅक\nसिडनी : आय फोन निर्मितीत आघाडीवर असलेल्या \"ऍपल' या अमेरिकन कंपनीत काम करण्याची आकांक्षा बाळगून असलेल्या एका 16 वर्षीय मुलाने कंपनीची संगणक...\nशास्त्री-कोहली यांची बीसीसीआय करणार चौकशी\nनवी दिल्ली- भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत स्वीकारलेल्या शरणागतीची बीसीसीआयनेही दखल घेतली आहे. तिसऱ्या कसोटीसाठी तुमची कोणती...\nनशीब, जिद्द आणि बरंच काही...\nदुःखद, अपमानरकारक गतकाळ विसरून आलेल्या संधीचं सोनं करणारे सॅम आणि टॉम हे करनबंधू, अल्प यशाकडंही सकारात्मकतेनं पाहणारी पी. व्ही सिंधू, आई म्हणून आपण...\nस्वातंत्र्य अन्‌ जबाबदारी (विभावरी देशपांडे)\nमी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या मनात ओसंडून वाहणारा राष्ट्राभिमान ही आपल्या आधीच्या पिढ्यांची पुण्याई आहे यात शंकाच नाही; पण मग आपण आज पुढच्या...\nबहुआयामी प्रवासाची 'सत्या'वचनी गोष्ट (माधव गोखले)\n\"एफ फाइव्ह.' कॉम्प्युटर स्क्रीन रिफ्रेश करण्यासाठी वापरली जाणारी की. गेली चार दशकं संगणकाच्या क्षेत्रात आपला दबदबा राखणाऱ्या मायक्रोसॉफ्टचे मुख्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=11412", "date_download": "2018-08-19T01:41:33Z", "digest": "sha1:4MLNXXPIT7C57BDDJV77QGS6YUFFP7OC", "length": 19341, "nlines": 277, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n१० मे १९३२ --- ३ मे २०११\nकविवर्य जगदीश खेबुडकर हे कोल्हापूरजवळच्या खेबवडे या गावाचे. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. गावी थोडीफार शेती व गाई-गुरे अशा वातावरणात ते वाढले. १९४८ साली म. गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या जाळपोळीत त्यांचेही घर जाळण्यात आले. सारे कुटुंब उघड्यावर आले आणि त्या आत्यंतिक वेदनेतून त्यांची पहिली कविता जन्माला आली - ‘मानवते, तू विधवा झालीस’ खेबुडकर १९५३ मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होऊन एका औषधाच्या कंपनीत नोकरी करू लागले. १९५६ मध्ये एस.टी.सी. होऊन ते शिक्षक झाले. पुढे आयुष्यभर त्यांनी शिक्षकाचीच नोकरी केली. त्यादरम्यान कविता लिहिणे चालूच होते. सांगली आकाशवाणीसाठी त्यांनी काही गाणी लिहिली. संगीतकार वसंत पवार यांनी त्यांची काही गाणी स्वरबद्ध केली. ती गाणी चित्रपटांसाठी नव्हती. गाण्यावर अदाकारी करून पोट भरणार्‍या कोल्हापूरच्या गरीब कलावंतिणींना ही गाणी पवारांनी फुकट देऊन टाकली होती. पण वसंत पवारांनीच त्यांना चित्रपटासाठी गाणी लिहायची पहिली संधी लवकरच दिली. १९६२ मध्ये निघालेल्या ‘रंगल्या रात्री अशा’ या संगीतप्रधान चित्रपटासाठी पवारांनी खेबुडकरांकडून प्रथमच तीन लावण्या लिहून घेतल्या. वसंत पवारांचे बोट धरून खेबुडकर चित्रपटसृष्टीत आले खरे, पण त्यांचे खरे सूर जमले ते पवारांचे शिष्य संगीतकार राम कदम यांच्याशीच’ खेबुडकर १९५३ मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होऊन एका औषधाच्या कंपनीत नोकरी करू लागले. १९५६ मध्ये एस.टी.सी. होऊन ते शिक्षक झाले. पुढे आयुष्यभर त्यांनी शिक्षकाचीच नोकरी केली. त्यादरम्यान कविता लिहिणे चालूच होते. सांगली आकाशवाणीसाठी त्यांनी काही गाणी लिहिली. संगीतकार वसंत पवार यांनी त्यांची काही गाणी स्वरबद्ध केली. ती गाणी चित्रपटांसाठी नव्हती. गाण्यावर अदाकारी करून पोट भरणार्‍या कोल्हापूरच्या गरीब कलावंतिणींना ही गाणी पवारांनी फुकट देऊन टाकली होती. पण वसंत पवारांनीच त्यांना चित्रपटासाठी गाणी लिहायची पहिली संधी लवकरच दिली. १९६२ मध्ये निघालेल्या ‘रंगल्या रात्री अशा’ या संगीतप्रधान चित्रपटासाठी पवारांनी खेबुडकरांकडून प्रथमच तीन लावण्या लिहून घेतल्या. वसंत पवारांचे बोट धरून खेबुडकर चित्रपटसृष्टीत आले खरे, पण त्यांचे खरे सूर जमले ते पवारांचे शिष्य संगीतकार राम कदम यांच्याशीच संगीतकार राम कदम व गीतकार खेबुडकर यांच्या ‘शब्दसुरां’च्या मिलाफाने मराठी रसिकांना जवळजवळ दोन दशके मनमुराद आनंद दिला. या काळातील बहुतेक मराठी चित्रपट ग्रामीण पार्श्वभूमीचे असल्यामुळे त्यातील गाणी ही अस्सल मराठमोळी-ग्रामीण समाजजीवनाची, सणांची, चालीरीतींची, रूढी-परंपरांची अशी होती. त्यात गणगौळण, सवालजवाब, झगडे, भूपाळी, भारूड, विराणी, वासुदेव, कीर्तन, नागोबाची-हादग्याची, मंगळागौरीची-हळदीची-लग्नाची गाणी, मोटेवरची गाणी, कोळीगीते, धनगराची गाणी, डोंबार्‍याची गाणी, लेझीम, शेतकरी गीत असे अस्सल मराठी मातीचे असंख्य गीतप्रकार होते. खेबुडकरांनी हे सारे गीतप्रकार अतिशय समर्थपणे शब्दबद्ध केले. तमाशा हा मराठी मातीचा वारसा. तो जपण्यासाठी खेबुडकरांनी अथकपणे असंख्य लावण्या लिहिल्या. ग. दि. माडगूळकरांनंतर तेवढ्याच समर्थपणे आणि ताकदीने खेबुडकरांनी लावण्या लिहिल्या. माडगूळकरांप्रमाणेच त्यांनीही लावणी लिहिताना लेखणीचा आब व तोल साधला. अभिजाततेचा व कलात्मकतेचा स्पर्श असलेल्या लावण्या खेबुडकरांनी लिहिल्या. आयुष्यात तमाशा कधीही न बघितलेल्या खेबुडकरांनी एकापेक्षा एक फर्मास व फाकडू लावण्या लिहिल्या, ही वैशिष्ट्यपूर्ण देणगी त्यांना लाभली होती. गदिमा, सुधीर फडके व राजा परांजपे या त्रिकुटाप्रमाणेच राम कदम, अनंत माने व जगदीश खेबुडकर हे त्रिकूटही मराठी चित्रपटसृष्टीत गौरवास्पद ठरले. शांतारामबापू, भालजी पेंढारकर यांच्यापासून अगदी लहानसहान निर्मात्यापर्यंत अनेक चित्रपटांची गाणी त्यांनी कुशलपणे लिहिली. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी ६० वर्षे अव्याहतपणे ३५० चित्रपटांसाठी सुमारे २ हजार ७५० गाणी लिहिली. साठहून अधिक संगीतकारांसाठी गाणी लिहिणारे ते एकमेव गीतकार होते. व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ची गाणी सर्वात गाजली. सुमारे २६ चित्रपटांचे कथा-पटकथा-संवाद त्यांनी लिहिले होते, तर ‘देवघर’ नावाच्या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली होती. गेल्या तीन पिढ्यांचे ते लोकप्रिय गीतकार होते. ‘सवाल माझा ऐका’ (१९६५), ‘केला इशारा जाता जाता’ (१९६६), ‘आम्ही जातो अमुच्या गावा’ (१९६८), ‘गणगौळण’ (१९६९), ‘भोळीभाबडी’(१९७२), ‘सुगंधी कट्टा’ (१९७३), ‘बायकांनो नवरे सांभाळा’ (१९७४), ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ (१९७६) आणि ‘झेड.पी.’ (१९९०) या सर्व चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचे उत्कृष्ट गीतलेखनाचे पुरस्कार लाभले होते. राज्य शासनातर्फे दिला जाणारा ‘व्ही.शांताराम पुरस्कार’, ‘गदिमा पुरस्कार’, ‘पी. सावळाराम पुरस्कार’ व ‘संगीतकार राम कदम पुरस्कार’ या अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले होते. मूत्रपिंडाच्या आजाराने जगदीश खेबुडकर यांचे कोल्हापूर येथे निधन झाले. - मधू पोतदार (मंदार जोशी)\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/2011/12/18/%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-19T01:36:55Z", "digest": "sha1:4FEJ3MKPHLLOZOINI5MIWT4PNO3YYQQT", "length": 12681, "nlines": 81, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "गूजबेरी अथवा क्रॅनबेरी लोणचे | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nगूजबेरी अथवा क्रॅनबेरी लोणचे\nडिसेंबर 18, 2011 Shilpa द्वारा\nस्वयंपाकघरात अनेकदा वेगवेगळे प्रयोग करावे लागतात; कधी एवढ्यासाठी की हवा असलेला एखादा भारतीय जिन्नस मिळाला नाही म्हणून तर कधी एवढ्यासाठी की एखादा नवीन स्थानिक जिन्नस चांगला मिळाला म्हणून. विशेषतः उन्हाळ्यात इथे अनेक प्रकारच्या बेरीज थोड्या दिवसांसाठी अगदी भरपूर मिळतात आणि त्यांचं नक्की काय करायचं असा प्रश्न पडतो. जॅम किंवा इतर गोड पदार्थ खूप बनविले जातात पण गोड तरी किती खाणार म्हणून मग ही फळे वापरून लोणची किंवा चटण्या बनविल्या जातात. पण चांगलं लोणचं बनवायचं तर फळ जरा आंबट किंवा करकरीत असावं लागतं; म्हणून यावर्षी मी महाराष्ट्रीयन कैरी लोणचे मसाला वापरून गूसबेरी आणि क्रॅनबेरी या दोन वेगळया फळांची लोणची बनवली आणि दोन्ही उत्तम झाली.\nगूसबेरीला अनेकदा आवळा म्हणून संबोधलं जातं आणि ही थोडीशी आंबट बेरी दिसतेही बरीच आवळ्यासारखी पण हा भारतीय आवळा नव्हे. हे फळ कच्चे असताना अगदी आंबटकच्च असते पण थोडे पिकले कि त्याची गोडी वाढते. सुंदर पोपटी रंगाच्या गूसबेरीत भरपूर पेक्टीन असल्याने हिचा जॅम बनवायला खूप उपयोग होतो. मी यावर्षी उन्हाळ्याच्या सुरवातीला आणलेली गूसबेरी खूपच आंबट होती म्हणून मी ती आवळ्यासारखी मीठ लावून तोंडात टाकली तर मला जाणवले की ह्याचं लोणचं छान होईल. मग मी खालील कृती वापरून लोणचे मसाला बनविला आणि शेंडा-बुडखा काढून अर्धी चिरलेली गूसबेरी त्यात मिसळली आणि एक निर्जंतुक केलेल्या बरणीत भरली. जास्त आंबटपणासाठी ३-४ चमचे लिंबाचा रस त्यात ओतला, वरून थोडी गार केलेली फोडणी घातली आणि बाटली गच्च झाकून ठेऊन दिली. हे लोणचे फारच पट्कन मुरले. साधारणतः २ आठवड्यात खायला तयार झाले. इतके मस्त झाले की मी जून महिन्यात बनविलेले अर्धा किलोचे लोणचे सप्टेंबरपर्यंत संपलेही\nगेल्या काही दिवसांत बाजारात ख्रिसमसमुळे क्रॅनबेरीज दिसायला लागल्या आहेत म्हणून मग मी हीच कृती वापरून क्रॅनबेरीचेही लोणचे बनविले. त्यासाठी आधी क्रॅनबेरीज थोड्या धुवून स्वच्छ फडक्याने पुसून घेतल्या. नंतर वेळ वाचविण्यासाठी एकेक चिरण्याऐवजी फूडप्रोसेसरमध्ये क्रॅनबेरीज किंचित् फिरवून घेतल्या पण फार बारीक केल्या नाहीत. नंतर एका भांड्यात क्रॅनबेरीज आणि लोणचे मसाला एकत्र केला आणि निर्जंतुक केलेल्या बाटलीत भरून वरून गार केलेली फोडणी घातली. हे लोणचे तर अगदी बनविल्याबरोबर लगेच खाता आले पण थोडे मुरल्यानंतर तर ते अजुनच मस्तं लागतेय.\nमहाराष्ट्रीयन कैरी लोणचे मसाला\nमोहरीची डाळ २ मोठे चमचे\nमोहरी पूड २ मोठे चमचे\nमेथ्या २ छोटे चमचे\nहळद १ छोटा चमचा\nतिखट २ मोठे चमचे\nमीठ ४ ते ६ मोठे चमचे\nमीठ आणि तिखटाचं नेमकं प्रमाण हे शेवटी प्रत्येकाला आपापल्या चवीप्रमाणे ठरवावे लागेल कारण तिखटाची तीव्रता वेगवेगळ्या जातींच्या मिरच्यांप्रमाणे वेगवेगळी असते आणि प्रत्येकाची तिखट खाण्याची क्षमताही वेगवेगळी असते. मीठ कमी घालावे तर लोणचे लवकर खराब होण्याची भीती आणि जास्त वापरावे तर लोणचे खारट होण्याची काळजी शिवाय काही जण प्रकृतीसाठीदेखील मीठ कमी खातात. मी सहा मोठे चमचे मीठ वापरले पण लोणचे किंचित खारट वाटले त्यामुळे पुढच्या वेळेस थोडे कमी मीठ वापरून पाहीन.\nप्रथम मेथ्या थोड्या तेलात तळून मग त्याची पूड बनवावी. हिंग, हळद आणि तेल सोडून इतर सगळे जिन्नस एकत्र करून घ्यावेत. कढईत मोहरी आणि हिंग घालून तेलाची फोडणी करून घ्यावी आणि किंचित कोमट झाल्यावर त्यात हळद मिसळून मग गार होऊ द्यावी. गार झाल्यावर वर ओतण्यासाठी पाव वाटी फोडणी बाजूला काढून उरलेली पाऊण वाटी मसाल्यात मिसळावी. हा लोणचे मसाला साधरणतः अर्धा किलो फळांसाठी पुरेसा होईल.\nबाटल्या निर्जंतुक करण्यासाठी मी त्या आधी स्वच्छ धुवून घेते आणि ओल्या असतानाच त्या १४० डेग्रीला गरम केलेल्या ओव्हनमध्ये जाळीवर उपड्या करून ठेवते. अर्ध्या तासानंतर ओव्हन बंद करून बाटल्या त्यातच गार होऊ देते. जॅम किंवा इतर गरम पदार्थ भरायचे असतील तर मात्र बाटल्या गरम असतानाच त्यात गरम जॅम भरावा लागतो नाहीतर बाटली तडकते. या पद्धतीने बाटल्या निर्जंतूक करायच्या असतील तर त्या गरम करण्यासाठी योग्य आहेत का याची आधी खात्री करून घ्या.\nPosted in क्रॅनबेरी, खाण्याचे पदार्थ, गूजबेरी, चटण्या आणि लोणची | Tagged आवळा, क्रॅनबेरी, गूजबेरी, लोणचे, लोणचे मसाला, cranberry pickle, Gooseberry pickle | टिपणी करा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/news/22714/-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-08-19T01:57:35Z", "digest": "sha1:UIJAW7D4WNSUQ4S3KAK6GYJ5DOMSENCA", "length": 4681, "nlines": 24, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "General News", "raw_content": "\nरोटरी मेट्रोच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रोजगार व स्वयंरोजगार मेळावा\nरोटरी क्लब ऑफ मेट्रोच्या वतीने शिक्षणास काही कारणाने मुकलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.याचा उद्देश अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व महाराष्ट्र शासनाच्या “कौशल्य व विकास महामंडळाच्या”अतर्गत प्रशिक्षण देणे हा होता.यात याच लाभसुमारे ४० विद्यार्थ्यांनी घेतला हे विद्यार्थी ४ थी,८ वी,१० वी पास/नापास होते.यांना केटरिंग व्यवसाय,स्पोकन इंग्लिश,कार्यालयीन सहाय्यक,डिटीपी.टॅली, कार्यालयीन सहाय्यक,फळे-भाज्या प्रक्रिया आदीचे शिक्षण देवून स्वतःच्या पायावर उभे रहाण्यास सहाय्य केले जाईल.मनोहर बँक्वेट हॉल कोथरूड येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी मेट्रोचे अध्यक्ष माधव तिळगुळकर,नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे,नगरसेवक जयंत भावे,रो.भावना चहुरे ,रो.मिलिंद घैसास,रो.आदिती कदम,स्पीड इन्स्टिट्यूटचे असिस्टंट जनरल मॅनेजर सुर्यकांत माडेआदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री टेके सरांनी केले.\nबिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न\nदेवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी\nएंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nस्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप\nरोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप\nजामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा\nआयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी\nपुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nफेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=942", "date_download": "2018-08-19T02:22:36Z", "digest": "sha1:U374PICXYHPFUQG2DQBZ4JHB2USCULRH", "length": 14233, "nlines": 87, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | शाह-ठाकरेंच्या भेटीवर नजरा, ३३ तंबाखूपटूंना दोनशेचा दंड, तूर-हरभर्‍याला एक हजार, वजनदार प्रवाशांना दंड, कर्नाटकात मंत्रीमंडळ विस्तार, मथुरेत दारुबंदी........०६ जून २०१८", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nशाह-ठाकरेंच्या भेटीवर नजरा, ३३ तंबाखूपटूंना दोनशेचा दंड, तूर-हरभर्‍याला एक हजार, वजनदार प्रवाशांना दंड, कर्नाटकात मंत्रीमंडळ विस्तार, मथुरेत दारुबंदी........०६ जून २०१८\n55 Views 06 Jun 2018 महत्वाच्या घडामोडी\n* आज लातुरच्या बार्शी मार्गावर शिवराज्याभिषेक सोहळा\n* लातूर शहरात विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत सव्वा लाखाचा गुटखा जप्त\n* हिंगोलीहून दरोड्यासाठी चाकुरात आलेल्या सहाजणांना अटक, शस्त्रेही जप्त\n* औसा बाजार समितीत शेतकरी-हमाल भवनचे खा. चंद्रकांत खैरे यांनी केले लोकार्पण\n* लातुरच्या विविध सरकारी कार्यालयात तंबाखूचे सेवन करणार्‍या ३३ कर्मचारी आणि नागरिकांना प्रत्येकी २०० रुपयांचा दंड\n* लातूर जिल्ह्यात चार लाख ३१ हजार झाडे लावणार, सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते १७ तारखेला शुभारंभ\n* रुफ वाटर हार्वेस्टींगसाठी लातुरातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करणार- पालकमंत्री पाटील\n* लातुरच्या सरकारी दवाखान्यात बाळंतीणीच्या आत्महत्येची चौकशी करा, आ. निलम गोर्‍हे यांची मागणी\n* अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचार्‍यांना कायद्यानुसार पदोन्नती मिळणार- सर्वोच्च न्यायालय\n* ३१ मे पूर्वी नोंदणी झालेल्या पण खरेदी न झालेल्या तूर आणि हरभर्‍याला सरकार देणार प्रति क्विंटल एक हजार देणार\n* राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि गारपीटग्रस्त शेतकर्‍यांसाठी सरकारने केली ६२५ कोटी रुपयांची तरतूद\n* जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या सरकारी कर्मचार्‍यांना सेवेतून कमी करण्याबाबत समिती गठीत\n* रेल्वेतून ठरलेल्या वजनापेक्षा अधिक वजनाचे सामान नेणार्‍या प्रवाशांना होणार दंड\n* २०२२ पर्यंत समाजातील सर्व बेघर घटकांना मिळणार हक्काची, पक्की घरे- पंतप्रधान\n* पंतप्रधान आवास योजनेसाठी पैसे मागणार्‍यांची जिल्हाधिकार्‍यांक्डे तक्रार करा- पंतप्रधान\n* माजलगाव बाजार समितीत १६५० शेतकर्‍यांचा हरभरा भिजला पावसात\n* डाक सेवा कर्मचार्‍यांच्या संपाचा आज १६ वा दिवस\n* शिवसेनेनं ताकद दाखवली तेव्हाच अमित शहांना मातोश्री आठवले- संजय राऊत\n* भाजपाध्यक्ष अमित शहा आज संध्याकाळी सहा वाजता घेणार उद्धव ठाकरेंची भेट\n* आज कर्नाटकात मंत्रीमंडळ विस्तार, काँग्रेसचे २२ आणि जेडीएसचे १२ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार\n* येत्या ८ ते १० जून दरम्यान उंबईत अतिवृष्टीचा इशारा, मुंबईची तुंबई होणार\n* श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा जिल्ह्यातील बरसाना, गोकुळ, गोवर्धन, नांदगाव आणि बलदेव येथे दारूबंदी\n* मान्सूनपूर्व रेल्वेचा कोकण रेल्वेवर परिणाम. कोकणात जाणाऱ्या सगळ्या ट्रेन तासभर उशीराने धावत आहेत\n* 'समर्थनासाठी संपर्क' उपक्रमाअंतर्गत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रतन टाटा, अभिनेत्री माधुरी दीक्षित, लतादिदिंना भेटणार\n* एअरसेल -मॅक्सिस प्रकरण: माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची ईडीच्या ऑफीसमध्ये सहा-साडेसहा तास चौकशी\n* महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची निवड\n* डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णी याला अटकपूर्व जामीन फेटाळला, शरण येण्याचे आदेश\n* सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणी शशी थरुर यांना समन्स, ७ जुलैपूर्वी कोर्टात हजर राहण्याचे आदेश\n* राफेल करारात एका पैशाचाही घोटाळा झालेला नाही- संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन\n* पालघरच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांकडून आचारसंहितेचा भंग केल्याची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार\n* अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांची बिटकॉइन घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू\n* मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे राजीनामा दिल्यानंतर डॉ. दीपक सावंत यांची कॅबिनेट बैठकीस हजेरी\n* कच्छमध्ये कोसळलेल्या विमानाचे वैमानिक एअर कमांडर संजय चौहान यांचा मृत्यू\nअग्नीशनच्या जागी शौचालय, सनी लिओनी लातुरात येणार, लातुरला स्वतंत्र विद्यापिठाची ...\nअटलजींचा अलविदा , ४७ टक्के पाऊस, उधारी मिळत नसल्याने आत्महत्या, ...\nअटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, सनी लिओनी येणार लातुरात, औरंगजेबांना ...\nमाझं लग्न कॉंग्रेससोबत, मातोश्रीबहेर महिलांचे आंदोलन, दिमाखदार स्वातंत्र्यदिन सोहळा, पोलिस ...\nविलासरावांना हजारोजणांची आदरांजली, गोवारी आता एसटीत, दिपीका-रणवीरचे ठरले, म्हाडाची मुंबईत ...\nनुकसान, सनातन, मुंडन, ठाकरेंचे आभार, पर्रिकर अमेरिकेला, अकरावीसाठी आणखी एक ...\nआ. अमित आणि धीरज देशमुखांच्या उपस्थितीत चक्का जाम, लातूर कडेकोट ...\nएम करुणानिधी यांचे वार्ध्यकाने निधन......०७ ऑगस्ट २०१८ ...\nआत्महत्या नको करु तू शिवबाचा छावा....तुला मा जिजाऊची शपथ आहे ...\nतलाठ्यांच्या लॅपटॉपसाठी ०२ कोटी, आरक्षणासाठी तरुणीची आत्महत्या, रेल्वेची काळजी घ्या ...\nआ. देशमुखांच्या घरासमोर निदर्शने, चाकण प्रकरणी २० जणांना अटक, आधारशिवाय ...\nपाशा पटेलांचे ५१ हजार बांबू पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू\nराणेंच्या पुतळ्याचं लातुरात दहन, मंगळ-पृथ्वीची युती, आरक्षणासाठी सरकारला हवेत तीन ...\nपवार घटना दुरुस्ती कशी करणार, बसवेश्वर संस्थेची निवडणूक, एक तरी ...\nखासदारांचे २५ लाख, आरक्षणासाठी जेलभरो, आरक्षणासाठी हवी घटना दुरुस्ती, नवरात्रात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/live-suicide-control-facebook-suicide-prevention-initiative-33266", "date_download": "2018-08-19T01:40:06Z", "digest": "sha1:CF632WWZO5NM6VFHSJEB2AOF5VAFRXXB", "length": 11686, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "live suicide control facebook suicide prevention initiative 'लाईव्ह' आत्महत्या रोखण्यासाठी फेसबुकचा पुढाकार | eSakal", "raw_content": "\n'लाईव्ह' आत्महत्या रोखण्यासाठी फेसबुकचा पुढाकार\nशुक्रवार, 3 मार्च 2017\nमुंबई - फेसबुक लाईव्हवर आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर हे प्रकार रोखण्यासाठी \"आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. त्यासाठी फेसबुकने एक टीमही सज्ज ठेवली आहे.\nमुंबई - फेसबुक लाईव्हवर आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर हे प्रकार रोखण्यासाठी \"आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. त्यासाठी फेसबुकने एक टीमही सज्ज ठेवली आहे.\nफेसबुकने \"क्रायसिस सपोर्ट ऑर्गनायझेशन'च्या माध्यमातून \"मॅसेंजर लाईव्ह चॅट'ची सेवा उपलब्ध केली आहे; मात्र फेसबुक लाईव्हवर काही व्यक्तींनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर फेसबुकने हे तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे.\nएखादा वापरकर्ता फेसबुक लाईव्हवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळल्यास त्याच्या मित्रांना त्याबाबत \"ऍलर्ट' करणे या तंत्रज्ञानामुळे शक्‍य होणार आहे. अशा प्रकारची माहिती देणाऱ्यांना फेसबुककडून मदतही देण्यात येणार आहे. फेसबुकने त्यासाठी एक व्हिडीओ कॅम्पेनही लॉंच केले आहे. मशीनच्या माध्यमातूनही अशा पोस्ट शोधून काढण्याची प्रणालीही फेसबुकने विकसित केली आहे.\nवापरकर्त्यांची मोठी संख्या पाहता अधिकाधिक संस्थांनाही या उपक्रमाशी जोडून घेण्याचा फेसबुकचा मानस आहे.\nजगभरात प्रत्येक सेकंदाला सरासरी 42 आत्महत्या होतात. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 15 ते 29 या वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण अधिक असते.\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nचोरी लपवण्यासाठी केली हत्या\nठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nसंगीतविद्या कणाकणानं मिळवत गेले (कुमुदिनी काटदरे)\nकमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व \"मला शिकवावं' अशी...\nवाघाने केली शेतकऱ्यांची कालवड फस्त\nआर्वी : तालुक्यातील बेढोंना शिवारात वाघाने कालवडी वर हल्ला करून ठार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (ता. 17...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/608849", "date_download": "2018-08-19T02:05:59Z", "digest": "sha1:2LCVNI4HZOUF4V4MH2S6CHXBY5ABEUDX", "length": 6909, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पावसामुळे पहिले सत्र वाया - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » पावसामुळे पहिले सत्र वाया\nपावसामुळे पहिले सत्र वाया\nवृत्तसंस्था /लॉर्ड्स, लंडन :\nसंततधारेमुळे भारत व इंग्लंड यांच्यातील दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी सकाळचे सत्र वाया गेले. मंगळवारी रात्रीपासूनच येथे पाऊस सुरू असल्याने मैदान ओलसर झाले असून सकाळी सरावासाठी देखील खेळाडू मैदानात उतरू शकले नाहीत. त्यामुळे नाणेफेकही झाली नव्हती.\nढगाळ वातावरण व वाऱयाचा अभाव यावरून परिस्थितीत कोणताच बदल होणार नाही, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे खेळाला लवकर सुरुवात होईल, ही आशाही धूसर झाली आहे. सामनाधिकारी व पंचांनी उपाहाराचा ब्रेक अर्धा तास आधीच घेण्याचा निर्णय घेतला. चहापानाच्या सुमारास वातावरणात थोडासा बदल होण्याची शक्मयता हवामान खात्याने वर्तविला आहे. या सत्रात खेळ सुरू झाल्यास शेवटच्या सत्रात जादा वेळ खेळ घेतला जाण्याची शक्मयता आहे. लॉर्ड्स मैदानावर उत्कृष्ट व अत्याधुनिक डेनेज व्यवस्था असल्याने वातावरणात सुधारणा झाल्यास खेळ लवकरात लवकर सुरू होऊ शकतो. या आठवडय़ाच्या अखेरीस व सोमवारीही पावसाची शक्मयता हवामान खात्याने वर्तविली असल्याने या सामन्यात पावसाचा वारंवार अडथळा येऊ शकतो.\nयजमान इंग्लंडने बुधवारी 12 जणांच्या संघाची घोषणा केली असून 20 वषीय ऑलिव्हर पोप कसोटी पदार्पणाची प्रतीक्षा करीत आहे. भारताने मात्र अंतिम संघाची घोषणा केलेली नव्हती. पण दुसरा स्पिनर खेळविण्याची इच्छा असल्याचे कर्णधार कोहलीने म्हटले होते. मात्र वातावरणाचा विचार करता कोहलीचा ही इच्छा बदलण्याची शक्मयता आहे. इंग्लंडने पहिली कसोटी 31 धावांनी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून बरोबरी साधण्यासाठी भारत या सामन्यात प्रयत्न करेल. मात्र वरुणराजाचा अडथळा येत राहणार असल्याने हा सामना पूर्ण होऊ शकेल का, अशी साशंकताही वाटते.\nव्हेरेव्ह, नादाल, फेडरर तिसऱया फेरीत\nअर्जेन्टिनाचा लॅन्झिनी वर्ल्डकपमधून बाहेर\nवावरिंका पहिल्याच फेरीत पराभूत\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/news/551/%E2%80%99%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C%E2%80%99-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE--%E0%A4%A1%E0%A5%89--%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5", "date_download": "2018-08-19T01:57:42Z", "digest": "sha1:B7ABU6N6UYC33NCY4IKETDSBXO5TSQNQ", "length": 6118, "nlines": 26, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "General News", "raw_content": "\n’कर्तृत्ववान व्यक्तींचा समाजाने सन्मान करणे ही काळाची गरज’ प्रा. डॉ. सुधाकर जाधव\n’समाजात विविध क्षेत्रात अनेक कर्तृत्ववान व्यक्ती या आपल्या असामान्य कर्तृत्वाने सामाजिक सेवेचे कार्य करीत असतात त्याची समाजाने दखल घेऊन त्यांचा सन्मान केला पाहिजे ही काळाची गरज आहे’ असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुधाकर जाधव (डीन, कॉमर्स फॅकल्टी पुणे विद्यापीठ) यांनी केले. पाषाण सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने शिवाजीराव ज्ञानोबा निम्हण (असि.कमिशनर मुंबई पोलीस), रामदास राघोबा निम्हण (इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर पुणे), सुरेश रामचंद्र निम्हण (डेप्युटी मॅनेजर ऍडॉर पॉवरट्रॉन लि.) यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान झाल्यास त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळते असे त्यांनी पुढे सांगितले, कार्यक्रमाचे संयोजन जयप्रकाश निम्हण यांनी केले. याप्रसंगी आ.विनायकरावजी निम्हण, ज्ञानेश्वर फडतरे (डी.सी.पी. झोन-२), वसंत जाधव (ए.सी.पी. मुंबई), तानाजीभाऊ निम्हण, प्रमोद निम्हण आदी मान्यवरांबरोबरच ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.\nकार्यक्रमाच्या सुरूवातीस ’संतवाणी’ हा कार्यक्रम रघुनाथजी खंडाळकर यांनी सादर केला. सौरव ज्ञानेश्वर जगदाळे या कुमारवयीन क्रिकेटपटूचाही सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना सत्कारार्थींनी आपल्या प्रदिर्घ वाटचालीतील विविध अनुभव कथन केले व कुठल्याही संकटास न डगमगता चिकाटीने व सामाजिक जाणीव ठेवून काम केल्यास उज्वल यश मिळते असे सांगितले. तसेच आगामी काळात आपल्या अनुभवाचा उपयोग हा सामाजिक कार्यासाठी करण्याचा मनोदय व्यक्त केला.\n(जयप्रकाश निम्हण, पाषाण सांस्कृतिक महोत्सव समिती.)\nबिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान संपन्न\nदेवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी\nएंजल्स हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन निमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nस्वामी बॅगच्या वतीने ज्ञानदा विद्यालयास स्वातंत्र्य सेनानींचे फोटो भेट व खाऊ वाटप\nरोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप\nजामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा\nआयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी\nपुणे फेस्टिव्हल मध्ये विवाहित महिलांसाठी “मिस पुणे फेस्टिव्हल २९१८” सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nफेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-19T01:26:38Z", "digest": "sha1:NOYIGYI6C57GD2LRIEYISD6FP3IP5BV5", "length": 7154, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "करिश्मा कपूर आहे फक्त ‘पाचवी पास’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकरिश्मा कपूर आहे फक्त ‘पाचवी पास’\nमुंबई : बॉलीवूडचे अनेक कलाकार उच्च शिक्षित आहेत. बॉलीवूडमध्ये करिअर करत असतांना त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. मात्र बॉलीवूडमध्ये असेही अनेक कलाकार आहेत की, त्यांना काही कारणाने आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. पण त्यांनी आपल्या असामान्य अभिनय क्षमतेच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अशाच काही कलाकारांपैकी एक आहे ती म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर. करिश्मा कपूर ही फक्त पाचवी पास आहे. कपूर कुटुंबियांमध्ये ती सर्वात कमी शिकलेली अभिनेत्री आहे.\nमात्र जरी असं असलं तरी देखील तिने बॉलीवूडमध्ये आपल्या अॅक्टींगने अनेकांच्या मनावर राज्य केलं. कपूर कुटुंबिय अनेक दशकांपासून बॉलीवूडमध्ये आहे. कपूर कुटुंबातील अनेक जणं हे १० ते १२ पर्यंतच शिकलेले आहेत. त्यात करिश्मा फक्त ५ वी पर्यंत शिकली आहे. यामागे देखील एक कारण आहे. करिश्मा कपूरचा कैदी हा पहिला सिनेमा होता. शूटिंगदरम्यान ती ६ वी मध्ये शिकत होती. त्यावेळेस तिने अभिनयामध्ये करिअर करण्यावर भर दिला आणि शिक्षणाकड़े दुर्लक्ष केलं. त्यामुळे ती फक्त ५ वी पर्यंत शिकली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचिंचवडमध्ये आंबा महोत्सव\nNext articleIPL 2018 : नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा चेन्नईचा निर्णय\nआमिर खानकडे हॉलिवूडचा सिनेमा\n“भारत’च्या शूटिंगसाठी माल्टाला पोहचली कतरिना कैफ\nप्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी दिसणार मोहनजींच्या भूमिकेत\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा आगळावेगळा झांगडगुत्ता \n#HBD व्हिडीओ : सदाबहार गुलजार… बर्थ डे स्पेशल\nएव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत टेक केअर गुड नाइट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-datta-patil-award-101778", "date_download": "2018-08-19T01:50:35Z", "digest": "sha1:R2VCCVGXLWOG26LEZZNSBSELNMNDDNAQ", "length": 12611, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news datta patil award नाट्यलेखक दत्ता पाटील यांना \"चैत्र चाहूल रंगकर्मी' सन्मान | eSakal", "raw_content": "\nनाट्यलेखक दत्ता पाटील यांना \"चैत्र चाहूल रंगकर्मी' सन्मान\nगुरुवार, 8 मार्च 2018\nनाशिकः मुंबईतील \"चैत्र चाहूल'तर्फे देण्यात येणारा यंदाचा रंगकर्मी सन्मान नाशिकमधील नव्या पिढीचे नाट्यलेखक दत्ता पाटील यांना जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. 18 मार्चला सायंकाळी साडेपाचला मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरमध्ये होणाऱ्या सोहळ्यात खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांच्या हस्ते त्यांचा गौरव होईल.\nनाशिकः मुंबईतील \"चैत्र चाहूल'तर्फे देण्यात येणारा यंदाचा रंगकर्मी सन्मान नाशिकमधील नव्या पिढीचे नाट्यलेखक दत्ता पाटील यांना जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. 18 मार्चला सायंकाळी साडेपाचला मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरमध्ये होणाऱ्या सोहळ्यात खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांच्या हस्ते त्यांचा गौरव होईल.\nसंगीत नाटक अकादमीचे पुरस्कार विजेते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनाही गौरवण्यात येणार आहे. ज्येष्ठ लेखक किरण नगरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या सोहळ्यानंतर \"सॉरी परांजपे' ही एकांकिका सादर होईल. \"चैत्र चाहूल'तर्फे दरवर्षी रंगकर्मी सन्मान व रंगकर्मी ध्यास सन्मान हे दोन पुरस्कार नाट्यक्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या रंगकर्मींना दिले जातात. रंगकर्मी ध्यास सन्मानासाठी अविनाश गोडबोले यांची निवड झाली आहे. चैत्र चाहूलतर्फे आतापर्यंत मुक्ता बर्वे, प्रदीप मुळ्ये, प्रसाद ओक, चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, अरुण होर्णेकर, संजना कपूर, गणपत म्हसगे आदींना सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, दत्ता पाटील हे गेली 15 वर्षे प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत आहेत. \"हंडाभर चांदण्या', \"गढीवरच्या पोरी', \"स्ट्रॉबेरी', \"कृष्णविवर', \"बगळ्या बगळ्या कवडी दे', \"मध्यमपदलोपी', \"कस्टर केअर' यासह अनेक यशस्वी नाटक आणि एकांकिकांचे त्यांनी लेखन केले आहे.\nपुणे- एमआयटी संस्थेच्या वतीने लोणी काळभोर येथील विश्‍वराजबागमध्ये साकारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाच्या वास्तूमध्ये संत, शास्त्रज्ञ आणि...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nआजोबांच्या बागेतून प्रेरणा (पोपटराव पवार)\nहिवरेबाजार गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आमचं बागायती क्षेत्र आणि तिथं आजोबांनी लावलेली मोसंबीची बाग हे अनेक वर्षांपासून गावात येणाऱ्या...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2016/09/30/%E2%80%8B%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T01:50:35Z", "digest": "sha1:RA4NDCKCEDNFCZFM7ZMM4EJTA6MA4VOV", "length": 14344, "nlines": 216, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "​सुंदर ,मुलायम त्वचा – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nT.V. सुरु केला की दर २/३ जाहिरातींमागे एखाद्या क्रीमची किंवा अंगाला लावायच्या साबणाची जाहिरात असते आणि सगळे असा दावा करतात की ते product वापरल्याने त्वचा सुंदर ,गोरी आणि मुलायम होईल .माझ्याकडे येणारे तरुण पेशंट्स पण मला हा प्रश्न नेहमी विचारतात की त्वचेसाठी काय वापरायला हवे \nमुळात त्वचेचे सौंदर्य किंवा आरोग्य ही काही इतकी वरवरची बाब नाही की जी केवळ बाह्य उपचारांनी किंवा किरकोळ निगा राखण्याने ,साबण बदलून वापरण्याने ठीक राहील .शरीराचे कोणत्याही अवयवाचे स्वास्थ्य टिकवायचे असेल तर आहार ,विहार ,दिनचर्या या सगळ्याचा विचार करावा लागतो ,हे विशेषतः या नव्या पिढीला समजावून सांगावे लागते.जेव्हा आम्ही त्यांची detail history घेतो आणि मग त्याचा होणाऱ्या लक्षणांशी संबंध जोडून बघतो तेव्हा ही तफावत लगेच लक्षात येते.\nत्वचेची २/३ अतिशय महत्वाची कार्ये सांगितलेली आहेत.पहिले आणि महत्वाचे कार्य म्हणजे शरीराचे बाह्य आघातापासून रक्षण करणे.यासाठी त्वचा चांगली चिवट आणि स्निग्ध असणे गरजेचे आहे .\nदुसरे कार्य म्हणजे शरीराचे तपमान नियंत्रित करणे .आपण उष्ण रक्ताचे प्राणी आहोत म्हणजे बाहेरच्या हवेचे तापमान कितीही थंड किंवा उष्ण झाले तरी आपल्या शरीराचे ठराविकच तपमान आपल्याला maintain करावे लागते तरच आपली सगळी कार्ये नीट चालू शकतात .यासाठी थंडीच्या दिवसात त्वचेची रंध्रे बंद करून घाम येण्याची प्रक्रिया बंद केली जाते आणि उष्णता शरीरातच कोंडून तपमान योग्य राखले जाते तर याउलट उन्हाळयाच्या दिवसात बाहेरच्या वाढलेल्या तापमानाचा सामना करण्यासाठी त्वचेची रंध्रे उघडून भरपूर घाम बाहेर टाकला जातो आणि शरीर जास्तीतजास्त थंड राखण्याचा प्रयत्न केला जातो .\nह्या सगळ्या प्रक्रिया इतक्या नैसर्गिकपणे घडत असतात की आपण त्यांचा विचारही करत नाही पण हे सगळे तेव्हाच घडू शकते जेव्हा आपली त्वचा चांगल्या प्रतीची आणि निरोगी असेल.\nआपण जो आहार घेतो त्याचा परिणाम त्वचेवरही स्पष्ट दिसतो.जर आपल्या आहारात दूध ,लोणी ,तूप यांचा समावेश आवश्यक त्या प्रमाणात असेल तर त्वचा चमकदार ,तेजस्वी ,तुकतुकीत दिसते.आहारात सुकामेवा ,शेंगदाणे ,तीळ ,खोबरे यासारखे पदार्थही अधूनमधून असायला हवेत.\nदिवसभरात आपण किती पाणी पितो ,काय शारीरिक हालचाली करतो ,किती घाम येतो यावर त्वचेचा ओलावा आणि elasticity अवलंबून असते.योग्य त्या प्रमाणात स्निग्धता आणि पाण्याचा ओलावा जर त्वचेला मिळाला नाही तर त्वचा आक्रसते,कोरडी पडते आणि निस्तेज होते.\nबदलत्या ऋतूंचाही परिणाम त्वचेवर होत असतो ,हिवाळ्यात अतिथंड हवेमुळे त्वचेतील सगळी स्निग्धता शोषून घेतली जाते आणि त्वचा भयंकर कोरडी पडते ,टाचांना भेगा पडतात ,त्वचा पांढरट पडून खाज येऊ लागते .\nउन्हाळ्यात अतिउष्ण आणि रुक्ष हवेमुळे त्वचाही ” अपनी नमी खो देती हैं”\nयासाठी केवळ क्रीम किंवा moisturizer वापरून उपयोग होत नाही कारण ही स्निग्धता आतून यावी लागते .\nतरुण वयात खरं तर कशाचीच गरज पडता कामा नये पण आजकाल मुले diet च्या नावाखाली जे काही करतात त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो .एकीकडे भरपूर cheese घातलेले पदार्थ खायचे आणि एकीकडे आरोग्यदायी गायीचे तूप,दूध ,लोणी यांना पाहून नाक मुरडायचे अशी यांची मानसिकता आहे .\nअंगाला ,केसांना कधीच तेल लावायचे नाही आणि केस कोरडे झाले ,शाईनच राहिली नाही म्हणून शाम्पू बदलत राहायचे अशी यांची स्थिती आहे .\nआमचे आजोबा ८७ वर्षांचे होऊन गेले पण कधीच काही तक्रार ,सांधेदुखी जाणवली नाही कारण कायम १२ ही महिने अंघोळीनंतर थोडे खोबऱ्याचे तेल अंगाला चोळायची सवय \nहल्ली ही हाडांची,सांध्यांची स्निग्धताही खूप कमी वयात फार कमी होते आणि मग पाठदुखी ,मणक्यांचे आजार ,osteoporosis,calcium deficiency असे एक ना अनेक आजार मागे लागतात .\nआपण आपलेच स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टीने काय करायला हवे याचा विचार करायची आता वेळ आली आहे हे मात्र निश्चित \nArticle Ayurved आयुर्वेद आरोग्य सौंदर्य Health Skin\nPrevious Post ​आयुर्वेद कोश – ‘ ब्रिक्स ‘ मधला आयुर्वेद \nNext Post ​कडधान्ये – समज आणि गैरसमज\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=543&cat=VideoNews", "date_download": "2018-08-19T02:19:26Z", "digest": "sha1:32YAOEVVBZKVEZ6ML54HPOOX6TWR3YFA", "length": 6633, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | शौचालय रस्त्यावर, तक्रारकर्ता रुग्णालयात, होळीचा प्रकार", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nशौचालय रस्त्यावर, तक्रारकर्ता रुग्णालयात, होळीचा प्रकार\nरस्त्यावरच्या शौचालयामुळे गावाची अडचण, अनेकांकडे तक्रार करुनही दखल घेईनात\nलातूर: औसा तालुक्यातील होळी या गावी एका ग्रामपंचायत सदस्याने आपल्या घरासमोर रस्त्यावरच शौचालय बांधल्याने गावकर्‍यांची अडचण होत आहे. याबाबत तक्रार करुनही उपयोग होत नसल्याने हरिश्चंद्र पाटील यांनी गावातच उपोषण सुरु केले. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर लातुरच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. छबुबाई यादव असे या ग्रामपंचायत सदस्याचे नाव असून त्या कुणालाही दाद देत नाहीत. पाटील यांनी आतापर्यंत सरपंच, ग्रामसेवक, बीडीओ, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना विनंती अर्ज दिले आहेत. याचा कसलाच उपयोग होत नसल्याचे पाटील सांगतात. पाटील यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार केले जात आहेत.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=945", "date_download": "2018-08-19T02:23:02Z", "digest": "sha1:BVDTD6LUPTPBS5KBRGCWB73OP2MFKIIL", "length": 11528, "nlines": 81, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लातुरात धर्मसभा, मातोश्रीपासून दानवे दूर, लातुरात तासभर उत्तम पाऊस, काला प्रदर्शित, ठाण्यात आली इलेक्ट्रीक बस, कर्जे महागणार......०७ जून २०१८", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nलातुरात धर्मसभा, मातोश्रीपासून दानवे दूर, लातुरात तासभर उत्तम पाऊस, काला प्रदर्शित, ठाण्यात आली इलेक्ट्रीक बस, कर्जे महागणार......०७ जून २०१८\n551 Views 07 Jun 2018 महत्वाच्या घडामोडी\n* लातुरच्या कॉक्सिट महाविद्यालयात १२ व १३ जून रोजी विप्रो कंपनीच्या कॅंपस मुलाखती\n* १० जून रोजी लातुरात धर्मसभेचे आयोजन\n* सुट्या खोबरेल तेलापैकी ८५ टक्के तेल भेसळयुक्त, कन्झ्युमर व्हॉईसच्या पाहणातील निष्कर्ष\n* मुदतवाढ मिळाल्याने लातूर जिल्ह्यात हरभरा खरेदी सुरु\n* लातूर जिल्ह्यात खते आणि बियाणांची साठेबाजी होऊ नये यासाठी ११ भरारी पथके नियुक्त\n* लातूर मनपाने विकासाचा २१ कोटी रुपयांचा निधी खर्च न केल्याने परत करण्याचे शासनाचे आदेश\n* आजपासून सहा दिवस राज्यात अतिवृष्टी, हवामान खात्याचा इशारा\n* मातोश्रीवरील शहा-ठाकरे भेटीपासून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना ठेवण्यात आले दूर\n* ठाकरे-शहा बैठक चालली सव्वा दोन तास, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बंद दाराआड\n* झाले गेले विसरुन जाण्याची विनंती शहांनी ठाकरेंना केल्याची चर्चा\n* १५ जूनपासून एसटीचा प्रवास १८ टक्क्यांनी महागणार\n* डिझेल दरवाढीमुळे एसटीवर ४६० कोटींचा ताण\n* ऊस उत्पादकांची थकित रक्कम देण्यासाठी केंद्राने कारखान्यांना दिले ८५०० कोटींचे पॅकेज\n* रावसाहेब दानवेंनी जिल्हा दोन्ही हातांनी लुटला- अर्जून खोतकर\n* रजनीकांतचा बहुचर्चित ‘काला’ चित्रपट सकाळी सहा वाजता प्रदर्शित\n* इथेनॉलच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा केंद्राचा निर्णय, सवलती देणार\n* टपाल खात्याच्या ग्रामीण कर्मचार्‍यांच्या वेतनात ५६ टक्क्यांची वाढ\n* रिझर्व बॅंकेने रेपो रेट वाढवला पाव टक्क्याने, कर्जे महागणार\n* शंभर टक्के प्लास्टीकबंदी करणार्‍या मनपांना २५ तर नगरपालिकांना १५ लाखांचे बक्षीस\n* अन्नधान्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात गोदामांचे नवे जाळे उभारणार- सहकार मंत्री\n* शिवराज्याभिषेक कार्यक्रमानंतर रायगडावर चेंगराचेंगरी, उस्मानाबादच्या तरुणाचा मृत्यू\n* मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\n* नाशिकहून देवदर्शन करुन परतताना झालेल्या अपघातात कल्याणचे १० भाविक ठार\n* पाण्याच्या प्लास्टीक पाऊचवर बंदी घालणार्‍या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान\n* ठाणे शहर वाहतूक यंत्रणेत दाखल झाली पहिली इलेक्ट्रीक बस, झाले लोकार्पण\n* माध्यमांनी दलित शब्द वापरायचा की नाही प्रेस कॉन्सिलने निर्णय घ्यावा- उच्च न्यायालय\n* शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ\nअग्नीशनच्या जागी शौचालय, सनी लिओनी लातुरात येणार, लातुरला स्वतंत्र विद्यापिठाची ...\nअटलजींचा अलविदा , ४७ टक्के पाऊस, उधारी मिळत नसल्याने आत्महत्या, ...\nअटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, सनी लिओनी येणार लातुरात, औरंगजेबांना ...\nमाझं लग्न कॉंग्रेससोबत, मातोश्रीबहेर महिलांचे आंदोलन, दिमाखदार स्वातंत्र्यदिन सोहळा, पोलिस ...\nविलासरावांना हजारोजणांची आदरांजली, गोवारी आता एसटीत, दिपीका-रणवीरचे ठरले, म्हाडाची मुंबईत ...\nनुकसान, सनातन, मुंडन, ठाकरेंचे आभार, पर्रिकर अमेरिकेला, अकरावीसाठी आणखी एक ...\nआ. अमित आणि धीरज देशमुखांच्या उपस्थितीत चक्का जाम, लातूर कडेकोट ...\nएम करुणानिधी यांचे वार्ध्यकाने निधन......०७ ऑगस्ट २०१८ ...\nआत्महत्या नको करु तू शिवबाचा छावा....तुला मा जिजाऊची शपथ आहे ...\nतलाठ्यांच्या लॅपटॉपसाठी ०२ कोटी, आरक्षणासाठी तरुणीची आत्महत्या, रेल्वेची काळजी घ्या ...\nआ. देशमुखांच्या घरासमोर निदर्शने, चाकण प्रकरणी २० जणांना अटक, आधारशिवाय ...\nपाशा पटेलांचे ५१ हजार बांबू पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू\nराणेंच्या पुतळ्याचं लातुरात दहन, मंगळ-पृथ्वीची युती, आरक्षणासाठी सरकारला हवेत तीन ...\nपवार घटना दुरुस्ती कशी करणार, बसवेश्वर संस्थेची निवडणूक, एक तरी ...\nखासदारांचे २५ लाख, आरक्षणासाठी जेलभरो, आरक्षणासाठी हवी घटना दुरुस्ती, नवरात्रात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%AE%E0%A5%AA", "date_download": "2018-08-19T01:26:00Z", "digest": "sha1:FTYHHDDZGBTU6MCDHEVZJWVXGEVSCTO5", "length": 5504, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ३८४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ३ रे शतक - ४ थे शतक - ५ वे शतक\nदशके: ३६० चे - ३७० चे - ३८० चे - ३९० चे - ४०० चे\nवर्षे: ३८१ - ३८२ - ३८३ - ३८४ - ३८५ - ३८६ - ३८७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ३८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ४ थ्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/medication-1623652/", "date_download": "2018-08-19T01:40:18Z", "digest": "sha1:QUHSBI3GDWVAXJB34ITR4P6JOJ3O6KH5", "length": 18153, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Medication | मन:शांती : औषधोपचार | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nमनोविकारावर औषधोपचार सुरू करताना ही अडथळ्यांची शर्यत प्रथम पार पाडावी लागते.\nऔषध म्हटलं की जवळजवळ आपल्या सगळ्यांचा चेहरा ऑ म्हणताना होतो तसा वाकडा होतो. सर्वाच्या कपाळालाच आठय़ा पडतात. औषध म्हणजे कडू चव या नुसत्या कल्पनेनेच आपल्या चेहऱ्यावर आठी दिसायला लागते.\n‘अहो डॉक्टर, आजपर्यंत मला एका पैशाचंदेखील औषध लागलं नाही आहे हो, आणि आत्ता चक्क मानसिक आजारावरची औषधं’ असे आम्हाला कित्येक वेळा ऐकायला मिळते.\n‘औषध घेतलंच पाहिजे का नुसत्या समुपदेशनाने ही समस्या सुटणार नाही का नुसत्या समुपदेशनाने ही समस्या सुटणार नाही का आम्ही असं ऐकलंय की औषधांची सवय लागते. त्यांचे मूत्रपिंडावर दुष्परिणाम होतात’, असेही काहींचे प्रश्न असतात.\n‘या औषधांची सवय लागते का आम्ही असं ऐकलंय की एकदा सुरू केली की ही औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात.’ हा पण एक ऐकीव माहितीवरचा नेहमीचा प्रश्न\nमनोविकारावर औषधोपचार सुरू करताना ही अडथळ्यांची शर्यत प्रथम पार पाडावी लागते. मुळात स्वीकारायच्या पायरीवर बराच काळ अडखळतात. उपचारांसाठी मनोविकारतज्ज्ञांकडे यायला बराच उशीर झालेला असतो. त्यामुळे आजारही दीर्घकालीन झालेला असतो. दीर्घकालीन आजाराला दीर्घकाळ उपचार लागू शकतात. आजाराची लक्षणे सुरुवातीला बऱ्याच वेळा लक्षात न येण्यासारखी असतात किंवा त्या लक्षणांचा रुग्ण व घरच्यांना फार त्रास होत नसतो किंवा होईल बरा आपोआप अशी वेडी आशा असते. या सर्वामुळे विकार लक्षात येऊन, स्वीकारून, उपचार सुरू होण्यास बराच अवधी वाया जातो. विकार जुना होतो, त्यामुळे उपचार दीर्घकाळ चालू शकतात.\nऔषधे ही उपचारासाठी निर्माण केलेली असतात. संशोधनाच्या विशिष्ट अशा तीन पायऱ्या पार पडल्यावर व ते सुरक्षित तसेच गुणकारी असल्याचे सिद्ध झाल्यावरच उपचारांसाठी वापरण्यास परवानगी मिळालेली असते. त्यामुळे जे दुष्परिणाम असतात; त्यात प्रथम प्रयोग गिनिपिगवर, मग काही रुग्णांवर त्यांच्या संमतीने औषधाचा प्रयोग केला जातो. ते अत्यंत कमी प्रमाणात असतील, अशी पूर्ण काळजी घेतलेली असते.\nजे दुष्परिणाम होतात ते मूळ संस्थेबरोबर इतर शरीरसंस्था आणि पेशींवर त्याच्या कार्याचा परिणाम झाल्यामुळे होत असतात आणि बरेचसे आपोआप कमी होतात किंवा औषधाचा डोस कमी करून वा दुसरे औषध वापरून बरे करता येतात. शिवाय जिथे परिणाम असतो तेथेच दुष्परिणाम असतो. आपल्या खाद्यपदार्थाना पण ते नसतात का साधे केळे बघा, त्यातीन जीवनसत्त्वांमुळे शौचाला साफ होण्यासाठी ते उपयुक्त असते, पण खोकला झाला असताना आपण ते खाणे टाळतो. वजन कमी करायचे असेल तरी टाळतो. थोडक्यात, परिणाम व दुष्परिणाम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे ग्लास अर्धा भरलेला की रिकामा याप्रमाणे आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेला चांगला. तसेच बऱ्याचदा रुग्ण स्वत:च्या मनाने औषधे एकदा सांगितलेल्या प्रमाणातच डॉक्टरला न सांगता, दाखवता घेत राहतात. अनावश्यक काळ व मनाने घेतल्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात, उलट अशामुळेच जास्ती होऊ शकतात\nया विकारांचे उपचार, मेंदूशी निगडित असल्याने नक्कीच थोडे जास्त काळ करावे लागतात. कारण उपचारांचा परिणामच पूर्णपणे एक महिनाभरात दिसू लागतो. त्यापुढे सर्व लक्षणे कमी होऊन बरी व्हायला आणखी काळ जातो. मग तेच औषधाचे प्रमाण काही काळ ठेवून, मग कमी कमी करून ती बंद करायची असतात. बंद करताना मूळ लक्षणे परत उद्भवत नाहीत ना, याची खात्री करावी लागते. नैराश्य पहिल्यांदा लक्षात आले असताना किमान सहा महिने तरी उपचार करावे लागतात. स्किझोफ्रेनियाचा विकार होऊन सहा महिने झाले तर किमान दोन वर्षे तरी उपचार घ्यावे लागतात. दोन वर्षांपेक्षा जास्त जुना आजार असेल तर पाच वर्षे आणि सहा वर्षांपेक्षा जुना असेल तर आयुष्यभर उपचार घ्यावे लागू शकतात.\nकाही वेळा एक झटका किंवा विकारदोष येऊन बरा झाल्यावर मध्ये काही काळ रुग्ण पूर्णपणे लक्षणविरहित असतो. अशा वेळी उपचार थांबवून नंतर पुन्हा सुरू करावे लागतात. असे पुन:पुन्हा होत असल्यास मात्र कायम एखादे औषध घ्यावे लागू शकते.\nमनोविकार कोणता आहे आणि किती लवकर व नियमित उपचार घेतो त्यावर किती काळ घ्यावे लागणार व रुग्ण बरा होणार हे अवलंबून असते. नैराश्य व चिंता यासारखे विकार हे लवकर व नियमित योग्य उपचारांनी पूर्ण बरेही होऊ शकतात खरे पाहता गोड चव, तिखट चव आपल्याला भुलवते व नंतर त्रास देते, पण कडू चव हवीशी नाही वाटली तरी शरीरात गेल्यावर चांगले परिणामच देते. त्यामुळे औषध म्हटल्यावर तोंड वाकडे करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोनासह, त्याच्याशी मैत्री करत घेतले तर जास्त प्रभावी व गुणकारी ठरू शकेल व आपलाच फायदा होईल असा मला विश्वास वाटतो\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/document-category/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A6/", "date_download": "2018-08-19T02:09:35Z", "digest": "sha1:KMLOWTCDLHCUO7CMC3JVJV7EHWUOEG34", "length": 4087, "nlines": 100, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "नागरिकांची सनद | जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे बेसाल्ट खडकातील सरोवर", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व इतर जनगणना जिल्ह्याची माहिती नागरिकांची सनद योजना अहवाल सांख्यिकीय अहवाल सार्वजनिक सुट्ट्या\nनागरिकांची सनद 01/03/2018 डाउनलोड(3 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A4%B9/", "date_download": "2018-08-19T02:30:22Z", "digest": "sha1:HN4GNBO2ZE2F7Z4AY5QM46MZDZYT7PAL", "length": 14803, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हुक्का बारवर धाड; हुक्का पिणाऱ्यांवर कोटपा कायद्या अंतर्गत कारवाई - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Pune पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हुक्का बारवर धाड; हुक्का पिणाऱ्यांवर कोटपा कायद्या अंतर्गत...\nपुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हुक्का बारवर धाड; हुक्का पिणाऱ्यांवर कोटपा कायद्या अंतर्गत कारवाई\nपुणे, दि. ८ (पीसीबी) – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणच्या तब्बल सात हॉटेलांमध्ये अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का बारवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.६) सायंकाळी सहा ते रात्री उशीरा दोन पर्यंत गुन्हे, आर्थिक, सायबर, आणि अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस अधिकाऱ्यांनी केली.\nया कारवाई दरम्यान पोलिसांनी कोंढवा, मुंढवा, कोरेगावपार्क, डेक्कन, हिंजवडी या पोलिस स्टेशन हद्दीतील कार्निवल, शिशा, मल्ली बु कॅफे, होलीस्मोक, हुक मी-अप, कॅस्नोव्हा, द व्हिलेज या सात हॉटेलांवर धाड टाकली. यावेळी हॉटेलांमध्ये एकूण ५५ जण हुक्का पिताना पोलिसांना आढळून आले पोलिसांनी त्यांच्यावर ‘कोटपा’ कायद्या अंतर्गत कारवाई केली आहे.\nPrevious articleपुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये गुरूवारी बंद राहणार\nNext articleपुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हुक्का बारवर धाड; हुक्का पिणाऱ्यांवर कोटपा कायद्या अंतर्गत कारवाई\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\n‘मातोश्री’ बाहेर राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन; शरद पवारांवरील टीकेचा निषेध\nडोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील का\nगुलटेकडी येथे सराईत गुन्हेगाराला दोन पिस्टल आणि एक गावठी कट्यासह अटक\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयाचा पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते शुभारंभ\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमुलींच्या समस्यांसाठी ‘स्मार्ट गर्ल प्लस’\nहाफ पँट आणि स्लीपर घातल्याने हॉटेलमधून तरुणांना काढले बाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-08-19T02:30:26Z", "digest": "sha1:MXUL2XSBSU5DGRF5GII2BFMYQH5PHHBN", "length": 15768, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "सांगवीत चोरांना चोरी करण्यापासून थांबवल्याने इसमाला जबर मारहाण - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Chinchwad सांगवीत चोरांना चोरी करण्यापासून थांबवल्याने इसमाला जबर मारहाण\nसांगवीत चोरांना चोरी करण्यापासून थांबवल्याने इसमाला जबर मारहाण\nचिंचवड, दि. ६ (पीसीबी) – चोरी करण्यासाठी आलेल्या तिघा चोरांपैकी दोघांना पकडून ठेवले असता एकाने त्यांना सोडवून ४५ वर्षीय इसमाला जबर मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.५) रात्री दोनच्या सुमारास जुनी सांगवीतील महादेव मंदिरा जवळील फ्लॅट क्र.२६, ए-विंग, तिसरा मजला येथे घडली.\nराजेश टाले (वय ४५, रा. जुनी सांगवी) असे चोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या इसमाने नाव आहे. याप्रकरणी त्याने तीन अनोळखी इसमांविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी फिर्यादी टाले हे सांगवीतील महादेव मंदिरा जवळील फ्लॅट क्र.२६, ए-विंग, तिसरा मजला येथेच राहतात. रविवारी रात्री उशीरा दोनच्या सुमारास फिर्यादी यांच्या ओळखीचे होनप्पा तिम्मन्ना कोळी यांचे घर बंद असताना तिन चोर त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. ही बाब शेजारी राहणाऱ्या टाले यांना समजली त्यांनी चोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यातील दोघांना त्यांनी पकडून ठेवले होते. यावेळी एका चोराने त्यांच्या डोक्यात जड वस्तूने मारहाण केली. यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि तिघे आरोपी पसार झाले. टाले यांनी सांगवीत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.\nPrevious articleराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुजाऱ्याकडून जिवे मारण्याची धमकी\nNext articleसांगवीत चोरांना चोरी करण्यापासून थांबवल्याने इसमाला जबर मारहाण\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे पोस्टर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nगोवारी समाज आदिवासी; अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा – उच्च न्यायालय\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nआमदार विनायक मेटेंचा नातेवाईक असल्याचे सांगून पोलिस निरीक्षकाला घातला ६ लाखांचा...\nचिखलीतील पायी कावड यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nचिंचवडमध्ये आय.टी.आय शिक्षीत तरुण निघाला अट्टल चोर; सात गुन्ह्यांचा उलगडा; २...\nराळेगणसिद्धीत गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपने अण्णा हजारे यांची भेट घेतली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=558&cat=VideoNews", "date_download": "2018-08-19T02:19:51Z", "digest": "sha1:ONCL2EEJJUVUVW4NJUNGLENA2V4OJ2WQ", "length": 8589, "nlines": 58, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | दिव्यांगांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा, खा. गायकवाड यांचा उपक्रम", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nदिव्यांगांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा, खा. गायकवाड यांचा उपक्रम\nविराटच्या शतकापेक्षा दिव्यांगांची एक धाव मोठे समाधान देउन जाते- जिल्हाधिकारी\nलातूर: खा. सुनील गायकवाड यांने आपले वडील बळीराम गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लातुरच्या क्रीडा संकुलावर दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं होतं. बळीराम गायकवाड फाऊंडेशन आणि मुंबईच्या फिनिक्स फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचं उदघाटन लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. लातुरचे महापौर सुरेश पवार नगरसेवक शैलेश स्वामी, रागिणी यादव, खासदारांच्या सुविद्य पत्नी, विजय गायकवाड, हरिभाऊ गायकवाड, चंद्रकांत कातळे, गिता गौड, प्रवीण अंबुलगेकर, फिनिक्स फाऊंडेशनचे पदाधिकारी, क्रीडा अधिकारी, क्रीडा प्रेमी यावेळी उपस्थित होते. खा. गायकवाड आणि जिल्हाधिकार्‍यांनी स्पर्धेच्या उदघाटनानिमित्त काही बॉल खेळले. सुनील गायकवाड यांनी टाकलेला चेंडू त्यांच्या पत्नींनी जोरदार फटकावला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील दहा संघांनी भाग घेतला आहे.\nअशी स्पर्धा मुंबईच्या बाहेर पहिल्यांदाच होत आहे. फिनिक्स फाउंडेशन दरवर्षी मुंबईत स्पर्धा घेतात. अपंगांना पंतप्रधानांनी दिव्यांग हा शब्द वापरला आहे. हे विद्यार्थीही क्रिकेट खेळू शकतात. एका सामाजिक भावनेतून य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असे खा. सुनील गायकवाड यांनी सांगितले.\nदिव्यांगांनाही एखादे चांगले, वेगळे टॅलेंट असू शकते, विराट कोहलीने श्म्भर रन काढले तर टाळ्या नक्कीच पडतील पण अशा मुलांनी काढलेल्या धावा समाधान देऊन जातात असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=949", "date_download": "2018-08-19T02:23:04Z", "digest": "sha1:VKDXJ5VSTWORGQPENDXZO2GINFN4JELK", "length": 11941, "nlines": 84, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | दहावीच्या निकालात कोकण सर्वात पुढे, एसटीवर हल्ला चालक जखमी, दानवे मोठे गुत्तेदार, खोतकर जालनाचे लालूप्रसाद, नारायण राणे भेटले छगन भुजबळांना.....०८ जून २०१८", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nदहावीच्या निकालात कोकण सर्वात पुढे, एसटीवर हल्ला चालक जखमी, दानवे मोठे गुत्तेदार, खोतकर जालनाचे लालूप्रसाद, नारायण राणे भेटले छगन भुजबळांना.....०८ जून २०१८\n448 Views 08 Jun 2018 महत्वाच्या घडामोडी\n* दहावीचा राज्याचा निकाल 89.41%\n* लातूर विभागाचा निकाल 86.30%\n* सर्वात अव्वल निकाल कोकण विभागाचा 96.00%\n* सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 85.97%\n* लातूर जिल्ह्यात रात्रभर दमदार पाऊस\n* आज दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार\n* लातूर-औसा विनाथांबा एसटीवर दगडफेक चालकाच्या बाजुची काच फुटली, चालक होळकर जखमी\n* मध्यरात्रीपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरु, लातुरात प्रतिसाद नाही, सगळ्या बसेस सकाळी सुरुच होत्या\n* एसटीचा संप सुरु पण परिवहनमंत्री दिवाकर रावते अनरिचेबल\n* १५ जून रोजी दिवाणजी मंगल कार्यालयात निवृत्ती महाराज इंदोरीकरांचे किर्तन\n* कळंब मार्गावरील कुंटणखान्यावर धाड, आंटीसह महिला एजंटला अटक, कॉलेज तरुणीची सुटका\n* भिसे वाघोलीत मंडल अधिकार्‍यानेच केली अनेक झाडांची कत्तल, शेतकरी बाबूराव धारेकर यांची तक्रार\n* कुख्यात गुंड अबू सालेमला सात वर्षांचा सश्रम कारावास\n* आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना पुन्हा श्रीनिवास वनगा यांनाच उमेदवारी देणार\n* रावसाहेब दानवे यांचे कुटुंबीय जालना जिल्ह्यातील सर्वात मोठे गुत्तेदार- अर्जून खोतकर\n* खोतकरांनी शेतकर्‍यांना लुटले, ते जालन्याचे लालूप्रसाद- दानवे\n* संपूर्ण गोव्यात बरसतोय मान्सून\n* महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाची हजेरी\n* समीर भुजबळ यांची जामीनावर सुटका\n* सोयी-सुविधा नसल्याने देशातील ८२ वैद्यकीय महाविद्यालये यंदापासून बंद\n* जालनाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची रुजू होताच एका तासातच बदली\n* माओवाद्यांचा पैसा एल्गार परिषदेच्या आयोजनात वापरला; पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम\n* भिमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचही जणांना आज न्यायालयात हजर करणार\n* प्रणव मुखर्जीं यांनी संघाला आरसा दाखवला, मोदींना राजधर्म शिकवलाः काँग्रेस\n* दोन अल्पवयीन मुलींचे लैगिंक शोषण करणाऱ्या ४० वर्षीय पित्याला नागपुरात अटक\n* संभाजी भिडे यांच्या अहमदनगरातील रविवारच्या सभेला परवानगी देऊ नका, भारिप बहुजन महासंघाची मागणी\n* भिमा कोरेगाव दंगलप्रकरणी सुधीर ढवळेसह ०४ जणांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी\n* विराट कोहली ठरला बीसीसीआयचा 'क्रिकेटर ऑफ द इयर' सलग दुसऱ्या वर्षी विराटला बहुमान\n* काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी १२ जून रोजी मुंबईत, कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन\n* नारायण राणे यांनी घेतली छगन भुजबळ यांची घेतली भेट\n* शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ठराव केला, त्यात बदल होणार नाही- संजय राऊत\nअग्नीशनच्या जागी शौचालय, सनी लिओनी लातुरात येणार, लातुरला स्वतंत्र विद्यापिठाची ...\nअटलजींचा अलविदा , ४७ टक्के पाऊस, उधारी मिळत नसल्याने आत्महत्या, ...\nअटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, सनी लिओनी येणार लातुरात, औरंगजेबांना ...\nमाझं लग्न कॉंग्रेससोबत, मातोश्रीबहेर महिलांचे आंदोलन, दिमाखदार स्वातंत्र्यदिन सोहळा, पोलिस ...\nविलासरावांना हजारोजणांची आदरांजली, गोवारी आता एसटीत, दिपीका-रणवीरचे ठरले, म्हाडाची मुंबईत ...\nनुकसान, सनातन, मुंडन, ठाकरेंचे आभार, पर्रिकर अमेरिकेला, अकरावीसाठी आणखी एक ...\nआ. अमित आणि धीरज देशमुखांच्या उपस्थितीत चक्का जाम, लातूर कडेकोट ...\nएम करुणानिधी यांचे वार्ध्यकाने निधन......०७ ऑगस्ट २०१८ ...\nआत्महत्या नको करु तू शिवबाचा छावा....तुला मा जिजाऊची शपथ आहे ...\nतलाठ्यांच्या लॅपटॉपसाठी ०२ कोटी, आरक्षणासाठी तरुणीची आत्महत्या, रेल्वेची काळजी घ्या ...\nआ. देशमुखांच्या घरासमोर निदर्शने, चाकण प्रकरणी २० जणांना अटक, आधारशिवाय ...\nपाशा पटेलांचे ५१ हजार बांबू पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू\nराणेंच्या पुतळ्याचं लातुरात दहन, मंगळ-पृथ्वीची युती, आरक्षणासाठी सरकारला हवेत तीन ...\nपवार घटना दुरुस्ती कशी करणार, बसवेश्वर संस्थेची निवडणूक, एक तरी ...\nखासदारांचे २५ लाख, आरक्षणासाठी जेलभरो, आरक्षणासाठी हवी घटना दुरुस्ती, नवरात्रात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-19T01:25:38Z", "digest": "sha1:6UJKJI4FEI5RHZQ7DNYXN5BZ5HU4NYD3", "length": 8006, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन 2023 पर्यंत पूर्ण कार्यान्वित | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन 2023 पर्यंत पूर्ण कार्यान्वित\nपाटणा – अहमदाबाद आणि मुंबईदरम्यान धावणारी प्रस्तावित बुलेट ट्रेन 2023 पर्यंत पूर्ण कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. निर्धारित उद्दिष्टाच्या आधी म्हणजे 2022 मध्येच बुलेट ट्रेनचे काही सेक्‍शन सुरू होण्याची शक्‍यता आहे.\nरेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्‍वनी लोहानी यांनी आज येथे बुलेट ट्रेनसंबंधीची माहिती दिली. या प्रकल्पाबाबत योजनेनुसार आम्ही पुढील प्रगती करत आहोत. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. जपानमध्ये 1965 पासून बुलेट ट्रेन धावत आहे. तेव्हापासून तिथे कुठला अपघात घडलेला नाही. जपानी तंत्रज्ञान आपल्याला लाभले आहे, असे लोहानी यांनी सांगितले. सॉफ्ट फंडिंगमुळे कुठला आर्थिक ताण पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो.\nमागील वर्षी सप्टेंबरमध्ये मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी या प्रकल्पावर शिक्कामोर्तब केले. बुलेट ट्रेन कार्यान्वित करण्यासाठी अंदाजे 1 लाख 10 हजार कोटी रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यातील 88 हजार कोटी रूपयांचा निधी जपान कर्जरूपाने अवघ्या 0.1 टक्का व्याजदराने उपलब्ध करणार आहे. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कमाल 350 किलोमीटर प्रतितास वेगाने धावेल. त्यामुळे 500 किलोमीटर अंतर कापण्यास तिला अवघ्या तीन तासांचा कालावधी लागेल. बुलेट ट्रेन एका प्रवासात 12 स्थानकांवर थांबेल. त्यातील 4 स्थानके महाराष्ट्रात असतील.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे जिल्हा: पोलीस पाटील झोपा काढतात\nNext articleराजुरी यात्रेनिमित्त जंगी कुस्त्या\nकेरळातील नागरीकांसाठी गुगलची खास सोय\n“भारत’च्या शूटिंगसाठी माल्टाला पोहचली कतरिना कैफ\nलता मंगेशकर यांची अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nमहाराष्ट्राची अद्याप केरळला मदत नाही\nआपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला\nनोटबंदी आणि जीएसटीमुळे छोटे उद्योग साफ कोलमडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/jammu-kashmir-news-picketing-after-namaz-55409", "date_download": "2018-08-19T01:36:44Z", "digest": "sha1:HQ4EFMDZZ3XTQNS56QDJCP7WMJSVNZBA", "length": 12506, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "jammu-kashmir news Picketing after Namaz ''नमाज'नंतर काश्‍मिरात दगडफेक | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 26 जून 2017\nपाच पोलिस कर्मचाऱ्यांसह 20 नागरिक जखमी\nजम्मू: आज साजऱ्या होत असलेल्या ईदनिमित्त नमाज पठणानंतर स्थानिक नागरिकांनी विविध ठिकाणी दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरक्षा दले व नागरिकांमध्ये झालेल्या धुमश्‍चक्रीत 20 नागरिकांसह 5 पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nपाच पोलिस कर्मचाऱ्यांसह 20 नागरिक जखमी\nजम्मू: आज साजऱ्या होत असलेल्या ईदनिमित्त नमाज पठणानंतर स्थानिक नागरिकांनी विविध ठिकाणी दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरक्षा दले व नागरिकांमध्ये झालेल्या धुमश्‍चक्रीत 20 नागरिकांसह 5 पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nअनंतनागमधील जंगलट मार्केट परिसरात काही नागरिकांनी नमाज पठण केल्यानंतर लागलीच निदर्शनांना सुरवात केली. या वेळी तरुणांच्या एका गटाने सुरक्षा यंत्रणेतील जवानांवर दगडफेक सुरू केल्यामुळे चकमकीला तोंड फुटले. यापाठोपाठ अचलबाग, कुलगम, शोपिया, पुलवामा आणि सोपोर भागातही निदर्शने सुरू होऊन सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. सोपोरमध्ये निदर्शकांना आवर घालण्यासाठी पेलेटगनचा वापर करावा लागला.\nश्रीनगर येथे निदर्शकांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. या वेळी झालेल्या दगडफेकीत सुरक्षा यंत्रणेचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले. दरम्यान, इतर ठिकाणी शांतता कायम असून, मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सोनावर येथे कडेकोट बंदोबस्तात नमाज पठण केले. सुरक्षेच्या कारणास्तव विविध मंत्री व इतर व्हीआयपींनी सुरक्षित ठिकाणीच नमाज पठण करावे, असे निर्देश पोलिस महासंचालकांनी दिले होते.\nईदच्या पार्श्वभूमिवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा दलांनी संयम ठेवण्याचा निर्धार केला होता. मात्र, तरीही काही ठिकाणी दगडफेक झाल्यानंतर नाईलाजास्तव कारवाई करणे भाग पडले, अशी प्रतिक्रिया श्रीनगरमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nइराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत\nकल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nचोरी लपवण्यासाठी केली हत्या\nठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/bjp-will-not-contest-mayor-election-mumbai-33538", "date_download": "2018-08-19T01:56:38Z", "digest": "sha1:LECIYMOOJ6OOGNQKRZA66XBZZTDKRZPS", "length": 11343, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP will not contest Mayor election in Mumbai भाजप मुंबई महापौरपदाची निवडणूक लढविणार नाही: मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nभाजप मुंबई महापौरपदाची निवडणूक लढविणार नाही: मुख्यमंत्री\nशनिवार, 4 मार्च 2017\nमुंबईच्या जनतेचा कौल हा पारदर्शकता आहे. महापौरपद मिळविता येईल, पण जनतेच्या कौलाचा अनादर केला असे होईल. त्यामुळे भारतीय जनता पक्ष मुंबईत महापौरपद, उपमहापौरपदाची निवडणूक लढविणार नसल्याची स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.\nमुंबई - मुंबईच्या जनतेचा कौल हा पारदर्शकता आहे. महापौरपद मिळविता येईल, पण जनतेच्या कौलाचा अनादर केला असे होईल. त्यामुळे भारतीय जनता पक्ष मुंबईत महापौरपद, उपमहापौरपदाची निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.\nमुंबई महानगरपालिकेची यंदाची निवडणूक भाजप-शिवसेना या दोन पक्षांत अत्यंत चुरशीची झाली. भाजपने 82 जागा मिळवून ऐतिहासिक यश प्राप्त केले. त्यानंतर महापौरपद कोणाकडे जाणार, हा राज्यभर उत्सुकतेच विषय होता.\nया पार्श्‍वभूमीवर फडणवीस यांनी आज भाजपची भूमिका स्पष्ट केली. \"भारतीय जनता पक्ष महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, शिक्षण, आरोग्य, बेस्ट समितीसाठी निवडणूक लढविणार नाही. मात्र मुंबईत आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करणार नाही.' असे त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी राज्य सरकार गौतम चटर्जी आणि शरद काळे यांची समिती स्थापन करणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.\nविशेष फेरीमध्ये 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित\nपुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या...\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू\nकल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=547&cat=LaturNews", "date_download": "2018-08-19T02:19:28Z", "digest": "sha1:DCGYVJAFTMGRULCMBH2JAZO5QYYR4X5A", "length": 6343, "nlines": 51, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | गारपीट, पावसाची शक्यता, सर्वांनी दक्ष राहण्याचे आदेश", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nगारपीट, पावसाची शक्यता, सर्वांनी दक्ष राहण्याचे आदेश\nलातूर: १२ फेब्रुवारीपासून पुढच्या २४ तासात मराठवाड्यातील काही जिल्ह्यात गारपीट आणि पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. सर्व तालुक्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे कक्ष २४ तास कार्यरत ठेवावेत, काही हानी झाल्यास त्याची माहिती तातडीने द्यावी, य अकआळात विजा पडण्याची शक्यता असल्याने नागरिक आणि शेतकर्‍यांनी योग्य ती काळजी घ्यावी, दुपारी तीन ते सात या काळात विजा पडण्याची शक्यता असल्याने या काळात शेतीची कामे करु नयेत, जनावरे आणि धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, विजेच्या तारांपासून दूर रहावे अशा आशयाचे आदेश जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना देण्यात आले आहेत.\nपाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर ...\nजिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस ...\nदेशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर ...\nअटलजींच्या जाण्याने सतशील राजकारणी हरपला- आ. अमित देशमुख ...\nआदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख ...\nडॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS ...\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा : शिवकुमार डिगे ...\nबौध्द महाविहारासाठी खासदारांचे २५ लाख ...\nपंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ...\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ ...\nमृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड ...\nबारा हजार वारकऱ्यांवर केले मोफत उपचार ...\nकडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त ...\nधीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’ ...\nमराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/07/04/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T01:41:10Z", "digest": "sha1:PY4WVJGZC63G3IHETUP6QKZGKBUMATTY", "length": 9798, "nlines": 223, "source_domain": "kayvatelte.com", "title": "बाहुल्या | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nमायकेल जॅक्सन मुन वॉक →\nकाही दिवसांपुर्वी एक लहान बाळांचे काही फोटो मेल मधे आले होते. त्यात लिहिलं होतं की हे फोटॊ ज्या खेळण्यांचे आहेत ती खेळणी आइसिंग शुगरची बनवलेली आहेत. अर्थात ही गोष्ट पटण्यासारखी नव्हतीच,म्हणुन इंटरनेटवर सर्च केला.. अशा मिनिएचर बाळांसाठी.. आणि अहो आश्चर्यम एक या टॉपिक ला रिलेटेड म्हणण्यापेक्षा,या खेळण्यांच्या मॅन्युफॅक्चरर ची वेब साईट सापडली.\nही खेळणी बनवली आहेत कॅमिली ऍलनने. ह्या वेब साईटवर लिहिलेलं आहे की ही बाळं सिरॅमिक , पॉलिमर क्ले ची ही बनवलेली आहेत. ही बाळं बनवण्याची कला कॅमिलीने तिच्या नवऱ्याच्या आजी कडुन शिकली आहे. ह्या एका लहानशा हॉबी चे कधी बिझिनेस मधे झाले हे तिचे तिलाच समजले नाही.\nतिच्या ब्लॉगवरचे फोटॊ इथे पोस्ट करण्यापेक्षा सरळ लिंक देतोय तिच्या वेब साईटची. वर्थ व्हिजिटींग आहे ही वेब साइट…\nमायकेल जॅक्सन मुन वॉक →\nसॉलीड क्युट आहेत रे सगळी बाळं…आपणही आपापल्या आयांच्या पोटांत असतांना कित्ती गोड दिस असू ते कळलं नं आता\nखरंच खुपच सुंदर आहेत. आणि साइझ आहे एक ते दिड इंच… इतकं बारिक काम करणं म्हणजे खरंच त्रासच आहे.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/category/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2018-08-19T01:36:41Z", "digest": "sha1:3NQ7WQPIOTTIJT5ZVHJXAPLVVMGIYFJS", "length": 38151, "nlines": 98, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "गोड पदार्थ | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nPosted in आंबा, आंबा, खाण्याचे पदार्थ, गोड पदार्थ, tagged आंबा, आंब्याचे पदार्थ, मॅंगो-मूस, Mango Mousse on जून 2, 2012| 2 Comments »\nकाही पदार्थांची ओळखच जर चुकीच्या पद्धतीने झाली तर पुढे त्यांचे नावही नको वाटते. होस्टेलच्या मेसनी बदनाम केलेल्या कोबी, टिंडा वगैरे भाज्या किंवा पानात पडताना वाजणारे अर्धेकच्चे शिजलेले टणटणाटण वाटाणे वगैरेंच्या कथा घराघरांतून चघळल्या जातात. मॅंगोमूस या प्रकाराची ओळखही माझ्यासाठी चुकीच्या प्रकाराने झाली होती; प्लॅस्टिकच्या डब्यांतून मिळणारे, वेगवेगळ्या प्रीझर्वेटिव्ह्जनी, कृत्रिम रंग आणि कृत्रिम स्वादांनी भरलेले, आंब्याच्या मूळ स्वादाशी चुकूनही साधर्म्य नसणारे ते मॅंगोमूस ओळखीच्या कोणाच्यातरी मुलांना आवडायचे म्हणून त्यांच्याकडे खाऊन पाहिले तर त्यानंतर मॅंगोमूसचे नाव काढले तरी नको वाटायचे. नंतर आमच्या घराजवळच्या एका बेकरीत मिळणारा मॅंगोमूस-केक खाण्याची हिम्मत केली कारण या बेकरीतले सारे पदार्थ ताजे बनविलेले असायचे आणि माझा तिथला अनुभव बराच चांगला होता, शिवाय त्या केकवर लावलेल्या ताज्या आंब्याच्या फोडी खूपच मोहक दिसत होत्या. केकदेखिल बेकरीच्या लौकिकाला साजेसाच होता, खासकरून त्यातला मॅंगोमूसचा थर खूपच स्वादिष्ट होता. तेंव्हापासून माझ्या मनातली या पदार्थाविषयीची आढी दूर झाली. बऱ्याच वेगवेगळ्या प्रयत्नांनंतर अलिकडे मला या मॅंगोमूसच्या कृतीचे गणित पक्के जमले आणि मग आंब्याच्या दिवसांत हे अनेकदा बनविले गेले.\nआंब्याच्या पदार्थांमध्ये लिंबू (लाईम) वापरले तर त्याचा स्वाद वाढतो असा माझा अनुभव आहे, त्यामुळे त्याची एकसुरी गोडी थोडी कमी होते आणि त्यात लिंबाची (लाईमची) सालही किसून वापरली तर उन्हाळ्याच्या दिवसांत त्याच्या स्वादाने तजेला येतो म्हणून मी या दोन्हींचा वापर या मूज मध्ये करते. मूज सेट होण्यासाठी जिलेटीन वापरले जाते; मी सामान्यत: लिफ जिलेटीन वापरते आणि तेदेखील अगदी बेताने, कारण जास्त जिलेटीन वापरले तर मूज हलके न होता फारच गच्च व चिवट होते. लिफ जिलेटीन न मिळाल्यास पावडर जिलेटीनचे सात ग्रॅमचे पाकीट (चार जिलेटीन लीव्ह्जसाठी) वापरता येते. मी या कृतीत अंड्याचा पांढरा भाग फेटून वापरला आहे पण अनेकांना कच्चे अंडे वापरण्याबद्दल जरा शंका असते. माझ्या अनुभवाप्रमाणे, अंड्याला येणारा वास हा मुख्यत: त्याच्या पिवळ्या भागातून येतो, त्यामुळे पांढरा भाग फेटून वापरल्याने पदार्थाला अंड्याचा वास असा काही येत नाही पण वापरल्यामुळे पदार्थ हलका व्हायला खूप मदत होते. तरीही नको असल्यास अंडे वगळूनही मूस बनविता येते आणि तेही चांगले होते. माझ्या कृतीत मी सावर (sour) क्रीम वापरले आहे पण ते उपलब्ध नसल्यास, क्रीमचे प्रमाण दुप्पट करावे. ताज्या आंब्याच्या दिवसात आंब्याचा रस मिक्सरवर एकसारखा करून वापरता येईल आणि इतरवेळेस मॅंगोपल्प वापरता येईल पण तो चांगल्या प्रतीचा आहे याची खात्री करून घ्यावी. शिवाय मॅंगोपल्पमध्ये साखर घातलेली असल्यास त्याप्रमाणे साखरेचे प्रमाणही आवडेल त्या प्रमाणात कमी करावे लागेल.\nमॅंगोपल्प किंवा ताज्या आं ब्याचा रस ४०० ग्रॅम (दीड मोठे कप)\nलिफ जिलेटीनची चार पाने\nचार टेबलस्पून सावर (sour) क्रीम\nडबल क्रीम १२५ मिली\n१ हिरवे लिंबू (लाईम) रस आणि साल किसून\n२ अंड्यांचा पांढरा भाग\nप्रथम जिलेटीनची पाने गार पाण्यात भिजवून ठेवावीत. एका भांड्यात आंब्याच्या रसापैकी अर्ध्या रसात लिंबाचा रस, लिंबाची किसलेली साल आणि साखर मिसळून तो आचेवर ठेवावा व साधारण उकळीला आल्यावर बाजूला काढून ठेवावा.\nमऊ झालेली जिलेटीनची पाने पिळून घेऊन गरम रसातच मिसळावीत व हे मिश्रण गार होऊ द्यावे. उरलेल्या रसात सावर क्रीम मिसळून फेटावे, गार झालेले आंब्याचे मिश्रण त्यात घालावे व मिसळावे, डबल क्रीम फेटून घ्यावे व तेही त्यात हलक्या हातावे मिसळावे.\nअंड्याचा पांढरा भाग त्याचे तुरे उभारेपर्यंत फेटावा. थोडेथोडे करत अंड्याचा फेस आंब्याच्या मिश्रणात हलक्या हाताने मिसळावे. सारे पदार्थ चांगले मिसळले तर जायला हवेत पण ते करताना त्यात शक्य तेवढी हवा राहू द्यावी म्हणजे मूस चांगले हलके होईल.\nहे मिश्रण हव्या त्या आकाराच्या ग्लासेसमध्ये ओतून सेट होईपर्यंत फ्रीजमध्ये (फ्रीजरमध्ये नव्हे\nसाधारणत: चार तासात मूस सेट होईल. खायला देताना वर ताज्या आंब्याच्या फोडी घालाव्यात हे वेगळे सांगायला नकोच\nपरिपूर्णता ही एका स्वप्नासारखी असते, हातास कधीच लागत नाही पण तिचं एक चित्र डोक्यात पक्कं बसलेलं असतं. पुरणा-वरणाचा स्वयंपाक म्हटला की माझ्या डोळ्यांसमोर असंच चित्र उभं रहातं. केळीच्या पानावर, नाजूकपणे, जागच्या-जागी मांडलेल्या चटण्या-लोणची, कोशिंबिरी, भाज्या, भाताच्या मुदी, भजी, पापड, थेंबभर खीर, कटाची आमटी, कढी, पंचामृत आणि या साऱ्या बेताचा केंद्रबिंदू असलेली पुरणाची पोळी लहानपणी मात्र आईने असं छान मांडलेलं पान वाढलं की माझी तक्रार असायची, “एवढे सगळे पदार्थ केलेयस की त्यानेच पोट भरून जातं, पुरणपोळी खायला जागाच रहात नाही लहानपणी मात्र आईने असं छान मांडलेलं पान वाढलं की माझी तक्रार असायची, “एवढे सगळे पदार्थ केलेयस की त्यानेच पोट भरून जातं, पुरणपोळी खायला जागाच रहात नाही” आता मी दिवसभर खपून तोच घाट घातला की हे आठवतं आणि हसू येतं, कशासाठी हा आटापिटा असं मात्र वाटत नाही, पान पूर्ण भरल्याशिवाय समाधानच होत नाही; कारण काय, तर ही परिपूर्णतेची कल्पना, पिढीजात चालत आलेली\nयावेळी होळीच्या दिवशी अनायसे घरी होते, वेळही होता आणि उत्साहही होता म्हणून सगळं साग्रसंगीत करायचं ठरवलं. कसलीही घाई नाही, कोणताही आणि कोणाचाही व्यत्यय नाही अशा वातावरणात, मनापासून स्वयंपाक करायला लागले आणि घरभर भरून राहिलेल्या प्रत्येक गंधातून अनेक आठवणी जाग्या झाल्या. कोणाची तरी नात म्हणून, कोणाची भाची म्हणून, कोणाची लेक म्हणून, कोणाची नातसून, कोणाची सून म्हणून करून घेतलेल्या कोडकौतुकांची, भरल्या पंक्तींची, सुगरणींच्या हातच्या चविष्ट पदार्थांची आठवण झाली. तसा गतकाळच्या आठवणींत रमणारा माझा स्वभाव नव्हे पण गंध आणि चवी थेट भूतकाळात घेऊन जातात. आजचं माझं आधुनिक आयुष्य माझ्या आधीच्या पिढ्यांतील स्त्रियांच्या आयुष्याहून इतकं वेगळं असतानाही माझ्याही मनातला एक लखलखीत कोपरा तसाच, हुबेहूब त्यांच्यासारखाच आहे याचा पुनःप्रत्यय आला. एकटीच होते मी, तरी मनातल्या मनात या सगळ्या बायकांशी अखंड संवाद चाललेला होता, हे असं करावं, हे तसं करू नये वगैरे संभाषणे कानाशी चालूच होती आणि त्याला माझी प्रत्युत्तरेही. पानं मांडल्यावर मनात आलं की ही पंगत अपुरी आहे, ह्या पहिल्या पंगतीला बसण्याचा मान या सगळ्या बायकांचा आहे. कोणतेही काम नेटकेपणाने, सुबकतेने, कौशल्यांने, मेहेनत घेऊन आणि मनापासून करायचे हा धडा मला दिलेल्या या बायका काय बरं म्हटल्या असत्या माझ्या पंगतीला बसून मनापासून कौतुक केलं असतं की अजून चार धडे दिले असते मनापासून कौतुक केलं असतं की अजून चार धडे दिले असते मला तर वाटतं की “सुगरण आहे हो पोर” असं म्हणता-म्हणताच “ह्यात हिंग नसतो घालायचा किंवा हे थोडं कोरडं झालंय” असंही म्हणाल्या असत्या\nइतके पदार्थ करण्याने जेवताना मोठी मजा येते, कशाबरोबर काय खाऊन चव कशी वाढते किंवा कमी होते हे करून पहायचा एक खेळच होऊन जातो. तिखट, गोड, आंबट, तुरट, खारट, स्निग्ध, मऊ, कुरकुरीत, खुसखुशीत, गार, गरम, कोमट सगळं काही एकाच पानावर आधी गंधाने स्वाद घ्यायचा, मग डोळ्यांनी आणि शेवटी जिभेने. मी लहान असताना जे पदार्थ म्हणजे मला पुरणपोळीच्या मार्गात अडथळा वाटायचे, त्या सगळ्यां पदार्थांचा आस्वाद माझ्या बछड्याला मात्र पुरेपूर घेता येतो. अगदी चटणी-लोणच्यापासून कटाच्या आमटीतल्या शेवग्यापर्यंत सगळ्या पदार्थांचं रसग्रहण करून झाल्यावर बाईसाहेब इतक्या खूष झाल्या की लगबगीने आपल्या खोलीत जाऊन आपला बटवा घेऊन आल्या आणि त्यातली दोन नाणी माझ्या हातावर टेकवून म्हणाल्या “ इतका मस्तं स्वयंपाक केलास म्हणून तुला हे बक्षीस आधी गंधाने स्वाद घ्यायचा, मग डोळ्यांनी आणि शेवटी जिभेने. मी लहान असताना जे पदार्थ म्हणजे मला पुरणपोळीच्या मार्गात अडथळा वाटायचे, त्या सगळ्यां पदार्थांचा आस्वाद माझ्या बछड्याला मात्र पुरेपूर घेता येतो. अगदी चटणी-लोणच्यापासून कटाच्या आमटीतल्या शेवग्यापर्यंत सगळ्या पदार्थांचं रसग्रहण करून झाल्यावर बाईसाहेब इतक्या खूष झाल्या की लगबगीने आपल्या खोलीत जाऊन आपला बटवा घेऊन आल्या आणि त्यातली दोन नाणी माझ्या हातावर टेकवून म्हणाल्या “ इतका मस्तं स्वयंपाक केलास म्हणून तुला हे बक्षीस” आता इतकं गोड बक्षीस मिळाल्यावर पुढच्या वेळेस पुन्हा असा घाट घालणं अपरिहार्यच आहे\nअशाच परंपरा चालू रहातात, सक्तीने न लादलेल्या तर स्वेच्छेने स्वीकारलेल्या; जातीपातीच्या, कर्मकांडाच्या, भेदभावाच्या बंधनात न जखडता सौंदर्याच्या, परिपूर्णतेच्या शोधात समृद्ध झालेल्या\nPosted in खाण्याचे पदार्थ, ख्रिसमस, गोड पदार्थ, बदाम, बेकिंग, सामग्री, tagged Amaretti cookies, अमराठी, आमरेट्टी बिस्किटे, इटालियन कुकीज, कुकीज, Biscuits on फेब्रुवारी 21, 2012| 4 Comments »\nज्यात लोणी नाही, मैदा नाही, इतर इन-मीन-तीन जिन्नस आहेत अशी बदामाची सर्वगुणसंपन्न बिस्किटे बनवायचा अलिकडे मला जणू छंदच जडला आहे. मी ही बिस्कीटे बनवायला लागले ती थोड्या योगायोगाने. असं झालं की, डिसेंबरच्या आसपास माझी एक मैत्रीण शुगर-फ्री आणि ग्लूटन-फ्री डायट करायला लागली. का ते मला विचारू नका कारण लोक असल्या आत्मक्लेशी गोष्टी स्वेच्छेने का करतात हे मला काही समजलेलं नाहीय. म्हणजे एखाद्याला मधुमेह असेल किंवा गव्हाच्या पदार्थांचं सेवन प्रकृतीसाठी वर्ज असेल तर ते वेगळं पण फक्त वजन वगैरे घटविण्यासाठी कोणी स्वेच्छेने असल्या फंदात पडायला लागला तर मला त्याचं नवल वाटतं. तर या मैत्रिणीला हे ‘डायट’ फारच महाग पडायला लागलं आणि त्यात ख्रिसमसच्या मोसमात, जेंव्हा इतर जनता तमाम गोड पदार्थांवर तुटून पडत होती तेंव्हा तर तिचा निग्रह अजूनच डळमळीत व्हायला लागला. ती दररोज कुरकुरायची की काहीतरी गोड खावसं वाटतयं, मग आम्ही हेल्थ शॉपच्या खेपा घालायचो आणि मग ही लेबले वगैरे वाचून काहीतरी विकत घ्यायची. तेंव्हा माझ्या नजरेला ‘झायलोटॉल’ नावाचा साखरेला पर्याय म्हणून वापरला जात असलेला पदार्थ दिसला. साखरेच्या इतर पर्यायांपेक्षा हा वेगळा वाटला कारण यात काही कृत्रीम रासायनिक पदार्थ नसून ओट, बर्च वगैरे जिन्नसांच्या तंतूंपासून हे बनविले जाते अशी माहिती मिळाली. आमच्या घरात गेल्या दोन पिढ्यांपासून मधुमेह आहे म्हणून मी थोडी जास्त माहिती घेतली. शिवाय मी दरवर्षी या मोसमांत मित्रमंडळींना घरी बनविलेल्या बिस्किटांची वगैरे भेट देते पण आता या मैत्रीणीला, ती खाऊ शकेल अशी भेट देणं भाग पडलं. ‘झायलोटॉल’ विकत घेतल्याने शुगर-फ्रीची तर सोय झाली पण आता ग्लूटन-फ्री साठी काय करावे या विचारात असताना माझ्याकडे असलेल्या एका इटालियन खाद्यपदार्थांच्या पुस्तकात आमरेट्टी बिस्किटांची कृती सापडली. मग अशा प्रकारे झाली ही ‘शुगर-फ्री’ आणि ‘ग्लूटन-फ्री’ बिस्कीटे तयार आणि मैत्रीणही मनापासून खूश\nखरतरं बारा वर्षांपूर्वी पुस्तक विकत घेतलं तेंव्हापासून मला ही बिस्कीटे बनवून पहायची होती पण त्याला मुहूर्त असा लागला. आमरेट्टी बिस्किटांत बदाम, साखर आणि अंडे असे तीनच मूळ पदार्थ असतात आणि मग स्वाद वाढवायला व्हनिला किंवा बदामाचा एक्स्ट्रॅक्ट वगैरे घालतात पण तरी ही बिस्कीटे अशी मस्त हलकी, कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात की बस्स आमचं कन्यारत्न तर ह्या बिस्किटांच्या बरणीला असं चिकटून बसतं, जसा गूळाच्या ढेपेला मुंगळा आमचं कन्यारत्न तर ह्या बिस्किटांच्या बरणीला असं चिकटून बसतं, जसा गूळाच्या ढेपेला मुंगळा आमरेट्टीचा उच्चार आमच्या बाईसाहेब ‘आमराटी’ असा करतात आणि त्यांच्या जिभेचं एकूण अमराठी वळण ऐकून आम्ही तर या बिस्किटांचं बारसं ‘अमराठी बिस्कीटे’ असंच केलंय.\nबदामाचे कूट २०० ग्रॅम\nकॅस्टर साखर (किंवा साखरेला पर्यायी पदार्थ) २२५ ग्रॅम\nदोन अंड्यांचा पांढरा भाग\n१ चमचा व्हनीला एक्स्ट्रॅक्ट\n२ चमचे आमरेट्टो लीक्युर (हवी असल्यास)\nबेकिंग शीटला लावायला किंचितसे लोणी\nकॅस्टर साखर न मिळाल्यास साधी साखर किंचित दळून घ्यावी पण अगदी पिठीसाखरेसारखी बारीक नव्हे तर थोडी रवाळ.\nप्रथम ओव्हन १६० डीग्रीला तापवून घ्यावा. बदामाच्या कुटात अर्धी साखर (शंभर ग्रॅम) मिसळून ठेवावी. अंड्याचा पांढरा भाग वेगळा करून ‘सॉफ्ट पीक’ पर्यंत फेटून घ्यावा. नेहेमी बेकिंग करणाऱ्यांना ‘सॉफ्ट पीक’ वगैरे तांत्रिक शब्दांची कल्पना असेल पण इतरांसाठी, ‘सॉफ्ट पीक’ म्हणजे अंडे फेटताना जेंव्हा ते हलके होते आणि उचलले तर त्याचे तुरे उभे रहातात. मिश्रण हलके झाले असले तरी या स्टेजला अजून ओलसरच असते.\nअंड्याला ‘सॉफ्ट पीक’ आल्यानंतर, उरलेली निम्मी (शंभर ग्रॅम) साखर त्यात थोडीथोडी घालून फेटत रहावे आणि मिश्रण ‘स्टीफ पीक’ पर्यंत आणावे. ‘स्टीफ पीक’ म्हणजे फेटताना तयार झालेले तुरे स्टीफ उभे रहातात आणि अगदी भांडे उलटे केले तरी तसेच चिकटून रहातात. या स्टेजला मिश्रण थोडे कोरडे दिसते.\nआता मिश्रणात साखरेत मिसळून ठेवलेले बदामाचे कूट अगदी हलक्या हाताने घालून मिसळावे. याला तांत्रिक शब्द ‘फोल्ड’ करावे असा आहे. त्यात व्हनीला एक्स्ट्रॅक्ट, आमरेट्टो लीक्युर (वापरत असल्यास) वगैरे मिसळून घ्यावी आणि तयार झालेले मिश्रण एका पायपिंग बॅगमध्ये भरावे. एका बेकिंग ट्रेवर ग्रीसप्रूफ कागद घालून त्याला थोडेसे लोण्याचा हात लावावा आणि त्यावर पायपिंग करून (चकली घालतो) तसे रुपयाच्या नाण्याच्या आकाराचे गोळे घालावेत. बिस्कीटे फार मोठी केली तर आतून चिवट होतात म्हणून छोटीच ठेवावीत. दोन गोळ्यांत पुरेसे अंतर ठेवावे कारण बिस्कीटे भाजताना बरीच फुगतात. हवे असल्यास सजावटीसाठी त्यावर बदामाचे काप लावावेत.\nआता बिस्किटे १५-१८ मिनिटे किंवा हलकी बदामी होईपर्यंत भाजून घ्यावीत. बाहेर काढल्यावर पाच मिनिटे ट्रेतच गार होऊ द्यावीत आणि मग हलक्या हाताने कागदापासून सोडवून घ्यावीत. ही बिस्कीटे गार होण्याआधी थोडी चिकट असल्याने कागदावरून काढताना हलक्या हाताने किंवा उलतन्याने, मोडू न देता सोडवावीत नंतर एका कूलिंग रॅकवर ठेऊन पूर्ण गार होऊन द्यावीत. गार झाल्यावर हवाबंद बरणीत भरून ठेवावीत.\nPosted in खाण्याचे पदार्थ, गोड पदार्थ, पिस्ता, tagged आईस्क्रीम, कुल्फी, पिस्ता कुल्फी on फेब्रुवारी 6, 2012| 1 Comment »\nमला बरीच वर्षे कुल्फी प्रकार फारसा आवडायचा नाही; अगदी नाही म्हणायला कधीतरी खाल्ली असेलही पण लहानपणी एकूणच मला दुधाचा तिटकारा होता आणि म्हणून मसाला दूध, बासुंदी, कुल्फी वगैरे काहीच आवडायचं नाही. हळूहळू आवडीनिवडी बदलल्या आणि मला कुल्फीही आवडायला लागली पण इथे कुठली मेवाडची कुल्फी मिळणार म्हणून मग स्वतःच बनवायला लागले. पण तरी इव्हॅपरेटेड किंवा कंडेन्स्ड दूध वापरून बनवलेल्या कुल्फीची काही मजा येईना. यावेळेस मला पिस्त्याची कुल्फी बनवायची होती, म्हणजे नुसते थोडे पिस्ते आणि हिरवा रंग घातलेली नव्हे तर भरपूर पिस्त्यांचा पुरेपूर स्वाद आणि नैसर्गिक रंग असलेली कुल्फी. पण अशी मनाजोगी कृती काही सापडेना म्हणून अंदाजपंचे पिस्ता जेलाटो (इटालियन आईस्क्रीम) आणि कुल्फी यांच्या कृती मिसळून बनवून पहायचे ठरवले. इटलीला गेलो असताना आईस्क्रीममध्ये वेगवेगळ्या प्रकारे, नैसर्गिकरित्या किती चवींचं वैविध्य आणता येतं हे अगदी येथेच्छ अनुभवलं होतं त्यामुळे जेलाटोच्या कृतीचा उपयोग करायचा ठरवला. खरेतर कुल्फी मशीनमध्ये फिरवत नाहीत पण मी आईस्क्रीम मशीन वापरून थोडी फिरवली आणि मग फ्रीज केली. ही अशी प्रायोगिक कुल्फी इतकी मस्त जमली की ती आता वारंवार केली जाईल. आता याला पिस्ता जेलाटो म्हणायचं की पिस्ता कुल्फी हे तुम्हीच ठरवा पण हा पदार्थ चवीला नक्की उत्तम होईल याची ग्वाही द्यायला मी तयार आहे.\nचार-पाच मोठे चमचे साखर\nदोन मोठे चमचे मध\nएक छोटा चमचा कॉर्नफ्लॉर\n१) पहिल्यांदा एका जाड बुडाच्या भांड्यात, मंद आचेवर दूध आटवायला ठेवले. पंन्नास ग्रॅम पिस्ते गरम पाण्यात भिजवायला ठेवले आणि उरलेल्या पिस्त्यांचे बारीक तुकडे करून ठेवले.\n२) दूध खाली न लागेल याची काळजी घेत, साधरणतः निम्मे होईपर्यंत आटवले. नंतर त्यातच क्रीम मिसळून आणखी पाच-दहा मिनिटे आचेवर ठेवले आणि मग खाली उतरवले.\n३) भिजवलेल्या पिस्त्याच्या साली काढून घेतल्या आणि त्यात मध आणि पाव कप आटवलेले दूध मिसळून मिक्सरवर बारीक गंधासारखे वाटून घेतले. दुसऱ्या एका भांड्यात आटवलेल्या दूधापैकी पाव कप घेऊन ते पूर्ण गार झाल्यावर त्यात कॉर्नफ्लॉर एकजीव होईपर्यंत मिसळले.\n४) आटवलेल्या दुधात साखर मिसळून ते पुन्हा आचेवर ठेवले आणि त्यात पिस्त्याचे वाटण आणि दुधात मिसळलेले कॉर्नफ्लॉर घालून चांगले मिसळले व ढवळत राहिले. मिश्रण थोडे दाट झाल्यावर आचेवरून उतरवले व गार होऊ दिले.\n५) पूर्ण गार झाल्यावर आईस्क्रीम मशीनमध्ये घालून, थोडी जमेपर्यंत कुल्फी फिरवली आणि मग साच्यांमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवली. दोन तासांत कुल्की छान घट्ट जमली. साच्यातून काढताना ते दहा-बारा सेकंद गरम पाण्यात धरले आणि मग हलक्या हाताने बाहेर ओढले.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/tag/mayor/", "date_download": "2018-08-19T02:31:13Z", "digest": "sha1:TGW6F323CQ7F27TFXPHDN6IHZTSG7YRF", "length": 10597, "nlines": 150, "source_domain": "mahapolitics.com", "title": "mayor – Mahapolitics", "raw_content": "\nभाजपच्या महापौरांचं अज्ञान, “15 ऑगस्ट 1997 ला भारत स्वातंत्र्य झाला \nमुंबई – भाजपच्या महापौरांचं अज्ञान उघड झालं असून त्यांनी आपला भारत देश 15 ऑगस्ट 1997 ला स्वातंत्र्य झाला असल्याचं म्हटलं आहे. भाजपाच्या मिरा भाईंदरच्य ...\nराज ठाकरे यांच्यासमोर भाजपचे महापौर नतमस्तक \nपुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर भाजपचे महापौर नतमस्तक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पिंपरी-चिंचवडचे नवनिर्वाचित महापौर रा ...\nरिक्षा चालक ते पिंपरी-चिंचवडचे महापौर, राहुल जाधव यांचा राजकीय प्रवास \nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी राहुल जांधव यांची निवड झाली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल जाधव यांना ८० मते तर, राष्ट्रवादीचे विन ...\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर, उपमहापौरांचा राजीनामा \nपिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरांनी आज अचानक राजीनामे दिले आहेत. महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी राजीना ...\nकोल्हापूरचं महापौरपद काँग्रेसकडे तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे \nकोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची निवड करण्यात आली आहे. भाजप ताराराणी आघाडीच्या उमेदवार रुपाराणी न ...\nअहमदनगरचं उपमहापौरपद शिवसेनेकडे, अनिल बोरुडेंची बिनविरोध निवड \nमुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी श्रीपाद छिंदमची अहमदनगर महापालिकेच्या उपमहापौरपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. तसेच भाजपनं श ...\nब्रेकिंग न्यूज – नवी मुंबई – महापौरपदी अखेर राष्ट्रवादीचे जयवंत सुतार \nनवी मुंबई – यावेळची महापौरपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी करणारे विजय चौगुले यांन ...\nभाजपच्या पाठिंब्याने मनसेचे ललित कोल्हे जळगावचे महापौर \nजळगाव – मनसेचे नेते आणि नगरसेवक ललित कोल्हे यांची जळगावच्या महापौरपदी निवड झाली आहे. खान्देश विकास आघाडी आणि भाजपच्या पाठिंब्यावर कोल्हे यांची महापौरप ...\nजळगावच्या महापौरपदी मनसेचे ललित कोल्हे \nजळगावचे महापौर नितीन लढ्ढा यांनी आज अचानक पदाचा राजीनामा प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्याकडे सुपूर्द केला. लढ्ढा यांच्या जागी मन ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nसरपंच निवडीच्या भाजपच्या आकडेवारीत पहा कशी आहे गफलत, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली \nराणेंचा आज भाजप प्रवेश, राणेंकडूनही भाजप प्रवेशाला दुजोरा\nकेरळ – पावसाचं थैमान, एकाच दिवशी 33 जणांचा बळी, मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची माहिती \nहर्षवर्धन जाधवांचा नवा पक्ष, लवकरच करणार घोषणा \nकेरळसाठी काँग्रेसचे आमदार, खासदार देणार एका महिन्याचा पगार \nनिवडणूक लढवणा-या उमेदवारांसाठी ‘या’ गोष्टी बंधनकारक \nकेरळ – पावसाचं थैमान, एकाच दिवशी 33 जणांचा बळी, मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची माहिती \nहर्षवर्धन जाधवांचा नवा पक्ष, लवकरच करणार घोषणा \nकेरळसाठी काँग्रेसचे आमदार, खासदार देणार एका महिन्याचा पगार \nनिवडणूक लढवणा-या उमेदवारांसाठी ‘या’ गोष्टी बंधनकारक \nकोफी अन्नान यांचं निधन \nकेरळसाठी महाराष्ट्राकडून 20 कोटींची मदत जाहीर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89/", "date_download": "2018-08-19T01:24:45Z", "digest": "sha1:QM754VQUPBCB37XUZMPJSWYND2YH6ARF", "length": 7837, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोल्हापुरात महापौर फुटबॉल चषक स्पर्धेचं आयोजन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोल्हापुरात महापौर फुटबॉल चषक स्पर्धेचं आयोजन\nकोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर फुटबॉल चषक स्पर्धा दि.18 एप्रिल ते 4 मे 2018 या कालावधीत भरविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये शहर हद्दीतील 17 नामांकित संघाचा सहभाग असणार आहे. विजयी संघास रुपये 1.00 लाख व चषक, उपविजेत्या संघास 50 हजार व चषक, तसेच तृतीय विजयी संघास रुपये 20 हजार व चतुर्थ संघास रुपये 15 हजार असे बक्षीसाचे स्वरुप असणार आहे.\nचालू वर्षी प्रथमच सहभागी सर्व संघाना रोख रक्कमेचे बक्षीस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच उत्कृष्ट गोलकिपर, उत्कृष्ट डिफेन्स, उत्कृष्ट हाफ, उत्कृष्ठ फॉरवर्ड खेळाडूस प्रत्येकी रुपये 5 हजार व चषक व संपुर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूस रुपये 10 हजार व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेतील पहिल्या फेरीत बाद होणाऱ्या आठ संघास प्रत्येकी रुपये 5 हजार व दुसऱ्या फेरीत बाद होणाऱ्या चार संघास प्रत्येकी रुपये 10 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे.सर्व फुटबॉल स्पर्धा या बाद पध्दतीने खेळविण्यात येणार आहेत. कोल्हापूर स्पोटर्स असोसिएशन व कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशन यांचे नियमानुसारच पार पडतील. पहिले चार दिवस दुपारी 2.00 व 4.00 वाजता असे दररोज दोन फुटबॉल सामने होतील. त्या पुढील आठ दिवस दुपारी 4.00 वाजता प्रत्येकी एक सामना होईल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतेजस्विनीची सुर्वण कामगिरी; कोल्हापुरात जल्‍लोष\nNext articleकरवीर तालुक्यातून 14 जण हद्दपार\nकोल्हापूरात शेतमजुराला बुडताना वाचविले\nपतसंस्थांकडील 1 लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण\nहातकणंगलेमध्ये मराठा आंदोलक महिलांनी शिवसेना आमदाराला बांगड्या दाखवल्या\nमाध्यमांवरील पोस्ट व्हायरल करण्यापूर्वी क्षणभर थांबा, विचार करा, सत्यता पडताळा मगच शेअर करा – विनायक पाचलग\nश्रीमंत शाहु छत्रपती महाराजांनी सरकारचा चर्चेसाठी प्रस्ताव फेटाळला\nरत्नागिरीतील अपघातात सांगलीचे दोघे ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/athitikatta/mogham-moghe/", "date_download": "2018-08-19T01:43:13Z", "digest": "sha1:437LUGJ6AX3ODKRHAQ2OXIKOF4O53V34", "length": 48183, "nlines": 173, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "मोघम मोघे - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमुखपृष्ठ » मोघम मोघे\nशब्दांचे जादूगार, अंधारावर ममत्वाचा अधिकार गाजवणारे आणि कवितेला “सखी’ म्हणून आपल्या अस्तित्वातच सामावून घेणारे कवी म्हणजे मा.सुधीर मोघे.\n‌१० मार्च २०१०. किर्लोस्करवाडी मधील विस्तीर्ण मैदान. ५ हजार प्रेक्षक बसतील असा शामियाना, मोठे व्यासपीठ, त्यावर मोठा सिनेमाचा पडदा. शामियानामध्ये ठीकठीकाणी स्पिकरची सोय. संध्याकाळचे ७.३० वाजलेले आणि फिल्मची सुरवात होते. मध्यन्तरासोबत अडीच तास ५ हजार प्रेक्षक समोरच्या पडद्ध्यावर उलगडणाऱ्या नाट्याचाच एक भाग होऊन गेलेले. फिल्मच्या शेवटी तिरंगा आकाशात डौलाने फडकत असताना टाळ्यांच्या कडकडाटात, माजी खासदार श्रीनिवास पाटील मोठ्याने सुधीर मोघ्यांना बोलावतात आणि कडकडून मिठी मारून खास कोल्हापुरी फेटा बांधतात.\nव्ही.आय.पी. कक्षातील आणि बाकीच्या गावकऱ्याच्या डोळ्याच्या कडा ओलावलेल्या. अनेकांना आपण राहत असलेल्या गावाचा इतिहासच माहीत नसतो. या मातीने काय काय घटना पहिल्या, किती श्रमिकांचे घाम झेलले, किती आव्हाने पेलली, किती पिढ्या पोसल्या, याचीच चर्चा सर्वत्र चालू झालेली.\nआणि आम्ही “चित्रकथी” जिंकलो या अवस्थेमध्ये.\nबरोबर एक वर्षाआधी, १ मार्च २००९ च्या सकाळी सुधीर मोघ्यांचा फोन आला. आपल्याला किर्लोस्करांच्या शतकपूर्तीनिमित्त फिल्म करावयाची आहे. आपण वाडीला जात आहोत. वाडी म्हंटलं की माझ्या समोर नरसोबाचीवाडी येते; कारण दुसऱ्या एका फिल्मसाठी आम्ही रेकी करण्यासाठी नरसोबाच्या वाडीला गेलो होतो.\n‘अरे, ती वाडी नाही, ही किर्लोस्करवाडी.’ – इती मोघे.\nमोघ्यांचा जन्म, बालपण, आणि वर्षभराची पहिली कोवळी नोकरी वाडीत झाल्यामुळे वाडीचे त्यांचे संबंध, नातवाचे आजीसोबत असावेत तसे मऊ जुनेरयासारखे आहेत.\nपुण्याहून वाडीला जाताना गाडीमध्ये मोघ्यांनी अख्खी किर्लोस्कर वाडी आमच्यासमोर उभी केली.\nसोबत जुना मित्र आणि प्रथितयश छायाचित्रकार देबू देवघर होताच. मोघे काय, देबू काय, आमची पूर्वीपासूनची ओळख. काही ओळखी किंवा मैत्र कुठे कसे भेटले हे सांगणे जरा कठीणच, पण आठवणींबरोबर काही घटना – परिसर जोडलेले असतात. म्हणजे भूतकाळातील घटना सांगताना, त्या वर्षी धुवाधार पाऊस पडला होता, किंवा भूकंप झाला होता, याच चालीवर म्हणायचे झाले तर-\nत्या काळी दत्तात्रय भुवनमध्ये ६ रुपयात थाळी मिळत असे. त्याहीपूर्वी १ रुपया ९० पैशांमध्ये थाळी चवीनं चाखल्याच सुहास बहुलकर अजूनही सांगतो. अर्थात, आजच्यापेक्षा नक्कीच चविष्ट असेल ती. मुद्दा तो नाही. रुपये ६ च्या जमान्यामध्ये, म्हणजे १९८२/८३ मध्ये दुपारच्या वेळी दत्तात्रय भुवनमध्ये खांद्यावर बॅग घेतलेले, पोलो नेक टी शर्ट घातालेले सुधीर मोघे प्रथम पहिले होते. पुण्याहून मुंबईला आलेले किंवा पुण्याकडे निघालेले प्रवासी दिसतात तसे दिसत होते. चार-दोन मराठी सिनेमे पाठीशी असल्यामुळे हॉटेलमधील काही मंडळींनी डोळ्यातून ओळख दाखवल्यामुळे सौजन्य म्हणून ते मोघम हसलेही होते.\nत्यानंतर अनंत वेळा डेक्कन क्वीन घाट उतरली असेल. १९८८ च्या सुमारास जागतिक मराठी परिषदेच्या कार्याक्रमामध्ये मोघे मराठी चित्रपटगीतांवर ‘स्मरणयात्रा’ हा कार्यक्रम सादर करणार होते, तेव्हा विनय नेवाळकरांच्या ऑफिसमध्ये विनयनं ओळख करून देताच आम्ही दोघं म्हणालो होतो, ‘अर्थात आम्ही ओळखतो एकमेकांना.’ खरं म्हणजे, केवळ तोंडओळख किंवा नाव ओळख होती. दोघं जण एकमेकांना नावाने ओळखत होतो. बस्स आम्ही ओळखतो एकमेकांना.’ खरं म्हणजे, केवळ तोंडओळख किंवा नाव ओळख होती. दोघं जण एकमेकांना नावाने ओळखत होतो. बस्स कधी एकत्र काम वगैरे केलेलं नव्हतच. पण काही माणसं केवळ ऐकीव माहितीवर ओळखीची वाटत असतात किंवा सहज अक्सेसेबल वाटतात, तसा काहीसा प्रकार आमच्या बाबतीत होता. खरं तर मोघ्याचं नाव वजनदार कवी म्हणून ज्ञात होतं. त्यांच्या समकालीन एका मित्रानं फार चांगलं उदाहरण दिलं होतं.\n“सुधीरपेक्षा मोठा असून श्रीकांतला मी ‘अरे, श्रीकांत’ म्हणून हाक मारीन, पण सुधीर मोघ्यांना ‘अहो-जाहो’ च करीन .” फरक बारीक आहे पण बराच बोलका आहे. यथावकाश प्रथेप्रमाणे विनयचं ब्लडप्रेशर वाढवत, उरलेसुरले केस पांढरे करत, टेन्शन देत – घेत मोघ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत तालीम करत ‘स्मरणयात्रा’ स्मरणीय केली. जागतिक मराठी परिषदेच्या सिनेमाच्या प्रदर्शनानंतरचा आठवणीत राहणारा एकमेव उत्तम प्रयोग. या स्मरणयात्रेने परिषदेला पैसेही मिळवून दिले. मुद्दामून सांगायला हव, कारण मराठी माणसाने निर्माण केलेला मराठी परिषदेचा हा एकमेव यशस्वी उपक्रम – बाकी सर्व मराठी लौकिकास सार्थ ठरवणारे, लाखाचे बारा हजार करणारे. यात माझा फायदा म्हणजे, मोघे दोस्त झाले.\nहळू हळू लक्षात येऊ लागलं की आमच्या बऱ्याच आवडीनिवडी एक आहेत. संस्कृतिक विश्वात छाती काढून फिरणाऱ्या अनेक वल्लीबद्दल आमची मतं वेगळी नाहीत. सिनेमाची शौक आणि अभिनेते – अभिनेत्रींबद्दल जिव्हाळा जवळचा आहे. तालुका स्पेस मधील बालपण, जिल्हा पातळीवरील शहरात मोठं होणं आणि राजधानीचं अप्रूप एक आहे आणि या प्रवासात ठाम नकाराची ठिकाणंही सारखीच आहेत.\nकवी म्हणून सुधीर मोघे मोठे आहेतच. घरातील कीर्तन, प्रवचन, कथेकरी परंपरेची शिदोरी रक्तात भिनल्यामुळे शब्दांवर विलक्षण हुकुमत आहे. साकी, दिंडी, कटाव आदी जुन्या रचनाबंधांतील अनेक रचना मुखोदगत आहेत. त्यामुळे प्रत्येक रचना गोळीबंद निर्माण होते. अनेकदा नवीन केलेल्या रचना मला कवीच्या मुखी प्रथम ऐकण्याचा योग आलेला आहे, मग भले तो मुंबईच्या भर रहदारीमधील रिक्षात का असेना. मध्यंतरी सिरीयलच्या संगीत दिग्दर्शनाच्या निमित्तानं त्याचं मुंबईतलं येणं – जाणं वाढलं होतं. त्यामुळे संध्याकाळी आमची मैफल जमत असे. आम्ही दोघं खाण्या-पिण्यात चोखंदळ असल्यामुळे मुंबईतील नामचीन गल्लीबोळातली अनेक ठिकाणं आम्ही शोधून काढून ऐष केली होती.\nएकदा गोवा सरकारच्या छोटेखानी भोजनलायामध्ये समोरच्या ओळखीच्या व्यक्तीला मी विचारलं, इकडं कसे काय ‘अरे तुम्ही’ वगैरे झाल्यावर ते म्हणाले, “इथल्यासारखं प्रिपरेशन मिळत नाही माश्याचं कुठे, म्हणून पॅक करून घेऊन जातोय,”\nमी विचारलं, “उर्मिला कशी आहे\nगप्पा घरगुती होत आहेत पाहून मोघे ताटातल्या परमेश्वराच्या पहिल्या अवतारावर तुटून पडले. थोड्या वेळानं मोघ्यांची ओळख करून देऊन मी म्हणालो, “आणि हे उर्मिला मोतोंडकरचे वडील”\nमोघे आनंदानं म्हणाले, “अरे वा पूर्वीपासूनच उर्मिला आवडते आम्हाला आता आमच्यासारखीच मासेखाऊ आहे म्हटल्यावर अधिकच. उत्तम, छान पूर्वीपासूनच उर्मिला आवडते आम्हाला आता आमच्यासारखीच मासेखाऊ आहे म्हटल्यावर अधिकच. उत्तम, छान\nउत्तम, छान, सुंदर असं म्हणत पिठलं–भाकरी असो व सामीष भोजन; मनसोक्त भिडण्याची मोघ्यांना सवय आहे. आणि दुसरी म्हणजे, मुंबईत म्हणा किंवा पुण्यात म्हणा, निवांत काम करण्यासाठी दहा-पंधरा तरी ऑफिसच्या जागा बनवण्याचा छंद आहे. आमची ओळख झाल्यापासून मुंबईतील निदान चार-पाच जागा तरी मोघ्यांनी पूर्वीच्याच उत्साहानं वर्णिल्या असतील आणि यशावकाश सोडल्या असतील. पुण्यातसुद्धा निदान चार-पाच ठिकाणं हमखास भेटण्याची म्हणून ठरलेली आहेत. मग ते घर, खोली, गॅलरी, गॅरेज, हॉटेल, लॉबी, काहीही असो.\nमोघे जागेच्या बाबतीत लकी म्हणता येतील. त्यांनी इच्छा व्यक्त केली कि दहापंधरा जण आमच्या गॅरेजमध्ये बसा, आमचा फ्लॅट रिकामा आहे, पोरं अमेरिकेमध्ये आहेत. तुम्ही वापरा, असं म्हणत हजर होतात. याचे एक रहस्य म्हणजे मोघे या जागांमध्ये अडकत नाहीत. काम संपताच घरमालकाच्या हाती चाव्या देऊन खांद्यावरील बॅगेसकट बाहेर पडतात. “गुंतुनी गुंत्यांत साऱ्या, पाया माझा मोकळा\nअशा अनंत ठिकाणांवर एकाच वेळी प्रेम करणाऱ्या माणसाला एकाच ठिकाणी बसून काम करुन घेणं किती आनंदचं आणि गमतीचं आहे याचा अनुभव मला त्यांच्याबरोबर काम करताना आला गुरुचरित्रावर चित्रपट करण्याच्या निमित्तानं आम्ही दोघं महाराष्ट्र-कर्नाटक प्रांतातल्या बऱ्याच दत्तस्थानांवर गेलो. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातार, नरसोबाची वाडी, औदुंबर, बेळगाव, धारवाड… अनेक.\nफक्त दत्त आश्रमच नव्हे, तर अनेक पंथांच्या वस्तूंना, आश्रमांना आम्ही भेटी दिल्या. पण मनासारखं काही दिसत नव्हतं. मधेच कधी तरी नरसोबाच्या वाडीला संध्याकाळी देवळापासून दूर नदीच्या काठावरील दगडी घाटावर बसलो असताना देवाळातील संध्याकाळच्या आरतीचा गजर आणि मधूनच ‘हायपिच’मध्येच उठाणारी, “अनंत कोटी ब्रम्हांड नायक” हि घोषणा चित्रपटाचा पोत आणि रंग-संगीताच्या तालावर डोळ्यांसमोर येत होती. पण तेवढचं. आम्ही शोधत असलेला पुराणकाळापासून आज घडीपर्यंतचा धागा जुळत नव्हता. पुढे काही कारणांनी ही फिल्म झाली नाही, पण आमची कामे चालू होती. गोष्टी घडत जातात. ठरवून होतातच असे नाही. किर्लोस्कर फिल्मच्या वेळी पाण्यात बुडालेल्या गावांतील देवळांचे कळसच डोळ्यांसमोर यावेत तशा अनेक अनपेक्षित गोष्टी घडत होत्या. ‘पायापुरता प्रकाश’ किंवा दिव्याने दिवा लागत जावा तशा घटना मार्ग दाखवत जातात.\nकिर्लोस्करवाडीचा परिसर झाडांनी वेढलेला. या वडा – पिंपळाच्या बरोबरीनेच या मालावर वडार समाजाच्या “मय्यप्पा” देवाचं देऊळ आहे. आजही वाडीला जाग या देवळातील काकड आरतीने येते. ढोल आणि झांजांच्या आवाजाबरोबर या आरतीच्या सुरात कारखान्याचा भोंगा आवाज मिसळतो. हा सारा शंभर वर्षांचा इतिहास येथे राहणाऱ्या, काम केलेल्या निवृत्त झालेल्या किंवा आज कार्यरत असलेल्या गुणवंत कामगारांच्या तोंडूनच वदवून घ्यावा म्हणून आम्ही १० ते ७०, ७० ते ५०, ५० ते ३० अशा वयोगटातील माणसे शोधू लागलो आणि कोणी सांगितले, या मय्यप्पाच्या देवळाचा म्हातारा पुजारी रोज पहाटे आसपासच्या गावाहून एस. टी. ने येतो आणि काकडआरती करून जातो. त्याला गाठायचं ठरवलं.\nम्हाताऱ्या पुजाऱ्याचं झोपडीवजा खेड्यातील घर म्हाताऱ्याला ऐकू कमी येत होतं, म्हणून त्याच्या कानात ओरडून म्हणालो, ‘किर्लोस्कर कंपनी आहे ना तिला शंभर वर्ष झाली म्हणून फिल्म करतोय, तुम्ही तुमच्या आठवणी सांगा”\nम्हातारा म्हणाला, “कंपनीला शंभर वर्षे झाली म्हणजे मी कंपनीपेक्षा मोठा आहे वयाने, कारण कंपनीच्या इमारतीचे दगड मी स्वतः हाताने फोडले आहेत.”\nम्हाताऱ्याने खणखणीत आवाजात सांगितले, “मय्याप्पा’च्या देवळात धोंडी महाराज म्हणून सत्पुरुष येऊन बसत असत. त्यांनी सांगितले होते, ‘या माळरानावर दिवसा दिवे लागतील झाला कि नाही महाराजाचा शबूत खरा. लागत्यात कि नाही कंपनीत दिवसा दिवे.”\nआमच्या कॅमेरासमोर साक्षात १०८ वर्षाचा काळच बोलत होता.\nपुण्यात आल्यावर मोघ्यांच्या ‘मुक्तछंद’ या घरच्या अंगणातला त्यांचा आवडता खडक आणि त्याच्या समोर ‘बोनसॉय’सारखा दिडफुटी, मोजून चार पानं आणि दोन फुलं असलेला चाफा यांच्या सोबतीला बंगल्याच्या बांधकामाच्या वेळी कापायच्या राहिलेल्या लोखंडी सळ्यांवर गूढ वातावरणनिर्मिती व्हायची. अर्थ समजतोय, भावतोय, पण नकळत निसटूनही जातोय – अशी काहीशी अवस्था व्हायची. अशा वेळी मग “सांज ये गोकुळी, सावळी” किंवा “सखी मंद झाल्या तारका”च्या जन्मकथा निघत असत.\nनेमक्या शब्द करण्याच्या ताकदीसोबत मोघे समकालीन किंवा पूर्वसुरींच्या कविता किंवा संगीतरचनेचं अत्यंत मर्मग्राही विश्लेषण करतात. त्या वेळी अनेक संगीकारांच्या कवितेच्या समाजाबद्दल, अगाध ज्ञानाबद्दल अनेक स्फोटक किस्सेही बाहेर येतात.\nदोन प्रतिभावान माणसं एकत्र आली की रोजच्या धकाधकीच्या सामान्य घटनांच्या गदारोळीत निर्मितीचे क्षण कसे बहरतात, याचं उदाहरण म्हणजे ‘शापित’ चित्रपटामधल्या ‘दिस येतील, दिस जातील’ या गाण्याचा जन्म.\nबाबूजींच्या शिवाजी पार्कमधील घरातील सकाळची वेळ पुण्याहून आलेले मोघे समोर पेटी. त्याच्या बाजूला टेपचा गुंता झालेली कॅसेट आणि आधिच चार कनेक्शन्स असलेल्या प्लग मधून पाचवं कनेक्शन घेतलेला रेकॉर्डर. घरातल्या कामवालीची सकाळची झाडलोट, फोडणीचे वास, कुकरच्या शिट्ट्या आणि पेटीच्या सुरात नाना नानाऽनाना, नाना नाना.\nहां लिहा याच्यावर काहीतरी – म्हणून नातीच्या शाळेच्या दप्तराचा बंद निट करणारे बाबूजी. या माहोलमध्ये कवीनं कविता लिहिणं थोर आहे. याही वातावरणामध्ये कदाचित प्रेशर कुकरच्या शिट्टीनं प्रेरित होऊन “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” अशी ओळ सुचली कि मधेच चहाचा कप. पुन्हा मग नाना. ना. ना. नाना. या नानावर “दिस येतील, दिस जातील,’ फिट बसलं कि मग “भोग सरलं” अशी वास्तवाची जाणीव. क्रॉस लाईन सुचण्याआधी “जरा खाली फिरून येतो” म्हणून मोघे शिवाजी पार्कात जाऊनही आले.\nपूर्वी ‘दत्तात्रय’मध्ये दिसलात ते तेव्हाच का असं मला केव्हापासून त्यांना विचारायचं आहे\nसकाळी ना ना करत सुरु झालेलं गाणं संध्याकाळी संपलं आणि मोघे पुन्हा डेक्कन पकडून पुण्यात दाखल. आजकाल मोघे ही दगदग टाळतात. ज्याला काम हंव तो येईल घरावरी असं म्हणत निवांत कविता करणं चाललेलं असतं.\nआमच्या चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये भोजनवळीचा एक प्रसंग होता. असे प्रसंग पडद्यावर फार बोअर होतात. तेव्हा साग्रसंगीत पंचपक्क्वनांची जेवणावळ कशी दाखवावी असा प्रश्न असताना, “स्वच्छ शुभ्रशा लवणाजवळी” अस संपूर्ण पंचपाक्वनापूर्ण ताटाचं वर्णन करणारा कटाव त्यांना सुचला होता. नुसत्या ‘ट’ ला ‘ट’ जोडणाऱ्या चारोळी बहाद्दरां कटाव ऐकून तरी माहित असेल कि नाही कोण जाणे मोघ्यांची मुळं अशी महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये घट्ट रुजल्यामुळेच त्यांचा सशक्त शब्दबहार फुलून येतो. अशा शब्दकळेचे कवी आजकाल फार कमी झालेले आहेत. “चोली के पीछे क्या है मोघ्यांची मुळं अशी महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये घट्ट रुजल्यामुळेच त्यांचा सशक्त शब्दबहार फुलून येतो. अशा शब्दकळेचे कवी आजकाल फार कमी झालेले आहेत. “चोली के पीछे क्या है ” च्या जमान्यामध्ये “आँचल में क्या जी… किसीका…” असे हळुवार शब्द कितीपत टिकाव धरतील कोणास ठाऊक. चांगल्याला मरण नाही. अजूनही आशेला जागा आहे. गदिमांबरोबर काम केलेल्या मोघ्यांनी नवीन तरुण कवीमधून आपल्या जातकुळीशी नातं सांगणाऱ्या प्रतिभावान कवींचा रविकिरण मंडळासारखा घाट घालावा. निदान पुण्यात तरी जागेला तोटा नाही आणि आणखी एक निवांत ठिकाण मिळालं तर कोणाला नकोय ” च्या जमान्यामध्ये “आँचल में क्या जी… किसीका…” असे हळुवार शब्द कितीपत टिकाव धरतील कोणास ठाऊक. चांगल्याला मरण नाही. अजूनही आशेला जागा आहे. गदिमांबरोबर काम केलेल्या मोघ्यांनी नवीन तरुण कवीमधून आपल्या जातकुळीशी नातं सांगणाऱ्या प्रतिभावान कवींचा रविकिरण मंडळासारखा घाट घालावा. निदान पुण्यात तरी जागेला तोटा नाही आणि आणखी एक निवांत ठिकाण मिळालं तर कोणाला नकोय मोघ्यांना तर नक्कीच हवंय. दुपारी पडदे वैगरे लावून वामकुक्षी घेता येईल. कामं काय, होतच राहतील.\nहिंदी सिरीयलच्या रेकॉर्डिंगच्या वेळी कधी नव्हे ते १०-१२ व्हायोलीन आणि २ चेलो यांचे पिसेस घेणं चालालं होतं. आजकालच्या सिंथेटिक म्युझिकच्या जमान्यात हृदयाच्या धडकनसारखा जिवंत व्हायोलिनचा आवाज विरळाच. मोघे संगीतकार. फायनल टेक झाल्यावर मिक्सिंग झालेलं गाणं ऐकण्यासाठी झाडून सारे वादक उभे होते. माना डोलवत होते. गाणं संपल्यावर प्रत्येकाच्या तोंडून वाह वाह बाहेर आलं. गाणं संपल्यावर प्रत्येक कलाकाराला एक चांगल्या कलाकृतीमध्ये आपलही योगदान आहे याचा आनंद होता. शेजारी उभा असणारा विनय माझ्या कानात म्हणाला, ‘रेअर दृश्य आहे आजकाल वाजवून झालं कि पैसे घेण्यासाठी जो तो पळतो.’\nअचानक एके दिवशी मोघ्यांनी माझ्या समोर काही वॉटर कलरमधील चित्रे ठेवली. गूढ, गर्द, काळोखाकडे जाणारी. रंग एकमेकामध्ये मिसळणारी, सारी व्याकरणं आणि चित्रांच्या प्रचलित व्याख्या मोडणारी. सारी, व्याकरणं आणी चित्राच्या काळ्या रंगात जांभळा. जांभळयामध्ये ऑरेन्ज, ऑरेंजमध्ये गर्द निळा, ह्या गूढ आकृतीबंधामध्ये एक विलक्षण मोकळेपणा होता. काही तरी सांगण्याचा प्रयत्न होता. मी अवाक् झालेलो. ‘हे काय मोघे आमच्या पोटावर पाय ’ म्हणून मी चेष्टेत विचारलं. ‘कशी वाटतात चित्रे’ तुमचं मत हवंय मोघे म्हणाले. ‘गूढ संध्याकाळच्या वाटतावरणातली.’ – मी म्हणालो.\n असचं काहीसं मनात होतं.\n तुमच्या ‘सांज ये गोकुळी’ मधील करड्या, ग्रे शेड्स आहेत ना, त्यांची आठवण येते. खरं तर ते गाणं म्हणजे एक चित्रच आहे.’ मी म्हणालो.\n‘क्या बात है , क्या बात है. केव्हापासून माझ्या मनात चित्रं काढावीत असं रेगाळत होतं, पण धीर होत नव्हता. म्हटलं होऊन जाऊ ध्या आणी काढली ही चित्र, काढू ना \nनंतर त्यांच्या स्टुडीओमध्ये पुस्तकांपेक्षा रंगांचा आणि चित्रांचाच वावर वाढत गेला.\nएकदा पुन्हा भेटल्यावर ‘सांज ये गोकुळी’ गाण्यातील ‘दूर डोंगराची रांग, जशी काजळाची रेष’ या ओळीची जन्मकथा त्यांनी सांगितली. किर्लोस्करवाडीमध्ये प्रसिद्ध चित्रकार आलमेलकर यांचे शाळेत प्रात्यक्षिक होते. ते ब्रश वापरत नसत. हाताच्या बोटांनी चित्र काढत असत पूर्ण चित्र काढून झाल्यावर त्यांनी हाताच्या अंगठ्याला काळा रांग लावून डोळा काढला. ते दृश कित्येक वर्ष त्यांच्या मनात रुतले होते. ते नकळत गाण्यामध्ये काजळाच्या रेषेच्या रुपात प्रकटले आणि आपण ही चित्रं काढावीत ही ऊर्मीही.\nसृजनशील कलावंताच्या मनाच्या गाभाऱ्यात कशात काय विरघळेल आणि चित्रातून काव्य आणि काव्यातून चित्रं कसं साकारेल हे सांगणं कठीण आहे. पण मोघ्यांसारखे संवेदनशील कलावंत हे प्रयोग करीत राहणार. ते शब्दांत पकडणे अशक्य आहे.\nपुन्हा मनात आलं – इन डिटेल नाही, तरी मोघ्यांवर मोघम तरी लिहायला हवं. अजून आशेला जागा आहे\n‘मराठी कलाकारांकडून खूप काही शिकलोय..’ : मुकेश ऋषी\nमैत्रीचं नवं मनोरंजन पॅकेज : दोस्तीगिरी\n‘पुष्पक विमान’द्वारे एक पवित्र, सुगंधी नातं पडद्यावर…\nबाबूजींनी जिद्दीने ‘सावरकर’ पूर्ण केला.\nमराठी चित्रपटांचा मी मोठा चाहता : अक्षयकुमार\nसुधीर फडके नावचं गाणं\n‘कलावंताची कला कसाला लागलीच पाहिजे \nमाझं पुढचं लेखन चित्रपटही असू शकतं…\nभारतीय चित्रपट खराब आहेत \n‘गोट्या’ चित्रपट इतर भाषांमध्येही ‘डब’ व्हावा : राजेश श्रृंगारपुरे\n‘फॅंटम’चा विश्वास सार्थ ठरवायचाय – मकरंद माने\n‘धडक’ म्हणजे ‘सैराट’चं अॅडॅप्टेशन – करण जोहर\n‘फर्जंद’साठीचे कष्ट सार्थकी लागले…\nपुलंमधला माणूस ‘भाई…’मध्ये दिसेल…\nप्रत्येक ‘जॉनर’चा सिनेमा मला करायचाय…\nचित्रपटांना कलेचे लेणे चढविणारा महर्षी बाबुराव पेंटर\n‘प्रभात’ नावाचे एक विशाल कुटुंब…\nदिग्पाल लांजेकर म्हणजे चालताबोलता इतिहास…\nआज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३५ वी जयंती.\nमाधुरी म्हणते, ‘बेटर लेट दॅन नेव्हर…’\nमेरी आवाज ही पेहचान है …\n‘रेडू’ म्हणजे गोड गोष्टीचा गोड सिनेमा…\n‘मराठी चित्रपटसृष्टी आऊटस्टॅंडिंग…’ : करण जोहर\nगोष्ट हीच सिनेमाचा हीरो : स्वप्निल जोशी\nसायकल’मध्ये आमची ब्रिलीयंट भट्टी जमलीय…\nजाऊ मी सिनेमात’ …\n‘व्ही. शांताराम यांचे चित्रपट म्हणजे आमच्यासाठी ग्रंथ’…\nराष्ट्रीय पारितोषिकांवर मराठीची मोहर\n‘मंत्र’चं कथानक ऐकून मी ‘फ्लॅट’ झालो\nअसेही एकदा’चं संगीत आयुष्यभर लक्षात राहील…\n‘कॉमनमॅन’चा प्रवास म्हणजे ‘गावठी’\n‘बबन’ची भूमिका अधिक चॅलेंजिंग…\n‘अजय देवगणबरोबर मला हिंदी चित्रपट करायचाय…’\nरहस्य, फॅंटसी, थ्रीलरपट म्हणजे ‘राक्षस’…\n‘राजा हरिश्चंद्र’च्या प्रदर्शनामागील खटपटी…\n‘यंटम’मधील सनईवादक माझ्या सर्वोत्तम भूमिकांपैकी एक…\n‘आपला मानूस’ माझ्यासाठी अभिमानास्पद कलाकृती : नाना पाटेकर\nकला दिग्दर्शनातील आव्हाने स्वीकारायला आवडते- -देवदास भंडारे\nसोळाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट\n‘ये रे ये रे पैसा’ म्हणजे चमचमीत मनोरंजन..\nपेंटर पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा…\n‘क्षीतिज ‘ महोत्सवातील सहभाग व प्रेक्षकांची पसंती यांचा समतोल साधणार- दिग्दर्शक मनोज कदम\n‘पद्मावती’चा फटका मराठी चित्रपटसृष्टीला…\nमुलाखत अजय जाधव-‘तांबे’ चाललाय जोरात…\n‌‘दशक्रिया’च्या निर्मितीमध्ये कलावंतांचं योगदान महत्त्वाचं : संजय कृष्णाजी पाटील\n‘छंद प्रितीचा’ च्या निमित्ताने साकारले स्वप्न – एन. रेळेकर\n‘हंपी’ म्हणजे इशाचा मनातला प्रवास : सोनाली कुलकर्णी\n‘फास्टर फेणे’ माझ्या हृदयाच्या जवळचा – रीतेश देशमुख\n… तर मराठी सिनेमाला भवितव्य राहणार नाही- मकरंद अनासपुरे\nप्रेक्षकांना थेट भिडणारा ‘द सायलेन्स’…\nगप्पा ‘हलाल’च्या दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर…\nदिग्दर्शनापेक्षा अभिनय अधिक कठीण : नागराज मंजुळे\nसेन्सॉरनं ‘बंदुक्या’ला ६७ कटस सुचवले होते…\n‘कच्चा लिंबू’ असा घडला…\nगोविंदजींकडून खूप काही शिकले…\nसंधी मिळाली तर आणखी मराठी चित्रपट करेन…\nभूमिकांचं वैविध्य मी कायमच जपलंय…\n‘हृदयांतर’मध्ये कसल्याही सिनेमॅटिक लिबर्टीज नाहीत : फडणीस\nमाणसाचं सुख शोधणारा चित्रपट…\nवसंत देसाईंच्या संगीताची मोहिनी…\nनाटकापेक्षा चित्रपटात काम करणं अवघड – अशोक सराफ\n‘प्रभात फिल्म कंपनी’ची जन्मकथा…\n‘रीमाताई, तो संवाद फक्त चित्रपटासाठीच होता…’\n‘चि. व चि. सौ. कां’ म्हणजे धमाल मनोरंजन…\nमराठी चित्रपटांमधून क्रांतिकारी विचार…\nकथानक आवडलं तर …\n‘ब्रेव्हहार्ट’- पुस्तक ते पडदा…\nकुसुमाग्रज आणि त्यांचा मराठी चित्रपटाला केलेला हलकासा स्पर्श\nजिद्दीने सामना करणारा रामदास\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१७\nपार्श्वभूमी व वस्त्रालंकार बाबुराव पेंटर\nमी आणि माझी भूमिका – सुलोचना\nथिएटरात नाटक आणि सिनेमा जेव्हा एकत्र नांदत होते\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा\nदादा कोंडके यांच्या चरित्र लेखावर आलेली प्रतिक्रिया:-\nविनम्र अभिवादन, एक जर्मन स्त्री मारियाना आनंदवनात यायची तिला मराठी चित्रपट आवडायचे. विशेष करून दादाचे ,\"आंधळा मारतो डोळा\" हा चित्रपट तिने अंध अपंग मुलांना सोबत घेऊन हा पाहिला, खळखळून हसायची मुलेही हसायची दु:खावर फुंकर कशी मारायची हे दादांच्या विनोदाने कळायचे ..त्या विनोद सम्राट नायकास शतः कोटी प्रणाम.\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=1760", "date_download": "2018-08-19T01:45:29Z", "digest": "sha1:KCDSGANREX6VIJEFRMCESGTKRIRIOCQP", "length": 24449, "nlines": 282, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n८ ऑगस्ट १९३२ --- १४ मार्च १९९८\n‘नायका’ला शोभेल अशी शरीरयष्टी नाही, प्रभावित करेल असे रूपही नाही. तरीही ‘दादा कोंडके’ नावाच्या अवलियाने प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले. ज्यांच्या नावावर चित्रपट चालतात आणि प्रेक्षक पुन्हापुन्हा गर्दी करतात, अशा काही मोजक्या भाग्यवंत कलाकारांपैकी दादा एक. दादा कोंडके यांचा जन्म मुंबईतील नायगाव परिसरातील गिरणी कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीच्या दिवशी झाला, त्यामुळे त्यांचे नाव ‘श्रीकृष्ण’ ठेवण्यात आले. बालपणापासूनच दादा वात्रट होते. मस्ती त्यांच्या नसानसांत भिनलेली. त्यामुळे ते राहत असलेल्या मुंबईच्या परळ, नायगाव भागात खोड्या-भांडणे करणारा म्हणूनच दादांची ओळख होती. त्यांच्या रोजच्या त्रासाला त्यांची आई, सखूबाई वैतागलेली असायची. त्यांचे वडील गिरणीत कामाला होते. भविष्यात पोराचे कसे होणार ही चिंता दादांच्या आई-वडिलांना सतत असायची. अभ्यासातही दादांचे फारसे लक्ष नसायचे. गुंडगिरी करणार्‍या मित्रांच्या सहवासातच त्यांचा जास्तीत जास्त वेळ जात असे.\nदिवसेंदिवस वाढत जाणारा दादांचा द्वाडपणा कमी व्हावा, म्हणून मोठ्या भावाने त्यांना ‘अपना बझार’मध्ये नोकरीला लावून दिले. राजाराम गोलटकर नावाच्या नवीन चित्रपट दिग्दर्शकाकडे साहाय्यक म्हणून दादा काम करू लागले. चित्रपटांची ‘सलगता’ (कंटीन्युइटी) लिहिण्याचे काम करीत असताना दादांच्या हातून सतत चुका व्हायच्या. दिग्दर्शकाची येता-जाता बोलणी खाऊनही दादा या नोकरीत काही काळ तरी टिकले. याच दरम्यान दादांच्या वडिलांचे व पाठोपाठ आईचेही निधन झाले. शिक्षणात रस नसल्यामुळे दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर दादांनी शिक्षणाकडे कायमची पाठ फिरवली. त्यांच्या घराच्या जवळच असलेल्या श्रीकृष्ण बँड पथकामध्ये त्यांचे येणे-जाणे होते. बँड पथकाच्या शेजारी असणार्‍या राष्ट्र सेवादलाच्या कार्यालयात मोठमोठ्या व्यक्तींचा राबता असे. त्यांना जवळून पाहता यावे म्हणून दादा सेवादलामध्ये सहभागी झाले आणि त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही भाग घेऊ लागले. तिथे त्यांची निळू फुले, राम नगरकर यांच्याशी ओळख झाली. या ओळखीचे पुढे घट्ट मैत्रीत रूपांतर झाले.\nकलापथक बंद पडल्यावर दादांनी स्वत:च एखाद्या लोकनाट्याची निर्मिती करून ते रंगभूमीवर आणायचे ठरवले. जवळ पैसा नसल्यामुळे, मित्रमंडळींकडून पैसे उसने घेऊन, वसंत सबनीस लिखित ‘विच्छा माझी पुरी करा’ हे लोकनाट्य दादांनी रंगभूमीवर सादर केले. त्यात दादांनी रंगवलेल्या हवालदाराची भूमिका तुफान गाजली. प्रत्येक प्रयोगाला त्या-त्या दिवशी घडलेल्या राजकीय परिस्थितीवर ते विनोदी टीका करत. राजकीय नेत्यांचीही ते खिल्ली उडवत. हजरजबाबीपणामुळे दादांचा प्रत्येक प्रयोग रंगात येई आणि प्रेक्षक हसूनहसून बेजार होत. ‘विच्छा माझी पुरी करा’ या लोकनाट्यामुळे ‘दादा कोंडके’ हे नाव महाराष्ट्रात सर्वतोमुखी झाले. या लोकनाट्यातील दादांची भूमिका पाहून खूश झालेले चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी त्यांच्या ‘तांबडी माती’ (१९६९) या चित्रपटात दादांना संधी दिली. आशा काळे, अनुपमा यांच्याही त्यात भूमिका होत्या. मात्र, हा चित्रपट फारसा चालला नाही.\n‘विच्छा’च्या प्रयोगातून जमलेल्या पैशातून एखादा व्यवसाय करण्याचा दादांचा विचार होता. पण त्याऐवजी चित्रपटनिर्मिती करण्याचा सल्ला भालजींनी दादांना दिला. चित्रपटसृष्टीत नवीन असणार्‍या दादांना, त्या काळातील नामवंत अभिनेत्रींनी त्यांच्याबरोबर चित्रपटात काम करण्यास नकार दिला. तेव्हा दादांनी उषा चव्हाण यांना नायिकेची प्रमुख भूमिका दिली. या चित्रपटाचे नाव होते ‘सोंगाड्या’ (१९७१). गोविंद कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. भालजींच्याच सांगण्यावरून दादांनी अर्धी विजार, गुडघ्यापर्यंत लोंबणारी नाडी, सैल सदरा असा गबाळा ‘नायक’ साकारला आणि तो प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. ‘सोंगाड्या’ पूर्ण झाला, तरी तो प्रदर्शित करण्यासाठी कोणीच वितरक पुढे येत नव्हता. दादांनी अनेक खटपटी करून पुण्यातील ‘भानुविलास’ चित्रपटगृहामध्ये तो प्रदर्शित केला. प्रेक्षकांना तो चित्रपट एवढा आवडला की, त्याने चक्क रौप्यमहोत्सव साजरा केला. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी ‘सोंगाड्या’ने तुफान यश मिळवले आणि दादा कोंडके नावाचा ‘ब्रँड’च तयार झाला. पहिल्याच चित्रपटाच्या यशानंतर दादांनी ‘एकटा जीव सदाशिव’ (१९७२), ‘आंधळा मारतो डोळा’ (१९७३), ‘तुमचं आमचं जमलं’ (१९७६), ‘मुका घ्या मुका’ (१९८८) या मराठी व हिंदी मिळून १९ चित्रपटांची निर्मिती करून त्यात भूमिकाही साकारल्या.\nचित्रपटात द्य्वर्थी संवाद चपखलपणे वापरण्यात दादा तरबेज होते. या द्य्वर्थी संवादांमुळे दादांचा ‘सेन्सॉर’च्या सदस्यांशी कायमच वाद व्हायचा. अल्पावधीतच दादांनी यशस्वी नायक, निर्माता, दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत नाव मिळवले. त्यांनी स्वत:ची चित्रपट वितरणसंस्थाही निर्माण केली. दादांनी ‘अंधेरी रातमें दिया तेरे हाथ में’ (१९८५), ‘खोल दे मेरी जुबान’ (१९८६), ‘आगे की सोच’ (१९८९) या हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. त्यात ते स्वत:च नायक होते. ‘चंदू जमादार’, ‘राम राम आमथाराम’ या गुजराती चित्रपटांमध्येही दादांनी नायकाची भूमिका केली. दादांच्या ‘एकटा जीव सदाशिव’ या चित्रपटावरून प्रेरणा घेऊन कन्नड चित्रपटसृष्टीतले आघाडीचे कलाकार राजकुमार यांनी ‘बंगा वरती पंजरा’ या कन्नड चित्रपटाची निर्मिती करून त्यात मुख्य भूमिकाही केली. महेश मांजरेकर यांचा ‘जिस देशमें गंगा रहता है’ हा गोविंदाची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट म्हणजे दादांच्या ‘एकटा जीव’चीच हिंदी आवृत्ती होता. राजकुमार यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सनदी अप्पण्णा’ या कन्नड चित्रपटावरून दादांनीही मराठीत ‘वाजवू का’ हा चित्रपट केला. या चित्रपटात दादांनी सनईवादकाची व्यथा मांडणारी गंभीर भूमिका साकारली. चित्रपटाबरोबर दादांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला व ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भाषणे करू लागले. पण त्या क्षेत्रात सर्जनशील व्यक्तिमत्त्वाचा टिकाव लागला नाही. विनोदसम्राट दादांना शिकारीचाही अतिशय नाद होता. आवतीभोवती माणसांचा गोतवळा जमवून गप्पांच्या मैफली रंगवण्यात त्यांचा हातखंडा होता. रिकाम्या वेळात ते पुढील चित्रपटांच्या योजना आखत. अशाच एका नवीन चित्रपटाची तयारी करत असताना मुंबईतील दादर येथे हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/rape-virar-41336", "date_download": "2018-08-19T01:40:20Z", "digest": "sha1:GCLZTTHNKXU4WB3LPJ3A3MTXKQYGTD5L", "length": 10323, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "rape in virar अल्पवयीन मुलीवर विरारमध्ये बलात्कार | eSakal", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर विरारमध्ये बलात्कार\nशनिवार, 22 एप्रिल 2017\nनालासोपारा - लग्नाच्या भूलथापा देऊन विरारमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असून, मुंबईतील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विरार पोलिसांत गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे.\nनालासोपारा - लग्नाच्या भूलथापा देऊन विरारमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असून, मुंबईतील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विरार पोलिसांत गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे.\nपीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. दोन महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार सुरू होता. ही मुलगी गर्भवती राहिल्याने ही घटना उघड झाली. त्यानंतर मुलीच्या आईने विरार पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपीने तिच्या घराशेजारी बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले.\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nइराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत\nकल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nचोरी लपवण्यासाठी केली हत्या\nठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=1168", "date_download": "2018-08-19T01:45:44Z", "digest": "sha1:UUQC7OO2TB6HJURCLF2CYN6BV52ZMIS5", "length": 14585, "nlines": 279, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n२ जुलै १९१७ --- २० ऑगस्ट १९८८\nमाधव रावजी शिंदे कोल्हापूरचे होते. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मा. विनायक यांच्या ‘हंस पिक्चर्स’ या संस्थेत त्यांनी उमेदवारी केली. लता मंगेशकर तेव्हा मा. विनायक यांच्या परिवारात होत्या, त्यांच्याशी माधवरावांचा परिचय झाला. लताबाईंनी माधवरावांना स्वतंत्र दिग्दर्शनाची पहिली संधी दिली. ‘सुरेल चित्र’ ही संस्था स्थापन करून माधव शिंदे यांनी ‘वादळ’ (१९५१) हा चित्रपट दिग्दर्शित केला. निर्माती लता मंगेशकर. ते स्वत: कोल्हापूरचे असूनही माधव शिंदे कधी तमाशाप्रधान चित्रपटांच्या वाटेला गेले नाहीत. कौटुंबिक चित्रपट हा त्यांचा प्रांत. रडारड असणार्‍या कौटुंबिक चित्रपटांची त्या काळात चलती होती. माधव शिंदे यांनी आपल्या चित्रपटांतून ही रडारड टाळून सातत्याने ते चित्रपट दिग्दर्शित करत राहिले. १९५० ते १९७० हा मराठी चित्रपटांचा पडता काळ होता. पण अशा काळातही माधव शिंदे यांची निर्मिती सातत्याने सुरू राहिली. या काळात त्यांनी ‘कांचनगंगा’ (१९५४), ‘बाळ माझं नवसाचं’ (१९५५), ‘गृहदेवता’ (१९५७), ‘शिकलेली बायको’ (१९५९), ‘कन्यादान’ (१९६०), ‘थोरातांची कमळा’, ‘माणसाला पंख असतात’, ‘धर्मकन्या’ इ. चित्रपट १९७० पर्यंत दिग्दर्शित केले.\n‘गृहदेवता’ हा चित्रपट ताश्कंद महोत्सवात दाखविला गेला. त्यातील काव्यात्मकता वेधक होती. डॉ. नाथमाधव यांच्या कादंबरीवरील ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला. महादेवशास्त्री जोशींच्या कथेवर ‘कन्यादान’ हा चित्रपट आधारित होता. ‘थोरातांची कमळा’ किंवा वि.स. खांडेकरांनी लिहिलेला ‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटकथा माधव शिंदे यांच्या प्रकृतीशी विसंगत होत्या. कौटुंबिक विषयाचे व कोमल भावनांचे चित्रण करणारे दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटांच्या इतिहासात माधव शिंदे ओळखले जातात. वयोमानानुसार माधव शिंदे आपल्या कामातून निवृत्त झाले.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87.html", "date_download": "2018-08-19T02:40:49Z", "digest": "sha1:AZ25G52Y45GW33SZ6BKBXLDSDVCDZE7Q", "length": 26289, "nlines": 294, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | ‘आपले सरकार वेबपोर्टल’चे लोकार्पण", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » ‘आपले सरकार वेबपोर्टल’चे लोकार्पण\n‘आपले सरकार वेबपोर्टल’चे लोकार्पण\n=२१ दिवसात तक्रारींचे निराकरण करणार=\nमुंबई, [२७ जानेवारी] – ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून जनतेला तक्रारी आणि अभिप्रायासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले असून, या तक्रारींचे २१ दिवसात निराकरण केले जाईल. सुशासनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाईल. माहिती अधिकाराचा कायदा ऑनलाईन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून, सामान्यांना कालबद्ध सेवा देण्यासाठी ‘सेवा हमी विधेयक’ आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.\nआपल्या तक्रारी शासनाकडे मांडण्याकरिता किंवा शासनाचे कामकाज, धोरणासंबधी जनतेला सूचना-अभिप्राय देण्याकरिता १०० दिवसात वेबपोर्टल कार्यान्वित करण्यात येईल, या जनतेला दिलेल्या वचनाची पूर्तता करीत प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वेबपोर्टलचे लोकार्पण सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.\nउपस्थितांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, शासनाचा जनतेशी संवाद साधला जावा याकरिता वेबपोर्टल सुरू करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. ‘आपले सरकार’ वेब पोर्टल सुरू करून त्याची आज पूर्तता करण्यात आली आहे. ‘आपले सरकार’च्या माध्यमातून शासन आणि जनता यांचा थेट संवाद होणार असून, जनतेला आपल्या तक्रारी मांडण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सध्या मंत्रालयीनस्तरासाठी असलेले हे वेब पोर्टल टप्प्याटप्प्याने विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवरही सुरू करण्यात येईल. पारदर्शकता आणि गतिमानता या दोघांचा वापर करून सुशासन देणे शक्य होते. तसाच प्रयत्न राज्यात डिजीटल महाराष्ट्र मोहिमेंतर्गत करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.\nजनतेला कालबद्ध सेवा देण्यासाठी सेवा हमी विधेयक आणण्यात येणार असून, हे विधेयक लोकमतासाठी खुले करण्यात आले आहे. आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येईल. सेवा हमी विधेयक संमत झाल्यानंतर त्यामाध्यमातून जनतेला कालबद्ध सेवा देण्यात येतील. सेवा हमी विधेयकाच्या सेवा या ‘आपले सरकार’ वेब पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येतील. या वेब पोर्टलवर तक्रारींचा ओघ वाढेल त्यासाठी डिजीटल नेटवर्क उभे करावे जेणेकरून जनतेला सेवा देताना अडचणी निर्माण होणार नाहीत. हल्ली सर्वत्रच मोबाईलचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे या माध्यमाचा वापर जनतेला अधिक चांगली सेवा देण्यासाठी करून सुशासनाची अंमलबजावणी करताना लोकाभिमुखता येणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने २०१५ हे डिजीटल वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे आता मंत्रालयस्तरावर फाईल्स डिजीटल स्वरूपातच स्वीकारल्या जातील. त्यासाठी एक निश्‍चित तारीख ठरविण्यात येईल, त्यानंतर मात्र, ई-फाईल्स व्यतिरिक्त अन्य स्वरूपातल्या फाईल्स स्वीकारण्यात येणार नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\n‘आपले सरकार’ या वेब पोर्टलच्या कार्यपद्धती बाबतची ध्वनिचित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. कार्यक्रमास खासदार राजू शेट्टी, विनायक मेटे मंत्रालयातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nमुलींच्या बँक खात्यावर ९.१० टक्के करमुक्त व्याज\n=केंद्र सरकारची योजना= नवी दिल्ली, [२७ जानेवारी] - स्त्रीभृण हत्यांच्या वाढत्या घटना रोखण्यासाठीआणि महिलांना समाजात सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://info-4all.ru/mr/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%8F-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-19T01:29:06Z", "digest": "sha1:5SUUX3BI4KYDN5FKI3XOWLDDW6ZRLVLF", "length": 20201, "nlines": 328, "source_domain": "info-4all.ru", "title": "Rubric: मुलांसाठी पाककला - सर्व उपयुक्त माहिती", "raw_content": "\nजिज्ञासू आणि ज्ञानाबद्दल तहान\nसेवा, काळजी आणि दुरुस्ती\nसेक्युलर लाइफ आणि शोबनेस\nजन्मकुंडली, जादू, दैव सांगणे\nफोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग\nव्हिडिओ रेकॉर्डिंगची प्रक्रिया करणे\nछायाचित्रं प्रसंस्करण आणि छपाई\nउत्पादने खरेदी आणि निवड\nइतर भाषा आणि तंत्रज्ञान\nप्रकाशने आणि लेखन लेख\nस्थायी निवास, स्थावर मालमत्ता\nशहरे आणि देशांविषयी इतर\nहवामान, हवामान, वेळ क्षेत्र\nलेखन पुन्हा सुरू करा\nबदला आणि नोकरी शोधा\nपाळीव प्राण्यांना अनुमती आहे\nइतर आरोग्य आणि सौंदर्य\nकाय आहे आणि कसे करावे\n 200 ग्राम रवा जरा बेरी मूस रवा च्या चमच्याने 1 ग्लास पाणी 1 सेंट. एक चमचा साखर Berries धुऊन जातात, वाळलेल्या आणि बाहेर wrung ओतणे मना\nKah घरी muesli शिजविणे स्वयंपाक\nKah घरी muesli शिजविणे शिजू द्यावे एक उपयुक्त आणि स्वादिष्ट कृती आहे एक उपयुक्त आणि स्वादिष्ट कृती आहे प्रथम आपण ओट नावाचे धान्य देणारी वनस्पती फ्लेक्सचे एक काचेचे घ्या, उकळत्या पाण्याने ओतणे, अक्रोडाचे तुकडे (बारीक चिरून), बेरीज ठेवून 4 मिनिटांपासून ...\nरवा दही कसा शिजवायचा\nकसे चांगले रवा शिजवावे. काहीही क्लिष्ट नाही. रवाची तयारी प्रथम पॅन मध्ये थोडेसे पाणी ओतले जात आहे यापासून सुरू होते. लापशी जलाली नाही म्हणून पाणी ओतले. जरी ते उकडलेले तरीही ...\nचॉकलेट चटकदार मांसाचे खाद्य कबाब (हे पातळ त्वचेच्या)\nचॉकलेट चटकदार मांसाचे खाद्य कबाब (हे पातळ त्वचेच्या नळीत भरलेले असते) रेसिपी कसा बनवायचा. मग कापलेला असेल तर, खूप सुंदर (आणि स्वादिष्ट) कोकाआ च्या बहुधा बहुतांश 1 स्पिन पुरेशा कुकीज आहेत (मी \"जयंती\") वापरली आहे 400 g चॉकलेट ...\nमी एक महिन्याचे जुने बाळ जे XXX-8 तयार करू शकते \nमी एक महिन्याचे जुने बाळ जे XXX-8 तयार करू शकते सर्वात अपेक्षित SISKA आपण फॅट, द्रव मॅश बटाटे, मॅश केलेले मांस नाही मटनाचा रस्सा देऊ शकता, पण आपण दात आणि लहान तुकडे असू शकतात तर माझे च्यूइंग ...\n\"1 / 4 एक काचेचे दूध\" हे कसे समजून घ्यावे ते कसे वापरायचे आहे\n\"1 / 4 काचेचे दुध\" कसे समजून घ्यावे हे कसे वापरावे जर आपल्यासाठी हे समजणे कठिण असेल तर संपूर्ण काच घ्या आणि ते दोन ग्लासेसमध्ये सारखेच विभागून घ्या, नंतर एकदाच एक ग्लास कापला आहे ...\nचिकन पट्टिका पासून एक मूल तयार करण्यासाठी मधुर आणि मनोरंजक काय असू शकते\nचिकन पट्टिका पासून एक मूल तयार करण्यासाठी मधुर आणि मनोरंजक काय असू शकते लहान मुलाला चिकन पट्टिची एक पिझ्झा किंवा आनंददायी सँडविच बनवा, तेजस्वी हिरव्या भाज्या आणि भाज्यासह सजवा - त्याला आवडेल :) Souffle (मांस, चिकन, ...\nआपण कोणत्या वयातील मुले पसीमोन आणि कोकीह कोलीशिस्ता येथे खाऊ शकतो\nआपण कोणत्या वयातील मुले पसीमोन आणि कोकीह कोलीशिस्ता येथे खाऊ शकतो तो आणि इतर उत्पादने ज्यांच्याशी वृद्ध आहे, तशीच तेच अन्न नाहीत ...\nदुधावर लापशी कसे शिजवावे\nदुधावर लापशी कसे शिजवावे लापशी कसा शिजवायचा लापशी कसा शिजवावा. लापशीची तयारी कशी करावी Porridges तयार crumbly, चिकट, द्रव आणि पुसली आहेत. लापशीची सुसंगतता तृणधान्याचे प्रमाण अवलंबून असते ...\nकाय रवा तयार करा\nज्यापासून रवा सूजी बनतो (सामान्य भाषेतील मिक्स # 769; nka) गहू ग्रिट्स 0,25 ते 0,75 मिडीयापासून सरासरी कण व्यासासह. घनकडुन तयार केलेले (ग्रेड टी) ...\nकेळी, कॉटेज चीज ... तुम्ही काय करू शकता\nकेळी, कॉटेज चीज ... तुम्ही काय करू शकता - कॉटेज चिनीचे 2 पॅकेट - 2 अंडी, - 4 स्ट्रीट साखरचे चमचे - 1 / 2 एक चमचा मीठ - बेकिंग पावडरचे 1 / 2 चहाचे चमचे. - ...\nकाय चांगले आहे आणि ते कसे शिजवावे\nकाय चांगले आहे आणि अंडरग्रीनपासून ते किसलेला शिजविणे: एग्प्लान्ट, कांदा, स्ल. मिरपूड, गाजर, टोमॅटो, मीठ, साखर, मिरपूड, एल. पत्रक सर्वकाही बुडले आहे सोव-भाजीपाला डिश, भाजलेले एग्प्लान्ट स्टोमा ...\nकोणत्या वयात तुम्ही मशरूम-मशरूम देऊ शकता\nकोणत्या वयात तुम्ही मशरूम-मशरूम देऊ शकता मशरूमसारखे सुरक्षित मशरूम देखील 12 वर्षापर्यंत मुलांना दिले जाऊ शकत नाहीत. आणि, हानी किंवा लोभापासून नव्हे तर एका विशिष्ट कारणांसाठी ....\nदूध दुधापासून तयार केलेला मैत्री कसा शिजविणे\nदूध दुधापासून तयार केलेला मैत्री कसा शिजविणे दूध- 1litrePreshen (अर्धा काच) -100 GRIS (अर्धा काच) -100 gSahar-3 स्ट्रीट l.Sol (चवीनुसार) लोणी- 2 स्टॅटिक एल. झाकिपित दूध. दंड तसेच कुंड. दमटपणा आणि साखर दूध घाला. ...\nपृष्ठ 1पृष्ठ 2...पृष्ठ 6पुढील पृष्ठ\nलोड करीत आहे ...\n© कॉपीराइट 2017 - प्रत्येकासाठी उपयुक्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathisaahitya.blogspot.com/search/label/marathi%20culture", "date_download": "2018-08-19T01:38:32Z", "digest": "sha1:XW42YPZO2ONY5YJDQHO72MEV2CMCNS4A", "length": 12005, "nlines": 202, "source_domain": "marathisaahitya.blogspot.com", "title": "मी मराठी : A Blog for Marathi Fun,Marathi Jokes,Marathi Poems,Marathi SMS and All about Marathi: marathi culture", "raw_content": "\nमी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more\nकाय जादुई शब्द आहे हो मराठीतला \nकाना नाही, मात्रा नाही, वेलांटी\nनाही, अनुस्वार नाही. एक\nसरळ तीन अक्षरी शब्द. पण,\nकेवढं विश्‍व सामावलेलं आहे\nकिती अर्थ, किती महत्त्व...\nकाय आहे हा पदर\nखांद्यावर रुळणारा मीटर दीड\nमीटर लांबीचा भाग. तो\nस्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर\nहे कामच त्याचं. पण, आणखी\nही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो हा \nया पदराचा उपयोग स्त्री केव्हा,\nकसा अन्‌ कशासाठी करेल,\nते सांगताच येत नाही.\nपदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान\nपदरांची जणू स्पर्धाच लागलेली\nलहान मूल आणि आईचा पदर,\nहे अजब नातं आहे. मूल तान्हं\nजरा मोठं झालं, वरण-भात\nखाऊ लागलं, की त्याचं\nतोंड पुसायला आई पटकन\nतिचा पदरच पुढं करते.\nमूल अजून मोठं झालं, शाळेत\nजाऊ लागलं, की रस्त्यानं\nआधार लागतो. एवढंच काय,\nजेवण झाल्यावर हात धुतला,\nपदरच शोधतं आणि आईलाही\nया गोष्टी हव्याहव्याशा वाटतात\nमुलानं पदराला नाक जरी\nपुसलं, तरी ती रागावत नाही\nबाबा जर रागावले, ओरडले\nतर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो.\nमहाराष्ट्रात तो डाव्या खांद्या\nवरून मागे सोडला जातो;\nतर गुजरात, मध्य प्रदेशात\nसुना पदरानं चेहरा झाकून\nघेतात, तर काही जणी आपला\nमोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात \nती पदरातच अन्‌ संक्रांतीचं\nवाण लुटायचं ते पदर लावूनच.\nबाहेर जाताना उन्हाची दाहकता\nतर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब\nकाही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी\nपदरालाच गाठ बांधली जाते\nअन्‌ नव्या नवरीच्या जन्माची\nगाठ ही नवरीच्या पदरालाच,\nपदर हा शब्द किती अर्थांनी\nनवी नवरी नवऱ्याशी बोलताना\nपदराशी चाळे करते, पण\nकी पदर खोचून कामाला\nदेवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना - माझ्या\nमुलगी मोठी झाली, की आई\nतिला साडी नेसायला शिकवते,\nपदर सावरायला शिकवते अन्‌\nकाय म्हणते अगं, चालताना\nतू पडलीस तरी चालेल.\nपण, \"पदर\" पडू देऊ नकोस \nया पदरावरूनच किती तरी वाक्‌प्रचार, म्हणी रूढ झाल्या आहेत.\nपदर सुटला म्हटले, की\nफजिती झाली; कुणी पदर\nओढला म्हटलं, की छेड\nनाचरा हवा, आई मला नेसव\nशालू नवा...‘ अशी गाणी ऐकायलाही छान वाटतात.\nअसा हा किमयागार पदर\nWhatsApp वर वाचनात आले आणि आवडले म्हणून शेअर केले आहे . लेखकाचे नाव कळल्यास श्रेय देण्यात येईल.\n१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या\nPuneri Paatya, Graphiti, Marathi Jokes, Mail Forwards आलेले मेल, सापडलेले फ़ोटो, कुणीतरी दिलेल्या कविता , सडलेले विनोद फ़ुटकळ साहित्य .\nइमेज निट पहाण्यासाठी त्यावर उंदराचे बटण दाबा.\nआजकाल WhatsApp सारख्या माध्यमामुळे लेखकांचे साहित्य जगभर पसरत आहे परंतु बरेच जण ते कुणा दुस-याच्या नावाने वा स्वताच्या नावानेही प्रसिद्ध करतात. ज्याचे त्याचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. बर-याचदा असेही आढळले आहे कि कुठलातरी विनोद किंवा कविता अगदी पु.ल. किंवा सुरेश भट यांच्या नावाने पाठवली जाते. तरी वाचकांनी मूळ लेखकाचा शोध घ्यावा व असे साहित्य आढळल्यास प्रसिद्ध करणा-या वेबसाईटला कळवावे . आपल्याला आपले साहित्य या ब्लॉगवर कुणा दुसर-याच्या नावाने किंवा आपल्याला श्रेय न देता प्रसिद्ध केलेले आढळल्यास कृपया vikram.taware@gmail.com या आयडी वर संपर्क करा. या ब्लॉगवरील कुठलेही साहित्य आम्ही स्वतः लिहिलेले नाही व विक्रम तावरे हे लेखक नाहीत त्यामुळे मूळ लेखकाला श्रेय देण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mob-attacked-house-27182", "date_download": "2018-08-19T02:07:27Z", "digest": "sha1:NAGNZN5FUXL5XCTTLT3X76YAEOF5Q5YJ", "length": 12766, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "A mob attacked the house मादळे येथे एकाच्या घरावर जमावाचा हल्ला | eSakal", "raw_content": "\nमादळे येथे एकाच्या घरावर जमावाचा हल्ला\nसोमवार, 23 जानेवारी 2017\nनागाव - मादळे (ता. करवीर) येथील संतप्त महिलांनी अशोक बिडकर यांच्या घरावर हल्ला केला. खिडकीच्या काचा फोडल्या. तसेच मोटारसायकलवरही दगडफेक करून नुकसान केले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिस मादळेत पोहोचले. संबंधितांना ताब्यात घेऊन, दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून पोलिसांच्या पुढाकारानेच हा वाद पोलिस ठाण्यातच मिटविला.\nनागाव - मादळे (ता. करवीर) येथील संतप्त महिलांनी अशोक बिडकर यांच्या घरावर हल्ला केला. खिडकीच्या काचा फोडल्या. तसेच मोटारसायकलवरही दगडफेक करून नुकसान केले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिस मादळेत पोहोचले. संबंधितांना ताब्यात घेऊन, दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून पोलिसांच्या पुढाकारानेच हा वाद पोलिस ठाण्यातच मिटविला.\n3 जुलै 2016 ला अशोक बिडकर यांच्या मालवाहतूक टेम्पोतून इचलकरंजी येथील नातेवाइकांच्या रक्षाविसर्जनासाठी मादळेच्या तीस महिला व पुरुष गेले होते. परत येताना या मालवाहतूक टेम्पोचा अपघात होऊन यातील बाराजणांचा मृत्यू झाला होता, तर उर्वरित अठरापैकी काहीजणांना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे मादळेतील अनेकांच्या मनामध्ये अशोक बिडकर यांच्याबद्दल खदखद होती. आज गावातील शहाजी सातारे (वय 65) यांचा मृत्यू झाला. या वेळी अशोक बिडकर यांच्या भावजय छाया बाजीराव बिडकर या सातारे यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी श्रीमती अनिता पोवार व छाया बिडकर यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्याचे पर्यवसान नंतर बिडकर यांच्या घरावरील हल्ल्यात झाले. महिलांच्या संतप्त जमावाने बिडकर यांच्या घरावर दगडफेक केली. त्या वेळी अशोक बिडकर यांचे चुलत भाऊ आनंदा बिडकर तेथे आले. ते मध्ये पडताच काही युवकांनी त्यांना बाजूला करत त्यांच्या मोटारसायकलवर दगडफेक केली. याबाबत आनंदा बिडकर यांनी शिरोली पोलिसांना कळविले. पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत कारवाईची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या लोकांनी सामोपचाराने या वादावर पडदा टाकला.\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nइराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत\nकल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी...\nचोरी लपवण्यासाठी केली हत्या\nठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या...\nविद्यापीठ चौकात पिस्तुलातून गोळीबार\nपुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात आज सकाळी अकराला एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला. भर दिवसा...\nव्यक्तिरेखा घडण्याचा प्रवास (अक्षय शेलार)\n\"बेटर कॉल सॉल' ही मालिका म्हणजे \"ब्रेकिंग बॅड' या गाजलेल्या मालिकेचा \"प्रीक्वेल' म्हणजे त्याच्या आधीची कहाणी आहे. सॉल गुडमन या पात्राची आणि त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-19T02:15:55Z", "digest": "sha1:AJKBXDVUBN365Y3O7RMGR7NHZ5TW4K4N", "length": 5813, "nlines": 101, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "कंत्राटी डाटा एंट्री ओपरेटर 2018 -19 गुणवत्ता यादी मधिल 12 वी मध्ये 65% पेक्षा जास्त अणि 75% पेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांची प्रात्याक्षित परीक्षा घेणे बाबतची यादी तसेच जाहीरनामा | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nकंत्राटी डाटा एंट्री ओपरेटर 2018 -19 गुणवत्ता यादी मधिल 12 वी मध्ये 65% पेक्षा जास्त अणि 75% पेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांची प्रात्याक्षित परीक्षा घेणे बाबतची यादी तसेच जाहीरनामा\nकंत्राटी डाटा एंट्री ओपरेटर 2018 -19 गुणवत्ता यादी मधिल 12 वी मध्ये 65% पेक्षा जास्त अणि 75% पेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांची प्रात्याक्षित परीक्षा घेणे बाबतची यादी तसेच जाहीरनामा\nकंत्राटी डाटा एंट्री ओपरेटर 2018 -19 गुणवत्ता यादी मधिल 12 वी मध्ये 65% पेक्षा जास्त अणि 75% पेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांची प्रात्याक्षित परीक्षा घेणे बाबतची यादी तसेच जाहीरनामा\nकंत्राटी डाटा एंट्री ओपरेटर 2018 -19 गुणवत्ता यादी मधिल 12 वी मध्ये 65% पेक्षा जास्त अणि 75% पेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांची प्रात्याक्षित परीक्षा घेणे बाबतची यादी तसेच जाहीरनामा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-19T02:28:11Z", "digest": "sha1:2HZ2BKNMDG63TIW3BXSZZUZU7FB7GL5I", "length": 14396, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "परिमंडळ तीनच्या पोलीस उपआयुक्त पदी मंगेश शिंदे यांची नियुक्ती - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Pimpri परिमंडळ तीनच्या पोलीस उपआयुक्त पदी मंगेश शिंदे यांची नियुक्ती\nपरिमंडळ तीनच्या पोलीस उपआयुक्त पदी मंगेश शिंदे यांची नियुक्ती\nपिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनचे पोलीस उप आयुक्त म्हणून मंगेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. मावळते पोलीस उप आयुक्त गणेश शिंदे यांनी मंगेश शिंदे यांच्याकडे पोलीस उप आयुक्त पदाची सूत्रे सोपविली.\nपरिमंडळ तीनचे पोलीस उप आयुक्त गणेश शिंदे यांची मुंबई शहर पोलीस उप आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पुणे शहर परिमंडळ तीनच्या पोलीस उप आयुक्त पदावर मंगेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nPrevious articleमुख्यमंत्र्यांनी घेतली मोदींची भेट; मराठा आरक्षण, राज्यातील सद्यस्थिती यावर दीड तास चर्चा\nNext article…अशा परिस्थितीमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवर बंदी येणार \nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nपिंपरी रेल्वेस्टेशन जवळ महिलेकडून ९ ग्रॅम बाऊनशुगर जप्त\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nवादग्रस्त मुद्दे आणि अप्रस्तुत चर्चामुळे विचलित होऊ नका – राष्ट्रपती\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nपक्षाचे नेतृत्व करण्यावरून करूणानिधींच्या दोन्ही मुलांमध्ये धुसफूस\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमोरवाडी चौकात आझमभाई पानसरे सोशल फाऊंडेशनच्या नामफलकाचे अनावरण\nहातगाडी, टपरी दंडाबाबत फेरविचार करू; आमदार महेश लांडगे, आझमभाई पानसरे यांचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/shreyas-ani-preyas-news/sadanand-more-article-about-his-life-journey-1629370/", "date_download": "2018-08-19T01:43:40Z", "digest": "sha1:CTL5Z6EXC5DHPASUWO2VRRHS2VU6RZRB", "length": 38886, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sadanand more article about his life journey | संपन्नता, साफल्य | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nश्रेयस आणि प्रेयस »\nदैनिक ‘विशाल सह्य़ाद्री’चे संपादक अनंतराव पाटील यांचा माझ्यावर जीव होता.\nमाझ्या संत साहित्याच्या अभ्यासाला सामाजिक परिमाण पहिल्यापासूनच होते. हायस्कूलात असताना संत तुकाराम महाराजांच्या सामाजिक विचारांवर लिहिलेला लेख आचार्य अत्र्यांनी ‘दैनिक मराठा’त छापला. पुढे डॉ. य. दि. फडके यांच्या परिचयातून आधुनिक इतिहासातील बऱ्याच गोष्टी समजल्या. ग. वि. केतकर यांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी वर्तुळातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत गेला. विद्यापीठात प्राध्यापक आर. सुंदरराजन यांच्यामुळे विज्ञानाच्या तत्त्वज्ञानातील अद्ययावत प्रवाह विशेषत: मार्क्‍सवाद यांचे आकलन वाढले. या सर्व गोष्टींचा परिणाम लेखनावर होऊन वेगळ्या धाटणीचा नवा लेखक संशोधक अशी प्रतिमा निर्माण होत गेली आणि संत साहित्याच्या क्षेत्रात खूप काही करता आले.\nश्रेयप्रेयविवेक हे माणसाचे एक वैशिष्टय़ मानावे लागते. व्युत्पत्तिज्ञानाचा कीस न काढता असे म्हणता येते की, प्रेय म्हणजे आपणास प्रिय वाटणारे, आवडणारे, तर श्रेय म्हणजे हितकारक, श्रेष्ठ, कदाचित ते प्रथमदर्शनी आवडणारे नसेलही प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात श्रेयाचा आणि प्रेयाचा पाठपुरवठा करीत असते. त्यातील काही तिला मिळतात, काही मिळत नाहीत. जे मिळाले त्याचा आनंद वाटणे साहजिकच आहे. जे मिळाले नाही त्याची खंत वाटणेही तितकेच साहजिक आहे.\nआयुष्याच्या संध्याकाळी हिशेब मांडायला बसणे म्हणजे आपण काय कमावले, काय गमावले, काय मिळवलेच नाही याचा विचार करावा लागतो. आपल्या भाषेत आयुष्याच्या वा जगण्याच्या संदर्भात ‘कृतार्थ’, ‘कृतकृत्य’, ‘सफल’, ‘सार्थक’ असे शब्द वापरण्यात येतात. त्यांचा संबंध श्रेयप्रेयाशीच आहे. आता कोणाला काय हवे असणे किंवा कोणी कशाच्या मागे लागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे ते हवे असण्याचे वा त्याचा पाठलाग करण्याचे त्याला स्वातंत्र्य आहे असे एखाद्याला वाटेल, पण ते बरोबर नाही. आपल्याला आपल्या श्रेयप्रेयाची सिद्धी विशिष्ट सामाजिक चौकटीत, विशिष्ट नियमांच्या अधीन राहूनच करावी लागते. सार्वजनिक ठिकाणी अर्जुनाशी स्पर्धा करून त्याला हरवणे, स्वयंवरातील पण जिंकून द्रौपदीची प्राप्ती करणे हे कर्णाने बाळगलेले उद्दिष्ट होते; परंतु दोन्ही वेळा कर्णाचे सूतपुत्र असणे आडवे आले आणि त्याला माघार घ्यावी लागली. वस्तुत: हे घडण्यात स्वत: अर्जुनाचाही वैयक्तिक असा दोष नव्हताच. हे घडणे त्या वेळच्या व्यवस्थेची निष्पत्ती होती. नेमकी हीच गोष्ट विसरून कर्णाने अर्जुनाशी कायमचा वाकडेपणा पत्करला आणि त्यातून त्याची शोकांतिका साकारली.\nश्रेयाप्रेयाच्या प्राप्तीच्या आड येणाऱ्या व्यवस्थेलाच आव्हान देऊन ती उलथून टाकायचा प्रयत्न करण्यात केवढा तरी पुरुषार्थ आहे. तो प्रयत्न निष्फळ ठरला तरी आपण अशा व्यक्तीची प्रशंसा करतो. तिचे आयुष्य सफल झाले नसले तरी सार्थक झाले, असे म्हणतो. तिच्या शोकांतिकेलाही आपण दाद देतो. श्रेयाप्रेयाच्या आड येणाऱ्या व्यवस्थेलाच आव्हान देऊन ती बदलण्याचा प्रयत्न करणारा अलीकडच्या काळातील नायक म्हणजे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर. विशेष म्हणजे बाबासाहेबांनी परिवर्तनाचा लाभ स्वत:पुरता मर्यादित न ठेवता आपल्यासारख्या सर्वाचाच अडथळा दूर केला. शिवराय, टिळक, गांधी, आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या आयुष्याचा विचार श्रेयाप्रेयाच्या अनुषंगाने करणे निश्चितच उद्बोधक ठरेल.\nया महान व्यक्तित्वांपुढे आपल्यासारख्या सामान्यांचा काय पाड आपल्या श्रेयाप्रेयाच्या कल्पनाही आपल्यासारख्याच मर्यादित असणार हे उघड आहे. तथापि ‘लोकसत्ता-चतुरंग’ करांच्या आग्रहामुळे हे साहस करावे लागत आहे. मी जन्माने वाढलो ते देहू गावातील वारकरी कुळात. योगायोगाने हे कूळ संत तुकाराम महाराजांचेच असल्याने तो सारा वारसा विनासायास माझ्या पदरात पडला; परंतु त्याचबरोबर जबाबदारीसुद्धा वाढली. सुदैवाने मला या वारशाची आणि जबाबदारीची जाणीव खूपच लवकर झाली. त्याचे कारण म्हणजे माझे वडील श्रीधरअण्णा. अण्णांचा स्वत:चा चौफेर म्हणजे सांप्रदायिक आणि संप्रदायाबाहेरचा अभ्यास, त्यांचा मोठा ग्रंथसंग्रह आणि त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांशी त्यांच्या चाललेल्या चर्चा या सर्व गोष्टींचा परिणाम माझ्यावर झाला. घरी येणाऱ्यांमध्ये एक होते प्राचार्य शं. बा. तथा मामासाहेब दांडेकर. मामा तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि तरीही कीर्तन-प्रवचने करून समाजात वारकरी विचारांचा प्रसार करण्याचे व्रत त्यांनी घेतले होते. आमच्याकडे सांप्रदायिक महाराज मंडळींचा, कीर्तनकारांचा राबता होताच, पण त्यांच्यामध्ये उच्चशिक्षित म्हणता येईल असे कोणी नव्हते. त्यामुळे साहजिकच त्यांच्या श्रोतृवृंदालाच एक मर्यादा पडे. मामांचे तसे नव्हते. मी मामांचा कित्ता गिरवायचे ठरवले. म्हणजे काय, तर तत्त्वज्ञान विषय घेऊन एम.ए. करायचे आणि भागवत धर्माची मांडणी व्यापक संदर्भात आणि तौलनिक दृष्टीने कीतर्न-प्रवचनांमधून करायची.\nहा निर्णय मी प्राथमिक शाळेत असतानाच घेतला आणि त्याच अनुषंगाने वाचन-चर्चा करायला लागलो. मला आठवते, पहिले प्रवचन केले तेव्हा मी इयत्ता पाचवीत होतो आणि प्रवचन करताना कोणाच्या तरी टिपणावरून किंवा छापील पुस्तकावरून केले नाही. अण्णांचीही मदत घेतली नाही. माझ्या स्वत:च्या अभ्यासाच्या आणि विचारांच्या जोरावर मी हे धाडस केले. विशेष म्हणजे प्रवचनासाठी ज्ञानेश्वरीतील जी ओवी निवडली ती आध्यात्मिक आशयाची असण्यापेक्षा भाषिक स्वरूपाची अधिक होती. ‘इये मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येच्या सुकाळु करी’ ही ती ओवी होती.\nयेथेच माझे भाषेतील स्वारस्य स्पष्ट झाले. सध्या माझ्याकडे असलेले भाषा सल्लागार समितीचे अध्यक्षपद हा योगायोग निश्चितच नाही. दरम्यान, आम्ही वारकऱ्यांच्या पालखी महासंघ या संस्थेमार्फत ‘ज्ञानेश्वरी’चा सप्तशताब्दीच्या निमित्ताने पैठण ते आळंदी अशी एक यात्रा काढली होती. मधला सर्वात महत्त्वाचा मुक्काम अर्थातच नेवासे हा होता. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली ती नेवाशात. या मुक्कामी ज्ञानेश्वर मंदिरात मी प्रवचन केले. ओवी घेतली ‘इये मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येच्या सुकाळु करी’. त्या दिवशी मोठे श्रेय गवसल्याचे समाधान मला मिळाले हे वेगळे सांगायची गरज नाही. जसे प्रवचनाचे तसेच कीर्तनाचे प्री डिग्रीच्या वर्गात असताना अधिक महिन्यातील सप्ताहात विठ्ठल मंदिरात कीर्तन करण्याचा मी हट्ट केला आणि पुरवून घेतला. ते माझे पहिले कीर्तन. अभंग माझा मीच निवडला. ‘कासयासी व्हावे आम्ही जीवनमुक्त’. त्यानंतर सात-आठ वर्षे मी अनेक ठिकाणी कीर्तन-प्रवचने केली. वारीत पालख्यांच्या शेवटचा टप्पा पंढरीच्या अलीकडील वाखरी गाव असतं. तेथे माऊलींच्या पालखीपुढे कीर्तन करायची संधी मिळणे म्हणजे मोठाच सन्मान असतो. मला ही संधी दोनदा मिळाली.\nकीर्तन-प्रवचने करताना एकीकडे (अहमदनगर येथील) महाविद्यालयातील नोकरीच्या मर्यादा जाणवत होत्या. दुसरीकडे संत साहित्याचे संशोधन वृत्तपत्रे, नियतकालिकांच्या आणि व्याख्यानांच्या माध्यमांतून मांडणे जास्त सोयीचे जात होते. त्यामुळे हळूहळू कीर्तन-प्रवचनांचे प्रमाण कमी झाले आणि विद्वत्वर्तुळातील वावर वाढला. दरम्यान, भगवद्गीतेवर संशोधन करून मी पीएच.डी मिळवली. नंतर नगरचे कॉलेज सोडून पुणे विद्यापीठात नोकरी पत्करली. विद्यापीठात तुमच्या अभ्यासाचा कस लागतो. वेगवेगळी व्यासपीठे उपलब्ध होतात. त्यांचा पुरेसा फायदा मी घेतला. कृष्णाच्या चरित्रावर मी पोस्ट डॉक्टरेल संशोधनही केले.\nमाझ्या संत साहित्याच्या अभ्यासाला सामाजिक परिमाण पहिल्यापासूनच होते. हायस्कूलात असताना संत तुकाराम महाराजांच्या सामाजिक विचारांवर लेख लिहून आचार्य अत्र्यांकडे पाठवून दिला. तो त्यांनी ‘दैनिक मराठा’त छापला आणि शाबासकीही दिली. पत्रकार आणि वक्ते या नात्याने अत्रे माझे ‘हिरो’ होते. त्यांची शाबासकीची थाप माझ्यासाठी त्या वयात मोठीच गोष्ट होती.\nदैनिक ‘विशाल सह्य़ाद्री’चे संपादक अनंतराव पाटील यांचा माझ्यावर जीव होता. ते देहूचे आणि अण्णांचे मित्रही. त्यांनी मला ‘विशाल सह्य़ाद्री’तून लिहिते केले. त्यानंतर डाव्या कामगार चळवळीतील नेते\nकॉ. भास्करराव जाधव यांचा नगरला असताना परिचय झाला. भास्कररावांमुळे लाल निशाण पक्षाच्या ‘दैनिक श्रमिक विचार’मधून नियमितपणे लेखन केले. विषयाची मर्यादा नव्हती. दरम्यान डॉ. य. दि. फडके यांचा परिचय झाला होता. त्यांच्याकडून आधुनिक इतिहासातील बऱ्याच गोष्टी समजल्या. ग. वि. केतकर यांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी वर्तुळातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत गेला. विद्यापीठात प्राध्यापक आर. सुंदरराजन यांच्यामुळे विज्ञानाच्या तत्त्वज्ञानातील अद्ययावत प्रवाह विशेषत: मार्क्‍सवाद यांचे आकलन वाढले. या सर्व गोष्टींचा परिणाम लेखनावर होत होता. वेगळ्या धाटणीचा नवा लेखक संशोधक अशी प्रतिमा निर्माण होत होती. सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचा माझा अभ्यास स्वत: अण्णा आणि चुलते भागवत महाराज यांच्यामुळे लहानपणी झाला होता. तो फडके, बाबा आढाव यांच्यामुळे अधिक पक्का झाला.\nमाझ्या लेखनातील वैविध्य हेरून सदा डुंबरे यांनी मला ‘साप्ताहिक सकाळ’मधून तुकोबांविषयी वेगळ्या स्वरूपाचे सदर लिहिण्याविषयी विचारले. त्यातून ‘तुकाराम दर्शन’ची निर्मिती झाली. संत साहित्याच्या क्षेत्रात ही एका नव्या ‘पॅरेडाइम’ची निर्मिती होती असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही. ‘तुकाराम दर्शन’नंतर मी मागे वळून पाहण्याची वेळच आली नाही. या ग्रंथाला ‘साहित्य अकादमी’सह अनेक पुरस्कार मिळाले. तसाच प्रकार त्यानंतरच्या ‘लोकमान्य ते महात्मा’ या ग्रंथाबाबत ठरला. या ग्रंथाबाबत मला अभिमान वाटावा अशी एक गोष्ट सांगायलाच हवी. गांधीयुगात वावरलेले ठाकूरदास बंग, डॉ. अभय बंग आणि अमृत बंग या तीन पिढय़ांना हा ग्रंथ आवडला. डॉ. बंग यांनी तर मालेगाव येथे या ग्रंथावर कार्यकर्त्यांसाठी तीन दिवसांचे शिबिर घेतले. वक्ता मी एकटाच. हा एक मोठा पुरस्कारच म्हणायला हवा. त्यानंतर महाराष्ट्राच्या निर्मितीला ५० वर्षे होत असल्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या जडणघडणीचा आढावा घेणाऱ्या ‘गर्जा महाराष्ट्र’ची निर्मिती झाली. या ग्रंथाची नीट दखल घेतली गेली नाही, याचे शल्य नव्हे, पण खंत आहे.\nसदर लेखनाचा ‘फॉर्म’ निवडण्याने माझ्या लेखनात खंड म्हणून पडलाच नाही. ‘दैनिक लोकसत्ता’मधील ‘समाजगत’ला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे सदर संपते न संपते तोच माझी पंजाबातील घुमान येथील ८८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यासाठी निवडणूक लढवताना लोकांच्या प्रेमाचा, आदराचा आणि आपुलकीचा अविस्मरणीय असा अनुभव आला. मराठी लेखकांसाठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे एक प्रेयच असते. नगरच्या कारकीर्दीत आमच्या कविमित्रांचा एक चांगला ग्रुप जमला होता. अरुण शेवते, चंद्रकांत, पालवे, श्रीधर अंबोरे इत्यादी. या काळात रसरसून कविता लिहिल्या. नंतर ‘उजळल्या दिशा’ हे दलित चळवळीवरील नाटक लिहिले तेव्हा अतुल पेठेच्या मैत्रीच्या उपलब्धी झाली.\nमात्र संशोधन आणि अभ्यास या प्रांतात खोलवर शिरले की लागते लेखनासाठी लागणारी फुरसत – (वेळ या अर्थाने नव्हे, तरल ‘मूड’ या अर्थाने) मिळत नाही. त्यामुळे कविता थांबलीच. ‘शिवचरित्र’ नाटक लिहिले. काही प्रयोगांनंतर ते थांबले. खरे तर आजच्या परिस्थितीने त्याच्या प्रयोगांची फारच आवश्यकता आहे. बालगंधर्व आणि गोहरबाई यांच्या संबंधावरील नाटक लिहून तयार आहे, पण त्या विषयाला हात घालायला कोणी पुढे येत नाही ही आणखी एक खंत.\nवारकरी संप्रदायासाठी अधिक काम करता यावी म्हणून विठ्ठल पाटील यांच्याबरोबर वारकरी साहित्य परिषदेची स्थापना केली. परिषदेमार्फत भरलेल्या पहिल्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सांभाळताना मला कृतार्थतेचा एक वेगळाच अनुभव आला. ‘पेरले म्हणजे उगवते’ या म्हणीचा प्रत्ययही आला. खरे तर या गोष्टी म्हणजे आपण केलेल्या कर्माच्या पावत्याच म्हणाव्या लागतात. अशी आणखी एक पावती नुकतीच मिळाली. पुणे विद्यापीठाने संत नामदेव अभ्यासनाच्या प्रमुखपदी माझी निमंत्रण देऊन निवड केली.\nपदाची अभिलाषा मला कधीच नव्हती. आपले काम करीत राहणे. बाकीच्या गोष्टी आपोआप होतात अशी माझी धारणा आहे. त्यानुसार मला पुणे विद्यापीठात जबाबदारीची अनेक पदे मिळाली. व्यवस्थापन परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली. चांगला प्राध्यापक म्हणून महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला, पण कुलगुरू मात्र होऊ शकलो\nनाही. तेथे राजकारणे आडवी आली. शिक्षण क्षेत्राशी काडीमात्र संबंध नसणारी मंडळी अवकाशातून उतरल्यासारखी टपकतात हे अनुभवले. मात्र त्याचे वाईट वाटायचे कारण नव्हते. कारण करण्यासारखी खूप कामे हातात होती आणि ती केलीसुद्धा.\nअशीच एक गोष्ट राजकारणाचीही आहे. राजकारणाविषयीही मला लहानपणापासूनच कमालीचे आकर्षण. घरात येणारी वृत्तपत्रे, पुस्तके गावातील राजकीय वातावरण, वडिलांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग आणि कॉ. विष्णुदेव चितळे यांच्याशी संबंध, भागवत महाराजांच्या राजकीय वर्तुळातील वावर एवढी पाश्र्वभूमी त्यासाठी पुरेशी होती. १९६२ मध्ये दहा वर्षांचा असतानाच संयुक्त महाराष्ट्र समितीचे रिपब्लिकन पक्षाने पुरस्कृत केलेल्या माझ्या तेव्हाच्या हिरोचा म्हणजे आचार्य अत्र्यांचा प्रचार मी पुणे मतदारसंघात केला. पुढे १९७८ मध्ये इंदिरा काँग्रेस पक्षाच्या स्थापनेत माझा सहभाग होता. तेव्हा मला हवेली मतदारसंघातून तिकीट मिळाले होते असे म्हणण्यापेक्षा तिकीट वाटप करणाऱ्यांमध्येच मी होतो असे म्हणणे अधिक उचित होईल. पक्षाला दलित पँथरशी युती करायची असल्यामुळे मला मिळालेले तिकीट मी पांडुरंग जगताप यांना दिले. १९८० च्या निवडणुकीत मात्र मला मिळालेले तिकीट प्रतिस्पर्धी उमेदवाराने दिल्लीच्या श्रेष्ठींकडून बदलून घेतले.\nपण हे बरेच झाले असे मला आता वाटते. राजकारणी म्हणून माझी जागा घ्यायला अनेक मंडळी तयार होती. लेखक, संशोधक म्हणून मात्र ती घेणे तसे अवघडच म्हणता येईल. येथे आपले ‘एकमेवत्व’ हे नुसते प्रेय नाही तर श्रेयही आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-08-19T01:24:59Z", "digest": "sha1:765UYMQVI3YANSHW26LGRTOMAMHVBIUI", "length": 7025, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोने-चांदीच्या दरात घसरण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुंबई : सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यास हरकत नाही. सध्या देशभरात लग्नसराईचा काळ सुरु आहे आणि त्यातच अक्षय्य तृतीयेचाही मुहूर्त जवळ येत आहे. या लग्नसराईत आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येते.\nस्थानिक बाजारातील मागणीत घट झाली आणि जागतिक बाजारात मंदीचे सावट दिसून आल्याने सोने दरात घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सोने दर ३५० रुपयांनी घसरले आणि ३१,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. तसेच चांदी दरामध्येही घसरण पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात २५० रुपयांनी घट होऊन ३९,७५० रुपये किलोचा दर राहिला. सराफा व्यवसायात स्थानिक दुकानदारांकडून मागणी कमी होत आहे. त्यामुळे सोने बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.\nन्यूयॉर्कमध्ये गुरुवारी सोने दर १.३७ टक्के घट होऊन १,३३४.३० डॉलर प्रती औंस राहिले. चांदीचा दर १.३५ टक्के घटून १६.४३ डॉलर प्रति औंस होता. दिल्लीच्या सऱाफा बाजारात ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ३५०-३५० रुपयांनी अनुक्रमने ३१,८०० आणि ३१.६५० रुपये १० ग्रॅम खाली आली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारतात गुगल उत्पादने दाखल करणार\nNext articleराष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूवर जीवघेणा हल्ला\nकेरळातील नागरीकांसाठी गुगलची खास सोय\nमागणीच्या अभावामुळे सोन्याच्या दरात घट; चांदी स्थिर\nलता मंगेशकर यांची अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nआपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला\nनोटबंदी आणि जीएसटीमुळे छोटे उद्योग साफ कोलमडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/railway-accident-girl-dravita-singh-under-mental-shocks-1629501/", "date_download": "2018-08-19T01:44:14Z", "digest": "sha1:D4GKZT6PGIMW6I2GSZ73JTQFJDGMOBAM", "length": 15931, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "railway accident girl dravita Singh under Mental shocks | द्रविता मानसिक धक्क्याखाली | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nद्रविताची प्रकृती आता धोक्याबाहेर असली तरी, या घटनेने तिला जबर मानसिक धक्का बसला आहे.\nमोबाइल नेटवर्क मिळत नसल्याने लोकलच्या दाराशी बोलत असताना चोरटय़ाने डोक्यावर बांबूचा फटका मारल्याने जखमी झालेली द्रविता सिंग या तरुणीच्या हाताची बोटे निकामी झाली असून तिचा उजवा पायही गमवावा लागण्याची भीती आहे. द्रविताची प्रकृती आता धोक्याबाहेर असली तरी, या घटनेने तिला जबर मानसिक धक्का बसला आहे.\nद्रविता बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास लोकलने सीएसएमटीकडे निघाली होती. वाटेत तिने आपल्या भावाला फोन केला. मात्र, लोकलच्या आतल्या भागात भावाचा आवाज नीट ऐकू येत नसल्याने ती दाराशी येऊन बोलत होती. त्याचवेळी तिच्या डोक्यावर बांबूचा प्रहार करण्यात आला. या आघाताने ती क्षणभर रेल्वेतच खाली बसली. परंतु, चक्कर आल्याने ती खाली पलिकडच्या रुळांवर कोसळली. त्याचवेळी या रुळांवर लोकल येत होती. तिने शुद्ध सावरत हात वर करून मोटरमनला गाडी थांबविण्याचा इशारा दिला. इशारा पाहताच मोटरमनने गाडीचा वेग कमी केला, परंतु गाडी वेगात असल्याने लगेचच थांबणे शक्य नव्हते. गाडी येत आहे पाहून द्रविताने मोठय़ा मेहनतीने स्वत:ला रेल्वे रुळातून बाहेर फेकले, तरी गाडी थांबत असतानाच तिचा डावा हात आणि उजवा पाय रुळाखाली सापडले. परंतु मोटारमनने लगेचच धावपळ करून रेल्वे पोलिसांच्या मदतीने तिला जे.जे. रुग्णालयात दाखले केले. द्रविताने स्वत:ला रुळाबाहेर फेकले नसते, तर आज ती आम्हाला पाहायला मिळायला नसती, असे द्रविताचा भाऊ दीपक सिंग याने व्यक्त केले.\nद्रविता रुग्णालयाता दाखल झाली तेव्हा तिचा डाव्या हाताची करंगळी पूर्णपणे तुटलेली होती. तर्जनी आणि मधल्या बोटालाही मार लागल्याने या बोटांचा काही भाग कापून टाकावा लागला आहे. उजवा पायाचा अंगठाही तुटलेल्या अवस्थेत असल्याने तो ही कापून टाकावा लागलेला आहे. तिच्या हाताच्या बोटांची जखम काही दिवसांमध्ये बरी होईल, मात्र तिच्या पायाच्या तळपायाच्या त्वचेला मोठय़ा प्रमाणात इजा झालेली आहे. आतापर्यंतच्या शस्त्रक्रियेमध्ये जखमेच्या भागातील मृत पेशी काढून टाकलेल्या आहेत. परंतु तिच्या पायाची जखम कशा रीतीने बरी होत आहे आणि त्याभागातील मृतपेशींचा आढावा शनिवारच्या तपासणीत घेतला जाईल. यामध्ये जर पायाच्या मृत पेशी वाढत असतील तर नाइलाजाने घोटय़ापासून तिचा पाय काढावा लागेल, असे भाटिया रुग्णालयातील प्लॅस्टिक सर्जन डॉ. शैलेश रानडे यांनी सांगितले. द्रविता रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर काही तासांमध्ये तिची शारीरिक प्रकृती स्थिर झाली असली तरी या घटनेचा तिच्या मनावर मोठय़ा प्रमाणात मानसिक आघात झाला आहे.\nद्रविता जे.जे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिच्या जखमांवर मलमपट्टी केली. मात्र त्यानंतर जवळपास पाच तास तिच्यावर कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत. म्हणून मग आम्ही तिला भाटिया रुग्णालयामध्ये गुरुवारी दाखल केले. तिला वेळेत उपचार मिळाले असते, तर तिच्या हाताची तिन्ही बोटे वाचली असती, अशी प्रतिक्रिया द्रविताचा भाऊ दीपक सिंग याने दिली.\nया घटनेने द्रविताला मानसिक धक्का बसला असला तरी, तिची उमेद कायम आहे. ‘जमेल तितका पाय वाचवा, त्यावर मी चालेन’ असे मोठय़ा धैर्याने द्रविताने डॉक्टरांना सांगितले आहे. ‘तिच्या या निर्धाराचा आम्हाला फार अभिमान वाटला. पाय बरा झाल्यावर ती मॅरेथॉनमध्येही धावू शकेल, असा विश्वास आम्ही तिला दिला आहे,’ असे डॉ. शैलेश रानडे यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://newsrule.com/mr/drinking-coffee-could-reduce-suicide-risk/", "date_download": "2018-08-19T02:04:06Z", "digest": "sha1:YQIQO76NNUP3XI3UHKECW6JZRQJSFZV6", "length": 6054, "nlines": 71, "source_domain": "newsrule.com", "title": "कॉफी आत्महत्या धोका कमी करणे शक्य झाले पिण्याचे!", "raw_content": "\nस्मार्ट स्पीकर्स - खरेदीदार मार्गदर्शक\nकॉफी आत्महत्या धोका कमी करणे शक्य झाले पिण्याचे\nकरून एक नवीन अभ्यासिका हार्वर्ड संशोधक पिण्याचे म्हणतो 2-3 दररोज कॉफी कप घेऊन आत्महत्या धोका कमी करू शकतात 50 टक्के.\nहार्वर्ड शास्त्रज्ञ कॉफी आत्महत्या धोका समान प्रमाणात वाटून घेणे शकते म्हणू’\nहार्वर्ड अभ्यास: चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य आत्महत्या धोका कमी करू शकतात\nवजन कमी करण्यासाठी संमोहन - हे काम करत नाही\nसंपूर्ण फळ मधुमेह deters, रस boosts धोका: यष्टीचीत ...\n25 आपल्या चयापचय चालना देण्यासाठी पदार्थ आश्चर्य\nकेस आणि त्वचा सी साठी खोबरेल तेल एक निरोगी ऊत्तराची ...\n38804\t15 चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य, कॉफी, Decaffeination, हार्वर्ड, सार्वजनिक आरोग्य हार्वर्ड स्कूल ऑफ, हार्वर्ड विद्यापीठ, कमी धोका, आत्महत्या\n← आपल्या शक्तिशाली कल्पनाशक्ती 5 आपल्या बेडरूममध्ये स मार्ग →\nमुलभूत भाषा सेट करा\nकॉफी आत्महत्या धोका कमी करणे शक्य झाले पिण्याचे\n5 आपल्या बेडरूममध्ये स मार्ग\nलांडगे’ Howls संगणक करून ID'd करणे शक्य आहे\nऍपल च्या सोने आयफोन 5S अद्याप लंडन मध्ये रांगा येत आहे\nआपल्या Android फोन हटविले फोटो पुनर्प्राप्त करण्यासाठी कसे\nSamsung दीर्घिका टीप शुभारंभ 9 बिग स्क्रीन आणि Fortnite सह\nमी कसे पासून अलेक्सा Query सर्वोत्तम मिळवा नका\nThinkPad मी माझ्या MacBook हवाई पुनर्स्थित खरेदी करावी कोणत्या\nमायक्रोसॉफ्ट लहान शुभारंभ, पृष्ठभाग जा iPad प्रतिस्पर्धी\nरमाबाईंनी खूप शिकवलं पिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AC.html", "date_download": "2018-08-19T02:46:26Z", "digest": "sha1:LJVQI7MEY35WODDWOZZJOY7BOP6L5EPD", "length": 25703, "nlines": 298, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत : गडकरी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » गोवा, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत : गडकरी\nगोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत : गडकरी\n=स्थिर आणि विकासाभिमुख सरकारला जनतेची पसंती,\nनवी दिल्ली, २ फेब्रुवारी –\nजनतेला स्थिर आणि विकासाभिुमख सरकार हवे असल्यामुळे गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्‍वास केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री आणि गोवा भाजपाचे प्रभारी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.\n४० सदस्यीय गोवा विधानसभेसाठी ४ फेब्रुवारीला मतदान होत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी तरुण भारतशी बोलताना गडकरी म्हणाले की, स्थिर सरकार आणि विकास या मुद्यावर भाजपा गोव्यातील निवडणूक लढवत आहे. राज्यात भाजपाचे सरकार येण्यापूर्वी अस्थिर राजकीय परिस्थितीचा अनुभव गोव्यातील जनतेने घेतला होता. त्यामुळे २०१२ मध्ये राज्यातील जनतेने स्थिर सरकारसाठी भाजपाला कौल दिला होता. सरकार स्थिर असेल तरच राज्याचा विकास होऊ शकतो, याची जनतेची खात्री पटली आहे.\nराज्य सरकारसोबत केंद्र सरकारनेही गोव्याच्या विकासात आपले योगदान दिले आहे. राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी आमच्या कार्यकाळात दुपटीपेक्षा जास्त झाली आहे, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.\nमनोहर पर्रीकर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात गोव्याचा जेवढा विकास झाला, तेवढा याआधी कधीच झाला नाही. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेले लक्ष्मीकांत पारसेकर यांनी विकासाची ही प्रक्रिया पुढे नेली. विकास काय असतो, याचा अनुभव गोव्यातील जनतेने भाजपा सरकारच्या कार्यकाळात घेतला, असे स्पष्ट करत गडकरी यांनी गोव्याच्या विकासासाठी राज्यातील जनता यावेळी पुन्हा भाजपालाच स्पष्ट बहुमतासह निवडून देईल, असा विश्‍वास व्यक्त केला.\nराज्यात भाजपाविरुद्ध सर्व पक्ष एकवटले असले तरी त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले की, यावेळी भाजपाला २०१२ च्या निवडणुकीपेक्षाही जास्त जागा मिळतील. गोव्यात भाजपाच्या प्रचारासाठी फिरतांना लोकांचा कल आमच्या लक्षात आला आहे. राज्यातील जनता कोणाच्याही आणि कोणत्याही अपप्रचाराला बळी पडणार नाही. भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून गोव्याच्या विकासाबाबातची आपली भूमिका स्पष्ट केली आहे, असे ते म्हणाले.\nसुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच निवडणुकीच्या रिंगणात असला तरी त्याचा भाजपावर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले की, संघ स्वयंसेवक कोणा व्यक्तीच्या अहंकारासाठी नाही, तर संघटना आणि विचारधारेसाठी काम करत असतात. त्यांच्यासाठी व्यक्तीच्या अहंकारापेक्षा सिद्धांताला जास्त महत्त्व असते.\nगोव्यात भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नाही, तर निवडणुकीनंतर नवनिर्वाचित आमदार आपल्या नेत्याची निवड करतील, असे एका प्रश्‍नावर स्पष्ट करत गडकरी म्हणाले की, गोव्याचा मुख्यमंत्री हा स्थानिक आमदारांतून राहू शकतो, तसेच बाहेरचा म्हणजे दिल्लीतलाही कोणी राहू शकतो. मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी गोव्याच्या जनतेची तसेच कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे, पण याबाबतचा अंतिम निर्णय नवनिर्वाचित आमदारांचा कल लक्षात घेऊन भाजपा संसदीय मंडळ करेल.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in गोवा, छायादालन, ठळक बातम्या, राज्य (68 of 2477 articles)\nराजकीय पक्षांना कर सवलत रद्द होण्याचा धोका\n►सरकार करणार कायद्यात दुरुस्ती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २ फेब्रुवारी - कोणत्याही व्यक्तीकडून केवळ दोन हजार रुपयांचीच रोख देणगी राजकीय पक्ष ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=566&cat=VideoNews", "date_download": "2018-08-19T02:19:46Z", "digest": "sha1:YG6UPQUA34PCRK2TCLW32FDG7HEDI56L", "length": 7644, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा संघ विजयी", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nदिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा संघ विजयी\nखासदारांच्या पुढाकाराने लातुरात पहिल्यांदाच आयोजन, दिव्यांगांना संधी मिळणे आवश्यक\nलातूर: स्व. बळीराम गायकवाड फाऊंडेशन आणि मुंबईच्या फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने लातुरात दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. क्रीडा संकुलावर दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचं उद्घाटन काल जिल्हाधिकार्‍यांनी केलं होतं. या स्पर्धेत मुंबईच्या अ संघानं जेतेपद पटकावलं. मुंबई ब संघ उप विजेता ठरला. मिराज या खेळाडूने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. विपुल जैन बेस्ट बॅट्समन तर लातुरचा शिवा बेस्ट बॉलर ठरला. या सर्वांना डॉ. अशोक कुकडे व पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. सह आयोजक फिनिक्स फाऊंडेशनच्या सदस्यांना खा. सुनील गायकवाड यांच्या हस्ते गौरविण्यात आलं. ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ. अशोक कुकडे यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षपद सांभाळलं होतं. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, महापौर सुरेश पवार, उप महापौर देवीदास काळे, हरीभाऊ गायकवाड, खासदारांच्या सुविद्य पत्नी, अशोक कांबळे, नगरसेवक प्रवीण अंबुलगेकर, बालाजी पाटील आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.\nडॉ. कुकडे सांगताहेत अटलजींच्या लातूर भेटीच्या आठवणी ...\nमनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय ...\nघटना जाळणार्‍यांचा निषेध, सह्यांची मोहीम ...\nगुगळे रुग्णालयात १०४ जणांवर उपचार ...\nमुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन ...\nमराठ्यांना आरक्षण, महिलांना संरक्षण, मोफत शिक्षण, शेतकर्‍यांना स्वामीनाथन ...\nप्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी ...\nनगरसेवकाने घातले विद्युत विभागाला कुलूप ...\nस्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह ...\nहॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या ...\nनिलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण ...\nकशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द\nगंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली ...\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ...\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.neu-presse.de/hi/sarah-lombardi-24-exklusiv-in-intouch-single-und-happy/", "date_download": "2018-08-19T02:37:35Z", "digest": "sha1:K7MFRX7KG2BEATJJ43S4D2HZDT3FNXMF", "length": 7215, "nlines": 105, "source_domain": "www.neu-presse.de", "title": "Sarah Lombardi (24) exklusiv in InTouch: Single - und happy - नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति", "raw_content": "नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति\nजर्मनी और दुनिया से नवीनतम समाचार\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\n2016 2017 कृषि व्यापार वकील वकीलों \" काम कर नियोक्ता कर्मचारी ऑटो बर्लिन ब्लूटूथ बादल कोचिंग डाटा रिकवरी डिजिटलीकरण Erlangen का आनंद स्वास्थ्य हनोवर Hartzkom HL-स्टूडियो संपत्ति आईटी सेवा बच्चे विपणन मेसट Pazarci कर्मचारी समाचार पीआईएम Rechtsanwaelte वकील यात्रा एसएपी फास्ट फूड स्विट्जरलैंड सुरक्षा सॉफ्टवेयर नौकरी का प्रस्ताव प्रौद्योगिकी वातावरण कंपनी छुट्टी यु एस बी उपभोक्ता क्रिसमस उपहार\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nArchivmeldungen महीना चुनिए अगस्त 2018 जुलाई 2018 जून 2018 मई 2018 April 2018 मार्च 2018 फरवरी 2018 जनवरी 2018 दिसंबर 2017 नवंबर 2017 अक्टूबर 2017 सितंबर 2017 अगस्त 2017 जुलाई 2017 जून 2017 मई 2017\nइलेक्ट्रिक कार चार्ज कुंजी\nविदेशी भाषाओं को जानने\nरंग भरने वाली किताबें\nक्रिप्टो मुद्राओं के कार्य\nकॉपीराइट © 2018 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु\nइस साइट में कुकीज़ का उपयोग करता, सबसे अच्छा संभव कार्यक्षमता के लिए प्रदान करने के लिए. और अधिक पढ़ें कुकीज़ के उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://yakshaprashna-yaksha.blogspot.com/2007/10/blog-post_13.html", "date_download": "2018-08-19T02:31:41Z", "digest": "sha1:NMW3OYTFJOPGOLZI75YVKVUSLUBDTVMK", "length": 2717, "nlines": 52, "source_domain": "yakshaprashna-yaksha.blogspot.com", "title": "yakshaprashna: पाउलखुणा", "raw_content": "\nएके दिवशी मला एक स्वप्न पडले.\nमी देवासोबत समुद्रकिनार्यावरून चालत होतो.देव मला माझ्या गत आयु्ष्यातील\nप्रसंग दाखवीत होता.मी पाहिले:वाळूवर पावलांच्या दोन जोड्यांचे ठ्से उमटले\nहोते.पण मधूनच काही ठिकाणी मला फ़क्त पावलांच्या एकच जोडीचे ठसे दिसले.मी बारकाईने पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले.कारण तो काळ माझ्या आयुष्यातील कठीण आणि दु:खदायक काळ होता.\nमी म्ह्णणालो :परमेश्वरा,तू म्हणाला होतास की तू सतत माझ्या सोबतीने चालत राहशील.मग अशा आणीबाणीच्या प्रसंगी तू माझी साथ का सोडलीस बरे\nप्रिय मुला,मी कधीच तुला सोडून गेलो नाही.जिथे तुला पावलांच्या एकाच जोडीचे ठसे दिसतात,ते माझ्याच पावलांचे आहेत.कारण तिथे मी तुला उचलून खांद्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/starbus-production-sailing-nestle-114762", "date_download": "2018-08-19T01:57:18Z", "digest": "sha1:25BTPWXKE67Q2FED7PWAY2BVVODE7VAB", "length": 11121, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "starbus production sailing by nestle स्टारबक्‍सच्या उत्पादनांची नेस्ले करणार विक्री | eSakal", "raw_content": "\nस्टारबक्‍सच्या उत्पादनांची नेस्ले करणार विक्री\nमंगळवार, 8 मे 2018\nझुरिच - ‘स्टारबक्‍स’च्या उत्पादनांच्या विक्री हक्कासाठी स्वित्झर्लंडमधील खाद्यपदार्थ क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘नेस्ले’ ७.१५ अब्ज डॉलर मोजणार आहे. नेस्लेच्या जगभरातील कॉफी शॉपवर स्टारबक्‍सची उत्पादने विकली जाणार आहेत. या करारामध्ये स्टारबक्‍सचे कॉफी शॉप आणि कॅफेंचा समावेश नाही. नेस्ले कंपनीचे नेसकॅफे आणि नेस्प्रोसे हे ब्रॅंड प्रसिद्ध आहेत. स्टारबक्‍सची उत्पादने कंपनी आता विकणार असून, यामुळे कंपनीच्या व्यवसायात उत्तर अमेरिकेत वाढ होणार आहे. नेस्लेने व्यवसायातील वाढीसाठी कॉफीवर भर दिला असून, यासाठी या क्षेत्रातील काही व्यवसाय याआधी ताब्यात घेतले आहेत.\nझुरिच - ‘स्टारबक्‍स’च्या उत्पादनांच्या विक्री हक्कासाठी स्वित्झर्लंडमधील खाद्यपदार्थ क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘नेस्ले’ ७.१५ अब्ज डॉलर मोजणार आहे. नेस्लेच्या जगभरातील कॉफी शॉपवर स्टारबक्‍सची उत्पादने विकली जाणार आहेत. या करारामध्ये स्टारबक्‍सचे कॉफी शॉप आणि कॅफेंचा समावेश नाही. नेस्ले कंपनीचे नेसकॅफे आणि नेस्प्रोसे हे ब्रॅंड प्रसिद्ध आहेत. स्टारबक्‍सची उत्पादने कंपनी आता विकणार असून, यामुळे कंपनीच्या व्यवसायात उत्तर अमेरिकेत वाढ होणार आहे. नेस्लेने व्यवसायातील वाढीसाठी कॉफीवर भर दिला असून, यासाठी या क्षेत्रातील काही व्यवसाय याआधी ताब्यात घेतले आहेत.\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nविद्यापीठ चौकात पिस्तुलातून गोळीबार\nपुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात आज सकाळी अकराला एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला. भर दिवसा...\nमहिला लेखापालांची राष्ट्रीय परिषद\nपुणे : \"दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया (आयसीसीआय)' आणि \"कमिटी फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ मेंबर्स इन प्रॅक्‍टिस' यांच्यातर्फे महिला...\nरेपो आणि रिव्हर्स रेपो (डॉ. वीरेंद्र ताटके)\n\"रिझर्व्ह बॅंकेनं रेपो किंवा रिव्हर्स रेपो दर वाढवला, किंवा कमी केला,' अशा अर्थाच्या बातम्या आपण वाचतो. मात्र, हे दर म्हणजे नक्की काय याबाबत...\nतरुणाचा खून करून त्याचा मृतदेह घरात लटकविला\nराजगुरूनगर (पुणे) : तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह घरात लटकवून ठेवल्याची घटना आज (ता. १८) चास (ता. खेड) येथे घडली. योगेश ईश्वर वाघमारे (वय २४,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/public-utility-category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0/", "date_download": "2018-08-19T02:09:45Z", "digest": "sha1:3OQGWRJK2IPCSUGVAJMUBF5F3TDAPXFJ", "length": 6986, "nlines": 135, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "शाळा / महाविद्यालय | जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे बेसाल्ट खडकातील सरोवर", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nअ. समद उर्दु हायस्कूल, कंझारा\nकंझारा तालुका खामगांव जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27040306903\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nअ. हमीद उर्दु हायसकूल, बुलडाणा\nबुलडाणा, तालुका बुलडाणा जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27040108743\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nखामगांव, तालुका खामगांव जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27040301737\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nअंजुमन उर्दु हायस्कूल, शेगांव\nशेगांव, तालुका शेगांव जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27041200123\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nधाड यु-डायस क्रमांक - 27040103015\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nअटल बिहारी वाजपेयी विद्यालय व ज्यु. कॉलेज, राहेरी बु.\nराहेरी बु., तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27041305303\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nअनंतराव सराफ विद्यालय, शेलापूर\nशेलापूर, तालुका मोताळा जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27040506002\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nअनिकेत इग्लीश स्कूल, साखरखेर्डा\nसाखरखेर्डा, तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27041301714\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nअनुराधा इग्लीश स्कूल, चिखली\nचिखली, तालुका चिखली जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27040200130\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nअन्नपूर्णा ज्यु. कॉलेज, गुम्मी\nगुम्मी, तालुका बुलडाणा जिल्हा बुलडाणा यु डायस क्रमांक - 27040104204\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%82-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4-2/", "date_download": "2018-08-19T01:24:10Z", "digest": "sha1:HHCQ4PDQMHARKTZKGXU2VWQNN4HNXOVQ", "length": 6806, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुनर्रचित बांबू धोरण शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नासाठी पूरक ठरेल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुनर्रचित बांबू धोरण शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नासाठी पूरक ठरेल\nनवी दिल्ली : केंद्र शासनाच्या बांबू लागवड धोरणाच्या पुनर्रचनेमुळे महाराष्ट्रातील शेतक-यांना मोठा लाभ होणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने हे धोरण पूरक ठरेल अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. टीएसके रेड्डी यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली.\nडॉ. रेड्डी म्हणाले, वर्ष २०१८-१९ साठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये बांबू विकासासाठी १२९० कोटींची तरतूद करण्यात आली असून बांबू लागवड धोरणाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या धोरणास लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अपेक्षित असून देशातील सर्व राज्यांमध्ये या धोरणाची अंमलबजावणी सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर परिषदेचे आयोजन करण्यात आले. बांबू लागवड पुनर्रचना धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाची पूर्णपणे तयारी असल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा : कान्हरवाडीत वादळी वाऱ्याने नुकसान\nNext articleताजमहाल देवाची संपत्ती – वक्फ बोर्ड\nकेरळातील नागरीकांसाठी गुगलची खास सोय\nलता मंगेशकर यांची अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nआपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला\nनोटबंदी आणि जीएसटीमुळे छोटे उद्योग साफ कोलमडले\nपाणी समस्येबाबत आयआयटी खरगपुर मध्ये संशोधन केंद्र\nपंतप्रधानांनी केली पूरग्रस्त केरळची हवाई पाहणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-08-19T02:27:39Z", "digest": "sha1:OC2UJHN6KWMPMRA5DFG4GHDXZ77VDMJN", "length": 13963, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Notifications अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे\nअखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमुंबई, दि. ९ (पीसीबी) – विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज (गुरूवारी) तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. कर्मचारी संघटनेने याबाबत घोषणा केली. सरकारसोबतच्या चर्चेतून ही कोंडी फुटण्यास यश आले आहे. आजच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संप मागे घेण्याचे आवाहन सरकारने संघटनेला केले होते. सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.\nसरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे\nPrevious articleअखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे\nNext articleपुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची मराठा आंदोलकांकडून तोडफोड; पोलिसांवर केली चप्पल फेक\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवध्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nराजगुरूनगर येथून स्वातंत्र्यदिनी गायब झालेल्या मुलाचा खून झाल्याचे उघड\nसुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप\nराखी आणि गणेश मूर्तीवर जीएसटी नाही; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा\n‘मातोश्री’ बाहेर राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन; शरद पवारांवरील टीकेचा निषेध\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआरक्षण दिल्याचा डांगोरा पिटा; पण महाराष्ट्राची आग शांत करा – शिवसेना\nशरद पवारांकडून आगीत तेल ओतण्याचे काम; शिवसेना आमदारांची संतप्त प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=954", "date_download": "2018-08-19T02:22:55Z", "digest": "sha1:DKQGTEDYDDHRPHLYS67ELX2DR2BLNRW6", "length": 12553, "nlines": 83, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | संदीप चोथवेंची आत्महत्या, बस स्थानकात काळ्या पिवळ्या, मोदींच्या हत्येचा डाव, २१ एसटी कर्मचारी निलंबित, राणे म्हणतात सेनेनं ऑफर दिली होती, बिहारमध्ये युती संकटात......०९ जून २०१८", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nसंदीप चोथवेंची आत्महत्या, बस स्थानकात काळ्या पिवळ्या, मोदींच्या हत्येचा डाव, २१ एसटी कर्मचारी निलंबित, राणे म्हणतात सेनेनं ऑफर दिली होती, बिहारमध्ये युती संकटात......०९ जून २०१८\n1115 Views 09 Jun 2018 महत्वाच्या घडामोडी\n* महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे संचालक रवी हनुमंतराव पाटील यांचे अल्प आजाराने निधन\n* लातुरचे माजी नगरसेवक अ‍ॅड. संदीपान चोथवे यांची आत्महत्या, सिद्धेश्वर स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार\n* औशात भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू\n* निलंग्यात पाच जनावरे वाहून गेली\n* उमरग्यात मुसळधार, पूरस्थिती निर्माण\n* लातूर जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशीही पावसाची हजेरी, पहाटेपासून सरी बरसू लागल्या\n* लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरील याचिकांची सुनावणी पूर्ण\n* मुंबईत पावसामुळे अनेक लोकल रद्द, प्रवासी संतापले\n* कोकण, मुंबई आणि मराठवाड्यातील काही भागात मान्सूनची जोरदार हजेरी\n* दहावीच्या परिक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४८६१ ने वाढली\n* दहावीच्या निकालाचा टक्का वाढला, अकरावी प्रवेश यंत्रणेवर ताण येणार\n* उत्तराखंडात दुर्गम भागासाठी बलूनद्वारे इंटरनेट वाय फाय सेवा लवकरच\n* राजीव गांधी यांच्याप्रमाणेच पंतप्रधानांची हत्या करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव- मुख्यमंत्री\n* मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात आल्या नक्षलवाद्यांच्या दोन धमक्या, सुरक्षा व्यवस्था वाढवली\n* मोदींची लोकप्रियता कमी होऊ लागली की हत्याच्या कटाच्या बातम्या पेरल्या जातात- संजय निरुपम\n* गुजरातचे दलित नेते जिग्नेश मेवानींनाही जिवे मारण्याची धमकी, सुरक्षा वाढवली\n* नक्षलवाद्यांना चोख उत्तर देऊ, धमक्यांना भीक घालणार नाही- हंसराज अहिर\n* भिमा कोरेगाव दंगलीत मरण पावलेल्या राहूल फटांगळेच्या मारेकर्‍यांची छायाचित्रे जारी, माहिती देणार्‍यास इनाम\n* बीड जिल्ह्यात २१ एसटी कर्मचारी निलंबित, संप मोडीत काढण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही- आंदोलक\n* एसटी परवा केलेली पगारवाढ मागे घेण्याच्या प्रयत्नात, न्यायालयात जाऊन पगारवाढ घेण्याचा सल्ला\n* एसटी संपामुळे ८० आगारातील बसेस जागेवरच, राज्याच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय\n* कॉंग्रेस सोडल्यानंतर मला शिवसेनेनं पुन्हा पक्षात येण्याची ऑफर दिली होती- नारायण राणे\n* राज्यात रासायनिक खतांवरही बंदी घालण्याचा सरकारचा विचार सुरु\n* बिहारमध्येही जनता दल युनायटेड आणि भाजपाची युती संकटात जदने मागितल्या ४० पैकी २५ जागा\n* राजस्थानात गोरक्षणासाठी मद्यावर आणखी कर लावणार\n* महाराष्ट्रातील ०५ खासदारांना संसदरत्न पुरस्कार\n* प्रणव मुखर्जी यांच्या भाषणामुळे सहिष्णुता वाढीस लागेल, लालकृष्ण अडवाणी यांनी केले कौतुक\n* नाशिकमध्ये अभय शहाणे या सराफाच्या कारची काच फोडून १५ लाखांचे दागिने आणि पैशाची पिशवी पळवली\n* मुंबईच्या फोर्ट परिसरातील कोठारी मॅन्शन इमारतीमध्ये पहाटे ५ वाजता आग; अग्निशमनदलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल\nअग्नीशनच्या जागी शौचालय, सनी लिओनी लातुरात येणार, लातुरला स्वतंत्र विद्यापिठाची ...\nअटलजींचा अलविदा , ४७ टक्के पाऊस, उधारी मिळत नसल्याने आत्महत्या, ...\nअटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, सनी लिओनी येणार लातुरात, औरंगजेबांना ...\nमाझं लग्न कॉंग्रेससोबत, मातोश्रीबहेर महिलांचे आंदोलन, दिमाखदार स्वातंत्र्यदिन सोहळा, पोलिस ...\nविलासरावांना हजारोजणांची आदरांजली, गोवारी आता एसटीत, दिपीका-रणवीरचे ठरले, म्हाडाची मुंबईत ...\nनुकसान, सनातन, मुंडन, ठाकरेंचे आभार, पर्रिकर अमेरिकेला, अकरावीसाठी आणखी एक ...\nआ. अमित आणि धीरज देशमुखांच्या उपस्थितीत चक्का जाम, लातूर कडेकोट ...\nएम करुणानिधी यांचे वार्ध्यकाने निधन......०७ ऑगस्ट २०१८ ...\nआत्महत्या नको करु तू शिवबाचा छावा....तुला मा जिजाऊची शपथ आहे ...\nतलाठ्यांच्या लॅपटॉपसाठी ०२ कोटी, आरक्षणासाठी तरुणीची आत्महत्या, रेल्वेची काळजी घ्या ...\nआ. देशमुखांच्या घरासमोर निदर्शने, चाकण प्रकरणी २० जणांना अटक, आधारशिवाय ...\nपाशा पटेलांचे ५१ हजार बांबू पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू\nराणेंच्या पुतळ्याचं लातुरात दहन, मंगळ-पृथ्वीची युती, आरक्षणासाठी सरकारला हवेत तीन ...\nपवार घटना दुरुस्ती कशी करणार, बसवेश्वर संस्थेची निवडणूक, एक तरी ...\nखासदारांचे २५ लाख, आरक्षणासाठी जेलभरो, आरक्षणासाठी हवी घटना दुरुस्ती, नवरात्रात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/human-development-mission-manav-vikas-mission-marathwada-1627659/", "date_download": "2018-08-19T01:41:07Z", "digest": "sha1:6T6OGEXHUFO6L3JW3TPD3LLMI2GS7DEQ", "length": 17774, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Human Development Mission Manav Vikas Mission Marathwada | मराठवाडय़ावरील अन्यायाचे पाऊल पुढेच.. | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nमराठवाडय़ावरील अन्यायाचे पाऊल पुढेच..\nमराठवाडय़ावरील अन्यायाचे पाऊल पुढेच..\nया वेळीच्या अर्थसंकल्पात कदाचित त्यापेक्षाही अधिक निधीची तरतूद केली जाऊ शकते.\nमानव विकास मिशनमध्ये विदर्भातील १९, तर मराठवाडय़ातील चारच तालुके\n‘आयआयएम’ ही शैक्षणिक संस्था नागपूरमध्ये नेण्यात आली. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे उपकेंद्र औरंगाबादहून नागपूरला नेण्यात आले. अशा संस्थांची पळवापळव झाल्यानंतर आता शासकीय योजनांमध्ये विदर्भाची हिस्सेदारी पद्धतशीरपणे वाढविण्यात आली आहे. कौशल्यविकास आणि रोजगार निर्मितीच्या विशेष योजना राबविण्यासाठी मानव विकास मिशनमार्फत निवडण्यात आलेल्या २७ तालुक्यांपैकी १९ तालुके विदर्भातील आहेत. मराठवाडय़ातील केवळ चार तालुक्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. या मागास तालुक्यांची नावे परतूर, भोकरदन, हिंगोली आणि औंढानागनाथ अशी आहेत. भोकरदन हा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांचा मतदारसंघ, तर परतूर पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री लोणीकरांचा मतदारसंघ. त्यामुळे योजनांसाठीचा निकष कोणता, असा सवाल केला जात आहे. १०० कोटी रुपये या २७ तालुक्यांमध्ये खर्च केले जाणार असून त्यातील बहुतांश निधी विदर्भाला मिळावा, अशी सोय करण्यात आली आहे. या वेळीच्या अर्थसंकल्पात कदाचित त्यापेक्षाही अधिक निधीची तरतूद केली जाऊ शकते.\nमानव विकास मिशनअंतर्गत २३ जिल्ह्य़ांतील १२५ तालुक्यांमध्ये विविध योजना राबविण्यासाठी निधी दिला जातो. या योजनांपैकी विद्यार्थिनींसाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष बस आणि मोफत सायकल योजना वगळल्या तर अन्य योजना प्रभावी नव्हत्या. स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून परसबाग योजना सुरू होती. ती कोणी आणि कशी राबविली, यावर प्रश्नचिन्हच होते. त्यामुळे ही योजना बंद करण्यात आली. तसेच रेशीमकोष विकसित करण्यासाठी, कीटक संगोपनगृह बांधण्यासाठी रक्कम दिली जात असे. ही योजनाही बंद करण्यात आली आहे. नव्याने रोजगारवाढीसाठीच्या योजना सुरू करण्याचे ठरविण्यात आले आणि तालुके निवडताना महत्त्वाचा निकष मानला गेला, तो म्हणजे तालुका विदर्भात आहे की नाही मराठवाडय़ात फारसे उद्योग नाहीत, दुष्काळ पाचवीला पुजलेला. दरडोई उत्पन्नही कमी आहे. तरीदेखील कोणत्याही निकषात बसणाऱ्या तालुक्यांऐवजी विदर्भातल्या १९ तालुक्यांचा योजनेत समावेश करण्यात आला.\nनागपूरचे दरडोई जिल्हा स्थूल मूल्यवृद्धी १ लाख ७९ हजार १०२ कोटी एवढी आहे. औरंगाबादची मूल्यवृद्धी केवळ १ लाख २३ हजार ५३४ कोटी एवढी आहे. विदर्भातील चंद्रपूर, वर्धा हे जिल्हेदेखील मराठवाडय़ापेक्षा पुढारलेले आहेत. दरडोई उत्पन्न मानव निर्देशांकात काहीसे सरस असणारे तालुके नव्या योजनेत घुसवण्यात आले आणि मराठवाडय़ातील चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला. या समावेशालाही निकष नाही. भोकरदन दानवेंचे, परतूर लोणीकरांचे हा प्रमुख निकष मानून या तालुक्यांमध्ये योजना राबविण्याचे ठरविण्यात आले. विशेष म्हणजे नाशिक विभागातील चार तालुके हे मराठवाडय़ाशी बरोबरी करणारे आहेत, अशी मागासपणाची व्याख्या लावण्यात आली. अक्कलकुवा, अक्राणी, जामनेर आणि मुक्ताईनगर हे ते तालुके आहेत. केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर तालुके मागास असल्याचे दाखवून योजना पळविण्याचा उद्योग पद्धतशीरपणे केल्या जात असल्याच्या आरोपाचा प्रत्यय पुन्हा एकदा मराठवाडय़ाला आला आहे.\n२७ तालुक्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या योजना : १) कृषी आधारित प्रक्रिया उद्योग, २) फलोत्पादन, ३) दुग्धजन्य पदार्थविक्रीचा उद्योग, ४) कुक्कुटपालन, मांस-अंडी, ५) मत्स्यउद्योग-संगोपन आणि पॅकेज प्रक्रिया, ६) बांबू वस्तू व हस्तकला, ७) लाकूड नसलेले वनौपज- प्रक्रिया आणि पॅकेजिंग, ८) अस्तित्वात असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या आणि त्यांचा विकास, ९) वनसंवर्धन आणि इतर प्रकल्प.\nविदर्भातील १९ लाभार्थी तालुके : जळगाव, पातूर, चिखलदरा, धारणी, उमरखेड, कळंब, काटोल, रामटेक, तुमसर, लाखणी, सालेकसा, देवरी, जिवती, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, मूल, नागभिड, चारमोशी, आरमोरी.\nमानव विकास मिशनमध्ये कोणत्या जिल्ह्य़ांचा समावेश केला जावा, याचे निकष आघाडी सरकारने पायदळी तुडवले होते. आता भाजप सरकारने मराठवाडय़ातील केवळ चार तालुके निवडून अन्यायाचे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. संस्था पळविल्यानंतर मागासपणाच्या वाटय़ाची रक्कमही विदर्भाकडे वळविली जात आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=955", "date_download": "2018-08-19T02:22:45Z", "digest": "sha1:44K3TVGV4EMDAPHCRMPVHJ33HQ7E7TLK", "length": 11350, "nlines": 77, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लाल परी धावू लागली, लातुरातही तुंबई नांदेड रोडला रस्ता पाण्याखाली, कॉंग्रेस संपली? किसान सेनेचा आज बंद, आता बिदर-कोल्हापूर, सरकार दंगलीत व्यस्त, सुप्रिया सुळे संसदरत्न......१० जून १८", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nलाल परी धावू लागली, लातुरातही तुंबई नांदेड रोडला रस्ता पाण्याखाली, कॉंग्रेस संपली किसान सेनेचा आज बंद, आता बिदर-कोल्हापूर, सरकार दंगलीत व्यस्त, सुप्रिया सुळे संसदरत्न......१० जून १८\n1077 Views 10 Jun 2018 महत्वाच्या घडामोडी\n* लातूर जिल्ह्यात पाण्यात वाहून गेलेल्या दोघांचा मृत्यू\n* लातूर जिल्ह्यात बुधवारपासून पीक विम्याचं वाटप\n* कालच्या पावसाने नांदेड रोड पाण्याखाली, दरवर्षीच घडतो हा प्रसंग, मान्सूनपूर्व नालेसफाईचा घोटाळा\n* पेट्रोल २३ पैशांनी तर डिझेल ३२ पैशांनी स्वस्त\n* महाराष्ट्राच्या पर्वतरांगा नटल्या, धबधबे जिवंत, महाबळेश्वरात धुक्याची चादर\n* पाच टन मासे वाहून नेणारा ट्रक नांदेड जिल्ह्यात कामठाजवळ उलटला, अर्धे मासे लोकांनी पळवले\n* लोकसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांची आघाडी करण्यास कॉंग्रेस तयार- अशोकराव चव्हाण\n* समविचारी पक्षांच्या आघाडीत मनसे आणि शिवसेनेला निमंत्रण नाही- अशोकराव चव्हाण\n* जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न, कोल्हापुरात पथदर्शी प्रकलप- विनोद तावडे\n* बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस\n* किसान क्रांती सेनेचा आज देशव्यापी संपाचे आवाहन, शेतकरी संपाचा आज शेवटचा दिवस\n* बिदर-कोल्हापूर साप्ताहिक रेल्वे १४ जूनपासून होणार सुरु\n* नक्षल्यांशी संबंध प्रकरण: १३ तारखेला पत्रकार परिषद घेऊन उत्तर देईन- प्रकाश आंबेडकर\n* मुस्लीमांनी आता कॉंग्रेसवर विश्वास ठेऊ नये, हा पक्ष आता संपला आहे- असदुद्दीन ओवेसी\n* ज्येष्ठ साहित्यिक शिरीष कणेकरांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अमृत सोहळा\n* देशातील विविध समुहात दंगली घडवण्याचा सरकारचा प्रयत्न, आणीबाणी आणण्याचा डाव- प्रकाश आंबेडकर\n* प्रचंड बंदोबस्तात आज अहमदनगरात होणार संभाजी भिडे यांची सभा, अनेक संघटनांनी केला होता विरोध\n* एसटी कर्मचार्‍यांनी घेतला संप मागे, मंत्र्यांसोबत फलदायी बैठक\n* महाराष्ट्राचा ७० टक्के भाग मान्सूनने व्यापला; आज राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाचा अंदाज\n* खा. सुप्रिया सुळे यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान\n* औरंगाबादेत सदाभाऊ खोत यांची बैठक उधळून लावण्याचा किसान क्रांतीचा निर्धार\n* 'संपर्क फॉर समर्थन' अभियानांतर्गत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली अभिनेता संजय दत्त याची भेट\n* दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलात १३ जूनला होणार काँग्रेसची इफ्तार पार्टी\n* २८ जूनपासून सुरु होणार अमरनाथ यात्रा\nअग्नीशनच्या जागी शौचालय, सनी लिओनी लातुरात येणार, लातुरला स्वतंत्र विद्यापिठाची ...\nअटलजींचा अलविदा , ४७ टक्के पाऊस, उधारी मिळत नसल्याने आत्महत्या, ...\nअटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, सनी लिओनी येणार लातुरात, औरंगजेबांना ...\nमाझं लग्न कॉंग्रेससोबत, मातोश्रीबहेर महिलांचे आंदोलन, दिमाखदार स्वातंत्र्यदिन सोहळा, पोलिस ...\nविलासरावांना हजारोजणांची आदरांजली, गोवारी आता एसटीत, दिपीका-रणवीरचे ठरले, म्हाडाची मुंबईत ...\nनुकसान, सनातन, मुंडन, ठाकरेंचे आभार, पर्रिकर अमेरिकेला, अकरावीसाठी आणखी एक ...\nआ. अमित आणि धीरज देशमुखांच्या उपस्थितीत चक्का जाम, लातूर कडेकोट ...\nएम करुणानिधी यांचे वार्ध्यकाने निधन......०७ ऑगस्ट २०१८ ...\nआत्महत्या नको करु तू शिवबाचा छावा....तुला मा जिजाऊची शपथ आहे ...\nतलाठ्यांच्या लॅपटॉपसाठी ०२ कोटी, आरक्षणासाठी तरुणीची आत्महत्या, रेल्वेची काळजी घ्या ...\nआ. देशमुखांच्या घरासमोर निदर्शने, चाकण प्रकरणी २० जणांना अटक, आधारशिवाय ...\nपाशा पटेलांचे ५१ हजार बांबू पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू\nराणेंच्या पुतळ्याचं लातुरात दहन, मंगळ-पृथ्वीची युती, आरक्षणासाठी सरकारला हवेत तीन ...\nपवार घटना दुरुस्ती कशी करणार, बसवेश्वर संस्थेची निवडणूक, एक तरी ...\nखासदारांचे २५ लाख, आरक्षणासाठी जेलभरो, आरक्षणासाठी हवी घटना दुरुस्ती, नवरात्रात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/increasing-number-nashik-farmers-committing-suicide-40526", "date_download": "2018-08-19T02:06:31Z", "digest": "sha1:AROIRJYSUYHPFNHVKOEOP45BKWNARQPN", "length": 18835, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Increasing number of Nashik farmers committing suicide द्राक्षपंढरी नाशिकचा शेतकरी आत्महत्यांच्या विळख्यात | eSakal", "raw_content": "\nद्राक्षपंढरी नाशिकचा शेतकरी आत्महत्यांच्या विळख्यात\nसोमवार, 17 एप्रिल 2017\nमुंबईची परसबाग अशी ओळख असलेल्या कृषिपंढरी नाशिक जिल्ह्याला शेतकरी आत्महत्येचा डाग लागलाय. बेमोसमी निसर्गाचे दणके, शेतमालाचे घसरणारे भाव यामुळे उत्पादन खर्च निघणे दुरापास्त झाल्याने सव्वा वर्षात 109 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवलीय.\nनाशिकमध्ये आज (सोमवार) आणखी एका शेतकऱयाने आत्महत्या केल्याचे उघड झाले. 'सकाळ'ने रविवारी नाशिकमधील शेतकऱयांच्या वाढत्या आत्महत्यांकडे लक्ष वेधले होते. त्या पार्श्वभूमीवर आत्महत्येत आणखी एक भर महाराष्ट्राच्या काळजीत भर घालणारी आहे.\nआजची घटना मालेगाव तालुक्यातील वाके गावात घडली. राज्यातील शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी शेतकरी संघर्ष यात्रा काढली आहे. ती यात्रा मालेगावमध्ये पोहोचणार आहे. त्यापूर्वीच दिनेश शांताराम सावंत (वय 23) या तरूण शेतकऱयाने आत्महत्या केली. त्याच्या नावावर 80 हजार रूपयांचे कर्ज आहे.\nमुंबईची परसबाग अशी ओळख असलेल्या कृषिपंढरी नाशिक जिल्ह्याला शेतकरी आत्महत्येचा डाग लागलाय. बेमोसमी निसर्गाचे दणके, शेतमालाचे घसरणारे भाव यामुळे उत्पादन खर्च निघणे दुरापास्त झाल्याने सव्वा वर्षात 109 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवलीय.\nवाइन कॅपिटल, कांद्याची आशियातील मोठी बाजारपेठ, जगाच्या नकाशावर द्राक्षांसह डाळिंब उत्पादनात स्वतःची छाप उमटविणे अन्‌ मुंबईची परसबाग अशा नानाविध कृषिविषयक उपाधींमुळे ओळख निर्माण करणाऱ्या कृषिपंढरी नाशिक जिल्ह्याला शेतकरी आत्महत्येचा ‘डाग’ लागलाय. बेमोसमी निसर्गाचे दणके, शेतमालाचे घसरणारे भाव यामुळे उत्पादन खर्च निघणे दुरापास्त झाल्याने सव्वा वर्षात 109 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवलीय. सध्या पीक कर्जपुरवठा करणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकच आर्थिक अडचणीत गुरफटल्याने येत्या खरिपात पीककर्ज मिळण्याची शक्‍यता धूसर बनलीय. त्यामुळे हे दुष्टचक्र कसे भेदणार, हा गंभीर प्रश्‍न तयार झालाय.\nगेल्या वर्षी 87 शेतकऱ्यांनी, तर यंदाही साडेतीन महिन्यांत २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलोत्पादनमय निफाड तालुक्‍यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. सोशीक अन्‌ परिस्थितीपुढे हार न मानणाऱ्या आदिवासींची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असलेल्या तालुक्‍यातही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अनुसरला आहे. बागायती शेती हे वरकरणी नगदी-प्रगत शेतीचे लक्षण वाटत असले, तरी निफाडसह दिंडोरी या बागायती तालुक्‍यात वास्तव वेगळेच आहे. मोठ्या कर्जामुळे शेतकऱ्याची अवस्था ‘सहन होत नाही अन्‌ सांगता येत नाही’ अशी झालीय. प्रशासकीय पातळीवर मात्र ‘मोठा शेतकरी’ याच चष्म्यातून बागायतदारांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे कर्जात बुडूनही ‘मरणाशिवाय दखलच घेतली जात नाही,’ अशीच जणू भावना झालीय.\nशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने आत्महत्याग्रस्त तालुक्‍यात शेतकरी समुपदेशनाचे फर्मान सोडले. पण समुपदेशन बैठकी केवळ फार्स ठरल्या. अस्वस्थ शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी बैठकींना गेल्यावर शेतकरी कर्जमाफीचा आग्रह धरला जातो. त्याबाबत उत्तर नसते. म्हणून अधिकाऱ्यांनी समुपदेशन बैठकींकडे पाठ फिरविली आहे. कुणीतरी दुय्यम कर्मचारी प्रतिनिधी म्हणून पाठवून वरिष्ठ अधिकारी फिरकत नाहीत.\nआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला सहानुभूती म्हणून शासनाकडून मदत मिळते, पण हा एक कोरडा उपचार आहे. सरकारी मदतीमागचे वास्तव वेगळेच आहे. जिल्ह्यात १२ वर्षांत ४२९ पैकी १४५ आत्महत्याग्रस्त (३३ टक्के) पात्रच ठरले नाहीत.\nगेल्या वर्षी ८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पैकी ४१ शेतकरी सहकारी सहानुभूतीला अपात्र ठरले. म्हणजे घरातील कर्त्याच्या मृत्यूनंतरही (आत्महत्येनंतर) शासकीय व्याख्येत ती आत्महत्या बसतेच असे नाही. घरातील कर्त्या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबाची परवड हा आणखीच वेगळा विषय आहे. एकीकडे कर्ता गेल्याचे दुःख, तर दुसरीकडे सरकारी जाबजबाब व आत्महत्या करूनही सरकारी व्याख्येत आत्महत्या बसत नसल्याच्या सोपस्काराला अनेकांना तोंड द्यावे लागते. यंदा साडेतीन महिन्यात २१ आत्महत्या झाल्या असून, त्यातील सात कुटुंबीय पात्र ठरले आहेत. काही प्रकरणांवर अद्याप निर्णय व्हायचा आहे.\n12 वर्षांत 429 पैकी 270 मदतीसाठी पात्र\nआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला सहानुभूती म्हणून शासनाकडून मदत मिळते, पण हा एक कोरडा उपचार आहे. सरकारी मदतीमागचे वास्तव वेगळेच आहे. जिल्ह्यात १२ वर्षांत ४२९ पैकी १४५ आत्महत्याग्रस्त (३३ टक्के) पात्रच ठरले नाहीत.\nतालुका २०१६ (जानेवारी ते १५ एप्रिल २०१७ पर्यंत) सव्वा वर्षातील एकूण\nमालेगाव 10 6 16\nबागलाण 9 2 11\nचांदवड 8 1 9\nसिन्नर 8 2 10\nनांदगाव 7 1 8\nदिंडोरी 4 2 6\nकळवण 3 4 7\nयेवला 3 2 5\nत्र्यंबकेश्‍वर 2 - 2\nदेवळा 2 - 2\nनाशिक 2 - 2\nइगतपुरी 1 - 1\nविशेष फेरीमध्ये 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित\nपुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nचोरी लपवण्यासाठी केली हत्या\nठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/shiv-sena-signals-exit-state-government-120685", "date_download": "2018-08-19T01:38:13Z", "digest": "sha1:DGWXUZ56S7VTYSOZIODGCXU34G6YUVPD", "length": 19834, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shiv Sena signals exit from State Government शिवसेनेला सत्तेतून बाहेर पडण्यासाठी 'परफेक्ट टायमिंग\" | eSakal", "raw_content": "\nशिवसेनेला सत्तेतून बाहेर पडण्यासाठी 'परफेक्ट टायमिंग\"\nगुरुवार, 31 मे 2018\nभाजपा-शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या पालघर पोटनिवडणुकीत अखेर भाजपाने बाजी मारली. गावित यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामणी वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांचा २९,५७२ मतांनी पराभव केला. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपा आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेले होते.\nपालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप संघर्ष टोकाला गेला आहे. कारण आज सायंकाळी ५ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते भाजपसोबतची युती तोडण्याची आणि सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली तर राज्य सरकार अस्थिर होण्याची शक्यता आहे. पालघर पोटनिवडणुकीत भाजपच्या राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला. मात्र या निवडणुकीत शिवसेनेना आणि भाजपने या सत्तेतील मित्रपक्षांनी एकमेंकावर तुफान टीका केली होती. त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप जारी केली होती. त्यामध्ये मुख्यमंत्री पालघर निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना साम-दाम-दंड-भेद वापरण्याचे आदेश देत होते. त्यावरुनही शिवसेना-भाजपमधील तणाव वाढला आहे. शिवाय गेल्या चार वर्षातील शिवसेना- भाजपचे संबंध पाहता, उद्धव ठाकरे आज काही निर्णय घेतात का हे पाहणं औत्सुक्याचं आहे.\nभाजपा-शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या पालघर पोटनिवडणुकीत अखेर भाजपाने बाजी मारली. गावित यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामणी वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांचा २९,५७२ मतांनी पराभव केला. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपा आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप प्रसारित करून शिवसेनेने प्रचारात रंगत आणली होती. पण याचा शिवसेनेला फायदा झाला नाही. ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपात आलेले राजेंद्र गावित हे विजयी झाले. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. भाजपाने प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही आणले होते. निवडणुकीपूर्वी तिन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला होता. विशेष म्हणजे शिवसेना पहिल्यांदाच पालघर निवडणुकीत उतरली होती. त्यांनी भाजपला चांगली लढत दिली.\nजर शिवसेनेने भाजपचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर फडणवीस सरकार तरणार की कोसळणार सेनेने सरकारचा टेकू काढला तर राज्याला मुदतपूर्व विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार की मुख्यमंत्री अल्पमतातील सरकार चालणार सेनेने सरकारचा टेकू काढला तर राज्याला मुदतपूर्व विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार की मुख्यमंत्री अल्पमतातील सरकार चालणार शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास कोणते राजकीय समीकरण जुळवून येणार शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास कोणते राजकीय समीकरण जुळवून येणार राजकारणात काहीही शक्य आहे. म्हणून राजकारणाकडे विविध शक्यतांचा खेळ म्हणून पाहिले जाते. आजच्या घडीला भाजपकडे 123 आमदार आहेत. फडणवीस यांना विधानसभेत साधे बहुमत सिद्ध करण्यासाठी 145 आमदारांची गरज आहे. सात अपक्ष आणि बहुजन विकास विकास पक्षाचे तीन आमदार सहजपणे सरकारकडे वळू शकतात. त्यामुळे भाजपला पाठिंबा देणाऱया आमदारांचा आकडा सहजपणे 133 पर्यंत पोहचू शकतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारिप-बहुजन यांचा प्रत्येकी एक आमदार आहे. कम्युनिस्ट पक्ष सोडला तरी मनसे आणि भारिपचा आमदार भाजपला साथ देऊ शकतो. त्यामुळे भाजपचा आकडा 135 आमदारांपर्यंत पोहचेल. विधानसभेत शेतकरी कामगार पक्षाचे तीन आमदार आहेत. हे आमदारही भाजपच्या मदतीला धावून जाऊ शकतात.\n2014 ची विधानसभा निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढवल्यानंतर शिवसेना जास्त काळ आपल्या सोबत राहणार नाही याची जाणीव भाजपला सुरुवातीपासून आहे. त्यामुळे भाजपने सरकार टिकवण्यासाठी सुरुवातीपासून आपले प्लॅन तयार करून ठेवले होते. शिवसेनेच्या सहभागामुळे गेली सव्वादोन वर्ष सरकार स्थिरावले आणि देवेंद्र फडणवीस यांना आपले प्लॅन अधिक पक्के करता आले. विधानसभेतील कोणत्याही आमदाराला मुदतपूर्व निवडणूक नको होती . ही परिस्थिती भाजपसाठी अनुकूल होती. तरीही सरकार अडचणीत आले तर भाजपच्या चाणक्यांनी आमदारांना फोडण्याची रणनिती आखलेली आहेच. भाजपच्या रडारवर काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनाही आहे. यापूर्वी नवव्या आणि अकराव्या विधानसभेत शिवसेनेचे आमदार फुटले आहेत. फडणवीस सरकार अडचणीत आले तर या फुटीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. पक्षांतर बंदी कायद्यामुळे पक्षात उभी फूट पडेल इतर आमदार फुटणार नसतील तर आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा निवडून आणण्याची भाजपची योजना आहे. परंतु आजच्या घडीला सोपे नाही कारण आजच लागलेल्या विधानसभा निवडणुकांत 11 पैकी फक्त 1 जागा राखता आली. लोकसभेत 4 पैकी फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. त्यामुळे फुटणारे आमदार हा विचार नक्की करतील. वातावरण भाजपविरोधात असताना परत त्या पक्षाकडून निवडून येणे अवघड आहे हे काठावरचे आमदार ओळखून आहेत. त्यामुळे शिवसेनेला सरकारमधून बाहेर पडण्याची उत्तम संधी आहे.\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2016/09/30/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%95-20/?shared=email&msg=fail", "date_download": "2018-08-19T01:50:10Z", "digest": "sha1:YTTFDXDHREAXMJUAGN6QZNQ25KJMYDAX", "length": 8295, "nlines": 212, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "किचन क्लिनीक – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nहे फळ सगळ्यांना आवडते.दिसायला आणी खायला देखील सुरेख.साधारण अक्टोबर महिन्यात सुरूवातीला हि फळे बाजारात येतात.ह्याचे १०-१२ फुट उंच झाड असते व फळ ४-५ इंच व्यासाचे असते.बाहेर काळपट हिरवी साल असते व आत पांढरा सुगंधी गर व काळी बी असते.\nहे चवीला गोड थंड व पित्तनाशक असून वात व कफ दोष वाढविते.\nआता ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:\n१)व्यवसाया निमित्त उष्णतेशी संपर्क येत असणाऱ्या व्यक्ती ज्यांना घसा कोरडा होणे,वारंवार तहान लागणे ह्या तक्रारी असतात त्यांनी सीताफळ अवश्य खावे.\n२)मुलास दुध पाजत असणाऱ्या स्त्रीने सीताफळ खावे भरपूर दुध येते व थकवा देखील कमी होतो.\n३)तळपाया व हात ह्यांची आग होत असल्यास सीताफळ खावे व साल तळव्यांना बांधावी.\n४)गळवे पिकायला कच्च्या सीतांफळाचे पोटीस त्या गळूवर बांधावे.\n५)सीतांफळाचे बियांचे चुर्ण हे केस धुवायला वापरल्यास कोंडा कमी होतो व केसांचे आरोग्य सुधारते.\nसीताफळ खायचा अतिरेक केल्यास सर्दी खोकला होऊ शकतो.\nPrevious Post आजची आरोग्यटीप\nNext Post ​आयुर्वेद कोश – ‘ ब्रिक्स ‘ मधला आयुर्वेद \nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=958", "date_download": "2018-08-19T02:23:09Z", "digest": "sha1:56NYCKHOUS6UKWRLRU2NKXSWQPPYBTWX", "length": 12539, "nlines": 86, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | आता मंत्रालयात आत्महत्या, एसटी रुळावर, सोनं ३४ हजारांवर, चार स्मार्ट शहरांची नावे सांगा, संप झाला पण रुपयाची वाढ नाही, अहमदनगर नव्हे अंबिकानगर.......११ जून १८", "raw_content": "\nलातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण\nआता मंत्रालयात आत्महत्या, एसटी रुळावर, सोनं ३४ हजारांवर, चार स्मार्ट शहरांची नावे सांगा, संप झाला पण रुपयाची वाढ नाही, अहमदनगर नव्हे अंबिकानगर.......११ जून १८\n301 Views 11 Jun 2018 महत्वाच्या घडामोडी\n* लातूर जिल्ह्यात आजवर झाला सरासरी १०५. ४५ मिलीमीटर पाऊस, मागच्या वर्षी याच दिवसापर्यंत झाला होता २०८.०४ मिमी पाऊस\n* नागपुरातील पवनकर कुटुंबातील पाच जणांची हत्या, दोन बालकांचा समावेश\n* गोव्यातील कलिंगुट बीचवर पोहताना पाच जण बुडाले, तिघांचा मृत्यू\n* मुंबईच्या कल्पना बारमधील शौचालयात तयार केली गुहा, गुहेत लपवलं जायचं बारबालांना\n* रुपयाचं अवमुल्यन रोजच, सोनं ३४ हजारांवर जाण्याची शक्यता\n* उद्या राहूल गांधी मुंबईत, एक हजार रिक्षावाले करणार स्वागत\n* स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच नागपूर बंद\n* सहलीसाठी आलेल्या राजस्थानमधील तरुणांचा भंडारदरा धरणात बुडून मृत्यू\n* इलेक्ट्रॉनिक यंत्रांऐवजी जुन्या पद्धतीने निवडणुका घ्या- शरद पवार\n* महाराष्ट्र सदन प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नाही, आपण निर्दोष- छगन भुजबळ\n* संपानंतर राज्यभरात एसटीची सेवा रुळावर\n* हरयाणा पोलिसांनी केला अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उघड, एका गॅंगस्टरला अटक\n* समविचारी लोकांनी एकत्र येणे आवश्यक, असे झाल्यास भाजपावर मात शक्य- शरद पवार\n* मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचा धमकीच्या पत्रावरुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न- शरद पवार\n* शरद पवार यांनी द्वेषाचं राजकारण करु नये- मुख्यमंत्री फडणवीस\n* भारतात माता मृत्यू दरात मोठी घट\n* आमच्या चार वर्षांचा हिशोब मागता तुमच्या चार पिढ्यांनी ५५ वर्षे काय केले अमित शाह यांचा राहूल गांधींना प्रश्न\n* तुरुंगात असताना माझे कुटुंबीयांना शरद पवार यांनी केली मदत छगन भुजबळ\n* आधी गावात आत्महत्या होत होत्या आता मंत्रालयात होतात- छगन भुजबळ\n* चार वर्षात तयार झालेल्या चार स्मार्ट शहरांची नावे सांगा- छगन भुजबळ\n* नमाजच्या वेळा आणि दिशा सांगणारी अनेक अ‍ॅप्स गुगलवर\n* फक्त सेलिब्रेटींना भेटून देश पुढे नेता येणार नाही- अजित पवार\n* मनसे नेते शिशिर शिंदे यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार\n* एसटी महामंडळाने कर्मचार्‍यांच्या वेतनात एक रुपयाचीही वाढ केली नाही, नागरिकांचे हाल मात्र झाले\n* राज्यात सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा\n* चंद्रकांत पाटील यांच्याकडे कृषीमंत्रीपदाचा अतिरिक्त भार\n* विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\n* अहमदनगरला ’अंबिकानगर’ असेच म्हणावे- संभाजी भिडे गुरुजी\n* प्रत्येक हिंदूने रामायण, महाभारत आणि मराठ्यांच्या इतिहास वाचवाच- भिडे गुरुजी\n* जेईई अॅडव्हान्सचा निकाल जाहीर, हरयाणाचा प्रणव गोयल देशात पहिला\n* कोईमतूर-बेंगळुरु दरम्यान धावणार डबलडेकर ट्रेन\n* नाशिक-मुंबई हावडा मेलचे ०३ डबे रुळावरून घरसले, मनमाड-इगतपुरीजवळ मध्यरात्रीची घटना\n* महिला आशिया चषक क्रिकेट सामन्यात बांगलादेशने हरवले भारताला\nअग्नीशनच्या जागी शौचालय, सनी लिओनी लातुरात येणार, लातुरला स्वतंत्र विद्यापिठाची ...\nअटलजींचा अलविदा , ४७ टक्के पाऊस, उधारी मिळत नसल्याने आत्महत्या, ...\nअटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, सनी लिओनी येणार लातुरात, औरंगजेबांना ...\nमाझं लग्न कॉंग्रेससोबत, मातोश्रीबहेर महिलांचे आंदोलन, दिमाखदार स्वातंत्र्यदिन सोहळा, पोलिस ...\nविलासरावांना हजारोजणांची आदरांजली, गोवारी आता एसटीत, दिपीका-रणवीरचे ठरले, म्हाडाची मुंबईत ...\nनुकसान, सनातन, मुंडन, ठाकरेंचे आभार, पर्रिकर अमेरिकेला, अकरावीसाठी आणखी एक ...\nआ. अमित आणि धीरज देशमुखांच्या उपस्थितीत चक्का जाम, लातूर कडेकोट ...\nएम करुणानिधी यांचे वार्ध्यकाने निधन......०७ ऑगस्ट २०१८ ...\nआत्महत्या नको करु तू शिवबाचा छावा....तुला मा जिजाऊची शपथ आहे ...\nतलाठ्यांच्या लॅपटॉपसाठी ०२ कोटी, आरक्षणासाठी तरुणीची आत्महत्या, रेल्वेची काळजी घ्या ...\nआ. देशमुखांच्या घरासमोर निदर्शने, चाकण प्रकरणी २० जणांना अटक, आधारशिवाय ...\nपाशा पटेलांचे ५१ हजार बांबू पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू\nराणेंच्या पुतळ्याचं लातुरात दहन, मंगळ-पृथ्वीची युती, आरक्षणासाठी सरकारला हवेत तीन ...\nपवार घटना दुरुस्ती कशी करणार, बसवेश्वर संस्थेची निवडणूक, एक तरी ...\nखासदारांचे २५ लाख, आरक्षणासाठी जेलभरो, आरक्षणासाठी हवी घटना दुरुस्ती, नवरात्रात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%A8-2018-19-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A2/", "date_download": "2018-08-19T02:15:03Z", "digest": "sha1:EGK5ZZJ5FNEC2TT765CH72PE2ZGHMSCL", "length": 4650, "nlines": 101, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "रेती लिलाव सन 2018-19 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 97 रेतीघाटाचा लिलाव करण्याकरिता जाहिरनामा | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nरेती लिलाव सन 2018-19 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 97 रेतीघाटाचा लिलाव करण्याकरिता जाहिरनामा\nरेती लिलाव सन 2018-19 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 97 रेतीघाटाचा लिलाव करण्याकरिता जाहिरनामा\nरेती लिलाव सन 2018-19 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 97 रेतीघाटाचा लिलाव करण्याकरिता जाहिरनामा\nरेती लिलाव सन 2018-19 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 97 रेतीघाटाचा लिलाव करण्याकरिता जाहिरनामा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://win10.support/mr/winlogon-exe-windows-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A4%91%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2018-08-19T01:24:49Z", "digest": "sha1:CS4LDB2JRQMWWCHIJE2PP2FVKYQHKA7N", "length": 9801, "nlines": 126, "source_domain": "win10.support", "title": "winlogon.exe Windows लॉगऑन अनुप्रयोग – विंडोज 10 समर्थन", "raw_content": "\nविंडोज 10 मदत ब्लॉग\nwinlogon.exe Windows लॉगऑन अनुप्रयोग – सत्र सुरू करण्यासाठी आणि वापरकर्त्याचे लॉगऑफ लॉगिंगसाठी जबाबदार प्रक्रिया आहे Winlgon.exe फाइल नेहमी C: \\ Windows \\ System32 मध्ये स्थित आहे.\nWinlogon.exe प्रक्रिया “मारेपर्यंत नाही” म्हणून वर्गीकृत आहे हे कार्यवाही करण्याच्या सूचीमधून हटविले जाऊ शकत नाही, उदाहरणार्थ, “टास्क मॅनेजर” वापरून. पण हे विशेष सॉफ्टवेअरच्या सहाय्याने करता येते, उदाहरणार्थ – “प्रोसेस एक्सप्लोरर” युटिलिटी. ही सेवा प्रोग्राम “स्लॅम” करण्यासाठी, उच्च-स्तरीय API वापरणे पुरेसे नाही. यासाठी कर्नल-स्तरीय विशेषाधिकार प्राप्त करण्याची आवश्यकता आहे, जे अशा कामाच्या प्रोग्रामिंगची मोठ्या प्रमाणात पेमेंट करते.\nविंडोज लॉगऑन प्रक्रिया कीबोर्ड आणि माउसच्या हालचालींवर देखील लक्ष ठेवते, आपल्या संगणकाला लॉक करण्यासाठी आणि निष्क्रियता कालावधीनंतर स्क्रीन सेव्हर्स लॉन्च करण्यासाठी जबाबदार आहे.\nयास “सुरक्षित लक्ष क्रम” म्हणून ओळखले जाते आणि काही पीसी आपण साइन इन करण्यापूर्वी आपल्याला Ctrl + Alt + Delete दाबण्यासाठी आवश्यक असण्यासाठी कॉन्फिगर केले जाऊ शकते. Ctrl + Alt + कीबोर्ड शॉर्टकटचे संयोजन नेहमी winlogon.exe द्वारे पकडले जाते, जे आपण एका सुरक्षित डेस्कटॉपवर साइन इन करीत आहात हे सुनिश्चित करते जेथे इतर प्रोग्राम आपण टाइप करत असलेल्या संकेतशब्दाचे निरीक्षण करू शकत नाहीत किंवा साइन-इन संवादाची छद्म रूपात करु शकतात\nयाप्रमाणे, winlogon.exe ने विंडोजमध्ये अधिकृतता प्रक्रियेचा अतिशय महत्वाचा भाग असल्याने, पार्श्वभूमीत सतत कार्यरत ठेवावे. Microsoft च्या वेबसाइटवर, आपण Winlogon प्रक्रियेच्या कार्यक्षमतेची अधिक तपशीलवार तांत्रिक यादी शोधू शकता\nही फाईल इतर कोणत्याही निर्देशिकेत आढळल्यास ती लगेच हटविली जाणे आवश्यक आहे. सध्या, शंभरपेक्षा जास्त व्हायरस (उदा. [email protected], Spyware.CMKeyLogger, W32 / Netsky-D आणि इतर अनेक) ज्ञात आहेत जे प्रणालीमध्ये त्यांची उपस्थिती लपविण्यासाठी नाव winlogon.exe वापरतात.\nWinlogon.exe प्रक्रियेसाठी आपल्या संगणक (प्रोसेसर किंवा स्मृती) संसाधनांचा उच्च पातळीवरील वापर हा एक अप्रत्यक्ष चिन्ह आहे ज्यामध्ये काहीतरी चुकीचे आहे. सामान्य प्रसंगी या प्रक्रियेस भरपूर CPU किंवा RAM संसाधने वापरु नये.\nअशा परिस्थितीत, आपल्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा उपयोग करून संपूर्ण स्कॅन प्रणालीस चालवा.\nWinx64 प्रणालीमध्ये ती winlogon.exe Windows लॉगऑन अनुप्रयोग (32-बिट)\nम्हणून ओळखली जाऊ शकते.\nआपण भेटू शकणार्या त्रुटी\nसाइन-इन करण्यात %s सेवा अयशस्वी झाली.%s\nWindows %s सेवा कनेक्ट करू शकले नाही. ही समस्या मानक प्रयोक्त्यांना साइन इन करण्यापासून प्रतिबंध करते.\nप्रशासकीय प्रयोक्ता म्हणून, आपण सेवा प्रतिसाद का देत नाही याबद्दल तपशीलासाठी सिस्टम इव्हेंट लॉगचे पुनरावलोकन करू शकता.\nकृपया %s ची प्रतीक्षा करा\nआपल्या पासवर्डचा कालावधी %ld दिवसात समाप्त होईल.\nआपला पासवर्ड कालावधी आज समाप्त होत आहे.\nसर्व नेटवर्क ड्राइव्हज रिकनेक्ट करणे शक्य नव्हते\nआपल्याला साइन आउट केले जाणार आहे\n%s\\%s ने आपली डिस्कनेक्ट विनंती नाकारली.\nसुरक्षा आणि बंद करा पर्याय प्रदर्शित करण्यात बिघाड\nआपला पासवर्ड बदलण्यासाठी, CTRL+ALT+DELETE दाबा आणि नंतर “पासवर्ड बदला” क्लिक करा.\nआपला पासवर्ड कालावधी उदया समाप्त होईल.\nCtrl+Alt+End दाबले गेले तेव्हा साइन-इन प्रक्रिया सुरक्षा आणि साइन-इन पर्याय प्रदर्शित करू शकली नाही. Windows प्रतिसाद देत नसल्यास, Esc दाबा किंवा पुनरारंभ करण्यासाठी उर्जा स्विच वापरा.\nहे वेबपृष्ठ प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करताना Google Chrome ची मेमरी संपली आहे.\nwindows 10 मोबाईल फोनमध्ये माझा प्रिंटर कोठे आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=12595", "date_download": "2018-08-19T01:42:35Z", "digest": "sha1:POPX3CDQSBWBWWHJ3NN2GCTJSDUMM332", "length": 16252, "nlines": 280, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n२५ जुलै १९१९ --- २९ जुलै\nसंपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणा-या ग. दि. मां.च्या ‘गीतरामायण’चे गायक व संगीतकार म्हणून या क्षेत्रात ते ‘संगीत शिरोमणी’ म्हणून प्रसिद्धीस आले. तो त्यांना लाभलेला परमेश्वरी प्रसाद होता. त्या प्रसादामागे ग. दि. मां.च्या प्रतिभेचा वरदहस्त होता. या कार्यक्रमात अन्य गीतांचा सामावेश त्यांनी कधीच केला नाही. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे हे गीतरामायण १९५५ साली रेडियोवर सुरू झाले. बाबूजींचा सुरेल आवाज, स्पष्ट उच्चार व नेमके स्वराघात यामुळे ते संगीतातील बावनकशी सोन्याचे खणखणीत नाणेच होते. दरम्यान, त्यांनी सुमारे ५६ गाणी असलेल्या गीतरामायणाचे १,८०० प्रयोग देश व विदेशात केले. त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले 'गदिमां'चे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर (All India Radio) वर्षभर प्रसारित होत होते. गीत रामायणाने रसिक श्रोत्यांवर, अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही वेड लावले. का नाही लावणार एकतर ही रामायणातील गीते आपल्या बोली भाषेतली, नवरसांनी ओतप्रेत भरलेली,\nमधुर चालींची, कमालीची भावोत्कट. भारतीय जीवन मूल्यांची महती सांगणारी, मनुष्य जीवनातले आदर्श कसे असावेत याचा धडा देणारी, चांगले व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी प्रेरणा देणारी गीते. शिवाय बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांच्या स्वर्गीय संगीत, सुरेल चाली आणि दैवी आवाजामुळे ही रामायणातली गाणी साक्षात रामकथेतील प्रसंग, पात्रे आणि घटनाक्रम यांचे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे करतात. कवीच्या शब्दातील भावना जशाच्या तशा रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांनी गोवा मुक्ती संग्रमातही भाग घेतला होता. आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले. या सर्व इतिहासाची माहिती देणारे पुस्तक - प्रभाकर मोने यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे नाव - स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य मा. सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे कार्यरत होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडिया हेरिटेज फाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.\nसुमारे ५० वर्षे संगीतसृष्टी गाजवणारे बाबूजी माणूस म्हणून श्रेष्ठच होते ते त्यांच्या अभिजात संगीतप्रेमामुळेच\n- संजीव वेलणकर, पुणे.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/what-is-impeachment-1622171/", "date_download": "2018-08-19T01:43:18Z", "digest": "sha1:D22D4G7FDYKYPNXBUKBRVI53ZLE66BMN", "length": 16666, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "What is Impeachment | महाभियोगाचा व्यर्थ प्रचारखेळ | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nभाजप आणि काँग्रेस या प्रमुख दोन पक्षांमध्ये जुंपली.\nसर्वोच्च न्यायालयातील चौघा ज्येष्ठ न्यायमूर्तीनी सरन्यायाधीशांच्या वर्तनाबद्दल पत्रकार परिषदेत आक्षेप नोंदविल्यावर त्याचे विविध पातळ्यांवर पडसाद उमटू लागले. या वरून भाजप आणि काँग्रेस या प्रमुख दोन पक्षांमध्ये जुंपली. काँग्रेसने भाजपवर शरसंधान केले. या वादात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याबद्दल संशयाचे वातावरण तयार झाले. सत्ताधाऱ्यांनी हा वाद सरन्यायाधीश आणि चार ज्येष्ठ न्यायमूर्तीनी आपापसात मिटवावा, अशी भावना व्यक्त केली. यानंतर सरन्यायाधीश आणि त्या चार न्यायमूर्तीमध्ये दोन बैठकाही झाल्या, परंतु त्याचे फलित अद्याप कळायचे असतानाच सरन्यायाधीशांच्या विरोधात महाभियोग सादर करण्याची चर्चा सुरू झाली. महाभियोग मांडण्याकरिता मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी पुढाकार घेतला. संसदेच्या येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरन्यायाधीशांच्या विरोधात महाभियोग मांडण्याची योजना विरोधकांची आहे. सरन्यायाधीशांविरुद्ध महाभियोग मांडल्यास त्याला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसने अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत. चार ज्येष्ठ न्यायमूर्तीनी सरन्यायाधीशांच्या वर्तनावर तोफ डागल्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगोलग सरकारवर तोंडसुख घेण्याची संधी सोडली नव्हती. पण सरन्यायाधीशांच्या विरोधात महाभियोगाला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. चार न्यायमूर्तीनी कामाच्या किंवा खटल्यांच्या वाटपावरून सरन्यायाधीशांना लक्ष्य केले होते. त्या पत्रकार परिषदेतून सरन्यायाधीश मिश्रा यांच्या विरुद्ध गैरवर्तन, भ्रष्टाचार किंवा वशिलेबाजीचा आरोप किंवा प्रकरण समोर आलेले नाही. फक्त भाजप अध्यक्ष अमित शहा हे तेव्हा आरोपी असलेल्या खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्या. लोया या न्यायाधीशांच्या मृत्यूच्या चौकशीवरून आणि आता सर्वोच्च न्यायालयाने स्वत:कडेच ठेवलेल्या सुनावणीवरून हा वाद आहे. त्यासाठी सरन्यायाधीशांना लक्ष्य करायचे का, याचा फैसला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पुढील आठवडय़ात करणार आहेत. सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तीना पदावरून हटविण्यासाठी संसदेत महाभियोगाचा ठराव मांडावा लागतो. हा ठराव संसदेच्या उभय सभागृहांमध्ये दोन तृतीयांश सदस्यांच्या पाठिंब्याने मंजूर झाला, तरच राष्ट्रपती त्या न्यायमूर्तीला पदावरून दूर करू शकतात. आपल्याकडे आतापर्यंत एकाही न्यायमूर्तीच्या विरोधात महाभियोगाचा ठराव मंजूर झालेला नाही. १९९३ मध्ये व्ही. रामस्वामी या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या विरोधात महाभियोग लोकसभेत मांडण्यात आला होता. पण रामस्वामी हे दाक्षिणात्य असल्याचा मुद्दा पुढे केला गेला. परिणामी दक्षिण भारतातील खासदारांचा पाठिंबा मिळाला नाही व ठराव मंजूर झाला नाही. कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सौमित्र सेन यांच्या विरोधात राज्यसभेत १८९ विरुद्ध १६ मतांनी महाभियोगाचा ठराव मंजूर झाला; पण लोकसभेत ठराव चर्चेला येण्यापूर्वीच न्या. सेन यांनी राजीनामा दिला होता. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पी. डी. दिनकरन यांच्या विरोधातही संसदेत ठराव मांडण्यात आला; तो चर्चेला येण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. सरन्यायाधीशांवरील महाभियोगाला भाजप विरोध करणार हे निश्चित आणि त्यामुळे ठराव नामंजूर होणार हेही स्पष्ट आहे. तरीही, सर्वच खटल्यांतून क्लीनचिट मिळवणारे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना अडचणीत आणण्यासाठी न्यायपालिकेला वेठीस धरण्याखेरीज अन्य कोणता मार्ग विरोधकांना दिसत नसावा. त्यामुळेच, महाभियोगाचे प्रयत्न हा व्यर्थ प्रचारखेळ ठरला तरी, विरोधी पक्षीयांना तो हवा आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mati-mansa-aani-maya-news/maharashtra-politics-narendra-modi-2019-upcoming-election-bjp-development-work-1620927/", "date_download": "2018-08-19T01:43:23Z", "digest": "sha1:RQSOIULRAS6PRX2MDBBUTJY2H5STWDAX", "length": 28318, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra politics Narendra Modi 2019 upcoming election bjp development work | छोटीसी आशा! | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nमाती, माणसं आणि माया.. »\nलोकसभेची २०१४ सालची निवडणूक केवळ विकासाच्या मुद्दय़ावर लढली गेली.\nछोटंसं हृदय कविकल्पनेत चंद्र-ताऱ्यांना स्पर्श करण्यालासुद्धा छोटीसी आशा म्हणण्याएवढं मोठं होऊ शकतं, पण प्रत्यक्षात मात्र त्याला ‘आहे तिथून दोन पावलं पुढे’ जाण्याची आस असते..\nभीमा कोरेगावच्या घटनेनंतर उमटलेली प्रतिक्रिया ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अभूतपूर्व घटना मानावी लागेल. वर्षभरापूर्वी राज्यभर निघालेले मराठा मोच्रे हेदेखील असेच अभूतपूर्व. या दोन्ही घटनांचे केवळ जातीय निकषांच्या आधारावर केले गेलेले विश्लेषण खूपच तोकडे ठरेल. या दोन्ही प्रतिक्रियांमधील तरुणांचा सहभाग इतका मोठा होता की या घटना तरुणांच्या बेरोजगारीमुळे असलेली खोलवरची आर्थिक खदखद व्यक्त करताहेत असे मानायला जागा आहे. सन २०१४ मधील परिस्थिती याच्या अगदी विरुद्ध होती.\nलोकसभेची २०१४ सालची निवडणूक केवळ विकासाच्या मुद्दय़ावर लढली गेली. देशाच्या राजकीय आणि सामाजिक आसमंतात मोठी आशा- आणि उत्साह होता. लोकांमध्ये उत्साह निर्माण करणे हे मोदींच्या नेतृत्वाचे वैशिष्टय़ आहे. नुकतेच स्वित्र्झलडमधील आल्प्स पर्वतांच्या कुशीत वसलेल्या दावोसच्या आलिशान सोहळ्यात सर्व प्रगत देशांतील उद्योजकांसमोर मोदींनी केलेले भाषण, तेथील जेवणावर पहिल्यांदा पाडलेली भारतीय जेवणाची छाप, तेथे या परिषदेच्या ठिकाणी दिले जाणारे योगासनांचे शिक्षण हे सर्व म्हणजे ‘भारत आता प्रगत देशांच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सोहळ्यात दिमाखदार पद्धतीने आपले पाऊल टाकतोय’ हे जगाला सांगणारी ही खास ‘मोदी स्टाइल’. यात समाजाच्या उच्च वर्गाच्या आशा-आकांक्षांना प्रतिसाद जरूर मिळतो. परकीय भांडवल आपल्या देशात येईल आणि आपल्याला मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळतील अशी आस समाजातील एका वर्गातील तरुणांमध्ये निश्चितच आहे. पण मोदींचे हे अपील फक्त वरच्या वर्गातच आहे असे नाही. वरच्या वर्गाची ही आस, आशा २०१४ साली समाजात अगदी खालपर्यंत झिरपली होती. येत्या- २०१९च्या निवडणुकीतदेखील विकास हाच मुद्दा केंद्रस्थानी असेल का तसा तो असावा असे अनेकांचे मत असेल. पण राजकारण हा लोकांच्या भावनेला दिलेला प्रतिसाद असतो आणि लोकांच्या भावना त्या वेळी काय असतील तसा तो असावा असे अनेकांचे मत असेल. पण राजकारण हा लोकांच्या भावनेला दिलेला प्रतिसाद असतो आणि लोकांच्या भावना त्या वेळी काय असतील २०१४ चाच उत्साह, आशा २०१४ चाच उत्साह, आशा\nलोकांच्या आशा केव्हा पल्लवित होतात केव्हा त्यांचे निराशेत रूपांतर होते केव्हा त्यांचे निराशेत रूपांतर होते केव्हा बिगरआर्थिक समूहवादी आकांक्षा राजकारणावर आपला प्रभाव गाजवतात, याचा अंदाज बांधण्याचादेखील प्रयत्न आजचे अर्थशास्त्र करते. अर्थशास्त्रातील प्रतिमाने (मॉडेल्स) केवळ व्यक्तीच्या आर्थिक प्रेरणा लक्षात घेऊन तयार करण्यात येतात असा रूढ समज आहे. पण माणसाच्या प्रेरणा बहुविध असतात आणि त्यांचा एकमेकांवर परिणाम होतो आणि या सर्व प्रेरणा सामाजिक रचनेवरदेखील अवलंबून असतात. त्यामुळे आताचे अर्थशास्त्रदेखील ही सर्व गुंतागुंत आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करून मानवी वर्तनाबद्दल भाकिते करण्याचा प्रयत्न करते. अशा प्रतिमानांच्या आधारे २०१९च्या निवडणुकीबद्दल काही अंदाज बांधणे शक्य आहे का\nभारतासारख्या विकसनशील देशातील समाजात आर्थिक चतन्य कधी असेल तर जेव्हा समाजातील सर्व थरांतील लोकांना आपला ‘उद्या’ हा आजच्यापेक्षा जास्त चांगला असू शकतो असे वाटत असते तेव्हा. असे वाटत असेल तरच समाज या चांगल्या ‘उद्या’साठी आज गुंतवणूक करायला तयार असतो. आणि ही गुंतवणूक काही फक्त भांडवलदारांनी किंवा उच्चमध्यम वा वरच्या वर्गाने शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक नव्हे. तर एखाद्या धुणे-भांडी करणाऱ्या स्त्रीने आपल्या पोटाला चिमटा घेऊन पैसे साठवून मुलाच्या महागडय़ा कॉम्प्युटर कोर्ससाठी केलेली गुंतवणूकदेखील यात मोडते. किंवा विदर्भ, मराठवाडय़ातील गरीब शेतकऱ्याने कर्ज घेऊन विहिरीत किंवा महागडय़ा बियाणात केलेली गुंतवणूकदेखील यात मोडते. जवळपास बहुतांश श्रमिक असंघटित क्षेत्रात असलेल्या आपल्या देशात ही छोटी छोटी गुंतवणूकच ‘उद्या’बद्दल लोकांना आशा वाटतेय की नाही हे सांगत असते. एखादी व्यक्ती अशी आशा तेव्हाच बाळगते जेव्हा तिला आपल्या आसपास लोक अशी गुंतवणूक करून त्यांच्या कालच्यापेक्षा तुलनेने आज चांगले जीवन जगताहेत असे दिसते. पण हे आसपासचे लोक म्हणजे नेमके कोण धुणे-भांडी करणारी स्त्री आपल्या मुलाला कॉम्प्युटरचे विशिष्ट शिक्षण देण्याचा निर्णय काही तिच्यापेक्षा अनेक पटीने खूप संपन्न अशा ज्या घरात ती काम करत असते त्या घरातील मुलाच्या अनुभवावरून नसते घेत. कारण त्या कुटुंबाची जीवनशैली, त्यांच्या आकांक्षा या काही तिच्या भावविश्वाचा भाग नसतात. ते जीवन तिच्यापासून खूप दूर असते. अर्थतज्ज्ञ देबराज रे हे ‘आकांक्षांची खिडकी’ (अ‍ॅस्पिरेशनल विंडो) हे रूपक वापरतात. म्हणजे या स्त्रीला या लोकांच्या आकांक्षा माहीत असतात. तिला अनेकांचे आर्थिक यश दिसत असते, पण तिच्या गुंतवणुकीच्या निर्णयावर प्रभाव पडतो तो तिच्याच वस्तीत राहणाऱ्या व्यक्तीच्या आर्थिक यशाचा. मराठवाडय़ातील कोरडवाहू शेती करणारा दोन एकरवाला गरीब शेतकरी नाशिकच्या सधन सिंचित भागातील शेतात शीतगृह असलेल्या आणि युरोपला द्राक्षे निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यापासून नवीन अपारंपरिक पीक लागवडीसाठीच्या गुंतवणुकीची प्रेरणा नाही घेत. तो ती प्रेरणा त्याच्यासारख्याच परिस्थितीत असलेल्या शेतकऱ्याला मिळालेल्या आर्थिक यशापासून घेतो.\nम्हणून बुलेट ट्रेन किंवा गुजरातच्या निवडणूक प्रचाराशेवटी नरेंद्र मोदींनी केलेली सीप्लेनची सफर किंवा विक्रमी उसळी घेणारा शेअर बाजाराच्या निर्देशांकाच्या बातम्या या गतिमान अर्थव्यवस्थेचा संदेश जरूर देतील, पण त्यामुळे गरीब जनतेत चांगल्या ‘उद्या’साठी आवश्यक अशी गुंतवणूक करण्यासाठीचा उत्साह निर्माण होईल का, याबद्दल संशय घेण्यास जागा आहे. छोटंसं हृदय हे कविकल्पनेत चंद्र-ताऱ्यांना स्पर्श करण्यालासुद्धा छोटीसी आशा म्हणण्याएवढं मोठं होऊ शकतं, पण प्रत्यक्षात मात्र त्याला ‘आहे तिथून दोन पावलं पुढे’ जाण्याची आस असते छोटय़ा दुनियेतल्या छोटय़ा आशा-आकांक्षा या अशा असतात.\nआकांक्षांची खिडकी उघडी तर असायलाच हवी. अन्यथा व्यक्तीला स्वत:च्या आर्थिक प्रगतीसाठी प्रेरणाच असणार नाही. पण जर त्या खिडकीमधून माझ्यापेक्षा खूप दूरवरच्या लोकांच्याच आशांचीच पूर्तता मला जर दिसत असेल आणि त्या आकांक्षा मी बाळगणे जर मला माझ्या कुवतीच्या बाहेर वाटत असेल तर मग मी त्यासाठीचे प्रयत्न करणेच सोडून देतो. आणि असे झाले तर आशेचे निराशेत रूपांतर होते. भीमा कोरेगाव, मराठा मोर्चा या गोष्टी ही निराशा तर दाखवत नाहीयेत\nउदाहरणार्थ, जवळपास ५० टक्केजनता ज्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे त्या क्षेत्राचा आर्थिक वृद्धीदर नरेंद्र मोदींच्या चार वर्षांत त्याआधीच्या दहा वर्षांच्या सरासरीच्या जवळपास निम्म्यावर म्हणजे केवळ १.९ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे आपल्या आसपास काही तरी आशादायक घडते आहे असे शेतकऱ्यांना वाटण्याची शक्यता खूप कमी आहे. २०१४ साली असलेली त्यांची आशा आजही कायम आहे की आता त्याचे निराशेत रूपांतर व्हायला सुरुवात झाली आहे\nव्यक्तीच्या आशा-आकांक्षा काही फक्त आर्थिकच नसतात. व्यक्ती ज्या समूहाची सदस्य असते (जात, धर्म आदीसुद्धा) त्या समूहाची सदस्य म्हणूनदेखील व्यक्तीच्या काही आकांक्षा असतात. भारतासारख्या प्रचंड सामाजिक विषमता असलेल्या देशात व्यक्तीची सामाजिक ओळख (सोशल आयडेंटिटी) ही अन्यायग्रस्तता, न्यूनगंड, अहंगंड या भावनांनी बाधित असते. म्हणून दुसऱ्या समूहावर वर्चस्व गाजवणे हीदेखील आकांक्षा व्यक्तीच्या ठायी असते. म्हणून, आर्थिक आकांक्षा वाढलेल्या आहेत, पण त्या पूर्ण होण्याची शक्यता नाही म्हणून नराश्य वाढलेले आहे अशा वेळी दुसऱ्या समूहावर वर्चस्व गाजवण्याची आकांक्षा प्रबळ होते. भारतातील सर्व प्रमुख दंगलींना असलेले प्रबळ आर्थिक परिमाण देबराज रे आपल्या अभ्यासात दाखवतात.\nआज अनेकांना हे खरे वाटत नाही, पण यूपीएचा दहा वर्षांचा कालखंड हा फक्त आर्थिक वृद्धी दराच्याच बाबतीत भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त वाढीचा होता असे नाही, तर इतर बहुतांश मॅक्रो निर्देशांकावरदेखील तो त्याआधीच्या पाच वर्षांच्या तुलनेत उजवा ठरतो. पण तरी यूपीएचा अभूतपूर्व पराभव झाला. आकांक्षांचा स्फोट झाला आणि त्याची पूर्तता करणे यूपीएला अशक्य ठरले. लोकांच्या वाढलेल्या अपेक्षांची हवा आपल्या शिडात घेऊन सत्तारूढ झालेल्या मोदींवर एक जबाबदारी अशी की, समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांच्या अधिक चांगल्या ‘उद्या’बद्दलच्या आशा पल्लवित ठेवणे. आणि दुसरी जबाबदारी अशी की, समाजातील गरीब घटकांमधील नराश्याचे क्षुद्र अस्मितावादी (इथे धर्मवादी या अर्थाने) रूपांतर न होऊ देणे.\nखेदाची बाब ही की, गुजरातच्या निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदींनी विकास हाच एकमेव मुद्दा केला नाही. त्यात धार्मिक अस्मितावादाला मोठे स्थान होते. आणि ही, देशातील राजकारण फक्त विकासावर केंद्रित व्हावे असे मानणाऱ्यांसाठी चिंतेची गोष्ट आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत मोदी कोणती रणनीती वापरतील हे बघायचे.\nलेखक आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर लेखन करतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-19T02:27:15Z", "digest": "sha1:IPR2SUBFZRS54LXJC4UXHOWUOUUMLCWD", "length": 14158, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आरक्षण: सकल मराठा समजाच्यावतीने आज राज्यभरात ‘जेलभरो’ आंदोलन - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमोशी प्राधिकरणातील बबन सोनबा शिंदे यांचे निधन\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nऔरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nइम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धूची उपस्थिती\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nHome Notifications मराठा आरक्षण: सकल मराठा समजाच्यावतीने आज राज्यभरात ‘जेलभरो’ आंदोलन\nमराठा आरक्षण: सकल मराठा समजाच्यावतीने आज राज्यभरात ‘जेलभरो’ आंदोलन\nमुंबई. दि. १ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समजाच्यावतीने आज राज्यभरात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील आझाद मैदानातून सकाळी ११ वाजता या आंदोलनाला सुरुवात होत आहे. या आंदोलनासाठी सकल मराठा समाजाकडून काही मागण्या प्रामुख्याने समोर ठेवण्यात आल्या आहेत. मराठा समाजाच्या वतीने चालू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा म्हणून १ ऑगस्टला जेल भरो आंदोलन होणार असल्याचे सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले.\nPrevious articleमराठा आरक्षण: सकल मराठा समजाच्यावतीने आज राज्यभरात ‘जेलभरो’ आंदोलन\nNext articleमराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास तीव्र विरोध – संजय कोकरे\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवध्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nकेरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ‘युएई’च्या पंतप्रधानांचे आवाहन\n‘मातोश्री’ बाहेर राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन; शरद पवारांवरील टीकेचा निषेध\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nपिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा शब्द भाजपने पाळला – पालकमंत्री गिरीष बापट...\nमोदी लोकसभेसोबत रशियाची निवडणूकही घेऊ शकतात; संजय राऊतांचा उपरोधिक टोला\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nडांगे चौकातील इमारतीत मृतदेह आढळल्याने खळबळ\nअमॅझॉन, फ्लिपकार्टसारख्या वेबसाइट्सवर मिळणाऱ्या आकर्षक सवलती बंद होणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathisaahitya.blogspot.com/2011/06/blog-post.html", "date_download": "2018-08-19T01:38:21Z", "digest": "sha1:2B5YU4DUKYRBCN6IXMSWTA7ERRZ2LMN6", "length": 5494, "nlines": 101, "source_domain": "marathisaahitya.blogspot.com", "title": "मी मराठी : A Blog for Marathi Fun,Marathi Jokes,Marathi Poems,Marathi SMS and All about Marathi: मराठी माणसा", "raw_content": "\nमी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more\n१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या\nPuneri Paatya, Graphiti, Marathi Jokes, Mail Forwards आलेले मेल, सापडलेले फ़ोटो, कुणीतरी दिलेल्या कविता , सडलेले विनोद फ़ुटकळ साहित्य .\nइमेज निट पहाण्यासाठी त्यावर उंदराचे बटण दाबा.\nआजकाल WhatsApp सारख्या माध्यमामुळे लेखकांचे साहित्य जगभर पसरत आहे परंतु बरेच जण ते कुणा दुस-याच्या नावाने वा स्वताच्या नावानेही प्रसिद्ध करतात. ज्याचे त्याचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. बर-याचदा असेही आढळले आहे कि कुठलातरी विनोद किंवा कविता अगदी पु.ल. किंवा सुरेश भट यांच्या नावाने पाठवली जाते. तरी वाचकांनी मूळ लेखकाचा शोध घ्यावा व असे साहित्य आढळल्यास प्रसिद्ध करणा-या वेबसाईटला कळवावे . आपल्याला आपले साहित्य या ब्लॉगवर कुणा दुसर-याच्या नावाने किंवा आपल्याला श्रेय न देता प्रसिद्ध केलेले आढळल्यास कृपया vikram.taware@gmail.com या आयडी वर संपर्क करा. या ब्लॉगवरील कुठलेही साहित्य आम्ही स्वतः लिहिलेले नाही व विक्रम तावरे हे लेखक नाहीत त्यामुळे मूळ लेखकाला श्रेय देण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/tomorrow-starts-11th-marathi-film-festival-goa-122167", "date_download": "2018-08-19T01:51:15Z", "digest": "sha1:KOE7VTZBBSCDMS733JQUYLIYTUIS4D2V", "length": 13697, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "from tomorrow starts 11th marathi film festival in goa उद्या उघडणार अकराव्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा पडदा | eSakal", "raw_content": "\nउद्या उघडणार अकराव्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा पडदा\nगुरुवार, 7 जून 2018\nपणजी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यात धुमधडाक्‍यात विन्सन वर्ल्ड आयोजित अकराव्या मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. उद्‌घाटनसोहळा पणजीतील कला अकादमीतील दीनानाथ मंगेशकर सभागृहात उद्या म्हणजेच 8 जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होईल.\nपणजी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यात धुमधडाक्‍यात विन्सन वर्ल्ड आयोजित अकराव्या मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. उद्‌घाटनसोहळा पणजीतील कला अकादमीतील दीनानाथ मंगेशकर सभागृहात उद्या म्हणजेच 8 जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होईल.\nउद्‌घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्यासह कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, महाराष्ट्राचे राज्यसभा खासदार संजय राऊत, दिग्दर्शक मधुर भांडारकर उपस्थित राहतील. यावर्षीच्या कृतज्ञता पुरस्कारमुर्ती पार्श्‍वगायिका लॉर्ना यांनाही यावेळी गौरविण्यात येणार आहे. महोत्सवाचा पडदा सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे यांच्या वेलकम होम या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रिमिअमने उघडणार आहे.\n8 जूनपासून ते 10 जूनपर्यंत हा महोत्सव असणार आहे. राजधानीतील कला अकादमी, आयनॉक्‍स आणि मॅकेनिज पॅलेस या सिनेगृहांमध्ये महोत्सवातील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. आतापर्यंत गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सुमारे 1500 चित्रपटप्रेमींनी महोत्सवासाठी नावनोंदणी केलेली असून अद्यापही नावनोंदणी सुरूच आहे.\nया चित्रपटांची मेजवानी -\nयावर्षी रसिकांना पिंपळ (दिग्द. गजेंद्र अहिरे), पळशीची पीटी (दिग्द. धोंडिबा कारंडे), इडक (दिग्द. दिपक गावडे), सत्यजित रे : लाइफ ऍण्ड वर्क (दिग्द. विशाल हळदणकर), गुलाबजाम (दिग्द. सचिन कुंडलकर), न्यूड (दिग्द. रवी जाधव), बबन (दिग्द. भाऊसाहेब कऱ्हाडे), आम्ही दोघी (दिग्द. प्रतिमा जोशी), झिपऱ्या (दिग्द. केदार वैद्य), कच्चा लिंबू (दिग्द. प्रसाद ओक), लेथ जोशी (दिग्द. महेश जोशी), रणांगण (दिग्द. राकेश सारंग), बकेट लिस्ट (दिग्द. तेजस प्रभा विजय देऊस्कर), रेडू (दिग्द. सागर वंजारी), व्हॉटसप लग्न (दिग्द. विश्वास जोशी) या मराठी चित्रपटांसोबत जुझे (दिग्द. मिरांशा नाईक) या सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या कोकणी चित्रपटही पाहता येईल. तर स्वप्ना जोशी वाघमारे दिग्दर्शित सविता दामोदर परांजपे या मराठी चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरने महोत्सवाचा समारोप होईल.\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nभगवद्‌गीता हा महाभारताचा भाग- डॉ. जॉयदीप बागची\nपुणे- \"भगवद्‌गीता हा महाभारताचा भाग नाही, असा अनेक विचारवंत, संशोधकांच्या वादातीत मांडणीला कोणताही आधार नाही. त्यामुळे भगवद्‌गीता हा महाभारताचाच एक...\nबाप-लेक (डॉ. वैशाली देशमुख)\nकुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं दुसऱ्याशी असलेलं नातं \"युनिक' असतं, खास असतं. त्यातलं वडील-मुलाचं नातं काहीसं धूसर, दूरस्थ वाटणारं. अनेक चौकटींमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=12598", "date_download": "2018-08-19T01:45:52Z", "digest": "sha1:XE3OI6CWVLX4UEMO5FL3VBSLA2POUKFN", "length": 24339, "nlines": 284, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n९ जून १९१२ --- २२ डिसेंबर १९७५\nमराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच नाट्यक्षेत्रात अभिजात शास्त्रीय संगीताची गाणी देणारे आणि म्हणूनच स्वत:चे खास स्थान निर्माण करणारे संगीतकार म्हणजे वसंत कृष्णा देसाई. त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील सोनवडे या गावी झाला. लहानपणापासूनच व्यायामाची आवड असल्यामुळे शालेय शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंतच झाले. सुरुवातीच्या काळात त्यांनी उस्ताद अलम खॉं यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आणि नंतर उस्ताद इनायत खॉं यांच्याकडे ते गाणे शिकले. ध्रुपद-धमार या शास्त्रीय गायनपद्धतीसाठी त्यांनी डागर बंधूंकडे शिक्षण घेतले.\nउत्तम गळा, दमदार आवाज, कमावलेले शरीर आणि जबरदस्त आलापी याबरोबरच गुरूंकडे केलेला नियमित रियाज, यामुळे त्यांची शास्त्रीय संगीताची बैठक उत्तम तयार झाली होती. त्यानंतर ते ठिकठिकाणी गाण्याच्या मैफली करू लागले. त्यामुळे त्यांना इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीतर्फे गाण्यासाठी बोलावले. तेथे त्यांनी स्वत: संगीत देऊन स्वत:च्याच आवाजात अनेक गाणी सादर केली.\nदेसाई १९३० मध्ये ‘प्रभात फिल्म कंपनी’त नोकरीला लागले. परंतु उत्तम शरीरयष्टी लाभली असल्याने, आपण चित्रपटात अभिनय करावा असे त्यांना वाटत होते व त्यानुसार ‘खुनी खंजर’ या मूकपटात त्यांनी भूमिका केली. १९३२ साली प्रभात फिल्म कंपनीच्या ‘अयोध्येचा राजा’ या पहिल्या बोलपटात त्यांनी भूमिका केली. शिवाय चित्रपटातले ‘जय जय राजाधिराज’ हे गाणेही त्यांनी गायले. नंतर ‘धर्मात्मा’, ‘कुंकू’, ‘माझा मुलगा’, ‘संत ज्ञानेश्वर’ वगैरे चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. ‘राजकमल’चा ‘लोकशाहीर राम जोशी’ हा वसंत देसाईंनी संगीत दिलेला पहिला मराठी चित्रपट, मात्र त्यापूर्वी अकरा वर्ष ‘हंस पिक्चर्स’च्या मा. विनायक निर्मित ‘छाया’ चित्रपटातील दोन गाण्यांना त्यांनी संगीत दिले होते. ‘श्याम माझा पाहिला’ आणि ‘घनहीना ललनांना’ या दोन गाण्यांना त्यांनी चाली दिल्या होत्या. त्यानंतर १९५२ साली आचार्य अत्रेंनी वसंत देसाईंवर ‘ही माझी लक्ष्मी’ या चित्रपटाचे संगीत सोपवले. या चित्रपटात बारा गाणी होती. नंतर आचार्य अत्रेंनी वसंत बापटांच्या मदतीने ‘श्यामची आई’ या चित्रपटाची पटकथा लिहिली. वसंत देसाई यांच्यावर या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी होती. या चित्रपटाने पहिले राष्ट्रपती सुवर्णपदक पटकावले, हे सर्वज्ञात आहे. या चित्रपटाचे संगीत अविस्मरणीय ठरले. त्यानंतर त्यांनी भालजी पेंढारकर यांच्या ‘माझी जमीन’ या चित्रपटाला संगीत दिले. नंतर १९५४ साली दिग्दर्शक माधव शिंदे आणि लता मंगेशकर यांची निर्मिती असलेल्या ‘सुरेल चित्र’ संस्थेच्या ‘कांचनगंगा’ या चित्रपटालाही वसंत देसाईंनीच संगीत दिले. भालजींची कथा, पी. सावळाराम यांची सात गाणी या चित्रपटात होती. चित्रपटातली ‘बोल वीणे बोल’, ‘शाम सुंदर नयन’ ही गाणी शास्त्रीय रागदारीवर आधारित होती. १९५५ साली भालजी पेंढारकरांच्या ‘येरे माझ्या मागल्या’ या विनोदी चित्रपटाला संगीत दिल्यानंतर वसंत देसाईंनी हिंदी चित्रपटांना संगीत दिले. यामध्ये राजकमल, वाडिया, फेमस, मिनर्व्हा, प्रकाश पिक्चर्स, प्रफुल्ल पिक्चर्स यांसारख्या हिंदी चित्रपट संस्थांच्या जवळपास २५ चित्रपटांना संगीत दिले.\n१९६० साली वसंत देसाईंचे मित्र गजानन जागीरदार यांनी ‘उमाजी नाईक’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट वसंत देसाईंकडे सोपवला. त्यानंतर १९६२ साली शास्त्रोक्त संगीताचा अतिरेक करणार्‍यांवरती विडंबन कथा असणारा ‘बाप माझा ब्रह्मचारी’ या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले. याच चित्रपटात गायक महेंद्र कपूर हे वसंत देसाईंकडे प्रथम गायले. नंतर ‘छोटा जवान’, ‘मोलकरीण’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, (१९६४) शांतारामबापूंच्या ‘इये मराठीचिये नगरी’ अशा बर्‍याच चित्रपटांना वसंतरावांनी संगीत दिले. शांतारामबापूंनी ‘इये मराठीचिये नगरी’ हा चित्रपट ‘लडकी सह्याद्री की’ या नावाने हिंदीतही काढला. १९६२ साली सूरसिंगार संसदने या चित्रपटाच्या संगीत नियोजनासाठी वसंत देसाईंना ‘डॉ. बृहस्पती पारितोषिक’ दिले.\n‘धन्य ते संताजी धनाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट, तसेच ‘लक्ष्मणरेषा’ अशा चित्रपटांनाही देसाईंनी संगीत दिले. हृषीकेश मुखर्जींच्या ‘आशीर्वाद’ आणि ‘गुड्डी’ या चित्रपटांनाही संगीत दिल्यानंतर १९७४ साली देसाईंनी ‘बायांनो नवरे सांभाळा’ या चित्रपटाला संगीत दिले. या चित्रपटाला तेराव्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट संगीताचे पारितोषिक मिळाले. ‘उभी अशी त्रैलोक्यसुंदरी’ या गीताला आणि संगीत दिग्दर्शनासाठी वसंत देसाई यांना ‘हरिदास पारितोषिक’ मिळाले होते. ‘तूच माझी राणी’ हा त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट ठरला. चित्रपट संगीताशिवाय अनेक नाटकांनाही वसंत देसाईंनी संगीत दिले. १९६० साली ‘पंडितराव जगन्नाथ’ या नाटकाला त्यांनी प्रथम संगीत दिले. नंतर ‘जय जय गोैरीशंकर’, ‘देव दीनाघरी धावला’, ‘प्रीतिसंगम’, ‘मृत्युंजय’, ‘स्वरसम्राट तानसेन’ यांसारख्या एकूण पंधरा नाटकांना १९६० ते १९७५ या काळात त्यांनी अप्रतिम संगीतरचना बांधून दिल्या. त्यापैकी ‘प्रीतिसंगम’ या नाटकाचे संगीत गाजले. त्यांनी फिल्म्स डिव्हिजनच्या लघुपटांचे संगीत दिग्दर्शन केले. नृत्य-संगीतप्रधान आणि अनेक भावगीतांना वसंत देसाईंनी संगीत दिले.\nचित्रपटाला पार्श्‍वसंगीत देण्यातही वसंत देसाई यांचा हातखंडा होता. स्वत: संगीत दिग्दर्शक असताना त्या चित्रपटाला तर त्यांनी संगीत दिलेच. त्याशिवाय ‘संत ज्ञानेश्‍वर’, ‘संत सखू’ (संगीतकार केशव भोळे), ‘भक्तीचा मळा’ (संगीत मा. कृष्णराव), ‘परछाई’, ‘सुबह का तारा’ (संगीतकार सी. रामचंद्र) ‘सुरंगा’ (संगीतकार एस. पुरुषोत्तम), ‘तीन बत्ती चार रस्ता’ (संगीतकार शिवराम), ‘जलजला’ (संगीतकार पंकज मलिक), ‘कश्ती’ (संगीतकार हेमंतकुमार), ‘सेहरा’ आणि ‘गीत गाया पत्थरोंने’ (संगीतकार रामलाल), अशा चित्रपटांना वसंत देसाईंनी पार्श्‍वसंगीत दिले. मुंबई दूरदर्शनच्या कार्यक्रमाची, प्रसारणाची सुरुवातच वसंत देसाईंच्या सुरावलीने झाली होती. १९६७ साली भारत सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने गौरवले गेले. एका गीताचे ध्वनिमुद्रण संपवून घरी परततानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाला.\n(मजकूर लेखन सौजन्य : विवेक मासिक, आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण, शिल्पकार चरित्रकोश)\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-konkan-news-shivsena-politics-55861", "date_download": "2018-08-19T01:31:51Z", "digest": "sha1:PLZNOWUD5467W4AGJI4RFCZFREOQHNFP", "length": 14318, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri konkan news shivsena politics शिवसेनेत मध्यावधीची झुळूक | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 28 जून 2017\nरत्नागिरी - राज्यात मध्यावधी निवडणुकांचे वाहणारे वारे कधी थांबतात, तर कधी वेगाने वाहतात; परंतु शिवसेनेने त्यादृष्टीने मतदारसंघ बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश विद्यमान आमदारांना दिले आहेत. त्या अनुषंगाने रत्नागिरीत पाली येथे झालेल्या बैठकीत आमदार उदय सामंत यांनी मध्यावधीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहा, अशा सूचना दिल्या आहेत.\nरत्नागिरी - राज्यात मध्यावधी निवडणुकांचे वाहणारे वारे कधी थांबतात, तर कधी वेगाने वाहतात; परंतु शिवसेनेने त्यादृष्टीने मतदारसंघ बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश विद्यमान आमदारांना दिले आहेत. त्या अनुषंगाने रत्नागिरीत पाली येथे झालेल्या बैठकीत आमदार उदय सामंत यांनी मध्यावधीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहा, अशा सूचना दिल्या आहेत.\nसोमवारी (ता. २६) सायंकाळी उशिरा शिवसेनेची पाली येथे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची आमदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, विभागप्रमुख आणि अन्य पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचे संघटनेसाठी योगदान, ग्रामपंचायत निवडणूक, प्रत्येक बूथप्रमुख, पक्षप्रवेशावर सविस्तर चर्चा झाली. सभागृहात पक्षाच्या नगरसेवकांमध्ये समन्वय असावा, अशी सूचना एका नगरसेवकाने केली. हातखंबा येथील एका पदाधिकाऱ्याने पक्षाच्या बैठकीचे निमंत्रणच मिळत नाही, अशी तक्रार केली.\nशिवसेनेच्या विद्यमान आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील अहवाल पक्षाला सादर करावयाचा आहे. त्यानुसार आढावा बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे ही बैठक झाली. सदस्य, नगरसेवकांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधत लोकांपर्यंत पोचून विकासकामे करावीत, अशा सूचना आमदार सामंत यांनी बैठकीत दिल्या. निवडणुका लागल्याच तर त्यासाठी सज्ज राहा, असे त्यांनी सांगितले. पक्ष बदलासंदर्भात वावड्या उठविल्या जातील, त्याकडे कुणीही लक्ष देऊ नका, असेही सामंत यांनी बजावले. ऑक्‍टोबरनंतर रत्नागिरी तालुक्‍यात २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यातील २४ ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे. गाव पॅनेल असलेल्या पाच ग्रामपंचायतींवर भगवा फडकविण्याचे आवाहन तालुकाप्रमुख साळवी यांनी केले.\n‘राष्ट्रवादी’चा नेता शिवसेनेच्या वाटेवर\nतालुक्‍यातील राष्ट्रवादीचा एक नेता शिवसेनेच्या वाटेवर आहे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाविरोधात गेलेल्यांच्या घरवापसीवरही या बैठकीत चर्चा झाली. पक्षात घेताना स्थानिक शिवसैनिकांचे मत विचारात घ्‍यावे, अशी सूचना केली.\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nKerala Floods: अन्न आणि पाण्यावाचून केरळच्या लोकांचे हाल\nत्रिवेंद्रम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीरच असून, छोट्या बेटावर हजारो लोक अन्न आणि पाण्याशिवाय अडकले असताना बचाव पथकांना त्यांच्यापर्यंत पोचण्यात...\nकेरळ पूरग्रस्तांसाठी काँग्रेसचे आमदार एक महिन्याचे वेतन देणार : विखे पाटील\nमुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे विधानसभेतील विरोधी...\nविकृत माणसांच्या कुंडल्या माझ्याकडे : अप्पर पोलीस अधिक्षक संदीप जाधव\nमंचर : “पुणे जिल्ह्यात मी नवीन असलो तरी राज्य पोलीस गुप्तचर विभागात काम केले आहे. त्यामुळे अनेकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. समाजात दुही...\nतात्पुरत्या सत्तेसाठी राष्ट्र अन्‌ समाज उद्‌ध्वस्त होऊ नये\nसोलापूर : मतांचे धुव्रीकरण करून सत्ता मिळविता येते. मिळालेली सत्ता जाते. राष्ट्र आणि समाज मात्र कायमस्वरूपी रहातो. मतांच्या ध्रुवीकरणातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/603234", "date_download": "2018-08-19T02:04:14Z", "digest": "sha1:5KR34E2GK6OWHML7MNAQXHBJRGMQCGYC", "length": 16235, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "काँग्रेस कार्यकारिणी : जुने जाऊ द्या मरणालागुनी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » काँग्रेस कार्यकारिणी : जुने जाऊ द्या मरणालागुनी\nकाँग्रेस कार्यकारिणी : जुने जाऊ द्या मरणालागुनी\nबिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील एकाही नेत्याला काँग्रेस कार्यकारिणीवर न घेऊन राहुलनी या चार राज्यात एकप्रकारे गोंधळच उडवून दिलेला आहे. ‘मी करेन ते पूर्व’ हे धोरण संसदीय लोकशाहीत चालत नसते.\nराहुल गांधी यांनी एकदाची काँग्रेस कार्यकारिणी नेमली. काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर सात महिन्यांनी का होईना अखेर त्यांनी ती नेमली. पण यातून त्यांनी खरोखरच काय साधले, हा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. तो सर्वस्वी चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. कोणताही नवा नेता आला की तो एकटा येत नसतो. आपली टीम घेऊन येत असतो. धोनीचा भारतीय संघ क्रिकेट नियामक मंडळ जरी ठरवत असले तरी तसे करताना कप्तानाच्या मनाचा विचार केला जातो. त्याच्याशी विचारविनिमय केला जातो. त्याला अजिबात नको असलेला खेळाडू लादला जात नाही. कप्तान धोनी असो वा विराट कोहली त्याला जसा संघ हवा असेल तसा दिला जातो. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यासारखे खेळाडू होते तेव्हा ते कप्तान असोत वा नसोत पण त्यांच्या मताचा विचार फक्त केलाच जायचा असे नव्हे तर त्याला मान दिला जायचा. भारतीय क्रिकेट संघ उगीचच नावारूपाला आलेला नाही. त्यात संघभावना महत्त्वाची मानून बांधणी केली गेली आहे.\nराहुल गांधीनी बांधलेल्या काँग्रेसच्या संघाविषयी मात्र असे म्हणणे धारिष्टय़ाचे ठरेल. कारण काँग्रेसच्या बाबतीत राहुलच सबकुछ. त्यामुळे नव्या काँग्रेस कार्यकारिणीमध्ये जे काय बरेवाईट आहे त्याचे धनी राहुलच होत.\nकाँग्रेस हा म्हाताऱया कोतऱयांचा पक्ष मानला जातो. त्यामुळे त्यात त्यांचाच भरणा दिसतो पण बरेच पावसाळे पाहिले असल्याने ही नेतेमंडळी घाग झाली आहेत. ‘त’ म्हटले की ‘ताकभात’ हे ते लगेच ओळखतात. काँग्रेस म्हणजे एक एकसंध पक्ष नसून वेगवेगळय़ा विचारांचे कडबोळे होय. स्वातंत्र्याच्या आंदोलनात महात्मा गांधींनी सर्वांचीच साथ घेतल्याने त्यांनी जनसामान्यांना आकृष्ट केले आणि इतिहास घडवला. नेहरू-गांधी घराण्याचे 5वे वारसदार असलेल्या राहुलना काँग्रेसला सुधारण्याची घाई झाली आहे. निदान त्यांनी ज्या रितीने कार्यकारिणीची घडण केलेली आहे त्यावरून कोणी असा अंदाज बांधला तर तो गैर लागू होणार नाही. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असेच तत्त्व नवीन कार्यकारिणी बांधताना 48 वर्षाच्या राहुलनी मनात धरलेले दिसत आहे. काँग्रेसच्या हिशोबाने 48 वर्षाचा तरुणच असतो. कारण काँग्रेसींचे बडय़ा पदांकरताचे राजकारण 60 नंतर सुरू होते. निदान राजीव गांधी पंतप्रधान होईपर्यंत तरी प्रामुख्याने अशीच स्थिती होती. आता लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याची स्वप्ने बघणाऱया काँग्रेस अध्यक्षांना पक्षातीलच जुने जाणते नको झाले आहेत असे चित्र निर्माण झाले आहे. दिग्विजयसिंग, जनार्दन द्विवेदी, सुशीलकुमार शिंदे यांना त्यांनी कार्यकारिणीतून डच्चू दिला आहे तर अहमद पटेल, अंबिका सोनी, ए. के. अँटनी आणि मोतीलाल व्होरा यांना सोनिया गांधींच्या मिनतवारीमुळे सध्यातरी ठेवलेले दिसत आहे. व्होरा हे पक्षाचे खजिनदार असून 89 वर्षाचे आहेत. वार्धक्मयामुळे ते अगदी वाकलेले आहेत. नॅशनल हेराल्डचे ते सर्वेसर्वा असल्यामुळे सुब्रमण्यम स्वामी यांनी डागलेल्या कोर्ट केसेसमध्ये अडकलेल्या सोनिया व राहुल गांधी यांनी त्यांचे राज्यसभा सदस्यत्व तसेच कार्यकारिणी सदस्यत्व कायम ठेवलेले दिसत आहे.\nमहाराष्ट्रातून मुकुल वासनिक आणि अविनाश पांडे यांना कार्यकारिणीवर ठेवून शिंदे, शिवराज पाटील, गुरुदास कामत आणि पृथ्वीराज चव्हाण यांची राजकारणातील सद्दी संपली आहे असा संकेतच राहुलनी दिला आहे. बाळासाहेब थोरात, रजनी पाटील, राजीव सातव यांना कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य बनवून राज्यात काँग्रेसच्या नवीन राजकारणाला सुरुवात करण्यात आली आहे. राहुल यांचा हा प्रयोग कितपत यशस्वी होईल हे सांगणे कठीण आहे. 1995 पासून राज्यात काँग्रेसला उतरती कळाच लागलेली आहे.\nराहुल यांचा प्रयोग अंगलट येणार काय\n‘आपल्याला आवडतील त्या नेत्यांना बढती आणि जे आवडत नाहीत त्यांना कात्री हे राहुलतंत्र काँग्रेसच्या कितपत फायद्याचे अथवा तोटय़ाचे हे काळच दाखवेल. पण नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यारूपाने पक्षापुढे तगडे आव्हान असताना असे प्रयोग कितपत संयुक्तिक आहेत असे प्रश्न पक्षवर्तुळात विचारले जात आहेत. 35 वर्षापूर्वी राजीव गांधींनी महाराष्ट्रात जे प्रयोग केले त्यावेळी काँग्रेसची केंद्रात एकहाती सत्ता होती आणि त्यामुळे असे फेरबदल पचवण्याची ताकत पक्षात होती. बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील एकाही नेत्याला काँग्रेस कार्यकारिणीवर न घेऊन राहुलनी या 4 राज्यात एकप्रकारे गोंधळच उडवून दिलेला आहे. ‘मी सांगेन तीच पूर्व’ हे धोरण संसदीय लोकशाहीत चालत नसते. मोदींनी भाजपवर पूर्ण पकड मिळवल्यावरच मर्जीनुसार पक्षात मंडळी नेमणे सुरू केले. लोकसभा निवडणुकीत अवघ्या 44 जागा मिळालेल्या काँग्रेसवर गांधी घराण्याची हुकमत चालत असली तरी पक्षातील राहुलनी दुखावलेली मंडळी वरकरणी शांत राहून आतमधून पक्षाच्या उमेदवारांना सुरुंग लावायचे काम करतील. अथवा नाराज झाल्याने निष्क्रीय होतील व अथवा पक्षांतर करतील. हे तिन्ही रस्ते पक्ष म्हणून काँग्रेसला नुकसानदायकच आहेत. सोनिया गांधी पक्षाध्यक्ष म्हणून दोन दशके टिकल्या कारण त्यांना आपल्या मर्यादा ठाऊक होत्या. त्या ओळखून पक्ष चालवल्यामुळे त्यांच्या विरोधात कधी फारसे वातावरण निर्माण झाले नाही. अजूनही बरेच नेते राहुलऐवजी सोनियांनाच चाहतात. काँग्रेस कार्यकारिणीत आपल्या ‘होयबां’ची वर्णी लावून राहुलनी वाद निर्माण केला आहे. लढाईला सामोरे जाणारा कोणताही सेनापती सेनेतील लहान-थोरांना साथ घेऊन लढतो आणि विजयश्री खेचून आणतो. लोकसभा निवडणुकीची लढाई लढताना सारा पक्ष पाठीशी असणे गरजेचे आहे. आता पुढील काळात ते काय पावले उचलतात त्यावर काँग्रेसचे यश अवलंबून आहे. मोदी-शहा हे कसलेले खेळाडू आहेत. प्रतिपक्षातील छोटय़ाशा चुकीचा देखील कसा फायदा उठवायचा हे त्यांना चांगले माहीत आहे.\nहेलकावे खात कर्नाटक अखेर त्रिशंकू अवस्थेकडे\nकर्नाटकात भाजपच्या जागावाढीची आर्थिक कारणे\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-19T01:43:16Z", "digest": "sha1:Z76ANPWN5XO5FURGBOFNOB7NR4ISRDVK", "length": 9379, "nlines": 73, "source_domain": "pclive7.com", "title": "पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\nमहापौर राहुल जाधव यांची शालेय साहित्याने तुला\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संपर्क क्रमांक जाहिर\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nशालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करा; साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित\nनद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड\nपगडीचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना डोकं आहे का\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात होणा-या स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. राज्यातील विविध ठिकाणाहून या निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी आज (शुक्रवारी) काढले आहेत.\nशहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मंजूर झाले असून ते लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्‍तालयासाठी एकूण १४ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.\nत्यामध्ये यशवंत नामदेव गवारी (कोल्हापूर), राजेंद्र जयंत निकाळजे (मुंबई शहर), भानुदास आण्णासाहेब जाधव (मुंबई शहर), दिलीप तुकाराम भोसले (मुंबई शहर), सुनील रंभाजी दहिफळे (मुंबई शहर), संजय वामनराव निकम (पुणे शहर), पांडुरंग बाबासाहेब गोफणे (रायगड), सतीश विठ्ठल पवार (कोल्हापूर), सुनील विष्णू पवार (अहमदनगर), सुधाकर पंडीतराव काटे (सीआयडी), श्रीराम बळीराम पौड (राज्य गुप्‍तवार्ता विभाग), अजय विनायकराव जोगदंड (पोप्रकें नानवीज, दौंड), टि. वाय. मुजावर (सीआयडी), आणि प्रदीप उत्‍तम लोंढे (मुंबई शहर) यांचा समावेश आहे.\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा १ मे चा मुहूर्त हुकल्यानंतर आता १५ ऑगस्टला आयुक्तालय सुरू होणार असल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली आहे. त्याबाबत अधिकृत आदेश काढण्यात आले नसून आज १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध कक्षांसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण ४ हजार ८४० पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कडून २ हजार २०७ पदे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित २ हजार ६३३ पदे नव्याने भरती करण्यात येणार आहेत. नव्याने भरती करावयाची पदे तीन टप्प्यात भरली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ६० टक्के, त्यानंतर दोन वर्षांनी दुस-या टप्प्यात २० टक्के आणि त्यानंतर दोन वर्षांनी तिस-या टप्प्यात २० टक्के पदे भरली जाणार आहेत.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsचिंचवडपिंपरीपोलीस आयुक्तालयपोलीस निरिक्षकबदली\nपवना धरणातून १५ दिवसात ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला; खासदार श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=1774", "date_download": "2018-08-19T01:45:36Z", "digest": "sha1:67CDLZCELOTMMU7PKPJ6WXJM3TFGSC7K", "length": 19780, "nlines": 283, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nअभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, स्टुडिओमालक\n१ ऑगस्ट १९१३ --- ४ फेब्रुवारी २००२\n‘अलबेला मस्ताना’ अशी हिंदी चित्रपट जगतामध्ये ओळख असणार्‍या मास्टर भगवान यांचे भगवान आबाजी पालव हे संपूर्ण नाव. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. भगवान यांचे शालेय शिक्षण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना गिरणीत नोकरी लावण्याची खटपट सुरू केली. पण शारीरिक व्यायाम करण्याकडे भगवान यांचा कल होता. तसेच बालपणातच त्यांना मा. विठ्ठल यांच्या भूमिका असणारे चित्रपट पाहण्याचा छंद जडला होता. त्या काळात स्टंट चित्रपटातून भूमिका करणार्‍या अभिनेत्यांशी व्यायामशाळेतच त्यांचा परिचय झाला. त्यांत होते वसंतराव पहिलवान आणि बाबूराव पहिलवान. हे त्या वेळेस मूकपटात नाव कमावण्यासाठी धडपडत होते. भगवान यांचे हे वेड, त्यांची शारीरिक ठेवण पाहून वसंतराव पहिलवान यांनी दिग्दर्शक दादा गुंजाळ यांच्याशी त्यांची ओळख करून दिली. त्यांनी भगवान यांना छोटीछोटी काम देण्यास सुरुवात केली.\n‘बेवफा आशिक’ या १९३१ सालच्या चित्रपटात भगवानदादांना सर्वप्रथम मोठी भूमिका मिळाली, तीही विनोदी भूमिका. त्यानंतर त्यांनी ‘दैवी खजाना’, ‘जलता जिगर’, ‘प्यारी’, ‘कट्यार’ यासारखे चित्रपट केले. १९३५ सालचा ‘हिम्मते मर्दा’ हा भगवानदादांचा पहिला बोलपट. त्यात त्यांनी बाजी मारली. अभिनयाबरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. या चित्रपटाचे संगीतकार मीर साहेब होते व त्यांचे साहाय्यक म्हणून सी. रामचंद्र काम पाहत. भगवान यांचा पुढला बोलपट होता ‘क्रिमिनल’. हा चित्रपट भरपूर चालला.\nभगवानदादांना मद्रासहून दोन चित्रपटांसाठी विचारणा झाली. चित्रपट होते ‘जयकोडी’ आणि ‘वनमोहिनी’. त्या चित्रपटांचे संगीत करण्यासाठी त्यांनी सी. रामचंद्र यांना संधी दिली व त्या दोघांनी तडक मद्रास गाठले. तमिळ भाषेतील हे दोन्ही चित्रपट खूपच लोकप्रिय झाले. मुंबईत आल्यावर भगवानदादांनी एकापाठोपाठ ‘सुखी जीवन’, ‘बदला’, ‘बहादूर दोस्त’, ‘मतवाले’, ‘बहादुर प्रताप’, ‘लालच’, ‘जलन’ यांसारखे चित्रपट काढले. स्वत:च्या मनासारखे चित्रपट काढता यावेत म्हणून त्यांनी ‘जागृती पिक्चर्स’ आणि चेंबूर येथे ‘जागृती स्टुडिओ’ची स्थापना केली. बाळ बेळगावकर हे त्या काळी ‘शृंगार’ नावाचे चित्रपट साप्ताहिक काढत. त्यांच्या मदतीने भगवानदादांनी जागृती स्टुडिओत चित्रपटविषयक लेखन करणार्‍या लेखकांचे एक स्नेहसंमेलन आयोजित केले. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून सी. रामचंद्र आणि लता मंगेशकर हजर होते. मराठी चित्रपट जगतात अशा तर्‍हेचा सोहळा होण्याचा हा एकमेव प्रसंग होता.\nमा. विठ्ठल हे भगवानदादांचा आदर्श. त्या आदर्शाबरोबर काम करण्याची संधी मिळावी म्हणून त्यांनी ‘नगम-ए-सहारा’ या अरेबियन वातावरणावरच्या पोशाखी चित्रपटाची निर्मिती केली. त्यांनी मा. विठ्ठल यांना मोठ्या मानाने बोलावून घेतले आणि चित्रपट तयार केला व कमल टॉकीजमध्ये मोठ्या थाटामाटात चित्रपटाचे प्रदर्शन केले. कमल टॉकीज म्हणजे आजचा अलंकार सिनेमा. चित्रपट निर्माण करून आपल्या गुरूचे ऋण त्यांनी एका तर्‍हेने फेडले.\nसी. रामचंद्र हे भगवानदादांच्या चित्रपटांना ‘अण्णासाहेब’ या नावाने संगीत देत. हिंदी चित्रपट जगतात सी. रामचंद्र यांच्या नावाचा फार मोठा दबदबा होता. त्यांनी भगवानदादांना सुचवले की, ‘‘तू आता सामाजिक चित्रपट काढ, त्याला मी ‘सी. रामचंद्र’ या नावाने संगीत देतो.’’ त्यामुळे भगवानदादांनी ‘अलबेला’ची निर्मिती केली. १४ डिसेंबर १९५१ रोजी मुंबईच्या ‘इंपिरियल’ सिनेमामध्ये ‘अलबेला’चे प्रदर्शन झाले व त्याच्या पुढच्या आठवड्यात राज कपूर यांचा ‘आवारा’ २१ डिसेंबर १९५१ रोजी ‘इंपिरियल’च्या समोरच्या ‘ऑपेरा हाऊस’मध्ये झळकला आणि त्यात बाजी मारली ती ‘अलबेला’ने. त्यानंतर भगवानदादांनी ‘झमेला’, ‘रंगीला’, ‘हल्लागुल्ला’, ‘भागम्भाग’, ‘शोला जो भडके’ यांसारखे सामाजिक चित्रपट निर्माण केले. शांतारामबापूंच्या ‘झनक झनक पायल बाजे’, ‘स्त्री’ आणि मद्रासच्या ‘चोरी चोरी’ यांसारखे चित्रपट केले. ‘भगवान नृत्य’ हे त्यांचे वैशिष्ट्य होते.\n१९५७ सालच्या राजा ठाकूर यांच्या ‘उतावळा नारद’ या मराठी चित्रपटातून त्यांनी सर्वप्रथम मराठी चित्रपटात काम केले. त्यानंतर अनेक मराठी-हिंदी चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. वृद्धापकाळाने त्यांचे मुंबईत निधन झाले.\n- द. भा. सामंत\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/602049", "date_download": "2018-08-19T02:06:49Z", "digest": "sha1:CREUR5KBJACMN7HEVWCLVF6DT7SWOLM7", "length": 7596, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वीज सेवा सुरळीत न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकणार! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वीज सेवा सुरळीत न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकणार\nवीज सेवा सुरळीत न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकणार\nवैभववाडी : येथील वीज वितरणचे अधिकारी मुल्ला यांना वीज समस्यांबाबत जाब विचारताना स्वाभिमानचे पदाधिकारी व कोळपे ग्रामस्थ. महेश रावराणे\nस्वाभिमानचा इशारा : वीज वितरण कार्यालयाला कोळपे ग्रामस्थांचा घेरावा\nतालुक्यातील वीज वितरण अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे वीज सेवेचा खेळखंडोबा झाला आहे. वारंवार विजेचा लपंडाव सुरू असल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्युत सेवा सुरळीत न झाल्यास वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष नासीर काझी यांनी दिला आहे.\nवैभववाडी स्वाभिमान पक्ष व कोळपे ग्रामस्थांनी येथील वीज वितरण कार्यालयाला घेरावा घालत अधिकारी मुल्ला यांना धारेवर धरले. ग्राहकांना दामदुप्पट वीज बिले आकारून ती भरूनही घेता. मग सेवा देण्यास टाळाटाळ का केली जाते कर्मचाऱयांच्या जागा रिक्त, पाऊस खूप आहे, अशी कारणे यापुढे चालणार नाहीत. कारणे सांगत असाल तर वीज बिले भरू नका, असे लेखी द्या. वीज समस्या सोडविल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही. अधिकाऱयांना कोंडून ठेवणार, असा आक्रमक पवित्रा स्वाभिमानच्या पदाधिकाऱयांनी घेतला. कोळपे येथील वायरमन कामात चालढकल करीत आहेत. ग्राहकांना ते उडवाउडवीची उत्तरे देतात. जबाबदारी झटकून ते चावडीवर गप्पा मारीत बसतात. त्यांची गावातून उचलबांगडी करावी, अशी मागणी कोळपे ग्रामस्थांनी केली. ही मागणी मान्य करीत गावात दुसरा वायरमन देण्याचे आश्वासन मुल्ला यांनी ग्रामस्थांना दिले.\nगावागावात वीज वाहिन्यांवरील झाडी तोडण्याची मोहीम वीज वितरणने हाती घ्यावी. या मोहिमेत स्वाभिमानचे कार्यकर्ते सहकार्य करतील, असे आश्वासन तालुकाध्यक्ष अरविंद रावराणे यांनी दिले. प्रभारी कार्यकारी अभियंता भगत यांनी दूरध्वनीवरून ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत चार दिवसांत सेवा सुरळीत होईल, असे आश्वासन दिले. यावेळी उद्योजक विकास काटे, युवक अध्यक्ष हुसेन लांजेकर, बाबालाल लांजेकर, सरपंच रामदास पावसकर आदी उपस्थित होते.\nअज्ञात वाहनाच्या धडकेने कस्टम कर्मचारी जागीच ठार\nवैभववाडी नगराध्यक्षांना प्रशिक्षणाची गरज\nजिल्हा रुग्णालयातील पहिले अवयवदान\nआंबेगाव येथे विद्यार्थ्याचे निधन\nरिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक\nशिवसेना, स्वाभिमान हे सत्तेतील लाभार्थी\nमठच्या स्नुषा परमवीर चक्राच्या रचनाकार\nकुडाळच्या पुरुषोत्तम इंडस्ट्रीजला लघुउद्योजक पुरस्कार प्रदान\nविश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार\nन्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महेश माणगावकर\nमत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथबद्ध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2018-08-19T01:42:21Z", "digest": "sha1:QEU7FI4H5ROBKES5WAAN6OV2JCVY5ZYE", "length": 7585, "nlines": 71, "source_domain": "pclive7.com", "title": "पिंपरीत ग्रेडसेप्रेटरमध्ये कारचा भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने चालकाचा मृत्यू, एकजण गंभीर | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\nमहापौर राहुल जाधव यांची शालेय साहित्याने तुला\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संपर्क क्रमांक जाहिर\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nशालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करा; साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित\nनद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी थोपटले दंड\nपगडीचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना डोकं आहे का\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरीत ग्रेडसेप्रेटरमध्ये कारचा भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने चालकाचा मृत्यू, एकजण गंभीर\nपिंपरीत ग्रेडसेप्रेटरमध्ये कारचा भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने चालकाचा मृत्यू, एकजण गंभीर\nपिंपरी (Pclive7.com):- चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ग्रेडसेपरेटरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सकाळी पाचच्या सुमारास पिंपरी ग्रेडसेपरेटर येथे झाला.\nशिवम जाधव (वय ३८) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालक तरुणाचे नाव आहे. तर हृषीकेश पवार गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\nअग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पाचच्या सुमारास मुंबईकडून पुण्याच्या दिशेने एक मारुती एस एक्स ४ (एम एच ०४ / ए डी ८४६१) कार भरधाव वेगात जात होती. कार पिंपरी ग्रेडसेपरेजटजवळ आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या दुभाजकावरील पोलला धडकली. कार वेगात असल्याने कार दुभाजकावरून सुमारे ५०० मीटर घसरत गेली. या अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला तरुण गंभीर जखमी झाला. अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गाडी कापून कारमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. जखमीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\nकौमार्य चाचणी विरोधात तरुणाने लग्नपत्रिकेतून फुंकले ‘रणशिंग’; काळेवाडीत संपन्न झाला लग्न सोहळा…\nपिंपरीत ‘बीआरटी’त मेट्रोची घुसखोरी; महामार्गावर वाहतूकीचा खेळखंडोबा\nराष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती\n‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-03-2013-14-%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-08-19T02:15:47Z", "digest": "sha1:ZAIBU5O5VDYPTRKCO56QVGMTT4VWG3CO", "length": 4425, "nlines": 101, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भु.सं.प्र.क्र. 03/2013-14 मौजे किन्ही नाईक मध्ये कलम 2(ब)(एक) अन्वये जाहीर नोटीस | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभु.सं.प्र.क्र. 03/2013-14 मौजे किन्ही नाईक मध्ये कलम 2(ब)(एक) अन्वये जाहीर नोटीस\nभु.सं.प्र.क्र. 03/2013-14 मौजे किन्ही नाईक मध्ये कलम 2(ब)(एक) अन्वये जाहीर नोटीस\nभु.सं.प्र.क्र. 03/2013-14 मौजे किन्ही नाईक मध्ये कलम 2(ब)(एक) अन्वये जाहीर नोटीस\nभु.सं.प्र.क्र. 03/2013-14 मौजे किन्ही नाईक मध्ये कलम 2(ब)(एक) अन्वये जाहीर नोटीस\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214538.44/wet/CC-MAIN-20180819012213-20180819032213-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/tag/expensive/", "date_download": "2018-08-19T03:30:11Z", "digest": "sha1:ZKUTQE5T5E37S24GRRKLUNMTUBYVSNMH", "length": 8293, "nlines": 92, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Expensive Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nगाडीच्या या स्पेशल नंबरसाठी लागलेली बोली थक्क करणारी आहे \nआपल्या भारतामध्ये गाड्यांसाठी खास नंबर घेण्याची प्रथा गेल्या एका दशकामध्ये वाढत आहे.\nह्या वस्तू अतिशय महागड्या आहेत, पण त्या कुठल्याही कामाच्या नाही\nह्या वस्तूंना बघून डोळे विस्फारल्या शिवाय राहत नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nअंबानीच घर, सोन्याचा यॉट; ह्या आहेत जगातील ७ सर्वात महाग गोष्टी\nमुकेश अंबानीच्या घरापेक्षा देखील महाग ही शिप एका मलेशियन व्यावसायिकाची आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nमहागडी हॉटेल्स : एका रात्रीचं भाडं आपल्या महिन्याच्या खर्चाहून अधिक\nया हॉटेलमध्ये एक रात्र काढण्यासाठी २४६०० डॉलर म्हणजेच जवळपास १५ लाख रुपये मोजावे लागतात.\nयाला जीवन ऐसे नाव\nजगातील सर्वात महागड्या वेबसाईट्स, ज्यांची किंमत अब्जावधींच्या घरात आहे \n२०१० मध्ये या डोमेनसाठी सर्वात मोठी बोली लावण्यात आली.\nमंगळावर जाणाऱ्या पहिल्या व्यक्तीची रंजक कहाणी..\nलाईफ इन्श्युरन्स घेण्यापूर्वी ह्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते\nऑलम्पिकचे आयोजन एकाच शहरात न होता वेगेवेगळ्या शहरांत का केले जाते..\nछत्रपती संभाजी महाराज आणि काल्पनिक नायिका गोदावरी\nशाही घराण्यापासून तर जगातील श्रीमंत लोकांची मुले देखील शिकत आहेत ‘मँडरीन’\nमी चंद्रशेखर आझाद बोलतोय…\nपळून गेलेल्या “प्रियकर” जोडप्यांना आश्रय देणारं मंदिर\nजपान ने “विनाकारण” पर्ल हार्बर वर हल्ला का केला\n“गुजरात मॉडेल” चा लेखाजोखा – “मनसे” चा अहमदाबाद अभ्यास दौरा\nधोकादायक ते सुरक्षित : आगपेटीच्या शोधाची रंजक कथा\nशेतकरी संपाचं भयाण वास्तव\nमहागडे कपडे, वस्तू वापरण्यापेक्षा ‘ह्या’ गोष्टी करून लोकांना impress करा लोक तुमचं नाव काढतील\nफोटोतील कपड्यांवर आक्षेप घेणाऱ्याला तापसी पन्नू चं जबरदस्त प्रत्युत्तर\n‘तो’ नसता तर कारगिल युद्धाचा निकालच वेगळा लागला असता..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रवासातील काही महत्त्वाच्या घटना\nचरखा :- गांधीजींचा आणि मोदींचा\nबीएडचा सामान्य विद्यार्थी ते “मोस्ट वॉंटेड” दहशतवादी : अतिरेकी कारवायांचे डोळे उघडणारे वास्तव\nक्रांतीच्या धगधगत्या मशालीत आपले सर्वस्व अर्पण करणारा अवलिया\nहरवलेल्या मुलाने कित्येक वर्षानंतर गुगल अर्थ वापरून कुटुंबाचा लावला शोध: “Lion” चित्रपटाची सत्यकथा\nनेताची सुभासचंद्र बोस यांच्या मृत्यूबद्दल अविश्वसनीय खुलासा – विमान अपघात ही निव्वळ दिशाभूल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/virat-kohli-is-the-most-earning-player/", "date_download": "2018-08-19T03:28:09Z", "digest": "sha1:NOW427FBAGVFP5ZREZUIKLT2OCJNL4X4", "length": 13084, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "विराट कोहलीचा साईड बिझनेस!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nविराट कोहलीचा साईड बिझनेस\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nभारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली.. आज क्रिकेट जगतात याने एक वेगळच शिखर गाठलं आहे. खूप कमी वेळात तो इंडिअन क्रिकेट टीममधील सर्वात प्रसिद्ध खेळाडू बनला आहे. त्याचे चर्चे हे केवळ क्रिकेट पुरतेच सीमित नाहीत तर इतर कुठल्या ना कुठल्या कारणाने तो नेहमी चर्चेत असतो. कधी त्याच्या फिटनेसमुळे तर कधी अनुष्का सोबतच्या त्याच्या मैत्रीमुळे. पण आपला हा ‘चिकू’ आजच्या तरुण पिढीचा आयडॉल बनलाय आणि हे सर्व त्याने स्वतःच्या शैलीने कमवल आहे. त्याने क्रिकेट जगतातील अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहे. आज जगातील मोठ मोठे खेळाडू त्याची प्रशंसा करतात.\nतस तर विराट क्रिकेट खेळण्याव्यतिरिक्त जाहिराती, प्रमोशन्स, इवेन्ट्स देखील करतो. पण त्यासोबतच तो सोशल मिडीयावर देखील तेवढाच अॅक्टीव्ह असतो. तो नियमितपणे त्याचे फिटनेस विडीओज, त्याचे फोटोज सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सपर्यंत पोहोचवत असतो. क्रिकेटच्या पीच वर राज करणारा विराट सोशल मिडीयावर देखील राज करतो असे म्हटल्यास वावग वाटायला नको.\n‘फोर्ब्स’च्या रिपोर्टनुसार कॅप्टन विराट कोहली हा भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा क्रिकेटर बनलाय. म्हणजे विराटने क्रिकेटमध्येच नाही तर कमाईच्या बाबतीतही सर्वांना मागे टाकले आहे. सध्या अशी चर्चा आहे की, विराट हा केवळ ऑफलाईन नाही तर ऑनलाईन देखील कमावतो आहे. सोशल मिडियाद्वारे तो खूप पैसा बनवतो आहे. तसेच सोशल मिडीयावर विराटने आपल्या ब्रान्डला प्रमोट करावे म्हणून अनेक कंपन्या देखील त्याच्यावर पैसे लुटवत आहेत.\nविराट हा इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टीव्ह असतो. यामुळेच तो खूप पैसा कमवत असल्याच सांगितल्या जात आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, इन्स्टाग्राम वर विराटचे १.६५ कोटी फॉलोअर्स आहेत.\nमिडीयाच्या रिपोर्ट्सनुसार इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी विराटला ३.२० कोटी देण्यात येतात. पण आता ही रिपोर्ट किती खरी आहे हे अजून कळालेले नाही. पण आपल्या विराटची फॅन फॉलोइंगच एवढी आहे, की ही बातमी खरी देखील असू शकते.\nतरी त्याने आजवर केलेली मेहनत आणि मिळविलेल यश यामुळे तो हे डिझर्व नक्कीच करतो. तुम्हाला काय वाटत\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← ह्या हिंदी चित्रपटांनी अमेरिकन बॉक्स ऑफिसवर इंग्रजी चित्रपटांना मागे टाकलं होतं..\nअसं काय केल ‘ह्या’ भारतीय महिलेने कि लंडनमध्ये तिचं स्मारक बनवल्या गेलं\nक्रिकेटच्या मॅचनंतर वापरून जुन्या झालेल्या बॉलचं काय होत असेल\nसचिन तेंडूलकरबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या १० गोष्टी\nक्रिकेट मॅच फिक्स होतात असं वाटतं\nस्वर्गाची अनुभूती देणारा हा आहे आकाशातील स्विमिंग पूल \nगंगेचं गुपित – पाणी “पवित्र” असण्यामागचं वैज्ञानिक कारण\nऔरंगाबाद दंगल : MIM च्या नेत्याचं चंद्रकांत खैरेंना अनावृत्त पत्र\nमहाभारताचे युद्ध कुरुक्षेत्रावरच का लढले गेले, त्यामागचे कारण जाणून घ्या\nमध्ययुगीन काळात मुस्लिमांना यवन किंवा म्लेंच्छ का म्हटले जायचे\nसरकारकडून शून्य मदत मिळूनही ३७ वर्षांच्या मेहनतीने घडवला एक अचंभित करणारा आदर्श\nहृतिकला सुद्धा केलं “झिंगाट”\nकुठलाही कृत्रिम आव न आणता मानवी भावविश्व अलगद उलगडणारा हृदयस्पर्शी “कारवाँ”\n“शारीरिक संबंधांमुळे ‘पवित्र’ प्रेम’अपवित्र’ होतं” असं वाटणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं\nजेवढे महत्त्व भारतीय सैन्याचे आहे तेवढेच महत्त्व ह्या निमलष्करी दलांचे आहे\nJNU मधील विद्यार्थ्याची कमाल : ९५% अपंगत्वावर मात करून मिळवली PhD\nहजारो भारतीयांच्या मृत्यूला कारणीभूत विन्स्टन चर्चिल आणि हिटलर एकसारखेच- शशी थरूर\nअर्जुन तेंडुलकरची निवड, आणखी एका एकलव्याचा बळी देऊनच झालीये का\nसंगीत ऐकण्याच्या या आरोग्यदायी फायद्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल \nसगळे वर्ल्डकप ४ वर्षांनीच का होतात जाणून घ्या महत्वपूर्ण इतिहास\nनासाने कलामांना दिलेली ही मानवंदना पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल\nविज्ञान तंत्रज्ञानातील ह्या शोधांमुळे आज भारत जगातील पाचवा सर्वात शक्तिशाली देश आहे.\nप्राचीन इतिहास, आणि ज्यूंच्या हक्काच्या भूमीची पार्श्वभूमी : इस्रायल- संक्षिप्त इतिहास १\nइस्रायलने तयार केली सुरक्षा भिंत\nह्या हिंदी चित्रपटांनी अमेरिकन बॉक्स ऑफिसवर इंग्रजी चित्रपटांना मागे टाकलं होतं..\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%A8/word", "date_download": "2018-08-19T03:54:43Z", "digest": "sha1:GHBLTTBLOAPNEMT35SJ4S7ZHN6IXLSAL", "length": 10054, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - जनार्दन", "raw_content": "\nकोणता शब्द योग्य आहे नखाला जिव्हारी लागणे की जिव्हाळी लागणे\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - १\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - २\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - ३\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - ४\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - ५\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - ६\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - ७\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - ८\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - ९\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - १०\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - ११\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - १२\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - १३\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - १४\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - १५\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - १६\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - १७\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - १८\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nश्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - १९\nश्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.\nn. वृषा का पुत्र \nनिर्जीव गाड्यांची पूजा करतात, यामागील शास्त्र काय\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/singer-lata-mangeshkar-108007/", "date_download": "2018-08-19T03:41:49Z", "digest": "sha1:RKPDKHFTQHLVGEY3VD5FRJQTOW4DYZIV", "length": 28231, "nlines": 225, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गाये लता.. गाये लता.. | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nगाये लता.. गाये लता..\nगाये लता.. गाये लता..\nजन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत आपणा सर्वाची सोबत करणारा एकच स्वर म्हणजे भारतरत्न लताबाईंचा अमृतस्वर.. अकोल्यातल्या अकोला इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीच्या चाळीतल्या अगदी बालपणातल्या स्मरणांमध्ये निमस्यांच्या पारुताईच्या लग्नात\nजन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत आपणा सर्वाची सोबत करणारा एकच स्वर म्हणजे भारतरत्न लताबाईंचा अमृतस्वर.. अकोल्यातल्या अकोला इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीच्या चाळीतल्या अगदी बालपणातल्या स्मरणांमध्ये निमस्यांच्या पारुताईच्या लग्नात त्यांच्या अंगणात उभारलेल्या मांडवाच्या कोपऱ्यात उंचावर बसवलेल्या कण्र्यातून पहिल्यांदा ऐकलेला लताबाईंचा स्वर आणि गाणं होतं- ‘राजा की आयेगी बारात.. रंगीली होगी रात.. मगन मी नाचुंगी..’\nतेव्हापासून आजपर्यंत कविवर्य सुरेश भटांच्या शब्दांत थोडा बदल करून-\n‘तसे किती काटे रुतले आमुच्या गतीला\nतुझा सूर केवळ राही सदा सोबतीला..’\nअसा लताबाईंचा स्वर आपणा साऱ्यांच्या जगण्याला अमृतसंजीवन देत आलाय. किती गाणी आठवावीत. अक्षरश: हजारो. मराठी.. हिंदी.. बंगाली.. कळत्या वयात लता मंगेशकर या स्वरसप्तकानं गारुड घालायला सुरुवात केली तेव्हा अकोल्यासारख्या ठिकाणी वृत्तपत्रं, मासिकं, पाक्षिकं वा साप्ताहिकांतून लताबाईंविषयी छापून येणारे सर्व काही वाचायची आस असायची. छायाचित्रांमधून त्यांचं कधीतरी दर्शनही व्हायचं.\nएक दिवस अकोल्याच्या माणिक टॉकीजमध्ये मुख्य चित्रपटापूर्वी दाखविल्या जाणाऱ्या भारतीय समाचार चित्र अर्थात् ‘इंडियन न्यूज रील’मध्ये सांस्कृतिक घडामोडींचा परामर्श घेताना तेव्हा नुकतेच दिवंगत झालेले हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गीतकार शकील बदायुनी यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या समारंभाच्या क्षणचित्रांमध्ये साक्षात् लताबाई गाताना दिसल्या. ‘बेकस पे करम किजिये सरकार- ए- मदिना’ हे संगीतकार नौशादसाहेबांनी संगीतबद्ध केलेलं ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटातलं अप्रतिम गाणं त्या गायल्या. ते संपूर्ण गाणं दाखवावं असं वाटत होतं, पण एखाद् दुसऱ्या कडव्यानंतर ते संपलंच. पंढरीच्या वारकऱ्याला पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या दर्शनानं जो आनंद मिळतो, तशीच माझी मन:स्थिती झाली. त्यानंतर पुढचा संपूर्ण आठवडा रोज संध्याकाळच्या खेळापूर्वी (कारण त्यानंतर त्या काळातल्या घडामोडी दाखविणारी भारतीय समाचार चित्राची नवी आवृत्ती येणार होती.) मी डोअरकीपरला पटवून दारातच पडद्याशेजारी उभा राहून फक्त ‘बेकस पे करम किजिये’चं दर्शन पुन: पुन्हा अनुभवत राहिलो..\nकट् टू मुक्काम पुणे.. एकाहत्तर साली पुण्याला आल्यावर पुन्हा बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी लताबाईंनी गायलेल्या ‘मोगरा फुलला..’च्या आठवणी कुणाकुणाकडून ऐकताना मनातल्या मनात त्यांचा हेवा करत राहिलो..\nअशीच काही वर्षे गेली. आणि.. १९७४ च्या सुमारास डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शन करीत असलेल्या ‘सामना’ या चित्रपटाच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाला उपस्थित राहायची संधी मिळाली. मुंबईत बांद्रा (पश्चिम) येथे असलेल्या मेहबूब स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण व्हायचं होतं. संगीतकार भास्कर चंदावरकरांनी दोन गाण्यांचं ध्वनिमुद्रण करायचं योजलं होतं. चार तासांच्या शिफ्टमध्ये (प्रादेशिक) चित्रपटाची दोन गाणी करण्याची मराठी चित्रपटसृष्टीला मुभा होती. त्यानुसार ‘या टोपीखाली दडलंय काय’ आणि ‘सख्या रे, घायाळ मी हरिणी..’ या दोन गाण्यांचं ध्वनिमुद्रण करायला वाद्यवृंद संयोजक इनॉक डॅनियल्सजी त्यांच्या वाद्यवृंदासह सज्ज होते. प्रथम ‘या टोपीखाली दडलंय काय’ आणि ‘सख्या रे, घायाळ मी हरिणी..’ या दोन गाण्यांचं ध्वनिमुद्रण करायला वाद्यवृंद संयोजक इनॉक डॅनियल्सजी त्यांच्या वाद्यवृंदासह सज्ज होते. प्रथम ‘या टोपीखाली दडलंय काय’ या गाण्याचं ध्वनिमुद्रण सुरू झालं..\nमी पहिल्यांदाच चित्रपटाच्या गाण्याचं रेकॉर्डिग अनुभवत होतो..\nताज्या दमाचा पाश्र्वगायक रवींद्र साठे, गायिका उषा मंगेशकर यांच्या गायनासह श्रेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागूही गाण्यात काही मजेदार संवाद म्हणणार होते.. आयत्या वेळी एक-एक शब्द (कोकिळा आणि कबूतर) म्हणायला चित्रपटाच्या दृश्यातल्या जमावातल्या कुणा दोघांकरिता अस्मादिक आणि दिग्दर्शक जब्बार पटेलही त्या ध्वनिमुद्रणात सहभागी झाले. गाण्याचा संगीतकारांना अपेक्षित असा अप्रतिम टेक झाला. पुढल्या गाण्याची तयारी सुरू झाली. ‘सख्या रे, घायाळ मी हरिणी..’ हे गाणं लताबाई गाणार होत्या. परंतु काही कारणानं कुठल्याशा हिंदी चित्रपटाच्या त्यांच्या गाण्याचं ध्वनिमुद्रण लांबल्यामुळे त्यांनी ‘पायलट’ (तात्पुरत्या) गायकाकडून गाण्याचं वाद्यवृंदासह ध्वनिमुद्रण करण्याची सूचना टेलिफोनद्वारा दिली. आयत्या वेळी मग अतिशय शीघ्र ग्रहणशक्ती असलेल्या पाश्र्वगायक रवींद्र साठेला संगीतकार चंदावरकरांनी गाण्याची चाल शिकवली आणि रवींद्र साठेनं पहिलाच टेक ओके गायला.\nत्यानंतर काही दिवसांनी अखेरीस तो क्षण आला.. मेहबूब रेकॉर्डिग स्टुडिओच्या लोखंडी जिन्याच्या पायऱ्या चढून लताबाई ध्वनिमुद्रणाच्या दालनात प्रवेशल्या. त्या क्षणाला त्या गाण्याविषयी त्यांना काही म्हणजे काहीच ठाऊक नव्हतं..\nसुहास्य मुद्रेनं सर्वानी केलेल्या स्वागताचा स्वीकार करत त्यांनी गाण्याचे शब्द स्वत:च्या अक्षरात कागदावर लिहून घेतले. आणि रवींद्र साठेनं गायलेलं गाणं त्या अत्यंत एकाग्रतेनं ऐकत गेल्या. ऐकत असतानाच त्या पुढय़ातल्या गाण्याच्या (कागदावरल्या) ओळींवर सांकेतिक खुणा करत गेल्या. गाणं संपलं. तसं म्हणाल्या, ‘‘चला, टेक करूयात..’’\nगाण्याच्या आरंभीच्या तालमुक्त चार ओळी (‘हा महाल कसला.. रानझाडी ही दाट.. वगैरे) रवींद्रनं केवळ व्हायब्रोफोन आणि स्पॅनिश गिटार यांच्या सुटय़ा सुरांच्या लडींसह आणि गाणं वाजवणाऱ्यांच्या (नार्वेकरसाहेब) व्हायोलिनच्या साथीनं गायल्या होत्या. रवींद्रचा आवाज वगळून केवळ व्हायब्रोफोन आणि स्पॅनिश गिटारच्या साथीनं त्या आता गाणार होत्या..\nसुरुवातीच्या तालविरहित मुक्त पद्धतीनं गायलेल्या-\n‘हा महाल कसला.. रानझाडी ही दाट..\nअंधार रातीचा.. कुठं दिसंना वाट\nकुन्या द्वाडानं घातला घाव.. केली कशी करनी..\nसख्या रे.. सख्या रे..\nसख्या रे, घायाळ मी हरिणी..’\nयातल्या शेवटच्या ओळीतल्या ‘घायाळ मी हरिणी..’च्या ‘णी’वर ध्वनिमुद्रित तबल्याची सम अत्यंत स्वाभाविकपणे- म्हणजे जणू काही त्या क्षणी साथ करत असलेल्या तबल्याची सम यावी तशी आली आणि त्या पुढे पुढे गात राहिल्या. शब्दा-शब्दांतला भाव.. दोन शब्दांमधल्या विरामात लपलेला भाव स्वरांकित करत, त्या गाण्याला संजीवन देत त्यांनी आपल्या परिसस्पर्शानं त्या गाण्याचं त्यांनी सोनं केलं..\nटेक संपल्यावर उपस्थित सर्व मंडळी भारावून गेली होती. कुठल्याशा तांत्रिक कारणास्तव ध्वनिमुद्रक टागोरसाहेबांनी लताबाईंना आणखी एक टेक देण्याची विनंती केली. आणि दुसरा टेकही त्या अगदी तंतोतंत पहिल्या टेकसारखाच (म्हणजे खरं तर त्याला हल्लीच्या कॉम्प्युटरच्या भाषेत ‘कट्-पेस्ट’ म्हणता येईल) गाऊन गेल्या. हे.. हे सगळं अशक्य होतं.. अतक्र्य होतं. म्हणजे पंधरा मिनिटांपूर्वी काहीच माहिती नसलेलं गाणं कुणीतरी एका.. फक्त एकाच श्रवणात आत्मसात करून त्याच्यामध्ये आपल्या अलौकिक प्रतिभेनं प्राण फुंकून त्या गाण्याला हजारांनी, लाखांनी गुणून त्याला सवरेत्कृष्टतेचा दर्जा प्राप्त करून देऊ शकतं- हे मी प्रथमच अनुभवत होतो. ध्वनिमुद्रक टागोरसाहेबांचं समाधान होताना त्या गायलेलं गाणं न ऐकताच (कारण गातानाच त्यांना माहीत होतं, की ते सर्वोत्तमच होणाराय) गाऊन गेल्या. हे.. हे सगळं अशक्य होतं.. अतक्र्य होतं. म्हणजे पंधरा मिनिटांपूर्वी काहीच माहिती नसलेलं गाणं कुणीतरी एका.. फक्त एकाच श्रवणात आत्मसात करून त्याच्यामध्ये आपल्या अलौकिक प्रतिभेनं प्राण फुंकून त्या गाण्याला हजारांनी, लाखांनी गुणून त्याला सवरेत्कृष्टतेचा दर्जा प्राप्त करून देऊ शकतं- हे मी प्रथमच अनुभवत होतो. ध्वनिमुद्रक टागोरसाहेबांचं समाधान होताना त्या गायलेलं गाणं न ऐकताच (कारण गातानाच त्यांना माहीत होतं, की ते सर्वोत्तमच होणाराय) सर्वाचा निरोप घेऊन गेल्यासुद्धा..\nयानंतर सुमारे तीन वर्षांनी ‘जैत रे जैत’ या चित्रपटाच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाच्या पहिल्या सत्रामध्ये पहिलंच गाणं ध्वनिमुद्रित होणार होतं..\nमला या ध्वनिमुद्रणाला हजर राहायचं भाग्य लाभलं. एच.एम. व्ही.च्या रेकॉर्डिग स्टुडिओमध्ये लताबाई वाद्यवृंदाबरोबर रिहर्सल करत होत्या. मी त्यांच्यापासून चार-पाच फुटांवर उभा होतो. पण त्या गात असलेले शब्द अगर सूरही मला भोवतीच्या वाद्यवृंदामुळे ऐकू येत नव्हते. टेकच्या वेळी मी ध्वनिमुद्रकाच्या दालनात जाऊन ऐकू लागलो तेव्हा मला कळलं की, मायक्रोफोनच्या शक्तीचा अत्यंत प्रभावी प्रयोग करत तंत्र आणि भाव यांचा जो काय बेमिसाल प्रत्यय आपल्या गाण्यातून त्या देतात, तो अकल्पनीय आहे त्यांचं शब्दांच्या उच्चारणातील अद्भुत कौशल्य, श्वासाचा अप्रतिम वापर (जो त्या गाताना कधी आणि कुठे घेतात, हे आजवर त्यांच्या गाण्यात कधीच कळलेलं नाही त्यांचं शब्दांच्या उच्चारणातील अद्भुत कौशल्य, श्वासाचा अप्रतिम वापर (जो त्या गाताना कधी आणि कुठे घेतात, हे आजवर त्यांच्या गाण्यात कधीच कळलेलं नाही), त्यांचं लयीचं तत्त्व, अंदाज आणि भान, त्यांचा विशुद्ध सूर आणि कुठलाच अटकाव नसलेला पाऱ्यासारखा फिरणारा गळा, संगीतकाराच्या कथनातून त्याची शैली नेमकी टिपत त्या गाण्यातून तिचा तंतोतंत प्रत्यय देण्याचं अद्वितीय सामथ्र्य.. आणि हे सगळं श्रोत्यांना ऐकताना अगदी सहज, सोप्पं आणि स्वाभाविक वाटावं अशी पेशकारी..\nखरं तर लताबाईंचा स्वर म्हणजे ईश्वरीय अनुभूतीच कवयित्री शांताबाई शेळक्यांनी आपल्या एका कवितेत म्हणूनच ठेवलंय..\n‘ईश्वराचे आम्हा देणे.. तुझे गाणे\nआसमंती भरून आहे.. तुझे गाणे’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nव्हायरलची साथ: विनोदाचं ‘हसं’..\nलतादीदींवर शेरेबाजी केली नसल्याचा न्यूयॉर्क टाईम्सचा खुलासा\nIPL 2018 – वानखेडेवर नव्हे; तर ‘येथे’ पाहिला सचिनने अंतिम सामना\nलतादीदींबद्दल केलेल्या ट्विटमुळे राष्ट्रपती ‘ट्रोल’\nलता मंगेशकर यांच्या नावाने अनेकांना गंडा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/now-lets-go-program/", "date_download": "2018-08-19T04:14:49Z", "digest": "sha1:LMELZ6BJRWZ676F7IYVSM7Q6QKLPKCUO", "length": 28842, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Now Let'S Go To The Program | आता हा कार्यक्रम घेणार चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची जागा | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १९ ऑगस्ट २०१८\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nअजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना\nम्हाडा भवनाला मिळणार नवा साज\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nPriyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू\nOMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा\nऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nहटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\nआता हा कार्यक्रम घेणार चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची जागा\nचला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने मराठी इंडस्ट्रीलीच नव्हे तर बॉलिवूडला देखील भुरळ घातली आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. या कार्यक्रमातील निलेश साबळे, भाऊ कदम, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि कुशल बद्रिके हे कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. केवळ मराठीच नव्हे तर अमराठी लोक देखील या कार्यक्रमाचे फॅन आहेत. या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या कार्यक्रमाचा शेवटचा भाग आज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण हा कार्यक्रम एका नव्या ढंगात लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.\nझी मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या मंचावर आजवर अनेक सेलिब्रिटी आले आहेत. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, श्रीदेवी, अनुष्का शर्मा, काजोल, अजय देवगण, अक्षय कुमार, गोविंदा, अनुष्का शर्मा, कंगना रणौत यांसारख्या बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी आजवर या कार्यक्रमात अनेकवेळा हजेरी लावली आहे. तसेच भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडूंनी देखील या कार्यक्रमात येऊन धमाल मस्ती केली होती. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी केवळ मराठी सेलिब्रेटी नव्हे तर बॉलिवूडमधील सेलिब्रेटी देखील याच कार्यक्रमाला पसंती देतात. पण आता हा कार्यक्रम काही दिवसांसाठी ब्रेक घेणार आहे. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याची घोषणा करण्यात आली नसली तरी हा कार्यक्रम लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे समजतेय. या नव्या सिझनमध्ये प्रेक्षकांना काही नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहे.\nचला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची जागा सारेगमप घेणार आहे. सारेगमप या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचा हा सिझन देखील खूप चांगला असणार याची प्रेक्षकांना खात्री आहे.\nचला हवा येऊ द्या हा कार्यक्रम ब्रेकवर जाणार असल्याने या कार्यक्रमाचे फॅन्स या कार्यक्रमाला प्रचंड मिस करणार आहेत यात काही शंकाच नाही.\nAlso Read : 'चला हवा येऊ द्या’च्या विनोदवीरांना इतके मिळते मानधन\nसमाधान मिळेल अशाच भूमिका स्वीकारते -स्मिता बन्सल\nमनोरंजनाच्या क्षेत्रात ‘सोनी मराठी’ ही दाखल\nमला सासू-सुनेच्या मालिकांपासून दूरच राहायचं होतं- झेबी सिंग\nसचिन श्रॉफचा आहे 'या' गोष्टीवर विश्वास\n‘कर्णसंगिनी’मध्ये मदिराक्षी साकारणार द्रौपदीची भूमिका\n‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत सुखविंदर सिंगनंतर दिसणार सुनिधी चौहान\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vaishyasamajpatsanstha.in/chairman-note/", "date_download": "2018-08-19T03:56:16Z", "digest": "sha1:USYXFYJNKLPMR3NJGYESUWAAVAAR2RFR", "length": 3998, "nlines": 72, "source_domain": "vaishyasamajpatsanstha.in", "title": "Chairman Note", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था\nसिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या.फोंडाघाट\nआपल्या सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेने नियोजनपूर्वक कार्याची मालिका प्रवर्तित केलेली\nआहे.पतसंस्थेने गेल्या २५ वर्षांमध्ये आर्थिक आघाडीवर लक्षणीय प्रगती केलेली असून पुढे वाटचालीस सुरुवात\nकेली आहे. आज पारंपारीकतेची जागा आधुनिकतेने घेतली आहे. संस्था आता यापुढील वाटचाल करताना\nनव्या स्वरुपात अधिक विश्वासाने, आधुनिकतेचा साज व आपुलकीची परंपरा घेऊन सभासदांच्या\nव ग्राहकांच्या सेवेत अधिक कार्यक्षम होण्यासाठी प्रयत्नशील आहे.\nसिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट\nसिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट\nसंस्थेच्या सभासद /हितचिंतक /ठेवीदार यांना कळविण्यात आनंद वाटतो कि ,संस्थेस महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. यांनी अधिकृत लाईट बिल भरणा केंन्द्र म्हणून मान्यता दिली असून संस्थेच्या शाखा फोंडाघाट ,कणकवली , वैभववाडी येथे ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. तरी याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा. तसेच लवकरच शाखा माणगाव येथे ही सुविधा सुरु करीत आहोत .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-19T04:03:01Z", "digest": "sha1:QCGT43VY43LO3R4VD4FGOWSLG3EVJMXT", "length": 6922, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जवाहरलाल नेहरू हे पंडित नव्हते; भाजप आमदाराचा दावा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजवाहरलाल नेहरू हे पंडित नव्हते; भाजप आमदाराचा दावा\nनवी दिल्ली – वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. ज्ञानदेव आहुजा यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाच्या आधी लावण्यात येणाऱ्या पंडित या शब्दावरच आक्षेप घेतला आहे.\nज्ञानदेव आहुजा यांनी म्हंटले की, जवाहरलाल नेहरू कधी पंडित नव्हतेच. ते गोमांस खायचे आणि गोमांस खाणारा व्यक्ती कधी पंडित असू शकत नाही. एवढ्यावरच न थांबता ते पुढे म्हणाले, जवाहरलाल नेहरू यांच्या नावाआधी पंडित हा शब्द नव्हता. परंतु केवळ ब्राम्हणांची मते मिळवण्यासाठी त्यांच्या नावापुढे पंडित लावण्यात आले होते, असेही त्यांनी म्हंटले आहे.\nदरम्यान, याआधीही ज्ञानदेव आहुजा यांनी कथित गोरक्षकांनी केलेल्या हत्या, जेएनयुवर वादग्रस्त विधाने केली होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleमेट्रोच्या कामामुळे कोंडी, कोंडीमुळे मेट्रोला अडचण\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय नेत्यांची उपस्थिती\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी देशभरातील नेत्यांची हजेरी\nअटल बिहारी वाजपेयींच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nअटल बिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक; भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक रद्द\nत्रिपुराच्या राज्यपालांनी दिली अटल बिहारी वाजपेयी यांना जिवंतपणीच श्रद्धांजली\nस्वातंत्र्य दिनानिमित्त लंडन पोलिसांचे भारताला अनोखे गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-19T04:03:03Z", "digest": "sha1:J7CG3NWIQM7PF5P2UQ7DGDYYS25B3J5T", "length": 6689, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नाशिकमध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून तिघींना पेटवले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनाशिकमध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून तिघींना पेटवले\n9 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू\nनाशिक – नाशिकमध्ये अनैतिक प्रेम संबंधातून जळीतकांड घडले. आरोपीने दोन महिलांसह एका चिमुकलीला पेटवले असून यात नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात मध्यरात्री घडली.\nदेवरे नावाच्या महिलेचे परिसरातीलच एका परप्रांतीय इसमासोबत प्रेमसंबंध होते. या महिलेची 19-20 वर्षांची मुलगी तिच्या नऊ महिन्यांच्या बाळासह इथे राहायला आली होती. परंतु किरकोळ भांडणातून महिलेचे आणि आरोपीचे भांडण झाले.\nयाच रागातून आरोपीने मध्यरात्री तिघींच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. यात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर आगीत भाजलेल्या महिलांवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleथोरांतामुळेच विकास प्रक्रियेत अडथळे\nNext articleयेरवडा मनोरुग्णालयात मिळणार पोलीस सुरक्षा\nवाळूचोर टोळीविरुद्ध मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र\nगोवंशाची वाहतूक; दोघांना अटक\nराज्यमंत्री कांबळे यांच्या सोसायटीत घरफोडी\nअभिनेत्रीच्या सतर्कतेतून लहान मुलांच्या तस्करीचे रॅकेट उघड\nकोल्हापुरात चार बंदुका, दारूगोळा जप्त ; चौघाजणांच्या शिकारी टोळीला अटक\nब्रिटन संसदेबाहेर हल्ल्याचा प्रयत्न; 3 जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-navratri-rupabhavani-temple-72996", "date_download": "2018-08-19T04:13:06Z", "digest": "sha1:V4DJUAMBW524VUAWAGFWDMDGANB6UNSR", "length": 13087, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news navratri rupabhavani temple शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात | eSakal", "raw_content": "\nशारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात\nबुधवार, 20 सप्टेंबर 2017\nसोलापूर - रूपाभवानी मंदिरात गुरुवार (ता. 21) पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिरात शामियाना उभारणीचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे भक्तांनी मंदिरास भेट दिलेल्या 12 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंदा मंदिर परिसरात निगराणी असणार आहे.\nसोलापूर - रूपाभवानी मंदिरात गुरुवार (ता. 21) पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिरात शामियाना उभारणीचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे भक्तांनी मंदिरास भेट दिलेल्या 12 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंदा मंदिर परिसरात निगराणी असणार आहे.\nमंदिराच्या शिखराला आकर्षक विद्युत रोषणाई केली असून, ती उद्या (बुधवार) पासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे 10 दिवस भक्तांच्या गर्दीचा विचार करून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनरांगेची व्यवस्था केली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार असून, त्यांना मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांची मदत होणार आहे. मंदिर परिसरात जत्रा भरत असल्याने पूजा साहित्याची दुकाने थाटली आहेत. त्याचप्रमाणे खेळणी, बांगड्या, रसपानगृह व विविध साहित्य विक्रीची स्टॉल उभारणी पूर्ण होत आली आहे.\nनवरात्रोत्सव कार्यक्रमांची माहिती देताना मंदिराचे मुख्य पुजारी राजू पवार म्हणाले, \"\"तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील विधींनुसारच रूपाभवानी मंदिरात पूजाअर्चा होणार आहेत. गुरुवारी (ता. 21) पहाटे चार वाजता चरणतीर्थ आरतीने मंदिर उघडण्यात येईल. सकाळी सात वाजता महापूजेस सुरवात होऊन आठ वाजता घटस्थापना व नऊ वाजता पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून जत्रेस प्रारंभ होणार आहे. सलग नऊ दिवस रात्री 9.30 वाजता छबिना कार्यक्रम होणार आहे. दसऱ्याला दुपारी चार वाजता मंदिरातून पालखी निघून पार्क मैदानावरील शमीच्या झाडाला सीमोल्लंघन खेळून पालखी रात्री 11 वाजता मंदिरात येईल.''\nसर्व भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी दर्शनरांगेची व्यवस्था केली आहे. भक्तांनी मंदिरास भेट दिलेल्या सीसीटीव्हीमुळे मंदिर परिसरातील एकूण परिस्थितीवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. नवरात्रोत्सव शांततेत व आनंदात साजरा व्हावा, यासाठी मंदिरातर्फे सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.\n- राजू पवार, मुख्य पुजारी, रूपाभवानी मंदिर\nविदर्भ, उत्तर महाराष्ट्रात नुकसान; तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज पुणे - दीर्घ खंडानंतर बुधवार (ता. १५) ते शुक्रवारपर्यंत (ता. १७) विदर्भ, मराठवाडा,...\nकोल्हापूरातील ‘सीबीएस’ होणार आता बसपोर्ट\nकोल्हापूर - विमानतळाच्या धर्तीवर राज्यातील १४ बस स्थानकांचे रूपांतर बसपोर्टमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा...\nकोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका...\nदोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी - दोन लहान मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. १८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आली...\nMaratha Kranti Morcha : उद्यापासून चक्री उपोषण\nपुणे - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे पुण्यात सोमवारी (ता. २०) पासून बेमुदत चक्री उपोषण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/letter-to-the-chief-minister-of-sanatans-lawyers-accusing-the-ats-of-harassing-the-youth/", "date_download": "2018-08-19T04:03:26Z", "digest": "sha1:NA5MH3MUSMC6WTT3U4EXTJCZMCFIYLRV", "length": 9431, "nlines": 107, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एटीएसवर युवकांचा छळ करत असल्याचा आरोप, सनातनच्या वकिलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएटीएसवर युवकांचा छळ करत असल्याचा आरोप, सनातनच्या वकिलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nटीम महाराष्ट्र देशा – सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी वैभव राऊत सह इतरांच्या झालेल्या अटकेप्रकरणी एटीएसवर गंभीर आरोप केले आहेत. यासंबंधीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. या पत्रात एटीएस या युवकांचा छळ करत आहे. मालेगाव सारखा प्रकार या युवकांच्या बाबतीत होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nहिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित वैभव राऊत कडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातून काल संध्याकाळी दोघांना अटक केली होती. या प्रकरणाची व्याप्ती आज वाढली असून सकाळी केलेल्या कारवाईत पुण्यातून आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर राज्यभरातून एकूण 12 जणांना एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.\nदरम्यान,नक्षलवाद्यांचा वकील म्हणून गडलिंगना अटक होते तर सनातनचे वकील पुनाळेकर जे बॉम्बस्फोटातल्या आरोपींच खूलेआम समर्थन करतात त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.\nसंविधान जाळल्याचा निषेध करत विद्यार्थ्यांनी पेटवली मनुस्मृती\nभाजपच्या डोकेदुखीत वाढ ; अजून एक मोठा मित्रपक्ष नाराज\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nवाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी गेलेल्या स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला\nटीम महाराष्ट्र देशा - स्वामी अग्निवेश हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी…\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर…\nपंतप्रधान पदाची इम्रान खान यांनी घेतली शपथ, नवज्योत सिंग सिद्धू यांची…\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/there-is-no-politics-in-mumbais-natural-calamity/", "date_download": "2018-08-19T04:06:58Z", "digest": "sha1:ZGMRWEP2GGGQRPILLP3AZIB6DU5BYTPQ", "length": 9031, "nlines": 106, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबईवरील नैसर्गिक संकटामध्ये राजकारण नको; आम्हीदेखील सहकार्य करु – अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंबईवरील नैसर्गिक संकटामध्ये राजकारण नको; आम्हीदेखील सहकार्य करु – अजित पवार\nमुंबईवरील संकटावर अजितदादांनी पॉईंट ऑफ इन्फ़ॉरमेशनच्या माध्यमातून मांडली भूमिका...\nनागपूर – गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुंबई शहरात आणि उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामध्ये सरकारी यंत्रणा मदत करताना कमी पडत असून हा मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत आहे. त्यामुळे मुंबईतील अडचणी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पालकमंत्र्यांना मुंबईकडे रवाना करावे आणि परिस्थितीचा आढावा घेवून लोकांना हवी ती मदत करावी अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पॉंईंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून सभागृहात केली.\nमुंबईत प्रत्येक दिवशी अनेक दुर्घटना घडत आहेत. कधी पाऊस पडतोय तर कधी विमान दुर्घटना घडत आहे. महापालिका कुणाची, सरकार कुणाचं हा वाद नको. सरकार म्हणून उपाययोजना व्हाव्यात. मंत्रालयात काही अधिकारी चांगले काम करतात त्यांना मदतीसाठी घ्या. मनपानेही ताबडतोब पाऊले उचलावी. आम्ही देखील सहकार्य करू. हे नैसर्गिक संकट आहे. यामध्ये राजकारण करायचं नाही असं स्पष्ट मत अजितदादांनी व्यक्त केले.\nमुंबई व कोकण भागातील अतिवृष्टीत आवश्यक ती खबरदारी घ्या : देवेंद्र फडणवीस\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nटीम महाराष्ट्र देशा : पालघर जिल्ह्यातील भंडारआळी परिसरात एका बंगल्यात एटीएसच्या पथकाने छापा मारला होता. त्यावेळी…\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य..\nपिंपरीत प्रेमवीराची बॅनरबाजी, ‘shivade i am sorry’चे फलक\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nकेरळ : पुरात 97 लोकांचा मृत्यू, पुण्याहून NDRF च्या चार तुकड्या रवाना…\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/if-government-doesnt-follow-orders-of-the-sc-there-will-be-anarchy-in-the-country/", "date_download": "2018-08-19T04:05:00Z", "digest": "sha1:Y2DOY7ZSSKSVSKV5I4IWNWUMNZO6OIIE", "length": 9844, "nlines": 105, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "... तर देशात अराजक माजेल - अरविंद केजरीवाल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n… तर देशात अराजक माजेल – अरविंद केजरीवाल\nनवी दिल्ली : गेल्या अनके दिवसांपासून दिल्लीत राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये संघर्ष सुरु आहे. केंद्र सरकार विरोधात दाद मागण्यासाठी केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी कोर्टात देखील धाव घेतली होती. केजरीवाल यांच्या याचिकेवर निर्णय देताना कोर्टाने स्पष्ट केलं होत की, जनतेने निवडून दिलेलं सरकार हे राज्यपालांपेक्षा महत्वाच आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय राज्यपालांनी मान्य करणे बंधनकारक आहे.\nदरम्यान सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर शुक्रवारी केजरीवालांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात दिल्लीतील विकास कामांत सरकारची मदत करणे तसेच कोर्टाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करण्याबाबत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी काही मुद्द्यांवर राज्यपालांनी केजरीवालांना सहकार्य करण्यास नकार दिला. त्यावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे सरकारने पालन केले नाहीत तर देशात अराजक माजेल असे केजरीवाल यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.\nअधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्यांच्या मुद्यावरून नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात काल झालेल्या बैठकीत चर्चा झाली मात्र बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्याना देण्यास राज्यपालांनी नकार दिलाय तो अधिकार केंद्राचा असून, त्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नसल्याचं त्यांनी म्हंटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांनी म्हंटलं आहे की, जर सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे सरकारने पालन केले नाहीत तर देशात अराजक माजेल.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nकॉसमॉस सहकारी बँकेची आर्थिक स्थिती उत्तम : अध्यक्ष मिलिंद काळे\nटीम महाराष्ट्र देशा : एखाद्या चित्रपटाच्या शोभेल अशा पद्धतीने पुण्यातील कॉसमॉस बँकेवर हॅकर्सनी डल्ला मारल्याची घटना…\nकेरळ : पुरात 97 लोकांचा मृत्यू, पुण्याहून NDRF च्या चार तुकड्या रवाना…\nपंतप्रधान पदाची इम्रान खान यांनी घेतली शपथ, नवज्योत सिंग सिद्धू यांची…\nपुरस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/latest-updatesthe-hearing-on-the-plea-of-the-guilty-in-the-nirbhaya-case-will-be-heard-today/", "date_download": "2018-08-19T04:07:20Z", "digest": "sha1:NIP43XLD2SXGRYZEJX2FKA3RMCEQLDSR", "length": 12529, "nlines": 113, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "निर्भया प्रकरणी सुप्रीम कोर्टात दोषींच्या पुनर्विचार याचिकेवर आज होणार सुनावणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनिर्भया प्रकरणी सुप्रीम कोर्टात दोषींच्या पुनर्विचार याचिकेवर आज होणार सुनावणी\nनराधमांना फाशी देण्याची निर्भयाच्या वडिलांची मागणी\nटीम महाराष्ट्र देशा : 16 डिसेंबर 2012 रोजी देशाला हादरवून टाकणा-या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात दोषींच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी होणार आहे . चार मे रोजी निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दोषींच्या पुनर्विचार याचिकेमुळे निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे दोषींची फाशीची शिक्षा कायम राहणार का की त्यांच्या शिक्षेला पुन्हा पूर्णविराम लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश आर भानुमती आणि अशोक भूषण यांनी दोषी विनय, पवन आणि मुकेश यांच्या पुनर्विचार याचिकेवर निकाल राखून ठेवला होता. मात्र दोषी अक्षयने पुनर्विचार याचिका दाखल केली नाही.\nदरम्यान,दोषींना फाशी दिल्यानंतरच देशाला दिलासा मिळेल, अशी भावनाही निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पवन आणि विनय यांच्याकडून त्यांच्या पुनर्विचार याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण झाला होता. पण अक्षयकडून पुनर्विचार याचिका उशिरा दाखल करण्यात आली. त्यामुळे त्यावर युक्तिवाद झाला नाही. त्यामुळे युक्तिवाद सादर करणे बाकी आहे, असे बचाव पक्षाचे वकील ए पी सिंह यांनी सांगितले. तर मुकेशचे वकील एम एल शर्मा यांनी पुनर्विचार याचिका दाखल करून युक्तिवादही केला आहे.\nकाय आहे निर्भया गँगरेप प्रकरण\nअल्पवयीन दोषीसह सहा जणांनी 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार केला होता. तसेच निर्भया व तिच्या मित्राला अमानुष मारहाणही केली होती. यानंतर या दोघांना विवस्त्र रस्त्यावर फेकून त्यांच्यावर बस चालवण्याचा प्रयत्न केला.काही दिवसांनंतर निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निर्भया प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. साकेत येथील फास्ट ट्रॅक कोर्टाने चारही आरोपींना सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवलं. चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा नक्की केल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे सोपवण्यात आले. चारही आरोपींनीदेखील शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने 13 मार्च 2014 रोजी चारही आरोपी अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश यांच्या याचिका फेटाळून लावल्या आणि फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केला.\nत्या नराधमांनी माझ्या छकुलीला बुधवारीच मारल आणि न्यायालयाने शिक्षा देखील बुधवारीच सुनावली\nलोणी मावळा बलात्कार व खून प्रकरणी ३ आरोपींना फाशीची शिक्षा\nब्रेकिंग: कोपर्डी अत्याचार प्रकरणी तिन्ही आरोपींना फाशी\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर भारतीय खेळाडू आता सज्ज झाले ते म्हणजे 18 वी एशियाड स्पर्धा…\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nपिंपरीत प्रेमवीराची बॅनरबाजी, ‘shivade i am sorry’चे फलक\nजगात भारताला आदराचे स्थान निर्माण करून देणारा नेता हरवला- रविकांत…\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/micromax-q22-green-yellow-price-p4ipVw.html", "date_download": "2018-08-19T03:54:26Z", "digest": "sha1:X2ACVW2DBJZPYYZPL22ZDQWOQ4HJG33B", "length": 15026, "nlines": 420, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मायक्रोमॅक्स Q22 ग्रीन & येल्लोव सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nमायक्रोमॅक्स Q22 ग्रीन & येल्लोव\nमायक्रोमॅक्स Q22 ग्रीन & येल्लोव\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nमायक्रोमॅक्स Q22 ग्रीन & येल्लोव\nमायक्रोमॅक्स Q22 ग्रीन & येल्लोव किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये मायक्रोमॅक्स Q22 ग्रीन & येल्लोव किंमत ## आहे.\nमायक्रोमॅक्स Q22 ग्रीन & येल्लोव नवीनतम किंमत Aug 14, 2018वर प्राप्त होते\nमायक्रोमॅक्स Q22 ग्रीन & येल्लोवस्नॅपडील उपलब्ध आहे.\nमायक्रोमॅक्स Q22 ग्रीन & येल्लोव सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 5,998)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nमायक्रोमॅक्स Q22 ग्रीन & येल्लोव दर नियमितपणे बदलते. कृपया मायक्रोमॅक्स Q22 ग्रीन & येल्लोव नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nमायक्रोमॅक्स Q22 ग्रीन & येल्लोव - वापरकर्तापुनरावलोकने\nठीक आहे , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमायक्रोमॅक्स Q22 ग्रीन & येल्लोव वैशिष्ट्य\nइंटर्नल मेमरी 149 MB\nएक्सटेंडबले मेमरी Upto 32GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nटाळकं तिने 3 - 4 Hours\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 300 hours\nड़डिशनल फेंटुर्स FM Radio\nमायक्रोमॅक्स Q22 ग्रीन & येल्लोव\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.techvarta.com/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%AC/", "date_download": "2018-08-19T03:44:40Z", "digest": "sha1:BIXR5U4NPVYMTPLKRDHAMRR4AOBZ6QUM", "length": 13905, "nlines": 179, "source_domain": "www.techvarta.com", "title": "एमएसएन आता हिंदीतही उपलब्ध - Tech Varta", "raw_content": "\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nट्विटरचे लाईट अ‍ॅप भारतात सादर\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nफेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी\nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nमोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना\nअरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे \nस्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nव्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती\nवेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nHome अन्य तंत्रज्ञान एमएसएन आता हिंदीतही उपलब्ध\nएमएसएन आता हिंदीतही उपलब्ध\nमायक्रोसॉफ्टने आपले एमएसएन.कॉम ही इन्फोटेनमेंट या प्रकारातील वेबसाईट आता हिंदीतदेखील सादर करण्याची घोषणा केली आहे.\nमायक्रोसॉफ्ट कंपनीने १९९५ मध्ये आपल्या विंडोज ९५ ऑपरेटींग सिस्टीमसोबत एमएसएन या नावाने एक स्वतंत्र संकेतस्थळदेखील लाँच केले होते. पहिल्यांदा डायल-अप ऑनलाईन सर्व्हीस प्रोव्हायडरच्या स्वरूपात याला सादर करण्यात आले होते. नंतर याला एका व्यापक वेब पोर्टलमध्ये परिवर्तीत करण्यात आले. आजही हे संकेतस्थळ खूप लोकप्रिय असून याची जागतिक अलेक्झा रँक ५२ इतकी आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता हे संकेतस्थळ हिंदी भाषेतदेखील उपलब्ध करण्यात आलेले आहे. कुणीही युजर https://www.msn.com/hi-in या युआरएलवरून याला भेट देऊ शकतात. भारतात हिंदी युजर्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. भारतीय भाषांमध्ये याचे प्रमाणे सुमारे ५० टक्के इतके आहे. या पार्श्‍वभूमिवर, हिंदी भाषिकांसाठी हे पोर्टल सादर करण्यात आले आहे. यात विविध विषयांवरील बातम्या, फिचर्स, लेख, सखोल विश्‍लेषण, इमेज गॅलरीज, व्हिडीओज आदी कंटेंट देण्यात आले आहे. यात मनोरंजन, खेळ, राजकारण, लाईफ स्टाईल, टेक, ऑटो, बिझनेस आदी विविध विषयांवरील फिचर्सचा समावेश असेल.\nमायक्रोसॉफ्टने आपल्या एमएसएनला हिंदीत सादर करतांना अनेक विख्यात पब्लीशर्ससोबत करार केला आहे. यामध्ये भास्कर, जागरण, हिंदूस्तान, आज-तक, एनडीटिव्ही, बीबीसी हिंदी, मनी भास्कर व स्पोर्टस् किडा आदींचा समावेश आहे. यासोबत या संकेतस्थळावरून मायक्रोसॉफ्टच्या आऊटलुक, मायक्रोसॉफ्ट स्टोअर, स्काईप, ऑफीस, वननोट, वनड्राईव्ह व मॅप्स आदी सेवांसह फेसबुक व ट्विटरच्या थेट लिंक्स देण्यात आल्या आहेत.\nPrevious articleफेसबुकवर जाहिरातींचाही रिव्ह्यू करण्याची सुविधा\nNext articleट्विटर अ‍ॅपचा कायापालट : जाणून घ्या सर्व बदल\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/hritik-roshan-hridayantar-entertainment-esakal-news-48580", "date_download": "2018-08-19T04:37:12Z", "digest": "sha1:7O5XEPQ5UIBWCXHLLVMMOP36D4WLVUY5", "length": 13192, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hritik Roshan Hridayantar Entertainment esakal news हृतिक रोशनने लाँच केला ‘हृदयांतर’ सिनेमाचा ट्रेलर! | eSakal", "raw_content": "\nहृतिक रोशनने लाँच केला ‘हृदयांतर’ सिनेमाचा ट्रेलर\nसोमवार, 29 मे 2017\nहृतिकने ह्या सिनेमाच्या रिलीजची तारीखही ट्विटरव्दारे जाहिर केली होती. आणि आता रविवारी मुंबईमध्य़े झालेल्या दिमाखदार सोहळ्याला स्वखुशीने हजेरी लावून हृतिकने ह्या सोहळ्याची शान वाढवली आणि ट्रेलर लाँच केला.\nमुंबई :‘हृदयांतर’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या सुपरस्टार हृतिक रोशनने नुकताच ह्या सिनेमाचा ट्रेलर लाँच केला.‘हदयांतर’ सिनेमाव्दारे फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस मराठी सिनेसृष्टीत निर्माता-दिग्दर्शक म्हणून आपलं पहिलं पाऊल ठेवतोय. त्यामुळे आपल्या मित्राच्या सिनेमात काम करताना हृतिक रोशन खूप खुश आहे.\nहृतिकने ह्या सिनेमाच्या रिलीजची तारीखही ट्विटरव्दारे जाहिर केली होती. आणि आता रविवारी मुंबईमध्य़े झालेल्या दिमाखदार सोहळ्याला स्वखुशीने हजेरी लावून हृतिकने ह्या सोहळ्याची शान वाढवली आणि ट्रेलर लाँच केला.\nसुपरस्टार हृतिक रोशन आणि विक्रम फडणीस ह्यांची मैत्री खूप जुनी आहे. आणि त्या मैत्रीखातरच हृतिक पहिल्यांदाच एका मराठी चित्रपट सोहळ्यात दिसला\nयावेळी हृतिक म्हणाला, \"ही फिल्म जेव्हा माझ्याकडे आली, तेव्हा मी दूस-या एका प्रोजेक्टवर काम करत होतो. पण विक्रमने जेव्हा मला चित्रपटाचा विषय ऐकवला. तेव्हा माझं लक्ष ह्या फिल्मकडे वेधलं गेलं. हा हृदयांतर चित्रपट विक्रमचं हृदय आहे. आणि ह्या चित्रपटाव्दारे मला उत्म कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाल्याबद्दल मी विक्रमचा आभारी आहे.\"\nविक्रम फडणीस म्हणतो, “हृतिक रोशन ह्या सिनेमाचा हिस्सा असणं, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हृतिक नेहमीच या ना त्या प्रकाराने हृदयांतरच्या पाठीशी उभा राहिलाय. त्यामुळेच हृतिकच्या हस्ते हृदयांतर चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणं ही आमच्या संपूर्ण हृदयांतरच्या टीमसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. हा आमच्यासाठी नेहमीच एक स्पेशल दिवस असणार आहे.”\nगुलशन कुमार प्रस्तुत, यंग बेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या, आणि टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेल्या विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे आणि सोनाली खरे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 7 जुलैला सर्वत्र प्रदर्शित होतोय.\nरुपया अवमूल्यनावर गप्प का\nसांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. साऱ्यांची तोंडे का बंद आहेत. शेतीमाल हीच देशाची ताकद आहे. निर्यातबंदी उठवली तरच...\nवाडेकरांना होती सांगलीशी आत्मीयता\nसांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना...\nकोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका...\nकोल्हापूरात ८६ कोटींचे साकव संशयाच्या भोवऱ्यात\nकोल्हापूर - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या साकव योजनेत मोठा...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80623215139/view", "date_download": "2018-08-19T03:55:27Z", "digest": "sha1:3ZK4ZPS2ZQ2BL7L3NPISMD4K2PDQKWKW", "length": 16847, "nlines": 183, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ३५", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्री कृष्णा माहात्म्य|\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ३५\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nपाखंड हिरण्याक्ष मस्त ॥ होवोनि नेता श्रुतिभू समस्त ॥ कृष्णावराहे तया नष्ट ॥ करोनि आणिली पुनरपि ॥१॥\nम्हणोनि कृष्णा यज्ञमूर्ती ॥ नमितांची होवोनि पुढे स्फूर्ती ॥ स्कंद म्हणतसे मुनीप्रती ॥ आणीक तीर्थसि ऐकिजे ॥२॥\nघेवोनी याज्ञवल्क्यास ॥ यात्रा करित करित व्यास ॥ वीरभद्र क्षेत्र नाम जयास ॥ तयासचि पातला ॥३॥\nकृष्णोदकी स्नान आणी ॥ तर्पण पितरांसि उभयतांनी ॥ करोनि तेथे मग तेथुनी ॥ दुसरे दिनी निघाले ॥४॥\nकृष्णातीरासि याज्ञवल्क्य ॥ देखोनि करी बहु विस्मय ॥ म्हणे व्यासासि हे काय ॥ अति रमणीय दिसतसे ॥५॥\nतीर्थवृंदे जयाभोवती ॥ गोपुरे गगनालागि चुंबिती ॥ जया सर्वही देव सेविती ॥ ते हे लिंग दिसतसे ॥६॥\nजया देखता देह पाहे ॥ माझा रोमांकित होताहे ॥ सखोल भूमीमाजि ते हे ॥ लिंग मला गा दिसतसे ॥७॥\nपरिसोनि यापरी म्हणे व्यास ॥ तुला सांगतो बा कथेस ॥ भक्तिपूर्वक ऐकता ईश ॥ पापविनाश होतसे ॥८॥\nपूर्वकल्पी कृष्णातीरी ॥ दक्षप्रजेशा कैटभारी ॥ यज्ञ कराया आज्ञा करी ॥ म्हणोनि करी दक्ष तो ॥९॥\nजेथे ब्रह्मादि सुर भूसुर ॥ येती वाचोनि एक ईश्वर ॥ जैसे वर्‍हाडी पातले समग्र ॥ परी वरावीण व्यर्थचि ॥१०॥\nऐसा शिवरहित यज्ञ पाहुनी ॥ कोपोनि बोले नारदमुनी ॥ अरे दक्षा रुद्रावाचुनी ॥ सांग नोहे यज्ञ हा ॥११॥\nदक्ष ऐकोनि ते भाषण ॥ नेदीच किंचित्‍ तिकडे मन ॥ देखोनि यापरी ब्रह्मनंदन ॥ कैलाससदना जातसे ॥१२॥\nतेथे सतीसह शंकरांसी ॥ देखोनि कथी दक्षयज्ञासी ॥ ऐकोनि सती म्हणे पतीसी ॥ मज आज्ञेसी द्याल का ॥१३॥\nतदा अकस्मात्‍ नारदमुनी ॥ खिन्न जाहला असे पाहुनी ॥ देवोनि आसन तया भवानी ॥ म्हणे फिरोनि सांग पा ॥१४॥\nनारद म्हणे गे सती परिस ॥ तुझा पिता हा महा क्रतूस ॥ करितो परी तो तुझे पतीस ॥ निमंत्रणासही करीना ॥१५॥\nनारदाची यापरी बोली ॥ ऐकोनि सती शिवा बोलली ॥ आपण जरी का आज्ञा दिली ॥ यज्ञासि जाईन ॥१६॥\nशत्रु मित्र उदासीन ॥ सरिसेचि मानिती जे सज्जन ॥ तया कैचा मानापमान ॥ उत्सवादि पहाया ॥१७॥\nनसे सन्मान माहेरी ॥ तरी जावे पितृघरी ॥ ऐसा स्वभाव निर्धारी ॥ असे स्त्रियांचा मुनी हो ॥१८॥\nयापरी केली बहु प्रार्थना ॥ परी न शिव तियेसि आज्ञा ॥ तरी नमोनि पतिचरणा ॥ सदनासि गेली पितयाचे ॥१९॥\nतदा नंदीस म्हणे शंकर ॥ जावोनि सतीचे रक्षण कर ॥ ऐसे ऐकता सपरिवार ॥ गेला सतीसह सवेंचि ॥२०॥\nजावोनि यापरी कृष्णातटी ॥ प्रवेश करितांचि यज्ञवाटी ॥ जननीची चढे भृकुटी ॥ अठी कपाळा घातल्या ॥२१॥\nभगिनी मावशी पितृभगिनी ॥ पाहोनि पाहीना तिला कोणी ॥ निंदा पतीची पितृवदनी ॥ देखोनि सती कोपली ॥२२॥\nशिवनिंदकापासाव जाहला ॥ देह अपवित्र हा आपुला ॥ म्हणोनि तयाचा होम केला ॥ योगाग्निमाजी सतीने ॥२३॥\nनारदमुखे हे धूर्जटी ॥ ऐकोनि निजजटा आपटी ॥ हा हा म्हणोनि होती दाटी ॥ सकल गणांची तेधवा ॥२४॥\nअकस्मात जाहला वीरभद्र ॥ उभा ठाके जोडोनि कर ॥ म्हणे तयासि तदा रुद्र ॥ दक्षासि मार झडकरी ॥२५॥\nऐसी ऐकता रुद्रवाणी ॥ सवेचि निघाला तो तेथुनी ॥ कृष्णातटी यज्ञसदनी ॥ येवोनि यज्ञ ध्वंसिला ॥२६॥\nखड्‌गे उडवोनि दक्षमस्तक ॥ रगडोनि टाकिले तात्काळिक ॥ देखोनि ब्रह्मादि देव सकळिक ॥ गेले कैलासपर्वती ॥२७॥\nतेथे पाहोनि पंचवदना ॥ स्तविती घालोनि लोटांगणा ॥ वेदवेद्या पतितपावना ॥ करुणाघना महेशा ॥२८॥\nजे का अनीश्वर यज्ञ करिती ॥ फळे तयांची ते पावती ॥ तू अलिप्त सर्वा भूती ॥ कर्मसाक्षी अकर्ता ॥२९॥\nऐसे नेणोनि हा दक्ष ॥ नाश पावला आम्हासमक्ष ॥ आता करोनि कृपाकटाक्ष ॥ करी जिवंत याजला ॥३०॥\nपरिसोनि यापरी देवस्तुती ॥ प्रसन्न जाहला ब्रह्मादिपती ॥ म्हणे हासोनि देवांप्रती ॥ अशक्य मागीतले हे ॥३१॥\nपरी आणोनि बस्तमुख ॥ लाविता होईल तुम्हा हरिख ॥ ऐसे ऐकताचि ब्रह्मादिक ॥ तैसेचि करिती मुनी हो ॥३२॥\nसुधादृष्टीने शिव देखता ॥ येवोनि दक्षासि चेतनता ॥ उठोनि जोडी दोन हस्ता ॥ वीरभद्रासि दीन तो ॥३३॥\nम्हणे देवेश भक्तवत्सला ॥ त्र्यंबका हे त्रैलोक्यपाळा ॥ नीलकंठा काळकाळा ॥ वीरभद्रा त्राहि भो ॥३४॥\nशांतिचित्तैकवंद्यपादा ॥ महारुद्रा भक्तकामदा ॥ पुरे सोसवेना ही आपदा ॥ वीरभद्रा त्राहि भो ॥३५॥\nसकळ देवांसि आणिले यज्ञा ॥ पूजिले परी शंकराविना ॥ म्हणोनि पावलो यातना नाना ॥ वीरभद्रा त्राहि भो ॥३६॥\nतूचि यज्ञ यज्ञकर्ता ॥ तूचि यज्ञांग यज्ञभोक्ता ॥ तूचि आमुची मातापिता ॥ वीरभद्रा त्राहि भो ॥३७॥\nदक्षे यापरी स्तोत्र केले ॥ ऐकोनि वीरभद्र डोले ॥ म्हणे देईन तुज इच्छिले ॥ दक्षप्रजापते बा ॥३८॥\nसदाशिवाचे चरणारविंदी ॥ भक्ति असो दे कदा न निंदी ॥ शंभुभक्तांसि सदा वंदी ॥ करी अंगीकार हा ॥३९॥\nजे का केले तुवा स्तोत्र ॥ पढती तया जे निरंतर ॥ तया तोषोनि उमावर ॥ पूर्ण मनोरथ करील ॥४०॥\nदक्ष ऐकोनि यापरि ॥ बरे बोलोनि नमन करी ॥ सदाशिवाचे राहिला द्वारी ॥ तारकारी म्हणतसे ॥४१॥\nपुढे वीरभद्रेश्वर ॥ प्रगत होवोनि देईल वर ॥ सांगेल पराशरकुमार ॥ याज्ञवल्क्य ऋषीसी ॥४२॥\nकृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ पंचत्रिंशोऽध्याय हा ॥४३॥\nइति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये दक्षचरितवर्णनं नाम पंचत्रिंशोऽध्यायः ॥३५॥\nलग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/lee-chong-wei-in-olympic-games-rio-2016-1287290/", "date_download": "2018-08-19T03:39:17Z", "digest": "sha1:DWSQ73KIVIPCYW4XSORLTJXQGICVLASJ", "length": 11872, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ली चोंग वेई अंतिम फेरीत | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nली चोंग वेई अंतिम फेरीत\nली चोंग वेई अंतिम फेरीत\nमॅरेथॉन लढतीत लिन डॅनवर मात\nमॅरेथॉन लढतीत लिन डॅनवर मात\nजागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मलेशियाच्या ली चोंग वेईने महान खेळाडू लिन डॅनला नमवत पुरुष एकेरीत अंतिम फेरी गाठली. कारकीर्दीत नेहमीच कट्टर प्रतिस्पर्धी असलेले ली चोंग वेई आणि लिन डॅन एकमेकांचे चांगले मित्र आहेत. याआधी दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये लिन डॅनने ली चोंग वेईला हरवले होते. मात्र शुक्रवारी झालेल्या लढतीत ली चोंग वेईने लिनवर १५-२१, २१-११, २२-२० अशी मात केली. अंतिम फेरीत ली चोंग वेई आणि चेन लाँग आमनेसामने असणार आहेत.\nकलात्मक आणि मनगटी खेळावर भर देणाऱ्या लिन डॅनने पहिला गेम सहजतेने नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये ली चोंग वेईने मॅरेथॉन रॅलींवर भर देत लिन डॅनला दमवले. नेटजवळ रंगलेल्या अफलातून रॅलींमध्ये चोंग वेईने सरशी साधली. क्रॉसकोर्ट, ड्रॉप, स्मॅश अशा प्रत्येक फटक्याचा खुबीने उपयोग करत चोंग वेईने दुसरा गेम जिंकत बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये ३-३, ८-८ अशी बरोबरी होती. ली चोंग वेईने लिनच्या स्वैर फटक्यांचा फायदा उठवत आगेकूच केली. चोंग वेईने २०-१७ अशी आघाडी घेत चार मॅचपॉइंट कमावले. लिन डॅनने प्रदीर्घ रॅलीद्वारे मॅचपॉइंट वाचवला. २०-२० अशा बरोबरीनंतर लिन डॅनचा फटका नेटवर आदळला. मॅचपॉइंट मिळालेल्या ली चोंग वेईने ड्रॉपच्या अफलातून फटक्यासह बाजी मारली. सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे टीशर्ट अदलाबदली करत खेळभावनेचे अनोखे उदाहरण सादर केले.\nदुसऱ्या उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत चीनच्या चेन लाँगने डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सलेनवर २१-१४, २१-१५ असा विजय मिळवला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/suggestion-ban-bst-sellers-who-sell-customers-info.html", "date_download": "2018-08-19T04:00:05Z", "digest": "sha1:YCT6QDNGVRXC3CYWZOK4YOOVJZ34LFXB", "length": 13969, "nlines": 58, "source_domain": "marathifacebook.com", "title": "[SUGGESTION] Ban BST Sellers Who Sell Customer's Info - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/words-that-most-frequently-appear-in-the-top-results.html", "date_download": "2018-08-19T03:59:54Z", "digest": "sha1:EPWUUQALBKXGV5UNRRROTWUF5HSV2LVR", "length": 14286, "nlines": 57, "source_domain": "marathifacebook.com", "title": "words that most frequently appear in the top results - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/dipa-karmakar-gets-a-grand-welcome-in-agartala-after-rio-qualification-1287348/", "date_download": "2018-08-19T03:42:46Z", "digest": "sha1:JNN2THDA7TEHDENE3QA7GTV35J2XRUAC", "length": 13679, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dipa Karmakar Gets a Grand Welcome in Agartala Rio Qualification | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nRio 2016: मायदेशी परतलेल्या दीपा कर्माकरचे उत्साहात स्वागत\nRio 2016: मायदेशी परतलेल्या दीपा कर्माकरचे उत्साहात स्वागत\nदीपा कर्माकर हिची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार अर्थात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.\nrio 2016 : आता पुढील ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू करणार असून भारताला पदक मिळवून देणे माझे लक्ष्य असेल. मी आठवडाभरासाठी माझ्या आई-वडिलांसोबत राहणार असून आईने बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेणार असल्याचे दीपाने सांगितले.\nऑलिम्पिक स्पर्धेत जिम्नॅस्टिक प्रकारात अंतिम फेरीत धडक मारत इतिहास घडवणारी दीपा कर्माकर शनिवारी सकाळी भारतात परतली. यावेळी आगरतळा विमानतळावर दिपाचे स्वागत करण्यासाठी हजारो क्रीडाप्रेमींची गर्दी जमली होती. दिपा आणि तिचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांच्या स्वागतासाठी राज्यातील क्रीडा पदाधिकारीदेखील जातीने हजर होते. यावेळी दीपाने म्हटले की, आता पुढील ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू करणार असून भारताला पदक मिळवून देणे माझे लक्ष्य असेल. मी आठवडाभरासाठी माझ्या आई-वडिलांसोबत राहणार असून आईने बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेणार असल्याचे दीपाने सांगितले.\nत्रिपुराच्या दीपाने ऑलिम्पिकमध्ये जागतिक स्तरावरील अव्वल जिम्नॅस्टपटूंना टक्कर देत ‘प्रोडय़ुनोव्हा’ हा कठीण प्रकार सादर केला. तिचे पदक अवघ्या काही गुणांनी हुकले होते. ऑलिम्पिकमध्ये मी सातवे किंवा आठवे स्थान मिळवेन, याची मला खात्री होती. मात्र, चौथ्या स्थानापर्यंत पोहचता आले, याचा मला खूप आनंद असल्याचेही दीपाने म्हटले.\nदीपा कर्माकर हिची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार अर्थात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. मात्र, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवता आले असते तर हा पुरस्कार स्विकारताना जास्त आनंद वाटला असता, अशी प्रतिक्रिया यावेळी दीपाने व्यक्त केली.\nRio 2016: मला घरी जाऊन रसगुल्ले खायचे आहेत- दीपा कर्माकर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/to-reduce-stomach-calories-118053100012_1.html", "date_download": "2018-08-19T04:27:22Z", "digest": "sha1:GQRZGRBPY4QV6YL2B4M4J5WBQMMV7TJH", "length": 6568, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "व्यायाम न करता कमी करा पोटावरची चरबी, 5 सोपे उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nव्यायाम न करता कमी करा पोटावरची चरबी, 5 सोपे उपाय\nपोटावरची चरबी कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय:\nHealth Tips : 4 दिवसात फॅट्स गाळेल हे ड्रिंक\nहे 5 पावलं 7 दिवसात कमी करतील पोटाची चरबी\nप्रेग्नेंसीनंतर करीनाने असे केले वजन कमी\nया पाच गोष्टी वाचून सोडून द्या सिगारेट पिणे\nयावर अधिक वाचा :\nशांतीचा दूत म्हणून पाकिस्तानात : सिद्धू\nभारत आणि पाकिस्तानमधील प्रेम आणि शांतीचा सद्‌भावना दूत म्हणून मी पाकिस्तानला जात असून ...\nअटलजी यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुलीने अंत्यसंस्कार केले\nमाजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर अंतिम ...\nपुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याचा पुढाकार\nकेरळमध्ये आलेल्या पुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात ...\nदक्षिण कोरिया बीएमडब्ल्यूवर बंदी\nजगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूच्या कार इंजिनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. ...\nपैशांमध्ये मोजता न येणारी वाजपेयी यांची श्रीमंती\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लखनऊ येथून लोकसभेची निवडणूक लढविताना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/how-to-see-the-jr-vip-exec-list-member.html", "date_download": "2018-08-19T03:59:50Z", "digest": "sha1:GKSZ2GBNSXT5C2WBT2DCSKZBJGDPSWBH", "length": 13762, "nlines": 61, "source_domain": "marathifacebook.com", "title": "How to see the jr vip exec list member - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t2221/", "date_download": "2018-08-19T04:28:15Z", "digest": "sha1:RDWQ4LM4IFHCIH42WX26XAIIALIG6FKK", "length": 8879, "nlines": 181, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-पाऊस", "raw_content": "\nपहिल्या पावसात बाळाचं अल्लडपणानं भिजणं\nआईनं ते खिडकीतून कौतुकानं पहाणं\n नाहीतर आजारी पडशील म्हणून ओरडणं\nतरीपण बाळाचं आपल्या चिमुकल्या ओंजळीत पावसाचं पाणि साठवणं\nसाठवलेलं पाणी आईच्या अंगावर उडवण,\nआईनं रागानं वटारलेले डोळे बघुन न बघितल्या सारखं करणं\nपुन्हा दंग होऊन चिमुकल्या पावलांनी पावसात थिरकणं\nआईनं ते खिडकीतून कौतुकानं पहाणं\n नाहीतर आजारी पडशील म्हणून ओरडणं\nपावसातच बसुन कागदि होडया वाहत्या पाण्यात सोडणं,\nछत्री उलटी धरुन पडणाऱ्या गारा त्यात वेचण,\nएका हातात गारा आणि एका हातात होडी धरून, एका डॊळ्यानं बाळाचं आईकडं बघणं\nआईनं ते खिडकीतून कौतुकानं पहाणं\n नाहीतर आजारी पडशील म्हणून ओरडणं\nचिंब भिजून बाळाचं घरात येणं,\nखोट्या रागानंच आईन एक धपाटा घालणं,\nबाळाचं नाराज होणं आणि\nपाचच मिनीटात आईला जाउन बिलगणं,\nलाडानच \"आई भुक लागलीये\" म्हणणं\nबिस्किट बुडवुन खाताना टेबलावर\nइवलुशी मांडी घालुन बसलेल्या बाळाचं गोंडस दिसणं,\nछोटसं नाक उडवत, तोंडात बिस्कीट ठेऊन\nबाळाचं आईकडं बघून हसणं\nअसच चाललं अनेक वर्ष...\nखिडकी तीच राहिली... आईची माया तीच राहिली...\nपाऊस तसाच पडत राहिला...पण बाळ मात्र बदलत गेलं...\nहेच बाळ आता मोठं झालय...\nखूप शिकून परदेशात गेलय....\nआई मात्र तिथच राहिलीये...\nइतके दिवस बाळात रमणारी आई ,\nआता दासबोध, ज्ञानेश्वरीत जीव रमवतीये,\nपहिला पाऊस येताच, त्याच खिडकीत येऊन\nपावसात नाचणाऱ्या बाळाला शोधतीये...\nबाळ आता मोठं झालय...\nखूप शिकून परदेशात गेलय....\nखिडकी तीच राहिली... आईची माया तीच राहिली...\nपाऊस तसाच पडत राहिला...पण बाळ मात्र बदललय...\nपरदेशातच सेटल होण्याच्या गोष्टी करु लागलय,\nभुताच्या गोष्टी ऎकत, घरभर नाचत खाल्लेल्या\nआईच्या हातच्या वरण-भाताचा घास त्याला डाचू लागलाय,\nपरदेशातला पिझ्झा-बर्गरच त्याला जास्त आवडू लागलाय\nपावसात अल्लडपणानं नाचणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं\nदप्तर पाठीला अडकवुन शाळेला जाणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं\nट्रॉली बॅग ओढत एअरपोर्टवरून परदेशात जाणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं\nखिडकी तीच राहिली... आईची माया तीच राहिली...\nपाऊस तसाच पडत राहिला...पण बाळ मात्र बदललय...\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nपावसात अल्लडपणानं नाचणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं\nदप्तर पाठीला अडकवुन शाळेला जाणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं\nट्रॉली बॅग ओढत एअरपोर्टवरून परदेशात जाणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं\nखिडकी तीच राहिली... आईची माया तीच राहिली...\nपाऊस तसाच पडत राहिला...पण बाळ मात्र बदललय...\nपावसात अल्लडपणानं नाचणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं\nदप्तर पाठीला अडकवुन शाळेला जाणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं\nट्रॉली बॅग ओढत एअरपोर्टवरून परदेशात जाणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं\nखिडकी तीच राहिली... आईची माया तीच राहिली...\nपाऊस तसाच पडत राहिला...पण बाळ मात्र बदललय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-19T04:03:53Z", "digest": "sha1:6D3SZ424YIYJF7YFWVINY2UWBOQDMZGW", "length": 10321, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मराठा आरक्षणासाठी तत्परता दाखवा : उद्‌यनराजे भोसले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमराठा आरक्षणासाठी तत्परता दाखवा : उद्‌यनराजे भोसले\nयापुर्वीच निर्णय घ्यायला हवा होता.\nपुणे,दि.3 – मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही तरी ऐवढी वर्षे हा प्रश्‍न सुटलेला नाही. यापुर्वीच योग्य निर्णय घेतला असता तर आज ऐवढे जीव गेले नसते. असे स्पष्ट करत खासदार छत्रपती उद्‌यनराजे भोसले यांनी ऍट्रॉसिटी कायदा कठोर करण्यासाठी तत्परता दाखवली तशीच तत्परता मराठा आरक्षण देण्यात का दाखविली जात नाही असा खडा सवाल ही आज येथे उपस्थित केला.\nमराठा आरक्षणासंदर्भात अहवाल तयार करणाऱ्या मागासवर्गीय आयोगाची भेट घेण्यासाठी आज खासदार छत्रपती उद्‌यनराजे भोसले पुण्यात आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली सडतोड मते मांडली. गेले 25 ते 30 वर्ष हा प्रश्‍न प्रलंबित आहे. आधी मूक मोर्चे निघाले. त्याची देखल जगभरात घेतली गेली. तेव्हाच हा प्रश्न सोडवला असता तर ही वेळ आली नसती. तुम्ही लोकांच्या भावना समजून घ्या, या आंदोलनाला राजकारणाशी कृपया जोडू नका. आंदोलनासाठी कुणीतरी प्रवृत्त करतं आहे, असं म्हटलं जात आहे. मात्र आंदोलकांना कुणी प्रवृत्त केलं नाही. आज या समाजावर वेळच अशी आली आहे, की याच्याशिवाय पर्याय नाही’, अशा शब्दात त्यांनी समाजाची व्यथा मांडली.\nआता जे सत्तेत आहेत आणि विरोधक आहेत या सर्व राजकारण्यांनी माणुसकीच्या नात्यानं समजून घेणं आवश्‍यक आहे’, असे सांगून उद्‌यनराजे भोसले म्हणाले, ‘सरकारनं प्रस्ताव द्यावा, आम्ही त्याला संपूर्ण सहकार्य करू असं विरोधक म्हणतात, मग हे आधी का झालं नाही. असा प्रश्न आता लोकं विचारत आहे. त्याचं उत्तर आपल्याला द्यायला हवं’ दररोज वर्तमानपत्र वाचून कळतं की आरक्षणास कोणाची काही हरकत नाही. असं असताना मग अनेक वर्ष हा प्रश्न का सोडविला गेला नाही. हा त्यांच्या मनात जो प्रश्न तोच माझ्या मनात आहे. मला दोन कारण दिसतात. एक म्हणजे इच्छा शक्ती नाही, दुसरं म्हणजे आजपर्यंत घडलेलं राजकारण,\nमराठा समाजासोबत धनगर-मुस्लीम या सर्वांसाठीच्या आरक्षणाचा निर्णय एकत्र आणि तत्परतेने घ्यावा, अशी भूमिका मांडताना भोसले म्हणाले. केंद्र सरकारने कालच ऍट्रॉसिटीचा कायदा पूर्ववत ठेवणार असं स्पष्ट केलं. तर देशभरातील व्यथित, उपेक्षित ज्यांना आरक्षण हवं आहे अशा मराठा-धनगर-मुस्लीम-जाट सगळ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने ऍट्रॉसिटीसाठी दाखवलेल्या तत्परतेनेच आरक्षण द्यावं.\nपुण्यात सर्व जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात येणार आहे त्यात पुढील दिशा ठरवू. आंदोलनावेळी मालमत्तेचं नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यास सांगू असे त्यांनी सांगितलं.\nमराठा, धनगर, मुस्लीमांना सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे\nआत्महत्या केलेल्यांच्या दु:खात सहभागी आहोत\nआरक्षण असतं तरी ही वेळ आली नसती\nआत्महत्या करावी तर पैसे-नोकरी मिळेल असं म्हणणं कितपत योग्य\nया लोकांना आरक्षण का दिलं गेलं नाही हा प्रश्न सर्व लोकप्रतिनिधींना विचारा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपांडेश्वर भागशाळेमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप\nNext articleसुमारे आठशे बेवारस रुग्णांवर मोफत अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/advert-effects-of-smartphones-2/", "date_download": "2018-08-19T04:03:57Z", "digest": "sha1:TX5PW4G7P52W4AGZTV2UKT57LHENQACD", "length": 9957, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#विशेष लेख: ऑनलाईनचा झटका (भाग १) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#विशेष लेख: ऑनलाईनचा झटका (भाग १)\nआजकाल स्मार्ट फोन, नेट यामुळे सारेच बदलून गेले आहे. हाती मोबाईल असला, नेट असले आणि त्याला रेंज असली की दुनिया मेरी मुठ्ठीमे असल्यासारखे वाटते. सारे काही रेडी. अल्लादिन आणि जादूचा दिवा गोष्टीतील दिव्याचा राक्षस कसा, दिवा घासला की समोर येऊन उभा राहायचा. क्‍या हुकूम मेरे आला असे नम्रपणे म्हणायचा आणि मागितलेली कोणतीही गोष्ट अगदी क्षणार्धात समोर हजर करायचा. अगदी राजवाडासुद्धा. पण तो ज्याच्या हाती असेल त्याचा गुलाम. त्याला विचारशक्‍ती नाही. सारासार बुद्धी नाही.\nया स्मार्टफोनची अवस्था अल्लादिन आणि जादूचा दिवा गोष्टीतील दिव्यासारखीच आहे. दिवा घासायला लागायचा, स्मार्टफोनला नेटवर्क आणि रेंज लागते, आणि स्मार्टफोनची दुनिया ही आभासी दुनिया आहे. त्यात प्रत्यक्ष निदान सध्या तरी काहीच मिळत नाही, सारी बोलाचीच कढी बोलाचाच भात अशी अवस्था. स्मार्टफोनमध्ये सारे शब्दांचे चित्रांचे मायाजाल. बाकी सारे आपणच करायचे. इतकी ऍप आहेत की विचारता सोय नाही. पाहिजे त्याचे ऍप आहे.\nवेन्सडे चित्रपटात नाही का, नस्रुद्दीन शाह सांगतो-बॉंब कसा बनवायचाअ याची माहिती ऑनलाईन कोणालाही सहज उपलब्ध आहे. तसेच आहे. हवे ते मागा. माहिती चिमूटभर मागितली तर ट्रकभरून देणार असा उदार आहे तो, पण मग त्या ट्रकभरमधून घ्यायचे काय अशा गोंधळात आपण पडतो. आणि हात मग रिकामेच राहतात. किंवा पोळून निघतात. स्मार्टफोन फायद्याचा आहे यात काही शंकाच नाही, पण तो तितकाच उपद्रवीही आहे याचा आपण भारतातही अनुभव घेतला आहे, घेत आहोत. स्मार्टफोन नसता तर गुन्हेगारी-दंगेधोपेही इतक्‍या मोठ्या आणि संघटित प्रमाणात होऊच शकले नसते ही वस्तुस्थिती आहे.\nआज मला या स्मार्ट फोनच्या दुसऱ्या बाजूची, उपद्रवीपणाची आठवण होण्याचे कारण वाचलेले दोन प्रसंग.\nऑन लाईन डेटिंग, प्रेम, विवाह याबद्दल आपण्‌ नेहमी ऐकतो-वाचतो आणि पाहतोही.आपल्या परिचितांमध्येही अनेक विवाह अशा प्रकारे झाल्याचे आपण पाहिले आहे. ऑस्ट्रेलियात एका भारतीय युवकाला ऑनलाईन डेटिंगमुळे प्राण्‌ गमवावे लागल्याची बातमी हल्लीच वाचनात आली. ऑनलाईन डेटिंग करून मैत्रिणीला किंवा आजच्या भाषेत गर्ल फ्रेंडला भेटायला गेलेला हा भारतीय युवक परत आलाच नाही, त्याची हत्या करण्यात आली. मौलिन राठोड असे त्या युवकाचे नाव. मेलबोर्नमध्ये शिकत असलेला हा युवक मेलबर्नच्या सनबरी उपनगरात आपल्या ऑनलाईन डेटला भेटायला गेला.\n#विशेष लेख: ऑनलाईनचा झटका (भाग २)\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआरसा…ऍन इन्स्पिरेशनल इंडियन फिल्म (प्रभात शॉर्ट फिल्म कॉर्नर)\nNext article#विविधा : राष्ट्रध्वजाचे निर्माते\n#अर्थकारण: आभासी चलनावर नियंत्रणाची गरज (भाग १)\n#आगळे वेगळे: पुढे काय एक न संपणारा प्रश्‍न… (भाग १)\n#स्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग ३)\nस्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग १)\n#स्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/gutkha-sale-hidden-in-nagthan-area/", "date_download": "2018-08-19T04:03:58Z", "digest": "sha1:YI7V5VKUG4M4KBHL4SOYWS7A3WIMFYUA", "length": 9383, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नागठाणे परिसरात चोरी-छुपे “गुटखा विक्री’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनागठाणे परिसरात चोरी-छुपे “गुटखा विक्री’\nअन्न औषध विभागाचे दुर्लक्ष\nनागठाणे – सातारा तालुक्‍यातील नागठाणेसह परिसरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची “चोरी-छुपे’ विक्री होत आहे. महाराष्ट्रच्या सीमावर्ती भागातून गुटख्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मोठ्या प्रमाणात या भागात गुटख्याची आवक येथीलच काही बड्या व्यावसायिकांकडून होत असून याचे वितरणही भागातील छोट्या व्यवसायिकांकडे सहजरित्या होत आहे. मात्र याकडे अन्न व औषध प्रशासनाचे होत असलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे या विभागाच्या एकंदर कारभाराबाबत परिसरातून शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.\nगुटख्याच्या अतीवापरामुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याने राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी गुटख्याच्या विक्रीवर बंदी घातली. पण, या बंदीचा गैरफायदा नागठाणे भागातील काही व्यावसायिकांनी घेतला आहे. जिल्ह्यातून जाणारा पुणे बेंगलोर महामार्ग, विजापुर मार्गाने मोठ्या प्रमाणात नागठाणे परिसरातील गावांमधून गुटख्याचा अवैध व्यवसाय फोफावला आहे. या अवैध व्यवसायात काही मोठे व्यापारी तयार झाले आहेत. त्यांच्यामार्फ़त ग्रामीण भागात छोटे मोठे दुकानदार, पानपट्टीधारक यांना सहजरित्या गुटखा उपलब्ध केला जात असून तो ग्रामीण भागातील सर्वच ठिकाणी चोरी-छुपे विकला जात आहे.\nराज्य सरकारच्या गुटखा बंदीला काही अंशी यश आले आहे. मात्र, बऱ्याच अवैध धंद्यात आता अवैध गुटखा विक्रीच्या धंद्याची भर पडल्याची चर्चा आहे. शिवाय आता तर चक्क खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केला जात आहे. गुटख्यावर असलेली बंदी केवळ कागदावरच राहिली आहे. यामुळे या भागातील तरुण पिढी गुटख्याच्या आहारी गेल्याचे चित्र दिसत आहे. बोरगाव पोलिसांकडून या धंद्यावर जरी कारवाई केली जात असली तरी अन्न व औषध प्रशासनाकडूनही त्यांना सहकार्य मिळणे तेवढेच अपेक्षित असताना ते मिळत नाही. त्याचप्रमाणे अन्न व औषध विभागाकडून गुटख्याच्या विरोधात अशी कोणतीच मोहिमही राबविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या विभागाच्या एकंदर कारभाराविषयी येथील जनतेत चर्चा सुरू असून अन्न औषध प्रशासनाने गांधारीची भूमिका न घेता अवैध गुटखा विक्रीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअतिउच्चदाब उपकेंद्रे बंद पडल्याने शहरात बत्ती गूल\nNext articleसरकारी कर्मचारी संपावर ठाम\nराजवाडा चौपाटीवरील फ्लेक्‍स बोर्डमुळे झाडं सोसतायत मरणयातना\nरेल्वे अपघात एकाचा मृत्यू, घातपाताचा संशय\nजिल्ह्यात दूध संकलनात वाढ आंदोलनाची धार झाली कमी\nहुतात्मा स्मारके प्रेरणास्थळ बनावीत\nजिल्ह्यात कमी निधीमध्ये अधिक सिंचनाचे काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/hey-fellow-marketers.html", "date_download": "2018-08-19T04:01:10Z", "digest": "sha1:OTJFKNQAYYOT2SFMHJIYPWJJRDDT32UK", "length": 14079, "nlines": 56, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Hey fellow marketers - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/did-kangana-ranaut-tv-actor-makeover/", "date_download": "2018-08-19T04:14:19Z", "digest": "sha1:2GZZT5TFGJZ6C34OIVP3MNRAFGWNGU65", "length": 29402, "nlines": 373, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Did The Kangana Ranaut As A Tv Actor Makeover? | या टीव्ही अभिनेत्रीने म्हणून कंगना रानौतसारखा केला मेकओव्हर? | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १९ ऑगस्ट २०१८\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nअजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना\nम्हाडा भवनाला मिळणार नवा साज\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nPriyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू\nOMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा\nऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nहटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\nया टीव्ही अभिनेत्रीने म्हणून कंगना रानौतसारखा केला मेकओव्हर\nछोट्या पडद्यावरील `बढो बहु`च्या मालिकेच्या रसिकांसाठी एक चांगली बातमी आहे, कारण मालिकेत एक नवीन ट्रॅक पाहायला मिळणार आहे. पंजाबमधील प्रसिद्ध अभिनेत्री कनिका मान आता लवकरच अभिनयात आपले पाऊल ठेणार आहे.'तितली' या भूमिकेत ती झळकणार आहे.या भूमिकेची विविध पैलु लक्षात घेवून निर्मात्यांनी तिला एक वेगळाच प्रयोग तिच्या लूकमध्ये केला आहे. तिचा लूक हा कंगना रानौतने 'तनू वेड्स मनू – रिटर्न्स' सिनेमाशी मिळता जुळता असणार आहे.'बढो बहु'मध्ये कनिका मान एका २२ वर्षीय सुवर्णपदक विजेत्या अॅथलिटची भूमिका साकारताना दिसेल.खरे तर,कंगना रानौतच्या सिनेमातील 'कुसूम' या भूमिकेसारखी यात ती उत्तम फिटिंगची ट्रॅक पँट परिधान केलेली असून टी शर्ट आणि कायम मुलांसारख्या पेहरावात दिसेल.तिचे रुप,तिचे दिसणे,तिचा स्वभाव किंवा तिची वर्तणूक अजिबात नाजूक किंवा मुलींसारखे नाहिये. ती तिचा आत्मविश्वास कधीही कमी होऊ देत नाही आणि तिची खेळाबद्दलची आवड तिला खास बनवते.या भूमिकेविषयी कनिका मानला विचारले असता ती म्हणाली,तितलीची भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.सुरूवातीलाच इतकी चांगली भूमिका मिळणे म्हणजे माझं भाग्यच समजते.या शोची संकल्पना अतिशय आगळी-वेगळी आहे. मला जेव्हा या भूमिकेची ऑफर देण्यात आली,माझ्या मनात लगेचच कंगना राणौत आणि तनु वेड्स मनु-रिटर्न्समधील कुसुमचा लूक आणि व्यक्तिमत्वाबद्दल विचार आला.खरेतर, मी दोन्ही भूमिकांबद्दल समांतर विचार केला आणि त्यामुळे मला माझी भूमिका उत्तमरित्या साकारण्यास मदत होऊ शकली.मला विश्वास आहे की,रसिक मला आणि माझ्या भूमिकेला पसंत करतील.\nAlso Read:बिकिनीमध्ये दिसली टीव्हीची 'बढो बहू',पाहा PHOTO\nमुळात ऑनस्क्रीन बिनधास्त आणि देसी अंदाजात दाखवली असली तरी ती रिअल लाइफमध्ये मात्र तितकीच बोल्ड आणि बिनधास्त.सध्या रिताशा गोव्यात हॉलिडे एन्जॉय करत आहे. तिने व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचे काही फोटो इन्स्टाग्रावरही शेयर केले आहेत. एका फोटोमध्ये ती ब्लॅक बिकिनीमध्ये स्विमिंग पूलमध्ये मस्त एन्जॉय करताना दिसतेय.बिकिनीमधला फोटो शेयर करत तिने त्या फोटोला समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.'बढो बहू' तिची पहिलीच मालिका आहे.रिताशा इन्स्टाग्रामवर अॅक्टीव्ह असून ती नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.ती सतत अॅक्टीव्ह असल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ होत आहे.\nसमाधान मिळेल अशाच भूमिका स्वीकारते -स्मिता बन्सल\nमनोरंजनाच्या क्षेत्रात ‘सोनी मराठी’ ही दाखल\nमला सासू-सुनेच्या मालिकांपासून दूरच राहायचं होतं- झेबी सिंग\nसचिन श्रॉफचा आहे 'या' गोष्टीवर विश्वास\n‘कर्णसंगिनी’मध्ये मदिराक्षी साकारणार द्रौपदीची भूमिका\n‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत सुखविंदर सिंगनंतर दिसणार सुनिधी चौहान\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2018-08-19T03:21:59Z", "digest": "sha1:CJYU2J2PSQRBUDCQIJBRBNGX5MZBAXDB", "length": 4317, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते. आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०८:५१, १९ ऑगस्ट २०१८ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\n(फरक | इति) . . विभाग:Navbox‎; २०:४३ . . (+२१८)‎ . . ‎V.narsikar (चर्चा | योगदान)‎ (वर्ग मराठीकरण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70928223011/view", "date_download": "2018-08-19T04:27:10Z", "digest": "sha1:M3VUCYJNDCPYW6IBYMHULFA5OKWC7BIF", "length": 4132, "nlines": 90, "source_domain": "m.transliteral.org", "title": "संदर्भ - भाऊ बहिण १", "raw_content": "\nसंदर्भ - भाऊ बहिण १\nपहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.\nरोहिणीच्या नि रे नागा\nलप्या सप्यांनी दिसे धोर\nसुटाच्या देशाचा राजा येता.\nखुटाच्या देशाची राणी येता.\nपाच खेणीर पाच नाग\nहात जोडूनी पुत्र माग. \nहिरव्या शेल्याचो बंधू माझो \nतुझी नि माझी माया,\nबंधू कशाने रे तुटली \nकाय मी सांगा भैनी,\nदोघे गे माझे बंधू,\nतिघी गे आमी भैनी\nगड नि रे गडाखाली,\nगडा नि रे गडाखाली,\nजीवा, समिद्रा घेई उडी.\nभैनी बाईला हात जोडी\nभैनी शोधिता दोनय तडी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/why-rich-indians-are-leaving-india/", "date_download": "2018-08-19T03:28:23Z", "digest": "sha1:4ZMLP3PBJUZROHC5QGMNJY3I2ZYMCO75", "length": 14622, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "देशातील श्रीमंत लोक का सोडताहेत भारताची नागरिकता? जाणून घ्या...", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nदेशातील श्रीमंत लोक का सोडताहेत भारताची नागरिकता\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nभारत एक विकसनशील देश आहे, जसा जसा भारताचा विकास होतो आहे त्यासोबतच भारतीय अर्थव्यवस्थेचा देखील विकास होत चालला आहे. आज भारतात अनेक व्यवसाय आहेत ज्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेला टिकवून ठेवण्यात मोलाचा वाटा राहिला आहे. आता अर्थव्यवस्था चांगली असेल तर देशात श्रीमंतीही असेलं. आपल्या देशात अनेक श्रीमंत लोक आहेत. ह्यापैकी काही तर जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या पंगतीत बसतात.\nदेशातील लोकांच्या विकासावरून तो देश किती विकसित आहे हे कळते. आपल्या देशाची समृद्धी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे देशांत श्रीमंत लोकांची यादी देखील आणखी मोठी होत आहे. पण ह्यातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे.\nमुख्य इन्वेस्टमेंट अॅण्ड फायनेंशियल फर्म मॉर्गन स्टेनली यांनी दिलेल्या एका रिपोर्ट नुसार भारतातील श्रीमंत लोक, म्हणजे मोठ-मोठे व्यावसायिक अरबोच्या संपत्तीचे मालक आता भारताची नागरिकता सोडून इतर देशांची नागरिकता घेत आहेत. ही बाब देशासाठी खरंच चिंतेची आहे.\n२०१४ सालापासून ते आतापर्यंत जवळपास २३ हजार अरबपती भारताची नागरिकता सोडून दुसऱ्या देशाची नागरिक झाले आहेत. ह्यापैकी ७ हजार श्रीमंत लोकांनी २०१७ साली देश सोडला आहे.\nआणि आता ह्या यादीत नव्याने आणखी एक नाव जोडलं गेलं आहे, ते म्हणजे हिरानंदानी ह्यांचे. मुंबईचे बिझनेस टायकून आणि रियल इस्टेट व्यवसायासाठी जगातील प्रसिद्ध असे हिरानंदानी समूहाचे संस्थापक सुरेंद्र हिरानंदानी ह्यांनी भारताची नागरिकता सोडून त्यांनी मध्य-पूर्वी देश सायप्रसची नागरिकत घेतली. आणि आता ते तिथले रहिवासी झाले आहेत.\nहिरानंदानी ह्यांनी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत देश सोडण्याचे कारण सांगताना म्हटले की, “भारतीय पासपोर्ट असल्या कारणाने नोकरी मिळण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. टॅक्स रेट ह्यामुळे मला काहीही प्रॉब्लेम नाही. माझा मुलगा हर्ष अजूनही भारताचाच नागरिक आहे, आणि तो इथेच राहून इथला सर्व व्यवसाय सांभाळेल.”\nदेशातील श्रीमंत लोक असे देश सोडून जात आहेत ते बघता भारतातील केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने मार्चमध्ये एक पाच सदस्यीय कमिटी गठन केली आहे. ज्यांचं मुख्य काम हे ह्या देश सोडणाऱ्या श्रीमंतांमुळे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो आहे त्याची तपासणी करणे हे आहे.\nसीबीडीटीने ह्या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, “गेल्या काही काळापासून देशात एक वेगळाच ट्रेंड बघायला मिळतो आहे. देशातील श्रीमंत भारतीय हे दुसऱ्या देशाची नागरिकता घेऊन देशातून निघून जाण्याचा मार्ग काढत आहेत. ह्याप्रकारे ह्या लोकांचं देश सोडणं हे खरंच देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे. असं करून हे लोक टॅक्स संबंधी गोष्टींत स्वतःला भारताचे नागरिक नसल्याचं दाखवून टॅक्स पासून वाचू शकतात. मग त्यांचे भारतासोबत कितीही घट्ट व्यक्तिगत किंवा आर्थिक संबध का नसोत.”\nटॅक्स वाचविण्यासाठी आपल्या देशातील हे श्रीमंत लोक आता पलायन करायला लागले आहेत. ह्याचा परिणाम नक्कीच आपल्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आता ह्यासाठी आपले सरकार काय करणार, ह्या समस्येवर तोडगा कसा काढणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. तरी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर श्रीमंतांच्या ह्या पलायनावर तोडगा काढायला हवा.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← उन्हाळ्यात घरात थंडावा टिकवण्याच्या या अफलातून टिप्स ट्राय करा\nसिलेंडर किती सुरक्षित आहे हे केवळ लिकेज चेक करून कळत नसतं \nGSTवर बोलू काही – भाग ५: कसं असेल GST चं स्वरूप\nजगातील १० देश जेथे लोकांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही\nरोमन लोक ते इंग्रज : इन्कम टॅक्सच्या सुरुवात व बदलत्या स्वरूपाचा रंजक इतिहास\nमंगळावर जाणाऱ्या पहिल्या व्यक्तीची रंजक कहाणी..\nसामान्य घरातील मुलाची गुगलच्या CEO पदाला गवसणी: सुंदर पिचाई यांची प्रेरणादायी यशोगाथा\nही ७ माणसे देखील प्रिया प्रकाश सारखीच इंटरनेटवर झटपट प्रसिद्ध झाली होती.\nजे भल्या भल्या देशांना जमलं नाही, ते ‘अक्षयपात्र’ भारताने निर्माण केलंय\nभारतातून थेट थायलँड – एक Ultimate Roadtrip \nISIS चा Twitter वर दणदणीत पराभव – tweets ची नेटीझन्सनी उडवली खिल्ली\nमध्य अमेरिकेतील चमत्कारिक आणि गूढ माया संस्कृतीबद्दल काही रोचक गोष्टी\nतुम्ही चुकीच्या प्रकारे चार्जिंग करत आहात\nभारताला गवसलेली नवी “वेटलिफ्टिंग विनर” : मीराबाई चानू\nरुस्तम मागची कहाणी अन् कहाणी मागचा रुस्तम\nगौतम बुद्ध आणि लाफिंग बुद्धाचा खरंच काही संबंध आहे का जाणून घ्या काय आहे सत्य\nअन आग्र्यात शिवबा नावाच्या मराठी वाघाची डरकाळी दुमदुमली\nकश्मीरातला वाढता इस्लामिक कट्टरवाद चिरडणे भारतासाठी महत्वाचे\nमोदींची अमेरिका भेट : नेमका काय फायदा झाला\nएका पायावर जग जिंकणाऱ्या निवृत्त भारतीय सैनिकाची प्रेरणादायी कहाणी\n‘दिल दोस्ती दोबारा’ : मैत्रीची नवी परिभाषा सांगणारा D3 चा सिक्वेल\nसत्ताधाऱ्यांचा उपोषणाचा फार्स आणि संसदीय कार्यपद्धतीची ऐशी तैशी\n४ महिन्यासाठी पाठवलेल्या Robot ने मंगळावर केले १२ वर्ष पूर्ण \nकमी पैश्यात भारत बघायचा आहे, तर हे ‘बॅकपॅकर्स हॉस्टेल्स’ तुमच्यासाठीच आहेत\nजगातील १० सर्वोत्तम नौदलांमध्ये भारत कितवा असेल बरं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/person-who-also-heart-audience-now-silver-screen-entertainers-and-entertainers/", "date_download": "2018-08-19T04:15:27Z", "digest": "sha1:RAAMKM5HEE3LS5RDPHL5S2OZAYSBC3PT", "length": 30225, "nlines": 372, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Person, Who Is Also In The Heart Of The Audience, Is Now On A Silver Screen, Entertainers And Entertainers. | रसिकांच्या लाडक्या लक्ष्याच्या घरातील 'ही' व्यक्तीही आता रुपेरी पडद्यावर,अभिनयनंतर रसिकांचं करणार मनोरंजन | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १९ ऑगस्ट २०१८\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nअजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना\nम्हाडा भवनाला मिळणार नवा साज\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nPriyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू\nOMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा\nऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nहटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\nरसिकांच्या लाडक्या लक्ष्याच्या घरातील 'ही' व्यक्तीही आता रुपेरी पडद्यावर,अभिनयनंतर रसिकांचं करणार मनोरंजन\nलक्ष्यानंतर गेल्या वर्षी लक्ष्याचा लेक अभिनय बेर्डे यानेही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.आता लक्ष्याच्या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली आहे.\nरसिकांना त्याने खळखळून हसवलं,रसिकांना सारं दुःख विसरायला लावलं आणि मनमुराद मनोरंजन केलं.मराठी असो किंवा हिंदी सिनेमा,त्याच्या कॉमेडीच्या भन्नाट आणि अचूक टायमिंगने रसिकांना अक्षरक्षा वेड लावलं.केवळ कॉमेडीच नाही तर कोणत्याही भूमिकेला जीव ओतून न्याय देणारा अभिनेता म्हणजे सा-यांचा लाडका 'लक्ष्या'.लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेने आपल्या अभिनयाने रसिकांना पोट धरुन हसायला लावलं,त्यांचं मनोरंजन केलं.मात्र या जगातून लक्ष्याची अचानक एक्झिट झाली आणि सा-या रसिकांच्या डोळ्यात पाणी आलं.जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत लक्ष्याने रसिकांचं मनोरंजन केलं.लक्ष्यानंतर गेल्या वर्षी लक्ष्याचा लेक अभिनय बेर्डे यानेही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.आता लक्ष्याच्या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली आहे.लक्ष्याच्या अभिनयाचा वारसा अभिनयसह ही व्यक्ती पुढे चालवणार आहे.ही व्यक्ती म्हणजे लक्ष्याची लाडकी लेक स्वानंदी.स्वानंदी बेर्डे ही 'रिस्पेक्ट' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे.किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शिक केला आहे.या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.या सातपैकी एका स्त्रीची भूमिका स्वानंदी हिने या सिनेमात साकारली आहे.गेल्या वर्षी 'ती सध्या काय करते' या सिनेमातून अभिनय बेर्डे याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते.या सिनेमातील अभिनयच्या भूमिकेचे आणि त्याच्या अभिनय कौशल्याचे सा-यांकडूनच कौतुक झालं होते.नुकतेच एका पुरस्कार सोहळ्यात 'ती सध्या काय करते' या सिनेमाचे आणि अभिनयचा गौरवही करण्यात आला आहे.आता अभिनयपाठोपाठ त्याची बहिण स्वानंदीसुद्धा रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.आपल्या दोन्ही मुलांच्या चित्रपटसृष्टीतील एंट्रीमुळे त्यांची आई म्हणजेच अभिनेत्री प्रिया बेर्डे यासुद्धा आनंदित आहे.आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून दोन्ही मुलं चित्रपटसृष्टीत येऊन नाव कमावणार असल्याचा अभिमान त्यांच्या चेह-यावर पाहायला मिळतो.स्वानंदीच्या सिनेमात एंट्रीच्या निमित्ताने प्रिया बेर्डे यांनी आपल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.एका मुलाखतीत स्वानंदीच्या वयाची असताना आपणही चित्रपटसृष्टीत आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितलं. (Also Read:आता अभिनय बेर्डे झळकणार 'अशी ही आशिकी' या चित्रपटात)\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n'परी हूँ मैं’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच,या कलाकारांच्या असणार भूमिका\nसखी गोखलेच्या जागी पर्ण पेठेने घेतली या स्टुडिओत एंट्री\n‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमीरा जोशी व मिलिंद इंगळे पहिल्यांदाच आले ह्या गाण्यासाठी एकत्र\nराकेश बापटला लागली अध्यात्माची ओढ\n'परस्पेक्टिव्ह' शॉर्टफिल्मला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-rpi-party-campaign-shirdi-75198", "date_download": "2018-08-19T04:12:01Z", "digest": "sha1:GYVZ3CMIKH3XXHITBVONVXDPYMNUUVQ4", "length": 10010, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news rpi party campaign in shirdi रिपब्लिकन पक्षाचा उद्या शिर्डीत मेळावा | eSakal", "raw_content": "\nरिपब्लिकन पक्षाचा उद्या शिर्डीत मेळावा\nसोमवार, 2 ऑक्टोबर 2017\nमुंबई - रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाचा 60वा वर्धापन दिन मंगळवारी (ता. 3) दुपारी चार वाजता शिर्डीजवळील सावळी विहीर गावातील के. सी. पांडे मैदानात होणार आहे. या निमित्त आयोजित महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले असतील. मेळाव्याचे उद्‌घाटन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील करतील. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार दिलीप गांधी, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार विनायक मेटे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पक्षातर्फे देण्यात आली.\nशपथपत्रात उत्पन्नाचा स्रोत बंधनकारक - सहारिया\nमुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जासोबत सादर करावयाच्या शपथपत्रात आता उमेदवारांना स्वत:च्या व त्याच्यावर अवलंबित...\nसोलापुरात 1768 किलो प्लास्टिक जप्त\nसोलापूर : प्लास्टिक बंदी मोहिमेंतर्गत 23 जून ते 18 ऑगस्ट या कालावधीत 1768 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. 148 व्यापाऱ्यांवर कारवाई करून 7 लाख पाच...\nविदर्भ, उत्तर महाराष्ट्रात नुकसान; तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज पुणे - दीर्घ खंडानंतर बुधवार (ता. १५) ते शुक्रवारपर्यंत (ता. १७) विदर्भ, मराठवाडा,...\nकोल्हापूरातील ‘सीबीएस’ होणार आता बसपोर्ट\nकोल्हापूर - विमानतळाच्या धर्तीवर राज्यातील १४ बस स्थानकांचे रूपांतर बसपोर्टमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा...\nशंभर झाडे जगवण्याची बॉण्ड पेपरवर दिली हमी\nऔरंगाबाद : वृक्षारोपण थाटात होते, फोटोही छापून येतात. कालांतराने संगोपनाअभावी बहुतांश रोपटी करपली जातात. अपवाद सोडल्यास हे सरसकटचे चित्र बदलण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/what-care-to-take-while-drinking-water-in-rainy-season-1250848/", "date_download": "2018-08-19T03:37:48Z", "digest": "sha1:VHDHAUO7B6OOUOSOVRZT3Q3V54BDT54N", "length": 11909, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "काळजी पाण्याची | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nया ऋ तूमध्ये सर्वानीच पाणी उकळून व गाळून घ्यावे.\nपाणी हा रोजच्या जीवनातील एक अविभाज्य घटक. पावसाळा या ऋतुमध्ये जशी अन्नाची स्वच्छता पाहिजे. तसेच पाण्याचीही हवी. इतर ऋ तुंच्या तुलनेत पावसाळ्यात दूषित पाणी जास्त प्रमाणात आढळते आणि अनेक आजारांना निमंत्रण मिळते. या आजारांपासून लांब राहण्यासाठी पाणी र्निजतुक व स्वच्छ असणे गरजेचे आहे. कावीळ, गॅस्ट्रो इत्यादी आजार या दूषित पाण्यामुळे होतात.\nपाण्याच्या दोन प्रकारच्या दुष्टीपासून आपण आपली काळजी घेतली पाहिजे. भौतिकदृष्टय़ा पाणी दुष्ट होते ते म्हणजे कचरा, माती, गाळ इत्यादी आणि जीव-जंतूंनी पाणी दुष्ट होते. हा अतिशय धोकादायक प्रकार. भौतिक दुष्टी आपण पाणी गाळून, तुरटी फिरवून घालवू शकतो, पण जीव-जंतूंच्या दुष्टीमध्ये पाणी उकळून घेणे जास्त सोयीस्कर आहे.\nया ऋ तूमध्ये सर्वानीच पाणी उकळून व गाळून घ्यावे. पाणी उकळून मग थंड करून घेतल्यास हरकत नाही. सर्दी, खोकला किंवा इतर श्वासोच्छ्वासाच्या तक्रारी ज्यांना वारंवार असतील आणि या ऋ तूमधील हवामानामुळे त्या वाढत असतील तर पाणी सूंठ घालून उकळावे.\nज्यांना जुलाब, उलटय़ा इत्यादी त्रास वारंवार होतो. त्यांनी त्या वेळी मीठ व साखर घालून घातलेले पाणी प्यावे. स्वयंपाकासाठी पण उकळलेल्या पाण्याचा वापर करावा.\nपाण्याला उकळी फुटल्यानंतर पाणी १०-१५ मिनिटे उकळावे. नंतरच गॅस बंद करावा. पाणी पुरेसे उकळणे गरजेचे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनववर्षांत रस्ते, पावसाळ्यात पाण्याचा निचरा\nऐन पावसाळ्यात कृष्णेचे पात्र कोरडे\n१७८ वेळा खाडीला उधाण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82/", "date_download": "2018-08-19T04:05:11Z", "digest": "sha1:TVRT2VXR32IO5XTIHZC5PMPMHPKM5XCR", "length": 7785, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जयकुमार रावल यांच्यापासून माझ्या जीविताला धोका – माजी मंत्री हेमंत देशमुख | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजयकुमार रावल यांच्यापासून माझ्या जीविताला धोका – माजी मंत्री हेमंत देशमुख\nधुळे – राज्याचे रोहयो आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे, असा गंभीर आरोप राज्याचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी केला आहे. माझ्या जीवाला काही झाल्यास जयकुमार रावल आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आरोपी करावे, अशा आशयाचे पत्र त्यांनी राज्यपालांना पाठवले आहे.\nखोट्या केसेस दाखल करुन त्यात अडकवून जेलमध्ये टाकायचे. तेथे विषप्रयोग करुन किंवा अन्य अनैसर्गिक मार्गाने मृत्यू आल्यास अथवा माझ्यावर मारेकरी घालून गोळ्या घेतल्या. तर यात पहिले आरोपी जयकुमार रावल, दुसरे आरोपी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करुन इतरांना आरोपी करावे, असे गंभीर आरोप हेमंत देशमुख यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात केले आहेत.\nजयकुमार रावल हे राज्याचे रोहयो, पर्यटनमंत्री आहेत, तर हेमंत देशमुख हे राज्याचे माजी कामगार मंत्री आहेत. हे दोघेही एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. दोंडाईचा नगर परिषदेच्या नव्या वास्तूचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होण्यापूर्वीच हेमंत देशमुख समर्थकांनी या इमारतीचे उद्‌घाटन केले होते. या घटनेवरुन दोंडाईचातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांचा दौराही रद्द झाला होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकमी किमतीच्या मोबाइलला मागणी\nNext articleअण्णासाहेब पाटील महामंडळ फक्त मराठा समाजासाठीच\nवाळूचोर टोळीविरुद्ध मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र\nगोवंशाची वाहतूक; दोघांना अटक\nराज्यमंत्री कांबळे यांच्या सोसायटीत घरफोडी\nअभिनेत्रीच्या सतर्कतेतून लहान मुलांच्या तस्करीचे रॅकेट उघड\nकोल्हापुरात चार बंदुका, दारूगोळा जप्त ; चौघाजणांच्या शिकारी टोळीला अटक\nब्रिटन संसदेबाहेर हल्ल्याचा प्रयत्न; 3 जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70928224619/view", "date_download": "2018-08-19T04:27:22Z", "digest": "sha1:67Z3U6SPCP6ZLJRZTZY5D7QYQ6X4LVAZ", "length": 3955, "nlines": 86, "source_domain": "m.transliteral.org", "title": "संदर्भ - भाऊ बहिण ६", "raw_content": "\nसंदर्भ - भाऊ बहिण ६\nपहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.\nतुझी चाकरी खुंयच्या खंडा \nतुझा त्याचा रे नातां काई \nसोना घालीता गे चाळणी \nसोना घालीता गे चाळणी.\nशेजी पडली माझ्या गळा\nबंधू माझ्या तो मईतर. \nतुझ्या गजाली गेला ध्यान \nहाती चुनाळ मूठी पाना \nशुभ शकुन झालो राजा \nतिन खेळाच्या तीन येळा\nबीद सोडुन दारी खेळा. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/cpalead-the-worst-cpa-network-in-the-world.html", "date_download": "2018-08-19T04:02:03Z", "digest": "sha1:MVJEUILVMG6BTHKU5OX4HHMLPHCP4Q46", "length": 14362, "nlines": 64, "source_domain": "marathifacebook.com", "title": "CPAlead -The worst CPA network in the world - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T04:03:07Z", "digest": "sha1:5HBNK6CNJSEIALX4N2ZO2DTJY3TZY67R", "length": 8589, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जादुटोणा करणी करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीची फसवणूक करणाऱ्या दांपत्याचा जामीन फेटाळला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजादुटोणा करणी करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीची फसवणूक करणाऱ्या दांपत्याचा जामीन फेटाळला\nपतीचा नियमित, तर पत्नीचा अटकपूर्व जामीन फेटाळला\nविशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोने यांचा आदेश\nपोलीस अधिकारी होण्यासाठी करणी करणे आवश्‍यक असल्याचे सांगून केली 2 लाख 88 हजारांची फसवणूक\nपुणे- पोलीस अधिकारी होण्यासाठी जादुटोणा करणी करावी लागेल, असे सांगून अल्पवयीन मुलीची 2 लाख 88 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात महिलेचा अटकपूर्व, तर तिच्या पतीचा नियमित जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोने यांनी हा आदेश दिला आहे.\nआशा विनोद कांबळे हिचा अटकपूर्व, तर पती विनोद दामू कांबळे (रा. जाधवनगर, गोसावी वस्ती, ता. हवेली) याचा नियमित जामीन न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणात सुरज झुंजार भोसले (रा. विश्रांतवाडी) याला अटक केली आहे. तर राहुल पाटील याच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत पीडित 17 वर्षीय मुलीने हवेली पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना सप्टेंबर 2017 ते 1 जुलै 2018 या कालावधीत हवेली तालुक्‍यातील जाधवनगर, गोसावी वस्ती येथे घडली. फिर्यादींना पोलीस अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी जादुटोणा करणी करणे आवश्‍यक असल्याचे सांगून तिच्याकडून रोख 88 हजार आणि तिच्या आईचे दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केली. आशा हिने लाब केस असल्याने त्यावर करणीचा प्रभाव होत नाही, असे सागून फिर्यादींचे केस कापले. मनाशी लज्जा उत्पन्न होईल, असे घाणेरडे चाळे केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी विनोद याला अटक केली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने नियमित जामिनासाठी, तर त्याची पत्नी आशा हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. दोघांना जामीन मिळाल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणण्याची वा पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. यासाठी दोघांचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. पाठक यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने दोघांचा जामीन फेटाळला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलढल्याचा अभिमान पण चुकीचे फटके भोवले – विराट कोहली\nNext articleयेरे.. येरे.. पावसा.. शेतकऱ्यांची आर्त हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/show-shankar-mahadevan-diljit-dosanjh-and-monali-thakur-appear-role-examiner/", "date_download": "2018-08-19T04:13:32Z", "digest": "sha1:6IRBGRFPZ46X3BEPWZ4ZQJQD4WS4FBVT", "length": 30138, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In This Show Shankar Mahadevan, Diljit Dosanjh And Monali Thakur Appear In The Role Of Examiner | या शोमध्ये शंकर महादेवन, दिलजित दोसांझ आणि मोनाली ठाकूर दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १९ ऑगस्ट २०१८\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nअजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना\nम्हाडा भवनाला मिळणार नवा साज\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nPriyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू\nOMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा\nऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nहटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\nया शोमध्ये शंकर महादेवन, दिलजित दोसांझ आणि मोनाली ठाकूर दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत\nनाविन्यपूर्ण आणि कल्पक विषय देण्यासाठी वचनबद्ध असलेली कलर्स वाहिनी प्रेक्षकांचे मनोरंजन केंद्रभागी ठेवून भारताचा पहिला लाइव्ह रिअॅलिटी शो पुन्हा घेऊन येत आहे. या शोच्या दुसऱ्या आवृत्ती मध्ये जगभरातील हजारो महत्त्वाकांक्षी गायक त्यांचा संगीतमय पराक्रम सर्वात मोठ्या मंचावर दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. रायझिंग स्टार 2 या रिअॅलिटी शोमध्ये शंकर महादेवन, दिलजित दोसांझ आणि मोनाली ठाकूर आपल्याला परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे.\nशंकर महादेवन म्हणाले, “तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता यावर माझा गाढ विश्वास आहे. ही एक विचार प्रक्रिया आहे, जी तुमच्या इच्छा शक्तीच्या जोरामध्ये गुंतलेली असते. या मंचावर येण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करणाऱ्या रायझिंग स्टार गायकांच्या कहाण्या आम्हाला ऐकायला मिळाल्या आहेत. धर्म, जात, लिंग कुटंब किंवा शेजारी या सर्वांच्या अडथळ्यांवर या स्पर्धकांनी मात केली आणि त्यांच्या मधुर आवाजाने आमची मने जिंकली.”\nतज्ञांच्या पॅनेल मध्ये पुन्हा येत असलेले दिलजित दोसांझ म्हणाले, “प्रत्येकाचे स्वप्न असते पण आवड, उत्साह आणि जबाबदारीने बाकीच्यां मधून ते टॅलेंट उठून दिसते. या सीझनला अवघड परिस्थितीवर मात करून रायझिंग स्टार बनण्याची आशा सोडून न देणारे काही निष्णात टॅलेंट आम्हाला पहायला मिळाले होते.”\nयातच पुढे सांगताना, मोनाली ठाकूर म्हणाल्या, “एखाद्या व्यक्तीला मानसिकरीत्या बरे करण्यासाठी संगीत आणि त्याच्या स्वरांचा चांगला उपयोग होता यावर माझी विश्वास आहे आणि त्यामुळे संगीत हे माझ्या मते माझ् जीवनाचा एक भाग आहे. संगीत ही एक थेरपी आहे आणि लोकांना मदत करण्यात महत्वाची भूमिका बजावण्यात एक कला म्हणून त्याने मला खूप आनंद दिलेला आहे.”\nरायझिंग स्टार 2 ची रुजलेल्या वाटा मोडणारी संकल्पना स्पर्धकाच्या कौशल्य आणि टॅलेंटवर संपूर्णपणे भर देते. वयाची किंवा कोणत्याही बंधनाची अट नसलेला हा शो सोलो, ड्युएट आणि ग्रुप/बँड परफॉर्मन्स साठी खुला आहे. प्रेक्षकांचे लाइव्ह मनोरंजन करून मुग्ध करण्याची त्यांची क्षमता आणि त्यांचा आवाज त्यांना राष्ट्रीय प्रसिध्दी मिळवून देणार आहे., त्यांच्या पाठिंब्याच्या प्रत्येक मतामध्ये त्यांचे नशीब त्वरित बदलून टाकण्याची ताकद आहे. व्हियाकॉम 18 चा व्हिडिओ ऑन डिमांड मंचाला लाइव्ह व्होटिंग साठी सपोर्ट दिला आहे वूटने, आणि प्रेक्षकांची व्यस्तता शिखरावर पोहचविणाऱ्या, रायजिंग स्टार 2ने भारतीय प्रेक्षकांना त्यांचा आवडता महत्वाकांक्षी गायक त्याची पार्श्वभूमी विचारात न घेता निवडण्याची ताकद दिली आहे.\nसमाधान मिळेल अशाच भूमिका स्वीकारते -स्मिता बन्सल\nमनोरंजनाच्या क्षेत्रात ‘सोनी मराठी’ ही दाखल\nमला सासू-सुनेच्या मालिकांपासून दूरच राहायचं होतं- झेबी सिंग\nसचिन श्रॉफचा आहे 'या' गोष्टीवर विश्वास\n‘कर्णसंगिनी’मध्ये मदिराक्षी साकारणार द्रौपदीची भूमिका\n‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत सुखविंदर सिंगनंतर दिसणार सुनिधी चौहान\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/shahapur-news-nagpur-mumbai-samruddhi-highway-75060", "date_download": "2018-08-19T04:11:47Z", "digest": "sha1:XJAUXFFRTKWCVKOB4RHRSWJWFZHKSFG7", "length": 11818, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "shahapur news nagpur mumbai samruddhi highway समृद्धी महामार्गाचा विरोध मावळला! | eSakal", "raw_content": "\nसमृद्धी महामार्गाचा विरोध मावळला\nशनिवार, 30 सप्टेंबर 2017\nशहापूर - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या शहापूर तालुक्‍यातील जमिनींची गेल्या तीन दिवसांत विक्रमी नोंदणी झाली आहे. वर्गवारीप्रमाणे हेक्‍टरी 52 लाख ते 5 कोटी रुपयांपर्यंत मोबदला मिळणार असल्याने या महामार्गाला होणारा शेतकऱ्यांचा विरोध मावळला आहे.\nशहापूर - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या शहापूर तालुक्‍यातील जमिनींची गेल्या तीन दिवसांत विक्रमी नोंदणी झाली आहे. वर्गवारीप्रमाणे हेक्‍टरी 52 लाख ते 5 कोटी रुपयांपर्यंत मोबदला मिळणार असल्याने या महामार्गाला होणारा शेतकऱ्यांचा विरोध मावळला आहे.\nसमृद्धी महामार्ग प्रकल्पात शहापूरमध्ये तब्बल तीन हजार 574 शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत. त्यात वनजमिनीचे 190 हेक्‍टर क्षेत्र, खासगी जमिनीचे 388 हेक्‍टर व सरकारी जमिनीचे 40 हेक्‍टर क्षेत्र संपादित करावे लागणार आहे. सुरवातीला शेतकऱ्यांनी आंदोलन करत महामार्गासाठी जमिनी देण्यास केलेल्या विरोधामुळे हा प्रकल्प अडचणीत सापडला होता; मात्र हेक्‍टरी 52 लाख ते पाच कोटींपर्यंत मोबदला देण्यास सरकार तयार झाल्याने शेतकऱ्यांनी जमिनी देण्याला सुरवात केली आहे.\nही प्रक्रिया गतिमान होण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असून, गावोगावांमध्ये जमीन खरेदीसाठी शिबिर भरवण्यात येत असल्याचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी सांगितले.\nआतापर्यंत सुमारे 90 खातेदारांचे क्षेत्र संपादित करण्यात आले असून, त्यांना सुमारे 40 कोटी रुपये मोबदला देण्यात आला असल्याची माहिती बाविस्कर यांनी दिली.\nविदर्भ, उत्तर महाराष्ट्रात नुकसान; तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज पुणे - दीर्घ खंडानंतर बुधवार (ता. १५) ते शुक्रवारपर्यंत (ता. १७) विदर्भ, मराठवाडा,...\nकोल्हापूरातील ‘सीबीएस’ होणार आता बसपोर्ट\nकोल्हापूर - विमानतळाच्या धर्तीवर राज्यातील १४ बस स्थानकांचे रूपांतर बसपोर्टमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा...\nशंभर झाडे जगवण्याची बॉण्ड पेपरवर दिली हमी\nऔरंगाबाद : वृक्षारोपण थाटात होते, फोटोही छापून येतात. कालांतराने संगोपनाअभावी बहुतांश रोपटी करपली जातात. अपवाद सोडल्यास हे सरसकटचे चित्र बदलण्यासाठी...\nकोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका...\nMaratha Kranti Morcha : उद्यापासून चक्री उपोषण\nपुणे - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे पुण्यात सोमवारी (ता. २०) पासून बेमुदत चक्री उपोषण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/who-knows-maratha-actress-who-has-taste-turmeric/", "date_download": "2018-08-19T04:16:00Z", "digest": "sha1:OFGPU3O6GC4ETVYDFXITFDPN6T7HCVKY", "length": 28990, "nlines": 371, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Who Knows The Maratha Actress Who Has A Taste Of Turmeric? | हळदीच्या रंगात माखलेली ही मराठमोळी अभिनेत्री कोण ओळखा पाहू? | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १९ ऑगस्ट २०१८\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nअजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना\nम्हाडा भवनाला मिळणार नवा साज\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nPriyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू\nOMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा\nऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nहटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\nहळदीच्या रंगात माखलेली ही मराठमोळी अभिनेत्री कोण ओळखा पाहू\n'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोनं अवघ्या महाराष्ट्राला हसवत मनोरंजन केलं आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर जगभरातील मराठी रसिकांवर चला हवा येऊ द्या या शोनं जादू केली आहे. या शोमधील विनोदवीर कुशल बद्रिके, सागर कारंडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, डॉ. निलेश साबळे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. या विनोदवीरांमध्ये आणखी एक नाव आवर्जून घ्यावं लागेल. विनोदवीर पुरुषांमध्ये श्रेया बुगडे हिने आपल्या कॉमेडीच्या भन्नाट टायमिंगने रसिकांच्या काळजात वेगळं स्थान मिळवलं आहे. महिला कॉमेडीयन म्हणून श्रेयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच श्रेया बुगडेबद्दल जाणून घेण्यासाठी रसिक कायमच उत्सुक असतात. सोशल मीडियावरही श्रेयाची बरीच चर्चा असते. तिचे विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळत असतात. श्रेयाचा असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.श्रेयाचा हा फोटो पाहून तुम्हाला तो तिच्या एखाद्या स्कीटचा असेल असं वाटेल. मात्र श्रेयाचा हा फोटो तिच्या प्रत्यक्ष जीवनातील आहे. हा फोटो श्रेयाच्या लग्नाआधीचा म्हणजेच हळदीच्या दिवसाचा आहे. या फोटोत बाशिंग बांधलेल्या श्रेयाचा चेहरा हळदीने माखलेला पाहायला मिळत आहे. रेशीमगाठीत अडकण्याआधीचा उत्साह आणि आनंद तिच्या चेह-यावर पाहायला मिळत आहे. या फोटोत श्रेयासह पीयूष रानडे आणि तेजस्विनी पंडितही पाहायला मिळत आहेत. आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या क्षणी तिला शुभेच्छा देण्यासाठी दोघे आवर्जून हजर आहेत. यानंतर २७ डिसेंबर २०१४ रोजी श्रेया रेशीमगाठीत अडकली. निखील सेठसह श्रेयाचं शुभमंगल पार पडलं. सध्या आपल्या संसारात श्रेया खुश असून चला हवा येऊ द्या या शोच्या माध्यमातून करिअरमध्येही यशाची नवी उंची गाठली आहे. अगदी कमी वयात अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणा-या श्रेयानं नाटक, टीव्ही या माध्यमांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तू तिथे मी, अस्मिता, फू बाई फू अशा मालिकांमधून श्रेयाने मराठी रसिकांवर जादू केली आहे. मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेतही नाटकं सादर केली आहेत.\nसमाधान मिळेल अशाच भूमिका स्वीकारते -स्मिता बन्सल\nमनोरंजनाच्या क्षेत्रात ‘सोनी मराठी’ ही दाखल\nमला सासू-सुनेच्या मालिकांपासून दूरच राहायचं होतं- झेबी सिंग\nसचिन श्रॉफचा आहे 'या' गोष्टीवर विश्वास\n‘कर्णसंगिनी’मध्ये मदिराक्षी साकारणार द्रौपदीची भूमिका\n‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत सुखविंदर सिंगनंतर दिसणार सुनिधी चौहान\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z101016051812/view", "date_download": "2018-08-19T04:25:45Z", "digest": "sha1:Q4SWJXNQTKDGC27P4ARTZB6T4IIHO3WV", "length": 4105, "nlines": 52, "source_domain": "m.transliteral.org", "title": "जय मृत्युंजय - क्षणाक्षणाला छळत भारता हो...", "raw_content": "\nजय मृत्युंजय - क्षणाक्षणाला छळत भारता हो...\nगोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.\nTags : gopal godsepoemvinayak damodar savarkarकवितागोपाळ गोडसेविनायक दामोदर सावरकर\nतो काळ असा होता\nक्षणाक्षणाला छळत भारता होती परवशता,\nकठिण तो काळ असा होता ॥धृ०॥\nसत्तावनला कुंड पेटले, धगधगत्या ज्याला,\nचालुनि गेले सैन्य, घातला शत्रुवरी घाला \nनेते होते तात्या टोपे, धुंडिराज नाना\nझांशीची संग्रामदेवता संगर करताना- \nअडला घोडा परदास्याला उल्लंघुनि जाता,\nकठिण तो काळ असा होता ॥१॥\nअत्याचारा वाव मिळाला अता इंग्रजांना,\nमाणुसकीचा अंश अल्पहे उरला ना त्यांना \nतोफेवर बांधून मारती स्वदेशभक्तांना,\nकितीक पडती बळी बंदुकी आग वर्षतांना \nअंदमान दाटले, कितींच्या फास येत हाता,\nकठिण तो काळ असा होता ॥२॥\nउपशम झाला क्रांतीचा त्या, मात्र मनी होती-\nस्वातंत्र्याची तीव्र भावना कोठे धगधगती \nमधुनी कूका, वासुदेव, ती ज्वाला चेतविती,\nइंग्रजांस आगीवर होती सदाचीच भीती \nकुणास देती दंड, कुणाला पदव्यांचा भत्ता,\nकठिण तो काळ असा होता ॥३॥\nनिराशेतुनी राष्ट्रसभेचा तदा जन्म झाला,\nएकराष्ट्र-भावना मात्र ये तेव्हां उदयाला \nमहाराष्ट्र-केसरी क्षणी त्या क्षितिजावर आला,\nआशा वाटे सह्याद्रीची भारतमातेला \nस्वातंत्र्याचा दुष्कर त्याच्या करी वसा होता,\nकठिण तो काळ असा होता ॥४॥\nवातावरणे अशी राहिली धूमिल योगयुती,\nजन्मुनि तेव्हां करित होता विनायक प्रगती \nलिही तयाच्या कष्ट अपेष्टा भालावरि नियती,\nअंगावरले घाव तयाचे जीवन भूषविती \nवज्राचे आघात झेलण्या सिद्व सदा नेता,\nकठिण तो काळ असा होता ॥५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/i-am-going-bali-gilli-t-any-drugsbooze-marketers-there.html", "date_download": "2018-08-19T03:59:39Z", "digest": "sha1:I5F4HVS3W33NUEC2T6SPEA5KGSDRGRHS", "length": 14458, "nlines": 67, "source_domain": "marathifacebook.com", "title": "I am Going Bali & Gilli T - Any Drugs/Booze marketers there ? - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://mahavir1975.webnode.com/about-us/", "date_download": "2018-08-19T03:43:03Z", "digest": "sha1:CWOBELEBVMHRSENBRUC7RZUZUF4YX2AK", "length": 7309, "nlines": 38, "source_domain": "mahavir1975.webnode.com", "title": "माझ्याबद्दल थोडेसे :: महावीर शहा", "raw_content": "\nHomepage > माझ्याबद्दल थोडेसे\nमी आहे हा असा आहे.\nमी महावीर शहा..वय वर्ष ३५. वर्ष विवाहित पत्नी,एक मुलगा व एक मुलगी राहणार कुर्डुवाडी (माद्दा, सोलापूर)\nशिक्षण बी ए, नोकरी सोलापूरत विद्यानंद को ऑप बॅंक लि ., सोलापूर कंप्यूटर आड्मिनिस्टॅटर म्हणून ट्रेकिंग, भ्रमंती, कंप्यूटर्स, वाचन, जेवण बनवणे आणि खाणे आणि सामाजिक कार्य असे माझे छंद. वेळ मिळेल तसे छंद जोपसतो. मित्र परिवार खूप मोठा झालाय. जे मला शाळेपासून ओळखत आलेत ते तर म्हणतील हा महावीर आता एकदम विरुद्ध झालाय. शाळेतला लाजरा, काही न बोलणारा महावीर आज नुसती वटवट करतोय. महावीर मित्रांमध्ये सेंटर पॉइण्ट म्हणून कधी नावारूपाला आला ते कळलच नाही. ह्याच श्रेय नक्कीच मी माझ्या काही जिवलग मित्र-मैत्रिणिना आणि माझ्या अप डाउनच्या ग्रुपला देईन. सगळ्याना सांभाळून घेत त्यांच्या सुख- दु:खाचा वाटेकरी होऊन गेलोय.\nसॉफ्टवेर मध्ये रखडत रखडत शिक्षण पूर्ण केला पण ते कोडिंग आपल्याला जमणार नाही हे आधीच कळल्यामुळे जास्त रुची नाही घेतली. सॉफ्टवेर मध्ये पैसा चिक्कार पण आपल्या दिलाने ते कधीच नाकारला होता. हार्डवेर आणि नेटवर्किंगसाठी मी वेडा आहे,त्यामुळे काही नेटवर्किंग मध्ये शिकायला मिळाले ते शिकत गेलो १९९९ मध्ये विद्यानंद बॅंकत जॉइन रुजू झालो.तसे पाहता बँकिंग व माझा काहीही संबंध नाही कारण मी बी. ए. चा विद्यार्थी तरी मनावर घेऊन बँकिंग शिकलो तिथे ब्रॉडबॅंड नेटवर्क सेट अप करायचा काम होता पगार कमी पण जॉइन केला. सुरवातीला चार वर्ष क्यशियर म्हणून व नंतर कस्टमर सर्विस, टेक्निकल सपोर्ट, फ्लोर सपोर्ट. एसएमई, असिस्टेंट ट्रेनर असा असा पुढे येत गेलो. घरी माझी ही नोकरी कोणालाच पसंत नाही, पण काय करणार…असो.\nमी कुर्डुवाडी सोलापूर १९९९ पासून रोज अप डाउन करीत आहे सुरवातीला म्हणजे ८ वर्ष अप डाउन फार त्रास सहन करावा लागत असे पुढे २००८ ला आमचे अप डाउन मेंबर श्रीनिवास बागडे,दीपक ढवाणसर,प्रविन चौरे (माढा),नांमदेव खरात(मोहोळ),जाफर पटाण,प्रमोद बळे,विजयकुमार चांदणे,दर्शन शिरसकर,शफिक शेख यानी मिळून प्रवासी संघटना स्थापना करायचे ठरवले त्यानुसार सोलापुर पुणे प्रवासी संघटना १९.०८.२००८ स्थापन करण्यात आली. त्यावेळी श्री संजयदादा टोणपे यांचा संपर्क आला आम्ही एकजीवाचे मित्र बनलो. सोलापुर पुणे प्रवासी संघटना स्थापन करण्याचे मुख्य कारण सोलापुर, पुणे, पंढरपूर,केम,कुर्डुवाडी,माढा ,मोहोळ,पास धारक व प्रवासी यांच्या अडचणी सोडवणे तसेच रेलवे पशासन व प्रवासी याच्यात स्नमय साधणे हे महत्वाचे उद्दीष्ट होते ते आम्ही साध्य केले आहे या काळात खूप खुप नाती जमली आम्ही एका बंधनात बांधलो गेलोय. ह्या रेशमाच्या गाठी कधी तुटू नयेत हीच त्या महावीरा चरणी प्रार्थना…\nतुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत\nमाझं विश्व …… माझ्या शब्दात \nविठल मंदिर जवळ,शहाचा वाडा\nमु.पो: कुर्डुवाडी ,तालुका:. माठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurg.nic.in/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-19T04:11:07Z", "digest": "sha1:NW232AK56EN3F7UAU43JFVTNPGA3SQ4V", "length": 9227, "nlines": 111, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "मदत | सिंधुदुर्ग", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nया संकेतस्थळावरील माहिती / पृष्ठांवर प्रवेश / नॅव्हिगेट करणे आपणास कठीण जाते आहे का या भागात हे संकेतस्थळ ब्राउझ करताना आपल्याला एक सुखद अनुभव यावा यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.\nकोणत्याही उपकरणांचा, तंत्रज्ञानाचा किवा क्षमतेचा वापर करून हे संकेतस्थळ बघता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत. संकेत स्थळला भेट देणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त उपयोगता व सुलभता व्हावी या उद्देशाने हे संकेत स्थळ तयार करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींकरीता या वेबसाइटवरील सर्व माहिती उपलब्ध व्ह्यावी हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत. उदाहरणार्थ, अंध दिव्यांग असलेले वापरकर्ता सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून पोर्टलचा प्रवेश करू शकतो, जसे की स्क्रीन वाचक. ही वेबसाइट वर्ल्ड वाइड वेब कंसोर्टियम (डब्ल्यू3 सी) द्वारे घालून दिलेल्या वेब सामग्री प्रवेशनिर्धारण मार्गदर्शक तत्त्वांचे (डब्ल्यूसीएजी 2.0) स्तर एएची पूर्तता करते.\nदृष्टिहीन डेस्कटॉप प्रवेश (एन.व्ही.डी.ए.) http://www.nvda-project.org विनामूल्य\nसिस्टम अक्सेस टू गो http://www.satogo.com विनामूल्य\nविविध फाइल स्वरूपांमध्ये माहिती पहाणे\nया वेबसाइटद्वारे प्रदान केलेली माहिती विविध फाईल स्वरुपनात उपलब्ध आहे, जसे की पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉरमॅट (पीडीएफ), वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट. माहिती व्यवस्थित पाहण्यासाठी, आपल्या ब्राउझरमध्ये आवश्यक प्लग-इन किंवा सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ, फ्लॅश फायली पाहण्यासाठी Adobe Flash सॉफ्टवेअरची आवश्यकता आहे. आपल्या सिस्टममध्ये हे सॉफ्टवेअर नसल्यास, आपण तो इंटरनेटवरून विनामूल्य डाउनलोड करू शकता.\nवैकल्पिक दस्तऐवज प्रकारच्या प्लग-इन\nपोरटेबल पी.डी.एफ. फॉरम्याट एडोब रीडर (नवीन पेजवर जाण्यासाठी लिंक )\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/dream-movie-theater-telling-story-strange-friendship/", "date_download": "2018-08-19T04:13:38Z", "digest": "sha1:YCPENIUHYHVHM6ZSHBRPSPRYSDBXJL3U", "length": 28539, "nlines": 373, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In The 'Dream' Movie Theater Telling The Story Of A Strange Friendship | अनोख्या मैत्रीची कथा सांगणारा ‘ओढ’ चित्रपटगृहात | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १९ ऑगस्ट २०१८\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nअजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना\nम्हाडा भवनाला मिळणार नवा साज\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nPriyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू\nOMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा\nऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nहटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\nअनोख्या मैत्रीची कथा सांगणारा ‘ओढ’ चित्रपटगृहात\nआपल्या जिवलग मित्रासाठी काहीही करायला तयार असणा-या मित्रांना आपण चित्रपटांमध्ये पाहिले आहे. मैत्रीच्या नात्याचे अनेक पैलू आहेत. मैत्रीचे पैलू उलगडून दाखवताना त्याचे वेगळे रूप दर्शवणारा ‘ओढ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊसची प्रस्तुती तसेच एस. आर. तोवर यांची निर्मिती असलेल्या ‘ओढ’ चे दिग्दर्शन नागेश दरक व एस. आर. तोवर यांनी केले आहे. १९ जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे.\nगणेश व दिव्या यांच्यातील निखळ मैत्रीची कथा ‘ओढ’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या दोघांच्या मैत्रीचं भावविश्व त्यातली त्यांची ओढाताण दाखवताना एका घटनेनंतर गणेश व दिव्याची मैत्री कोणतं वळण घेते याची रंजक कथा म्हणजे ‘ओढ’ मैत्रीतील अव्यक्त भावना हा चित्रपट. मोहन जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, राहुल चिटनाळे, आदित्य आळणे, सचिन चौबे, शीतल गायकवाड, तेजस्विनी खताळ,मृणाल कुलकर्णी आदि कलाकारांसोबत गणेश तोवर आणि उल्का गुप्ता ही नवी जोडी या चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे. मालिकेत राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणारी उल्का ‘ओढ’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटांकडे वळली आहे.\nसंजाली रोडे , कौतुक शिरोडकर, अभय इनामदार, कुकू प्रभास यांनी यातील चार वेगवेगळ्या जॅानरची गाणी लिहिली आहेत. आदर्श शिंदे, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल, रोहित राऊत, आनंदी जोशी व जावेद अली या गायकांनी ही गाणी गायली आहेत. संगीतकार प्रवीण कुवर यांचा संगीतसाज या गीतांना लाभला आहे. कथा व पटकथा दिनेश सिंग ठाकूर यांनी लिहिली असून, त्यांनीच गणेश कदम आणि दर्शन सराग यांच्यासोबत संवादलेखन केले आहे. या चित्रपटाचे छायांकन रविकांत रेड्डी व संकलन समीर शेख यांनी केले आहे. वेशभूषा सुनिता घोरावत तर रंगभूषा प्रदीप दादा, बंधु धुळप यांची आहे. कलादिग्दर्शक आरिफ खान आहेत.१९ जानेवारीला ‘ओढ’ प्रदर्शित होणार आहे.\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n'परी हूँ मैं’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच,या कलाकारांच्या असणार भूमिका\nसखी गोखलेच्या जागी पर्ण पेठेने घेतली या स्टुडिओत एंट्री\n‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमीरा जोशी व मिलिंद इंगळे पहिल्यांदाच आले ह्या गाण्यासाठी एकत्र\nराकेश बापटला लागली अध्यात्माची ओढ\n'परस्पेक्टिव्ह' शॉर्टफिल्मला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/cd13ef9c6a/five-acid-attack-victim-showing-that-the-collision-beauty-of-the-taj-mahal-women-39-siroja", "date_download": "2018-08-19T03:56:51Z", "digest": "sha1:OPS2WCS3XB7AX43BEY3ZB2AGNSNXE6ES", "length": 16681, "nlines": 83, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "पाच अॅसिड हल्ला पीडित महिलांची ताजमहालाच्या सौंदर्याला टक्कर देणारी कामगिरी ‘शिरोज हँगाऊट’!", "raw_content": "\nपाच अॅसिड हल्ला पीडित महिलांची ताजमहालाच्या सौंदर्याला टक्कर देणारी कामगिरी ‘शिरोज हँगाऊट’\nआग्रा येथे असलेल्या ‘ताजमहाल’ समोर सर्व उपमा फिक्या आहेत, मात्र तेथून काही पावलेच अंतरावर आहे, ‘शिरोज हॅंगआउट’. ताजमहालला जर प्रेमाची ओळख मानली जाते, तर ‘शिरोज हॅंगआउट’ला एक असे स्थान मानले जाते जी, मानवतेची प्रेरणा आहे, आयुष्याची आशा आहे, अनेक समस्येनंतर देखील काहीतरी करण्याची परिपूर्ती आहे, परिस्थितीशी सतत झगडून पुन्हा उभे राहण्याचे मनोधैर्य आहे, स्वतःला सावरण्याची आवड आहे आणि एक हिम्मत आहे. या अशा शूर महिला आहेत, ज्या अॅसिड हल्ल्याने पिडीत असून सुद्धा त्यांनी आपले पुनर्वसन केले आहे. ही अशी खाण्या-पिण्याची जागा आहे, जी अॅसिड हल्ल्याने पिडीत महिला चालवत आहेत, ऋतु, रूपाली, डॉली, नीतू आणि गीता अशी त्यांची नावे आहेत. ‘शिरोज हॅंगआउट’ मध्ये केवळ वेगवेगळे खाद्यपदार्थच नव्हेतर, अॅसिड हल्ल्याने पिडीत रुपाली यांनी नक्षीकाम केलेले कपडे देखील खरेदी करू शकता.\n‘शिरोज हॅंगआउट’ ची सुरुवात मागीलवर्षी १० डिसेंबरला झाली होती. हे सुरु करण्याची कल्पना लक्ष्मी यांची होती. ज्या अॅसिड हल्ल्याने पिडीत महिलांसाठी अनेकांशी झगडल्या आहेत आणि आता ‘अपनी’ ही संस्था छाव फाउंडेशन मार्फत त्यांच्या पुनर्वसनाचे काम बघत आहे. ‘शिरोज हॅंगआउट’ चे कामकाज पाहणा–या ऋतु यांचे म्हणणे होते की, हे सुरु करण्याचा मुख्य उद्देश अॅसिड हल्ल्याने पिडीत महिलांचे पुनर्वसन करणे हा होता. कारण, अशा लोकांना सरकारी कार्यालयात काम मिळत तर नाही, शिवाय खासगी नोक-या देखील त्यांच्या नशिबात नसतात. कारण, अधिकाधिक प्रकरणात महिलांवर अॅसिड हल्ला लहान वयातच होतो, जेव्हा त्या आपले संपूर्ण शिक्षण देखील घेऊ शकत नाही. ‘शिरोज हॅंगआउट’ मध्ये शिक्षण जास्त महत्वाचे नसते, तर या गोष्टीवर लक्ष दिले जाते की, अॅसिड हल्ल्याने पिडीत महिलांची अधिकाधिक मदत कशी करता येईल.\n‘शिरोज हॅंगआउट’ची विशेष बाब ही आहे की, यांच्या भोजनसूचीमध्ये कुठल्याही गोष्टीची किंमत ठेवण्यात आलेली नाही, येथे येणारा ग्राहक आपल्या मनानुसार स्वतःचे बिल स्वतःच देतो. ऋतु यांच्या मते, त्या मागची विशेष बाब ही आहे की, येथे कुणीही श्रीमंत किंवा गरीब येऊ शकतात. कारण, त्यांचे मत आहे की, प्रत्येकजण मोठ्या ठिकाणी जाऊन कॉफी पिऊ शकत नाही. त्याव्यतिरिक्त येथे येणा-या लोकांना हे देखील माहित पडावे की, ‘शिरोज हॅंगआउट’ कुठल्या उद्देशाने सुरु करण्यात आले आहे. ‘शिरोज हॅंगआउट’ मध्ये येणा-या लोकांना केवळ कॉफीच नव्हे, तर भोजन देखील दिले जाते. ‘शिरोज हॅंगआउट’ला आग्रा येथे मिळालेल्या चांगल्या प्रतिक्रियेनंतर आता पुढीलवर्षी लखनौ मध्ये सुरु करण्यात येणार आहे. ‘शिरोज हॅंगआउट’ मध्ये ५ अॅसिड हल्ल्याने पीडित महिलांव्यतिरिक्त ७ अन्य लोक देखील काम करतात.\n‘शिरोज हॅंगआउट’आठवड्यातून सातही दिवस सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत उघडले जाते. प्रथम जेव्हा ‘शिरोज हॅंगआउट’ सुरु केले होते तेव्हा, त्याला खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आज ‘शिरोज हॅंगआउट’आपल्या बळावर केवळ कर्मचा–यांचे वेतन आणि दुकानाचे भाडेच काढत नाही तर, आता याला फायदा देखील व्हायला लागला आहे. ऋतु यांच्या मते, ‘शिरोज हॅंगआउट’ मधून जो फायदा होईल त्याला, पीडितांचा उपचार आणि त्यांच्या विकासासाठी देखील खर्च केला जातो. येथे येणारे अधिकाधिक ग्राहक विदेशी असतात. ऋतु यांच्या मते, ‘ट्रीप एडवायजर’ यांसारखी संकेतस्थळे चांगले रेटिंग देतात. त्यामुळे येथे येणारे लोक फेसबुक वा अन्य माध्यमातून माहिती घेऊन येथे येतात.\n‘शिरोज हॅंगआउट’ ला विभिन्न प्रकारच्या पेंटिंगने सजविण्यात आले आहे, त्यामुळे येथे येणारे लोक थोड्या वेळ थांबून या जागेला एकदा नक्की पाहून जातात. येथे येणारे अनेक ग्राहक अॅसिड हल्ल्याने पीडित महिलांशी संवाद साधतात, त्यांची कहाणी ऐकतात आणि हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतात की, त्या कशाप्रकारे ‘शिरोज हॅंगआउट’ ला चालवितात. ऋतु यांचे म्हणणे आहे की, “जेव्हा लोकांना आमच्या बद्दल माहिती मिळते, तेव्हा ते अनेकदा चहा - नाश्ता करण्यासाठी नाहीतर, आमच्याशी संवाद साधण्यासाठी येतात.” ‘शिरोज हॅंगआउट’ मध्ये एकत्र ३० लोक बसू शकतात. ‘शिरोज हॅंगआउट’च्या भोजनसूचित चहा आणि कॉफी व्यतिरिक्त अनेक प्रकारचे शेक देखील मिळतात. तसेच टोस्ट, नुडल्स, फ्रेंच फ्राई, बर्गर, विभिन्न प्रकारचे सूप, डेजर्ट आणि दुसरे अनेक खाद्यपदार्थ येथे मिळतात.\nही जागा केवळ हॅंगआउटसाठीच नव्हे, तर जर एखाद्याला येथे पार्टी करायची असल्यास ते देखील करू शकतात. आग्रा येथील फतेहाबाद रोडवर असलेल्या ‘शिरोज हॅंगआउट’ ताजमहालच्या पश्चिमेकडील दरवाजाच्या केवळ ५ मिनिटे अंतरावर आहे. अॅसिड हल्ल्याने पीडित महिला आणि येथे काम करणा-या ऋतु हरियाणाच्या रोहतक, रुपाली मुजफ्फरनगर येथे राहणा-या आहेत, तर डॉली, नीतू आणि गीता या आग्रा येथेच राहतात. नीतू आणि त्यांची आई गीता यांच्यावर त्यांच्या वडिलांनी अॅसिड फेकले होते. तर रुपाली यांच्यावर त्यांच्या सावत्र आईने अॅसिड टाकले होते. तसेच ऋतु ज्यांनी १० वी पर्यंत शिक्षण केले आहे, त्या व्हॉलीबॉलच्या राज्यस्तरीय खेळाडू राहिल्या आहेत.\nऋतु यांच्यावर नात्यातल्या एका भावाने २६ मे २०१२ ला अॅसिड हल्ला केला होता. त्यानंतर त्या २ महिन्यापर्यंत रुग्णालयात राहिल्या. त्या दरम्यान त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. ऋतु यांच्या मते, त्यांच्या सर्व शस्त्रक्रियेनंतर देखील त्या चांगल्या झालेल्या नाहीत आणि अजूनही त्यांच्या काही शस्त्रक्रिया शिल्लक आहेत. या मागील दीड वर्षापासून या मोहिमेत सामिल आहेत. आज त्या इतक्या खुश आहेत की, त्यांचे म्हणणे आहे की प्रत्येकाकडे एक कुटुंब असते, मात्र माझ्याकडे दोन कुटुंब आहेत. मला येथे खूप प्रेम मिळते. आता ऋतु यांची इच्छा पुन्हा एकदा खेळात नशीब आजमावण्याची आहे.\nऋतु यांच्या मते, ‘शिरोज हॅंगआउट’ ची सुरुवात हा विचार करून करण्यात आली होती की, अॅसिड पीडितांनी कुणासमोर हात पसरवून खाऊ नये आणि स्वतःच्या पायावर त्या महिला उभ्या रहाव्यात. त्यामुळेच आजही अनेक लोक येथे येऊन सांगतात की, त्यांना काही खायचे नाही, मात्र पैसे द्यायचे आहेत, त्या मात्र त्यासाठी नकार देतात. ऋतु यांचे म्हणणे आहे की, ही आमची नोकरी आहे, आम्ही कुणाकडून उपकार घेऊ शकत नाही. ज्याप्रकारे हे लोक दुस-या कैफे किंवा कार्यालयात जाऊन काम करतात, आम्ही देखील येथे असेच काम करतो.\nलेखक : आशिष बिश्त\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-08-19T03:21:20Z", "digest": "sha1:I3JEY7APIBWHSTADJIEF6GHXPIX3QL6Z", "length": 4647, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लाइन नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nहानोफरजवळील लाइनऽ नदीचे दृश्य\n२७१ किमी (१६८ मैल)\nलाइन नदी (किंवा लाइनऽ नदी) जर्मनीच्या थुरिंजिया व लोअर सॅक्सनी प्रांतातून वाहणारी एक नदी आहे.\nहिचे मूळ थुरिंजियातील लाइनफेल्ड गावाजवळ आहे. तेथून ४० कि.मी. वाहून ही नदी लोअर सॅक्सनी प्रांतात शिरते व उत्तरेकडे वाहते.\nया नदीच्या काठावर ग्यॉटिंगन, आइनबेक, आल्फेल्ड, ग्रोनाऊ व हानोफर ही शहरे आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/latest-casual+shirts-price-list.html", "date_download": "2018-08-19T03:47:29Z", "digest": "sha1:PEXPORGE5NG27BVYTWOJERN72YDT4XEY", "length": 20391, "nlines": 613, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या सासूल शिर्ट्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest सासूल शिर्ट्स Indiaकिंमत\nताज्या सासूल शिर्ट्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये सासूल शिर्ट्स म्हणून 19 Aug 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 8117 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक ब्रिटिश क्लब में s फॉर्मल शर्ट 436 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त सासूल शर्ट गेल्या तीन महिन्यांत सुरू पीओतले बॉय s चेकेरेड सासूल शर्ट SKUPDdeEZz Rs.119 किंमत सर्वात महाग एक गॅस में s प्रिंटेड सासूल शर्ट SKUPDdembf जात Rs. 8,792 किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश शिर्ट्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 8117 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस 2000 2001 अँड दाबावे\nरस र 500 अँड बेलॉव\nसेमी कट अवे कॉलर\nBlack सेवा में s फॉर्मल शर्ट पॅक ऑफ 2\nBlack सेवा में s फॉर्मल शर्ट पॅक ऑफ 3\nट्रेवो में s रेगुलर फिट ब्लेंडेड चेकिर्द शर्ट स्स१०३ Blue X लार्गे\nट्रेवो में s रेगुलर फिट ब्लेंडेड चेकिर्द शर्ट स्स१०८च३ Blue X लार्गे\nस्पेक Red चेकस मेन्स कॉटन Casual शर्ट Slim फिट\nस्पेक मेन्स Red स्त्रीपेस Casual शर्ट\nजोगुर में s मेटॅलिक शर्ट\nवरित्रे में s बँडेड कॉलर शर्ट\nबोत्तिसेली में s White अँड Black शर्ट\nफिझझारो में s फॉर्मल शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क Gold शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क लीगत येल्लोव शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क डार्क Red शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क मरून शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क Grey शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क डार्क पिंक शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क ग्रीन शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क पूरपले शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क Blue शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क ब्राउन शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क क्रीम शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क लीगत येल्लोव कुर्ता\nमार्क अँडरसन में s राव सिल्क White कुर्ता\nमार्क अँडरसन में s राव सिल्क क्रीम कुर्ता\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/congress-ncps-aggressive-attack-on-bjp-government-chalejao/", "date_download": "2018-08-19T04:04:55Z", "digest": "sha1:SRM4C44DM4NA6B4HEAZOQW2TH6CCJH4P", "length": 11877, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "क्रांतीदिनी कॉंग्रेस,राष्ट्रवादीकडून मोदी सरकार ‘#ChaleJao’चा नारा ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nक्रांतीदिनी कॉंग्रेस,राष्ट्रवादीकडून मोदी सरकार ‘#ChaleJao’चा नारा \nमुंबई:भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील निर्णायक लढा ‘ऑगस्ट क्रांती’ चळवळीत झालेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या ७६ व्या वर्षापूर्तीनिमित्त आज राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ऑगस्ट क्रांती मैदानात जाऊन स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. दरम्यान, कॉंग्रस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.\nकॉंग्रेसनेते अशोक चव्हाण म्हणाले, “देशाला १९४२ च्या क्रांतीने दिलेल्या धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही या मुल्यांचे जतन करण्यासाठी हुकुमशाही वृत्तीच्या भाजप सरकारविरोधात एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे. आपण सर्वांनीच या जुलमी सरकारला पुन्हा एकदा #ChaleJao चा नारा देऊया आणि ही लढाई यशस्वी करूया.”\nयोजना काँग्रेसच्या नाव भाजपाचं.\nकॉंग्रेसच्या योजनांची नावं बदलून त्याच योजना नव्या नावाने जनतेसमोर आणून विकासाचा खोटा दावा करणारे आकार्यक्षम मोदी सरकार #ChaleJao pic.twitter.com/bqaErgE5BG\n“योजना काँग्रेसच्या नाव भाजपाचं. कॉंग्रेसच्या योजनांची नावं बदलून त्याच योजना नव्या नावाने जनतेसमोर आणून विकासाचा खोटा दावा करणारे आकार्यक्षम मोदी सरकार #ChaleJao , चौकीदार की भागीदार देशातल्या बँकांना देशोधडीला लावणाऱ्या उद्योगपतींना अभय देणारे मोदी सरकार #ChaleJao, अशा घोषणा कॉंग्रेसकडून देण्यात येत आहेत.\nऑगस्ट क्रांती मैदान येथे राष्ट्रध्वजास क्रांतिदिनी अभिवादन केले. १९४२ साली 'चले जाव' चा नारा गांधीजींनी ब्रिटिशांसाठी दिला होता. आज आपण याच ऐतिहासिक मैदानातून तो नारा बेरोजगारी वाढवणाऱ्या, खोट्या घोषणा देणाऱ्या फसव्या सरकारसाठी देण्याची गरज आहे. चले जाव \nदेशातल्या बँकांना देशोधडीला लावणाऱ्या उद्योगपतींना अभय देणारे मोदी सरकार #ChaleJao pic.twitter.com/QUfvxVY3BW\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. चार वर्षानंतर नितीन गडकरी म्हणतात कुठे आहेत नोकऱ्या खोटी आश्वासने देऊन देशातील युवकांचे भवितव्य अंधारात ढकलणारे खोटारडे सरकार चाले जाव, अशे म्हणत विरोधी पक्ष भाजप सरकारचा निषेध करत आहेत.\nदेशाला १९४२ च्या क्रांतीने दिलेल्या धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही या मुल्यांचे जतन करण्यासाठी हुकुमशाही वृत्तीच्या भाजप सरकारविरोधात एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे. आपण सर्वांनीच या जुलमी सरकारला पुन्हा एकदा #ChaleJao चा नारा देऊया आणि ही लढाई यशस्वी करूया. pic.twitter.com/nfcPwE9cxL\nजाहिरातींवर ४३०० कोटी रुपयांचा चुराडा करणारे आणि पैसा नाही म्हणून शाळा बंद करून गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क नाकारणारे भाजपा सरकार #ChaleJao pic.twitter.com/5p78fRsaaM\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. चार वर्षानंतर गडकरी म्हणतात कुठे आहेत नोकऱ्या खोटी आश्वासने देऊन देशातील युवकांचे भवितव्य अंधारात ढकलणारे खोटारडे सरकार #ChaleJao pic.twitter.com/ePGn2vYHcK\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाटस येथे बसडेपोसाठी ग्रामस्थ उपोषण करणार\nNext articleप्रिती झिंटा पुन्हा येते आहे\nकेरळच्या मदतीसाठी केंद्र आणि राज्याचा आखडता हात\nकेरळ पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून 20 कोटींची आर्थिक मदत\nमहाराष्ट्राची अद्याप केरळला मदत नाही\nडॉ.नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी एकाला अटक\nबाल तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक\nआणखी एक भीष्म पितामह गमवला : उध्दव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/green-dumping-nature-shaders-harm-park-department-tree-administration/", "date_download": "2018-08-19T04:04:57Z", "digest": "sha1:KA3S5XXU3DN3GN6QI7FIQME4SEVWCECG", "length": 10836, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हरित कचऱ्याचा जीवसृष्टीला धोका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहरित कचऱ्याचा जीवसृष्टीला धोका\nझाडाच्या फांद्यांची योग्य विल्हेवाट न लावता टेकड्या, गवताळ प्रदेशात “डम्पिंग’\nपुणे – तोडलेली झाडे अथवा झाडांच्या फांद्यांची योग्य विल्हेवाट न लावता, हा हरित कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. विशेषत: टेकड्यांवरील मोकळ्या जागेत, गवताळ प्रदेशात हा कचरा टाकला जातो. अशा प्रकारे हरित कचऱ्याची शास्त्रीय प्रकारे विल्हेवाट न लावता, तो टाकून दिल्यामुळे शहरातील जीवसृष्टीला धोका निर्माण होत आहे. विशेषत: टेकड्यांवरील स्थानिक प्रजातींची झाडे आणि गवताळ प्रदेशातील परिसंस्था यांच्यावर या कचऱ्यामुळे परिणाम होत आहे.\nरस्त्यावरील धोकादायक परिस्थितीत असलेली अथवा बांधकामासाठी अडथळा ठरत असलेली झाडे महापालिकेतर्फे तोडली जातात. विशेषत: पावसाळ्यात ही झाडे तोडण्याचे प्रमाण जास्त असते. या तोडलेल्या झाडांची, त्यांच्या फाद्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेतर्फे काही निवडक ठिकाणी श्रेडर्स बसविण्यात आले आहेत. याठिकाणी झाडाचे बारीक बारीक तुकडे करून त्यांचा भूगा केला जातो. प्रत्यक्षात मात्र हा हरित कचरा श्रेडर्सपर्यंत न जाता, मोकळ्या जागेत टाकून दिला जातो. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे.\nयाबाबत पर्यावरण अभ्यासक सचिन पुणेकर म्हणाले, “मी पर्वती भागात राहातो, येथून तळजाई टेकडी जवळ असल्याने नेहमीच मी या टेकडीवर फिरायला जात असतो. मात्र अनेकदा पाचगाव पर्वती या परिसरातील मोकळ्या जागेवर, गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या टाकलेल्या असतात. याठिकाणच्या गवताळ प्रदेशात विविध रानफुले असतात. तसेच टिटवी, राखीतित्तर, चंडोल, चश्‍मेवाला अशी जमिनीवर घरटी करून राहणारे पक्षी देखील असतात. हा हरित कचरा तिथे टाकल्यामुळे या जीवसृष्टीवर परिणाम होतो. याव्यतिरिक्त या फेकलेल्या झाडांमध्ये बहुतांश वेळा सुबाभूळ सारख्या परदेशी प्रजातींचा समावेश असतो. या झाडांना असलेल्या शेंगा, फळे, बिया तिथल्या जमिनीत रूजून ही झाडे वाढण्याचा धोकाही याद्वारे उदभवतो. शहरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे हरित कचऱ्याची शास्त्रीय विल्हेवाट न लावता तो टाकून दिला जातो.’\nवृक्षप्राधिकरण, उद्यान विभाग प्रकाराबाबत अनभिज्ञ\nशहरातील झाडांचे संगोपन करण्यासोबतच आवश्‍यक त्या झाडांना, फाद्यांना तोडून त्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण आणि उद्यान विभागाकडे आहे. मात्र तोडलेली झाडे टाकण्याच्या प्रकाराबाबत अनबिज्ञ असल्याचे सांगत, उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे म्हणाले, “झाडांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे काही प्रमुख उद्याने आणि टेकडी परिसरात श्रेडर्स उभारली आहेत. याठिकाणी झाडांचा बारीक भुगा करून तो उद्यानांमध्ये जैविक खताच्या स्वरुपात वापरला जातो. महापालिकेतर्फे तोडण्यात आलेल्या बहुतांश झाडे, फांद्या या श्रेडर्समध्ये आणल्या जातात.’\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउद्दिष्टपूर्ती झाली, आता वृक्ष जोपासनेचे आव्हान\nNext articleशांतता क्षेत्राची यादी द्या…\nयंदाच्या मान्सुनमध्ये आत्तापर्यंत 868 बळी\nसारथी उपक्रमातून 5 लाख लोकांचे शंका निरसन\nपुणे – दोनशेहून अधिक जणांकडून दावे दाखल\n“भुक मुक्त’ पुण्यासाठी स्मार्ट सिटीचा पुढाकार\nकचरा प्रकल्पांची क्षमता वाढवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5480812127693475021&title=Aaj%20Gokulat%20Rang%20Khelato%20Hari&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-19T03:45:24Z", "digest": "sha1:ZTMHIM7CBFXKXEERXGE3BRVGQB5V6GLB", "length": 20112, "nlines": 143, "source_domain": "bytesofindia.com", "title": "आज गोकुळात रंग खेळतो हरी...", "raw_content": "\nआज गोकुळात रंग खेळतो हरी...\nहोळी पौर्णिमा नि धुळवड नुकतीच सरली. आज रंगपंचमी आहे. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज आस्वाद घेऊ या कविवर्य सुरेश भटांच्या प्रतिभेतून साकारलेल्या नि लतादीदींच्या गोड स्वरांनी मोहरलेल्या ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी...’ या कवितेचा...\n खरं म्हणजे वसंत पंचमीपासूनच रंगाची मोहिनी मनावर पसरलीय. कोपऱ्यावरचं पिंपळाचं झाड पानगळ सोसत मुकाट उभं असायचं. सारखं लक्ष जायचं त्याच्याकडे. संध्याकाळ झाली की खिडकीतून सूर्यास्ताचे विभ्रम निरखतांना पिंपळाकडे नजर जायचीच. दूरवर क्षितिजावरचा लाल केशरी सूर्याचा गोळा, त्याच्या अवतीभवतीच्या ढगांवर किरणांच्या तेजोमयी कडा उमटलेल्या आणि चित्रात दिसतात तसे घरट्याकडे परतणारे पक्षी हे सगळं भान हरपून पाहता पाहता उंच उंच इमारतीआड सूर्यबिंब अस्ताला जायचं. त्याला निरोप देणारा माझा हात कितीतरी वेळ तसाच उंच धरलेला असतो. समोरच्या पिंपळाच्या निष्पर्ण फांद्यांकडे लक्ष जायचं. अनामिक हुरहुर दाटून येत असे; पण आता वसंत पंचमी झाल्यापासून ते झाड तांबूस कोवळ्या पानांनी बहरून आलंय. संध्याकाळची नयनरम्य पश्चिमा पाहताना पिंपळाच्या झाडावर हिरव्यागार राघूंचा थवा झेपावताना दिसला. पिंपळाचंच झाड नाही, तर अवतीभवतीची सगळी झाडं ऋतुराज वसंतवैभवानं बहरलेली दिसताहेत. झाडांवर हिरवे रावे, गडद निळ्या आभाळातून जाणारी शुभ्र बगळ्यांची माळ आणि अस्ताला जाणारा सूर्याचा लाल केशरी गोळा. आणि त्यानंतर अवघा आसमंत झाकोळून टाकणारी, गोरज मुहूर्त साधून येणारी सावळी संध्याकाळ हे सगळं भान हरपून पाहता पाहता उंच उंच इमारतीआड सूर्यबिंब अस्ताला जायचं. त्याला निरोप देणारा माझा हात कितीतरी वेळ तसाच उंच धरलेला असतो. समोरच्या पिंपळाच्या निष्पर्ण फांद्यांकडे लक्ष जायचं. अनामिक हुरहुर दाटून येत असे; पण आता वसंत पंचमी झाल्यापासून ते झाड तांबूस कोवळ्या पानांनी बहरून आलंय. संध्याकाळची नयनरम्य पश्चिमा पाहताना पिंपळाच्या झाडावर हिरव्यागार राघूंचा थवा झेपावताना दिसला. पिंपळाचंच झाड नाही, तर अवतीभवतीची सगळी झाडं ऋतुराज वसंतवैभवानं बहरलेली दिसताहेत. झाडांवर हिरवे रावे, गडद निळ्या आभाळातून जाणारी शुभ्र बगळ्यांची माळ आणि अस्ताला जाणारा सूर्याचा लाल केशरी गोळा. आणि त्यानंतर अवघा आसमंत झाकोळून टाकणारी, गोरज मुहूर्त साधून येणारी सावळी संध्याकाळ खरंच सांगते रंगपंचमीची चाहूल वसंत पंचमीपासूनच लागलीय. कानामनात कविवर्य सुरेश भट यांची कविताही ऐकू येऊ लागलीय.\nआज गोकुळात रंग खेळतो हरी\nराधिके जरा जपून जा तुझ्या घरी\nकविराजांच्या शब्दांना सोबत लतादीदींच्या स्वरांची वसंतवैभवाच्या रंगात भिजलेल्या लावण्यखुणा जपणारी, पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा संगीतसाज ल्यालेली कवी सुरेश भट यांची ही कविता, आज रंगपंचमीला आठवणार नाही, असं कधी होईल का वसंतवैभवाच्या रंगात भिजलेल्या लावण्यखुणा जपणारी, पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा संगीतसाज ल्यालेली कवी सुरेश भट यांची ही कविता, आज रंगपंचमीला आठवणार नाही, असं कधी होईल का रंगपंचमी एक गोपिका राधिकेला म्हणतेय\nतो चटोर चित्तचोर वाट रोखतो\nहात ओढूनी खुशाल रंग टाकतो\nरंगवुनी रंगुनी गुलाल फासतो\nसांगते अजूनही तुला परोपरी\nदोन सख्या, जिवाभावाच्या या मैत्रिणी, रंगबावरी गोपिका आणि राधिका कृष्णसख्याच्या खोड्या, त्याचा खट्याळपणा अवघ्या गोकुळाला माहीत आणि आज तर रंगपंचमी कृष्णसख्याच्या खोड्या, त्याचा खट्याळपणा अवघ्या गोकुळाला माहीत आणि आज तर रंगपंचमी त्याच्या खोड्यांविषयी तक्रार तरी कशी करणार यशोदामाईकडे त्याच्या खोड्यांविषयी तक्रार तरी कशी करणार यशोदामाईकडे मैत्रीच्या, प्रीतीच्या आणि भक्तीच्या रंगात रंगून जाण्याचा आजचा दिवस रंगपंचमी मैत्रीच्या, प्रीतीच्या आणि भक्तीच्या रंगात रंगून जाण्याचा आजचा दिवस रंगपंचमी गवळणींची वाट अडवायची, त्यांच्या डोईवरचा माठ फोडायचा, दही-दूध लुटायचं आणि सवंगड्यांना वाटायचं. हा तर दररोजचाच खेळ; पण आज मात्र रंगांची उधळण, गुलालाची लयलूट आणि रासक्रीडेची बेहोषी जणू सावळ्या श्रीहरीसह अवघं गोकुळ अनुभवतंय. त्याला गोपिका अपवाद कशा असणार गवळणींची वाट अडवायची, त्यांच्या डोईवरचा माठ फोडायचा, दही-दूध लुटायचं आणि सवंगड्यांना वाटायचं. हा तर दररोजचाच खेळ; पण आज मात्र रंगांची उधळण, गुलालाची लयलूट आणि रासक्रीडेची बेहोषी जणू सावळ्या श्रीहरीसह अवघं गोकुळ अनुभवतंय. त्याला गोपिका अपवाद कशा असणार कृष्णरंगात न्हालेली गोपिका राधिकेला कशी विनवतेय बघा, ‘अगं आज त्या घन:श्यामाला, श्यामसुंदराला काय झालंय कुणास ठाउक कृष्णरंगात न्हालेली गोपिका राधिकेला कशी विनवतेय बघा, ‘अगं आज त्या घन:श्यामाला, श्यामसुंदराला काय झालंय कुणास ठाउक प्रत्येकीच्या अंगावर रंग टाकल्याविना तो सोडतच नाही. ज्याला त्याला तो रंग, रंग आणि रंगच लावत सुटलाय. मग मला सांग राधिके, तू एकटी कशी वाचणार प्रत्येकीच्या अंगावर रंग टाकल्याविना तो सोडतच नाही. ज्याला त्याला तो रंग, रंग आणि रंगच लावत सुटलाय. मग मला सांग राधिके, तू एकटी कशी वाचणार त्या नटखट कान्हाच्या तावडीत सापडणारच त्या नटखट कान्हाच्या तावडीत सापडणारच म्हणून तुला सांगते जरा जपून जा तुझ्या घरी.’ कवी सुरेश भट यांनी आपल्या अलौकिक काव्यप्रतिभेनं उभी केलेली ही गोकुळातली रंगपंचमी जो कोणी अनुभवतो तो खऱ्या अर्थानं रंगपंचमी खेळतो. साऱ्याच गोपिका कृष्णरंगात चिंब भिजल्या आहेत. राधिकेला शोधत कृष्णकन्हैया येणारच आणि मग... गोपिकेच्या मनातले तरंग कवीचं अंतरंग व्यापून टाकतात. सुरेश भट यांच्या कवितेबद्दल, अर्थात जी कविता स्वरांनी मोहरलीय त्या कवितेबद्दल पु. ल. देशपांडे म्हणतात, ‘कवितेत सुगंधासारखे गाणे दडलेले होते. हे गाणे अंगभूत होते. कुणीतरी गायल्यामुळे त्या कवितेचे गाणे झाले नव्हते.’ खरंच ‘पुलं’ जे म्हणतात त्याची प्रचिती सुरेश भट यांच्या कितीतरी कवितांमधून आपल्याला येते. याचं हे एक उदाहरण नव्हे का म्हणून तुला सांगते जरा जपून जा तुझ्या घरी.’ कवी सुरेश भट यांनी आपल्या अलौकिक काव्यप्रतिभेनं उभी केलेली ही गोकुळातली रंगपंचमी जो कोणी अनुभवतो तो खऱ्या अर्थानं रंगपंचमी खेळतो. साऱ्याच गोपिका कृष्णरंगात चिंब भिजल्या आहेत. राधिकेला शोधत कृष्णकन्हैया येणारच आणि मग... गोपिकेच्या मनातले तरंग कवीचं अंतरंग व्यापून टाकतात. सुरेश भट यांच्या कवितेबद्दल, अर्थात जी कविता स्वरांनी मोहरलीय त्या कवितेबद्दल पु. ल. देशपांडे म्हणतात, ‘कवितेत सुगंधासारखे गाणे दडलेले होते. हे गाणे अंगभूत होते. कुणीतरी गायल्यामुळे त्या कवितेचे गाणे झाले नव्हते.’ खरंच ‘पुलं’ जे म्हणतात त्याची प्रचिती सुरेश भट यांच्या कितीतरी कवितांमधून आपल्याला येते. याचं हे एक उदाहरण नव्हे का शब्द-सुरांनी सोबत चालावं आणि ही सोबतच अवघं गाणं व्हावं.\nसांग श्यामसुंदरास काय जाहले\nरंग टाकल्याविना कुणा न सोडले\nज्यास त्यास रंग रंग रंग लागले\nएकटीच वाचशील काय तू तरी\nहोळी, रंगपंचमीचा रंग खेळताना जसा गोकुळातला कृष्णकन्हैया आठवतो, गोप-गोपिका आणि कृष्णमय झालेली राधिका आठवते, तसंच हे कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेलं गीत आठवतं. महाराष्ट्रातील प्रत्येक आकाशवाणी केंद्रावरून रंगपंचमीला ‘रंग खेळतो हरी’ हे गीत हमखास प्रसारित होतच असतं किंवा श्रोते या गाण्याची फर्माईश करतातच. वर्षानुवर्षे हा रंगपंचमीचा सण असा साजरा होतो.\nअवतीभवती गुलालाने, रंगाने माखलेले चेहरे दिसतात. या सणाच्या निमित्ताने वेगवेगळा प्रादेशिकतेचा रंग पहायला मिळतो. गोव्यातल्या, कोकणातल्या, कर्नाटकातल्या लाल मातीचा रंग, विदर्भ-खानदेशच्या मातीचा रंग, मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या रेतीचा रंग, सगळे रंग एकमेकांमध्ये इतके बेमालूम मिसळावेत, की रंगपंचमीच्या आनंदाचा रंग अधिकच गडद होत जावा असं वाटतं. रंगपंचमी म्हणजे तरी काय हो तन-मनाने रंगून जावं. हे रंग मैत्रीचे, प्रीतीचे, भक्तीचे, मानवतेचे आणि मुख्य म्हणजे पर्यावरणप्रेमाचे असावेत, जेणेकरून सणाचा उत्साह द्विगुणित होत राहणार. रंगपंचमीचं प्रतीक आपल्या संवेदनशील मनात जपता जपता कविवर्य सुरेश भट यांची ही कविता मनात फेर धरून राहतेच.\n राधा-कृष्णाचा सनातन खेळ. उत्सव भक्तीचा, प्रीतीचा उत्सव कृष्ण म्हणजे मैत्रीचा, स्नेहाचा अखंड झरा आणि राधा शब्द उलटे करून बघितले तर भक्तीची, शुद्ध प्रीतीची निर्मळ धारा धारा-राधा, शब्दांशी खेळता खेळता आपल्याला दाखवते विषयवासनेच्याही पलीकडचा किनारा. त्या किनाऱ्यावर प्रापंचिक संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची भीती नसते. तिथे असते फक्त एक समंजस साथ. निष्कलंक, निरागस सोबत. राधा-कृष्ण समजून घेण्यासाठी कित्येक कवींनी वागीश्वरीची आराधना केली. राधा-कृष्णाच्या कवितेला स्वरांमध्ये बांधण्यासाठी साक्षात सरस्वतीच्या वीणेचा झंकार कानामनात साठवून घेत आयुष्य वेचलं. कृष्णकन्हैयाच्या बासरीचे स्वर दिव्य कल्पनाशक्तीने काळजातून ऐकले. कविवर्य सुरेश भट, लतादीदी आणि पं. हृदयनाथ मंगेशकर या थोर व्यक्तींना परमेश्वरी आशीर्वाद लाभला आणि आनंदाचा रंग घेऊन असं गाणं जन्माला आलं. खऱ्या अर्थानं रंगपंचमी साजरी झाली. ऋतुराज वसंतवैभवानं मोहरलेली रंगपंचमीची कविता आणि गोपगोपिकांसवे रंग खेळण्यात दंग झालेल्या कृष्णाची बासरी म्हणजे लतादीदी धारा-राधा, शब्दांशी खेळता खेळता आपल्याला दाखवते विषयवासनेच्याही पलीकडचा किनारा. त्या किनाऱ्यावर प्रापंचिक संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची भीती नसते. तिथे असते फक्त एक समंजस साथ. निष्कलंक, निरागस सोबत. राधा-कृष्ण समजून घेण्यासाठी कित्येक कवींनी वागीश्वरीची आराधना केली. राधा-कृष्णाच्या कवितेला स्वरांमध्ये बांधण्यासाठी साक्षात सरस्वतीच्या वीणेचा झंकार कानामनात साठवून घेत आयुष्य वेचलं. कृष्णकन्हैयाच्या बासरीचे स्वर दिव्य कल्पनाशक्तीने काळजातून ऐकले. कविवर्य सुरेश भट, लतादीदी आणि पं. हृदयनाथ मंगेशकर या थोर व्यक्तींना परमेश्वरी आशीर्वाद लाभला आणि आनंदाचा रंग घेऊन असं गाणं जन्माला आलं. खऱ्या अर्थानं रंगपंचमी साजरी झाली. ऋतुराज वसंतवैभवानं मोहरलेली रंगपंचमीची कविता आणि गोपगोपिकांसवे रंग खेळण्यात दंग झालेल्या कृष्णाची बासरी म्हणजे लतादीदी दीदींच्या सुमधुर स्वररंगात चिंब झालेली ही गीतरचना आज ऐकताना साक्षात रंगपंचमीही मोहरलीय ना दीदींच्या सुमधुर स्वररंगात चिंब झालेली ही गीतरचना आज ऐकताना साक्षात रंगपंचमीही मोहरलीय ना अहाहा ऐका तर ही बासरी आणि सुरेश भटांची काव्यकिमया\nत्या तिथे अनंगरंगरास रंगला\nतो पहा मृदंग मंजिऱ्यात वाजला\n वाजली फिरुन तीच बासरी...\nराधिके जरा जपून जा तुझ्या घरी...\n- डॉ. प्रतिमा जगताप\nसंपर्क : ९४२२२ ९२३८४\n(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत. दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातले लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/HfxM58 या लिंकवर वाचता येतील.)\nमेंदीच्या पानावर... चांदण्यात फिरताना... चाफा बोलेना... गुणी बाळ असा... स्वतंत्रतेचं स्तोत्र...\n‘आयुष्मान भारत’अंतर्गत १० हजार नोकऱ्यांची संधी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nडॉ. राजेंद्रसिंह, विशाल भारद्वाज, ल्युसिल बॉल\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\n१२ ते १८ ऑगस्टदरम्यान रत्नागिरीत कीर्तन सप्ताह\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/poojan-116060300016_1.html", "date_download": "2018-08-19T04:27:01Z", "digest": "sha1:U63IDMZW45PBG6S6HZUZ7QLXMF7SOLE7", "length": 12307, "nlines": 149, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "धन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही येतात जेव्हा आम्ही वृक्षांची पूजा करतो. बघू या कोणत्या वृक्षात कोणत्या देवांचा वास असतो.\n- पिंपळाचे वृक्ष: सर्व देवांचा वास\n- आवळा आणि तुळस: प्रभू विष्णू\n- बेल व वड: महादेव\nकोणत्या झाडाची पूजा केल्याने काय लाभ मिळतो:\nया दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस\nघरात पैशे आणि उदंड आयुष्यसाठी या कोपर्‍यात लावाला फेंगशुईचा पौधा\nघरात येथे लावा पाण्याचे फोटो, मालामाल व्हाल तुम्ही\nबोन्साय आणि नकारात्मक ऊर्जा पसरवण्यार्‍या झाडांना लगेच करा बाहेर\nचुकूनही या भाज्या कच्च्या खाऊ नये\nयावर अधिक वाचा :\nबघू या कोणत्या वृक्षात कोणत्या देवांचा वास असतो\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण...Read More\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल....Read More\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल....Read More\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष...Read More\n\"वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात...Read More\n\"आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌ टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत...Read More\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया...Read More\n\"खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका....Read More\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील.खर्च...Read More\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण...Read More\n\"आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://xn--ptelkyn-7ya43bmu.com/?lg=mr", "date_download": "2018-08-19T04:19:43Z", "digest": "sha1:TCR6FQ5UBALYDD4PY5Q2HLVDHPA34XD7", "length": 6910, "nlines": 135, "source_domain": "xn--ptelkyn-7ya43bmu.com", "title": "Přítelkyně", "raw_content": "\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/blackberry-curve-3g-9300-black-price-p26jK.html", "date_download": "2018-08-19T03:50:59Z", "digest": "sha1:MXJRYXHSDM45DROG7RXSPCAFISFC4E7D", "length": 15726, "nlines": 424, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 Black सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 Black\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 Black\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 Black\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 Black किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये ब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 Black किंमत ## आहे.\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 Black नवीनतम किंमत Jun 11, 2018वर प्राप्त होते\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 Blackशोषकलुईस उपलब्ध आहे.\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 Black सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 14,500)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 Black दर नियमितपणे बदलते. कृपया ब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 Black नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 Black - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 Black - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 Black वैशिष्ट्य\nहँडसेट कलर Black, Red\nडिस्प्ले सिझे 2.4 Inches\nडिस्प्ले तुपे TFT Display\nरिअर कॅमेरा 2 MP\nकॅमेरा फेंटुर्स Fixed Focus\nइंटर्नल मेमरी 256 MB\nएक्सटेंडबले मेमरी Yes, Up to 32 GB\nबॅटरी कॅपॅसिटी 1150 mAh\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 252 hrs\nइनपुट मेथोड Qwerty Keypad\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Single SIM\nब्लॅकबेरी कर्वे ३ग 9300 Black\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.techvarta.com/%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A5%AA%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T03:47:31Z", "digest": "sha1:Q3PRHUAVSO6EB3LCOAWRQPRQZYUAZSVX", "length": 12945, "nlines": 180, "source_domain": "www.techvarta.com", "title": "चक्क ४०० मेगापिक्सल्सचा कॅमेरा ! - Tech Varta", "raw_content": "\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nट्विटरचे लाईट अ‍ॅप भारतात सादर\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nफेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी\nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nमोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना\nअरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे \nस्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nव्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती\nवेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nHome कॅमेरा चक्क ४०० मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nचक्क ४०० मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nहॅसलब्लाड कंपनीने ४०० मेगापिक्सल्स क्षमता असणारा कॅमेरा जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.\nहॅसलब्लाडने एच६डी-४०० सी एमएस या मॉडेलमध्ये अलीकडच्या काळात वापरण्यात येणारे मल्टी शॉट तंत्रज्ञान दिलेले आहे. या कॅमेर्‍यातही प्रत्येकी १०० मेगापिक्सल्स क्षमतांच्या सहा लेअरच्या प्रतिमांना एकत्र जोडून एकच ४०० मेगापिक्सल्सची प्रतिमा घेता येते.\nहॅसलब्लाड एच६डी-४०० सी एमएस या कॅमेर्‍यात स्मार्टफोनप्रमाणे अतिशय सुलभ असा इंटरफेस देण्यात आला आहे. यात टचस्क्रीन डिस्प्लेच्या माध्यमातून विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करता येते. कनेक्टीव्हिटीसाठी यात वाय-फाय, एचडीएमआय आणि युएसबी ३.० आदी पर्याय देण्यात आले आहेत. तर याच्या मदतीने एचडी आणि युएचडी क्षमतांचे व्हिडीओ चित्रीकरणदेखील करता येते. हॅसलब्लाड एच६डी-४०० सी एमएस कॅमेर्‍याचे जागतिक बाजारपेठेतील मूल्य ४७,९९५ डॉलर्स (सुमारे ३०,६३,५४४ रूपये) इतके आहे. अर्थात इतके उच्च मूल्य प्रो लेव्हलवरील छायाचित्रकारांनाच परवडणारे आहे. ही बाब लक्षात घेत हॅसलब्लाड कंपनीने याला भाडे तत्वावर देण्याची घोषणादेखील केली असून निवडक देशांमध्ये याला लागू करण्यात आले आहे.\nPrevious articleलेक्सस एलएस५००एच बाजारपेठेत दाखल\nNext articleव्हाटसअ‍ॅपचे बिझनेस अ‍ॅप भारतात उपलब्ध\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurg.nic.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-19T04:09:04Z", "digest": "sha1:APRYLVZRY64GSX5MOKWPTCR422AUSLH3", "length": 7353, "nlines": 155, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "साइटमॅप | सिंधुदुर्ग", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://adisjournal.com/padalo-tari-nak-war/", "date_download": "2018-08-19T03:23:10Z", "digest": "sha1:KAPG5T3OWJNHGMR7CCOBMA56MNXCM2B2", "length": 15263, "nlines": 100, "source_domain": "adisjournal.com", "title": "पडलो तरी आमचे नाक आहे ते वरच..... ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nपडलो तरी आमचे नाक आहे ते वरच…..\nगेले काही दिवस भारताच्या इज्जतीचे पंचनामे लगोलग जगभर प्रसिद्ध होत आहेत. कारण तर सगळ्यांनाच माहिती आहे. बहुचर्चित (अर्थातच या सगळ्या प्रकारांनी) राष्ट्रकुल स्पर्धा. ज्या आपल्याकडे होणार हे खूपच आधी समजले होते (सुदैवच म्हणायाचे). मग आपले महारथी कलमाडी साहेब पुढे आले आणि सगळे संयोजनाचे खा ते (खाते) आपल्या समर्थ हातांत घेतले. मग सुरु झाली ती राष्ट्रकुल स्पर्धांचे शिवधनुष्य पेलण्याची तयारी. पाठीशी होता राष्ट्रकुल युवा स्पर्धांचा दांडगा () अनुभव. पटापट सूत्रे हलली. निविदा सुटल्या. कामांची विभागणी झाली. (नक्की कामांचीच) अनुभव. पटापट सूत्रे हलली. निविदा सुटल्या. कामांची विभागणी झाली. (नक्की कामांचीच) आणि भल्या मोठ्ठ्या व्यवस्था नामक गाड्याला गती आली. अर्थात कूर्म गतीच होती ती यात वादच नाही. पण कूर्म का होईना गती तर मिळाली.\nहळू हळू दिवस कमी होत होते. कामांच्या फाईली सरकत होत्या. क्रीडांगणे, राहण्याच्या सदनिका आकाराला () येत होत्या. मग अचानक लक्षात आला की दिवस फारच कमी राहिलेत आणि कामा तर हवी तशी संपलीच नाहीत. मग लगेच बैठका झाडल्या. भराभर सूचना गेल्या कामे लवकरात लवकर पूर्ण करा. अंतिम मुदती सुधारून ठरवण्यात आल्या. मात्र कामगार आणि पैसा मात्र काही वाढला नाही. परिणामस्वरूप कामे उरकायच्या मागे मंडळी लागली. दिवस जवळ येत होते तसे कामे आकाराला येताना आता किमान दिसत होती. पण शेवटी भारत देशात जे होणे तेच झाले. लक्षात असे आले की अरे पुढचे प्रवेशद्वार तर मस्त सजलंय पण बाकी दारांना मात्र अजून गीलावाच झाला नाहीये. म्हणजे सौंदर्य स्थळे तर उत्तम सजली पण आवश्यक सोयी सुविधा, क्रीडांगणे खेळांसाठी तर तयारच झाली नाहीयेत. परदेशी खेळाडूंच्या राहण्याच्या जागा अजून बऱ्याच अपूर्ण आहेत. पुन्हा एकदा बैठका झाल्या, मंत्री गट, अधिकारी गटांच्या भेटी झाल्या. पाहण्या झाल्या. पुन्हा सुधारित मुदती आल्या. थोड्या प्रमाणात साधनसामुग्रीत वाढ झाली. पुन्हा कामे नेटानी सुरु झाली.\nअचानक एके सकाळी लोकांनी त्यांचे दूरदर्शन साचा चालू केला तर बातमी झळकली की राष्ट्रकुल स्पर्धांसाठीच्या तयारीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. मग पुन्हा तीच नेहमीच्या घटना सुरु झाल्या. चौकशी समिती, मंत्र्यांच्या बैठका आणि बरेच काही. कलमाडी साहेब आपले छातीठोकपणे सांगत होते की असे काही नाही झालेले सारे काही आलबेल आहे. सर्व तयारी नियोजनानुसार चालू आहे आणि या स्पर्धा यशस्वी होणार आहेत. पण बिचार्यांवर विश्वास ठेवायला कोणी तयारच होत नाही. त्यातच भारताचे परम मित्र भारतातील हस्तकांना हाताशी धरून सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करतात. नेहमीच्याच साधनांनी हो. बॉम्बस्फोट आणि परदेशी नागरिकांवर गोळीबाराच्या घटना स्पर्धा स्थळा जवळ होतात आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या संघटना सुरक्षेच्या परीक्षणासाठी डेरेदाखल होतात.\nइतका सगळा झालेला की कमी होतं तर स्पर्धांसाठी बांधण्यात आलेला पादचारी पूल कोसळतो. त्याच दुपारी भारत्तोलन; म्हणजेच मराठीत वेटलिफ्टिंग हो; ज्या ठिकाणी होणार त्या सभागृहाचे छत कोसळते. आणि समोर येतो तो बांधकाम या बाबतीतला हलगर्जीपणा आणि स्पर्धांच्या अगदी १० दिवस आधीपर्यंत अपूर्ण असलेली खेळाडूंच्या राहण्याच्या ठिकाणची गैरसोय. अनेक सदनिका अर्धवट झाल्यात, स्वच्छतेच्या नावानी आनंदी आनंदच आहे. भारताच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या पान तंबाखूच्या पीचकाऱ्यांची नक्षी सगळ्या सदनिकांमध्ये काढली आहे. गाद्यांवाराच्या चादरी तर कोणे एकेकाळी पांढऱ्या असतील अशा जाणवत होत्या. त्यावर बरेच डाग पडलेले होते.\nदरम्यानच्या काळात निसर्गानी पण आपले हात साफ करून घेतले. आयतीच सारी माणसे कोंडीत सापडलेली त्याला. धुंवाधार पाऊस पडला आणि दिल्लीत कधी नव्हे तो भला थोरला पूर आला. रस्ते पाण्याखाली गेले.पुन्हा एकदा बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उभा करायला क्रीडानागरीतला कोराकार्करीत रस्ता पार खचून गेला. सदनिकांमध्ये पाणी साचलं, दिल्लीत डेंग्यूची साथ पसरली. हि सगळी वृत्ते परदेशी वृत्तामाध्यामांतून प्रसिद्ध झाली आणि अनेक अग्रमानांकित खेळाडूंनी स्पर्धेतून माघार जाहीर केली. इतकं सगळं झालं तेवा कुठे पंतप्रधानांनी मध्ये हस्तक्षेप करून बैठक घेतली, स्वच्छतेचा, सुरक्षेचा, अपुर्या कामांचा सगळ्या बाबींचा आढावा घेतला. आणि बाकीची कामे २४ ते ४८ तासात पूर्ण करायला सांगितली.\nआता मला सांगा जे इतक्या वर्षात जमला नाही ते १-२ दिवसात होणारे का आणि इतकं सगळं झालं तरी कलमाडी साहेब आपले तेच पालुपद लावून आहेत. “सारे काही नियोजित कार्यक्रमानुसार चालू आहे, स्पर्धा नक्की यशस्वी होणार.” नाही म्हणायला राष्ट्रकुल स्पर्धांच्या अधिकाऱ्यांनी थोडा अनुकूल विचार मांडलाय; तयारी समाधानकारक आहे म्हणून. पण एकंदरीत परिस्थिती आणि वृत्ते बघता सामान्य जनतेचे मत तर ठाम झालंय. एकंदरीत परिस्थिती अवघड आहे आणि या सगळ्यांनी आपापली खा ती उत्तम सांभाळून देशाची शान जगात पार धुळीला मिळवली आहे. आणि आपल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे “बघा बघा बघा सगळी कामे नित चालू आहेत. १-२ दिवसात बाकी कामे संपतील…आम्ही कितीही जोरात पडलो तरी आमचे नाक आहे ते वरच…”\nPrevious Post चला मंडळी राम राम….\nNext Post विकतचं दुःख …..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-purchasing-pitrapaksh-71521", "date_download": "2018-08-19T04:04:21Z", "digest": "sha1:OFJNB35FKTERGIKU6TJKFLNCA6MZIXWK", "length": 14689, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news purchasing in pitrapaksh बिनधास्त करा पितृपक्षात खरेदी | eSakal", "raw_content": "\nबिनधास्त करा पितृपक्षात खरेदी\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nज्योतिष्यांचा सल्ला - पूर्वजांच्या स्मरणाचा पवित्र काळ\nनागपूर - पितृपक्ष पूर्वजांच्या स्मरणाचा पवित्र काळ. या काळात शुभकार्य करणे अशुभ मानने गैरसमज आहे. खिशात पैसे असेल तर या काळात बिनधास्त खरेदी-विक्रीचे व्यवहार करावे, असा सल्ला ज्योतिष्यशास्त्रींचा आहे.\nज्योतिष्यांचा सल्ला - पूर्वजांच्या स्मरणाचा पवित्र काळ\nनागपूर - पितृपक्ष पूर्वजांच्या स्मरणाचा पवित्र काळ. या काळात शुभकार्य करणे अशुभ मानने गैरसमज आहे. खिशात पैसे असेल तर या काळात बिनधास्त खरेदी-विक्रीचे व्यवहार करावे, असा सल्ला ज्योतिष्यशास्त्रींचा आहे.\nपितृपक्षात पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात, अशी श्रद्धा आहे. पितृपक्षाचे १५ दिवस वाईट मानले जातात. या काळात सोने, घर तसेच मौल्यवान वस्तूंची खरेदी-विक्री केली जात नाही. विवाहाचे मुहूर्तही टाळले जातात. परंतु, या समजुती चुकीच्या आहेत. याच काळात पूर्वजांचे आपल्याला आशीर्वाद मिळत असल्याने खरेदी-विक्री करण्यास हरकत नाही. आपले व्यवहार पूर्ववत ठेवून जुन्या चालीरीतींना फाटा द्यावा. १५ दिवस खरेदी-विक्री बंद करता मग जेवण का बंद करीत नाही, असा प्रश्‍नही ज्योतिष्यांनी उपस्थित केला.\nआपले पूर्वज या दिवसात पृथ्वीवर येतात, अशी श्रद्धा असेल तर या दिवसांत करीत असलेल्या गोष्टींना पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल. पूर्वजांचा आशीर्वाद वाईट कसा असेल ज्यांनी आपणास जन्म दिला, शिक्षण दिले, संपत्ती दिली अशा पूर्वजांना आपण पितृपक्षातील या दिवसात श्रद्धांजली वाहत असतो. हा पंधरवडा त्यांच्या स्मरणाचा काळ. यामुळे या काळात खरेदी करणे वाईट अथवा अशुभ कसे असू शकते. हा अंधविश्‍वास आहे. पंचांगात काही सुविधा दिलेल्या आहेत. अडचणीच्या वेळी सुविधा नसल्या तरी लग्न, खरेदी अथवा इतरही मुहूर्त काढले जातात.\n- डॉ. अनिल वैद्य, आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य\nपितृपक्षात खरेदी-विक्री करू नये, ही जुनी परंपरा आहे. अत्याधुनिक काळातही त्यावरच री ओढली जाते. परंतु, पितृपक्षातच अधिकतम घाऊक व्यापारी खरेदी करण्यासाठी बाहेर पडतात. नवरात्र आणि दिवाळीची खरेदी करण्यासाठी हा ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला काळ असतो. या काळात ग्राहक कमी असल्याने व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. परंतु, ग्राहक या दिवसांत नवीन वस्तू, वाहन, कपडे, लग्नाची खरेदी करीत नाही, ही वस्तुस्थिती आहे.\n- अशोक संघवी, कार्यकारिणी सदस्य नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स\nपितृपक्षात खरेदी-विक्री व्यवहार करण्यास हरकत नाही. या काळात लोकांनी आपले व्यवहार पूर्ववत ठेवावे. खरेदीसाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. तुमची खरेदीची क्षमता असेल तेव्हा खरेदी करावी. मुहूर्त पाहू नये. या दिवसात खरेदी-विक्री केल्यास दोष लागतो, असे मानने चुकीचे आहे.\n- नरेंद्र बुंदे, अंकज्योतिषी\nपितृपक्षात सोने, गृह, मौल्यवान वस्तूंची खरेदी करू नये, असा उल्लेख कुठेच नाही. त्यामुळे या काळात खरेदी करण्यास हरकत नाही.\n- मधुकरशास्त्री आर्वीकर सुप्रसिद्ध पुरोहित\nदोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी - दोन लहान मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. १८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आली...\nMaratha Kranti Morcha : उद्यापासून चक्री उपोषण\nपुणे - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे पुण्यात सोमवारी (ता. २०) पासून बेमुदत चक्री उपोषण...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती\nकोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ...\nविशेष फेरीमध्ये 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित\nपुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-08-19T03:21:22Z", "digest": "sha1:YIOLTO5E7NCAODYBDAQEBHPMPSC4XJ3V", "length": 4676, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९०५ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९०५ मधील मृत्यू\n\"इ.स. १९०५ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2504/", "date_download": "2018-08-19T04:31:34Z", "digest": "sha1:WXREONV4UU73JKLRJOFNNEEAHYGNSLJO", "length": 3713, "nlines": 98, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-आसवांचा गंध", "raw_content": "\nतुझ्या आसवांचा गंधच मला कळत नाही,\nआठवण आल्याशिवाय मनच माझे वळत नाही.\nतू आहेस आयुष्यात कुठेतरी,\nआपल्या प्रेमाची पाऊलवाट दिसेलच तुला कधीतरी.\nरोज एक पाऊल तुझ्यापासून दूर जाते.\nपण तिसरी कडे जाते,\nअसे मनच माझे मला खाते.\nदाही दिशांवर अंधार असा पडलेला.\nमाझ्या अस्तित्वाचा पाऊस हा दाटलेला.\nआपल्या अपघाताचा छंदच कळला नाही,\nभावनेचा तो रंगच वळला नाही.\nअन का कोण जाणे,\nतुझ्या आसवांचा गंधच मला कळत नाही,\nआठवण आल्याशिवाय मनच माझे वळत नाही.\nतुझ्या आसवांचा गंधच मला कळत नाही,\nआठवण आल्याशिवाय मनच माझे वळत नाही.\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nदाही दिशांवर अंधार असा पडलेला.\nमाझ्या अस्तित्वाचा पाऊस हा दाटलेला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z80311033406/view", "date_download": "2018-08-19T04:26:31Z", "digest": "sha1:N7RWHGICCSAJ7S3FMUH7J2VJ7NHFW653", "length": 2670, "nlines": 41, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्री दत्तात्रेयाचे अभंग - नको नको हा चावट धंदा परदो...", "raw_content": "\nश्री दत्तात्रेयाचे अभंग - नको नको हा चावट धंदा परदो...\nदत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.\nनको नको हा चावट धंदा परदोषेक्षण नरा ॥\nफुकाचा कालक्षेप पामरा ॥ध्रु०॥\nघडी घडीनें काळ खातसे आयुष्य करुनी त्वरा ॥\nयेतसे शीघ्र शरीरीं जरा ॥\nदया नसे त्या यमराजाला देह चिरी चरचरां ॥\nफिरविशी डोळे तैं गरगरां ॥चाल०॥\nम्हणुनी पाय गुरुचे धरा ॥\nमुखानें दत्त दत्त हें स्मरा ॥\nअंतीं मोक्षसुखाला वरा ॥\nदेह नासुनी होईल मुरदा जाळिती भडभड खरा ॥\nमानसीं विचार करीं रे बरा ॥नको०॥१॥\nकोण कोठुनी जासी कोठें कोण असे आसरा ॥\nविचारीं नित्य मनीं प्रियकरा ॥\nरांडापोरें राहतील मागें रडशील गददस्वरा ॥\nभोगिती अन्य वित्तदारा ॥चाल०॥\nहिताचे बोल मनीं हे धरा ॥\nसमर्पण दत्तपदीं तनु करा ॥\nसुखाचा राजमार्ग हा खरा ॥\nजितेपणीं हा ’रंग’ बधुनी घे मूळ सुखाचा झरा ॥\nसोडुनी आडवाट ये घरा ॥नको०॥२॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://charlottemarathimandal.org/", "date_download": "2018-08-19T04:34:46Z", "digest": "sha1:I7BLC7KWKHFDKVATXSV2KWG3P4HJBWIC", "length": 3695, "nlines": 39, "source_domain": "charlottemarathimandal.org", "title": "शार्लट मराठी मंडळ | आपल्या मराठी मंडळाची साईट !!", "raw_content": "\nवर्ष २०१८ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१७ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१७ गणेश फेस्टिवल\nवर्ष २०१६ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१५ आणि मागचे कार्यक्रम\nगणेश फेस्टिवल २०१६ वृत्तांत\nमला वेड लागले प्रेमाचे – माटेगावकर्स इन Charlotte\nशार्लट मराठी मंडळ संकेत स्थळावर हार्दिक स्वागत \nशार्लट आणि आसपासच्या परिसरातील मराठी भाषिक मंडळींना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, मराठी संस्कृतीचे संवर्धन व्हावे कार्यक्रमांच्या निमित्ताने मराठी मंडळी एकत्र यावीत हा मूळ हेतू.\nकार्यक्रमाच्या निमित्ताने सगळी मराठी मंडळी एकत्र येतात, नवीन ओळखी होऊन तुमचा मराठी मित्रपरिवार वाढतो. मंडळातर्फे साजरे केले जाणारे उत्सव पाहून आणि पुढील पिढीलाही आपल्या भाषेची, आपल्या संस्कृतीची ओळख होते. सगळ्यांच्याच कलागुणांना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळते. तेव्हा सातासमुद्रापार मराठीचा जयघोष करत निघालेल्या या दिंडीत जरूर सामील व्हा. आपल्या मंडळाच्या फेसबुक पेज ला Like करा.\n© 2018 शार्लट मराठी मंडळ | आपल्या मराठी मंडळाची साईट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ramdas-athavale-guilty-sedition-pmc/", "date_download": "2018-08-19T04:05:56Z", "digest": "sha1:5YMR3LYSPR5DLUXSNQNM6S5AKWMNAYHB", "length": 9880, "nlines": 107, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुणे महापालिकेकडून रामदास आठवलेंवर राजशिष्टाचार भंगाचा ठपका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुणे महापालिकेकडून रामदास आठवलेंवर राजशिष्टाचार भंगाचा ठपका\nपुणे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमात झालेल्या राजशिष्टाचार भंगाचा ठपका महापालिका प्रशासनाने केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर ठेवला आहे. वाडिया महाविद्यालयानजिकच्या एका उद्यानात महापालिकेने उभारलेल्या माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण महिनाभरापूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. त्यात राजशिष्टाचारांचा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रपती कार्यालयाने महापालिकेकडे खुलासा मागितला होता.\nकार्यक्रमाचे नियोजन महापालिकेकडे होते. त्याची माहिती राष्ट्रपती कार्यालयाकडे दिली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वतः हजर राहणार असल्याने राजशिष्टाचाराबाबत राष्ट्रपती कार्यालयाकडून अनेक सूचना पुणे महापालिकेला देण्यात आल्या होत्या. मात्र त्याचे पालन झाले नाही.\nप्रत्यक्षात पुतळ्यावरील पडद्याचे अनावरण रिमोटने करण्याऐवजी दोरीने करण्यात आले. कार्यक्रम संपवून राष्ट्रपती निघालेले असताना ऐनवेळी त्यांना पुतळ्याजवळ थांबवून त्यांच्यासमवेत छायाचित्र काढण्यात आली. त्यावेळी राजशिष्टाचाराचा भंग झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाकडून सांगण्यात आले. या प्रकरणी पुणेमहापालिकेकडे खुलासा मागितला असता, याला रामदास आठवले जबाबदार असल्याचा खुलासा महापालिकेकडून करण्यात आला आहे.\nलोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होण्यासाठी सर्वपक्षीयांचं एकमत व्हावं: राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nसंविधान आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी निळा झेंडा घेऊन सत्तेत आहे – रामदास आठवले\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nअॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील सुधारित विधेयक हे माणूसकी, कायदा आणि संविधानाच्या…\nटीम महाराष्ट्र देशा - अॅट्रॉसिटी कायद्यातील मूळ तरतूद कायम ठेवणारे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर आता या विधेयकाला…\n‘जवाब दो’ आंदोलनाची तीव्रता वाढवणार – अनिस\nकेरळ : पुरात 97 लोकांचा मृत्यू, पुण्याहून NDRF च्या चार तुकड्या रवाना…\nआणि झाडांना स्वातंत्र्य मिळाले…\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य..\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.techvarta.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%A9-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%A9%E0%A5%A6/", "date_download": "2018-08-19T03:45:23Z", "digest": "sha1:JPDZFL4ZB6EXFTM7QEPRHU4FKJ7LQRIT", "length": 13986, "nlines": 179, "source_domain": "www.techvarta.com", "title": "बीएमडब्ल्यू एक्स३ एक्स३० आय बाजारपेठेत दाखल - Tech Varta", "raw_content": "\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nट्विटरचे लाईट अ‍ॅप भारतात सादर\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nफेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी\nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nमोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना\nअरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे \nस्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nव्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती\nवेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nHome वाहने चारचाकी बीएमडब्ल्यू एक्स३ एक्स३० आय बाजारपेठेत दाखल\nबीएमडब्ल्यू एक्स३ एक्स३० आय बाजारपेठेत दाखल\nबीएमडब्ल्यू कंपनीने एक्स३ एक्स३० आय हे नवीन मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.\nबीएमडब्ल्यू एक्स३ एक्स३० आय या मॉडेलचे दिल्लीतील एक्स-शोरूम मूल्य ५६.९० लाख रूपये इतके आहे. ही कार आधीच बाजारपेठेत असणार्‍या एक्स ३ या मॉडेलची पुढील आवृत्ती असून यात फक्त पेट्रोल इंजिनाचा पर्याय देण्यात आला आहे. यात २.० लीटर क्षमतेचे ट्विन टर्बोचार्ज्ड फोर-सिलेंडर इंजिन प्रदान करण्यात आले आहे. याला ८-स्पीड स्टेप्ट्रॉनिक्स गिअर्सची जोड देण्यात आली आहे. हे मॉडेल ० ते १०० किलोमीटर प्रति-तास हा वेग अवघ्या ६.३ सेकंदात गाठण्यास सक्षम असल्याचा दावा बीएमडब्ल्यू कंपनीने केला आहे. यामध्ये १९ इंची अलॉय व्हील्स प्रदान करण्यात आले आहेत. यात क्रोम ग्रील दिले असून आतील भागात लेदरने युक्त सजावट प्रदान करण्यात आली आहे. यात वायरलेस चार्जींगची सुविधा देण्यात आली आहे. तसेच यामध्ये ऑटो स्टार्ट-स्टॉप, पार्क असिस्ट प्रणालीसह रिअर कॅमेरादेखील असेल. यात सुरक्षेसाठी सहा एयरबॅग्ज प्रदान करण्यात आल्या आहेत. याच्या जोडीला कॉर्नरींग ब्रेक कंट्रोलयुक्त डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ऑटो होल्डयुक्त इलेक्ट्रीक पार्कींग ब्रेक, आयसीफिक्स चाईल्ड माऊंटींग सिस्टीम, क्रॅश सेन्सर, इलेक्ट्रॉनिक व्हेईकल इम्मोबीलायझर आदी फिचर्सदेखील यामध्ये असतील. तर यामध्ये चार ड्रायव्हींग मोड देण्यात आले आहेत.\nबीएमडब्ल्यू एक्स३ एक्स३० आय हे मॉडेल मर्सडिझ-बेंझ जीएलसी ३०० व रेंजरोव्हर इव्होक एसई पेट्रोल या वाहनांना तगडे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.\nPrevious articleपॉप-अप फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज स्मार्टफोन\nNext articleरिच अल्युरे राईज २ मर्यादीत आवृत्ती सादर\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/guide-eccomerce-small-ad-budget-10-to-1000-in-48-hours.html", "date_download": "2018-08-19T04:00:23Z", "digest": "sha1:QHEG6ZHBNLJJ6PHYKQQRHAHS7I6R3SYN", "length": 14495, "nlines": 56, "source_domain": "marathifacebook.com", "title": "[GUIDE] Eccomerce, Small Ad Budget - $10 to $1,000 in 48 Hours - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurg.nic.in/%E0%A4%91%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-19T04:07:51Z", "digest": "sha1:SMVN3DP6H3OBTIN4H7VTV2GSMA5QY6ZO", "length": 4299, "nlines": 90, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "ऑडिओ दालन | सिंधुदुर्ग", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nतेथे कोणतेही दृक्रश्राव्य नाहीत\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%AE_(%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95:%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE)", "date_download": "2018-08-19T03:20:49Z", "digest": "sha1:CZFZCZ5TD3EKBNPTJ77JGXIVYOPWAWBG", "length": 11189, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एलोजीयम (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका) - विकिपीडिया", "raw_content": "एलोजीयम (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nस्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचा भाग\nप्रक्षेपण दिनांक १८ सप्टेंबर, १९९५ (1995-09-18)\nस्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी\nपुढील भाग नॉन सीक्विटर\nएलोजीयम हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील दुसर्‍या पर्वाचा, चौथा भाग आहे आणि संपुर्ण मालिकेतील विसावा भाग आहे.\nस्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी\nकॅथरीन जेनवे • चकोटे • बिलाना टोरेस • केस • टॉम पॅरिस • निल्कीस • द डॉक्टर • टुवाक • सेव्हेन ऑफ नाईन • हॅरी किम\nकेट मुलग्रु • रॉबर्ट बेल्ट्रॅन • रोक्झॅन डॉसन • जेनिफर लिन • रॉबर्ट डंकन मॅकनिल • ईथान फिलिप्स • रॉबर्ट पिकार्डो • टिम रस • जेरी रायन • गॅरेट वाँग\nभागांची यादी • पात्रांची यादी • इ.स. २३५१ • इ.स. २३७१ • इ.स. २३७२ • इ.स. २३७३ • इ.स. २३७४ • इ.स. २३७८\nकेअरटेकर, भाग १ • केअरटेकर, भाग २ • पॅरॅलॅक्स • टाईम अँड अगेन • फेज • द क्लाऊड • आय ओफ द निडल • एक्स पोस्ट फॅक्टो • एमॅनेशन्स • प्राईम फॅक्टर्स • स्टेट ओफ फ्लक्स • हीरोझ अँड डीमन्स • कॅथ्केझीस • फेसेस • जेटरेल • लर्निंग कर्व्ह\nद ३७'स • इनिशियेशन्स • प्रोजेक्शंस • एलोजीयम • नॉन सीक्विटर • ट्वीस्टेड • पारटुईशीयन • परसीसटंस ऑफ विझन • टॅटू • कोल्ड फायर • मॅनीयरस • रेझिस्टन्स • प्रोटोटाईप • अलायंसेस • थ्रेशोल्ड • मेल्ड • ड्रेडनॉट • डेथ विश • लाईफसाइन्स • इन्व्हेस्टिगेशन्स • डेडलॉक • इनोसन्स • द थॉ • टुविक्स • रिझोल्युशन्स • बेसिक्स, भाग १\nबेसिक्स, भाग २ • फ्लॅशबॅक • द शुट • द स्वॉर्म • फॉल्स प्रॉफिट्स • रिमेंबर • सेक्रेड ग्राउंड • फ्यूचर्स एंड, भाग १ • फ्यूचर्स एंड, भाग २ • वॉरलॉर्ड • द क्यू अँड द ग्रे • मॅक्रोकॉझम • फेयर ट्रेड • आल्टर इगो • कोडा • ब्लड फीवर • युनिटी • डार्कलिंग • राइझ • फेवोरेट सन • बिफोर अँड आफ्टर • रीयल लाइफ • डिस्टंट ऑरीजिन • डिस्प्लेस्ड • वर्स्ट केस सिनारिओ • स्कॉर्पियन भाग १\nस्कॉर्पियन भाग २ • द गिफ्ट • डे ऑफ ऑनर • नेमेसिस • रिव्हल्झन • द रेव्हन • सायंटिफिक मेथड • ईयर ऑफ हेल, भाग १ • ईयर ऑफ हेल, भाग २ • रँडम थॉट्स • कन्सर्निंग फ्लाइट • मॉर्टल कॉइल • वेकिंग मोमेंट्स • मेसेज इन अ बॉटल • हंटर्स • प्रे • रेट्रोस्पेक्ट • द किलिंग गेम, भाग १ • द किलिंग गेम, भाग २ • व्हिझ अ व्ही • द ओमेगा डायरेक्टिव्ह • अनफरगेटेबल • लिविंग विटनेस • डिमन • वन • होप अँड फियर\nनाइट • ड्रोन • एक्स्ट्रीम रिस्क • इन द फ्लेश • वन्स अपॉन अ टाइम • टाइमलेस • इनफायनाइट रिग्रेस • नथिंग ह्यूमन • थर्टी डेझ • काउंटरपॉइंट • लेटंट इमेज • ब्राइड ऑफ केओटिका • ग्रॅव्हिटी • ब्लिस • डार्क फ्रंटियर, भाग १ • डार्क फ्रंटियर, भाग २ • द डिसीझ • कोर्स:ऑब्लिव्हियन • द फाइट • थिंक टँक • जगरनॉट • समवन टु वॉच ओव्हर मी • ११:५९ • रिलेटिव्हिटी • वॉरहेड • इक्विनॉक्स, भाग १\nइक्विनॉक्स, भाग २ • सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट • बार्ज ऑफ द डेड • टिंकर, टेनर, डॉक्टर, स्पाय • ऍलिस • रिडल्स • ड्रॅगन्स टीथ • वन स्मॉल स्टेप • द व्हॉयेजर कॉन्स्पिरसी • पाथफाइंडर • फेयर हेवन • ब्लिंक ऑफ ऍन आय • व्हर्च्युओसो • मेमोरियल • सूनकातसी • कलेक्टिव्ह • स्पिरिट फोक • ऍशेस टु ऍशेस • चाइल्ड्स प्ले • गुड शेफर्ड • लिव फास्ट अँड प्रॉस्पर • म्यूझ • फ्युरी • लाइफ लाइन • द हाँटिंग ऑफ डेक ट्वेल्व • युनिमॅट्रिक्स झीरो, भाग १\nइ.स. १९९५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ रोजी ०७:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/romantic-grey-shed-1071598/", "date_download": "2018-08-19T03:43:10Z", "digest": "sha1:J7VBEIL4PGQBK7BHYTE4EKGYO6JDFJKY", "length": 25461, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सेक्सी ग्रे शेडस् | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nओवुमनिया, आपल्या जोडीदाराबरोबर जरा जास्तच रोमॅन्टिक व्हायला खरं तर एखाद्या दिवसाची वगरे वाट बघायची गरज नसावी ना, पण आज व्हॅलेन्टाइन्स डे..\nओवुमनिया, आपल्या जोडीदाराबरोबर जरा जास्तच रोमॅन्टिक व्हायला खरं तर एखाद्या दिवसाची वगरे वाट बघायची गरज नसावी ना, पण आज व्हॅलेन्टाइन्स डे.. मग नेकी और पूछ पूछ .. स्त्रियांना सेक्समध्ये फार इन्टरेस्ट नसतो, त्यांना शृंगारिक रोमान्स आवडत नाही, त्या पुढाकार घेत नाहीत.. किती आणि काय काय बोललं गेलंय ना. पण ते खरं आहे\nई. एल. जेम्स हिचा अनुभव जरा वेगळाच आहे, कारण तिने लिहिल्यात, ‘फिफ्टी शेडस् ऑफ ग्रे’ मालिकेतल्या तीन कादंबऱ्या. एक प्रेमकथाच, पण जरा जास्तच बोल्ड, इरॉटिक रोमान्स फॅन्टसीच्या रूपात मांडलेली. तिला अक्षरश: शेकडो मेल येताहेत. रोजच्या रोज. अगदी १८ वर्षांच्या तरुणीपासून ८० वर्षांच्या आजींपर्यंतचे. आपले वैवाहिक जीवनातले शृंगारिक अनुभव त्या मनमोकळेपणाने शेअर करतात तिच्याशी. ‘तू आमच्या आयुष्यात रोमान्स परत आणलास, माझा नवरापण त्यामुळे खूप खूश आहे’ इथपासून ‘तुझ्यामुळे मला माझ्यातली वेगळी मी सापडले’ इथपर्यंत, काय काय सांगायचं असतं त्यांना तिला.\nगेल्या चार वर्षांत या तिनही कादंबरीच्या १० कोटींहून जास्त प्रती खपल्यात (‘फिफ्टी शेडस् ऑफ डार्कर’ ‘फिफ्टी शेडस् फ्रीड्’)आणि त्याही प्रामुख्याने स्त्रीवर्गातच. तेही जगभरातल्या, कारण एक-दोन नाही तर पहिली कादंबरी ५२ भाषेत गेलीय. अगदी मराठीतही वाचकही आहेत बरं तिचे. आणि आता नव्याने यावर चर्चा\nसुरू झालीय ती ‘व्हॅलेन्टाइन्स डे’च्या निमित्ताने कालच प्रदíशत झालेल्या याच नावाच्या चित्रपटामुळे. तो दिग्दíशत केलाय, सॅम टेलर-जॉन्सन या स्त्रीनेच, तितक्याच बोल्डपणे शृंगारिक फॅन्टसी इन्टेन्स करणाऱ्या जेम्सला वाटतं, ही एक लव्ह स्टोरी आहे, प्रेम आहे तर सेक्स येणारच. पण हा जरा किंकी म्हणजेच थोडा विक्षिप्त आहे इतकंच. यात वेदना आहे. तिच्या प्रियकरात डॉमिनन्स आहे नि ती आहे, सबमिसिव्ह- शरणागत. त्याच्यावर सारं निछावर करणारी, त्यातून सुख उपभोगणारी. स्त्रीला पुरुषाकडून- नवऱ्याकडून असं ‘प्रोटेक्डेड’ प्रेम हवं असतं. त्यातूनच सुरुवातीला अगदी भोळी असणारी अनेस्शिया अर्थात अ‍ॅन पुढे पुढे कणखर होत जाते. बदलत जाणारी अ‍ॅना हाच कादंबरीचा जीव.\nशृंगारिक प्रणय, तोही स्त्रीने लिहिलेला. त्यावर टीका होणार नाही, असं शक्य आहे अगदी सलमान रश्दीसारख्यांनीही तो उथळ म्हणत त्यावर टीका केलीय. काहींनी तर या निमित्ताने स्त्रीच्या इरॉटिक फॅन्टसीचा थेट सव्‍‌र्हेच केला. ‘मिशीगन’च्या प्राध्यापक डॉ. बोनोमी यांनी त्यांच्या या निष्कर्षांतून ‘ग्लॅमरायझेशन ऑफ व्हायलन्स’ या शब्दात या कादंबरीची बोळवण केलीय. ती सांगते, ज्यांचं वैवाहिक नातं विस्कटलेलं, िहसाचारी आहे, अशांनाच ही कादंबरी आवडते. तर काहींना स्त्रीचं शरणागत होणं पटत नाहीए. काहींना अ‍ॅनच्या ‘ रेड रुम ऑफ पेन’मधलं पुरुषी वर्चस्व खटकतं.\nजेम्स मात्र अशी टीका हसून टाळते. ती स्त्रीवादात वगरे जाणं नाकारत सांगते, या कादंबऱ्यांमुळे मला असंख्य मत्रिणी मिळाल्यात, आपलं रोमॅन्टिक, शृंगारिक नातं त्या मोकळ्या मनाने सांगणाऱ्या. असंख्य जणी ज्या कधी कादंबरी वाचत नव्हत्या त्या वाचायला लागल्या आहेत. अनेकींची आयुष्यं, लग्नं सावरली गेली. त्यांच्या आयुष्यातला रोमान्स परत आला. पुरे मला इतकंच.\nएका बाईच्या नजरेतून शृंगारिक फॅन्टसी मांडलेली ही पहिलीच कादंबरी आणि म्हणूनच पहिलाच चित्रपट असावा. तसं आपल्याकडेही गौरी देशपांडेंच्या ‘थांग’मधला आणि मेघना पेठेंच्या ‘नातीचरामी’मधला शृंगार थांबवतोच की आपल्याला. पण जेम्सने तो जगात सर्वत्र नेला..\nतेव्हा आजचा व्हॅलेन्टाइन जर हटके व्हायलाच हवा..\nजिलीने वयाच्या सातव्या वर्षी स्वप्न पाहिलं होतं, स्वत:च्या कुटुंबाचं. ती, तिचा नवरा आणि दोन मुलं, पण आयुष्य कुठे आपल्याला हवं ते दान पदरी टाकतं मात्र मिळालेल्या दानाचं सोनं कसं करायचं ते ठरवतो आपला निर्णय. ऐन पस्तीशीत तिचं बॉयफ्रेंडशी बिनसलं. नवरा नसला म्हणून काय कुटुंब पूर्ण नाही होऊ शकत मात्र मिळालेल्या दानाचं सोनं कसं करायचं ते ठरवतो आपला निर्णय. ऐन पस्तीशीत तिचं बॉयफ्रेंडशी बिनसलं. नवरा नसला म्हणून काय कुटुंब पूर्ण नाही होऊ शकत तिला आई व्हायचंच होतं. लवकरात लवकर, कारण हाताशी असलेला वेळही भराभर पुढे सरकत होता. तिने निर्णय घेतला, एक अजब निर्णय तिला आई व्हायचंच होतं. लवकरात लवकर, कारण हाताशी असलेला वेळही भराभर पुढे सरकत होता. तिने निर्णय घेतला, एक अजब निर्णय ती आई झाली दोन गोड गोजिरवाण्या मुलांची, दोन्हीही डाऊन\nसिंड्रोम.. पण आता ती तिची, कायमसाठीची\nती जिली स्मीथसन. एका विकलांग मुलांच्या शाळेत शिकवणारी. अशा मुलांच्या मानसिक, शारीरिक गरजा खूप जवळून माहीत असलेली. या मुलांना हवं होतं प्रेम. जे तिच्याकडे भरपूर होतं. तिने निर्णय तर घेतला, पण तो भावनेच्या भरात तर नाही ना तिने स्वत:लाही अनेकदा विचारून याची खात्री करून घेतली. आपण सिंगल मदर असणार आहोत. पावलोपावली कुणाच्या तरी सोबतीची गरज लागणार आहे, आपण सांभाळू सारं एकटीने तिने स्वत:लाही अनेकदा विचारून याची खात्री करून घेतली. आपण सिंगल मदर असणार आहोत. पावलोपावली कुणाच्या तरी सोबतीची गरज लागणार आहे, आपण सांभाळू सारं एकटीने पण तिच्या अंतर्मनाने कौल दिला. आणि ती एमिलीला भेटायला रुग्णालयात पोहोचली. ऑक्सिजनच्या नळ्यांमध्ये अडकलेल्या पाच आठवडय़ांच्या एमिलीची निळ्याशार डोळ्यांची नजर एकटक तिलाच पाहात राहिली. तिने तिला हातात घेतलं आणि एका क्षणात दोघी एकमेकांच्या झाल्या. अर्थात तिला सांभाळणं सोपं नव्हतं. ती जन्मत:च व्यंग घेऊन आलेली. त्यातच तिची ओपन हार्ट सर्जरी करावी लागली. आज ती पाच वर्षांची आहे आणि आत्तापर्यंत तिच्या अशा तीन शस्त्रक्रिया झाल्यात. जिली सांगते, त्या सर्वच वेळी ती ज्या समजुतीने वागली, संयम, धाडसाने वागली त्याने मलाच कणखर बनवलं. ती मोठी झाल्यावर मग तिच्या कुटुंबातलं मुलाचं स्थान भरून काढलं टॉमने. तोही डाऊन सिंड्रोमचाच. ती सांगते, ‘‘मी त्यांना प्रेम आणि सुरक्षित घर देऊ शकत होते आणि त्यांना समजून घेऊ शकत होते. टॉम एमिली इतका नाजूक नव्हता. पण त्यालाही ओपन हार्ट सर्जरीला सामोरं जावं लागलं. आज तोही दोन वर्षांचा झालाय. आणि एमिली त्याला सांभाळते. एकत्र लायब्ररीत जाणं, बागेत खेळणं, अभ्यास करणं. मुलांचं मोठं होत जाणं जिलीतल्या आईला कृतार्थ करतंय. आई असणं सोपं नसतंच, पण जाणीवपूर्वक असं मातृत्व स्वीकारणं तर त्याहून कठीण, पण जिली ते जगते आहे. आनंदाने, समाधानाने, कृतार्थतेने\n‘‘तुला काय हवंय आज व्हॅलेन्टाइन डेला’, असं तुमच्या ‘अरे’ने विचारलं तर, ‘तुला माहीत आहे मला काय हवंय ते’ किंवा ‘तूच शोधून काढ बरं..’ असं काही तरी सांगण्याच्या भानगडीत पडू नका बरे. कारण यंदा अमेरिकेत तरी आजच्या दिवशी अनेकांचा अपेक्षाभंग व्हायचीच शक्यता जास्त आहे. एका ऑनलाइन सव्‍‌र्हेनुसार दहापैकी आठांचे अंदाज चुकलेले आहेत. त्याने तिच्यासाठी एक गिफ्ट निवडलंय नि तिला त्याच्याकडून दुसरंच काही तरी हवंय. सर्वात जास्त खरेदीची ऑर्डर आहे फुलांची, सेफ शॉिपग त्याच्या अंदाजानुसार तिला फारशी नाराज न करणारी. त्या खालोखाल दागिने, चॉकलेट्स, परफ्युम, कार्ड्स, टॉईज. रोमॅन्टिक स्वप्न पाहाणाऱ्या तिला ड्रिमी इनर्सची अपेक्षा आहे, पण त्याने मात्र कार्ड्सची ऑर्डर दिलीय. कॅण्डल लाईट डिनरची अपेक्षा असणाऱ्या तिला चॉकलेट्सवरच समाधान मानावं लागणार, असं दिसतंय.. काहीही असो, पण यंदा गेल्या चार वर्षांतला रेकॉर्ड तोडला गेलाय.. ‘व्हॅलेंटाइन्स डे’चं स्तोमच मुळी खरेदी, उद्योगधंद्यात बरकत यावी म्हणून वाढवलं गेलं असल्याने गाडी योग्य मार्गाने जाते आहे यात शंका नाही. पण यंदा पुरुषांनी खरेदीत बाजी मारली आहे हे विशेष. फक्त अमेरिकेतील व्हॅलेंटाइनसाठीची खरेदी चक्क १८ अब्ज रुपयांवर पोहोचली आहे. पण एवढं करून एकमेकांचा अपेक्षाभंगच त्याच्या अंदाजानुसार तिला फारशी नाराज न करणारी. त्या खालोखाल दागिने, चॉकलेट्स, परफ्युम, कार्ड्स, टॉईज. रोमॅन्टिक स्वप्न पाहाणाऱ्या तिला ड्रिमी इनर्सची अपेक्षा आहे, पण त्याने मात्र कार्ड्सची ऑर्डर दिलीय. कॅण्डल लाईट डिनरची अपेक्षा असणाऱ्या तिला चॉकलेट्सवरच समाधान मानावं लागणार, असं दिसतंय.. काहीही असो, पण यंदा गेल्या चार वर्षांतला रेकॉर्ड तोडला गेलाय.. ‘व्हॅलेंटाइन्स डे’चं स्तोमच मुळी खरेदी, उद्योगधंद्यात बरकत यावी म्हणून वाढवलं गेलं असल्याने गाडी योग्य मार्गाने जाते आहे यात शंका नाही. पण यंदा पुरुषांनी खरेदीत बाजी मारली आहे हे विशेष. फक्त अमेरिकेतील व्हॅलेंटाइनसाठीची खरेदी चक्क १८ अब्ज रुपयांवर पोहोचली आहे. पण एवढं करून एकमेकांचा अपेक्षाभंगच खरेदी तर झालीय. त्यामुळे आता एकमेकांना खूश करायला ही मंडळी काय करणार ते व्हॅलेन्टाइनच जाणो.\n(संदर्भ : ‘ग्रे शेड्स’- पुस्तक ५० शेडस ऑफ ग्रे, ई.एल जेम्सच्या यूटय़ूब मुलाखती. मिशिनग युनिव्हर्सिटीच्या डॉ. अॅमी बोनोमी यांचा सव्र्हे,द गार्डियन) शॉिपग- पाम गुडफेलो, यांनी रिटेल इंडस्ट्री ग्रुपसाठी केलेला सव्र्हे, whatyourprice.com आणि rakuten. com ¨ऑनलाइन सव्र्हे .\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%A2", "date_download": "2018-08-19T03:20:47Z", "digest": "sha1:LKYZED7QZ2KXJJW5676VD5QUKJ54KD2V", "length": 4483, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते. आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०८:५०, १९ ऑगस्ट २०१८ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\n(फरक | इति) . . भारत‎; १८:४६ . . (-६)‎ . . ‎2405:204:9386:75b4::28bb:c0a1 (चर्चा)‎ (→‎राज्यतंत्र: दुवे जोडले) (खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , android app edit, मोबाईल अॅप संपादन, मोबाईल संपादन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sharad-pawar-criticize-gov-44319-2/", "date_download": "2018-08-19T04:03:37Z", "digest": "sha1:SNZQAA5AGMWY5DYJ3MP2EQLZ6IMPK6HP", "length": 10450, "nlines": 107, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव - शरद पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव – शरद पवार\nमुंबई : राज्यातलं मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. तसंच मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. एका पत्रकाद्वारे शरद पवारांनी सरकारवर हे आरोप केले आहे. राज्यकर्त्यांची ही योजना यशस्वी होऊ न देण्याची खूणगाठ मनाशी बांधा, असं आवाहनही शरद पवार यांनी केलंय.\nगेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्यात. शरद पवार यांनी आज एक पत्र लिहून मराठा समाजाला शांततेचं आवाहन केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून मराठा समाज आंदोलन करतो आहे. अशा वेळी हिंसा, जाळपोळ, दंगे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार टाळले पाहिजेत. आत्तापर्यंत शांततेने चाललेल्या आंदोलनाला सर्वसामान्यांचा पाठिंबाच मिळाला आहे. त्याला धक्का लागेल अशी काही कृती करू नका असं आवाहन शरद पवार यांनी आपल्या पत्रकाद्वारे केले आहे.\nमराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही. परंतु कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने तसंच राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिलेले आहे त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे. त्याचप्रमाणे हिंसा, जाळपोळ, दंगे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळले गेले पाहिजे. आतापर्यंत शांततेने पार पडलेल्या मराठा आंदोलनाला सर्वसामान्यांचा आणि बहुजनांचा पाठिंबा सदिच्छा प्राप्त झाल्या, त्याला धक्का लागेल असा प्रकार होणार नाही याची खबरदारी सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे. असं पवार यांनी आपल्या पत्रकात म्हंटल आहे.\nघटनेत बदल करुन मराठा समाजाला आरक्षण द्या : शरद पवार\nदूध का दूध पानी का पानी व्हायलाच हवं, ते संभाषण समाजापुढे आणा – अजित पवार\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nजगात भारताला आदराचे स्थान निर्माण करून देणारा नेता हरवला- रविकांत तुपकर\nबुलडाणा : कवी मनाचा संवेदनशील माणूस, साहित्यिक, अमोघ वक्ता, प्रखर राष्ट्रभक्त् आणि विरोधकांनाही आपलेसा वाटणारा…\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची केरळला 500 कोटींची मदत\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\n‘जवाब दो’ आंदोलनाची तीव्रता वाढवणार – अनिस\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य..\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z71014044502/view", "date_download": "2018-08-19T04:25:47Z", "digest": "sha1:RU5VPQTB6A7XSFSWRL2SYL43UEOK3FWJ", "length": 10837, "nlines": 175, "source_domain": "m.transliteral.org", "title": "ऋणानुबंध - संग्रह १८", "raw_content": "\nओवी गीते : ऋणानुबंध|\nऋणानुबंध - संग्रह १८\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nअस्सं सासर द्वाड बाई - ३\nकोंवळी बाभूळ लवते बाई\nत्याच्यावर झगडा झुलतो बाई\nतो काय झगडा नानापरी\n\"तुला का देऊं कोणा घरीं \n\"मला का दे जो खात्याघरीं\"\n\"खात्याघरचें काय काय काज \n\"घण कां मारतां पडली लाज \nकोंवळी बाभूळ लवते बाई\nत्याच्यावर झगडा झुलतो बाई\nत्याची माय कनगई नानापरी\n\"तुला का देऊं कोण्या घरीं \n\"मला कां दे जो वाढयाघरीं\"\n\"वाढयाघरचें काय काय काज \n\"झिलप्या कां भरतां पडली लाज \nकोंवळी बाभूळ लवते बाई\nत्याच्यावर झगडा झुलतो बाई\nतो काय झगडा नानापरी\n\"तुला का देऊं कोणाघरीं \n\"मला का दे जो ब्राह्मणाघरीं\"\n\"ब्राह्मणा घरीं काय काय काज \n\"भांडे कां उटतां पडली लाज \nकोंवळी बाभुळ लवते बाई\nत्याच्यावर झगडा झुलतो बाई\nत्याची माय कनगई नानापरी\n\"तुला का देऊं कोणा घरीं \n\"मला का दे जो सोनाराघरीं \"\n\"सोनाराघरचें काय काय काज \n\"भाता कां फुंकतां पडली लाज \nकोंवळी बाभुळ लवते बाई\nत्याच्यावर झगड झुलतो बाई\nतो काय झगडा नानापरी\n\"तुला का देऊं कोणा घरीं \n\"मला का दे जो ढिवराघरीं \"\n\"ढिवराघरचें काय काय काज \n\"मच्छी पकडतां कां पडली लाज \nकोंवळी बाभुळ लवते बाई\nत्याच्यावर झगडा झुलतो बाई\nत्याची माय कनगई नानापरी\n\"तुला का देऊं कोणा घरीं \n\"मला का दे जो गोवार्‍याघरीं \"\n\"गोवर्‍याघरचें काय काय काज \n\"माठया कां घालतां पडली लाज \nकोंवळी बाभुळ लवते बाई\nत्याच्यावर झगडा झुलतो बाइ\nत्याची माय कनगई नानापरी\nतुका कां देऊं कोण्या घरीं \n\"मला कां दे जो कुणब्याघरीं\"\n\"कुणब्याघरचें काय काय काज \n\"शेण कां फेकतां पडली लाज \nआंगणीं तोंडल्याचें झाड रायबाईजी\nत्याला सूप सूप पान\n\"तुला न्यायला आले कोण \nत्यानें आणलें काय काय \n\"त्याची चुनडी नेसत नाहीं\nत्याच्या गाडींत बसत नाहीं\nत्याची गाडी मय गाडी\nबसे धुरेवर बाह्मण\" ॥\nआंगणीं तोंडल्याचें झाड रायबाईजी\nत्याचें सूप सूप पान\n\"तुला न्यायला आला कोण \n\"त्यानें आणलें काय काय \n\"त्याची शिलारी नेसत नाहीं\nत्याच्या गाडींत बसत नाहीं\nत्याच्या संगें जात नाहीं\nबसे धुरेवर कैकाडी\" ॥\nआंगणीं तोंडल्याचें झाड रायबाईजी\nत्याला सूप सूप पान\n\"तुला न्यायला आला कोण \n\"त्यानें आणलें काय काय \n\"त्याची पैठणी नेसत नाहीं\nबसे धुरेवर कैकाडी\" ॥\nअंगणीं तोंडल्याचें झाड रायबाईजी\nत्याला सूप सूप पान\n\"तुला न्यायला आले कोण \n\"त्यानें आणलें काय काय \n\"त्यानें आणलें लुगडें \"\nत्याची गाडी आहे चंदन\nबसे धुरेवर ब्राह्मण\" ॥\nखण खण कुदळी मण मण माती\nघाल घाल गौराई आपल्या नाकी\nघालतां घालतां मोडली दांडी\nत्याची केली उपर माडी\nउपर माडीवर उभी राह्य\nगौराई आपलं माहेर पाह्य\nमाहेर कांहीं दिसेना दिसेना\nगौराईचें माहेर दिसलें दिसलें\nसासर्‍याला सून आवडली मनांतून\nतोडयाखालीं पैंजण हळूं वापर जिन्यांतून ॥\nसासर्‍याला सून आवडली मनांतून\nशंभराचे तोडे पायीं हंडयानें पाणी वाही ॥\nपहांटे उठूनी हातीं दावें वांसराचें\nदैव तुझ्या सासर्‍याचें ॥\nसीता भावजई उचल भांडयांचा पसारा\nजेवून गेला बाई तुझा दैवाचा सासरा ॥\nदळण दळीतां पीठ भरा लौकरी\nसासू माझी सुंदरी ॥\nमाझ्या चुडयावरी सासूबाईंचें लक्ष्य फार\nशाई बिजलीचे चितार ॥\nदळण म्यां दळीलें पीठ म्यां भरीलें\nअडकित्ता घुंगराचा तुझ्या सासुरवाडीचा\nगोद शेजेवरी नाहीं कोंडा फेकीन वाळीत\nमाझें माहेर झाडींत ॥\nमाझ्या माहेराला माहेर कोणाचें लागत नाहीं\nआंब्याची आंबराई तिथें फुलांची बागशाही ॥\nमाहराला जातें माहेरीं माझा सुई\nजेऊं वाढायला माय ताट मांडायला भावजई ॥\nदळण कांडणानें आले हाताला घोगले\nसुख माहेरीं भोगलें ॥\nधान कांडूं कांडूं हाताला आले फोडे\nमाहेरचें सुख गोरी आठवून रडे ॥\nकसें आईच्या डोळ्यां पाणी बाप म्हणतो, \"उगी तान्ही\"\n\"अरे माझ्या तान्ह्या राघू जावें मैनेला आणायाला\nअशी झाली तुला रात्र गाडी खिडक्यांची विणायाला\"\nसखी जाते माहेराला आलें आभाळ जांभाळूनी\nसखी न्या जा सांभाळूनी ॥\nसखी जाते माहेराला उभा कंथ आंब्यातळीं\n\"कधीं येशील चंद्रावळी ॥\"\nमैना जाते सासराला तुला पोहोचवायला येते\nअसा तान्हा राघू माझा संगे मुरळ्या तुझ्या देतें ॥\nअशी सासराला जाते माझी कौतुकाची उमा\nपुढें बंधु मागें मामा ॥\nलेकुरवाळी झाली जंजाळी गुंतली\nपोटच्या बाळापायीं माहेर विसरली ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/a1ab51adb5/water-tube-wells-dug-in-a-successful-attempt-redresses-own", "date_download": "2018-08-19T04:00:31Z", "digest": "sha1:RRR2WARLAA4NICP67IZXDX4VBVRXOG46", "length": 12196, "nlines": 81, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "स्वखर्चाने कुपनलिका खोदून पाणीटंचाई निवारण्याचा एक यशस्वी प्रयत्न", "raw_content": "\nस्वखर्चाने कुपनलिका खोदून पाणीटंचाई निवारण्याचा एक यशस्वी प्रयत्न\nपाणीटंचाई हा आजच्या काळातला परवलीचा शब्द झाला आहे. तिसरे महायुद्ध झालेच तर त्याचे मूळ हे पाणी असेल. गोड्या पाण्याची वाढती कमतरता आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे खाऱ्या पाण्याची म्हणजे समुद्राची वाढती पातळी हे जागतिक पातळीवर एक मोठे प्रश्नचिन्ह बनू पाहत आहे. पाण्याच्या वाढत्या समस्येमुळे आपले अस्तित्व ऐरणीला लागले आहे. आपल्या देशात पाण्याच्या समस्येने इतके विक्राळ स्वरूप धारण केले आहे की वेळेवर या समस्येचे निवारण केले गेले नाही तर आपल्याला सगळ्यांना फार मोठी किंमत मोजावी लागेल. पाणी प्रश्न हा एक किंवा दोन राज्यांपुरता मर्यादित नसून तो भारतातल्या गावागावात तसेच शहरात मोठ्या चर्चेचा विषय आहे. दरवर्षी देशातील अनेक भागात कोरडा दुष्काळ पडत आहे. या समस्येवर तोडगा काढण्याचा सरकार प्रयत्न करीतच आहे पण पाण्याचे संकट इतके व्यापक प्रमाणात आहे की त्यासाठीच्या उपाययोजना कमी पडत आहेत.\nराजस्थान हे भारतातले असे राज्य आहे की जेथे पाण्याची कमतरता नेहमी आणि नियमितपणे भासते. उन्हाळ्यात हा प्रश्न जरा जास्तच डोके वर काढतो. अशातच राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातले राहणारे बाबूलाल मागच्या अनेक वर्षापासून पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.\nबाबूलाल कुंभार यांचा जन्म राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात झाला. त्यांची कर्ताकरविता कर्मभूमी हीच आहे. ते एलआयसी एजंट म्हणून काम करतात. पैत्रिक गाव हे त्यांच्या मुळ निवासस्थानापासून २६ किलोमीटर दूर पण बुंदी जिल्ह्यातच आहे. बालपण तिथेच व्यतित झाल्यावर त्यांनी नोकरीसाठी शहराची वाट धरली. लोकांना पाण्यासाठी त्रस्त होतांना बघून त्यांना मनोमन दुख व्हायचे. त्यांना वाटायचे की पाणी ही अशी गोष्ट आहे की ज्यावर सगळ्या नागरिकांचा अधिकार असला पाहिजे व ज्या पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना अनेक अडचणी येतात जसे पाण्यासाठी त्यांना कितीतरी किलोमीटर लांब पायपीट करून तासंतास रांगेत उभे राहावे लागते. बाबूलाल यांनी विचार केला की आपल्या छोट्याशा योगदानाने आपण त्यांच्या समस्येचे निवारण करू शकतो. बाबुलालने आपल्या घरात कुपनलिका खोदली आणि आपल्या घरातून लोकांना पाणी वाटप सुरु केले. ही एक नि:स्वार्थ व निशुल्क सेवा होती. लोक आपल्या गरजेनुसार तेथून पाणी नेऊ लागले.\nबाबूलाल सन २००८ पासून अविरतपणे लोकांना मोफत पाणी वाटत आहेत. कुपनलिकेच्या पंपाचे वीजबिल ते स्वखर्चाने भरतात आणि जवळजवळ १५०० लोकांना बाबुलालच्या या उपक्रमाचा फायदा होत आहे. याचदरम्यान बाबूलाल एकदा आपल्या गावाला गेले असतांना तेथे त्यांना हाच प्रश्न भेडसावला. गावातल्या विहिरीमधल्या पाण्यात क्लोराइडची मात्र जास्त प्रमाणात होती जे लोकांच्या आजाराचे मुळ कारण होते. बऱ्याच लोकांना आरोग्याच्या अनेक छोट्यामोठ्या तक्रारी तसेच सांधेदुखी यांचा त्रास होता. बाबूलाल लगेच आपल्या गावकऱ्यांच्या मदतीला धावले. बाबूलाल यांची स्वतःची एक विहीर होती जी नदीच्या जवळ असल्यामुळे तिचे पाणी थोडे स्वच्छ होते. बाबुलालनी सरकारी कार्यालयात चकरा मारून बऱ्याच प्रयत्नांनी संसदेमधून ८० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून घेवून, विहिरीवर पंप बसवून, गावापर्यंत पाईपलाईन टाकून तसेच गावात पाण्याच्या दोन टाक्या बांधून त्यातील स्वच्छ पाणी गावकऱ्यांच्या उपयोगाला आणले. आज जवळजवळ ५०० गावकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांच्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर एक मागासलेला भाग आहे, तिथे बाबूलाल यांनी आपल्या प्रयत्नांनी सरकारचे लक्ष वेधून पाण्याचा पंप बसविला, तेथून आलेले स्वच्छ पाणी सरळ टाकीत पडत आहे व ते पाणी लोक उपयोगात आणत आहेत.\nबाबुलालच्या या प्रयत्नाना त्यांची धर्मपत्नी कमलेशकुमारी यांची मोलाची साथ आहे. बाबूलालच्या गैरहजेरीत त्यांची पत्नी पाण्याची सगळी व्यवस्था बघते. त्यांनी सतत बाबूलाल यांना प्रोत्साहन दिले तसेच कठीण प्रसंगी त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या.\nबाबूलाल सांगतात की,समाजातल्या प्रत्येक वर्गाने सुसूत्रता राखून प्रत्येकाला मदत केली पाहिजे. आपण सगळ्यांनी धर्मनिरपेक्ष राहून स्नेहभावाने आयुष्य जगले पाहिजे. आपल्या देशात अनेक समस्या मूळ धरून आहेत पण आपण स्वतः एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येत नाही तोपर्यंत सरकारी प्रयत्नपण विफल ठरतील. आता वेळ आली आहे, आपण सगळे मिळून देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ बनण्याची.\nलेखक : आशुतोष खंतवाल\nअनुवाद : किरण ठाकरे\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t2855/", "date_download": "2018-08-19T04:30:27Z", "digest": "sha1:Q5N3OX2L3SDNYS4GI6SA3JSVFTROLZNJ", "length": 6604, "nlines": 171, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-हृदय", "raw_content": "\nहा धागा कुठला नि कसला\nउत्तर काय देऊ मी तुला,\nसांगता येत नाही मला\nकसे तोडू हे नाते,\nआज शब्द मागे घेतला\nपूस ते पाणी डोळ्यांतले\nदूर झाली मी जरी,\nहृदयात ठेव तू मला\nवेगळे दोन देह झाले,\nपण मन नाही रे\nजागा होऊन बघ मला,\nमी समोर दिसेल तुला रे\nनको जाऊस सोडून मला\nप्रेम माझे होते कमी का\nविसरलो तुला मी म्हणून का\nभूख लागत नाही मला ग\nखर सांगतो मी तुला\nआवाज तुझा कानात माझ्या\nतुझी हाक ऐकू दे मला,\nफक्त एकदा आवाज दे मला\nगेलीस सोडून मला, सांग कसा जगू आता\nखोट का बोललीस, वचन का दिले मला\nशब्द ओठांवर आहेत तुझ्या\nदिसत नाही मला का\nठेऊ नजरेसमोर कसा तुला\nपहिलेच नाही जर मी तुला \nआज तुला रोकण्यात मी अपयशी ठरलो\nती काय मागे फिरणार\nसहा सेकंद थांबू शकत नाही\nसहा वर्षे कसे ओलांडणार \nमाझी जागा जर कुणी दुसरा घेणार.\nपण स्वीकार त्याला तू दे\nमी हरवलो तरी चालेल\nपण प्रेम माझे त्याला तू दे\nचाललो ठेवून हे अपूर्ण\nस्वप्न होतात का ग पूर्ण\nनजरेला नजर भिडू दे\nपुन्हा तो प्रवास होऊ दे\nहे जीवन निघून जाऊ दे.\nपण स्वताची काळजी मात्र तू घे.\nपाहशील कधी मी तुला\nतू पाहशील मला रे\nवीज पडेल अंगावर या\nहि राख झाली देहाची\nमग मन एक होयील का \nवाट पाहेन त्या दिवसाची\nरागवेल सारा समाज मला रे\nविचार सारणी या प्रश्नांची\nझाले आज मला रे\nतू विश्वास सोडू नको\nहि साथ जीवनभर देईल\nतू हात सोडू नको.\nमग येशील का आता तू\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-challenge-skill-development-foundry-business-51427", "date_download": "2018-08-19T04:01:44Z", "digest": "sha1:VRXNLB27P6QW5GK433TMVTMFOTCYI6GJ", "length": 17646, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news Challenge of Skill Development to foundry business फौंड्री उद्योगापुढे कौशल्य विकासाचे आव्हान | eSakal", "raw_content": "\nफौंड्री उद्योगापुढे कौशल्य विकासाचे आव्हान\nशुक्रवार, 9 जून 2017\nकुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी उद्योजक आणि संघटना प्रयत्नशील\nकुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी उद्योजक आणि संघटना प्रयत्नशील\nकोल्हापूर - फौंड्री उद्योगातील तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल होत असून, त्यांना सामोरे जाण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे आव्हान या उद्योगासमोर आहे. देशातील पहिले कम्युनिटी कॉलेज म्हणून कोल्हापुरातील धातुतंत्र प्रबोधिनी यासाठी प्रयत्न करत आहेच; परंतु त्याच्या जोडीला अन्य कौशल्येही कामगारांना आत्मसात करता यावीत, यासाठी राज्यव्यापी व्यापक उपक्रमांची आणि प्रयत्नांची गरज व्यक्त होत आहे.\nफौंड्री उद्योगात हार्ड वर्किंग प्रोसेस असल्याने कुशल मनुष्यबळाचा सुरवातीपासून अभाव आहेच. मोल्डिंग, कोअर मेकिंग, पोअरिंग, शॉट ब्लास्टिंग, फेटलिंग अशा विविध स्तरांवर कामगारांचे कौशल्य पणाला लागत असते. उच्च तापमानात करावे लागणारे काम, त्यामुळे सतत घामाच्या वाहणाऱ्या धारा आणि अशा प्रतिकूल स्थितीतही गुणवत्तेचा समतोल राखणे हे कामगारांबरोबरच या उद्योगासमोरीलही आव्हान आहे. दरम्यान, या उद्योगासाठी आवश्‍यक कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी उद्योजक आणि त्यांच्या संघटनाही सातत्याने प्रयत्नशील आहेत.\nकोअर मेकिंग आणि मोल्डिंगसाठी या उद्योगाला विशिष्ट प्रकारची सॅंड लागते. ही सॅंड कोकणातील कासार्डे व फोंडा आणि कर्नाटकातील मंगळूर येथील खाणीतून उपलब्ध होते. उत्खननात ही सॅंड दगड स्वरूपात मिळते. त्यावर क्रशिंग, वॉशिंग आणि रासायनिक प्रक्रिया करून झाल्यानंतर ती वापरात आणली जाते. गेली अनेक वर्षे सातत्याने उत्खनन झाल्यामुळे ही सॅंड आता अपुरी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय, पर्यावरण समतोलासाठी भविष्यात उत्खनन आणि वॉशिंग प्रकल्पावर प्रचंड निर्बंध येणार आहेत.\nदरम्यान, वापरलेल्या सॅंडचाही प्रश्‍न आहे. प्रक्रिया करून ती पुन्हा वापरात आणण्यासाठी सॅंड रिक्‍लेमेशन प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावतो; पण त्यामधील आर्थिक गुंतवणुकीचा विचार करता लघुउद्योजकांना तो परवडणारा नाही. सध्या मोल्डिंग सॅंड पुन्हा वापरात आणण्यासाठी प्रत्येक फौंड्री उद्योजक प्रयत्नशील आहे. सॅंड प्रकल्पात काम करण्यासाठी अपेक्षित कुशल मनुष्यबळाचा अभाव राहणार हे ओळखून मोठ्या उद्योगांनी स्वतःचे सॅंड रिक्‍लेमेशन प्रकल्प उभारले आहेत. कोअर मेकिंग आणि मोल्डिंगचे काम करण्यासाठीही कुशल मनुष्यबळाचा सध्या अभाव आहे.\nपॅटर्न मेकिंग हेही मोठ्या कौशल्याचे काम आहे; पण तेथेही किमान कौशल्याचा अभाव असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पोअरिंग हे धोका पत्करून करावे लागणारे काम आहे. येथे किटलीऐवजी क्रेनद्वारे लोखंडाच्या रसाची वाहतूक होत आहे; पण प्रत्यक्षात कामगारालाच हा रस ओतावा लागत असल्याने धोका पत्करून काम करावे लागते.\nयासाठी संबंधित कामगाराला कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत नाही. अनुभवातूनच असे कामगार तयार होत असल्याने येथेही कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे.\nऔद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते; पण फौंड्री उद्योगाला लागणाऱ्या पॅटर्न मेकिंग, कोअर मेकिंग, मोल्डिंग, पोअरिंग, शॉट ब्लास्टिंग आणि फेटलिंगचे प्रशिक्षण देणारी एकही संस्था अस्तित्वात नाही. याची कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला खंत आहे.\nधातुतंत्र प्रबोधिनीचा आदर्श प्रयत्न\nकोल्हापुरातील धातुतंत्र प्रबोधिनीच्या माध्यमातून फौंड्री उद्योगाकरता कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठीचा आदर्श प्रयत्न सुरू आहे. 2013-14 ला कोल्हापुरात या उपक्रमाची सुरवात झाली. येथे कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येते. आतापर्यंत सुमारे दीडशेहून अधिक जणांनी येथून पदविका प्राप्त केली आहे.\nजागतिक स्पर्धेत फौंड्री उद्योगाला दर्जेदार उत्पादनाबरोबर स्पर्धात्मक दरही द्यायचा आहे आणि नफाही कमवायचा आहे. कष्टाचे काम करणाऱ्या कामगारांची संख्या कमी झाल्याने यंत्र मानवाचा पर्याय तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिला आहे; पण उत्पादन क्षमतेच्या मर्यादेमुळे हे तंत्रज्ञान लघू आणि मध्यम उद्योगांना परवडणारे नाही. अशा परिस्थितीत नफ्यात उद्योग सुरू ठेवण्याचे सर्वांत मोठे आव्हान फौंड्री उद्योगासमोर आहे.\n- सुरेंद्र जैन, कोल्हापूर (उद्योजक) संचालक, शिरोली मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशन, कोल्हापूर\nकोल्हापूरातील ‘सीबीएस’ होणार आता बसपोर्ट\nकोल्हापूर - विमानतळाच्या धर्तीवर राज्यातील १४ बस स्थानकांचे रूपांतर बसपोर्टमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा...\nकोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका...\nपुणे - महाराष्ट्रातील रामदासी परंपरा आणि वारकरी संप्रदाय यांच्यातील आध्यात्मिक समन्वयाचा ऐतिहासिक दस्तऐवज समोर आला असून, प्रत्यक्ष रामदासी परंपरेतील...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती\nकोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ...\nकोल्हापूरात ८६ कोटींचे साकव संशयाच्या भोवऱ्यात\nकोल्हापूर - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या साकव योजनेत मोठा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mi-maharashtracha-maharashtra-maza.blogspot.com/2010/08/blog-post_17.html", "date_download": "2018-08-19T03:24:09Z", "digest": "sha1:EDHJUIB3UHLAA6JQ3EPA2URT5AJU2U6W", "length": 9597, "nlines": 99, "source_domain": "mi-maharashtracha-maharashtra-maza.blogspot.com", "title": "मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा: टोलनाक्यावर मनसेचा हल्लाबोल", "raw_content": "\nमी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा\nम टा च्या सौजन्याने\nजर रस्ता दुरुस्त करत नसतील तर टोल कशाला भरायचा \nखड्डयात गेलेल्या मुंब्रा बायपास रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांचे अतोनात हाल होत असून त्याच्या निषेधार्थ मनसेने सोमवारी येथील टोलनाक्यावर हल्लाबोल केला. टोल वसुली करणाऱ्या केबिनवर तुफान दगडफेक करून त्या केबिन कार्यर्कत्यांनी उलथवून टाकल्या. आंदोलन सुरू असेपर्यंत टोलवसुली बंद झाली होती.\nखड्डयात गेलेल्या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती केली नाही, तर या रस्त्यावरील टोल वसुली बंद करू, असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनी दिला असला, तरी मुंब्रा बायपासचे काम पाहणाऱ्या अटलांटा कंपनीने या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. रस्त्याची दुरूस्ती कासवाच्या गतीने सुरू आहे. या खड्ड्यात गेेलेल्या रस्त्यावरील प्रवासासाठी टोल भरावा लागत असल्याने वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.\nजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही मुंब्रा बायपासची दुरूस्ती होत नव्हती आणि टोल वसुली सुरू होती. त्यामुळे मनसेच्या कार्यर्कत्यांनी शहर अध्यक्ष हरी माळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. रस्ता दुरूस्त होत नाही, तोपर्यंत टोल वसुली करू दिली जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका कार्यर्कत्यांनी घेतली. सुरवातीला कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाल्यानंतर मनसेच्या कार्यर्कत्यांनी दगडफेक केली. मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूवीर्च हे आंदोलनकतेर् पसार झाले होते.\nPosted by विनोदकुमार शिरसाठ at 2:32 PM\nहे टोलनाके म्हणजे प्रवाश्यांना लुटणारी केंद्रच आहेत. खर्चाची वसुली झाली तरी टोलनाक्यांची खंडणी चालूच असते.\nआम्हाला कल्याण मधून बाहेर पडताना कोण गावाजवळ काही कारण नसताना टोल भरावा लागतो (आम्ही पूर्ण रस्ता वापरात देखील नाही, कारण टोल कल्याण ते डोम्बिवली च्या रस्त्यासाठी आहे). कल्याणकर ३ किलोमीटर च्या रस्त्यासाठी ४० रुपयांचा टोल आहे. खरोखर अन्यायकारक आणि ह्या दरोडे खोरांबरोबर सरकार सामील आहे म्हणूनच तर हे लुटमार करू शकतात\nमाझ्याबद्दल तसं लिहिन्यासारखं काही नाही आम्ही असा कुठलाही पराक्रम केला नाही की जो इथे लिहिता येइल आम्ही असा कुठलाही पराक्रम केला नाही की जो इथे लिहिता येइल सर्व सामान्य विद्यार्थ्या प्रमाने V J T I मधून इंजीनियरिंग केली व ITM मधून अर्थ (फायनान्स) ह्या विषयात MBA झालोय सर्व सामान्य विद्यार्थ्या प्रमाने V J T I मधून इंजीनियरिंग केली व ITM मधून अर्थ (फायनान्स) ह्या विषयात MBA झालोय ज्या मातीत घडलो त्या माझ्या महाराष्ट्रा साठी काही करावे ही इच्छा आहे ज्या मातीत घडलो त्या माझ्या महाराष्ट्रा साठी काही करावे ही इच्छा आहे आधी पासून राज सहेबानां फाँलो करत आलोय ( शिवसेनेपासून ) आणि जेव्हा त्यानीँ शिवसेनेला जय महाराष्ट्र केला तेव्हा आम्ही देखिल त्यांच्या सोबत निघालो एका नविन प्रवासाला .... असलं धाडस करनं फारच कमी लोकाना येतं म्हणुनच आम्ही राज साहेबानां सलाम करतो आधी पासून राज सहेबानां फाँलो करत आलोय ( शिवसेनेपासून ) आणि जेव्हा त्यानीँ शिवसेनेला जय महाराष्ट्र केला तेव्हा आम्ही देखिल त्यांच्या सोबत निघालो एका नविन प्रवासाला .... असलं धाडस करनं फारच कमी लोकाना येतं म्हणुनच आम्ही राज साहेबानां सलाम करतो आमच्या हातून महाराष्ट्राची काही सेवा घडावी हीच एक इच्छा आहे आणि ती पूर्ण होनारच ह्याबद्दल आम्हाला खात्री आहे \nमला आवडणारे काही अजून मराठी ब्लाँग्स\nइंजिनामागेच डबे धावतातः राज ठाकरे\nमनसेनी मोडली रिक्षांची मुजोरी\nकायदा मोडणा-यांना मोडतो - राज\n'खळ्ळ खटाक'चा 'पिक्चर' अधिवेशनात\nडोंबिवली शिधावाटप कार्यालयात 'अंधारच'\nदोन फुल एक हाफ\nमराठी सिनेमासाठी कायदाच हवा\nमराठी सिनेसृष्टी उद्या 'राज'दरबारी\nमलेरियाबाबत पालिकेची दिशाभूलः राज ठाकरे\nमलेरिया मुंबईत, महापौर तिरुपतीत\nआपल्या दुर्दशेला आपणच जबादार \nराज यांच्या हस्ते मुंबईची दशा प्रदर्शनाचे उद्घाटन\nवांद्र्यात कोण बिल्डर येतो बघतो - राज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/ironic-story-of-a-social-worker/", "date_download": "2018-08-19T03:30:38Z", "digest": "sha1:COO75IOOF353GKUABOKM5OIZ7A7ARHS5", "length": 29174, "nlines": 111, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "सार्वजनिक जीवनात काम करताना \"आपल्याच\" लोकांकडून होणारी घुसमट : What NOT to be in Life", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसार्वजनिक जीवनात काम करताना “आपल्याच” लोकांकडून होणारी घुसमट : What NOT to be in Life\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nभूमिका : या लेखाद्वारे InMarathi.com कोणाचे ही व्यक्तिगत उदात्तीकरण करत नाहीये. लेखातील माहितीच्या सत्यसत्यतेची संपूर्ण जबाबदारी लेखकाची आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना अनेकांना ज्या संकटांना किंवा आव्हानांना सामोरे जावे लागते त्या घुसमटीला वाट मोकळी करून देणे तसेच चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हा आमचा प्रांजळ हेतू आहे.\nमला कल्पना आहे बहुतांश लोकांना याविषयी देणंघेणं नाही. कारण, शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी, ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असतो. पण, यातून एकजण जरी जागा झाला तर लिखाण सार्थकी लागेल. कदाचित आजची तासिका आजवरची सर्वात जास्त स्वार्थी तासिका असेल पण आज लिहीणं अपरिहार्य आहे.\nअभियांत्रिकीची पदवी आणि व्यवसाय व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेला तथाकथित corporate world मध्ये काही वर्षे धुमाकूळ घातलेला मुलगा वयाच्या पंचविसाव्या वर्षी स्वकमाईचे अंदाजे २५ लाख रुपये (संपूर्ण white money) मित्रांवर खर्च करून अचानक गावी परत येतो. त्यांनतर पुनःश्च नव्याने सुरुवात करत महिला, पाणी आणि शेती विषयांत काहीतरी करू बघतो अन् ते काम करत करत अपघाताने लेखन आणि पत्रकारिता जगतात रांगू लागतो. मात्र, या प्रवासात त्याच्या आई वडिलांना प्रचंड वेदना तो देतोय ह्याची जाणीव असताना तो वाटचाल करत असताना त्याच्या लक्षात येतं कुठेतरी चुकतंय. त्याच्या कुटुंबाचा दैदिप्यमान वारसा तो विसरतोय.\nया मुलाचे आजोबा ज्यांना नाना म्हणतं ते असे व्यक्ती ज्यांनी देव, देश अन् धर्म कार्यासाठी स्वतःच्या हिश्श्याला आलेल्या वडिलोपार्जित शेकडो एकर जमिनीवर विधिवत पाणी सोडले. पुढे राष्ट्रसंत पाचलेगांवकार महाराजांसोबत एक साम्राज्य ऊभं केलं. भारताचा स्वातंत्र्य लढा असो किंवा हैद्राबाद मुक्तीसंग्राम किंवा गोवा मुक्तीसंग्राम त्यात नाना महाराजांसोबत सहभागी होते.\nया वाटचालीत नाना चांगले संबंध राखून होते ते हेडगेवार, मुंजे, बाळासाहेब देवरस, गोळवेलकर गुरुजी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे, शिवराज पाटील चाकूरकर आदी राजकारणी व्यक्तींशी. संतांच्या बाबतीत बोलायचे झाले तर साधारणपणे सन १९३० ते १९९० दरम्यानच्या सर्व संत महंत आणि नाना एकमेकांच्या संपर्कात असायचे. देवाची पूजा म्हणजे धर्मकार्य नाही तर देशाची सेवा म्हणजे धर्माची सेवा असे मानणारे नाना हा लेखनाचा वेगळा विषय होईल.\nनानांचा मधला मुलगा श्रीपाद वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेऊन महाराजांच्या आज्ञेवरून देव, देश अन् धर्म कार्यासाठी स्वतःला झोकून देतो. आजही अतिशय प्रतिकुल परिस्थितीत स्वतःच उभ्या केलेल्या भस्मासुराशी टक्कर देतोय. पण, एक पिता म्हणून आपण कमी पडतोय असे त्यांना वाटते. आता मात्र त्यांचा मुलगा त्यांच्यासाठी मैदानात उतरणार आहे तेव्हा संबंधितांनी कायद्याने वागावे अन्यथा कर्माचे फळ भोगण्यास सिद्ध व्हावे.\nलेखातील मध्यवर्ती पात्र असलेल्या श्रीपाद यांचा मुलगा सध्या काय करतोय हे त्याच्या जवळच्यांना कळतं नाहीये म्हणून ते चिंताक्रांत आहेत. इंजिनीअरिंग करताना कधी सिगरेटचा कश किंवा दारुच्या थेंबाला स्पर्श न केलेल्या ह्या मुलाने ८ ऑगस्ट २००७ रोजी पहिला कश आणि पेला हातात घेतला. त्याचा परिणाम त्याच्या कामावर कधीच झाला नाही पण समोरच्यांना त्याला बदनाम करण्यासाठी आयते कोलीत भेटले. त्याने कधी कोणाचे वाईट केले नाही असे त्याला आजही वाटते. पण, कमालीचे emotion driven असणे हा त्याचा अजून एक दुर्गुण की asset हे माहिती नाही. Automotive, Aerospace, Radio, BTL, Event management आदी क्षेत्रात अल्प कालावधीत वर गेलेल्या मुलाला अडसर ठरू लागले ते त्याचे so called मित्र. स्वतःचा सतत स्वार्थ साध्य करून घेणारे मित्र मंडळ त्याच्याच पाठीत खंजीर खुपसतं आलेत तरी हा माणूस आहे तसा जगत होता.\nMoney Bank पेक्षा Man Bank वर विश्वास ठेवणाऱ्या ह्या मुलाने आजवर लाखो रुपये उधळले ते मित्रांच्या अडचणींवर तरी त्याच्या पदरात अधिकाधिक लोकांनी परतावा दिला तो विश्वासघातात. त्याच्या खिशात १०० रुपये नसले तरी करोडो रुपये बाळगून असलेला मित्र त्याला कॉल करतो आणि म्हणतो “अरे, माझा हप्ता रुकलाय म्हणून गाडी ओढून नेत आहेत. जरा बघ न् काहीतरी”. तो मुलगा लगेच प्रकरण त्याला जमते तसे हाताळतो पण समोरचा मित्र इतर मित्रांसोबत बसला की त्याच्याच माघारी त्याची टर उडवतो.\nकाही जणांचे मीठ आळणी असते असे म्हणतात कदाचित त्या मुलाच्या नशिबात तसेच असेल. बरं असं नाही की त्या मुलाला राग येत नाही. राग तर प्रचंड येतो पण आपल्यामुळे कोणाचे नुकसान नको म्हणून तो विषय सोडतं पुढे जातो.\nअलीकडच्या काळात तो थोडेफार लिहू लागलाय, बोलू लागलाय. हे बघून त्याच्या मित्रांना आनंद व्हायला हवा. पण, काहीजण त्याला अकारण बदनाम करण्यात धन्यता मानत आहेत. हरकत नाही, तो मुलगा त्यांना शुभेच्छाच देतोय. आपलेपणाने काही विषय शेयर केल्यावर मन लावून त्या मुलांचं म्हणणं ऐकून घेणारे मित्र जेव्हा त्याच्या माघारी म्हणतात “त्याचं काय खरंय रोज सिगारेटचे दहा पाकिटं उडवतो आणि रोज त्याला एक युनीट लागतं.” जेव्हा की तो मुलगा सध्या काय करतोय हे त्याच्या आई वडिलांना पूर्ण ठाऊक आहे. नेमकं तेव्हाचं मुलाच्या आईलाच तिचे सहकारी काळजीपोटी काही गोष्टी सांगतात आणि आई मुलाला; तेव्हा त्या मुलाने काय करायला हवं\nशेवटी किसने कहा था की खुशियाँ बांटने से बढती है, आजकल खुशियाँ बाँट दो तो दुश्मन बढ़ जाते है\nगेल्या काही दिवसांत अशा काही घटना घडल्या आणि घडतं आहेत की ज्यांना मनापासून आपलं मानलं त्यांचे खरे चेहरे आपोआप उघडे पडतं आहेत. त्यात काही नातेवाईक आणि मोठ्या प्रमाणावर त्या मुलाने मित्र मानलेले व्यक्ती आहेत.\nआई वडिलांना अपेक्षित perfect son होऊ शकेन असे आता त्याला वाटतं नाही; पण आता स्वतःतले दुर्गुण लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न तो मुलगा करत आहे. त्यानंतर सर्वात पहिले स्वार्थी व्हायचं त्याने ठरवलंय. आयुष्यात त्याच्या गरजा कमी आहेत किंबहूना उत्तरोत्तर अजून कमी करत आहे त्यामुळे वैयक्तिक खर्च कमी आहे. मग विचाराल त्याला जास्त पैसे कशाला कमवायचे आहेत त्याचं उत्तर म्हणजे त्याचं स्वप्न आहे, दत्तवाडी येथे पाचलेगांवकर महाराजांच्या आश्रमात आनंदवनाच्या १% जरी काम करता आलं तर त्याचं जीवन सार्थकी लागेल असं तो समजतो. आधी corporate world मध्ये ज्या professionalism ने तो रहात होता अगदी तसा किंबहुना तसूभर अधिक स्वार्थी मित्रांसाठी असेल. आणि सामान्य माणसासाठी तसाच झोकून देऊन काम करेल.\nम्हणतात न् “आईने के सामने खड़े हो कर खुद से ही माफ़ी मांग ली मैने क्योंकि सबसे ज्यादा खुद का ही दिल दुखाया है मैंने, दूसरों को खुश करने के लिए क्योंकि सबसे ज्यादा खुद का ही दिल दुखाया है मैंने, दूसरों को खुश करने के लिए\nआजवर लोकांनी त्याचा वेळ, थोडीफार असलेली हुशारी, पैसे आदी गोष्टी वापरून घेतल्या. त्यात लोकांची चूक नाही कारण “वापरणाऱ्या पेक्षा वापरून घेऊ देणारा जास्त दोषी असतो” हे साधं सरळ सूत्र तो विसरला होता. आजवर त्याची औकात अनेकांनी काढली आणि त्याने सहजपणे काढू दिली पण आता बस्स. त्याला पूर्ण कल्पना आहे स्वतःची औकात शून्य आहे आणि तो ज्या दत्तवाडी आणि वैद्यनाथावर श्रद्धा ठेवतो त्याची ताकद प्रचंड आहे.\nअसं अजिबात नाही की त्याचं आयुष्य रुक्ष आहे. काही हळवे कप्पे आहेत ज्याबद्दल लिहणे इतरांना ‘पटेल’ पण त्याला पटणार नाही. आजही तो हळवा कप्पा अत्तराच्या कुपीप्रमाणे म्हणण्यापेक्षा कस्तुरी अन् मृदगंधासारखा त्याच्या काळजात कायमचा रुजला आहे. सुनील जवंजाळ यांच्या काळीजकाटामध्ये म्हणतात “काळाच्या वळचणीला जाण्याअगोदर देव आपल्याकडून बरंच काही करवून घेतो. नदीत राख होऊन वाहत होण्याऐवजी काळालाच वळचणीला आणण्याची प्रचंड ताकद आपल्यात निर्माण करावी…” त्याप्रमाणे आता तो जगणार म्हणजे जगणार ते बहीण, आई-वडीलांसोबत, आजोबांना आळंदीच्या घाटावर वचन दिल्याप्रमाणे देव, देश अन् धर्मासाठीचं.\nलेखणीला विराम देता देता…\nया तीन दशकांत तो काय शिकला असेल तर “What not to be in life” अर्थात आयुष्यात काय करू नये हेच. यापुढे त्याच्या स्वभावाचा फायदा घेऊन त्याचं विविध प्रकारे चारित्र्यहनन व बदनामी करणाऱ्यांनी सावधान असलेले बरे कारण आज जर तो स्वतःच एकप्रकारे नागडा झालाय, किंबहुना काही जणांनी त्याला असे करायला भाग पाडले तेव्हा समोरच्या व्यक्तीला नियती जसे संकेत देईल तसे दान तो त्या व्यक्तीच्या पदरात नक्कीचं टाकल्याशिवाय राहणार नाही. त्याला काही जणांचे काहीशे किंवा काही हजार देणं असेल पण आतापर्यंत अनेकांनी त्याचे बुडवलेले लाखो रुपयांवर त्याने पाणी सोडलं असलं तरी नियतीचं त्याला ते पैसे वसूल करून देईल असे वाटते.\nआजवर अनेकांची अनेक गुपीतं त्याच्याकडे आहेत, मात्र संबंधितांनी निर्धास्त रहावे कारण विनाकारण तो कधीचं कोणाला त्रास देत नाही आणि देणार नाही. इतरांची रेष खोडण्यापेक्षा स्वतःची रेष मोठी करण्यावर त्याचा विश्वास आहे.\nआजवरच्या प्रवासात त्याने अनेक ओंडके वाहीले ज्यांना तो त्याचीच जिम्मेदारी समजत होता. तेच ओंडके त्याचा प्रवाह थांबण्याचा प्रयत्न करत असतील तर तो त्यांना आता बाजूला सरकवून नदी सारखा प्रवाही होत राहील. हा प्रवाह कुठल्याश्या दुसऱ्या नदीत मिळेल की राष्ट्रसागरात हे येणारा काळच ठरवेल.\nदैवी कृपेने आजवरच्या प्रवासात त्याला त्रास देणाऱ्यांपेक्षा अनेकांनी निर्व्याजपणे प्रेम देत साथ दिली आणि देत आहेत त्या सर्वांचे आभार मानून तो भार वाढवणार नाही किंवा धन्यवाद म्हणून वाद घालू इच्छित नाही. सदैव त्यांचे ऋणानुबंध जपतं तो त्यांच्या ऋणात राहण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. योगायोगाने आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तवार त्याची कहाणी सांगण्याचा योग आला. देव, देश अन् धर्मासाठी जगायचा त्याचा संकल्प अक्षय राहो आणि ते कार्य पेलावण्याचं बळ त्याला ईश्वर देवो अशी प्रार्थना.\n“मंजिल मिल ही जायेगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं” याप्रमाणे तो वाटचालं करतचं राहणार. त्याची शर्यत त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरुचं असेल कारण त्याची स्पर्धा असेल ती स्वतःशीचं म्हणजे अनिरुद्ध श्रीपाद नाना जोशी सोबत.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← हिंदू ‘योगशास्त्र’ आणि ख्रिश्चन धर्म : परस्पर विरोधी तत्वज्ञान\nफेसबुकवरील फेक अकाउंट कसे ओळखायचे\nसगळे वर्ल्डकप ४ वर्षांनीच का होतात जाणून घ्या महत्वपूर्ण इतिहास\nही ७ माणसे देखील प्रिया प्रकाश सारखीच इंटरनेटवर झटपट प्रसिद्ध झाली होती.\nजगातला पहिला नकाशा कुणी व कसा बनवला हे नकाशे बनवतात कसे हे नकाशे बनवतात कसे\n‘जाती’ वर विचार करणाऱ्या प्रत्येकाने पाहावा असा माहितीपट : ‘अजात’ \nरोज ठरलेल्या वेळी चहा-कॉफीची तल्लफ का येते\nदुधातील साखरेप्रमाणे भारतात सामावलेल्या पारसी समाजाचा इतिहास\n“शेतकरी प्रश्नावर शहरी लोकांनी बोलू नये” : गर्विष्ठ मूर्खपणा\nBitcoin सारख्या डिजिटल करन्सी अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक की विश्वासक\nकुठे दारू तर कुठे नूडल्स : मंदिरांचे विचित्र नैवेद्य अन प्रसाद…\nसभोवतालच्या ५ नकारात्मक गोष्टी ज्या तुम्हाला depression मध्ये नेवु शकतात\nअनेमिया (रक्ताल्पता) वर ऊपयुक्त साबुदाणा\nबाबासाहेब पुरंदरे ह्या ऋषीच्या अचाट स्मरणशक्तीची कथा\nआवर्जून पाहावा असा चित्रपट – “The Martian” – बद्दल थोडंसं विशेष\nपाककडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे असूनही त्यांना भारताची भीती वाटण्याचं अभिमानास्पद कारण\n…जेव्हा एक किन्नर न्यायाधीश बनते\n३०० एकर बरड जमिनीचं भारतातल्या पहिल्या कृत्रिम अभयारण्यात रुपांतर: एका जोडप्याची कमाल\nTV वर दिसणारा हा क्रमांक अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतो\nजाणून घ्या : ‘केबीसी’मध्ये अमिताभ बच्चन यांच्या संगणक स्क्रीनवर काय दिसतं\nसरकारकडून शून्य मदत मिळूनही ३७ वर्षांच्या मेहनतीने घडवला एक अचंभित करणारा आदर्श\nदोन्ही हात जोडून “सलाम” : मंगेश पाडगावकरांना विनम्र श्रद्धांजली\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/esakal-citizen-journalism-govind-patil-article-115365", "date_download": "2018-08-19T04:20:12Z", "digest": "sha1:2DFWNIGUOEWTXZDJGXPYLVLECE7O22GC", "length": 12375, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Esakal Citizen Journalism Govind Patil article कवितेत रमलेला कवी | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 मे 2018\nशालेय जीवनातच मनातील अस्वस्थता, सामाजिक प्रश्न, समस्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुनील पाटील मांडू लागले. 2000 सालापासून विविधांगी लेखन प्रवासाला सुरवात झाली. सुरवातीला बालकविता, बालकथा, प्रासंगिक, ललित आदींचे लेखन सुनील यांनी केले आणि ते वर्तमापत्रामधून प्रसिद्ध होऊ लागले. त्यामुळे त्यांचा हुरूप वाढला. पण सगळीच सोंग त्याच ताकदीने वटवता येणार नाहीत याची जाणीव झाल्यामुळे आता फक्त \"कविते\" तून व्यक्त होताहेत. त्यावरच त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.\nशालेय जीवनातच मनातील अस्वस्थता, सामाजिक प्रश्न, समस्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुनील पाटील मांडू लागले. 2000 सालापासून विविधांगी लेखन प्रवासाला सुरवात झाली. सुरवातीला बालकविता, बालकथा, प्रासंगिक, ललित आदींचे लेखन सुनील यांनी केले आणि ते वर्तमापत्रामधून प्रसिद्ध होऊ लागले. त्यामुळे त्यांचा हुरूप वाढला. पण सगळीच सोंग त्याच ताकदीने वटवता येणार नाहीत याची जाणीव झाल्यामुळे आता फक्त \"कविते\" तून व्यक्त होताहेत. त्यावरच त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.\nगावच्या माणसांच्या जगण्याचा खटाटोप, परिस्थिती पुढची हतबलता मात्र खुप खोल त्यांच्या कवितेत रुजतेय. नात्यातला दुरावा, माणसांचा भणंगलेपणा, कुणब्याच्या मातीची व्यथा, अविश्वास, हरवलेली माणुसकता बघुन त्यांची कविता आक्रोश करते. माणसाच्या मनाचे नितळपण, काळीजमाया शोधण्याचा प्रयत्नही त्यांची कविता सदैव करते. नफ्या तोट्याची गणिते त्यांच्या कवितेने कधी मांडली नाहीत. मात्र कवितेने त्यांना मानसन्मान आणि आत्मिक समाधान भरभरुन दिलय. समाज आणि समाजातील वेदना मांडताना कविता दोहोंमधला सेतु होते.\nमहाराष्ट्रभर कविसंमेलनातून कवितेचा ते जागर मांडतायत..अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवीसंमेलनात तीन वेळा निमंत्रित कवी संमेलनामध्ये सहभागी झाले त्यामुळं कविता महाराष्ट भर पोहचली.आकाशवाणी वरुन कवितांचे प्रसारणझाले.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nपुणे - महाराष्ट्रातील रामदासी परंपरा आणि वारकरी संप्रदाय यांच्यातील आध्यात्मिक समन्वयाचा ऐतिहासिक दस्तऐवज समोर आला असून, प्रत्यक्ष रामदासी परंपरेतील...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nबाप-लेक (डॉ. वैशाली देशमुख)\nकुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं दुसऱ्याशी असलेलं नातं \"युनिक' असतं, खास असतं. त्यातलं वडील-मुलाचं नातं काहीसं धूसर, दूरस्थ वाटणारं. अनेक चौकटींमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/thane-news-ranch-vegetables-adivasi-women-51960", "date_download": "2018-08-19T04:02:35Z", "digest": "sha1:H3ETVFALBOUKTNUNYU467JQO34P22SBD", "length": 14624, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news Ranch vegetables adivasi women आता कळणार रानभाज्यांचे ‘मूल्य’ | eSakal", "raw_content": "\nआता कळणार रानभाज्यांचे ‘मूल्य’\nसोमवार, 12 जून 2017\nठाणे - आदिवासींप्रमाणेच जंगलातील रानभाज्या आणि रानमेवा दुर्लक्षित झाला आहेत. रानभाज्यांना शहरी भागात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मुरबाडच्या आदिवासी महिला सातत्याने प्रयत्न करत आहेत. रानभाज्या पाककृतींच्या स्वरूपात शहरात पोहोचवण्याचा प्रयत्न मुरबाडच्या श्रमिक मुक्ती संघटनेने सुरू केला आहे.\nठाणे - आदिवासींप्रमाणेच जंगलातील रानभाज्या आणि रानमेवा दुर्लक्षित झाला आहेत. रानभाज्यांना शहरी भागात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मुरबाडच्या आदिवासी महिला सातत्याने प्रयत्न करत आहेत. रानभाज्या पाककृतींच्या स्वरूपात शहरात पोहोचवण्याचा प्रयत्न मुरबाडच्या श्रमिक मुक्ती संघटनेने सुरू केला आहे.\nचार वर्षांत या भागातील आदिवासी महिलांनी ५८ प्रकारच्या रानभाज्यांचा शोध घेतला असून, आता त्यांचे पोषणमूल्य तपासण्याचा प्रयोग सुरू आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ आणि पुण्याच्या आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटची त्यासाठी मदत घेतली जाणार आहे. यामुळे आदिवासींना रोजगाराच्या संधी मिळून त्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला होऊ शकणार आहे.\nऔषधी गुणांनी युक्त आणि आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या रानभाज्यांच्या नानाविविध चवींमुळे त्यांची वेगळी ओळख आहे. जंगलांबरोबर रानभाज्या नष्ट होण्याच्या मार्गावर असून, त्यांचे गुणधर्मही विस्मृतीत जाऊ लागले आहेत. हा ठेवा टिकवण्यासाठी मुरबाडजवळच्या आदिवासी गावांत नवे प्रयोग सुरू आहेत.\nश्रमिक मुक्ती संघटनेने या महिलांना रोजगाराची संधी देण्यासाठी रानभाज्यांच्या विक्रीचा प्रयत्न सुरू केला आहे. हिरव्या देवाच्या जत्रेच्या निमित्ताने रानभाज्यांचे विविध प्रकार आणि पाककृतींची निर्मिती केली जात असून, त्याच्या स्पर्धाही होतात. या भाज्यांची आहारातील उपयुक्तता लक्षात आल्यास रानभाज्यांचे महत्त्व शहरी नागरिकांनाही जाणवेल. त्यासाठीच संस्थेने या रानभाज्यांचे पोषणमूल्य जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाज्यांचे आहारमूल्य लक्षात आल्यास भाज्यांना वैज्ञानिक महत्त्व मिळून त्याचा फायदा आदिवासी महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी होऊ शकेल, अशी माहिती या भागात कार्यरत सामाजिक कार्यकर्त्या इंदवी तुळपुळे यांनी दिली.\nआघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटची मदत\nमुरबाड येथील रानभाज्यांची यादी आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटकडे पाठवून त्यांच्या आहार घटकांची आणि पोषणमूल्याची माहिती घेतली जाणार आहे. त्यासाठी रानभाज्यांची संख्या, नावे, छायाचित्रे, भाज्यांचा खाण्यासाठी वापरला जाणारा भाग आणि त्याची शिजवण्याची पद्धत यांचे संकलन सुरू आहे. या उपक्रमासाठी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ आणि मुंबईतील नामांकित रुग्णालयांमध्ये कार्यरत काही न्युट्रीशनिस्टचीही मदत घेतली आहे, अशी माहिती ॲड्‌. सुरेखा दळवी यांनी दिली.\nपुणे - महाराष्ट्रातील रामदासी परंपरा आणि वारकरी संप्रदाय यांच्यातील आध्यात्मिक समन्वयाचा ऐतिहासिक दस्तऐवज समोर आला असून, प्रत्यक्ष रामदासी परंपरेतील...\nटाकवे बुद्रुक - सावित्रींच्या लेकींना दुस-या टप्प्यात पंधरा सायकलींचे वाटप\nटाकवे बुद्रुक - आंदर मावळाच्या मिंडेवाडी तील ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून पायपीट करीत येणा-या विद्यार्थ्यांसह सावित्रींच्या लेकींना दुस-या...\n'एक धागा शौर्य' का सैनिकांसाठी जुन्नरच्या विद्यार्थ्यांनीचा अभिनव उपक्रम\nजुन्नर - सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी 'एक धागा शौर्य'का हा अभिनव...\nबारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार\nबारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट...\nपंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव\nसरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/ethologist-career-institute-information-job/", "date_download": "2018-08-19T04:03:37Z", "digest": "sha1:5YF2U4NNTMGNBHS6FX42MS2RCTHNNBRF", "length": 12494, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इथॉलॉजिस्ट बनायचंय? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइथॉलॉजी ही झुलॉजीची उपशाखा असून यामध्ये प्राण्यांच्या वागणुकीचा, त्यांच्या जीवनशैलीचा शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास केला जातो. खासकरून नैसर्गिक वातावरणातील प्राण्यांचे वागणे आणि प्रतिकूल वातावरणातील प्राण्यांचे वागणे यांचा अभ्यास केला जातो. मनात प्राण्यांविषयी नैसर्गिक प्रेम असेल, जिव्हाळा असेल, कुठल्याही प्रकारची भीती नसेल तर या जगात सर्व प्रकारच्या प्राण्यांची संख्या संतुलित राखण्यासाठी आणि पृथ्वीवरील ही जीवसृष्टी सुरक्षित राखण्यासाठी एक उदात्त धेय्याने तुम्ही काम करू शकता\nपृथ्वीवर मानवाव्यतिरिक्‍त असंख्य जीव आढळतात. ही जीवसृष्टी जाणून घेणे हा अतिशय कुतुहलाचा आणि अभ्यासाचा भाग आहे. ज्या व्यक्‍तींना वेगवेगळ्या प्राण्यांचे अजिबात भय वाटत नाही आणि निसर्गाच्या प्रत्येक जैव वैविध्याबद्दल नितांत प्रेम आहे अशा व्यक्‍तींनी इथॉलॉजीचे क्षेत्र करिअर म्हणून निवडायला हरकत नाही. इथॉलॉजी या विषाया अंतर्गत प्रण्यांच्या वागणुकीतचा शास्त्रीय दृष्टीकोनातून आणि वस्तूनिष्ट पद्धतीने अभ्यास केला जातो. इथॉलॉजी ही प्राणीशास्त्राची (झुलॉजी) एक उपशाखा आहे. इथॉलॉजी या विषयाचा प्रमुख भाग म्हणजे नैसर्गिक वातावरणातील प्राण्यांचे रहाणीमान, वागणूक आणि प्रतिकूल परिस्थितीत असणारे त्यांचे वागणे याचा अभ्यास होय. इथॉलॉजिस्ट हा प्राण्याच्या मानसशास्त्राचा अभ्यास करतो. त्यासाठी अनेक संदर्भ तपासतो.\nकरिअरच्या संधी : इथॉलॉजिस्ट म्हणून काम करताना प्राण्यांच्या वागण्याचा आणि एकूणच त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करणारे अभ्यासक म्हणून तुम्ही काम करू शकता. या क्षेत्रात कामाला सुरुवात करतातच तुम्ही प्रत्यक्ष फिल्डवर्कवरच काम सुरु करतात. इथॉलॉजिस्ट म्हणून काम करताना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अभ्यास करावा लागतो. ज्या ठिकाणी विशिष्ट प्राण्यांच्या प्रजाती राहतात त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या सर्व जीवनचक्राचा अभ्यास करावा लागतो. हे काम करताना प्राण्यांच्या जीवनशैलीची माहिती घ्यावीच लागते पण त्याचसोबत त्यांचा सांभाळ करणे, त्यांना खाऊ घालणे, अभ्यासासाठी त्यांना प्रयोगशाळेतील कृत्रीम वातावरणात घेऊन जाणे व पुन्हा त्यांच्या मुळे स्थानी नेऊन सोडणे या सर्व गोष्टींचा समावेश असतो. तुमच्या मनात प्राण्यांविषयी नैसर्गिक प्रेम असेल, जिव्हाळा असेल, कुठल्याही प्रकारची भीती नसेल तर या जगात सर्व प्रकारच्या प्राण्यांची संख्या संतुलित राखण्यासाठी आणि पृथ्वीवरील ही जीवसृष्टी सुरक्षित राखण्यासाठी एक उदात्त धेय्याने तुम्ही काम करू शकता.\nशैक्षणिक गुणवत्ता : इथॉलॉजी हा एक मानद अभ्यासक्रम आहे किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणून राबवला जातो. सामान्यपणे झुलॉजी, इथॉलॉजी किंवा इन्व्हायरमेंटल सायन्समध्ये पदवी असणे आवश्‍यक असते. अतिरिक्‍त फायद्यासाठी तुमच्याकडे जर मानसशास्त्रामधील पदवी असेल तर फायदेशीर ठरते. तांत्रिक दृष्ट्या व्हेटर्निटी सायन्समधील पदवीसुद्धा इथॉलॉजिस्ट बनण्यासाठी गरजेची असते. यामुळे प्राण्यांच्या अंतर्गत रचने बाबतदेखील चांगली माहिती होते. अनुवंशिकता अर्थात जेनेटिक्‍स इव्हॉल्युशनरी बायोलॉजी या विषयातील पदवीसुद्धा प्राण्यांचे मानसशास्त्र समजून घेण्यासाठी उपयोगी पडते. भारतात एखादी पदवी घेतल्यानंतर परदेशात जाऊन ऍनिमल सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणे फायद्याचे ठरते.\nइथॉलॉजीचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या प्रमुख संस्था.\nयुनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, यु.एस.ए.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकिती बळी गेल्यावर एसटी प्रशासनाला जाग येणार\n24 तासांमध्ये मिळणार वीजग्राहकांना संपूर्ण माहिती\nIBPS PO 2018 : प्रोबेशनरी आॅफिसर पदाच्या ४ हजार पेक्षा अधिक पदासाठी भरती\nगुगल तुमच्या हालचालींची नोंद ठेवते, तुम्हाला आवडो अथवा न आवडो\nसंघ लोकसेवा आयोग – कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसच्या 414 पदासाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/asaduddin-owaisi-karnataka-election-jds-claims-cm-116639", "date_download": "2018-08-19T04:09:15Z", "digest": "sha1:ED7BRT3QWQNP45DAMS5KU3K2U6AXMEYC", "length": 16176, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "asaduddin owaisi karnataka election JDS claims CM 'जेडीएस'चा मुख्यमंत्रीपदाचा दावा; भाजप बॅकफूटवर | eSakal", "raw_content": "\n'जेडीएस'चा मुख्यमंत्रीपदाचा दावा; भाजप बॅकफूटवर\nमंगळवार, 15 मे 2018\nबंगळूर : कर्नाटक विभानसभा निवडणूकीच्या निकालानंतर काँग्रेसने 'जेडीसएस'ला बिनशर्त पाठिंबा दिला असून, जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांना पत्र दिले आहे. राज्यपालांनी कायदेशीर बाबींचा विचार करून निर्णय कळवू असे सांगितले आहे. काँग्रेस व 'जेडीसएस' मिळून 116 आमदार आहेत. याशिवाय दोन अपक्ष आमदारांनीही पाठिंबा दिल्याचा दावा कुमारस्वामी यांनी केला.\nकर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीत सकाळपासून सुरू झालेले नाट्य दहा तासांनंतरही तसेच कायम आहे. किंबहुना, विधानसभेचा निकाल त्रिशंकूच्या दिशेने जाऊ लागल्याने आता राज्यपाल वजुभाई बाला हे सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी आले आहेत.\nबंगळूर : कर्नाटक विभानसभा निवडणूकीच्या निकालानंतर काँग्रेसने 'जेडीसएस'ला बिनशर्त पाठिंबा दिला असून, जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांना पत्र दिले आहे. राज्यपालांनी कायदेशीर बाबींचा विचार करून निर्णय कळवू असे सांगितले आहे. काँग्रेस व 'जेडीसएस' मिळून 116 आमदार आहेत. याशिवाय दोन अपक्ष आमदारांनीही पाठिंबा दिल्याचा दावा कुमारस्वामी यांनी केला.\nकर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीत सकाळपासून सुरू झालेले नाट्य दहा तासांनंतरही तसेच कायम आहे. किंबहुना, विधानसभेचा निकाल त्रिशंकूच्या दिशेने जाऊ लागल्याने आता राज्यपाल वजुभाई बाला हे सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी आले आहेत.\nभाजपला कर्नाटकमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या. तरीही स्पष्ट बहुमतापासून भाजप लांबच असल्याने काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने (जेडीएस) राजकीय डावपेच लढवून निकालोत्तर आघाडी करत सत्तास्थापनेचा दावा केला. मणिपूर आणि गोवा येथील विधानसभा निवडणुकीच्या घडामोडींतून धडा घेत काँग्रेसने यावेळी वेळीच हालचाल केली. त्यामुळे भाजप सत्ता मिळाल्याच्या आनंदात असतानाच काँग्रेसने अचानक 'जेडीएस'ला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यामुळे भाजपला सत्तेबाहेर राहावे लागण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे.\nसर्वमान्य प्रथेप्रमाणे, राज्यातील सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला किंवा निवडणूकपूर्व आघाडी राज्यपाल सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देतात. त्रिशंकू परिस्थिती असेल, तर अशा वेळी बहुमत सिद्ध करण्याच्या सूचनाही देतात. काँग्रेस आणि 'जेडीएस'मध्ये निवडणूकपूर्व आघाडी नव्हती. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपला संधी द्यायची की काँग्रेस-जेडीएसला निमंत्रण द्यायचे, हा पेच राज्यपालांसमोर असेल.\nकाँग्रेसच्या या डावपेचांमुळे भाजपला प्रथमच कोंडीत सापडल्याचा अनुभव येत आहे. दक्षिणेकडील राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या भाजपच्या स्वप्नावर सध्या तरी पाणी पडले आहे. याचमुळे पक्षाने तब्बल तीन वरिष्ठ मंत्र्यांना बंगळूरमध्ये धाडले आहे. यात धर्मेंद्र प्रधान, प्रकाश जावडेकर आणि जेपी नड्डा यांचा समावेश आहे. संभाव्य आघाडीची चर्चा करण्याची जबाबदारी या तिघांवर आहे.\nदरम्यान, भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास राज्यपालांची भेट घेतली. येडियुरप्पा राजभवनातून बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांतच 'जेडीएस'चे नेते कुमारस्वामी राजभवनात दाखल झाले. काही वेळातच काँग्रेसचे नेते सिद्धरामय्याही राजभवनात आले. यावेळी त्यांच्याबरोबर लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद होते.\nदुसरीकडे, या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने सायंकाळी दिल्लीतील मुख्यालयात तातडीची महत्त्वाची बैठक बोलाविली आहे.\nविदर्भ, उत्तर महाराष्ट्रात नुकसान; तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज पुणे - दीर्घ खंडानंतर बुधवार (ता. १५) ते शुक्रवारपर्यंत (ता. १७) विदर्भ, मराठवाडा,...\nकोल्हापूरातील ‘सीबीएस’ होणार आता बसपोर्ट\nकोल्हापूर - विमानतळाच्या धर्तीवर राज्यातील १४ बस स्थानकांचे रूपांतर बसपोर्टमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा...\nकोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका...\n‘बीडीपी’साठी आठ टक्के टीडीआर\nपुणे - समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यामधील ‘बीडीपी’च्या (जैववैविध्य पार्क) आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी आठ टक्के टीडीआरच्या (हस्तांतरणीय विकास...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती\nकोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/tag/found/", "date_download": "2018-08-19T03:29:11Z", "digest": "sha1:KA4D332COBKBDRBEU3PFTNBFMCX3S6ND", "length": 6008, "nlines": 72, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Found Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nइस्राईलच्या समुद्रात सापडली दीड हजार वर्ष जुनी सोन्याची नाणी\nया नाणी खलिफा अल हकीम आणि त्याचा मुलगा अल झहीरच्या काळातील आहेत.\nन्यायमूर्तींची पत्रकार परिषद आणि कावळ्यांची कावकाव\nअपयशातून उभा राहिलेला पाण्यातला फिनिक्स – मायकेल फेल्प्स\nविहीर आणि बोअरवेल – काय, कुठे आणि का\n‘ह्या’ व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने हे जग तंत्रज्ञानदृष्ट्या ‘आधुनिक’ झाले आहे\nआपण इंटरनेटवर जी कामे बिनधास्तपणे करतो, वास्तवात ती ‘बेकायदेशीर’ आहेत…\nमोदी सरकारकडून “शिक्षणाच्या आईचा…”\n“अछे दिन” येण्याची चिन्हे नाहीतच\nभारताच्या परराष्ट्रनीतीची litmus चाचणी : शस्त्रांच्या खरेदीबद्दल अमेरिकेने ताकीद दिलीय \nहिंदुस्थानची इंग्लंडात “गरुड” भरारी : द्वारकानाथ संझगिरींचा अप्रतिम लेख\nकंडोमचा शोध लागला नव्हता तेव्हा गर्भधारणा रोखण्यासाठी वापरल्या गेल्यात या विचित्र पद्धती \nटेलिपॅथी लवकरच वास्तवात अवतरणार\nआईसलंडच्या नव्या पंतप्रधानांबद्दल तुम्हाला माहित आहे का\nशाळेच्या पत्रलेखन स्पर्धेत ‘नक्षलवाद्याच्या’ मुलीने बापाला लिहिलंय हृदय हेलावून टाकणारं पत्र\nउगवत्या सूर्याचा देश ‘जपान’ बद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nराजकुमारी रत्नावती, जादुगार सिंधू सेवडा आणि असंख्य प्रेतात्म्यांनी नटलेला ‘भानगड किल्ला’\n३० तालिबानी आणि ‘तो’ एकटाच: एका गोरखा सैनिकाचे अतुलनीय साहस\nआंदोलनकारी, सुरक्षा, मानवी हक्क आणि शस्त्रांचे आधुनिकीकरण\nमहाभारताच्या युद्धसमाप्ती नंतर काय झाले\nप्राचीन काळात कुटुंबनियोजन करण्यासाठी वापरली जायची ही अफलातून तंत्रे\nअस्तित्वात नसलेल्या ‘चपाती चळवळ’ मुळे ब्रिटिशांना घाम फुटल्याची गमतीशीर सत्य-घटना\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ls-2015-diwali-news/hampstead-heath-london-1197107/", "date_download": "2018-08-19T03:42:10Z", "digest": "sha1:VZLAS63YJN3U4FRIETFFDMUGRHYTHOQA", "length": 28388, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हॅमस्टेड हीद, लंडन! | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nदिवाळी अंक २०१५ »\nसुमारे २००० वर्षांपेक्षाही जुन्या असलेल्या लंडन शहराने आजवर अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत.\n१९६२ मध्ये अमेरिकेत रेशेल कार्सन या लेखिकेच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकाने एकच खळबळ उडवून दिली. जगात पहिल्यांदाच औद्योगिकीकरणाविरुद्ध आणि त्याच्या विविध दुष्परिणामांची पर्यावरण, परिसंस्था या दृष्टिकोनातून दक्ष कार्यकर्त्यांच्या आवेगाने व शास्त्रीय पद्धतीने त्यात मांडणी केली गेली होती. सर्व रसायन उद्योगजगत या पुस्तकाविरुद्ध खळवळून उठलं; तर विविध स्वयंसेवी संस्था, पर्यावरण शास्त्रज्ञ लेखिकेच्या बाजूने उभे ठाकले. यानिमित्ताने निसर्ग व पर्यावरण संवर्धनासंबंधीची आस्था प्रथमच सामान्य जनतेसमोर आली.\n..या पाश्र्वभूमीवर जगभरातील अशी हिरवी कवचकुंडले लाभलेल्या निरनिराळ्या शहरांचा वेध घेणारा विशेष विभाग..\nसुमारे २००० वर्षांपेक्षाही जुन्या असलेल्या लंडन शहराने आजवर अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. ख्रिस्तपूर्व ४३ व्या साली ‘लंडनियम’ असे नामकरण करून रोमन लोकांनी स्थापना केल्यानंतर अँग्लो सॅक्सन, नॉर्मन यांच्या आक्रमणानंतर ब्रिटिश साम्राज्याचा उदय आणि काही शतकांनी या साम्राज्याचा ऱ्हासही पाहिला. १६ व्या शतकातील आगीचा कल्लोळ आणि अलीकडे २००७ साली झालेला अतिरेकी हल्ला अशा उलथापालथींना हे शहर आणि लंडनवासी ‘Keep Calm and Carry on’ या इथल्या रीतीला धरून सामोरे गेले आहेत. त्याबरोबरच लंडनचा विकास करताना एक गोष्ट मात्र प्रामुख्याने त्यांनी जपली, ती म्हणजे येथील हिरवाई लंडनच्या जागतिक लोकप्रियतेत सतत भर पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे येथे पावलोपावली भेटणारी रम्य हिरवाई. चर्चच्या आवारातील फुललेली बाग, म्युझियम- आर्ट गॅलरीच्या आजूबाजूला रखवाली करणारी उंच झाडे- हे इथे सर्वसाधारणपणे दिसणारं दृश्य. यावर मात करतात ती हाईड पार्क, सेंट जेम्स पार्क, रीजंटस् पार्क, ग्रीन पार्क, ग्रीनिच, स्विडम पार्क ही मैलोन् मैल विस्तारलेली जंगलं. होय, यांना जंगलेच म्हटले पाहिजे. जरी ही मानवनिर्मित असली, तरीही इथे नैसर्गिक तलाव, झरे आणि दाट झाडी निर्माण करून पक्षी आणि जलचरांना वास्तव्यास अनुकूल वातावरण निर्माण केले गेले आहे. लंडन शहरातून नागमोडी वाहणारी थेम्स नदी अनेक स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करते आणि शहराच्या दोन्ही काठांवर पसरलेली ही वनराईही त्यांना आपलेसे करते.\nकेवळ सेंट्रल लंडनमध्येच जवळपास चारशे हरित स्थळे (Green Space) आहेत. तर बृहन्लंडनमध्ये हजारो एकर जागा हिरवळीसाठी राखून ठेवलेल्या आहेत. नवे बांधकाम करताना या हरित मित्रांकडे तितकेच आपुलकीने पाहिले जाते. म्हणूनच नुकत्याच बांधलेल्या ‘वॉकी टॉकी’ या उंच काचेच्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर झाडे लावून छोटय़ा जंगलाची निर्मिती केली गेली आहे.\nएखाद्या दिवशी सुंदर उबदार ऊन पडले तर दुपारी गार्डनमध्ये जेवण घ्यायचे, हा इथला शिरस्ताच भर शहराच्या धकाधकीतही इथे कोकिळाचे स्वर कानी पडणे नवलाचे नाही भर शहराच्या धकाधकीतही इथे कोकिळाचे स्वर कानी पडणे नवलाचे नाही हे बगीचे आणि विशाल उद्याने लंडन शहराचा एक अविभाज्य घटक आहेत.\n१८४२ मध्ये लंडनच्या पूर्वेकडील हॅकनी येथे पहिले सार्वजनिक पार्क सुरू झाले. सेंट जेम्स, हाईड पार्क, रिजंटस् पार्क ही इथली ‘रॉयल पार्कस्’ पूर्वापार राजघराण्याच्या अखत्यारीत होती. अर्थात आज इथे सर्वसामान्यांही मुभा आहे. लंडनच्या या हरितक्रांतीत मोलाचा वाटा असेल तर तो येथील ‘कॉमनलँड’चा. इतर पार्कस्प्रमाणे या विस्तृत हरित भागात जाण्यास मर्यादित वेळा नसतात. इथल्या जंगलाचे काळजीपूर्वक जतन केले जाते. लंडनच्या उत्तरेला असलेले हॅॅमस्टेड हीद हे या शहरातील एक मोठे लक्षणीय जंगल.\nसुप्रसिद्ध कवी किट्स याने हॅमस्टेड हीदच्या एका छोटय़ा टेकडीवर विसावून रचलेले हे महाकाव्य. सुमारे ३२० हेक्टरवर पसरलेले हे रान १८७१ साली सार्वजनिक होण्यापूर्वी सर थॉमस विल्सन यांच्या अखत्यारीत होते. त्यावेळी ईस्ट हीद, सँडी हीद, वेस्ट हीद असा सुमारे ९० हेक्टरांवर पसरलेला हा हिरवा गालिचा आणि काही राजेशाही बंगले. हळूहळू जवळपासचा हरित पट्टा जोडून १९८१ पर्यंत येथे विस्तीर्ण जंगलच उभे राहिले. इथे असलेला अमेरिक थॉर्न ट्री (नावावरूनच समजावे, की याची पैदास अमेरिकेतच होते) हा अख्ख्या इंग्लंडमध्ये आढळणारा एकमेव मोठा वृक्ष. ‘ळ६्र२३ी िळ१४ल्ल‘’ म्हणून प्रसिद्ध असलेला वृक्ष वसंतात चिमुकल्या सफेद फुलांनी सर्वाचे स्वागत करतो. इकडेतिकडे धावणाऱ्या खारी, मधूनच दर्शन देणारे कोल्हे (ते फारच माणसाळलेले वाटतात.), सराईतपणे लपणारे रानटी ससे आणि आपल्याच मस्तीत असणारे ग्रास स्नेक) हा अख्ख्या इंग्लंडमध्ये आढळणारा एकमेव मोठा वृक्ष. ‘ळ६्र२३ी िळ१४ल्ल‘’ म्हणून प्रसिद्ध असलेला वृक्ष वसंतात चिमुकल्या सफेद फुलांनी सर्वाचे स्वागत करतो. इकडेतिकडे धावणाऱ्या खारी, मधूनच दर्शन देणारे कोल्हे (ते फारच माणसाळलेले वाटतात.), सराईतपणे लपणारे रानटी ससे आणि आपल्याच मस्तीत असणारे ग्रास स्नेक पावसाळी दिवसांत इथे विविध प्रकारच्या बेडकांची मैफलच जमलेली असते. इथले तीन-चार तलाव बेडकांव्यतिरिक्त बदक आणि हंसांनाही आश्रय देतात. मोहक रंगांचे खंडय़ा पक्षी, सुतारपक्षी, दंगा करणारे पोपट, गोल्डफिंच, पाकोळ्या असे जवळपास दोनशे नानाविध प्रकारच्या पक्ष्यांमुळे पक्षीनिरीक्षकांसाठी ही एक पर्वणीच आहे. वसंत आणि ग्रीष्मात इथल्या तलावांशेजारी तसेच घनदाट वनराईत पक्षी हुडकण्यात सर्व वयोगटातले लोक मश्गूल असतात. लंडनवासीयांना अरण्यजीवनाचा अनुभव घेण्यासाठी काही उत्साही मंडळी कार्यशाळाही आयोजित करतात. त्याद्वारे पर्यावरण व निसर्गसंपदेविषयी जनजागृती केली जाते. वेबसाइट, फेसबुक, ट्विटरसारख्या संपर्कमाध्यमांद्वारे लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात आणून त्यांच्यात ‘जगा आणि जगू द्या’ ही जाणीव निर्माण करण्यासाठी प्रशासन व स्थानिक संस्था सक्रीय असतात.\nपहाटेच जॉगिंगला जाणाऱ्या उत्साही मंडळींच्या पायरवाने हीदला जाग येते. भर थंडीतही आपल्यासोबतच्या श्वानमित्रालाही उबदार कपडे घालून लोक इथल्या प्रसन्न वातावरणाचा आस्वाद घ्यायला येतात. सकाळचे चहापाणी झाले की वयस्कर मंडळी या वॉकिंग क्लबमध्ये हजेरी लावतात. मुलांना शाळेत सोडल्यावर छोटय़ाला बाबागाडीतून घेऊन आया इथे चहापानाकरता येतात. विस्तीर्ण पसरलेले हे जंगल या समस्त मंडळींचे तेवढय़ाच आपुलकीने स्वागत करते.\nसुट्टीच्या दिवशी आणि वीकएंडला तर इथे जत्राच भरते जणू. दर शनिवारी इथे आठवडी बाजार असतो. ताज्या पदार्थाचा आणि फळांचा आस्वाद घेतल्यानंतर या वनराईत एखादी डुलकी काढण्याचा मोह कोणाला होणार नाही त्यातून आळस झटकायचा असेल तर ऑलिम्पिकच्या धर्तीवर इथे धावण्याचा ट्रॅकही बांधलेला आहे. जवळच क्रिकेटचे मैदान आहे. टेनिसची आठ कोर्टस् आहेत. अगदीच काही नाही तर तलावात बुडी मारून ‘फ्रेश’ व्हावे. इथे पुरुष व स्त्रियांबरोबरच कुत्र्यांना पोहण्यासाठीही खास तलाव आहेत त्यातून आळस झटकायचा असेल तर ऑलिम्पिकच्या धर्तीवर इथे धावण्याचा ट्रॅकही बांधलेला आहे. जवळच क्रिकेटचे मैदान आहे. टेनिसची आठ कोर्टस् आहेत. अगदीच काही नाही तर तलावात बुडी मारून ‘फ्रेश’ व्हावे. इथे पुरुष व स्त्रियांबरोबरच कुत्र्यांना पोहण्यासाठीही खास तलाव आहेत एखादे चित्रप्रदर्शन बघायची हुक्की आली तर रानवाटेने ‘केनवूड हाऊस’ (ङील्ल६ िऌ४२ी) मध्ये जावे. १७ व्या शतकात बांधलेल्या या शाही राजगृहाची नुकतीच नव्याने डागडुजी करण्यात आली आहे. या महालाचा पूर्वीचा आब राखण्याचा प्रयत्न करून जनतेकरिता इथली दुर्मीळ चित्रे खुली केली गेली आहेत. अँथनी फॉन डायक, टर्नर, बाऊचर, थॉमस लॉरेन्स, रेम्ब्रां यांसारख्या कलाकारांची चित्रे निसर्गाच्या सान्निध्यात न्याहाळण्यात वेळ कसा जातो कळतही नाही. केनवूड हाऊसच्या आवारात हेन्री मूर, बार्बरा हेपवर्थ यांसारख्या आधुनिक शिल्पकारांच्या कलाकृतीही मांडल्या आहेत.\nइथून थोडे पुढे गेलो की आपण जणू विषुववृत्तीय जंगलात शिरतो आहोत असाच भास होतो. घनदाट वृक्षराजीमुळे काही वेळा वरचे आकाशही दिसेनासे होते. एखाद्या चक्रव्यूहाप्रमाणे असलेल्या या जंगलातून बाहेर पडून एका टेकडीवर जाण्यासाठी एक विस्तीर्ण मैदान आपले स्वागत करते. हीदच्या जंगल सफारीच्या निसर्गरम्य अनुभवात येथील छोटय़ा टेकडय़ा मोलाची भूमिका बजावतात. इथली उंच टेकडी तर लोकांचे मोठेच आकर्षण ठरली आहे. धापा टाकत अत्यंत उंच चढण चढून जेव्हा आपण तिच्या टोकावर येतो तेव्हा तिथून दिसते दक्षिणेला पसरलेले विस्तीर्ण लंडन. हा लंडनचा उच्चतम भाग. सेंट पॉल्स कॅथड्रल, बी. टी. टॉवर्स, पार्लमेंट हाऊस, लंडन आय, नुकतेच बांधलेले शार्ड या लंडनच्या स्थित्यंतरांची साक्ष देणाऱ्या जगप्रसिद्ध वास्तू इथून न्याहाळता येतात.\nभर शहरात असलेल्या या विहंगम निसर्गाचे कोणाला आकर्षण वाटणार नाही. पूर्वी अनेक नामवंत कलाकारांना इथल्या निसर्गाने भुलवले आहे. जवळच ‘किटस् हाऊस’ आहे. इथेच या चिरतरुण कवीने ‘डीि ३ ल्ल्रॠँ३्रल्लॠं’ी’ हे काव्य रचले. डी. एच्. लॉरेन्स, जॉर्ज ऑरवेल, डेरिस लेसिंग, लॉर्ड बायरन, एनिड ब्लायटन यांसारख्या लेखक-लेखिकांनी हीद परिसरात काही काळ व्यतीत केलेला आहे. इथल्या जॉन किटच्या घराचे रूपांतर म्युझियममध्ये करण्यात आले आहे. दरवर्षी तिथे काव्यवाचनाचा कार्यक्रम होतो. किटची प्रेयसी फॅनी ब्राऊन त्याच्या अकाली निधनाने व्याकूळ होऊन हीदच्या जंगलात एकटीच भटकत असे. त्यांच्या अजरामर प्रेमकहाणीने प्रेरित होऊन की काय, आजही हीदमध्ये प्रेमिकांचे थवे दिसतात.\nगेली अनेक वर्षे मी हीदला जातो आहे. त्याच्या भव्य विस्तीर्णतेखेरीज इथली वनराई न्याहाळण्यात वेळ कसा जातो कळत नाही. मित्रांसोबत गप्पांच्या ओघात पायवाटाही एकमेकांत गुंतत जातात. छोटे तलाव, विस्तीर्ण वृक्ष, मधूनच विहरणारे मोहक पक्षी, झुडपांत एखादा कोल्हा लपला आहे असा होणारा भास आणि वाऱ्याची एखादी सुगंधित झुळुक.. सारेच मन हिरवे करणारे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/in-malegoan-five-people-who-were-trying-make-terror-were-arrested-sword-and-arrested/", "date_download": "2018-08-19T04:07:59Z", "digest": "sha1:6OQGHXHOF2CP3ASOES6L27XUBWOHP4JO", "length": 8246, "nlines": 105, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तलवारी मिरवून दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांना अटक,पोलिसांची धडक कारवाई", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतलवारी मिरवून दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांना अटक,पोलिसांची धडक कारवाई\nमालेगाव- मालेगाव शहरातील आझादनगर भागात विविध प्रमुख रस्त्यांवर तलवारी मिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारया पाच जणांना अटक करण्यात आली. शरीफ अहमद उर्फ शरीफ मस्सा, इम्तीयाज अहमद, इरफान अहमद, उर्फ राजू चि-या, आकीब अहमद व आबीद अहमद या पाच संशयीतांचा समावेश आहे.\nतलवारी मिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली.शुक्रवारी रात्री पवारवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्या संशयितांकडून दोन दुचाकी, तीन तलवारी व रोख तीन हजार रूपये असा 63 हजार 500 रूपयांचा ऐवज जप्त केला. यात उपअधिक्षक रत्नाकर नवले, सहाय्यक निरीक्षक सचिन वांगडे व सहकारींनी ही कारवाई केली. या संशयीतांना सीसीटीव्ही फुटेजवरून अटक करण्यात आली.\nकोरेगाव-भीमा हिंसाप्रकरणी 12 जणांना अटक\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\n‘भारत-पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करणे हाच वाजपेयींचा खरा सन्मान’\nटीम महाराष्ट्र देशा - माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते, अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी…\nपिंपरीत प्रेमवीराची बॅनरबाजी, ‘shivade i am sorry’चे फलक\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\nजगात भारताला आदराचे स्थान निर्माण करून देणारा नेता हरवला- रविकांत…\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurg.nic.in/document/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-19T04:04:11Z", "digest": "sha1:E4XQDSNNKKHUKKJ5XDDBB34TF6ZLV2AX", "length": 4654, "nlines": 94, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "वेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती | सिंधुदुर्ग", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती 21/07/2018 डाउनलोड(255 KB)\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.techvarta.com/gadgets/", "date_download": "2018-08-19T03:45:32Z", "digest": "sha1:XRVLJSHBDYG5YOZACPXRLBA5PAVVPOOK", "length": 11339, "nlines": 192, "source_domain": "www.techvarta.com", "title": "Newly launched Gadgets news & reviews | Tech Varta", "raw_content": "\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nट्विटरचे लाईट अ‍ॅप भारतात सादर\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nफेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी\nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nमोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना\nअरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे \nस्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nव्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती\nवेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nवंडरबूम फ्रिस्टाईल कलेक्शन बाजारपेठेत सादर\nगुगल होम व अमेझॉन इकोला आव्हान देणार हा स्मार्ट स्पीकर\nसिस्काचा अलेक्झा सपोर्टयुक्त स्मार्ट एलईडी टेबल लँप\nसॅमसंगचे सीमकार्डयुक्त स्मार्टवॉच दाखल\nपॅनासोनिकचा वायरलेस व्हिडीओ डोअरफोन दाखल\nजेव्हीसीचे ट्रॉली स्पीकर्स भारतीय बाजारपेठेत दाखल\nसाऊंडबॉटचा गेमिंग काँबो पॅक\nक्वांटम हायटेकची पॉवरबँक दाखल\nगुगल असिस्टंट असणारा स्मार्ट डिस्प्ले दाखल\nगिअर आयकॉनएक्स (२०१८) वायरलेस इयरबडस्\nजिओफायला व्होडाफोनच्या मीफायची टक्कर\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://deepjyoti2011.blogspot.com/2011/10/blog-post_174.html", "date_download": "2018-08-19T04:05:02Z", "digest": "sha1:CQNRNSFZFB5AJ6K2OO32NZ7MULHORNHP", "length": 6207, "nlines": 135, "source_domain": "deepjyoti2011.blogspot.com", "title": "दीपज्योती २०११: डोळ्यातले पुसावे !", "raw_content": "\nमाझ्या जगात ऐसे कोणी तरी असावे\nयेता क्षणीच पाणी डोळ्यातले पुसावे\nघरट्यात सांजवेळी परतून शांत निजता\nस्वप्नात सारखेपण दोघासही दिसावे\nप्रेमात अंध झालो असलो जरी तुझ्या मी\nअंधत्व दूर करण्या लटकेच तू रुसावे\nकरणे शिकार माझी हा छंद पाळला तू\nजाळ्या शिवाय तुझिया बाहूत मी फसावे\nदेवा समोर बसलो डोळे मिटून माझे\nझालीस मेनका तू तुजवर नजर स्थिरावे\nपत्त्यात खेळताना कानून काय नवखे \nबाजी तुझीच असते मी नेहमी पिसावे\nभेटी अशाच व्हाव्या साधून क्षण बसंती\n\"निशिकांत\" सांगतो मी साधा हिशोब आहे\nनात्यात आपुल्यांच्या मीपण कधी नसावे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी १:१० म.उ.\nस्वप्न आणि पत्त्यांचा शेर खास आवडला..\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी २:५५ म.उ.\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ९:१० म.उ.\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ११:१७ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसौ सोनार की.. एक 'तुसशार' की \nएका भव्य स्वप्नाची देदीप्यमान यशस्वी वाटचाल\nये दिल है नखरेवाला\nसुखी संसाराची सोपी वाटचाल\nहा अंक आपल्याला कसा वाटला\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.techvarta.com/automobiles/cars/", "date_download": "2018-08-19T03:46:48Z", "digest": "sha1:C5ADH6R6NTFMTKB7DYPODGE7RYU7RESO", "length": 11205, "nlines": 191, "source_domain": "www.techvarta.com", "title": "Latest Four Wheeler, Cars, Seedan News updates in Marathi.", "raw_content": "\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nट्विटरचे लाईट अ‍ॅप भारतात सादर\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nफेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी\nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nमोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना\nअरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे \nस्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nव्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती\nवेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nडिझायरची विशेष आवृत्ती बाजारपेठत सादर\nलवकरच येणार हुंदाई सँट्रोची नवीन आवृत्ती\nरेनो क्विड २०१८ दाखल : जाणून घ्या फिचर्स\n९ सीटर महिंद्रा टियुव्ही ३०० प्लस दाखल\nमर्सडिज-एएमजी एस ६३ कुपेची नवीन आवृत्ती\nजीप कंपासची नवीन आवृत्ती दाखल\nटाटा टिगोरची बझ लिमिटेड एडिशन दाखल\nबीएमडब्ल्यू एक्स३ एक्स३० आय बाजारपेठेत दाखल\nहुंदाईने गाठला ८० लाख वाहन विक्रीचा टप्पा\nफॉक्सवॅगन पोलो, अमिओ व व्हेंटोची नवीन आवृत्ती\nअ‍ॅपल कार प्लेमध्ये थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा सपोर्ट\nमारूती सुझुकीने विकली २ करोड वाहने\nटाटा मोटर्सच्या विविध मॉडेल्सवर सवलती\nनवीन हुंदाई क्रेटाला उत्स्फुर्त प्रतिसाद\nई वाहनांच्या वापरासाठी राज्यशासनाचे महत्त्वाचे करार\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/special-china-to-learn-some-part-2/", "date_download": "2018-08-19T04:03:14Z", "digest": "sha1:5D2HHRHH5XXRKFAL7I6YOJXYKYO3S7WL", "length": 10951, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#विशेष: चीन कडून शिकू काही! (भाग-२) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#विशेष: चीन कडून शिकू काही\nचीन हाही भारताप्रमाणेच 1.3 अब्ज अशी प्रचंड लोकसंख्या असलेला देश आहे. भारतासारखीच सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती असतानासुद्धा चीनने 1950 पासून केलेली प्रगती उल्लेखनीय आहे आणि जगात दबदबाही निर्माण केला आहे. चीनच्या वाटचालीतून आपण बरेच काही शिकू शकतो.\nचीनने सर्वात आधी श्रमाधारित उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढविली. कापड, खेळणी, लहान इंजिनिअरिंग वस्तू अशी उत्पादने अधिक प्रमाणात तयार करण्यास सुरुवात केली. श्रमिकांना मोठ्या संख्येने रोजगार मिळावा, हा मोठी लोकसंख्या असलेल्या चीनचा त्यामागील उद्देश होता. चीनने विशेष आर्थिक क्षेत्रे विकसित केली आणि किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी व्यवसायासंबंधी कायदेकानू तयार केले.\nमोठ्या संख्येने रोजगार निर्माण झाल्यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढून बाजारपेठेत तेजी आली. त्यामुळे संसाधनांची निर्मितीही वाढली आणि करसंकलन वाढून पायाभूत संरचनेसाठी अधिक निधी उपलब्ध झाला. चीनने विकेंद्रित विकासाचे मॉडेल स्वीकारले. प्रांतांना अनेक आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार तेथे आहेत.\nराज्ये प्रोत्साहनात्मक योजना राबवू शकतात आणि लालफितीचा अडसर अजिबात नसल्यामुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळते. चीनचे मुख्य लक्ष्य आजही रोजगारनिर्मिती हेच आहे. कौशल्य विकास आणि महाविद्यालयांमध्ये चीनने मोठी गुंतवणूक केली. अनेक नवी शहरे वसविली आणि शहरीकरणाला प्रोत्साहन दिले. या धोरणामुळे चीनचा मोठा फायदा झाला.\nविदेशी गुंतवणुकीला आमंत्रण देण्याचे धोरण स्वीकारल्यानंतर लवकरच चीनने 1.5 खर्व डॉलर एवढी विदेशी गुंतवणूक संपादन केली आणि जगातील एक महत्त्वाचे उत्पादनकेंद्र म्हणून चीनचा लौकिक निर्माण झाला. चीन हा जगातील सर्वांत मोठा आयातदार तसेच सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे.\nभारताने प्रोत्साहनात्मक धोरणे आणि करसवलतींचे धोरण अवलंबून भांडवली उद्योगांना प्रोत्साहन दिले आणि रोजगारनिर्मितीकडे दुर्लक्ष केले. आजमितीस उद्योगांना 25 टक्के कॉर्पोरेट कर द्यावा लागतो, तर सेवा क्षेत्रातील उद्योगांना तो 30 टक्के द्यावा लागतो. भारतातील कामगारविषयक धोरण रोजगारनिर्मितीतील प्रमुख अडथळा ठरले आहे. गेल्या पंचवीस वर्षांत श्रमाधारित उद्योगांमध्ये भारतात घट झाली आहे. भारताने पायाभूत संरचनेत फारशी गुंतवणूक केलेली नाही.\nभारताची या क्षेत्रातील सरासरी गुंतवणूक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) अवघी 4.7 टक्के एवढीच आहे. चीन आजमितीस जीडीपीच्या 6.5 टक्के गुंतवणूक पायाभूत संरचनेत करतो. परिणामी भारतात परिपूर्ती साखळीतील गुंतवणूक जीडीपीच्या 14 टक्के इतकी वाढते.चीनमध्ये ही गुंतवणूक अवघी 6 टक्के एवढी आहे. वस्तू आणि सेवाकरामुळे (जीएसटी) अर्थव्यवस्थेत थोडीबहुत सुधारणा होईल; पण पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. चीनच्या यशस्वितेतून भारत बरेच काही शिकू शकतो.\n(लेखक एरियन कॅपिटल पार्टनर्सचे अध्यक्ष असून इन्फोसिसचे माजी संचालक आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसुलभ शौचालय सुभारणीसाठी साडेनऊ कोटी\nNext articleतमसो मा ज्योतिर्गमय\n#अर्थकारण: आभासी चलनावर नियंत्रणाची गरज (भाग १)\n#आगळे वेगळे: पुढे काय एक न संपणारा प्रश्‍न… (भाग १)\n#विशेष लेख: ऑनलाईनचा झटका (भाग १)\n#स्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग ३)\nस्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग १)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/lemon-b139-dual-price-p4uj9X.html", "date_download": "2018-08-19T03:55:55Z", "digest": "sha1:SASRDHGQMYK7SYZVCEEZDBPJU5OU53DB", "length": 12480, "nlines": 364, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लेमन ब१३९ ड्युअल सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलेमन ब१३९ ड्युअल किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये लेमन ब१३९ ड्युअल किंमत ## आहे.\nलेमन ब१३९ ड्युअल नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nलेमन ब१३९ ड्युअलहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nलेमन ब१३९ ड्युअल सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 1,049)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलेमन ब१३९ ड्युअल दर नियमितपणे बदलते. कृपया लेमन ब१३९ ड्युअल नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलेमन ब१३९ ड्युअल - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलेमन ब१३९ ड्युअल वैशिष्ट्य\n5/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mns-thrills-multiplex-driver-softened/", "date_download": "2018-08-19T04:04:07Z", "digest": "sha1:4OQRRWASJQK7LQMS52BPHZJBCRT5Q2ND", "length": 13924, "nlines": 117, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मनसेच्या खळखट्याकला यश ; मल्टीप्लेक्स चालक नरमले !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमनसेच्या खळखट्याकला यश ; मल्टीप्लेक्स चालक नरमले \nटीम महाराष्ट्र देशा : मनसेने गेल्या काही दिवसापासून मल्टीप्लेक्स विरोधात आंदोलन सूर केल होते. मल्टीप्लेक्स थियेटरमध्ये खाद्यपदार्थांचे अवाजवी दर लावले जातात. त्याविरोधात मनसे आक्रमक झाले असून त्यांनी मल्टीप्लेक्स चालकांवर हल्ला केला होता. मनसेच आंदोलन यशस्वी होताना दिसत असल्याचे चित्र आहे. खाद्यपदार्थांच्या वाढत्या दराप्रश्नी हायकोर्टातून कोणताही दिलासा न मिळाल्यामुळे मल्टीप्लेक्स चालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली.\nराज ठाकरे यांनी मांडलेले आक्षेप आणि केलेल्या सूचना खालील प्रमाणे\n१) मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात खाद्य पदार्थांचे दर अवाजवी असतातच पण प्रेक्षकांना विकत न घेतलेल्या पदार्थांचे बिल आकारण्याचे प्रकार सर्रास आढळतात.\n२) चित्रपटगृहातील कर्मचारी वर्ग प्रेक्षकांशी उर्मटपणे वागतो ह्या तक्रारी देखील अनेकवेळा आल्या आहेत.\n३) मध्यंतराचा कालावधी इतका छोटा असतो की झालेली फसवणूक प्रेक्षकाला चित्रपटगृह सोडल्यावर लक्षात येते आणि ह्यासंबंधी तक्रार करण्याचा मार्ग उपलब्ध नसतो.\n४) त्यामुळे चित्रपटगृहात राष्ट्रगीतानंतर पडद्यावर ह्यासंबंधीची तक्रार कुठे करावी ह्याचा तपशील दाखवावा जेणेकरून प्रेक्षक नाडला जाणार नाही.\n५) चहा, कॉफी, पाण्याची बाटली, सामोसा,पॉपकॉर्न आणि बटाटा वडा हे पदार्थ जे सर्वसाधारणपणे चित्रपटगृहात प्रेक्षकांकडून खाल्ले जातात त्यांचे दर माफक असावेत, बाकीचे पदार्थ किती किमतीला विकावेत ह्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्षेप असण्याचं कारण नाही.\n६) लहान मुलांसाठीच अन्न, मधुमेही आणि हृदयरोगी ह्यांना बाहेरील अन्नपदार्थ चित्रपटगृहात आणण्याची परवानगी मिळायलाच हवी.\nया आंदोलनाचा परीणाम म्हणून येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांच्या पसंतीच्या काही खाद्यपदार्थांचे दर किमान 50/- रुपयांवर आणू, असं आश्वासन थियटर चालकांकडून राज ठाकरे यान देण्यात आलं.\n१)पाण्याची बाटली, चहा, कॉफी, पॉपकॉर्न, सामोसा आणि बटाटावडा ह्यांचे दर पन्नास रुपयाच्या आसपास ठेवले जातील.\n२) प्रेक्षकांना कोणतीही तक्रार असल्यास त्याचं निवारण करण्यासाठी कोणास संपर्क करावा ह्याचा तपशील चित्रपटगृहात पडद्यावर दाखवला जाईल.\n३) लहान मुलं, मधुमेही आणि हृदयरोगी ह्यांना त्यांच्यासाठी आवश्यक अन्नपदार्थ चित्रपटगृहात आणण्यावर कोणताही मज्जाव केला जाणार नाही.\nदिलेल्या आश्वासनांप्रमाणे दर कमी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राज ठाकरे यांचा कडून देण्यात आला आहे. राज्य सरकारला मराठी माणसांची काही चिंता पडलेली नाही. सर्वसामान्य मराठी माणसाला रोजच्या जीवनात काय समस्या भेडसावतात याच्याशी राज्य सरकारला काही सोयरसुतक नाही, म्हणूनच खाद्यपदार्थांच्या दरासाठी असो किवा मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये शो मिळवून देण्यासाठी असो, मनसेला कायदा हातात घ्यावा लागतो, असं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले.\nजैनेंद्र बक्षी यांनी सिनेमांगृहातीलबाहेरील खाद्यपदार्थ नेण्यावरील बंदी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने बाहेर पाच रुपयांत मिळणारे पाॅपकाॅन मल्टीप्लेक्समध्ये २५० रुपयांना विकल जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मनसेने मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील इतर ठिकाणी आदोलनं केल होतं.\nधक्कादायक; राज ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nपंतप्रधान पदाची इम्रान खान यांनी घेतली शपथ, नवज्योत सिंग सिद्धू यांची विशेष…\nटीम महाराष्ट्र देशा : तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख असलेले इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड…\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर…\nआणि झाडांना स्वातंत्र्य मिळाले…\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Juggling_Pins.png", "date_download": "2018-08-19T03:22:26Z", "digest": "sha1:ZO4OGTIQY35DXN5TP5AXINZXDXIGDOZL", "length": 7309, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Juggling Pins.png - विकिपीडिया", "raw_content": "\nया झलकेचा आकार: ४७२ × ६०० पिक्सेल पिक्सेल. इतर resolutions: १८९ × २४० पिक्सेल | ३७८ × ४८० पिक्सेल | ६०४ × ७६८ पिक्सेल | ८०६ × १,०२४ पिक्सेल | १,८८९ × २,४०० पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(१,८८९ × २,४०० पिक्सेल, संचिकेचा आकार: १७७ कि.बा., MIME प्रकार: image/png)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nदिनांक मे ४, इ.स. २००५\nही फाइल मूलतः https://openclipart.org/detail/4354/juggling-pinsवर पोस्ट केली होती , त्याचे पुनरावलोकन 5 March 2017 रोजी प्रचालक किव्हा पुनरावलोकनकर्ता INeverCry या तारखेला दिलेल्या परवाना अंतर्गत तेथे उपलब्ध आहे याची पुष्टी केली आहे.\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nविकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा- कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर\nविकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nविकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nअंकनीकरणाची तारीख आणि वेळ\n१०:३१, ४ मे २००७\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5673310597082041955&title=Kone%20starts%20its%20world%20training%20center%20in%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-19T03:44:19Z", "digest": "sha1:KXSOFEDEPPKP6AVZAAHCJTV5MFMAK5QG", "length": 9730, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "कोने एलिव्हेटर्सचे पुण्यात जागतिक प्रशिक्षण केंद्र", "raw_content": "\nकोने एलिव्हेटर्सचे पुण्यात जागतिक प्रशिक्षण केंद्र\nपुणे : ‘कोने’ या जगातील एलिव्हेटर्स आणि एस्कलेटर्स क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने पुण्यात दोन नवीन कार्यालये सुरू केली असून यात जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्राचाही समावेश आहे.याचे उद्घाटन कोने इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमित गोसाईन यांच्या हस्ते झाले. या वेळी पश्चिम विभागाचे संचालक अंबरीश जोंधळे, प्रकल्प विभाग संचालक राजेश बायवार उपस्थित होते.\n‘ग्राहकांच्या सेवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी आणि भविष्यातील वाढीसाठी ही गुंतवणूक करण्यात आली आहे. या नवीन कार्यालयामध्ये एलसीई सिम्युलेटर्स, मिनी एक्सटी, एनएमएक्स मशीन अशा अद्ययावत तंत्रज्ञानासह जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्राचाही समावेश असल्याचे’, गोसाईन यांनी सांगितले.\nते म्हणाले, ‘कोने इंडियाचा उद्देश्य सेवांच्या क्षमतेचा विस्तार करणे आणि पुण्यात देऊ करण्यात येत असलेल्या सेवांना सातत्याने पाठिंबा देणे हे आहे. ही दोन नवीन कार्यालये आमच्या ‘विन विथ कस्टमर्स’ आणि ग्राहकांपर्यंत आमची पोहोच वाढविणे, महाराष्ट्रातील बाजारपेठेत सखोलपणे शिरकाव करणे तसेच महाराष्ट्रातील ग्राहकांशी संबंध अधिक दृढ करणे या दृष्टिकोनातून बनविली गेली आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमच्या कर्मचार्यांदना सुसज्ज करण्यासाठी आमचे प्रशिक्षण केंद्र हे वन स्टॉप सोल्युशन ठरणार आहे. येथे एक्सक्लुसिव्ह कस्टमर एक्सपिरियन्स सेंटरही आहे. तिथे नवीनतम व्हिज्युअल डिझाइन्स दर्शविली आहेत ज्यामुळे ग्राहकांना एक चांगला अनुभव मिळेल.व्यावसायिक एलिव्हेटर्स आणि एस्कलेटर्सच्या देखभालीच्या सेवेच्या वाढत्या मागणीस प्रतिसाद देण्यासही यामुळे मदत होईल.’\n‘आयबीएमसमवेत सहयोग केला असल्यामुळे नाविन्यपूर्ण उपाय तयार करण्यास आणि डिजिटलायझेशनची क्षमता वाढविण्यास पुढे कोनेला मदत होईल. आयबीएमच्या वॅटसन आयओटी क्लाऊड प्लॅटफॉर्मचा वापर करून जगभरातील सध्याच्या सर्व्हिस ऑपरेशन्समध्ये सुधार आणणे आणि त्यांचे एकत्रीकरण करणे हा हेतू आहे. एलिव्हेटरची देखभाल, गती, विश्वसनीयता व सुरक्षा तसेच; रिमोट मॉनिटरिंग व सर्व्हिसिंगसाठी नवीन स्मार्ट बिल्डिंग अॅप्लीकेशन्सचा देखील समावेश आहे.’असे गोसाईन यांनी स्पष्ट केले.\nTags: पुणेकोने एलिव्हेटर्सअमित गोसाईनजागतिक प्रशिक्षण केंद्रPuneKone Elivatorsप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\n‘आयुष्मान भारत’अंतर्गत १० हजार नोकऱ्यांची संधी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nडॉ. राजेंद्रसिंह, विशाल भारद्वाज, ल्युसिल बॉल\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\n१२ ते १८ ऑगस्टदरम्यान रत्नागिरीत कीर्तन सप्ताह\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6", "date_download": "2018-08-19T03:20:59Z", "digest": "sha1:R622M7WQSOLQHSVFBK7CV5KORX5S52IH", "length": 28835, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अखिल भारतीय विद्यार्थी परिषद - विकिपीडिया", "raw_content": "अखिल भारतीय विद्यार्थी परिषद\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) ही एक हिंदुत्त्ववादी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना आहे, ही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत आहे. तीन लाखापेक्षा जास्त सदस्य असलेली ही जगातील मोठी विद्यार्थी संघटना आहे.[१]\nअ.भा.वि.प. ही उजव्या विचारश्रेणीची भारतीय विद्यार्थी संघटना असून ती रा.स्वं.संघाशी जोडलेली आहेच. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाचा तरुण विभाग म्हणूनही काम करते, जरी भारतीय जनता युवा मोर्चा नावाचे भा.ज.पा. चे एक् औपचारिक तरुणांचे संघटन आहे.[२][३]\nअगदी १९६१ सालपासून हिंदु-मुस्लिम दंगलींमध्ये अ.भा.वि.प.च्या अनेक शाखांचा सक्रिय सहभाग असल्याचे दिसते.[४][५] १९७० नंतर अ.भा.वि.प. ने मोठ्याप्रमाणावर मध्यमवर्गाचे प्रश्न हाताळायला सुरूवात केली जे इतर डाव्या पक्षांकडुन हाताळले जात होते आणि त्यामध्ये तत्कालिन सरकारची भ्रष्टाचाराबाबतची अनास्था आणि इतर मुद्यांचा सहभाग होता.[४] जे.पी. चळवळीमध्ये आणि त्याभोवतालच्या अनेक निदर्शनांमध्ये अ.भा.वि.प.चा सक्रिय सहभाग होता, त्यांनी त्यासाठी गुजराथ आणि बिहारमधील विद्यार्थी संघटनांबरोबर हातमिळवणी केली होती, आणिबाणीनंतर ह्याच सगळ्या कामांमुळे अ.भा.वि.पच्या सदस्य संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.[६]\n१९७४ नंतर अ.भा.वि.पच्या सदस्य संख्येमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आणि ती १६०,००० च्या वर पोहोचली शिवाय त्यांनी ७९० ठिकाणी आपल्या शाखासुध्दा सुरू केल्या, भारतभरातील अनेक विद्यापिठांमध्ये प्रभावी अस्तित्व निर्माण केले. हीच संख्या १९८३ दरम्यान २५०,००० च्या वर गेली आणि ११०० च्यावर शाखा भारतभर उघडल्या गेल्या.[४] १९९० च्या बाबरी मशिदीच्या घटनेमुळे आणि नरसिंहराव सरकारने मुक्त बाजाराचे धोरण स्वीकारल्या मुळे मोठ्याप्रमाणावर अ.भा.वि.प वाढली आणि आता २०१६ ला त्यांची सदस्य संख्या ३.१७८ लाखाच्या वर पोहोचलेली आहे.[७] त्यामुळे ही संघटना भारतातील सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना आहे.[१]\nसंघटनेचे मुख्य उद्दीष्ट शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि विद्यापिठांच्या व्यवस्थांमध्ये मोठ्याप्रमाणावर बदल घडवून आणणे हे असल्यामुळे.[८] ह्या संघटनेद्वारे अनेक विद्यापिठे आणि महाविद्यालयांमधील निवडणूका लढवल्या जातात. त्यांच्या मुख्य कामांपैकी एक म्हणजे विकासासाठी विद्यार्थी हा कार्यक्रम आहे. त्यामध्ये विकासासाठी सर्वांगिण आणि शाश्वत विचारांचा सहभाग करणे हे ही अपेक्षित आहे.[९] संघटनेचे स्वत:चे राष्ट्रीय छात्रशक्ती नावाचे हिंदी मुखपत्रही आहे जे मासिक म्हणून दिल्हीवरून चालवले जाते.[१०]\nसंघटनेच्या तत्त्वानूसार समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या समस्यांवर उपाय शोधणे आणि योग्य ते उपाय स्वत: करणे ही संघटनेची जबाबदारी आहे म्हणुन संघटना अनेक वेळी समाजहितासाठी निदर्शनांच्या रुपाने समोर आलेली आहे.[११]\n११ जुलै २००३ : कर्नाटक राज्यामध्ये सीईटी परिक्षेनंतर महाविद्यालयांमध्ये प्रवेशाबाबत झालेल्या घोटाळ्या विरुध्द निदर्शने करताना संघटनेच्या ३०० कार्यकर्त्यांच्या पोलिसांशी झालेल्या झटापटीमध्ये १२ पोलिस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले होते.[१२]\n१ सप्टेंबर २००५ : संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंध्र प्रदेश राज्याच्या सचिवालयात जबदस्तीने शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यावर पोलिस कारवाई करण्यात आली आणि अनेक कार्यकर्ते जखमी झाले.\n१५ मे २००७ : हुबळी कर्नाटक मधील चेतना प्रि-युनिवर्सीटी कॉलेजच्या शुल्कवाढी विरोधात निदर्शने करत असताना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयावर दगडफेक केल्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांसह एकूण २० जखमी झाले होते.[१३]\n२५ मे २००७ : कर्नाटकमधील मरिमल्लाप्पा महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत शंका घेऊन त्याविरुध्द निदर्शने करत असताना निदर्शनांनी हिंसक वळण घेतले आणि महाविद्यालयाच्या अधिकार्यांना मारहाण केली, महाविद्यालयाच्या संपत्तीचे नुकसान केले. या गुन्ह्याबद्दल सहा अ.भा.वि.प सदस्यांना अटक करण्यात आली.[१४]\n२६ फेब्रु २००८ : भाषातज्ञ ए.के. रामानुजन यांच्या लेखाचा सहभाग दिल्ही विद्यापिठाच्या बी.ए. इतिहास विभागाच्या अभ्यासक्रमात केल्यामुळे अ.भा.वि.प सदस्यांनी इतिहास विभागात जाउन तोडफोड केली आणि विभागात काम करणार्या एका प्राध्यापकास मारहाणही केली.[१५]\n१ नोव्हें २००८ : एस्.ए.आर. गिलानी, ज्यांचा भारतीय संसदेवर झालेल्या २००१ सालच्या हल्यामध्ये सहभागी आरोपींशी संबंध असल्याचे आरोप होते त्यांना दिल्ही विद्यापिठाच्या कला विभागाने आयोजित कार्यक्रमास निमंत्रित केले होते म्हणून, त्याविरुध्द अ.भा.वि.प. सदस्यांनी गोंधळ घालून तो कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला, अनेक कार्यकर्त्यांना त्यावेळी अटक झाली होती.[१६]\n२७ एप्रिल् २००९ : हितेश चौहान नावाचा म.प्रदेश विद्यापिठाच्या निवडणूकीस उभा असलेला अ.भा.वि.प. उमेदवाराने तत्त्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर बुट फेकला होता. त्यावेळी हितेशला अटक करण्यात आली होती परंतू मनमोहन सिंगानीं त्याच्यावर दयाभाव दाखवत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास नकार दिला व त्याला सोडून देण्याचे पोलिसांना आवाहन केले.\n२३ अप्रिल : २०११ : अ.भा.वि.प. च्या कार्यकर्त्यांनी एमटीव्ही रोडीज नावाच्या कार्यक्रमाच्या रघू राम या यजमानांना पुण्यात मारहाण केली आणि त्या कार्यक्रमावर सेन्सोरशिप लावण्यात यावी अशी मागणीही अ.भा.वि.पने केली. [१७][१८]\n१८ ऑगस्ट २०११ : अण्णा हजारेंच्या उपोषणाला पाठींबा देत बंदचे आवाहन करत असताना, दुमका, झारखंडमधील सेंट जोसेफ स्कूल ही मिशनरी शाळा दमदाटी करून बंद करण्यात आली आणि शाळेचे मुख्याध्यापक पियुष मरांडी यांना धक्काबुक्की केली गेली, शिवाय वर्गांत जाउन बेंच वाजवून वर्ग बंद पाडण्यास भाग पाडले गेले.[१९]\n२६ जाने २०१२ : ओस्मानिया विद्यापिठाच्या अ.भा.वि.प्. सदस्यांनी बिजनेसमन नावाच्या तेलगु चित्रपटाचे चालू असलेले स्क्रिनिंग थांबवून तेथून रिळ आणून विद्यापिठात ते पेटवून दिले गेले. चित्रपटात असलेल्या बॅड बोईज गाण्यावर त्यांचा आक्षेप होता आणि त्याबाबत चित्रपटाच्या निर्मात्याने आणि कलाकारांनी क्षमा मागावी अशी मागणीही अ.भा.वि.पने केली. ह्याबद्दल १२ कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल केला गेला असून सर्वजण फरार आहेत. [२०]\n२९ जानेवरी २०१२ : पुण्याच्या सिंबायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालयात होणारे व्हाईसेस् ओफ कश्मीर नावाचे संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यास आणि संजय काक यांच्या जश्न् ए आजादी ह्या माहितीपटाचे स्क्रिनिंग थांबवण्यासाठी अ.भा.वि.प. कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.[२१][२२][२३]\n१४ अप्रिल २०१२ : ओस्मानिया विद्यापिठातील गोमांस उत्सवावर अ.भा.वि.प्. सदस्यांनी हल्ला चढवला आणि ते बंद पाडण्यास भाग पाडले.[२४]\n२४ ऑगस्ट २०१३ : जय भीम कॉमरेड ह्या माहितीपटाच्या स्क्रिनिंग नंतर आणि कबिर कला मंचाच्या शाहिरीच्या कार्यक्रमानंतर अ.भा.वि.प्.अ कार्यकर्त्यांनी पुणे फिल्म आणि टेलिविजन इंस्टीटूट ओफ इंडिया ह्या पुणे येथील संस्थेवर हल्ला केला आणि कबिर कला मंचाचे कलाकार नक्षलवादी असल्याचे सांगत त्यांच्याकडून जय नरेंद्र मोदी असा जयजयकार करुन घेण्याचा प्रयत्न केला. ज्याला एफटीआयाआय च्या विद्यार्थ्यांनी नकार दिल्यामुळे चार विद्यार्थांना बेदम मारहाण करण्यात आली.[२५][२६]\n७ सप्टें २०१३ : हैद्राबाद येथी कश्मिरी फिल्म फेस्टीवल वर अ.भा.वि.प्. सदस्यांनी हल्ला केला आणि कार्यक्रम उधळूण लावण्याचा प्रयत्न केला.[२७]\n३० डिसें २०१४ : अ.भा.वि.प. कार्यकर्त्यांनी पिके चित्रपटामध्ये हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे कारण दाखवत चित्रपटाविरुध्द निदर्शने केली.[२८]\n२ ऑग २०१५ : अ.भा.वि.प. कार्यकर्त्यांनी मुझफ्फरनगरमधील दंगलीवर तयार केलेल्या \"मुझफ्फरनगर बागी है\" या माहितीपटाचे अनावरण थांबवले, कार्यकर्त्यांच्या मते ह्या माहितीपटाच्या नावामुळे त्यांच्या धार्मिक भावनांना धक्का पोहोचत होता.[२९]\nऑगस्ट २०१६ : जम्मू आणि काश्मिर येथील मानवी हक्कांची पायमल्ली थांबवण्यासाठी काम करणारे आंतरराष्ट्रीय संघटन अमेनेस्टी इंटरनेशनलच्या बंगळूर येथील कार्यक्रमाला विरोध करत असताना शेवटी तो विरोध हिंसक वळण घेता झाला आणि झालेल्या तोडफोडी बद्दल पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.[३०][३१]\n१३ ऑक्टो २०१७ : कर्नाटक मुक्त विद्यापिठ बंद करण्याच्या कर्नाटक राज्य सरकारच्या निर्णयाविरुध्द अ.भा.वि.प्. कार्यकर्त्यांनी भा.ज.पा कार्यकर्त्यांसह बंगळूर येथील विधान सौदा येथे निदर्शने केली आणि जेव्हा पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले.\n३ नोव्हें २०१७ : नारायनगुंडा येथील नारायन ज्युनियर कॉलेजच्या कार्यालयावर अ.भा.वि.प्. कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांनी पोलिसांशीही धक्काबुक्की केली. त्या महाविद्यालयामध्ये एका महिलेने तिचा लैंगिक छळ होत असल्याची तक्रार केली होती.[३२]\n९ नोव्हें २०१७ : कालीकत, कर्नाटक या रेल्वे स्टेशनवर १८ अ.भा.वि.प. कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना सुमारे ११,२५० रुपयाचा दंड ठोटावण्यात आला, हे १८ कार्यकर्ते विनातिकीट प्रवास करत होते, इतकेच नव्हे तर त्यांनी इतर प्रवाश्यांना त्या डब्यात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यासाठी डब्याला आतून कडी घातली होती, शिवाय गाडी थांबवण्याच्या आणिबाणीच्या साखळीचा गैरवापरही केला होता, शिवाय त्यांच्यामुळे त्या गाडीला नेहमीच्या वेळेपेक्षा उशीर झाला होता.[३३]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurg.nic.in/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%85%E0%A4%AA/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-19T04:11:34Z", "digest": "sha1:BYJENLKSP4ALWZQ6HQJDNKU32S4K63RN", "length": 5166, "nlines": 109, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "जिल्हाधिकारी कार्यालय | सिंधुदुर्ग", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nकुळ - वहिवाट शाखा\nरोजगार हमी योजना शाखा\nसंजय गांधी योजना शाखा\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5282597388532175178&title=Aharved&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-08-19T03:46:50Z", "digest": "sha1:OOY73GBM2XJQQGNHMWLUTULQYMGV3OL4", "length": 6509, "nlines": 121, "source_domain": "bytesofindia.com", "title": "आहारवेद", "raw_content": "\nआजाराला दूर ठेवण्यासाठी आणि आजार झालाच, तर तो आटोक्यात आणण्यासाठी एकच गोष्ट साह्यभूत ठरू शकते ती म्हणजे आहार. योग्य आणि प्रमाणात आहार ही आरोग्याची गुरुकिल्ली ठरू शकते. त्यामुळे आहारातून आरोग्यसंवर्धन कसे करावे याचा वस्तुपाठ डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे यांनी या पुस्तकातून घालून दिला आहे.\nसाखर, मैदा, मीठ, वनस्पती तूप आणि साबुदाणा ही पाच पंढरी विषे आणि चहा, कॉफी, शीतपेये ही टाळावीत, असा सल्ला त्या देतात. का टाळावीत, याची कारणेही सांगितली आहेत. अमृतासमान कार्य करणाऱ्या दुध, ताक, मधासारख्या घटकांची माहिती मिळते. काय खावे, या विभागात आरोग्यदायी फळांचे महत्त्व त्यांनी विषद केले आहे. सुका मेवाही आरोग्यासाठी चांगला असतो. भाज्यांचे महत्त्व, शूकधान्ये, कडधान्ये आणि डाळी, मसाले यांची उपयुक्तताही समजते.\nप्रकाशक : दुर्वांकुर प्रकाशन\nकिंमत : ३५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: आहारवेदशारदा निर्मळ-महांडुळेपाकशास्त्रदुर्वांकुर प्रकाशनAharvedSharda Nirmal-MahanduleDuvankur PrakashanBOI\nआयुर्वेदीय बालसंस्कार जिन्नस परदेशी लज्जत स्वदेशी झटपट बनवा आयुर्वेदीक गर्भसंस्कार मांसाहारी पदार्थ + भात, पुलाव, बिर्याणी, रायती\n‘आयुष्मान भारत’अंतर्गत १० हजार नोकऱ्यांची संधी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\n१२ ते १८ ऑगस्टदरम्यान रत्नागिरीत कीर्तन सप्ताह\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/rajendra-raut-will-going-for-power-establishment-in-market-committee/", "date_download": "2018-08-19T04:06:40Z", "digest": "sha1:WIGRREWOBERE3WYBNWKNVVALJJG2M5EN", "length": 10345, "nlines": 106, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘देवेंद्र’ दरबारी बार्शीतील ‘राजेंद्र’ एकत्र; बाजार समितीवर सत्ता स्थापनेचा राऊत गटाचा मार्ग मोकळा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘देवेंद्र’ दरबारी बार्शीतील ‘राजेंद्र’ एकत्र; बाजार समितीवर सत्ता स्थापनेचा राऊत गटाचा मार्ग मोकळा\nबार्शी : कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता स्थापनेसाठी निर्माण झालेला तिढा अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने सुटला आहे. बाजार समितीवर सर्वाधिक जागा जिंकणारे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि भाजपचे नेते राजेंद्र मिरगणे यांनी आज नागपूर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, यावेळी दोन्ही भाजप नेत्यांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याची सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.\nयंदा प्रथमच तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क मिळाला होता, यामध्ये गेली अनेक वर्ष बाजार समितीवरील आमदार दिलीप सोपल यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात माजी आमदार राजेंद्र राऊत यांना यश आले. एकूण १८ जागांपैकी सर्वाधिक ९ जागा राऊत गटाला मिळाल्या तर आ सोपल यांच्या पॅनेलला ७ जागांवर विजय मिळवता आला. तर भाजपचेच राजेंद्र मिरगणे आणि भाऊसाहेब आंधळकर यांच्या आघाडीचे २ उमेदवार झाले होते. दरम्यान, सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता स्थापनेसाठी राऊत यांना मिरगणे गटाच्या पाठिंब्याची गरज होती.\nअवघ्या दोन जागा जिंकणाऱ्या मिरगणे – आंधळकरांच्या हातात सत्तेच्या चाव्या आल्या होत्या. पण मिरगणे गटाचे दोन्ही उमेदवार हे व्यापारी गणातून निवडून आले असल्याने तांत्रिकदृष्ट्या त्यांना कोणत्याही पदावर त्यांना दावा सांगता येत नव्हता. त्यामुळे दुसऱ्या गटाला पाठींबा देणे किवा तटस्थ राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने सत्ता स्थापनेचा तिढा सुटला आहे. यावेळी राऊत, मिरगणे यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष विश्वास बरबोले, नूतन संचालक रावसाहेब मनगिरे उपस्थित होते.\nकरमाळा : राजकीय कुरघोड्या अन् फोडाफोडीला आले उधाण\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nटीम महाराष्ट्र देशा : डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्याला अटक करण्यात सीबीआयला यश आले आहे, दाभोळकरांवर गोळी…\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nअॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील सुधारित विधेयक हे माणूसकी, कायदा आणि…\nकवी मनाच्या अटलजींच मराठी प्रेम\nकोंढव्यात भरतोय बकऱ्यांचा अनोखा बाजार\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sanjay-kate-angry-at-bjp/", "date_download": "2018-08-19T04:06:38Z", "digest": "sha1:AEEN5LI5FUDACXMYH6TKDLNKKHDSMHFS", "length": 10142, "nlines": 106, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अमित शहांच्या कार्यक्रमांना पुण्यातील ‘चाणक्य’ गैरहजर ; संजय काकडे भाजपवर नाराज ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअमित शहांच्या कार्यक्रमांना पुण्यातील ‘चाणक्य’ गैरहजर ; संजय काकडे भाजपवर नाराज \nपुणे : गेल्या वर्षी झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे ‘चाणक्य’ ठरलेले खा.संजय काकडेंची भाजपवर नाराजी वाढत असल्याचं दिसत आहे, याच चित्र आज पुण्यामध्ये पहायला मिळालं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक मुख्य नेते आज पुण्यामध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित असताना देखील संजय काकडे यांनी यापासून दूर राहणं पसंत केल्याचं दिसतंय. त्यामुळे ते भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.\nसंजय काकडे यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभेची निवडणूक आपण लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी पुणे लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या आणि विविध पक्ष पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. यामध्ये काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या देखील भेटी घेतल्या होत्या.\nतसेच, याबद्दल आपण पक्षश्रेष्ठींशी देखील बोलल्याचं त्यांनी सांगितले होते. मात्र काकडेंच्या उमेदवारीवर पक्षाकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही, त्यामुळे संजय काकडे हे भाजप वर नाराज असल्याचं बोललं जात होतं. आज राष्ट्रीय अध्यक्ष पुण्यामध्ये येऊन देखील काकडेंनी कोणत्याच कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला नाही, त्यामुळे संजय काकडे भाजपची फारकत घेण्याचा मार्गावर असल्याचं बोललं जात आहे.\nदरम्यान पुण्यातील भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी आगामी लोकसभेसाठी मी सुद्धा उत्सुक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे निवडणुकीला आणखीन एक वर्ष असतानाच भाजपमध्ये अंतर्गत कलह माजल्याचं दिसून येत आहे.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nदिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर स्मृतीस्थळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले…\nवाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी गेलेल्या स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nमुस्लिम आरक्षण आंदोलनास रिपब्लिकन स्टुडंट फोरमचा जाहीर पाठींबा\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2,_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2018-08-19T03:22:14Z", "digest": "sha1:TAMZKSSL2J2MIX4HUGEPCVFQQ73UHTYM", "length": 4111, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टाउन्सव्हिल, क्वीन्सलंड - विकिपीडिया", "raw_content": "\nटाउन्सव्हिल ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलंड प्रांतातील शहर आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १८:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.techvarta.com/social-media/other-social-media/", "date_download": "2018-08-19T03:45:48Z", "digest": "sha1:AAIDKWVIHSM7GWYHF7BVASDZG4QH3NOC", "length": 10865, "nlines": 187, "source_domain": "www.techvarta.com", "title": "इतर Archives - Tech Varta", "raw_content": "\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nट्विटरचे लाईट अ‍ॅप भारतात सादर\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nफेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी\nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nमोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना\nअरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे \nस्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nव्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती\nवेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nHome सोशल मिडीया इतर\nइन्स्टाग्रामवर येणार पोर्ट्रेट मोड\nलिंक्डइनवर लवकरच व्हिडीओ शेअरिंगची सुविधा\nइन्स्टाग्रामवर प्रतिमा व व्हिडीओच्या स्वरूपातील प्रतिक्रियेची सुविधा\nइन्स्टाग्रामच्या अपडेटमध्ये आहे तरी काय \nफेसबुकवर 360 अंशातील व्हिडीओचे लाईव्ह प्रक्षेपण\nइन्टाग्रामवर लवकरच ‘मल्टी फोटो शेअरिंग’\nआकर्षक डिझाईनसह लिंक्डइनचा कायापालट\nबंद पडणार याहू मॅसेंजर \nआता व्हाटसअ‍ॅपवर भाषांतराची सुविधा\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/499-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T04:03:40Z", "digest": "sha1:ZSIJRNNSF2UJE6CJAE5YHYGHODV5CDJ2", "length": 8302, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "499 शहीद पोलिसांच्या मदतीसाठी मोहीम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n499 शहीद पोलिसांच्या मदतीसाठी मोहीम\nश्रीनगर – जम्मू काश्‍मीरात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या 499 विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या परिवाराच्या मदतीसाठी राज्याच्या पोलिस विभागाने लोकांकडून निधी मिळवण्याची मोहीम सुरू केली आहे. राज्याचे पोलिस महासंचालक एस.पी. वैद यांनी या क्राऊड फंडींग योजनेची सोशलमिडीयाच्या माध्यमातून सुरूवात केली. त्यांनी या संबंधात केलेल्या आवाहनात म्हटले की काश्‍मीरात दहशतवाद्यांशी आणि फुटीरवाद्यांशी लढताना 499 विशेष पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यामुळे पोरक्‍या झालेल्या त्यांच्या परिवाराच्या मदतीसाठी लोकांनी उदारपणे दान करावे.\nया निधीद्वारे आपण या शहीदांच्या परिवाराला मदत केल्याची छोटी जबाबदारी उचलू शकतो असेही त्यांनी म्हटले आहे. त्यातून त्या परिवारातील मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या परिवाराच्या पालन पोषणाचे काम करता येणार आहे. सध्या राज्याच्या पोलिस दलातील 31 हजार विशेष पोलिस कर्मचारी अन्य सुरक्षा जवानांच्या खांद्याला खांदा लाऊन देशाच्या हिताचे काम काश्‍मीरात करीत आहेत.\nया विशेष पोलिस अधिकाऱ्यांना सध्या केवळ सहा हजार रूपये मानधनावर काम करावे लागत आहे. खेड्यांमध्ये गावच्या रक्षणासाठी नेमलेल्या समितीतील 131 सदस्यही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडले आहेत. त्यांच्या परिवाराच्या मदतीसाठीही लोकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबोंडअळी अनुदानासाठी राक्षीत शेतकऱ्यांचा रास्तारोको\nNext articleदिल्लीच्या भक्ताकडून साईंना दीड किलो वजनाचा सुवर्णहार\nपाकिस्तानच्या अध्यक्षपदी डॉ.अरिफ अल्वी निश्‍चित\nकेरळमध्ये महाप्रलय ; 11 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट\nकॉंग्रेसचे आमदार एक महिन्याचे वेतन देणार\nराज्यातील 1.50 लाख राजपत्रीत अधिकारी देणार एक दिवसाचा पगार\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्रोत देणे बंधनकारक\nजागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार दिल्लीतील अधिकाऱ्याला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/women-tennis-sports-marathi-news-51939", "date_download": "2018-08-19T04:01:57Z", "digest": "sha1:HJIWBOBHAIHP5YZJXPAKVVEG6CV2AJJG", "length": 14979, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "women tennis sports marathi news महिला टेनिसचा नवा चेहरा | eSakal", "raw_content": "\nमहिला टेनिसचा नवा चेहरा\nसोमवार, 12 जून 2017\nटेनिसचा खेळ जगभर लोकप्रिय होण्यात या खेळामधील विजेत्यांच्या कामगिरीइतकीच त्यांची विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व निर्णायक ठरले आहे. कोर्टवर पंचांशी हुज्जत घालणारा आणि विविध विषयांवर परखड भाष्य करणारा जॉन मॅकेन्रो, शाकाहारापासून समलिंगी संबंध अशा विषयांपर्यंत आपली भूमिका ठामपणे मांडणारी मार्टिना नवरातिलोवा, हलक्‍याफुलक्‍या शैलीत समालोचन करणारा जिम कुरियर असे खेळाडू म्हणूनच आजही चर्चेत आहेत. इतर खेळांच्या तुलनेत टेनिसचे चाहते आपल्या चॅंपियनकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. या खेळाने तसे सर्वगुणसंपन्न असे समृद्ध विजेते घडविले आहेत. अर्थात त्यांची खेळातील तडफ आणि चमक असाधारण असते, यात शंकाच नाही.\nटेनिसचा खेळ जगभर लोकप्रिय होण्यात या खेळामधील विजेत्यांच्या कामगिरीइतकीच त्यांची विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व निर्णायक ठरले आहे. कोर्टवर पंचांशी हुज्जत घालणारा आणि विविध विषयांवर परखड भाष्य करणारा जॉन मॅकेन्रो, शाकाहारापासून समलिंगी संबंध अशा विषयांपर्यंत आपली भूमिका ठामपणे मांडणारी मार्टिना नवरातिलोवा, हलक्‍याफुलक्‍या शैलीत समालोचन करणारा जिम कुरियर असे खेळाडू म्हणूनच आजही चर्चेत आहेत. इतर खेळांच्या तुलनेत टेनिसचे चाहते आपल्या चॅंपियनकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. या खेळाने तसे सर्वगुणसंपन्न असे समृद्ध विजेते घडविले आहेत. अर्थात त्यांची खेळातील तडफ आणि चमक असाधारण असते, यात शंकाच नाही.\nफ्रेंच ओपनची महिला एकेरीतील विजेती जेलेना ऑस्टापेन्को हिचे यश म्हणूनच स्वागतार्ह ठरते. लॅटवियासारखा छोट्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी, जागतिक क्रमवारीत ४७व्या स्थानावर असलेली, केवळ २० वर्षांची असलेली जेलेना महिला टेनिसचा चेहरा ठरू शकते, हे विलक्षण आहे. कारकिर्दीत केवळ आठवीच ग्रॅंड स्लॅम स्पर्धा खेळताना तिने हे यश संपादन केले. सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोवा यांच्या अनुपस्थितीत नव्या चेहेऱ्याची विजेती अपेक्षित होतीच. याबाबतीत रुमानियाची सिमोना हालेप, डेन्मार्कची कॅरोलीन वॉझ्नीयाकी, पोलंडची अँग्निस्का रॅडवन्स्का यांच्या नावांची चर्चा जास्त होती; पण तसे झाले नाही. सेरेनाचा अपवाद वगळता अलीकडे महिला टेनिसमध्ये सातत्याचा अभाव दिसून येतो. जर्मनीची अँजेलिक केर्बर हिनेही निराशा केली. चार ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमध्ये फ्रेंच ओपनने नेहमीच अनपेक्षित विजेते दिले आहेत. जेलेनाचे वैशिष्ट्य म्हणजे ती कमालीचा आक्रमक खेळ करते. या एका निकषावर ती फार मोठी मजल मारू शकते. मुख्य म्हणजे महिला टेनिसची धुरा पेललेल्या विजेत्यांचा इतिहास पाहिल्यास ताकदवान आणि आक्रमक खेळ किती महत्त्वाची आहे, हा मुद्दा नवरातिलोवा-स्टेफी, ग्राफ-सेरेना अशा तीन पिढ्यांमधून अधोरेखित होतो. गेल्या दोन दशकांचा इतिहास पाहिल्यास अनपेक्षित विजेतीचे हे काही पहिलेच उदाहरण नाही; पण आजच्या घडीला महिला टेनिस ज्या अवस्थेत आहे, ते पाहता जेलेनाची स्तुतिसुमने गाण्यात काही दिग्गजही आघाडीवर आहेत. बिली जीन किंग, ख्रिस एव्हर्ट, गॅब्रिएला साबातिनी यांच्या प्रतिक्रिया हेच दर्शवितात. त्यामुळेच जेलेना ही विलक्षण विजेती ठरते.\nकोल्हापूरात ८६ कोटींचे साकव संशयाच्या भोवऱ्यात\nकोल्हापूर - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या साकव योजनेत मोठा...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nदुसरी शिकलेल्या मीरा यांचे \"यू-ट्यूब'वर चॅनेल\nयेरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा...\nआधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन\nजयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/85cb022f2d/spardhapariksam-for-effective-technological-solutions-39-online-preparation-39-", "date_download": "2018-08-19T04:00:11Z", "digest": "sha1:VFDRK5F6ATANTV3VKCMHWSLO3XBWXGPD", "length": 21029, "nlines": 94, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "स्पर्धापरीक्षांसाठी प्रभावशाली टेक्नॉलॉजीकल सोल्युशन 'ऑनलाईन तैयारी’", "raw_content": "\nस्पर्धापरीक्षांसाठी प्रभावशाली टेक्नॉलॉजीकल सोल्युशन 'ऑनलाईन तैयारी’\nलहान असताना परीक्षेच्या वेळी मार्गदर्शिका आणि अन्य अभ्यासाच्या साहित्यांची हमखास उजळणी व्हायची. इंटरनेटचं माध्यम किंवा शैक्षणिक स्टार्टअप्स प्रचलित नसतानाची ही गोष्ट अनेकजण मार्गदर्शिकांच्या पुस्तकांमध्ये तोंड घालून बसलेले दिसायचे. दुसरीकडे स्पर्धा परीक्षा म्हटल्या तर त्यासाठी लाखोंनी पुस्तक उपलब्ध आहेत. अनेक पुस्तकांची पारायणं यावेळी केली जातात. पण योग्य पुस्तक शेवटपर्यंत सापडत नाही हा नेहमीचा अनुभव अनेकजण मार्गदर्शिकांच्या पुस्तकांमध्ये तोंड घालून बसलेले दिसायचे. दुसरीकडे स्पर्धा परीक्षा म्हटल्या तर त्यासाठी लाखोंनी पुस्तक उपलब्ध आहेत. अनेक पुस्तकांची पारायणं यावेळी केली जातात. पण योग्य पुस्तक शेवटपर्यंत सापडत नाही हा नेहमीचा अनुभव मात्र आता 'ऑनलाइन तैयारी'सारख्या व्यासपीठामुळे आणि अॅपमुळे शैक्षणिक मदत मिळणं अतिशय सोपं झालं आहे. यामध्ये परीक्षार्थींना बँक, दहावी, प्रशासकीय सेवा, एनडीए, गेट, रेल्वे किंवा सरकारी नोकऱ्यांसाठी आवश्यक त्या अभ्यासक्रमांचे अनेक महत्त्वाचे पर्याय उपलब्ध आहेत.\nग्रामीण भारत ऑनलाइन शिक्षणाकडे वळेल का \n\"दरवर्षी तब्बल तीन करोड लोक विविध परीक्षा देतात. सरकारी परीक्षांसाठी त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये जेवढे साहित्य उपलब्ध आहे त्यावर अभ्यास करून ते या स्पर्धा परीक्षांना बसतात. ऑनलाइन तैयारी हेच संगणिक अंतर दूर करते. ज्यामध्ये मोबाइलवर देखील स्पर्धा परीक्षांसाठी अत्यावश्यक अभ्यास मार्गदर्शन अत्यंत सुलभ पद्धतीने उपलब्ध आहे.\" ऑनलाइन तैयारीचे सह-संस्थापक आणि सीईओ विपिन अग्रवाल सांगत होते. विपिन यांना ही कल्पना २०१४ मध्ये सुचली. ते त्यावेळी नेस्कॉमचे सल्लागार म्हणून काम करत होते. तेव्हा नेस्कोमचं काम हे राष्ट्रीय डिजीटल साक्षरता धोरण राबवणे हे होते आणि यामागचे उद्दिष्ट्य होते ते म्हणजे भारतीयांना संगणकाचा वापर करता यावा. गुरगाव जवळच्या एका छोट्याश्या खेड्यात त्यावेळी विपिन गेले असता त्यांनी पाहिलं की लोक संगणकावर काम करण्यास फारसे इच्छुक नव्हते. त्यावेळी झालेल्या संभाषणादरम्यान, अनेकांनी आजचे युवा सरकारी नोकरीच्या संधी गमावत आहेत कारण त्यांना ऑनलाईन शिकता येत नाही, असा सूर आळवला . \"मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की अनेक जण स्मार्टफोन वापरत होते पण त्यांना संगणक वापरून स्वत:ला शिक्षणाची संधी देणं काही जमत नव्हतं. आय.आय.टी मधील माझे एक सहकारी भोला मीना हे सुद्धा एका छोट्या खेड्यातून आले होते. ते सुद्धा अशाच प्रकारच्या समस्येवर तोड शोधत होते. तेव्हा मग आम्ही एकत्रित यावर तोडगा काढायचं ठरवलं आणि ‘ऑनलाइन तैयारी’ची मुहुर्तमेढ रोवली गेली. \" विपिन सुरुवातीपासूनचा प्रवास सांगत होते.\nभाषेची ताकद वापरता येऊ शकेल\n‘ऑनलाईन तैयारी’मध्ये समस्येच्या मुळापर्यंत जाऊन सोडवण्याचा प्रयत्न केला जातो मग त्यासाठी यापूर्वी कधीही न वापरण्यात आलेलं व्यवसायाचं प्रारूप वापरावं लागलं तरी त्यांनी जेंव्हा सुरुवात केली तेंव्हाच त्यांना कळून चुकलंं की संपूर्ण भारतभर शिक्षण पोहोचवण्यासाठी मोबाइल हे सर्वोत्तम आणि सोपे साधन आहे. त्याचबरोबर त्यांना हेही माहित होत की अभ्यासक्रम त्यांना त्या-त्या भागातील स्थानिक भाषेत पोहोचवावा लागणार आहे. विपिन पुढे सांगतात की त्यांना अश्या पद्धतीचं प्रारूप बनवायचं होतं की ज्यामुळे भारतीयांना मोठा फायदा होईल. भारतातील विविध स्पर्धापरीक्षांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी या अभ्यासक्रमाचा मोठ्या प्रमाणात वापर करता येईल. या टीमनं विद्यार्थ्यांना काय हवे याचा सखोल अभ्यास केला आणि वापरण्याजोगं सोपं असं प्रारूप तयार केलं.\n‘ऑनलाईन तैयारी’ हे शैक्षणिक संदर्भांसाठी व्यवहारातील बाजारपेठ म्हणून काम करतं. सध्या हे अॅप इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषेत उपलब्ध आहे आणि लवकरच अन्य भाषांचाही यात समावेश केला जाणार आहे. या अॅपचे एक वापरकर्ते नरेंदर कुमार यांनी त्यांना या अॅपचा फायदा पोलीस स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी झाल्याचं सांगितलं. या अॅपचे त्यांनी आभारही मानले.\n१५ वर्षांची सोबत :\nया चमूतील सारेच जण एकमेकांना तब्बल १५ वर्षांपासून ओळखतात. आयआयटी कानपूरच्या दिवसांपासुनचे ते मित्र आहेत. भोला आणि विपिन पुढे जाऊन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी करु लागले पण ते एकमेकांच्या संपर्कात होते. काही काळानंतर त्यांनी एकत्र येऊन ही एज्युटेकची संकल्पना मांडली. या दोघांनी आयआयटी आणि आयआयएममधले आपले संपर्क वापरत सुरुवातीची आपली टीम बांधायला सुरुवात केली. ‘ऑनलाईन तैयारी’पूर्वी विपिन एका कंपनीचे उपाध्यक्ष आणि उद्योजक अशा दोन्ही भूमिका वठवून झाले होते. तर भोला यांनी पहिल्यावहिल्या टॅक्सीसेवेच्या अॅपची सुरुवात केली होती आणि मायक्रोसॉफ़्टच्या भारतीय केंद्राचे ते तंत्रप्रमुख होते. \" आमच्याबरोबर निशी माथुर, अमित जैस्वाल आणि राजवीरदेखील आहेत आणि या सर्वांनी विविध कंपन्यांमध्ये आपापल्या सहकाऱ्यांना प्रमुख म्हणून मार्गदर्शन केलं होतं. निशित यांचा अनुभव वित्त आणि धोरण या खात्यात आहे तर अमित यांनी जीवनसाथी आणि शाईन या कंपन्यांमध्ये तांत्रिक टीमचं नेतृत्व केलं होतं. राजवीर हे रामको सिस्टम्समध्ये विक्री खातं सांभाळत होते. \" विपिन आपल्या सहकाऱ्यांची माहिती देत होते.\nडिसेंबरपर्यंत या अॅपमधून अडीच दशलक्ष इतकी माहिती डाऊनलोड करण्यात आली आहे. तर दररोज अडीच लाख युजर्स या अॅपला भेट देत असतात असा दावा कंपनी करत आहे. सुरुवातीला त्यांनी एमविपी म्हणजे व्यवहार्य उत्पादन बाजारात आणलं आणि त्यांनतर जसा प्रतिसाद येईल त्याप्रमाणे ते पुढे त्यात बदल करत गेले. ‘ऑनलाईन तैयारी’ची मोठमोठ्या प्रकाशकांशी भागीदारी आहे ज्यामध्ये एस.चांद, उपकार, अरिहंत आणि करियर लाँचरसारख्या प्रकाशनगृहांचा समावेश आहे. या संघाने नुकताच पाच कोटींचा निधी ‘५०० स्टार्टअप्स’मधून मिळवला. ज्यात मोहनदास पै, टंडेम कॅपिटल, ग्लोबेस्टर, एट कॅपिटलचे विक्रम चच्रा आणि इक्झोगोचे संस्थापक अलोक बाजपेयी प्रमुख आहेत.\nया गुंतवणुकीबद्दल विक्रम सांगतात. ”भारतामध्ये येत्या काही दिवसात तब्बल ३५० दशलक्ष ग्राहक आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या स्थानिक भाषांचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागतील. त्यामुळे स्थानिक भाषांवर लक्ष केंद्रित करून ‘ऑनलाइन तैयारी’ ही नवनव्या ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी सज्ज आहे. पुढील वर्षांच्या शेवटापर्यंत ही टीम तब्बल १५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचेल आणि भारतातल्या अनेक स्थानिक भाषांमध्ये हे अॅप उपलब्ध असेल. \" आम्ही एक आधुनिक व्यासपीठ लोकांना देऊ इच्छितो की ज्यामध्ये प्रत्येकजण स्वत: शिकू शकेल आणि नवनव्या शिक्षण पद्धती आत्मसात करू शकेल आणि त्यांना जे काही हवं आहे ते सर्व त्यांना एकाच व्यासपीठावर मिळू शकेल.\" विपिन आपल्या योजना सांगत होते .\nयुवर स्टोरीच्या मते :\nब्लुमबर्गच्या निष्कर्षानुसार, भारत हा शिक्षणाच्या क्षेत्रात उत्क्रांतीच्या वाटेवर आहे आणि इ-लर्निंग च्या बाजारपेठेमुळे ही क्रांती तब्बल १८ टक्क्यांनी अधिक वाढणार आहे, जी वैश्विक सरासरीपेक्षा अधिक आहे, त्याचप्रमाणे भारत हा इ-लर्निंग स्व:अभ्यासक्रम करण्याच्या मार्गकक्षेतही आघाडीवर आहे.\nभारतातलं ऑनलाईन शिक्षण क्षेत्र हे २०१७ मध्ये ४० अब्जाचा आकडा पार करेल. आयबीईएफच्या रिपोर्टनुसार भारतात २०२२ पर्यंत ५०० दशलक्ष कुशल कामगार तयार होतील. एप्रिल २००० ते जानेवारी २०१५ या कालावधीत या क्षेत्रातली परदेशी गुंतवणूक १०७१ दशलक्ष इतकी होती. आज स्थानिक भाषेची मागणी अधिक आहे. भारतात आज ७८० भाषा बोलल्या जातात आणि ८६ वेगवेगळ्या लिपी आहेत. यातल्या २९ भाषा लक्षावधी लोक वापरतात आणि २२ भाषा या भारताच्या राज्यघटनेनुसार अधिकृत भाषा म्हणून मानल्या गेल्यात. इंटरनेटवरचा ऑनलाईन अभ्यासाचा ५६ टक्के मजकूर हा इंग्रजी भाषेत आहे. तर भारतीय भाषांमधला मजकूर हा फक्त ०.१ टक्के इतकाच आहे. असे समजू की मोबाईल इंटरनेटचा वापर हे इंग्रजी समजू शकणारेच करतात. तर भारतात आजही १०० ते १६० दशलक्ष युजर्स असे आहेत ज्यांना या मजकुराचं आकलनंच होत नाही. भारतीय भाषांवर लक्ष केंद्रीत करुन इनशोर्ट्स आणि आता स्नॅपडीलसारख्या कंपन्यासुद्धा विविध भाषांमधून संवाद साधत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात मोठे बदल होणार हे निश्चित\nयासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा\nआता वाचा संबंधित :\nशिक्षणक्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्मितिन यांचे 'स्मार्टस्टेप्स'\nशैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवण्याकरता सात आकडी पगाराकडे पाठ फिरवणारा अवलिया\nदर्जेदार शिक्षणाच्या शोधात ‘मायक्लासरुम’\nलेखिका : सिंधू कश्यप\nअनुवाद : प्रेरणा भराडे\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/helloe-bhw.html", "date_download": "2018-08-19T03:55:08Z", "digest": "sha1:VCOIDQDHCNXFX2Q4JGAOEYEYFMTJVIOX", "length": 14661, "nlines": 59, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Helloe BHW - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://mahavir1975.webnode.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/a1/", "date_download": "2018-08-19T03:46:43Z", "digest": "sha1:555RBOC7SMIQGSDYH56TAEH6MTIODQ4K", "length": 23543, "nlines": 52, "source_domain": "mahavir1975.webnode.com", "title": "प्रश्न मराठी शाळांच्या अस्तित्वाचा!. :: महावीर शहा", "raw_content": "\nHomepage > अनुक्रमणिका > प्रश्न मराठी शाळांच्या अस्तित्वाचा\nप्रश्न मराठी शाळांच्या अस्तित्वाचा\nखालील लेख म टा च्या सौजन्याने\nसमन्वयक, शिक्षण हक्क समन्वय समिती, महाराष्ट्र\nमराठी शाळांच्या मान्यता आंदोलनापुढे या शाळांवर बंदी घालणाऱ्या सरकारला झुकावे लागले. परंतु मराठी शाळांचे महत्त्व मध्यम आणि उच्च मध्यमवगीर्यांनी ओळखण्याची अधिक गरज आहे. त्यातूनच प्रगतीचा खरा अर्थ उलगडणार आहे...\nमहाराष्ट्रात मराठी शाळांना मान्यता मिळविण्यासाठी आंदोलन करायची पाळी येईल असे एक मे १९६० रोजी कुणाला वाटले तरी असेल का पण न्यूनगंड ग्रस्त मध्यमवर्ग, अहंगंड ग्रस्त उच्चवर्ग व शैक्षणिक दृष्टिकोनाचा पूर्ण अभाव असलेले महाराष्ट्र सरकार या तिरंगी युतीने मराठीचा पाडाव करण्याचा चंग बांधला आणि २००५ साली आधी अघोषित व २००८ पासून अधिकृतपणे मराठी शाळांवर बंदी घालण्याची कारवाई करण्यात आली. हे असे फक्त महाराष्ट्रातच होऊ शकते. स्वत:च्या भाषेविषयी इतका तिरस्कार असणारा दुसरा समाज जगाच्या पाठीवर नसेलच\nत्यातच या विरोधात आवाज उठविणारे सारे मागासलेल्या मनोवृत्तीचे, कालबाह्य वर्तन करणारे, भावनिक बेतालपणा करणारे ठरविले गेले. काहींनी तर ते ब्राह्माणी कावेबाज आहेत असेही जाहीर केले. त्यामुळे मराठी शाळांच्या बाजूने बोलण्याची कुणाची हिंमतच होईना. परिणामी या विषयावर इतके लेख लिहिले, मोचेर् काढले, धरणे धरली तरी समाज वा सरकारकडून प्रतिसाद शून्यच. एरवी घरच्या आमटीत जरी मिठ कमी-जास्त झाले तरी तावातावाने वृत्तपत्रात पत्र लिहिणाऱ्या बोलक्या समाजघटकातील लोक थंड बसून होते. काहींना आम्ही काही तरी अतिशयोक्ती करीत आहोत असे वाटत होते, तर काही विचारवंताना शिक्षणाची दुकानदारी करणाऱ्या संस्थांना या आंदोलनाने बळ मिळेल असे वाटत होते.\nमराठी शाळांवर बंदी घालण्यात आली आहे, यात जराही अतिशयोक्ती नाही. (अद्यापही ही बंदी कायम आहे) २००५ साली तत्कालीन शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या काही वादग्रस्त निर्णयाने त्यावेळचे प्रस्ताव न्यायालयात अडकले. त्यानंतर २००८ साली शासनाने परत प्रस्ताव मागविले व २००९ साली हे प्रस्ताव कुठलेही कारण न देता रद्द केले. आता सरकार बृहत् आराखड्याचे कारण नाचवित असले, तरी बृहत् आराखडा तयार करा असे तर न्यायालयाने २००२ सालीच सांगितले होते. तो बृहत् आराखडा अद्याप तयार होतोच आहे. तोवर मराठी मुलांचे व विशेषत: मुलींचे शिक्षण थांबले तरी त्याची ना कुणाला खंत ना खेद अनुदानित मराठी शाळा मिळवायच्या व त्यातून शिक्षक भरतीत मोठी माया जमवायची अशी दुकानदारी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे हे सर्वज्ञात आहे. पण असे करणारे लोक मुख्यत: सत्ताधारी पक्षात व इतर राजकीय पक्षातच आहेत. त्यांना धडा शिकवायचा कुठलाही प्रयत्न सरकारने अद्याप केलेला दिसत नाही. या दुकानदारीला कंटाळूनच अनेक प्रयोगशील व प्रामाणिक लोकांनी गावोगाव स्वत: शाळा काढल्या. नेमक्या याच शाळांवर सरकारने बंदी घातली. म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी अनुदानित मराठी शाळा मिळवायच्या व त्यातून शिक्षक भरतीत मोठी माया जमवायची अशी दुकानदारी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे हे सर्वज्ञात आहे. पण असे करणारे लोक मुख्यत: सत्ताधारी पक्षात व इतर राजकीय पक्षातच आहेत. त्यांना धडा शिकवायचा कुठलाही प्रयत्न सरकारने अद्याप केलेला दिसत नाही. या दुकानदारीला कंटाळूनच अनेक प्रयोगशील व प्रामाणिक लोकांनी गावोगाव स्वत: शाळा काढल्या. नेमक्या याच शाळांवर सरकारने बंदी घातली. म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी या गावगन्ना शिक्षणसम्राटांच्या साम्राज्यांना हात लावायची सरकारची जराही हिंमत नाही. यावेळी सुद्धा १९ जूनच्या शाळाबंदीच्या फतव्यानुसार शिक्षणसम्राटांना नोटीसा आल्या नाहीत. कारवाई झाली ती ज्ञानेश्वर जाधव, राजगांेडा वळीवडे या सारख्या विनाअनुदान शाळा चालविणाऱ्या प्रामाणिक लोकांवर या गावगन्ना शिक्षणसम्राटांच्या साम्राज्यांना हात लावायची सरकारची जराही हिंमत नाही. यावेळी सुद्धा १९ जूनच्या शाळाबंदीच्या फतव्यानुसार शिक्षणसम्राटांना नोटीसा आल्या नाहीत. कारवाई झाली ती ज्ञानेश्वर जाधव, राजगांेडा वळीवडे या सारख्या विनाअनुदान शाळा चालविणाऱ्या प्रामाणिक लोकांवर दुकानदारी करणाऱ्यांवर जरुर कारवाई करा, त्यांना शोधायला फार दूरही जावे लागणार नाही.\nआम्ही या प्रश्नाकडे भाषिक अस्मितेच्या चष्म्यातून पहात नाही. केवळ शैक्षणिक दृष्टिकोेनातून पाहतो. आम्ही मातृभाषाही म्हणत नाही, तर परिसर भाषा, जनभाषा म्हणतो. मूल शिकत असते म्हणजे ते स्वत:ला परिसराशी जोडत असते. त्यासाठी परिसरभाषा हेच सवोर्त्तम साधन असते. आम्ही परिसरभाषा नाकारतो तेव्हा आम्ही खरेतर परिसरातील जनसमूहांनाच नाकारत असतो. या समूहाने निर्माण केलेले ज्ञान, संस्कृती या साऱ्यासच आपण नकार देतो. इंग्रजी शाळा नेमक्या याच कारणासाठी काढल्या जातात. म्हणूनच तेथे मधल्या सुटीतही आपल्या भाषेत बोलणे हा दंडनीय अपराध ठरतो. आम्ही कनिष्ठ दर्जाचे समूह आहोत, याची जाहीर घोषणाच ते वारंवार आपल्या मुलांकडून करुन घेतात. असा न्यूनगंडग्रस्त समाज काय देश घडविणार भाषा हे केवळ विचारशक्तीच्या विकासाचेच नव्हे तर कल्पनाशक्तीच्या विकासाचेही साधन आहे. कल्पनाशक्तीमुळेच ज्ञाताकडून अज्ञाताकडे झेप घेण्याचे सार्मथ्य व साहस माणसाच्या अंगी येते. यातूनच तर प्रगती होते. एका प्रख्यात इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या आपल्या मुलांना तेथून काढून मराठी शाळेत घालणाऱ्या एका आईने याचे मामिर्क कारण सांगितले. ती म्हणाली, मी एका वास्तुविशारद महाविद्यालयात शिकवते. तेथे मला असे आढळले की, नव्या कल्पना सुचण्याच्या बाबतीत मराठी माध्यमात शिकलेली मुले पुढे जातात, कारण त्यांची कल्पनाशक्ती चांगली विकसित झालेली असते.\nनाशिकला परवा संदीप वासलेकरांचे भाषण झाले. त्यात ते म्हणाले,' संगणक क्षेत्रात चीन व जपानशी स्पर्धा करताना अमेरिकेची दमछाक होते आहे. आपण तर चीनच्या आसपासही नाही. म्हणजे आपण जन्मभर साहेबाच्या भाषेचे ओझे वाहून, त्याचा अभिमान बाळगूनही हे स्वत:च्या भाषेत शिकलेले चीनी-जपानी लोक आपल्या पुढेच आम्ही मराठी माध्यमाच्या शाळांचा आग्रह धरतो आहोत तो भूतकाळाच्या प्रेमापोटी नव्हे तर उज्ज्वल उद्यासाठी आम्ही मराठी माध्यमाच्या शाळांचा आग्रह धरतो आहोत तो भूतकाळाच्या प्रेमापोटी नव्हे तर उज्ज्वल उद्यासाठी\nअर्थात हे समजून घेण्याइतपत समाजातील विचारवंत व सरकार भानावर नाहीत. बहुजन समाजाची ज्ञानभाषा, विचारभाषा व कल्पनाशक्तीच्या विकासाची भाषा आजही मराठीच आहे. मराठीत शिकणे हा ब्राह्माणी कावा नसून उलट इंग्रजीत शिकणे हाच ब्राह्माणी कावा आहे. पण दुदैर्वाने स्वत:ला बहुजन समाजाचे प्रतिनिधी म्हणवून घेणारे, इंग्रजीच्या वेदीवर बहुजनांचा बळी देण्यासाठी धडपड करीत आहेत. यातून बहुजनांचे कधीही भरुन न येणारे नुकसान होईल. यासाठी खरेतर सरकारने आपल्या शाळांतून गुणवत्तापूर्ण शिक्षण मराठीतून मोफत देण्याची सोय करायला हवी. कारण शिक्षण ही शासनाचीच जबाबदारी आहे. पण आता शासन ती जबाबदारी नीट पार पाडीत नसल्याने आमच्यासारख्या खाजगी शाळांना पुढे यावे लागते आहे. या शाळा तरी शासनाने बंद पाडू नये, एवढ्यासाठी आम्हाला आंदोलन करणे भाग पडले. सरकार इंग्रजी शाळांना मुक्त हस्ते परवानगी देत आहे. आज एका एका वॉर्डात चारचार इंग्रजी शाळा निघत आहेत. त्यांना कुठलाच बृहत् आराखडा लागू नाही, मग मराठी शाळांच्याच पाठीवर हा आराखड्याचा ओरखडा का आम्ही स्पधेर्ला भीत नाही. पण या स्पधेर्चे नियम सर्वांना सारखेच तर असायला हवेत आम्ही स्पधेर्ला भीत नाही. पण या स्पधेर्चे नियम सर्वांना सारखेच तर असायला हवेत परंतु हे विषम आव्हानही स्वीकारायला आम्ही तयार आहोत.\nआमचे मागणे तरी काय आहे आधीच पाच वर्षात एकही मराठी शाळा न काढल्याने महाराष्ट्र शिक्षणात मागे पडला आहे. तेव्हा चालू असलेल्या शाळा तरी बंद करु नका. १९ जून २०१० रोजी शिक्षणहक्क कायद्याचा चुकीचा अर्थ लावून शासनाने मराठी शाळा मारण्याचा हुकूम काढला. वास्तविक या कायद्यातील कलम १८ (२)(३) व १९ नुसार शाळांना मान्यता देऊन नियमावली द्यावी. या नियमावलीचे पालन करण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना तीन वर्षांची मुदत द्यावी व तरीही पालन न केल्यास त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन मग कारवाई करावी, असा स्पष्ट निदेर्श आहे. सरकारने मात्र एकदम बंदीचा बडगाच उचलला. याच कायद्यात उच्चभ्रू शाळांनीही २५ टक्के गरीब मुलांना सामावून घेतले पाहिजे असा नियम आहे, त्याची कितपत अंमलबजावणी या शाळांनी केली व त्यांच्यावर काय कारवाई झाली आधीच पाच वर्षात एकही मराठी शाळा न काढल्याने महाराष्ट्र शिक्षणात मागे पडला आहे. तेव्हा चालू असलेल्या शाळा तरी बंद करु नका. १९ जून २०१० रोजी शिक्षणहक्क कायद्याचा चुकीचा अर्थ लावून शासनाने मराठी शाळा मारण्याचा हुकूम काढला. वास्तविक या कायद्यातील कलम १८ (२)(३) व १९ नुसार शाळांना मान्यता देऊन नियमावली द्यावी. या नियमावलीचे पालन करण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना तीन वर्षांची मुदत द्यावी व तरीही पालन न केल्यास त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन मग कारवाई करावी, असा स्पष्ट निदेर्श आहे. सरकारने मात्र एकदम बंदीचा बडगाच उचलला. याच कायद्यात उच्चभ्रू शाळांनीही २५ टक्के गरीब मुलांना सामावून घेतले पाहिजे असा नियम आहे, त्याची कितपत अंमलबजावणी या शाळांनी केली व त्यांच्यावर काय कारवाई झाली काहीच नाही ३० मुलांमागे एक शिक्षक असावा असेही कायदा सांगतो यासाठी शासनाने काय कारवाई केली काहीच नाही कारवाई करायची ती फक्त मराठी शाळांवर मग त्यासाठी कायद्याचा चुकीचा अर्थ लावावा लागला तरी चालेल कारण गरिबकी जोरु सबकी भाभी कारण गरिबकी जोरु सबकी भाभी मराठी शाळांना मारले तरी कोण ओरडणार मराठी शाळांना मारले तरी कोण ओरडणार असे सरकारला वाटते. पण आता हे चालणार नाही.\nचार एप्रिलपासून आझाद मैदानावर सहा संस्थाचालकांनी केलेल्या बेमुदत उपोषणाअखेर सरकारने यावेळी मान्य केलेल्या चार गोष्टी पुढलप्रमाणे आहेत : १) चालू असलेल्या शाळा बंद पडू देणार नाही. तात्पुरता इंडेम्निटी बाँड घेऊन त्यांना परवानगी दिली जाईल. पुढील वर्गांच्या प्रवेशाला सरकार हरकत घेणार नाही. २) १९ जूनच्या परिपत्रकाविषयी समितीने घेतलेले आक्षेप विचारात घेतले जातील. या परिपत्रकाची अंमलबजावणी स्थगित केली जाईल. पूवीर् झालेली कारवाई मागे घेतली जाईल. ३) चालू असलेल्या शाळांपैकी जास्ती जास्त शाळांना बृहत आराखड्यात सामावून घेतले जाईल. ४) विनाअनुदान मराठी शाळांना परवानगी देण्यासाठी जुलै २०११ च्या पावसाळी अधिवेशनात कायदा केला जाईल.\nया पैकी एकही मागणी डावलली गेली तर आम्ही पुन्हा आंदोलन करु कुठल्याही परिस्थितीत आम्ही शाळा बंद करणार नाही. मराठी संस्था चालकांना आपला प्राण पणाला लावण्याची वेळ पुन्हा येऊ नये अशी अपेक्षा आहे. पण तशी वेळ आलीच तर आम्ही हटणार नाही हेही शासनाने लक्षात ठेवावे.\nदुदैर्वाने मराठी समाजातील कलावंत, विचारवंत, साहित्यिक, कुलगुरु, प्राध्यापक हा सारा बुद्धिवंत म्हणवणारा वर्ग अलिप्तपणे गंमत पाहतो आहे. राजकीय पक्षांपैकी शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते, सुभाष देसाई, भगवान साळुंके, दीपक सावंत काँग्रसचे आमदार हुसेन दलवाई, भाई जगताप यांनी हा प्रश्न लावून धरला व शिक्षणमंत्री राजंेद दर्डा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आजच्या पुरता काही मार्ग निघाला. जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या मेधा पाटकर व सुनिती सु.र. या आंदोलनासोबत कायम राहिल्यानेच आंदोलनाची दखल घेतली गेली.\nखरा प्रश्न मध्यमगीर्य व उच्चमध्यमवगीर्य मराठी समाजाच्या मानसिकतेचा आहे. ते इंग्रजीच्या भ्रमातून बाहेर पडतील तो सुदिन पण ८५ टक्के विद्याथीर् आजही मराठी शाळांमध्येच शिकत आहेत. त्यांना प्राथमिक व माध्यमिक स्तरावर सकस शिक्षण मिळाले नाही तर ते उच्च शिक्षणातून आपोआप वगळले जातील. मग १५ टक्के लोकांच्या सोयीसाठी शिक्षण व्यवस्था राबवून आपण महासत्ता कसे काय होणार हेही बुध्दिवंत म्हणविणाऱ्यांच्या लक्षात येऊ नये\nमाझं विश्व …… माझ्या शब्दात \nकॅन्सरचा भयचकित करणारा इतिहास\nप्रेम म्हणजे काय रे\nप्रश्न मराठी शाळांच्या अस्तित्वाचा\nविठल मंदिर जवळ,शहाचा वाडा\nमु.पो: कुर्डुवाडी ,तालुका:. माठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-08-19T04:03:10Z", "digest": "sha1:WTPCVPRKFSHY2UCGX6ONTVUKNDAE4IQE", "length": 16115, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वादग्रस्त नियुक्ती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदेशात कोणतेही सरकार आले, की ते त्याच्या त्याच्या विचाराच्या व्यक्तींना महत्त्वाच्या पदावर बसविते. भाजपही त्याला अपवाद नाही. भाजपने उजव्या विचारांच्या व्यक्तींना महत्त्वाच्या पदावर बसविले आहे. महत्त्वाच्या घटनात्मक पदांवरही उजव्या विचारसरणीची माणसे नियुक्त केली आहेत. सरकारला कोणाची नियुक्ती कोणत्या जागेवर करायची, याचा अधिकार आहे. त्याबाबत प्रवाद असण्याचेही काहीच कारण नाही; परंतु असे करताना संबंधित संस्थेला त्या व्यक्तीने दिशा देण्याची आवश्‍यकता असते. व्यक्तीचे संबंधित क्षेत्राचे ज्ञान, त्याचा अनुभव लक्षात घेऊन त्याची नियुक्ती करणे अपेक्षित असते. तसे केले नाही, तर संबंधित व्यक्तीच्या नियुक्तीचा ना त्या संस्थेला फायदा होत ना सरकारला. फक्त कार्यकर्त्यांची, समर्थकांची नियुक्ती केल्याचे समाधान मिळविता येते. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आता रिझर्व्ह बॅंकेच्या निदेशकपदी गुरूमूर्ती यांची निवड केली आहे. गुरूमूर्ती यांच्या निवडीने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला असला, तरी त्यांनी पूर्वी व्यक्त केलेली मते विचारात घेतली, तर त्यांची निवड ही फारशी धक्कादायक आहे, असे म्हणता येणार नाही. डॉ. रघुराम राजन यांच्या काळात बॅंकांच्या धोरणात बदल झाला. ते भारतातील बॅंकांना जागतिक बॅंकांशी स्पर्धा करण्यासाठी तयार करीत होते; परंतु त्यालाच गुरूमूर्ती यांनी आक्षेप घेतला होता. जागतिक नाणेनिधीमध्ये काम केलेले डॉ. राजन यांनी रिझर्व्ह बॅंकेला जागतिक विचारधारेशी जोडू नये, असे असे गुरूमूर्ती यांचे म्हणणे होते. रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्ता डॉ. राजन यांच्यामुळे धोक्‍यात आली, अशी टीका गुरूमूर्ती करीत होते, त्याच गुरूमूर्ती यांच्या नियुक्तीमुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्ता धोक्‍यात आली आहे, अशी टीका आता व्हायला लागली आहे. गुरूमूर्ती हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत स्वदेशी जागरणमंचचे सहसंयोजक होते. अर्थक्रांतीचे अनिल बोकील यांनी आपण मोदी यांना कसे भेटलो, त्यांना नोटाबंदीच्या निर्णयाची कशी माहिती दिली, असे वारंवार सांगितले होते. प्रत्यक्षात गुरूमूर्ती यांच्या सल्ल्यानुसारच मोदी सरकारने नोटाबंदी केली, असा दावा केला जातो. नोटाबंदीच्या चांगल्या परिणामांपेक्षा त्याच्या दुष्परिणामांचीच जास्त चर्चा झाली. नोटाबंदीमुळे गृहबांधणी क्षेत्र अडचणीत आले. लघुउद्योग बंद पडले. 15 लाख लोकांना रोजगाराला मुकावे लागले. आता नोटाबंदीच्या संकटातून देश बाहेर आला असला, तरी अर्थविकासलाची गती मंदावली होती, हे कुणीच नाकारू शकत नाही. मोठ्या चलनाच्या नोटा बंद करण्याचे एकवेळ समर्थन करता येऊ शकते; परंतु त्याचवेळी त्योपक्षा दुसऱ्या मोठ्या चलनाच्या नोटा बाजारात आणल्याने काळया पैशाला आळा घालण्याच्या सरकारच्या उद्देशाला हरताळ फासला गेला. नोटाबंदीला डॉ. राजन यांचा विरोध होता. मुद्रा योजनेची कल्पनाही मोदी यांना गुरूमूर्ती यांनीच दिली होती, असे सांगितले जाते. मुद्रा योजनेच्या यशस्वीतेबाबत ही प्रवाद आहेत. गुरूमूर्ती हे जरी रिझर्व्ह बॅंकेच्या अन्य वीस निदेशकांपैकी एक असले, तरी त्यांच्या विचारांचा प्रभाव बॅंकेवर पडण्याची शक्‍यता व्यक्त केली जाते. चाटर्ड अकौंटट असलेल्या पियूष गोयल यांच्याकडे सध्या अर्थखात्याची सूत्रे आहेत, तर आता आणखी एक चार्टर्ड अकौंटट असलेल्या गुरूमूर्ती यांच्यावर रिझर्व्ह बॅंकेच्या निदेशकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गुरूमूर्ती यांच्या नियुक्तीवर कॉंग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी जशी टीका केली आहे, तशीच ती जागतिक माध्यमांतूनही करण्यात आली आहे. त्यांच्यामुळे रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्ता धोक्‍यात येईल, अशी भीती अर्थक्षेत्रातील विविध दैनिकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंक स्वायत्त असून तिचे निर्णयाचे अधिकार कायम असल्याचे जाहीर केले होते. गुरूमूर्ती यांच्या नियुक्तीवर टीका-टीप्पणी होत असली, तरी सत्ताधारी भाजपने मात्र त्यांच्या नियुक्तीचे समर्थन केले आहे. सार्वजनिक अथवा सरकारी क्षेत्रातील कोणत्याही पदावर गुरूमूर्ती यांनी काम केलेले नाही. अशा कोणत्याही संस्थेचे त्यांनी लेखापरीक्षणही केलेले नाही. पतधोरण ठरविण्याच्या समितीत गुरूमूर्ती यांचा समावेश नसल्याने त्यांचा पतधोरणावर किती परिणाम होईल, हे अजून सांगता येणार नाही; परंतु संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांचे विचार ते प्रभावीपणे मांडू शकतात. तसेच त्यांना मताचा अधिकारही आहे. गुरूमूर्ती यांचा बॅंकांच्या खासगीकरणाला विरोध केला होता. डॉ. राजन यांनी बॅंकांच्या खासगीकरणाचा डाव आखला होता, असा आरोप हेच गुरूमूर्ती करीत होते. डॉ. राजन, अरविंद पानगढिया, सुब्रम्हण्यम अशा अधिकाऱ्यांना मोदी सरकारला सांभाळता आले नाही, हा संदेश मात्र जगभर गेला. रिझर्व्ह बॅंकेला देशाच्या हिताचा विचार केला पाहिजे, त्यात दुमत नाही. गुरूमूर्ती यांच्या या म्हणण्याचे एकवेळ समर्थन करता येईल; परंतु जागतिक आर्थिक धोरणापासून आता कोणतीही अर्थव्यवस्था दूर राहू शकत नाही, त्याचे भानही ठेवावे लागते. रिझर्व्ह बॅंक पतधोरण ठरवितानाही जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे भाव, अमेरिका-जपानसारख्या राष्ट्रांच्या बॅंकांची पतधोरणे विचारात घ्यावी लागतात. त्यांचा भारताच्या पतधोरणावर परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत आता जागतिक नाणेनिधीच्या सल्ल्यानुसार रिझर्व्ह बॅंक कारभार करते, असे म्हणण्याला काहीच अर्थ नाही. गुरूमूर्ती यांची नियुक्ती करताना रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल, अर्थमंत्री अरुण जेटली, आर्थिक सल्लागारांना अंधारात का ठेवले, हा प्रश्‍नही अनुत्तरीत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…केवळ लीड रोलच करणार – प्रियांका\nNext articleसाताऱ्यात एसटीच्या 1048 फेऱ्या रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/grant-to-the-people-who-own-the-land-of-devasthan/", "date_download": "2018-08-19T04:03:12Z", "digest": "sha1:EUYPMH4RI3TNMV22RHLS74QGPLOB7XFB", "length": 7545, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देवस्थानची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदेवस्थानची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान\nमुंबई: २०१४ मध्ये आलेला दुष्काळ अनुदान वाटपाचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये देवस्थानची जमीन कसणाऱ्या कास्तकारांना अनुदान मिळावे अशी मागणी होती. सरकारने काही अटीच्या अधीन राहून ही मागणी मान्य केली आहे.\nशासनाने देवस्थानची जमीन व कास्तकार (कसणारे शेतकरी) अनुदानापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित शेतकऱ्यांना मालकी हक्क किंवा कुळाचा कोणताही दावा करता येणार नाही, असे स्पष्ट केले. या अटीच्या अधीन राहुन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.\nखरीप हंगामात २०१४ च्या दुष्काळाचे अनुदान वाटपाचा निर्णय घेण्यात आला; यामध्ये देवस्थानची जमीन कसणाऱ्या कास्तकरना अनुदान मिळावे अशी मागणी होती.\nत्यानुसार देवस्थानची जमीन व कास्तकार (कसणारे शेतकरी) अनुदानापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित शेतकऱ्यांना मालकी हक्क किंवा कुळाचा कोणताही दावा करता येणार नाही, या अटीच्या आधिन राहुन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपावसाची विश्रांती आठवडाभर\nNext articleआळे येथे रविवारी मोफत महाआरोग्य मेळावा\nसूक्ष्म सिंचन योजनेची साखर कारखाने व बँकांनी अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nक्रांतीदिनी कॉंग्रेस,राष्ट्रवादीकडून मोदी सरकार ‘#ChaleJao’चा नारा \nनिवडणूक प्रक्रिया कर्तव्यदक्ष व नि:पक्ष अधिकाऱ्यांकडूनच हाताळणार- निवडणूक आयुक्त\nउद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी महाराष्ट्र आणि थायलंडने परस्पर सहकार्य वाढवावे- सुभाष देसाई\nमागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता मराठा समाजाला आरक्षण द्या\n आंदोलन बदनाम होणार नाही याची काळजी घ्यावी – मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-anjali-damania-threatens-dawood-ibrahim-73819", "date_download": "2018-08-19T04:15:40Z", "digest": "sha1:XVGQ2ORGJLBCBPYQP2LLKN23GVDLF3CJ", "length": 12322, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news anjali Damania threatens dawood ibrahim खटले मागे घेण्यासाठी दमानिया यांना धमकी | eSakal", "raw_content": "\nखटले मागे घेण्यासाठी दमानिया यांना धमकी\nरविवार, 24 सप्टेंबर 2017\nदाऊदने दूरध्वनी केल्याचा दावा\nमुंबई: प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावरील सर्व खटले मागे घेण्यासाठी धमकीचा दूरध्वनी आला आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा दूरध्वनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.\nदाऊदने दूरध्वनी केल्याचा दावा\nमुंबई: प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावरील सर्व खटले मागे घेण्यासाठी धमकीचा दूरध्वनी आला आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा दूरध्वनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.\nअंजली दमानिया या शुक्रवारी (ता. 22) मध्यरात्री त्यांच्या पतीसोबत मोबाईलवर चॅटिंग करीत असताना त्यांना धमकीचा दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने नाव सांगितले नाही, मात्र त्याने खडसेंविरोधातील तक्रार मागे घेण्याची धमकी दिल्याचे दमानिया यांनी तक्रारीत म्हटले आहे. धमकी देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांक परदेशातील असून तो ट्रू कॉलरवर तपासला असता \"दाऊद पाकिस्तान' असा उल्लेख दिसला. त्यानंतर त्यांनी तत्काळ या बाबतची माहिती पोलिस आयुक्तांना दिली. वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरवात केली. याप्रकरणी गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहे.\nअंजली दमानिया यांना धमकी दिल्याबाबत आम आदमी पक्षाच्या प्रवक्‍त्या प्रीती मेनन शर्मा यांनी या निषेध नोंदविला असून, कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण राज्य सरकारने गांभीर्याने घेऊन \"रॉ' किंवा \"आयबी' मार्फत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. हा क्रमांक दाऊद याची पत्नी मेहजबीन हिचा असून, तो कराचीतील असल्याचे बोलले जात आहे.\nदोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी - दोन लहान मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. १८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आली...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती\nकोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ...\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही आहे ओळख\nऔरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश...\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nइराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत\nकल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/ravan-raja-rakshsancha-novel-by-sharad-tandale/", "date_download": "2018-08-19T03:26:31Z", "digest": "sha1:4B3XICDLY5D6NLZXNNMS2ELZKC5XB3UY", "length": 33649, "nlines": 135, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "रावणाची बाजू मांडणारी, \"पराभूताचा\" इतिहास दाखवणारी कादंबरी - \"रावण : राजा राक्षसांचा\"", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nरावणाची बाजू मांडणारी, “पराभूताचा” इतिहास दाखवणारी कादंबरी – “रावण : राजा राक्षसांचा”\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nलेखक : रामदास कराड\nकुठलंही पुस्तक वाचून झाल्यावर स्वाभाविकच मी काही प्रश्न स्वतःला विचारतो. या पुस्तकातून मला काय घेता आलं या पुस्तकाने मला काय दिलं या पुस्तकाने मला काय दिलं मात्र कधी कधी उत्तर शोधायची धडपड असूनही ते अनेकदा सापडत नाही. मनही हवं असलेलं उत्तर कधी कधी देत नाही. कारण खोलवर कुठेतरी त्या पुस्तकाने मनाचा ठाव घेतलेला असतो. ‛रावण – राजा राक्षसांचा लेखक श्री. शरद तांदळे’ यांच्या कादंबरीचंही अगदी तसंच आहे.\nही कादंबरी मी तीन वेळा वाचली. पण प्रत्येक वेळी ती मला अगदी नवीनच भासली. सर्व पात्रांची पुन्हा नव्याने ओळख झाली.\nअसंख्य जाती, जमाती रावणाच्या साम्राज्यात सुखनैव नांदत होत्या. त्याने स्वतःची राक्षस संस्कृती उभी केली होती. त्याच्या राज्यात प्रत्येकाला राहायला, स्वतःची जात, धर्म, संस्कृती जपण्याचा, विचार मांडण्याचा हक्क, अधिकार होता. मुक्त, स्वातंत्र्य होतं.\nआजोबा, मामा, आई, मावशी, बंधू, भगिनींना आणि साम्राज्यातील जनतेला सुख, समाधान, स्थेर्य देत सोन्याचं घर बांधून देणारा रावण हा एकमेवच राजा असेल. रावण एक मातृभक्त, महान शिवभक्त, आज्ञाधारक शिष्य, विख्यात ज्ञान पंडित, जवाबदार बंधू, लढावू वृत्तीचा जिद्दी योद्धा, प्रेमळ पती, मार्गदर्शक पिता अश्या अनेक रक्तांच्या नात्यातील उपाध्यांनी बांधला गेलेला प्रगतशील विचारांचा कुशल राज्यकर्ता होता.\nदशग्रीव ते रावण राजा राक्षसांचा असा घडलेला वाखण्याजोगा त्याचा प्रवास लेखकाने अत्यंत खुबीने यात लिहला आहे. अनेक रूपांत नाविन्याचा शोध घेत लेखकाने रावणाचे व्यक्तिचित्रण केलं आहे. रावणाच्या व्यक्तिमत्वाचे नव्याने पैलू उलगडून त्याच रुपडं पालटल्यालं चित्र या कादंबरीत या कादंबरीकाराणे सुस्पष्ट शब्दांत अधोरेखित केलं आहे…\n“दुष्ट, कपटी, खुनशी, पाताळयंत्री” या यादीत आजवर ज्या रावणाला गणलं गेलं, त्या यादीतील बहुतांश उपमा या कादंबरीत कादंबरीकाराने खोडून काढल्या आहेत. परिस्थितीच्या फेऱ्यात गुरफटलेलं त्याचं जीवन नियतीचे अनेक फटकारे आजवर खात होतं, “रावण: राजा राक्षसांचा” या कादंबरीत श्री.शरद तांदळे या लेखकाच्या लेखणीने त्याच्या आयुष्याचा सारा लेखाजोखाच मांडला आहे.\nरावणाच्या आयुष्याचं सार त्यांनी मुक्त हस्ताने कादंबरी लिखित करून त्याच्या वेदनेची उणीव भरून काढली आहे,. त्याच्या मनातील खंत नव्या स्वरूपात व्यक्त केली आहे.\nअनार्य दासीपुत्र असल्याने तो आर्य होऊ शकत नाही. स्वतः जन्माला घातलेल्या पोरापेक्षा धर्माला महत्व देणाऱ्या धर्मनितीने त्याच्या बालमनावर झालेला परिणाम, कर्तृत्वार नाही तर कुळावर श्रेष्ठत्व ठरवणाऱ्या लोकांकडून त्याच्या पदरी पडलेली उपेक्षा, अहवेलना, अपमान त्या बाल्यावस्थेतुन क्रूरतेकडे होऊ घातलेल्या त्याचा प्रवास यात शब्दबद्ध केला आहे.\nही कादंबरी वाचून मनांत भाव-भावनांचा कल्लोळ होतो. देवादी देव इंद्रदेवांना बंदिस्त करणारा रावण अनेक ठिकाणी कुतूहल जागं करतो. ‛रक्ष इति राक्षस’ लोकांचं रक्षण करणारी जमात म्हणजे राक्षस स्वकर्तुत्वाने सोन्याच्या लंकेसारखं बलाढ्य साम्राज्य उभं करून सर्वांना समानता देण्याचं काम तो करतो याने त्याचं कौतुक वाटतं…\nरावणासारखा आप्तांवर, बंधुवर निर्व्याज प्रेम करणारा भाऊ असावा…\nकुंभकर्णासारखा रावणाच्या प्रत्येक निर्णयात पाठराखण करणारा पाठीराखा असावा…पण…\nबिभीषणासारखा निर्वाणीच्या वेळेला साथ सोडणारा घरभेदी कोणालाही असू नये…\nअसे अनेक किंतु, परंतु, यथामती, यथाशक्ती कादंबरीत वर्णिलेले आहेत. यातील युद्धाचे प्रसंग तर अंगावर शहारे आणतात.\n‛मी मरणार नाही’ हे वाक्य तर कायमच प्रेरणा देतं. आई कैकसीने दिलेलं ध्येय, सुमाली, पौलत्स्य आजोबांनी दाखवलेली प्रकाशाची वाट, प्रहस्त मामाने लढण्याची दिलेली उर्मी, भावांचे वैचारिक संभाषण, स्वतःशी संवाद करत खेळलेलं बौद्धिक द्वंद्व, ब्रम्हदेवाचे मार्गदर्शन, नारदमुनींचा सल्ला, महादेवांनी दिलेली संघर्ष करण्याची प्रेरणा, पुत्र मेघनादाला स्वतःच कौशल्य वाढवण्यासाठी स्वतःच्या क्षमतेशी संघर्ष करायला जागं करणारा प्रेरणादाई पित्याचा मुलाशी संवाद तर एक संदेश आहे…असे असंख्य उल्हसित करणारे रोमहर्षक प्रसंग या कादंबरीत लेखकाने यथोचित रेखाटले आहेत.\nरावण हा विषय तसा खुपसा उपेक्षित आणि बराचसा अनपेक्षित राहिला होता. पण इतिहासात अन्याय झालेल्या रावण या व्यक्तिरेखेला खऱ्या अर्थाने या लेखकाच्या न्याय बुद्धीने या कादंबरीत न्याय मिळवून दिला आहे – हीच खरी या लेखकाच्या साचेबद्ध लेखणीची किमया आहे. या त्यांच्या कल्पनेला सलाम आहे.\nबिभिषण हा रामाला जाऊन मिळणार, त्यासोबत आपले, आपल्या राज्याचे गुपितंही जाणार आहेत हे ज्ञात असूनही फक्त आईला दिलेल्या वचनाला जागणारा तत्ववादी पुत्र रावण त्याला कोणतीही शिक्षा करत नाही. समोर अनितीने लढणारे असूनही शास्त्रा बरोबर शस्त्राच्या ज्ञानात पारंगत असलेला रावण स्वतः मात्र आपले नीतीची नियम मोडत नाही. रावणाला पराजित करण्यासाठी कपटनितीचा आधार घ्यावा लागतो हाच रावणाचा विजय आहे, यांतच त्याचं खरं सामर्थ्य दिसून येतं.\n– असे अनेक प्रश्न, विचार, समज, अपसमज मनात घोळत राहतात.\nस्त्रीवर शस्त्र उचलणं हा त्याकाळी अधर्म होता. सीतेचं अपहरण रावणाने केलं तर अधर्म होतो तर मग त्याची भगिनी शूर्पणखेचे कान, नाक कापले हा कोणता धर्म.. नि ही कोणती धर्मनिती.. नि ही कोणती धर्मनिती.. एकाचं पुण्य आणि रावणाचंच पाप हा एकास एक न्याय कसा काय ठरू शकतो एकाचं पुण्य आणि रावणाचंच पाप हा एकास एक न्याय कसा काय ठरू शकतोदूषणाबरोबर दंडकारण्यात १४ हजार सैन्य राम, लक्ष्मण या बंधूंच्या हातून मारलं गेलं. ह्यावरून, ते निश्चित धुरंधर योद्धे आहेत हे लक्षात घेऊन रावणाने त्याचवेळी सावध पवित्रा घ्यायला हवा होता. पण तो त्याने का घेतला नाही..दूषणाबरोबर दंडकारण्यात १४ हजार सैन्य राम, लक्ष्मण या बंधूंच्या हातून मारलं गेलं. ह्यावरून, ते निश्चित धुरंधर योद्धे आहेत हे लक्षात घेऊन रावणाने त्याचवेळी सावध पवित्रा घ्यायला हवा होता. पण तो त्याने का घेतला नाही.. अश्या कित्येक उलट सुलट प्रश्नांचा, विचारांचा भस्मासुर डोक्यात घोंगावू लागतो.\nआजवर कुठल्याच पुस्तकात न कळलेला रावण या कादंबरीत अनेक अंगांनी अगदी भरभरून बोलला आहे. अर्थातच तो शरद सरांनी बोलता केला आहे.\nनवनिर्मिती ही आनंद देत असते. रावण स्वतःच्या ताकदीच्या जोरावर एवढं मोठं साम्राज्य उभारतो. लंका निर्माण करतो. आयुर्वेदाचा गाढा अभ्यासक असलेला रावण हा व्यापारी, व्यावसायिक असतो. दर्शन, राज्यशास्त्र आदी विषयात पांडित्य मिळवूनही विध्वंसक, दुष्टच का\nशिवतांडव स्त्रोत्र रचणारा, रुद्रवीणा, बुद्धिबळ, रावणसंहीता, कुमारतंत्र हे तयार करून ज्ञानार्जन करणारा रावण खलनायक कसा असे कित्येक निरुत्तरीत प्रश्न या कादंबरीत उत्तरीत तर होतातच, पण काही रावणाच्या उदार अंतःकरणावर विचार करायला भाग पाडतात.\nजसे की शेवटच्या क्षणी तो लक्ष्मणाचे शिष्यत्व स्वीकारून त्याला मार्गदर्शनपर संदेश देतो. हा रावणाचा विचार आपल्या दृष्टिकोनात नव्याने भर घालतो. काही प्रसंग तर अगदी कायमचे मनाला स्पर्शून राहतात. राक्षस संस्कृतीत आईला मारणं हा सर्वात मोठा गुन्हा आणि आईचा शब्द हा प्रमाण असेल – असा मातृभक्त असलेला रावण, महादेवाचा निस्सीम भक्त होता. महादेवाच्या भेटीचं वर्णन तर अगदी पराकोटीचं सुरेख आहे. हा प्रसंग वाचकाला साक्षात महादेव भेटीची अनुभूती देतो. ब्रम्हदेवाच्या आश्रमाचे, कैलासाचे, निसर्गाचे वर्णन तर अप्रतिमच\nआई कैकसी, आजोबा सुमालीच्या मृत्यू नंतर आपल्या पुत्र मेघनादाचा डोळ्यासमोर मृत्यू झाल्याने एका पित्याचे काय हाल होतात ती हळहळ वाचून हृदयाला पीळ पडतो. लंकेत प्रत्येकाला जगण्याचं, धर्माचं, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, तर मग मला माझ्या पती सोबत सती जायचं आहे…‛मला मरण्याचं स्वातंत्र्य हवंय’ हे सुलोचनेचं वाक्य हदरवून टाकतं. अश्या प्रसंगाचे वर्णनं तर आपली मती गुंग करतात.\nवामानाच्या कपटाला भुलून महान बनण्याच्या अभिलाषेपोटी बळींनं स्वतःचं राज्य दान दिलं. ‛राजा हा राज्याचा विश्वस्त असतो मालक नाही’ हे आचार्य शुक्राचार्यांनी वामनाचे कपट बळीला समजून सांगूनही बळींनं ते ऐकलं नाही, म्हणून वामनाने त्यांना ‛झारीतले शुक्राचार्य’ म्हटलं. तेही आजवर आचार्यांना त्याच नावाने हिणवलं जातं.\n‛बुद्धीमान आहेस तर कर्तृत्वाने प्रमाण दे’ हा आचार्यांनी रावणाला दिलेला सल्ला आपलं स्वत्वं जागं करून आपल्यात सकारत्मक बदल घडवून आणतो. ‛जगण्यासाठी मला श्रेष्ठत्व हवंय’ अशी प्रेरणादायी गर्भवाक्य मनाला भारून उभारी देणारे आहेत. ‛स्वातंत्र्य हा राक्षस संस्कृतीचा पाया आहे पण त्या सांस्कृतीत जोडीदार निवडीण्याचा अधिकार कुठं आहे खऱ्या स्वातंत्र्यामध्ये जोडीदार निवडीचाही अधिकार असतो’ हा कुंभीसनीचा नवा विचार संस्कृतीत नवी भर घालताना दिसतो. ‛ज्या धर्माच्या धारणा कालानुरूप बदलत नाहीत तो धर्म गुलामांची फौंज तयार करत असतो’ असे परिवर्तनीय विचार लेखकाने रावणाचा तोंडुन वदवून घेणं वाचक मनाला विचार करायला भाग पाडणारे आहेत.\nमेघनाद, अक्षयकुमार, खर, दूषण, प्रहस्त, कुंभकर्ण, महोदर, महापार्श्व यांना युद्धांत आलेल्या मृत्यूवर मंदोदरीचा रावणाशी झालेला पराजयातील कारणांचा संवाद उल्लेखनीय आहे. पण ‛उशिरा सुचलेलं शहाणपण हे फक्त शोकांतिकाच देत असतं’ हेच यातून सिद्ध होतं. हा संवाद वाचकाला वेळीच सावध करतो, हे तत्व आत्मसात करून आत्मभान जागृत करतो – हीच या लेखकाच्या लेखणीचं तेजस्वी व देखणं कसब आहे. त्याची ताकद आहे.\n‛लक्ष्मणा, तुझ्या भावाला सांग, दोन बुद्धीमान पुरुषांनी संवाद न करता लढलं तर त्यात धूर्त आणि लबाड लोकांचा फायदा होत असतो. जसा सुग्रीव आणि बिभीषणाचा होणार आहे. कपटी लोकांचा आधार घेऊन मिळालेला विजय निराशेच्या गर्तेत नेत असतो’\nहे रावणाचं वाक्य रामायणाचे आयाम बदलून टाकणारं आहे.\nशरद सरांनी आपला ऐन उमेदीचा काळ ही कादंबरी लिखित करायला दिला आहे. त्यांच्या ४ वर्षाच्या दीर्घ चिंतन चाळणीतुन, गाढया अभ्यासातून रावणाला न्याय देणारी ‛रावण – राजा राक्षसांचा’ ही आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक असणारी, पिढीवर सकारात्मक परिणाम करणारी साहित्यकृती निर्माण झाली आहे. हे त्यांचं पहिलं-वहीलंचं पुस्तक आहे. एक वाचकस्नेही म्हणून मला शरद सरांचा अभिमान वाटतोय.\nरावण खराच राजा होता. रावण दहनात मी या आधी कधीच सहभागी नव्हतो. पण या पुढे तर निश्चितच विचाराने पण सहभागी नसेन. विविध अंगांनी अनेक ढंगांनी या कादंबरीतील प्रसंगांचा लपंडावं मनाला भुरळ घालतो. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या माझ्या सारख्या पुस्तक प्रेमींसाठी ही कादंबरी लिखित करून वाचकांना पुन्हा एकदा लेखक आणि पुस्तकांच्या प्रेमात पाडलं, त्यात आणखी भर पडली आहे, त्याबद्दल सरांचे एक वाचक म्हणून मानावे तेवढे आभार थोडेच आहेत…\n‛अन्यायात दडपल्या गेलेल्या स्वकर्तृत्ववान पुरुषाला आपल्या लेखणीतून न्याय देणारा ‛कर्तुत्ववान लेखक’ ही उपाधी ‛शरद तांदळेंना’ शोभणारी आहे’ असं आज मला मनोमन वाटतं. ही कादंबरी माझ्या सारख्या पामराला भावली, ती इतरांच्याही मनालाही स्पर्शून जाईल आणि कायमच साहित्यात रावणाच्या इतिहासाची खरी साक्ष देत राहील, ती देत राहो हीच आशा करतो. आपण चोखाळलेली लेखणीची वाट ही इतिहासाच्या पानापानांत झोकाळुन गेलेल्या रावणासारख्या असंख्य कर्तृत्वान व्यक्तीरेखांना प्रकाशात आणणारी आहे.\nमहाराष्ट्राच्या संस्कृतीचं वैभवशाली मंदिर हे साहित्यारुपी एका खांबावर उभं आहे आणि त्याचं ओझं हे आपल्या सारख्या नव्या दमाच्या, उमद्या लेखकांनी आपल्या अंगा-खांद्यावरच पेललेलं आहे.\n“महादेव सर्वांचं भलं करो’’\nहे पुस्तक इथे विकत घेता येऊ शकेल : बुकगंगा अक्षरधारा \nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← अंतराळात महिलांना जेव्हा पिरियड्स येत असतील तेव्हा काय होत असेल\nअवघ्या विशीत भयानक अतिरेकी हल्ला करणारा जगातील सर्वात खतरनाक गुन्हेगार →\nरावणाच्या सासरी आजही त्याचं ‘श्राद्ध’ केल्या जाते\nरावणाबद्दल तर तुम्ही जाणताच, पण त्याची पत्नी ‘मंदोदरी’ बद्दल तुम्हाला किती माहिती आहे\nश्री रामने का दिला आपल्या प्रिय लक्ष्मणाला मृत्यु दंड\nOne thought on “रावणाची बाजू मांडणारी, “पराभूताचा” इतिहास दाखवणारी कादंबरी – “रावण : राजा राक्षसांचा””\nकोणी रावणाचे उद्दात्तीकरण करत असेल तर त्याच्या बुद्धीची कीव करणे एवढेच करू शकतो. दुसरे काय\nआता फेसबुक तुम्हाला शोधून देणार फ्री वाय-फाय\nरॉबर्ट मुगाबे बद्दल जगाला माहिती नसलेल्या महत्वाच्या गोष्टी\nपत्त्यांमधील राजे, राण्या आणि गुलाम ह्या सर्वांमागे आहेत खरीखुरी माणसं आणि रंजक कथा\nया महिलेने १ ते ९ अंकांच्या सहाय्याने साकारल्या गणेशाच्या प्रतिमा \nदहशतवादामुळे ही १० अत्यंत महत्वाची ऐतिहासिक स्थळं नष्ट होतायत\n“I am Hindustan” : सहन होत नाही आणि सांगता येत नाही – भाऊ तोरसेकर\nIBN लोकमत ला खुलं पत्र – “आम्ही मराठीच्या अक्षरालाही धक्का लागू देणार नाही”\nImperial Blue आणि Royal Challenge हे दोन ब्रँड नेमकं विकतात तरी काय\nमोदी – हिटलर साम्य दाखवणारा व्हायरल फोटो : काय आहे ह्या फोटोमागचं सत्य\nअखंड अस्वस्थ महाराष्ट्र : अविनाश धर्माधिकारींची विचारात टाकणारी पोस्ट\nसौंदर्याचे वरदान लाभलेली शापित यक्ष कन्या : लीला नायडू\n“लिया है तो चुकाना पडेगा” : विविध चित्रपटांच्या चित्र-विचित्र टॅगलाईन्स…\nजीवाची बाजी लावत लढणाऱ्या सैनिकांचे बॉलीवूडने केलेले हे चित्रीकरण चीड आणणारे आहे\nआय टी चे मृगजळ : काय सत्य काय असत्य मराठी पालकांनी करावे तरी काय\nवॉलपेपर आणि वास्तुशास्त्र मिळुन सुधारा आपल्या घराचं स्वास्थ्य\nग्लोबल वॉर्मिंगचा भयंकर विचित्र परिणाम माश्यांवरही होतोय\nमहाभारतातील दोन क्रूर कौरव – दुर्योधन आणि दुष्यासन ह्यांच्या नावांमागच्या ‘कथा’\n“पहिला दगड कुणी फेकला” : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट : सूत्रधार आणि घटनाक्रम (भाग २)\n…आणि तिने गगनभरारी घेण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवले\nकॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करण्यापूर्वी ‘ह्या’ गोष्टी वाचून लपवलेले ‘सत्य’ जाणून घ्या\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.techvarta.com/%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T03:44:52Z", "digest": "sha1:MMBUVIQCV4HCCGLK6JUCU2L5GZDN7EGH", "length": 13107, "nlines": 180, "source_domain": "www.techvarta.com", "title": "लँडलाईन फोनही बनणार स्मार्ट - Tech Varta", "raw_content": "\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nट्विटरचे लाईट अ‍ॅप भारतात सादर\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nफेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी\nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nमोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना\nअरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे \nस्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nव्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती\nवेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nHome अन्य तंत्रज्ञान लँडलाईन फोनही बनणार स्मार्ट\nलँडलाईन फोनही बनणार स्मार्ट\nजगातील सर्व उपकरणे स्मार्ट होत असतांना आता लँडलाईनदेखील स्मार्ट होणार असल्याचे संकेत मिळाले असून यासाठी बीएसएनएलने पुढाकार घेतला आहे.\nअत्यंत किफायतशीर दरातील स्मार्टफोनमुळे देशातील दूरध्वनीधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमिवर, लँडलाईन फोनमध्ये बदल करण्याचे संकेत आता मिळाले आहेत. बीएसएनएलने याचा पहिला प्रयोग राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात सुरू केला आहे. याच्या अंतर्गत येथील टेलीफोन एक्सचेंजला ‘नेक्स्ट जनरेशन नेटवर्कींग’ म्हणजेच ‘एनजीएन’मध्ये परिवर्तीत करण्यात येत आहे. यामुळे आता ग्राहकाला आपल्या दूरध्वनीवरून व्हिडीओ कॉलींग, एसएमएस आणि चॅटींग आदी सुविधा मिळणार आहेत. याच्या जोडीला ग्राहक आपल्या हवी असणारी पर्सनल रिंगबॅक टोनदेखील निवडू शकतो. अर्थात यासाठी ग्राहकाला त्याचा विद्यमान दूरध्वनी संच बदलून नवीन ‘आयपी फोन’ घ्यावा लागणार आहे. हे मॉडेल बीएसएनएलच उपलब्ध करून देणार आहे. दरम्यान, बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना त्यांच्या दूरध्वनीवर केलेला कॉल हा मोबाईल हँडसेटवर रिसिव्ह करण्याची सुविधादेखील दिली आहे. यामुळे ग्राहक घरी नसतांना तो आपल्या लँडलाईनवर आलेला कॉल मोबाईलवर घेऊ शकतो.\nPrevious articleडिस्प्लेखालीच फिंगरप्रिंट स्कॅनर असणारा विवो एक्स २१ \nNext articleअल्काटेल ३ व्ही स्मार्टफोन सादर\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/he-became-famous-marathi-actor-and-became-director/", "date_download": "2018-08-19T04:14:33Z", "digest": "sha1:CK4VBO6CBY62VRJNQFW2577TQXGLELFE", "length": 29078, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "He Became A Famous Marathi Actor And Became The Director | ​हा प्रसिद्ध मराठी अभिनेता बनला दिग्दर्शक | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १९ ऑगस्ट २०१८\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nअजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना\nम्हाडा भवनाला मिळणार नवा साज\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nPriyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू\nOMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा\nऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nहटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\n​हा प्रसिद्ध मराठी अभिनेता बनला दिग्दर्शक\nसखी या मालिकेमुळे नावारूपाला आलेला अभिनेता दिग्पाल लांजेकर प्रेक्षकांना आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याने सखी प्रमाणे अस्मिता या मालिकेत देखील काम केले होते. एक अभिनेता हीच केवळ दिग्पालची ओळख नाहीये. तो एक चांगला लेखक देखील आहे. तू माझा सांगाती या मालिकेची कथा त्याने लिहिली होती. दिग्पालने आज एक अभिनेता आणि लेखक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. गेल्या वर्षभरापासून तो कोणत्याही प्रोजेक्टमध्ये झळकत नसल्याने तो कुठे आहे याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. तो त्याच्या एका प्रोजेक्टमध्ये व्यग्र असल्याचे म्हटले जात होते. त्याचे हे प्रोजेक्ट म्हणजे त्याचा आगामी चित्रपट असून या चित्रपटाची त्याने नुकतीच सोशल मीडियाद्वारे घोषणा केली आहे. या चित्रपटात दिग्पाल प्रेक्षकांना अभिनेत्याच्या नव्हे तर दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.\nदिग्पालचा ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास प्रचंड आहे. अनेक संत, महापुरुष यांच्याविषयीचा त्याचा अभ्यास दांडगा आहे. त्याने प्रचंड अभ्यास करून तू माझा सांगाती ही मालिका लिहिली होती आणि आता त्याने एका ऐतिहासिक विषयावर चित्रपट बनवला आहे.\nदिग्पालच्या चित्रपटाचे नाव फर्जंद असून या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. हा चित्रपट एक शिवकालीन युद्धपट असून मे २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्पाल गेल्या अनेक वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहे. हा चित्रपट त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असून या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.\nफर्जंद या चित्रपटाच्या पहिल्या लूकमध्ये शिवाजी महाराजांची छबी आपल्याला पाहायला मिळत असून एका डोंगरावर त्यांचा एक मावळा दिसत आहे. या मावळ्याच्या एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात ढाल आहे. या चित्रपटाचे लेखन देखील दिग्पालनेच केले आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिरबान सरकार यांनी केली असून संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्निल पोतदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे.\nदिग्पालने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असल्याने त्याच्या फॅन्सना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n'परी हूँ मैं’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच,या कलाकारांच्या असणार भूमिका\nसखी गोखलेच्या जागी पर्ण पेठेने घेतली या स्टुडिओत एंट्री\n‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमीरा जोशी व मिलिंद इंगळे पहिल्यांदाच आले ह्या गाण्यासाठी एकत्र\nराकेश बापटला लागली अध्यात्माची ओढ\n'परस्पेक्टिव्ह' शॉर्टफिल्मला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/amit-shaha-criticize-rahul-gandhi-update/", "date_download": "2018-08-19T04:05:09Z", "digest": "sha1:HQTTB6MSK6WITRVOB6XVH54MLUXUPVJS", "length": 10030, "nlines": 105, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'भाडे के टट्टू चेतक को हरा नही सकते’ ; अमित शहांचा भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना कानमंत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘भाडे के टट्टू चेतक को हरा नही सकते’ ; अमित शहांचा भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना कानमंत्र\nटीम महाराष्ट्र देशा : लोक सांगतात राहूल गांधींची पॉवर वाढली आहे. पण ‘भाडे के टट्टू चेतक को हरा नही सकते’, असं म्हणत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. आज राज्यातील भाजपच्या सोशल मीडिया प्रतिनिधींचा मेळावा पुण्यामध्ये पार पडला यावेळी शहा यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी कानमंत्र दिला आहे. यावेळी बोलताना शहा यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर देखील निशाणा साधला, तसेच विरोधकांच्या टीकेला चोख उत्तर देण्याची सूचना केल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर काही कार्यकर्त्यांनी दिली.\nमला माहित आहे माझ्याकडे चेतक घोडे आहेत ज्यांना भाड्यांच्या टट्टूपासून कोणताही धोका नाही. आपण मोठ्या प्लॅनिंगने काम करण्याची गरज आहे. तुमच्या डोक्यामध्ये असणारी निराशा काढून टाका, कारण आपलं सरकार नेहमी चांगलंच असतं. मागील चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं कोणतंही काम केलं नाही ज्यामुळे लोकांना मान खाली घालावी लागेल. राहुल गांधींना जनताच मानत नाही, त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकारच नाही. असा घणाघात अमित शहा यांनी राहुल गांधीवर केल्याचं कळतंय.\nदरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकांत भाजप सोशल मीडिया टीमचा असणारा सहभाग सध्या कमी प्रमाणात दिसत आहे. आता शहा यांनी सर्व कार्यकर्त्यांना नव्याने ऊर्जा दिल्याने येत्या काळात महाराष्ट्र आणि देशातील सोशल मीडिया टीम सक्रिय झाल्याचं दिसू शकत.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nश्रद्धा ..... निश्चय ...... चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येतात हे अनेक मान्यवरांनी…\nसांगली : महापौरपदासाठी संगीता खोत व सविता मदने यांच्यात रस्सीखेच\nमी प्रेम आणि शांततेचा संदेश घेऊन पाकिस्तानात आलो आहे – सिद्धू\nअॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील सुधारित विधेयक हे माणूसकी, कायदा आणि…\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर…\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/rape-is-the-naturally-occurring-pollution-in-society-surendra-singh/", "date_download": "2018-08-19T04:04:15Z", "digest": "sha1:WAMLW3OPDTETHFCXT5WPKH3XC23WQMCV", "length": 8726, "nlines": 106, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बलात्कार म्हणजे समाजात नैसर्गिकपणे झालेले प्रदूषण : भाजप आमदार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबलात्कार म्हणजे समाजात नैसर्गिकपणे झालेले प्रदूषण : भाजप आमदार\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपनेत्यांच्या बेताल वक्तव्यांची मालिका सुरूच असून उत्तर प्रदेशचे भाजप आमदार सुरेंद्र सिंग यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भगवान रामालाही बलात्कार रोखता येणार नाहीत,असे खळबळजनक वक्तव्य सिंग यांनी काल केले आहे तसेच बलात्कार हे समाजात नैसर्गिकपणे झालेले हे प्रदूषण आहे असेही सिंग यांनी म्हटले आहे.\nभगवान राम जरी आले तरी बलात्काराच्या घटना रोखता येणार नाहीत, असा मी छातीठोकपणे दावा करत बलात्कार हे समाजात नैसर्गिकपणे झालेले हे प्रदूषण आहे असे सिंग यांनी म्हटले आहे. उन्नावमधील विनयभंगाची घटना समाज्यासमोर प्रसारित झाली. यावर सिंग यांची प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी वरील वक्तव्य केलं. इतर माणसेसुद्धा आपल्या कुटुंबातील आहेत, हे लोकांनी मानले पाहिजे. नीती चांगली असेल तर आपण हे नियंत्रित करू शकतो असंही यावेळी ते बोलले.\nमी जर बोललो तर वादंग निर्माण होऊ शकतो – रामदेव बाबा\nसंतापजनक : भगतसिंग यांना ‘शहीद’ दर्जा देण्यास पंजाबचा सरकारचा नकार\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\nमुंबई : इंग्लंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करूनही कसोटी मालिकेत स्थान मिळवण्यात…\nपिंपरीत प्रेमवीराची बॅनरबाजी, ‘shivade i am sorry’चे फलक\nऔरंगाबाद : हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते’ : MIM नगरसेवक\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nअॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील सुधारित विधेयक हे माणूसकी, कायदा आणि…\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z150104053854/view", "date_download": "2018-08-19T04:24:57Z", "digest": "sha1:ISPM6LCAHMGCBNVULJGYOS4ZXV6EIS4C", "length": 21080, "nlines": 182, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्रीआनंद - अध्याय सोळावा", "raw_content": "\nश्रीआनंद - अध्याय सोळावा\nश्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.\nश्रीगणेशायनम: ॥ आनंदचरित महादाख्यान ॥ बापानंद आनंदघन ॥\n नृसिंह - कर्णक्षेत्र निवविलें ॥१॥\nश्रीचे शव - दहनस्थानीं समाधि वृंदावन बांधोनी ॥\n आरंभ केला सुपुत्रें ॥३॥\n लिहोन धाडिलीं पवित्रें ॥\n सांगली आणि अष्टें नगर ॥\nकराड क्षेत्र आणि करवीर क्षेत्रींचे विप्र आणविले ॥५॥\n राहणार कर्‍हाड क्षेत्नांत ॥\nतेही विप्र - समुदाया समवेत \n पोंचले जेथें वृंदावन ॥\n भाषण केलें संगियां ॥७॥\n आपुले आधीं आम्हांस पाहीं ॥\nनमस्कार करूं दिधला नाहीं नमस्कारितों आज आम्हीं ॥८॥\n घालणार तोंचि अगोदर ॥\n करितें झालें निरंजना ॥९॥\nऐसें गमलें सर्व त्रांस इमारत पडते काय भूमीस ॥\n उभें राहिलें पूर्ववत ॥१०॥\nएकही चिरा न ढळतां अवक्र वृंदावन उभें राहतां ॥\n झाला तेव्हां अपार ॥११॥\n वृंदावन श्रीमूर्तीं जाहले ॥\n वृंदावनस्थ ते साधु ॥१२॥\n मंत्रोक्त केलें प्रतिष्ठापन ॥\n झालें सांगोपांग तें ॥१३॥\n करून घातले नमस्कार ॥\n सर्वत्रांची पैं केली ॥१४॥\nमग आपआपुले पैं स्थळा गेला विप्र आणि सज्जनमेळा ॥\nसद्वंग - प्रेमा आगळा \n प्रश्न करील जरी कोणी ॥१६॥\n स्वर्गस्थ दुंदुभी ते वेळे ॥\n डोल झाला वृंदावनीं ॥१७॥\nदुजे दिवशीं गीता - श्लोक साधु - परित्राणार्थ एका ॥\n बोलले वृंदावनीं तें ॥१८॥\n गोचर झालें तृतीय दिवशीं ॥\n काय ऐसें म्हणाल ॥१९॥\n\" कलेढोणचे मिराशी ॥\nहोते निर्याण - समयासी \n आशंका सर्व निवटेल ॥२१॥\n श्रींचे ज्येष्ठ नंदन ॥\nतेणें स्वांगें केलें कवन श्रींचें निर्याण - प्रकरणीं ॥२२॥\nआरती लिहिली तेथें भावें लेहून दर्शविलें सर्वें ॥\nतेंचि सज्जनीं वांचून पाहावें तेणें शंशय निरसेल ॥२३॥\nवडिलां वडिलां मुखीं कथा आली असे श्रोत्र - पथा ॥\nतेचि बखर मति यथा \n स्थळोस्थळीं केलीं चित्नें ॥\n परंपरेनें श्रवण केलीं ॥\nतेचि बखर असे लिहिली \nश्रीमूर्ती जीवें असते काळीं बोलले एकदोन वेळीं ॥\n वृंदावन दुजें न करावें ॥२७॥\n सत्पुत्न - चित्तीं हेतू गमला ॥\n विनवणी करून सायासी ॥\n काम लाविलें सत्पुत्रें ॥२९॥\n घालीत होते श्रीरघुनाथ ॥\n काष्ठ - खडावा घालूं नये ॥३०॥\n केली असे प्रसिद्ध ॥\n खडावा कोणी न घालिती ॥३१॥\nअसो ऐशी निर्मळ कथा बापू दिनकर होऊनि वक्त ॥\nनिरोपिली माणिक - सुता \n विनंती केली बाप्पाजीसी ॥\nमग बोलले दिनकर - तनय मठामाजि बखर आहे ॥\nतिची प्रत लिहून स्वयें \nत्यावर दिवस कितीएक गेले तें तैसेंच राहिलें ॥\n रघुनाथ नामक सुपात्र ॥\n बखर आणिली निजांगें ॥३६॥\n भेटला गोपाळ - तनयासी ॥\n पहा म्हणोन सांगितलें ॥३७॥\n चित्तास झालें समाधान ॥\n हेतू अंतरीं उपजला ॥३८॥\n पर्यंत केलें निरूपण ॥\n इच्छीत श्रीगुरु - चरण - चंद्र ॥\nस्वामी माझे गुण - समुद्र \n चालविती तो थोकडा ॥४२॥\n परंपरा कथिली जाण ॥\n केली हे कथा वर्णिली ॥४३॥\n भरोन गेली दोहों थडी ॥४४॥\n आतां द्वितीय अध्यायाचा ॥\n तोही निवडोन दावितों ॥४५॥\nश्रीआनंद - रघुनाथ - मिळणी होऊनि वसगडया जावोनी ॥\n वस्ती तेथेंच पै केली ॥४६॥\n निरूपण झालें श्रीची सत्ता ॥\n नवल एक वर्तलें ॥४७॥\n तिजवर मारुती उमटला ॥\n दाखविते झाले जगातें ॥४८॥\n तपास गेले रघुनाथ वेगीं ॥\nपत्ता न लागतां आनंदयोगी आहाळोन झाले व्याकुळ ॥४९॥\nभेटी केली तेथेंचि गुरुवें श्रीनें संवोखलें बरवें ॥\nसमाप्त जाहले वसगडे नगरीं संस्कार केला कृष्य्णातीरीं ॥\n इतुका भाव तृतीयाचा ॥५२॥\n बांधोन केलें प्रतिष्ठापन ॥\nप्रतिवर्षीं पुण्यतिथी - नेम पुढें जयराम - समागम ॥\n नवल चरित्र दाविती ॥५४॥\n करोनी जनां दाविलें देख ॥\nइतुका भाग करोनी लेख \n साक्षात्कार दाविला तया ॥५६॥\n भिवा गुरवासी अधिकारी करून ॥\n होतां यवना जाणवलें ॥५७॥\n कैद केलें श्रीगुरूलागून ॥\n ठकवोन श्रीमूर्ती सोडविली ॥५८॥\n मिरजेस श्रीमूर्ती नेऊन ॥\n भ्रष्ट करावें या हेतू ॥५९॥\n मिळालें इनाम अग्रहार ॥\n सनाथ केलें मग त्यांतें ॥६०॥\n ऋणमुक्त जाले श्रीमूर्तीं ॥६१॥\n सौख्य दिधलें सावकारा ॥\n उद्धार केला तयाचा ॥६२॥\n चमत्कार दाविला ब्राम्हाणीतें ॥\n मिरजेस नेले दिलेलखानें ॥\n मिजजेस राममठ स्थापिला ॥६४॥\n चमत्कार कांहीं दाविला ॥६५॥\n मृताश्च जीववोन रंगनाथा ॥\nसंतोष देवोन सर्व संतां \n केशवस्वामीस आपुले घरीं ॥\nभोजना नेलें ते अवसरीं विपरीत केलें कौतुक ॥६७॥\n भिलवडी पासोन रात्री आले ॥६८॥\n अध्याय बाराव्यांत जाण ॥\n आले परत ब्रम्हानाळा ॥६९॥\n पंतासी दिधलें दर्शन ॥\n उद्धरोन केला पवित्र ॥\n पाप पुरुष दाविला ॥७१॥\n कथन केलें ग्रंथ पूर्ण ॥\n कृतकृत्य मी झालों ॥७३॥\n षोडश कळेचा चंद्रमा ॥\n आल्हाद देऊं इच्छित ॥७४॥\n पठण करी जो नित्य नित्य ॥\n येणें श्रीमूर्ती संतोषे ॥७५॥\n प्रवृद्ध त्याचिये गृहीं होती ॥\nशेवटीं ब्रम्हा - पदवी - प्राप्ती होईल श्रीचे कृपेनें ॥७६॥\n लिहून ठेविला इत्यर्थ ॥\n अन्यथा होऊं केवी शके ॥७७॥\n कामा नये अविश्वास ॥\n कृपा करिती निश्चयें ॥७८॥\n कृपा करिती सुदिन तो ॥७९॥\n सोळा अध्याय पूर्ण येथ ॥\n मना आणोन पहावा ॥८०॥\n आषाढांत ग्रंथ संपविला ॥८१॥\n॥ इति श्रीआनंदचरितामृतं संपूर्णमस्तु ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF_%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-08-19T03:22:16Z", "digest": "sha1:S2S5AHG2CK3EG2HLPTOGIIY7B3HFAXZR", "length": 3229, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रति कलाकार - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► रति अभिनेत्री‎ (३ क, ४ प)\n► रति कलाकारांची यादी‎ (१ प)\n► रतिअभिनेत्रींवरील अपूर्ण लेख‎ (२६१ प)\n\"रति कलाकार\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ सप्टेंबर २०१२ रोजी १९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/viral-photo-of-dsk/", "date_download": "2018-08-19T03:29:01Z", "digest": "sha1:6B3QIP2C4TY56HBMJNMCH7BYRMWKRH4W", "length": 26682, "nlines": 136, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "आता डीएसके यांना फासावर चढवायला हवे?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nआता डीएसके यांना फासावर चढवायला हवे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nलेखक : दत्ता जोशी, मुक्त पत्रकार, औरंगाबाद.\nमागचे काही महिने पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याबद्दल बरेच काही घडते आहे. पण आज दि. 10 मे 2018 पर्यंत मी या विषयावर काहीही लिहिलेले नव्हते. एक तर मी व्यक्तिशः त्यांना ओळखत नाही. मी त्यांच्या कंपनीकडून कधीही कसलीही खरेदी केलेली नाही किंवा त्यांच्या कुठल्याही संस्थेत मी गुंतवणूक केलेली नाही. त्यामुळे त्यांचा व्यवहार कसा आहे या विषयी माझ्याकडे फर्स्ट हँड म्हणता येईल अशी कुठलीही माहिती नाही. अशा अनभिज्ञतेमुळे त्या विषयावर मी काही लिहावे, असे मला वाटले नाही. वरवरचे लिहून काहीतरी सनसनाटी माजवायची हा माझा स्वभाव नाही.\nमला यात जात, धर्म, बिझनेसमधील शत्रुत्व, त्यांच्याकडून दुखावलेल्यांनी उगवलेला सूड वगैरेंपैकी कुठलाही मुद्दा उपस्थित करायचा नाही. इथे मी फक्त कायदा आणि आंत्रप्रिन्योरशिप अर्थात उद्योजकता या दोनच मुद्द्यांवर चर्चा करणार आहे.\nआज मला काही लिहावेसे वाटते आहे. त्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण, अर्थातच डीएसके आणि त्यांच्या पत्नीचा ‘हाती पाटी घेतलेला’, गुन्ह्याची कलमे लिहिलेला व्हायरल झालेला फोटो. आणि दुसरे… याच संदर्भात मराठवाड्यातील उद्योग जगतात प्रतिष्ठेच्या पदावर कार्यरत दोन आंत्रप्रिन्योर्सनी या बाबत मांडलेली भूमिका, त्यांच्याशी झालेली माझी चर्चा आणि हा दृष्टीकोन समाजापर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा आग्रह. ते आहेत ‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर’चे विद्यमान अध्यक्ष श्री. प्रसाद कोकीळ आणि पूर्व अध्यक्ष श्री. सुनील रायठठ्ठा. नव्या पिढीतील उद्योजकता विकासाच्या प्रक्रियेत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे.\nउद्योजकतेतील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जोखीम उचलण्याचा असतो. डी. एस. कुलकर्णी यांनी एकेकाळी त्याच पुण्यात दुकानाच्या पाट्या पुसल्या, टेलिफोन यंंत्रांची नीगा राखली. आपल्या कर्तृत्वाने ते उभे राहिले. त्यासाठी त्यांनी त्यांची व्यावसायिक कौशल्ये वापरली. प्रारंभापासून गतवर्षीपर्यंत त्यांचा आलेख सतत चढता होता, हे सगळ्यांनाच मान्य असावे. फरक पडला तो विशेषत्वाने नोटाबंदीनंतर. नोटाबंदीनंतर रोखीतील बाजार पूर्णपणे कोलमडला. जमिनीचे व्यवहार रसातळाला गेले. जागांच्या किमती खाली आल्या आणि त्यात असंख्य बांधकाम व्यावसायिकांना फटके बसले.\nकुलकर्णी यांना बसलेला फटका थोडा मोठा असावा, किंवा त्यात ते इतरांपेक्षा अधिक उघडे पडले असावेत. कारण जवळवळ सर्व बांधकाम व्यावसायिकांना नोटाबंदीचा फटका बसलेला आहेच.\nउद्योगाच्या क्षेत्रात चढउतार येत असतात. यशस्वीपणे वाटचाल सुरू असेल तर ती महत्वाकांक्षा गणली जाते आणि उतरता आलेख सुरू झाला की तो हव्यास बनतो. हे मराठी मानसिकतेचे दुर्दैवी वैशिष्ट्य आहे. ही मानसिकता उद्योजकतेला प्रोत्साहन न देता खच्चीकरण करणारी आहे. हे चुकीचे आहे. व्यवसायात निर्णय चुकीचे ठरू शकतात. तपासायचेच असतील तर त्या मागचे उद्देश तपासायचे असतात.\nडीएसके यांनी त्यांचे व्यवहार किती स्वस्त किंवा महाग केले, त्यांनी ग्राहकांची फसवणूक केली का, दिलेले शब्द पाळले की नाही हा सारा कायदेशीर तपासाचा आणि कारवाईचा विषय आहे. ते जिथे चुकले असतील तिथे कायद्याप्रमाणे कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पण त्याच वेळी त्यांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली गेली पाहिजे.\nमला इथे असा मुद्दा मांडायचा आहे, की याच न्यायाने आपण व्हिडिओकॉन ग्रुपचा सुद्धा एकदा विचार करायला हवा. प्रारंभापासून दोन वर्षांपूर्वीपर्यंत उत्तम चालणारा व्हिडिओकॉन ग्रुप त्यांनी तेलव्यवहारांत केलेल्या गुंतवणुकीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळलेल्या तेलाच्या भावांमुळे पूर्णतः कोसळला. ते तर सुमारे 40 हजार कोटींचे डिफॉल्टर आहेत, असे मानले जाते. राजकुमार धूत किंवा त्यांच्या कुटुंबियांचे अशा स्थितीत काय करायचे\nडी. एस. कुलकर्णी यांचा पाटी हाती घेतलेला फोटो पाहून मला दोन व्यक्ती आठवल्या. पहिले अर्थातच लालूप्रसाद यादव. कोट्यवधींच्या गैरव्यवहारात विशेष न्यायालयाने विविध खटल्यांत त्यांना दोषी ठरविलेले आहे. ते शिक्षा भोगत आहेत. पण तरीही त्यांचा असा ‘पाटी हाती घेतलेला’ फोटो कधी कुणी समोर आणला नाही. दुसरे उदाहरण महाराष्ट्रातील छगन भुजबळ यांचे. त्यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक झाली. त्यांच्यावरील खटला सुरू आहे. त्यांचे दाढी वाढलेले केविलवाणे फोटो समोर आले पण ‘हाती पाटी घेतलेला’ फोटो कधी बाहेर आला नाही. कायद्यातील तरतुदींनुसार या दोघांचेही तसे फोटो घेतले गेलेले आहेत.\nती कायदेशीर प्रक्रिया आहे. पण ती त्या पातळीवरच मर्यादित असायला हवी. त्या फोटोचा वापर प्रतिमा मलीन करण्यासाठी कुणी, का आणि कशासाठी करावा\nनिर्णय चुकल्यामुळे एखादा उद्योग रसातळाला जाणे, दिवाळखोरीत निघणे ही नवी बाब नाही. अमेरिकेसारख्या देशात दिवाळखोरीसाठी खास कायदे आहेत. त्यात संबंधित उद्योगाची छाननी होती. वसुलीसाठी हाती असलेल्या सर्व साधनांचा वापर केला जातो. अखेर त्याला दिवाळखोर जाहीर करण्यात येते. पण त्याला आयुष्यातून उठवले जात नाही. त्याला नव्याने उभे राहण्याची संधी दिली जाते. कायदा आणि समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो. मराठी माणसात सुद्धा ही वृत्ती भिनायला हवी.\nभारतातील कायदे कदाचित वेगळे असतील. येथे दिवाळखोरीत निघालेल्या व्यक्तीने आयुष्यात पुन्हा उभे राहण्याची हिंमतच करू नये अशा प्रकारची रचना कायद्यात आणि समाजात दिसते. त्याला आज या क्षणी काही पर्याय नाही. पण जे काही कायद्यान्वये मान्य आहे तेच व्हावयास हवे.\nनव्या पिढीसाठी उद्योजकतेची उदाहरणे पुस्तकरूपाने ठेवणार्‍या माझ्यासारख्या लेखकाला डीएसके यांची अनुचित बदनामी हा उद्योजकतेच्या विकासात असलेला मोठा अडथळा वाटतो. उद्योगात चुका होऊ शकतात, पण चुकल्यानंतर हा समाज आणि येथील व्यवस्था त्याची अवस्था अशी करणार असेल तर आयुष्यात उद्योजक म्हणून उभा राहू इच्छिणारा तरु़ण चार वेळा विचार करेल. आणि ‘नोकरी देणारे’ निर्माण झाले नाहीत तर नोकरी करणार्‍यांची अवस्था काय होईल त्यांना नोकर्‍या कुठून मिळतील\nमी पुन्हा एकदा स्पष्ट करतो, डी. एस. कुलकर्णी यांच्याबद्दल माझ्या मनात कसलाही नकारात्मक किंवा सकारात्मक पूर्वग्रह नाही.\nत्यांची भलावण करण्यासाठी मी हे लिहीत नाही. त्यांच्यावरील आरोपांबाबत मी एक शब्द काढलेला नाही. त्याच्या सत्यासत्याबाबत चर्चा केलेली नाही. त्यांच्यावरील आरोपांना त्यांनी उत्तरे द्यावीत. जी काही भरपाई त्यांच्याकडून कायद्याने अपेक्षित असेल त्याची पूर्तता त्यांनी करावी. कायद्याने त्यांना दिलेली शिक्षा त्यांनी भोगावी. ती कितीही कठोरात कठोर असेल, त्याला त्यांनी तोंड द्यावे.\nबँकांना बुडवून भारताबाहेर गेलेल्यांच्या तुलनेत डी.एस. कुलकर्णी यांच्याकडे ‘विक्री करून पैसा वसूल करता येण्याजोगे अ‍ॅसेट’ बरेच आहेत. त्याची विक्री करून आर्थिक नुकसानीची व्याजासहीत भरपाई शक्य असते. पण त्यासाठी थोडी उसंत देणेही गरजेचे आहे. पण या परिस्थितीत काही विशिष्ट हेतूने या दाम्पत्याचे असे फोटो प्रसृत करून त्या आडून सुरू असलेली डीएसके यांची आणि त्यांच्या पत्नीचीही (होय, त्यांच्या पत्नीचेही असे फोटो व्हायरल झालेले आहेत) होणारी अनुचित बदनामी थांबली पाहिजे आणि उद्योजकतेच्या स्वच्छ दृष्टीतून या प्रकरणाकडे पाहिले गेले पाहिजे.\nमला फक्त एकच आवाहन करायचे आहे, ज्याचा दोष असेल त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा होऊ द्या. पण त्याच्यातील उद्योजकतेची वृत्ती मारू नका. अशा अनुभवातून गेलेले उद्योजक पुढच्या पिढीसाठी मोलाचे मार्गदर्शकही ठरू शकतात. त्यांच्यातील दोषांची शिक्षा द्या पण गुणांचा वापर समाजाच्या, देशाच्या भल्यासाठी करून घ्या\nआणि फोटोच व्हायरल करायचाय तर सोबतचा फोटो कॉपी करा…\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← आईन्स्टाईनची अशीही बाजू : पत्नीवरची अनिर्बंध दडपशाही…\nरेल्वे स्थानकावरील फ्री वायफायचा वापर करून कुली झालाय क्लास वन ऑफिसर \nदारू पिऊन गाडी चालवत असताना अपघातात जीवितहानी झाल्यास, भोगावा लागणार ७ वर्षांचा कारावास\nडीएसके – हा आपला लाडका मराठी उद्योजक अडचणीत का सापडलाय जाणून घ्या खरं कारण\nनोटेवर गांधीजींचाच फोटो का बरं – अनेकांच्या मनात धगधणाऱ्या प्रश्नाचं परखड उत्तर\n4 thoughts on “आता डीएसके यांना फासावर चढवायला हवे\nलेख उत्तम होता, मला आवडला पण सर असाच एक घोटाळा मिराह ग्रुप चा आहे सीट्रस चेक इंन्स आणि ट्विनकल ग्रुप चा आहे गुंतवणूकदारांचे पैसे परत न देता गौरव गोएंका हा दुबई ला पळून गेला तरीही कुठही अजून याची वाच्यता नाही..गेली 3 वर्षांपासून सुप्रेमी कोर्ट मध्ये सुनावणी चालू आहे आणि मालक ओमप्रकाश गोएंका हा भूलथापा मारत आहे…संघटित पाने मोर्चे काढून सुद्धा काहीच हातात नाही…\nरिलायन्सच्या “जिओ” त्सुनामीचे संभाव्य परिणाम\nपहिल्या पावसात भान हरपून टाकणारा मातीचा सुवास कुठून येतो\nजन्मापासून मृत्यूपर्यंत गूढ आणि नाट्यमय आयुष्य जगलेला पडद्यामागचा ‘चार्ली’\nएका छोट्याश्या चुकीनेही तुमचा स्मार्टफोन हॅक होऊ शकतो सुरक्षित करायचाय\n ‘हा’ संपूर्ण देश पायी फिरायला एक तास पुरेसा…\nस्वतः शंभूछत्रपतींच्या लेखणीतून…स्वराज्य आणि स्वधर्म निष्ठेची घवघवीत साक्ष\n“वंदेमातरम” जरूर म्हणेन – पण… : एका मुस्लिम बांधवाचं परखड मत\nह्या मंदिरात हिंदूं व्यतिरिक्त इतर धर्मांच्या लोकांना जाण्यास मज्जाव आहे\nमाओवाद्यांच्या विळख्यातील एल्गार : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ४)\nतेव्हा त्यांच्याकडे घरभाडे देण्यासाठी पैसे नव्हते : आज ते ३० अब्ज डॉलरच्या कंपनीचे मालक आहेत.\nएका पाकिस्तानी मुस्लीम मुलाचा होळीचा अनुभव\nOLX च्या CEO कडून जाणून घ्या यशस्वी होण्यासाठीची परफेक्ट दिनचर्या\n२६ नोव्हेम्बर, संविधान दिना निमित्त पुण्यात एका अप्रतिम कार्यक्रमाचं आयोजन\nअॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांमुळे गोंधळ घालणारे लोक जनतेला फसवत आहेत काय\nअपघातानंतर तातडीने मदत मिळवण्याची अभिनव संकल्पना : “रक्षा Safedrive”\nमृत व्यक्तीच्या फेसबुक, ट्विटर आणि गुगल अकाऊंटचं नेमकं काय होतं, वाचा\nटाईम ट्रॅव्हेलिंग शक्य आहे..\nफेसबुकवरची छोटीशी पोस्ट तुमच्या लाडक्या व्यक्तींचं आयुष्य उध्वस्त करू शकते\nसचिन तेंडुलकरच्या नावे असलेला हा विक्रम कुणीच मोडू शकणार नाही\nबँक ग्राहकांना कर्ज देताना व्याजदर कसा ठरवते \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/tea-coffee-tea-and-monsoon-1275338/", "date_download": "2018-08-19T03:39:26Z", "digest": "sha1:LA5S5VZ3FPSAIAK2ANY6AFVSCM2KVMGW", "length": 13160, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tea- coffee Tea and monsoon | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nसाधा चहा घेण्यापेक्षा आले, तुळस, सुंठ, गवती चहा, दालचिनी इत्यादी पदार्थ आवडीनिवडीनुसार टाकू शकतो.\nबाहेर मस्त पाऊस पडत असताना तो बघत खिडकीत बसून गरमागरम वाफाळता चहा प्यावा, असं अनेकांना वाटतं. वातावरणातील विशेषत्वामुळे पेयांना या ऋतूमध्ये खूपच महत्त्व आहे. ही सर्व पेयं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तसेच मन, चित्तवृत्ती प्रसन्न ठेवण्यास मदत करतात.\nचहा – या ऋ तूमधील सर्वात जास्त प्राशन केले जाणारे पेय. फक्त ऋ तूनुसार त्यात बदल करावा. साधा चहा घेण्यापेक्षा आले, तुळस, सुंठ, गवती चहा, दालचिनी इत्यादी पदार्थ आवडीनिवडीनुसार टाकू शकतो. यामुळे फक्तचव वाढते असे नाही तर या ऋ तूमध्ये वारंवार होणारा जंतुसंसर्ग, सर्दी खोकल्याचा त्रास, कमी प्रमाणात होतो किंवा होतच नाही. या पदार्थामध्ये जी विशिष्ट द्रव्ये असतात, ती बऱ्याच व्याधींपासून आपला बचाव करतात. घशात होणारी वेदना, खवखव नक्की कमी होते.\nकॉफी – चहाप्रमाणेच बऱ्याच प्रमाणात घेतले जाणारे पेय. चहाप्रमाणे तुळस, गवती चहा आदी कदाचित कॉफीमध्ये घालू शकत नाही. पण आवडीप्रमाणे घालू शकतो.\nऔषधी चहा (हर्बल टी) – नेहमीप्रमाणे साखर, चहा पावडर उकळून जो चहा केला जातो त्याहीपेक्षा हा औषधी चहा अतिशय उपयुक्त आहे. त्यात आले, तुळस, सुंठ, गवती चहा, दालचिनी इत्यादी पाण्यामध्ये उकळून लिंबू पिळून/ न पिळता घ्यावे. घशामध्ये वेदना होणं, आवाज बसणे इत्यादीमध्ये तर जास्त वेळा घेण्यास हरकत नाही. गरमागरम चहा थर्मासमध्ये भरून ठेवावा. दिवसभर एक एक घोट घ्यावा.\nसोयाबीन कॉफी – सोयाबीन (दाणे) खूप जास्त वेळ कोरडे भाजावे. काही वेळानंतर कॉफीसारखा वास सुटतो. नंतर ते दाणे मिक्सरमध्ये बारीक करून पूड करून ठेवावे. कॉफी ऐवजी ही पूड वापरून कॉफी करावी. रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांसाठी, मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांसाठी जास्त उपयोगी.\n‘अति सर्वत्र वर्जयेत्’ या उक्तीप्रमाणे जे जे जास्त (अति) प्रमाणात सेवन होते ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. चहा, कॉफी पावसाळ्यामध्ये जरूर घ्यावे. पण प्रमाणात घ्यावे. जास्त प्रमाणात घेतल्याने पित्ताचा त्रास, डोकेदुखी, अपचन, मलावष्टंम इत्यादी अनेक त्रास होऊ शकतात. म्हणून चहा, कॉफी घेताना प्रमाणातच घ्यावी.\nडॉ. सारिका सातव, (आहारतज्ञ)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/spice-m5910-price-p4lUzf.html", "date_download": "2018-08-19T03:52:49Z", "digest": "sha1:N7KUFKZVN7MMYXDOWLEBIJSW7LMH7RKU", "length": 12691, "nlines": 374, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सपिके म५९१० सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवरील टेबल मध्ये सपिके म५९१० किंमत ## आहे.\nसपिके म५९१० नवीनतम किंमत Aug 11, 2018वर प्राप्त होते\nसपिके म५९१०होमेशोप१८ उपलब्ध आहे.\nसपिके म५९१० सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 2,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसपिके म५९१० दर नियमितपणे बदलते. कृपया सपिके म५९१० नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसपिके म५९१० - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nऑपरेटिंग सिस्टिम Featured OS\nविडिओ प्लेअर Yes, 3GP, MP4\nबॅटरी कॅपॅसिटी 1000 mAh\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80416052928/view", "date_download": "2018-08-19T03:55:39Z", "digest": "sha1:2UFOCJUJKL2L2AGM6FLTJKS6C6TJZEVV", "length": 15405, "nlines": 224, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत महाभारत - द्रौपदी-वस्त्रहरण", "raw_content": "\nमूल जन्मानंतर पांचव्या दिवशी सटवाई पूजन करतात, ते काय आहे\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|\nगीत महाभारत - द्रौपदी-वस्त्रहरण\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nयुधिष्ठिर द्यूतात प्रत्येक डाव हरत गेला. त्याने भावांना व द्रौपदीलाही पणाला लावले. द्रौपदीला जेव्हा पणाला लावले तेव्हा सभेतील भीष्मादिकांनी ’धिक्कार’ असा उद्‌गार काढला. कर्ण, धृतराष्ट्र, दुःशासन यांना हे पाहून आनंद झाला. सभाजनांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. दुर्योधनाने उन्मादाच्या भरात द्रौपदीला दासी ठरवून तिला सभेत आणण्यास सांगितले. दुःशासनाने त्या सम्राज्ञीचे केस ओढीत निर्दयपणे ’दासी’ म्हणून हिणवत तिला सभेत आणले. \"तू कृष्ण, हरी कोणालाही बोलाव, पण ते व्यर्थ आहे. तू जिंकली गेली आहेस. दासी म्हणून सेवा कर\" अशा वल्गना त्याने केल्या. द्रौपदी असहाय्यपणे अश्रू ढाळीत होती. तरीही स्वतःला सावरुन तिने सभेपुढे प्रश्न मांडला-----’नृप हो, युधिष्ठिराने प्रथम स्वतःला पणाला लावले. अशा वेळी मी खरोखर दासी ठरते काय ’ भीष्मांनी हा नीतीचा प्रश्न असे सांगून गुळगुळीत उत्तर दिले. राजे तर भयापोटी काहीच बोलले नाही. कर्णाने सांगितले की ती दासी ठरते. दुःशासनाने तिचे वस्त्र फेडण्याचा प्रयत्‍न केला. निराधार द्रौपदीने मनात कृष्णाला आळविले. त्याक्षणी तिच्या अंगावर एकावर एक वस्त्रं निघू लागली. दुःशासन थकून खाली बसला. भीमाने दुःशासन व दुर्योधनाला मारण्याच्या प्रतिज्ञा घेतल्या. अर्जुनाने निक्षून सांगितले की पांचाली दासी ठरत नाही. धृतराष्ट्र हे मानून द्रापदीला वर प्रदान केले व पांडवांचे राज्य परत केले.\nनृपांना, करिते ती प्रार्थना ॥धृ॥\n\"दासी बटकी’ असे हिणवुनी\nकरी तो, सभेत अवहेलना ॥१॥\nसभा जाहली विस्मित निश्चल\nशिणलेल्या तिज येई भोवळ\nबघे ती, आशेने अर्जुना ॥२॥\nबोले नंतर क्रोधे उसळुन\n\"थांबव दुष्टा असभ्य वर्तन\nभोगशील तू कठोर शासन\nज्येष्ठहो या माझ्या रक्षणा ॥३॥\nपणी आधीच्या राजा हरला\nनंतर मज लाविले पणाला\nयोग्य कशी की दास्यत्वाला \nमांडते, माझ्या या प्रश्ना ॥४॥\nभीष्मद्रोणही काहि न बोलत\nमूक बैसती हे कुंतीसुत\nस्नुषा कुळाची मी आक्रोशत\nभीष्म म्हणाले --- प्रश्न नीतिचा\nकसा देउ मी निर्णय याचा \nजाहली, धैर्यहीन, कृष्णा ॥६॥\nविकर्ण बोले, ’दासि न राणी’\nकर्ण वदे ’हिज लाविले पणी\nदासिच ठरते ही सम्राज्ञी\nपात्र हे दासांच्या वसना\" ॥७॥\nराजवस्त्र त्या क्षणीच काढुन\nठेवति पांडव कष्टी होउन\nतिचे वस्त्र ओढी दुःशासन\nसोडुनी लाज, करि वल्गना ॥८॥\nमनी द्रौपदी करिते धावा\nशरणागत ती होइ माधवा\nक्षणात घडले अद्‌भुत तेव्हा\nफेडिता, वस्त्रे निघती पुन्हा ॥९॥\nभीम वदे क्रोधे चवताळुन\n\"ह्या दुष्टाचे प्राणच घेइन\nवक्षा फोडुन रक्‍तहि प्राशिन\"\nशब्द ते गमले रणगर्जना ॥१०॥\nपुसे द्रौपदी पुन्हा सभेसी\nकुणि न वाचवी त्या अबलेसी\nसहवेना ही पीडा तिजसी\nकरी ती दयेचीच याचना ॥११॥\nविदूर बोले उघड त्याक्षणी\n\"विनाश होइल नृपा यातुनी\nकुळाला कलंक हा जाणा\" ॥१२॥\nसभेस सांगे धूर्त सुयोधन\nपांडव म्हणतिल ते मी मानिन\nश्वास सभेने धरले रोखुन\nधर्मसुत काहिच बोलेना ॥१३॥\nमांडी दावी मत्त सुयोधन\nभीम गर्जला, क्रोधित होउन\n’अधमाचे या ऊरु फोडिन’\nकौरवा घेरी भयभावना ॥१४॥\nअर्जुन उठुनी सांगे निक्षुन\n\"निर्णय देतो पणास लक्षुन\nसत्य हे, हेच असे जाणा\" ॥१५॥\nपाञ्चालीला स्वये वर दिले\nसर्व मुक्‍त दास्यातुन केले\nअर्पिले, राजमुकुट त्यांना ॥१६॥\nसर्व धार्मिक कार्यांत आरंभी श्रीगणेशाची पूजा कां करतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/where-can-i-find-the-best-clocking-method-for-2018.html", "date_download": "2018-08-19T03:55:58Z", "digest": "sha1:ZNYZ2ECR2SBRWQSBGPTKSITXJQCZ4MHL", "length": 13520, "nlines": 56, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Where can I find the best clocking method for 2018 - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-08-19T04:04:46Z", "digest": "sha1:A67MYN2TUJ5WELGN6BZ3W6BMJHAUMPZ7", "length": 8226, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“एनआरसी’ सर्व देशासाठी करण्याची भाजपची मागणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“एनआरसी’ सर्व देशासाठी करण्याची भाजपची मागणी\nनवी दिल्ली – “एनआरसी’ अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या मुद्दयावरून लोकसभेमध्ये सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. “एनआरसी’चा मसुदा प्रसिद्ध झाल्यापासून आसाममधील बंगाली नागरिकांचा छळ केला जात असल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी केला. तर आसाममध्ये गेलेल्या तृणमूलच्या शिष्टमंडळाला रोखण्यात आल्याने देशात “सुपर इमर्जन्सी’ लागू असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर “एनआरसी’ पूर्ण देशभरात लागू करण्यात यावी, अशी मागणी भाजपाच्या सदस्यांनी केली. त्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले.\nशून्य प्रहरादरम्यान भाजपच्या निशिकांत दुबे यांनी “एनआरसी’चा मुद्दा उपस्थित केला. ईशान्य भारत आणि जम्मू काश्‍मीरमधील काही भागात जनगणना होत नसल्याचा दावा दुबे यांनी केला. सर्व देशभर नागरिकांची नोंदणी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली. दुबे यांच्या काही वक्‍तव्यांवर काही विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. सभापती सुमित्रा महाजन यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले.\nआसामप्रमाणेच पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील मुस्लिम आणि हिंदूंनाही “एनआरसी’मधून वगळण्यात आल्याचा दावा तृणमूलच्या सौगत रॉय यांनी केला. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आसाममध्ये प्रत्यक्ष भेट देण्याची मागणीही त्यांनी केली. “एनआरसी’च्या मुद्दयावरून रक्‍तपात होण्याबाबत ममता बॅनर्जी यांनी इशारा दिला होता. रॉय यांनी याचा उल्लेख केल्यावरही सभागृहामध्ये गोंधळ झाला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसात्विक-अश्‍विनीची जोडी उपान्त्यपूर्व फेरीत\nNext articleकॉचर बिरकर यांना मिळालेला पुरस्कार काही मिनिटातच गेला चोरीला\nपाकिस्तानच्या अध्यक्षपदी डॉ.अरिफ अल्वी निश्‍चित\nकेरळमध्ये महाप्रलय ; 11 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट\nकॉंग्रेसचे आमदार एक महिन्याचे वेतन देणार\nराज्यातील 1.50 लाख राजपत्रीत अधिकारी देणार एक दिवसाचा पगार\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्रोत देणे बंधनकारक\nजागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार दिल्लीतील अधिकाऱ्याला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/driving-licence-traffic-police-transport-minister-e-copy-it-acr/", "date_download": "2018-08-19T04:04:48Z", "digest": "sha1:EIR7MDLLZ6GV5XM2HUA5YAF63A25HWYB", "length": 7799, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…यामुळे ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n…यामुळे ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nनवी दिल्ली – तुम्हाला आता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्ससची मूळ प्रत दाखविण्याची गरज राहणार नाही. केवळ मोबाईलमधील ई-कॉपी दाखवली तरी पुरेसे आहे. तसे निर्देशच केंद्र सरकारने राज्यांमधील ट्रॅफिक पोलिस व परिवहन विभागांना दिले आहेत.\nआयटी अॅक्टचा हवाला देत परिवहन मंत्रालायने ट्रॅफिक पोलिसांना व्हेरिफिकेशनसाठी ड्रायव्हिंग लायन्सस, नोंदणी प्रमाणपत्र किंवा विम्यासारखी कागदपत्रांची मूळ प्रत घेऊ नये. त्याऐवजी डिजीलॉकर किंवा एमपरिवहन सारख्या अॅपचा उपयोग करावा, असे सांगण्यात आले आहे. यानुसार ट्रॅफिक पोलीस त्याच्या जवळील असलेल्या डिव्हाईसने क्युआर कोड स्कॅन करून डेटाबेसमधून माहिती काढू शकते. त्यासाठी मूळ कागदपत्रांची गरज लागणार नाही.\nदरम्यान, अनेक वेळा ट्रॅफिक सिग्नल तोडल्यावर, अनियंत्रित वेगामुळे किंवा ड्रायव्हिंग करताना फोन वापरल्याने पोलीस मूळ कागदपत्रे जप्त करत होती. यावेळी अनेक कागदपत्रे हरवल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. यावर परिवहन मंत्रालयाने मूळ कागदपत्रे न घेण्याचे निर्देश दिले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article१७ वर्षानंतर असे काही लॉर्ड्स वर घडले की सचिन तेंडुलकरला देखील पाहावी लागतेय वाट\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय नेत्यांची उपस्थिती\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी देशभरातील नेत्यांची हजेरी\nअटल बिहारी वाजपेयींच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी\nअटल बिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक; भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक रद्द\nत्रिपुराच्या राज्यपालांनी दिली अटल बिहारी वाजपेयी यांना जिवंतपणीच श्रद्धांजली\nस्वातंत्र्य दिनानिमित्त लंडन पोलिसांचे भारताला अनोखे गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-dhing-tang-british-nandi-article-114713", "date_download": "2018-08-19T04:09:53Z", "digest": "sha1:4F3QZAFQWXSLNH5CLMBE5POFWTMXTTUR", "length": 16618, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dhing tang british nandi article मानस (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 8 मे 2018\nबेटा : (ब्याग खांद्यावर अडकवून) ढॅणढॅऽऽण\nमम्मामॅडम : (वर्तमानपत्रात डोकं घालून थंडपणे) वेलकम\nबेटा : (जाहीर करत)...अँड गोइंग बॅक\nमम्मामॅडम : (कपाळाला आठ्या घालून) आता कुठे कर्नाटकातला निकाल लागल्याशिवाय कुठेही जाऊ देणार नाही तुला\nबेटा : (चुटक्‍या वाजवत) कर्नाटकचा निकाल लागल्यात जमा आहे पंधरा मिनिटांत जिंकून दाखवीन मी कर्नाटक पंधरा मिनिटांत जिंकून दाखवीन मी कर्नाटक आहे काय नि नाही काय आहे काय नि नाही काय तिथल्या दौऱ्यात भेटलेल्या प्रत्येक माणसानं मला सांगितलं : ह्या वेळी आमचं मत तुम्हालाच\nमम्मामॅडम : (पेपरात डोकं खुपसून) एवढा आत्मविश्‍वास बरा नव्हे\nबेटा : (ब्याग खांद्यावर अडकवून) ढॅणढॅऽऽण\nमम्मामॅडम : (वर्तमानपत्रात डोकं घालून थंडपणे) वेलकम\nबेटा : (जाहीर करत)...अँड गोइंग बॅक\nमम्मामॅडम : (कपाळाला आठ्या घालून) आता कुठे कर्नाटकातला निकाल लागल्याशिवाय कुठेही जाऊ देणार नाही तुला\nबेटा : (चुटक्‍या वाजवत) कर्नाटकचा निकाल लागल्यात जमा आहे पंधरा मिनिटांत जिंकून दाखवीन मी कर्नाटक पंधरा मिनिटांत जिंकून दाखवीन मी कर्नाटक आहे काय नि नाही काय आहे काय नि नाही काय तिथल्या दौऱ्यात भेटलेल्या प्रत्येक माणसानं मला सांगितलं : ह्या वेळी आमचं मत तुम्हालाच\nमम्मामॅडम : (पेपरात डोकं खुपसून) एवढा आत्मविश्‍वास बरा नव्हे\nबेटा : मी तिथल्या कार्यकर्त्यांना सांगून टाकलंय की ते कमळवाले बूथ जिंकणार आहेत, आपण थेट सीटच जिंकू बूथ जिंकून काय करणार बूथ जिंकून काय करणार\nमम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) निकाल लागेल तेव्हा खरं\nबेटा : (चुटक्‍या वाजवत) यू जस्ट डोण्ट वरी कर्नाटकातलं सरकार पाडून आपण आपलं सरकार आणू कर्नाटकातलं सरकार पाडून आपण आपलं सरकार आणू बघशीलच तू (दात ओठ खात) लेकाचे मला आव्हान देतात काय\nमम्मामॅडम : (दचकून) तिथं आपलंच सरकार आहे बेटा\nबेटा : (सावरून घेत) व्हॉटेव्हर नवं सरकार आणायचं म्हटलं तर जुनं घालवावं लागतंच ना नवं सरकार आणायचं म्हटलं तर जुनं घालवावं लागतंच ना आणि त्या कमळवाल्यांचं आव्हान स्वीकारून मी नवं सरकार आणण्याची सगळी तयारी करून ठेवली आहे\nमम्मामॅडम : (संयमाने) काय तयारी केलीस\nबेटा : (संतापानं) त्या मोदीजींनी मला आव्हान दिलं होतं की सलग पंधरा मिनिटं हातात कागद न धरता बोलून दाखवा\nमम्मामॅडम : ते नाव माझ्यासमोर घ्यायचं नाही, शंभर वेळा बजावलंय तुला\nबेटा : (दुर्लक्ष करत)... त्यांचं दुसरं आव्हानही मी पेललं, मम्मा\nमम्मामॅडम : (प्रश्‍नार्थक) कुठलं\n मला आता हे नावही छान उच्चारता येतं विश्‍वेश्‍वरय्या, विश्‍वेश्‍वरय्या, विश्‍वेश्‍वरय्या आणखी दोनदा उच्चारून दाखवू\nमम्मामॅडम : (घायाळ होत) त्या कमळवाल्यांची आव्हानं एवढी मनावर घ्यायची नसतात बेटा नतद्रष्ट माणसं आहेत ती\nबेटा : अडलंय माझं खेटर जिंकणाऱ्या माणसानं विरोधकांना मनावर घ्यायचंच नसतं मुळी जिंकणाऱ्या माणसानं विरोधकांना मनावर घ्यायचंच नसतं मुळी म्हणून तर मी सुट्टीची तयारीसुद्धा केली म्हणून तर मी सुट्टीची तयारीसुद्धा केली मैं तो चला छुट्टी पे\nमम्मामॅडम : (काळजीनं) तू कुठून येतो आहेस की चालला आहेस\nबेटा : (खुलासा करत) वेल... दोन्हीही कर्नाटकाहून आलो आहे, आणि आता बाहेर सहलीला जाणार आहे\nमम्मामॅडम : (पोटात गोळा येऊन) पुन्हा परदेशात\nबेटा : (गोंधळून) कैलास-मानस सरोवर फॉरेनमध्ये आहे की इंडियात\nमम्मामॅडम : (किंचित विचार करून) ज्या अर्थी तिथं आपले प्रधानसेवक अजून गेलेले नाहीत, त्याअर्थी इंडियात असावं\nबेटा : इंडियात नसणार तिथं जायला पासपोर्ट लागतो\nमम्मामॅडम : (घाईघाईने) अजिबात जायचं नाही कुठं कैलास-मानसची यात्रा खूप डेंजरस असते म्हणे कैलास-मानसची यात्रा खूप डेंजरस असते म्हणे मी नाही जाऊ देणार तुला मी नाही जाऊ देणार तुला हवं तर इटलीला किंवा नॉर्वेला जा\nबेटा : (निर्धाराने) नोप कैलास-मानसलाच जाणार... माझं विमान मध्यंतरी हेलकावे खात होतं तेव्हाच मी ठरवलं की तिथं जाऊन यायला हवं कैलास-मानसलाच जाणार... माझं विमान मध्यंतरी हेलकावे खात होतं तेव्हाच मी ठरवलं की तिथं जाऊन यायला हवं सोमनाथ वगैरे ठीक आहे, पण कैलास-मानस इज सुप्रीम सोमनाथ वगैरे ठीक आहे, पण कैलास-मानस इज सुप्रीम आय मस्ट गो देअर आय मस्ट गो देअर तिथंही एखादं भाषण वगैरे देऊन येईन म्हणतो\nमम्मामॅडम : (हताश होत) तिथं काही नाही रे खडतर यात्रा आहे, आणि प्रचंड थंडी आहे खडतर यात्रा आहे, आणि प्रचंड थंडी आहे आपलं कैलास-मानस आहे इथं दिल्लीतच आपलं कैलास-मानस आहे इथं दिल्लीतच कळलं तिथं कशाला जायचंय तुला\nबेटा : (निरागसपणे) मानस सरोवरात राजहंस असतात म्हणे त्यांच्याकडून नीरक्षीर विवेक शिकून घेण्याचा मानस आहे माझा त्यांच्याकडून नीरक्षीर विवेक शिकून घेण्याचा मानस आहे माझा\nकोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका...\nMaratha Kranti Morcha : उद्यापासून चक्री उपोषण\nपुणे - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे पुण्यात सोमवारी (ता. २०) पासून बेमुदत चक्री उपोषण...\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/author/imsecretclub", "date_download": "2018-08-19T04:01:22Z", "digest": "sha1:HZIMBYC4JTSZMEBAUIV2ITOJTMB33S4S", "length": 11756, "nlines": 47, "source_domain": "marathifacebook.com", "title": "imsecretclub, Author at Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%A7", "date_download": "2018-08-19T03:21:39Z", "digest": "sha1:BBMP2CSVB4EAO52TALL6NUOSVGEHKGR3", "length": 5045, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. २ रे शतक - पू. १ ले शतक - १ ले शतक\nदशके: पू. ५० चे - पू. ४० चे - पू. ३० चे - पू. २० चे - पू. १० चे\nवर्षे: पू. ३४ - पू. ३३ - पू. ३२ - पू. ३१ - पू. ३० - पू. २९ - पू. २८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ३० चे दशक\nइ.स.पू.चे १ ले शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/death-of-two-young-in-ujani-dam-383198/", "date_download": "2018-08-19T03:37:07Z", "digest": "sha1:4TYUTTCIW3VZT3P3DDH44XKVZZH3NNW6", "length": 12263, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उजनी कालव्यात पोहताना दोन लहानग्या भावंडांचा मृत्यू | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nउजनी कालव्यात पोहताना दोन लहानग्या भावंडांचा मृत्यू\nउजनी कालव्यात पोहताना दोन लहानग्या भावंडांचा मृत्यू\nमोहोळ तालुक्यातील गाढवे वस्तीजवळ उजनी कालव्याच्या मुख्य वितरिकेत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा लहानग्या भावंडांचा पाण्यात पुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली आहे.\nमोहोळ तालुक्यातील गाढवे वस्तीजवळ उजनी कालव्याच्या मुख्य वितरिकेत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा लहानग्या भावंडांचा पाण्यात पुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली आहे.\nसिद्धाराम कल्लप्पा बन्न्ो (८) व त्याचा भाऊ रेवणसिद्ध (७) अशी दुर्दैवी मृत भावंडांची नावे आहेत. मोहोळजवळ गाढवे वस्ती येथे डॉ. शैलेंद्र झाडबुके यांची शेती आहे. त्या ठिकाणी कल्लप्पा बन्न्ो (रा. धूळखेड, ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) हा गेल्या दीड महिन्यापासून सालगडी म्हणून काम करीत आहे. पत्नी व दोन लहान मुलांसह वस्तीवर राहात असताना कल्लप्पा याची मुले सिद्धाराम व रेवणसिद्ध यांना आश्रमशाळेत पाठविण्याची सूचना शेतमालक डॉ. झाडबुके यांनी सालगडी कल्लप्पा यास दिली होती. तसेच बाजारहाट करण्यासाठी पैसेही दिले होते. त्यानुसार कल्लप्पा हा पत्नीसह बाजारासाठी निघण्याच्या घाईत असताना त्याची दोन्ही मुले पोहण्यासाठी जवळच्या कालव्यात गेली. परंतु कालव्यात पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे त्याचा अंदाज आला नाही आणि दोन्ही मुले पाण्यात बुडाली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने बाईकवर बसवून घेऊन चालले होते आईचा मृतदेह\nअखेर चार महिन्यांनी जाई वाघिणीने सोडले प्राण\nलग्नात फटाके फोडण्याच्या वादातून एकाची हत्या, सहा जणांना अटक\nडंपरखाली येऊन चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, पाऊस ठरला काळ\nशाळेच्या स्वच्छतागृहात सापडला नववीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह, शरीरावर जखमा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mi-maharashtracha-maharashtra-maza.blogspot.com/2010/07/blog-post_12.html", "date_download": "2018-08-19T03:24:16Z", "digest": "sha1:M32SHCOPWFZTUFTC4NDJ5PWVH2I3QN4B", "length": 12540, "nlines": 98, "source_domain": "mi-maharashtracha-maharashtra-maza.blogspot.com", "title": "मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा: महाराष्ट्राच्या पाठीत असंख्यवेळा खंजीर", "raw_content": "\nमी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा\nमहाराष्ट्राच्या पाठीत असंख्यवेळा खंजीर\nम टा च्या सौजन्याने .......\nसीमाप्रश्न असो वा पाणीप्रश्न. राज्यातील खासदार नेहमीच महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे पाठ फिरवत दिल्लीमध्ये वैयक्तिक तोडपाणी करण्यात मग्न असतात. राज्याचे प्रश्न हाताबाहेर गेल्यावर मात्र पाठीत खंजीर खुपसल्याचा आव आणतात. त्यांच्या या बेफिकिरीपणामुळे एवढ्यांदा खंजीर खुपसले गेले आहेत की महाराष्ट्राच्या पाठीवर असंख्य भोके पडली आहेत, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील खासदारांचा सीमाप्रप्रश्नी समाचार घेतला.\nमहाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कर्मचारी सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्राचे ४८ खासदार असून ही ताकद फार मोठी आहे. हे खासदार त्यांच्या पक्षाची लेबले बाजूला सारून सीमाप्रश्नावर एकदाही एकत्र आलेले नाहीत. महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी लावण्याऐवजी वैयक्तिक तोडपाणी करण्यात तसेच सुतगिरण्या मिळविण्यात त्यांना स्वारस्य आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीमध्येही एकी नाही. त्यांच्या राजकीय ढोंगामुळे तिथल्या मराठी माणसाला मात्र नाहक सहन करावे लागते, असे राज म्हणाले.\nकर्नाटकात सत्ता असताना भाजप शांत का\nकानडी अत्याचार सुरू असताना भाजपचे खासदार काहीच बोलत नाहीत. तिथे भाजपची सत्ता असताना महाराष्ट्रातील भाजपचे नेते एकनाथ खडसे केंदातील मंत्र्याचा राजीनामे घेण्याची विधाने करीत आहेत. भाजपची कर्नाटकात सत्ता असताना महाराष्ट्र इथे टाहो फोडतोय. रेल्वे भरतीची परीक्षा मराठीतून घेण्याचा प्रश्न असो वा इतर प्रश्न असोत, त्या त्या वेळीच सावध राहूनच ते मागीर् लावायला हवेत, असे ते म्हणाले.\nशरद पवार, नारायण राणेंवरही टीका...\nशरद पवारांना अंधारात ठेऊन सीमाप्रश्नी प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. आता पवार क्रिकेटच्या उजेडात बसले असल्याने इकडे अंधार असणारच. क्रिकेटच्या फ्लडलाईटस्मुळे त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी येणारच, असा टोला राज यांनी लगावला. नारायण राणे यांनाही राज यांनी चिमटा काढला. केंदाने कोकण रेल्वेच्या प्रश्नावर आश्वासन दिल्यावर नारायण राणे आणि सेनेनेही आंदोलन मागे घेतले. केंदाकडून एवढे दिवस फटके खाल्ल्यानंतरही त्यांच्या आश्वासनावर हे कसे काय विश्वास ठेवतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.\nPosted by विनोदकुमार शिरसाठ at 12:11 PM\nसेंट्रल प्रोव्हेन्सेस चा बराचसा भाग घेतला होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत. पण एकदा तो भाग ( गडचिरोली, भामरागढ, चिखलदरा , बुलढाणा) महाराष्ट्रात आल्यावर त्याच्याकडे पध्दतशिर दुर्लक्ष केले गेले. केवळ सत्तेच्या राजकारणाचा हा खेळ आहे. त्या भागाबद्दल कोणालाही काहीच घेणं नाही, फक्त राजकीय फायदा पदरी पाडून ध्यायचा म्हणून हे चाललंय सगळं.\nगेले दहा पंधरा दिवस खूप बिझी होतो, दहा दिवस तर नेट वर आलो पण नव्हतो. :)\nअगदी असाच प्रकार बेळगांवच्या बाबतीतही होऊ नये एवढीच इच्छा.\nमला बेळगाव मधील मराठी जनतेचा आक्रोश समझू शकतो ... पण खरं म्हणजे महाराष्ट्रात आल्यावर त्यांना सांस्कृतिक पाठिंब्या शिवाय अजून काय मिळणार आहे... तुमचं म्हणनं खरं आहे, अजून असा बराचसा भाग महाराष्ट्रात आहे जेथे सरकार कुठल्याही प्रकारचे डेवलपमेंट प्रोजेक्ट राबवत नाही आहे .... दोन्ही राज्यांनी सामोपचाराने हा प्रश्न सोडवला पाहिजे ... वाईट ह्या गोष्टीचे वाटते कि कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे आणि ते असल्या पद्धतीची जुलूम जबरदस्ती करीत आहे .....मला तर ह्या प्रश्नावर काय भूमिका घ्यावी (वैयक्तिक) ते देखील कळत नाही ...\nमाझ्याबद्दल तसं लिहिन्यासारखं काही नाही आम्ही असा कुठलाही पराक्रम केला नाही की जो इथे लिहिता येइल आम्ही असा कुठलाही पराक्रम केला नाही की जो इथे लिहिता येइल सर्व सामान्य विद्यार्थ्या प्रमाने V J T I मधून इंजीनियरिंग केली व ITM मधून अर्थ (फायनान्स) ह्या विषयात MBA झालोय सर्व सामान्य विद्यार्थ्या प्रमाने V J T I मधून इंजीनियरिंग केली व ITM मधून अर्थ (फायनान्स) ह्या विषयात MBA झालोय ज्या मातीत घडलो त्या माझ्या महाराष्ट्रा साठी काही करावे ही इच्छा आहे ज्या मातीत घडलो त्या माझ्या महाराष्ट्रा साठी काही करावे ही इच्छा आहे आधी पासून राज सहेबानां फाँलो करत आलोय ( शिवसेनेपासून ) आणि जेव्हा त्यानीँ शिवसेनेला जय महाराष्ट्र केला तेव्हा आम्ही देखिल त्यांच्या सोबत निघालो एका नविन प्रवासाला .... असलं धाडस करनं फारच कमी लोकाना येतं म्हणुनच आम्ही राज साहेबानां सलाम करतो आधी पासून राज सहेबानां फाँलो करत आलोय ( शिवसेनेपासून ) आणि जेव्हा त्यानीँ शिवसेनेला जय महाराष्ट्र केला तेव्हा आम्ही देखिल त्यांच्या सोबत निघालो एका नविन प्रवासाला .... असलं धाडस करनं फारच कमी लोकाना येतं म्हणुनच आम्ही राज साहेबानां सलाम करतो आमच्या हातून महाराष्ट्राची काही सेवा घडावी हीच एक इच्छा आहे आणि ती पूर्ण होनारच ह्याबद्दल आम्हाला खात्री आहे \nमला आवडणारे काही अजून मराठी ब्लाँग्स\nउलटे चालत मनसे कार्यकर्त्यांची डोंबिवलीत पालिकेवर ...\nआर्थिक स्वार्थापोटीच पालिकेने मलेरियाला दिली मुंबई...\n१० दिवसांत १६२४ नवीन खड्डे\nकुठे गेला तुमचा मराठी बाणा \nमनसेची 'स्टॉल योजना' अडगळीत\n'मुंबै'च्या तिजोरीवर मतांचा 'बॅलन्स'\n२५ हजार स्टॉल्ससाठी राज पालिकेत\nअखेर बेस्ट फाइव्ह लागू\nमनसेच्या चार आमदारांचे निलंबन रद्द\nमहाराष्ट्राच्या पाठीत असंख्यवेळा खंजीर\nभिवंडी-ठाणे महामार्गावर कृत्रिम वाहतूक कोंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/marathoner-kavita-raut-says-afi-provided-all-facilities-have-no-complain-against-them-1288878/", "date_download": "2018-08-19T03:41:44Z", "digest": "sha1:5M7CL2D2L7M6HSUAF7DL33PTHZI2Q2TO", "length": 15201, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathoner Kavita Raut says AFI provided all facilities have no complain against them | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\n ओपी जैशा की कविता राऊत\n ओपी जैशा की कविता राऊत\nरिओ ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉन शर्यतीच्यावेळी चक्कर येऊन पडल्यामुळे चर्चेत आलेली धावपटू ओपी जैशा\nधावपटू कविता राऊत हिने एएफआयकडून आपल्याला सर्व सुविधा देण्यात आल्या होत्या, अशी प्रतिक्रिया दिली.\nरिओ ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉन शर्यतीवेळी भारतीय धावपटूंना पाणी देण्यासाठी भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनचा(एएफआय) एकही अधिकारी उपस्थित नव्हता, असा आरोप धावपटू ओपी जैशा हिने केला असताना महाराष्ट्राची धावपटू कविता राऊतने मात्र एएफआयने आपल्याला सर्व सुविधा दिल्या होत्या, अशी प्रतिक्रिया देऊन नव्या वादाला तोंड फोडले आहे. दोघींनी दिलेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.\nवाचा: ‘झिका’च्या पाश्र्वभूमीवर कविता राऊतची वैद्यकीय तपासणी\nरिओ ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉन शर्यतीच्यावेळी चक्कर येऊन पडल्यामुळे चर्चेत आलेली धावपटू ओपी जैशा हिने मंगळवारी ‘एएफआय’च्या कारभारावर ताशेरे ओढले होते.रिओमध्ये मॅरेथॉन शर्यतीदरम्यान इतर देशांचे अधिकारी त्यांच्या खेळाडूंना दर २ किलोमीटरवर पाणी, एनर्जी ड्रिंक देत होते. पण भारतीय धावपटूंना पाणी पाजण्यासाठी कुणीही नव्हते, असा धक्कादायक खुलासा करून ओपी जैशाने एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आज धावपटू कविता राऊत हिने एएफआयकडून आपल्याला सर्व सुविधा देण्यात आल्या होत्या, अशी प्रतिक्रिया दिली.\nती म्हणाली की, एएफआयने सर्व सुविधा पुरविल्या होत्या, माझी त्यांच्याविरोधात कोणतीही तक्रार नाही. पण हे मी फक्त माझ्यापुरते बोलत आहे. इतरांच्या अनुभवाची मला कल्पना नाही. मॅरेथॉन शर्यतीवेळी मला भारतीय अधिकाऱयांकडून एनर्जी ड्रींक्स आणि पाण्याची विचारणा करण्यात आली होती. पण मी ते घेण्यास नकार दिला होता. ओपी जैशा चक्कर येऊन पडल्याचे समजल्यानंतर वैद्यकीय केंद्रात आम्हाला भेट देखील नाकारण्यात आली होती, असेही कविताने सांगितले.\nवाचा: मी सरकारविरूद्ध लढू शकत नाही, पण मला सत्य माहिती आहे- ओपी जैशा\nएएफआयने ओपी जैशाने केलेले आरोप याआधीच फेटाळून लावले आहेत. भारतीय खेळाडू आम्ही उपलब्ध करून दिलेली सेवा घेत नव्हते, असा दावा एएफआयने केला. त्यास ओपी जैशाने देखील प्रत्युत्तर दिले. एएफआयचे प्रतिनिधी त्याठिकाणी हजर नव्हतेच तर त्यांना सत्य कसे कळणार, त्याठिकाणी सर्वत्र कॅमेरे होते, त्यामुळे कॅमेऱ्यांमध्ये बघून सत्य काय ते जाणून घ्यावे, असे जैशाने म्हटले आहे. याशिवाय जैशाने आपण निष्पाप असल्याचे सांगत मी सरकार किंवा एएफआयविरुद्ध लढू शकत नसल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली.\nक्रीडा मंत्री विजय गोयल यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन ओपी जैशा हिने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी द्विसदस्यीय समितीची स्थापना केल्याची घोषणा केली आहे. या समितीला पुढील सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देखील गोयल यांनी दिले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.techvarta.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3/", "date_download": "2018-08-19T03:47:50Z", "digest": "sha1:HOJE56NUWQFXYOJIGK57CXFT5LJHM3ZP", "length": 12702, "nlines": 178, "source_domain": "www.techvarta.com", "title": "व्होडाफोन व आयडियाचा होणार विलय - Tech Varta", "raw_content": "\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nट्विटरचे लाईट अ‍ॅप भारतात सादर\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nफेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी\nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nमोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना\nअरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे \nस्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nव्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती\nवेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nHome अन्य तंत्रज्ञान व्होडाफोन व आयडियाचा होणार विलय\nव्होडाफोन व आयडियाचा होणार विलय\nव्होडाफोन आणि आयडिया कंपन्यांचा विलय होणार असून यातून नवीन नावाने सेल्युलर सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.\nगेल्या अनेक महिन्यांपासून व्होडाफोन आणि आयडिया कंपन्यांच्या विलयाची चर्चा सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबत दोन्ही कंपन्यांतर्फे कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे. सद्यस्थितीत भारतीय बाजारपेठेत भारती एयरटेल कंपनी पहिल्या क्रमांकावर तर रिलायन्स जिओ दुसर्‍या क्रमांकावर विराजमान आहे. मात्र व्होडाफोन आणि आयडिया कंपन्यांच्या एकत्रीकरणानंतर यातून आकारात आलेली कंपनी ही देशातील पहिल्या क्रमांकाची सेल्युलर कंपनी बनणार आहे. व्होडाफोन कंपनीला शहरी तर आयडियाला ग्रामीण भागात चांगली लोकप्रियता लाभलेली आहे. या पार्श्‍वभूमिवर, या दोन्ही कंपन्या एकत्रीतपणे भारतीय सेल्युलर क्षेत्रात धमाल करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असून याबाबत येत्या काही महिन्यांमध्ये अधिकृत घोेषणा होऊ शकते.\nPrevious articleआयमॅक प्रो संगणक भारतात दाखल\nNext articleगुगल सर्चमध्ये दिसणार ‘स्टोरीज’\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/rahul-gandhi-118061200019_1.html", "date_download": "2018-08-19T04:20:18Z", "digest": "sha1:QJSG5IEQPPZ7DGDK2IYW4Y74VNSBTDNF", "length": 10978, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विचारधारेसाठी माझी लढाई सुरू राहणार आणि आम्ही ती जिंकू - राहुल गांधी | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविचारधारेसाठी माझी लढाई सुरू राहणार आणि आम्ही ती जिंकू - राहुल गांधी\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानहानी प्रकरणी दाखल केलेल्या खटल्याची पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार असून राहुल यांनी आरोप अमान्य असल्याचे सांगत राहुल गांधींनी आरोप फेटाळून लावले आहेत. तर राहुल गांधी म्हणाले की,\nविचारधारेसाठी माझी लढाई सुरू राहणार आणि आम्ही ती जिंकू, त्यांनी सुनावणीनंतर भिवंडी न्यायालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला आहे. आपल्या देशात शेतकरी, महागाई आणि बेरोजगारी या तिन्ही आघाड्यांवर हे सरकार फेल ठरले आहे अशी टीका राहुल यांनी केली. मात्र दुसरीकडे गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेत. राहुल यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत आरएसएसनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या घडवून आणली होती, असे वादग्रस्त विधान केले. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात भिवंडी न्यायालयाने आरोप निश्चित केले. आहेत. राहुल गांधींनी आरोप अमान्य केले आहेत. सुनावणीदरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अशोक गहलोत देखील उपस्थित होते. हा खटला पुढे सुरु राहणार असून त्यावर कोर्ट काय निर्णय देतय हे पाहण्यासारखे आहे.\nरामदेवबाबा यांना श्रीश्री रविशंकर टक्कर देणार\nपवारांच्या ऑफरबाबत विचार करू असे म्हटले नाही : शिवसेना\nसंघ-भाजपने देशाला गुलाम बनवले\nवाजपेयी रुग्णालयात सर्वात आधी हे गांधी पोहोचले\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-19T04:05:43Z", "digest": "sha1:RX4LSNEQ3SJPVR7TFC72KL4EHY7DKSVU", "length": 5810, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंदोलकांचे प्रांताधिकार्‍यांना गाजर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकराड, दि. 7 (प्रतिनिधी) -मराठा आरक्षणासाठी महिलांचे गेल्या सात दिवसांपासून येथील दत्त चौकात ठिय्या आंदोलन सुरू असून मंगळवारी 13 मराठा बांधवांनी मुंडण करून आणि आंदोलक महिलांनी प्रांताधिकार्‍यांना गाजर देवून शासनाचा निषेध केला.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे, या एकमुखी मागणीसाठी मंगळवारी येथील दत्त चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर मराठा समाज बांधवांनी आपले मुंडण केले. तसेच शासनाचा तीव्र निषेध नोंदविला. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मराठा बांधवांनी आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी केली. तेरा मराठा बांधवांनी मुंडण करून शासनाचा तीव्रपणे निषेध नोंदविला, तर आंदोलनस्थळी आलेल्या प्रांताधिकार्‍यांना महिलांनी गाजर देत शासनाचा अनोख्या पध्दतीने निषेध नोंदविला. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगाईच्या पोटातून निघाले तब्बल 30 किलो प्लॅस्टिक\nNext articleम्हसवडमध्ये घरफोडी 15 हजार ऐवज लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/india-plays-a-better-third-session-to-stop-england-from-scoring/", "date_download": "2018-08-19T04:05:39Z", "digest": "sha1:WPCBA7Y3A2RMRO3WO7UH3YW4HF2EICMZ", "length": 10818, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पहिला कसोटी क्रिकेट सामना: इंग्लंड २८५/९, भारताने तिसरे सत्र गाजवले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपहिला कसोटी क्रिकेट सामना: इंग्लंड २८५/९, भारताने तिसरे सत्र गाजवले\nबर्मिंगहॅम: कर्णधार जो रूटची शानदार फलंदाजी आणि त्याने कीटन जेनिंग्ज व जॉनी बेअरस्टो यांच्या साथीत केलेल्या बहुमोल भागीदाऱ्यांमुळे भारताविरुद्ध सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी आज इंग्लंडच्या फलंदाजांचे वर्चस्व राहील असा अंदाज होता. मात्र तिसऱ्या सत्रामध्ये भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा संघ पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. दिवसाअखेर इंग्लडचा संघ ९ गड्यांच्या मोबदल्यात २८५ एव्हढ्या धावा बनवू शकला.\nआज सामन्याच्या पहिल्या दिवशी जो रूटने कर्णधाराला साजेशी कामगिरी करताना 156 चेंडूंत 9 चौकारांसह 80 धावांची दमदार खेळी केली. मेलनला शमीने बाद केले तेव्हा इंग्लंडची 3 बाद 112 अशी अवस्था होती. परंतु रूटने बेअरस्टोच्या साथीत चौथ्या गड्यासाठी 104 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून इंग्लंडचा डाव सावरला. अखेर विराट कोहलीच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे रूट धावबाद झाल्याने भारताला बहुमोल यश मिळाले.\nतत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेताना इंग्लंडने उपाहारापर्यंत एक बाद 83 अशी मजल मारताना पहिल्या डावांत धावांचा डोंगर उभारून भारतावर दडपण आणण्याचा इरादा स्पष्ट केला होता. ऍलिस्टर कूक आणि कीटन जेनिंग्ज यांनी पहिली आठ षटके सावधपणे खेळून काढली. परंतु अश्‍विनने कूकचा बळी घेत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर उपाहारासाठी खेळ थांबला तेव्हा जो रूट 63 चेंडूंत 4 चौकारांसह नाबाद 31 धावांवर खेळत होता. तर जेनिंग्ज 80 चेंडूंत 4 चौकारांसह नाबाद 38 धावा करून त्याला साथ देत होता.\nअगोदरच्या चेंडूवर चौकार लगावणाऱ्या कूकला अश्‍विनचा पुढचा अचूक टप्प्यावरील चेंडू कळलाच नाही. पुढे वाकून बचावात्मक खेळण्याच्या प्रयत्नात बॅटमधून हुकलेल्या चेंडूने कूकची उजवी यष्टी वाकविली. कूकने 28 चेंडूंचा सामना करताना 2 चौकारांसह 13 धावा केल्या. कूकने कीटन जेनिंग्जच्या साथीत इंग्लंडला 8.5 षटकांत 26 धावांची सलामी दिली. उपाहारानंतर महंमद शमीने जेनिंग्जला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. जेनिंग्जने 98 चेंडूंत 4 चौकारांसह 42 धावा करताना जो रूटच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 72 धावांची भागीदारी केली. शमीने डेव्हिड मेलनला केवळ 8 धावांवर पायचित करून भारताला तिसरे यश झटपट मिळवून दिले. परंतु चौथा बळी मिळविण्यासाठी भारताला प्रतीक्षा करावी लागली.\nभारतातर्फे रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक ४ बळी घेतले, त्यापाठोपाठ मोहम्मद शमीने २ तर इशांत शर्मा व उमेश यादव ने प्रत्येकी एक बळी घेतला.\nइंग्लंड- पहिला डाव- ८८ षटकांत ९ बाद २८५ (जो रूट ८०, कीटन जेनिंग्ज 42, महंमद शमी ६४-२, रविचंद्रन अश्‍विन ६०-४)\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article ‘किकी’ चॅलेंज स्वीकारून आपला जीव धोक्यात घालू नका : नोयडा पोलीस\nNext articleवाई शहरात डेंग्युच्या साथीचे थैमान\nमहिला हॉकी संघाचे ऑलिम्पिक प्रवेशाकडे लक्ष\nसुशील, साक्षी यांच्यावर भारताची मदार\nआशियाई स्पर्धेचा भव्य उद्धाटन सोहळा\nतिसरा कसोटी क्रिकेट सामना: कोहली-रहाणे भागीदारीने भारताची कडवी झुंज\nनाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात मोठे बदल\nआशियाई क्रीडास्पर्धेचा आजपासून थरार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/", "date_download": "2018-08-19T04:15:51Z", "digest": "sha1:XJGVFXLR2S56PVXQPOTAZBBEF24EVV5I", "length": 45788, "nlines": 730, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com", "raw_content": "रविवार १९ ऑगस्ट २०१८\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nअजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना\nम्हाडा भवनाला मिळणार नवा साज\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nPriyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू\nOMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा\nऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nहटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nनिवडणुकीत भाजपाच्या विचारसरणीचा पराभव निश्चित; काँग्रेसला ठाम विश्वास\n शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 92% पाणीसाठा\nखड्डा दिसला की लगेच करा मोबाइलवरून मेसेज\nमराठवाड्यामध्ये पाणीसाठा जेमतेमच; अनेक धरणे कोरडी\nआजचे राशीभविष्य - 19 ऑगस्ट 2018\nदिव्यांग क्रिकेटपटूंचा आधार हरपला\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nसमाधान मिळेल अशाच भूमिका स्वीकारते -स्मिता बन्सल\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nAsian Games 2018: कोरियाला जमले ते भारत-पाकिस्तान या देशांना जमेल का\nAsian Games 2018 Opening Ceremony: संस्कृतीचे दर्शन अन् इतिहासाला उजाळा...\nएशियाडमध्ये वीरधवल, राहीकडून कोल्हापूरकरांना पदकाच्या आशा\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018: जकार्तातील लोकांच्या आयुष्यातील आठ वर्षे वाहतुक कोंडीत\nAsian Games 2018: राष्ट्रकुल स्पर्धेची पुनरावृत्ती जकार्तामध्ये करणार, सुशील कुमारचा निर्धार\nAsian Games 2018: एक सामना जिंकल्यास भारताचं बॅडमिंटनमधील पदक नक्की\nAsian Games 2018: सुवर्णपरंपरा कायम राखण्यासाठी भारतीय कबड्डीपटू सज्ज\nAsian Game 2018: टेबल टेनिसपटूंसाठी हीच सुवर्ण संधी\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nAsian Games 2018 : आशियाई स्पर्धा उद्घाटनाची उत्सुकता\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धा अन् भारत... जाणून घ्या सर्व काही\nAsian Games 2018: जकार्तामध्ये इतिहास घडवायला आलो आहोत; हॉकी प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांचा निर्धार\nAsian Game 2018 : भेटा, आशियाई स्पर्धेतील अब्जाधीश खेळाडूला; वय ऐकूनही बसेल धक्का\nयंदाही तिरंगा नक्की फडकावणार - वीरधवल खाडे\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nAsian Game 2018: दीपा कर्माकरचा 'बोल्ड' लूक, बघा ओळखू येतेय का\nAsian Games 2018 : यंदा ‘टॉप फाइव्ह’चे लक्ष्य साधणार का\nAsian Games 2018 : बॅडमिंटनला सुवर्ण झळाळी देण्याची हीच संधी\nAsian Games 2018 : ऋतुजा भोसले व प्रार्थना ठोंबरेला उत्कृष्ट कामगिरीचा विश्वास\nAsian Games 2018 : हीना, राही, मनू यांच्याकडून सुवर्णाची अपेक्षा\nAsian Game's 2018: अन् भारतीय खेळाडूंनी चक्क 'बाल्या' डान्स केला\nभारतीय मेडल टॅली 2014\nअॅथलेटिक्स 2 3 8 13\nकबड्डी 2 0 0 2\nस्क्वॉश 1 2 1 4\nशूटिंग 1 1 7 9\nकुस्ती 1 1 3 5\nआर्चरी 1 1 2 4\nबॉक्सिंग 1 0 4 5\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nPriyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू\nOMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा\nऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nअजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना\nम्हाडा भवनाला मिळणार नवा साज\nपूल पाडण्याची पूर्वतयारी सुरू\nकमला मिल आग; चौकशीसाठी १८ लाखांचा खर्च\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\n'शिवडे आय एम सॉरी'ने खळबळ, राजकीय वरदहस्तामुळे कारवाईला मिळेना बळ\nपॅरोलवर सुटलेला आरोपी झाला पसार\nदादर चौपाटीवर बुडणाऱ्या तरुणाचे सीडीआरएफच्या जवानांनी वाचवले प्राण\nवैभव राऊतसह अन्य दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nआजचे राशीभविष्य - 19 ऑगस्ट 2018\nपोलिसांनी ग्राहक बनून पकडल्या 1 कोटी रुपयाच्या जुन्या नोट्या\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nMaharashtra Bandh : नवी मुंबईत आंदोलनाला प्रतिसाद, सर्वत्र शुकशुकाट\nमहाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणेंना भावपूर्ण निरोप\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात बंदची हाक\nMaratha Reservation Protest : आरक्षणासाठी सोलापूरसह राज्याच्या विविध भागात मराठा समाजाचं आंदोलन\nMaratha Kranti Morcha : मराठा समाजाचं राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु\nMaratha Kranti Morcha : उमरग्यात ठिय्या आंदोलन सुरू असताना एका रुग्णवाहिकेस दिला रस्ता\nMaratha Kranti Morcha : हिंगोली-खानापूर व सावरखेडा या ठिकाणी टायर जाळून रास्ता रोको\nविठ्ठल नामाच्या शाळेत रमले बाल वारकरी..\nBPCL Mumbai Fire : मुंबईच्या बीपीसीएल कंपनीत मोठा स्फोट, भीषण आगीमुळे भीतीचे वातावरण\nमला पुढच्या जन्मीही अभिनेत्री व्हायचंय - सुलोचना दीदी\nआज पाहता येणार या शतकातील सर्वात माेठं खग्रास चंद्रगहण\nपण वेळ आली नव्हती सुरक्षा दलांच्या जवानांमुळे वाचले महिलेचे प्राण\nलोअर परळ रेल्वे पूल बंद असल्याने प्रवाशांची कोंडी\nAshadhi Ekadashi Special : इलेस्ट्रेशनद्वारे साकारले विठुमाऊलीचे साजिरे रूप\nपश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड, वाहतूक उशिराने\nMaharashtra Bandh : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणाव\nMaratha Reservation: आमदाराच्या स्टंटविरुद्ध मराठा आंदोलकांचे स्टंट आंदोलन\nबस का सोडत नाही म्हणून चालकास बेदम मारहाण\nMaratha Reservation - चाकणमध्ये मराठा आंदोलनात हिंसाचार, पोलीस स्टेशनसमोरच गाड्या जाळल्या\nMaratha Reservation Protest : चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण\nMaratha Reservation Protest : चाकणमध्ये आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन\nMaratha Kranti Morcha : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी पुण्यात मोर्चा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nहटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nAll post in लाइफ स्टाइल\nAtal Bihari Vajpayee: आत्मविश्वास अन् विकास... अटलबिहारी वाजपेयींनी देशाला काय-काय दिलं\nजगातले सर्वोत्तम सनसेट पॉइंट तुम्हाला माहिती आहेत का...\nअसे गमतीशीर फोटो कधी पाहिले आहेत का\nAll post in फ़ोटोफ्लिक\nदिव्यांग क्रिकेटपटूंचा आधार हरपला\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nAsian Games 2018: कोरियाला जमले ते भारत-पाकिस्तान या देशांना जमेल का\nगरज सक्षम ‘डिजिटल इंडिया’ची\n जीमेल अॅपमध्येही आली ही सुविधा...आपोआप मेल डिलिट होणार\niPhone X ची हुबेहुब 'मोटोकॉपी' येणार; पहा कोणता फोन आहे तो...\nड्युअल रिअर कॅमेरा व फेस अनलॉक फिचर्सयुक्त स्मार्टफोन\nAll post in तंत्रज्ञान\nया देशाने लादली बीएमडब्ल्यूच्या कारवर बंदी, वाचा काय आहे कारण\n कारचे स्वप्न आणखी महागणार... मारुतीही किंमत वाढवणार\nकारच्या बॅटरीचे आयुष्य वाढविण्यासाठी काय कराल \nया भारतीय कंपनीची हायब्रिड स्कूटर येणार....70 चे मायलेज देणार\nभारतात लाँच झाली ही 38 लाखांची लक्झरी Chieftain Elite बाईक, पहा काय आहे खास...\nश्रावण स्पेशल : पहिल्या तीन ज्योतिर्लिंगांचं महत्व आणि त्यांची माहिती\nकोमल वाणी दे रे रामा \nAll post in अध्यात्मिक\nAll post in राशी भविष्य\nमिथीला पारकरची फॅशनेबल गाठ हा कुठला फॅशनचा नवीन ट्रेण्ड\n तुलनेनं लवकर वयात आलात\nएकटेपणाच्या वाटेवर सहवासाचा ‘चाफा’ फुलतो तेव्हा.\nAll post in युवा नेक्स्ट\nविकासाचं ताट अन् पहिला घास \nखरंच आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य परिपूर्ण आहे\nविदर्भात विकासाची बेटे निर्माण करू नका\nअसे निर्लेप आयुष्य आपल्याला जगता येईल\nदादांच्या सांगलीचे नवे वळण\nसंजय राऊतांची अमित शहा आरती\nयदा यदा हि धर्मस्य...\nAll post in संपादकीय\nटाकेवाडी आणि भांडवली या दोन गावांनी कशी जिंकली वॉटर कप स्पर्धा\nइतिहासकार रामचंद्र गुहा यांना भावलेले ‘अटल’ कसे होते\nकॉसमॉस प्रकरणानं डिजिटल इंडियाला कोणता धडा शिकवला\nसावरकरांबद्दल अटलबिहारी वाजपेयी काय म्हणाले होते\nजगातले सर्वोत्तम सनसेट पॉइंट तुम्हाला माहिती आहेत का...\nटॅटू काढण्यापासून ते फ्लश करण्यापर्यंत, या देशांमध्ये विचित्र गोष्टींवर टॅक्स\nसायकलला ११ मोबाइल बांधून गल्लोगल्ली फिरतात हे काका, जाणून घ्या कारण\nअसे गमतीशीर फोटो कधी पाहिले आहेत का\nपोचमपल्ली.विणकरांचं हे गाव कसं दिसतं\nदूर राहूनही प्रेमानं एकत्र राहाता येतं. ते कसं\nमाय ट्री. सुगरण आणि खवय्ये यांचं चटकदार जग निर्माण करणा-या एका अँपची गोष्ट\nनाजूक विषयही विद्यार्थ्यांना मैत्रीच्या भूमिकेतून शिकवता येतात. एका शिक्षिकेचा अनुभव हेच तर सांगतो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5020448501059862389&title=Hindcon's%20Ipo%20demand%20increased%20by%20132%20times%20more&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-19T03:45:44Z", "digest": "sha1:V2WG5E4SQF7THYEROB47ZJVRHZHJIAHF", "length": 6750, "nlines": 117, "source_domain": "bytesofindia.com", "title": "हिंदकॉन केमिकल्सच्या आयपीओला १३२ पट मागणी", "raw_content": "\nहिंदकॉन केमिकल्सच्या आयपीओला १३२ पट मागणी\nपुणे : विविध रासायनिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये सक्रिय असलेल्या हिंदकॉन केमिकल्स लिमिटेडच्या समभागाची नुकतीच एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर नोंदणी झाली. या समभाग विक्रीला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या समभागाची मागणी १३२ पट अधिक झाली.\nनोंदणीनंतर लगेच हा शेअर वीस टक्क्यांनी वधारला. प्राथमिक समभाग विक्रीची (आयपीओ) किंमत प्रतिशेअर २८ रुपये असताना हा शेअर ३३ रुपये ६० पैसे किंमतीला उघडला. ही समभाग विक्री गेल्या २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान झाली. त्याअंतर्गत दहा रुपये दर्शनी मूल्याचे २७ लाख ६० हजार समभाग प्रत्येकी २८ रुपये किंमतीला विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले.यातून ७ कोटी ७३ लाख रुपये भांडवल उभारणीची योजना असून ही रक्कम खेळत्या भांडवलाच्या गरजेची पूर्तता, तसेच सर्वसाधारण कंपनी खर्च व समभाग विक्रीच्या खर्चासाठी वापरली जाणार आहे.\nTags: MumbaiNSEHindcon chemicals ltdIPOमुंबईहिंदकॉन केमिकल्स लि.प्रेस रिलीज\nएचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा आयपीओ २५ जुलैपासून खुला हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडची समभाग विक्री ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’\n‘आयुष्मान भारत’अंतर्गत १० हजार नोकऱ्यांची संधी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nडॉ. राजेंद्रसिंह, विशाल भारद्वाज, ल्युसिल बॉल\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\n१२ ते १८ ऑगस्टदरम्यान रत्नागिरीत कीर्तन सप्ताह\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5380636699747518976&title=Attractive%20Offers%20From%20'S.%20S.%20Communications'&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-08-19T03:44:35Z", "digest": "sha1:E2POQSLZYHU5JNVI3MNBILCEXW525FU5", "length": 8512, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘एसएस’तर्फे लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी", "raw_content": "\n‘एसएस’तर्फे लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी\nरत्नागिरी : अल्पावधीतच रत्नागिरीकरांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण करणाऱ्या एस. एस. कम्युनिकेशन अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने चँपियन्स ट्रॉफीअंतर्गत लाखोंची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.\n२५ शहरांतील ४०हून अधिक शोरूम आणि १५ लाखांहून संतुष्ट ग्राहकांचा वारसा जपत महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘चेन ऑफ मोबाइल स्टोअर’ ‘एस. एस. कम्युनिकेशन’ने अल्पावधीतच रत्नागिरीकरांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. मागील वर्षभरात आकर्षक सवलत संधी, हमखास भेटवस्तू, मोबाइल खरेदीवर मासिक हफ्ता याचबरोबर महाबचत दिवस अशा अनेक विविध योजना रत्नागिरीकरांसाठी देण्यात आल्या. केवळ विक्रीसाठी नवनवीन योजना न देता या योजनांमध्ये जपलेली ग्राहकांची विश्वासार्हता हेच ‘एसएस’चे खरे भांडवल आहे.\nओम साई स्पोर्ट्सतर्फे रत्नागिरी चँपियन्स ट्रॉफी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा चार ते १० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत होणार असून, यंदा हे स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे. या स्पर्धेदरम्यान ‘एस. एस. कम्युनिकेशन’ने दररोज एक लकी ड्रॉअंतर्गत मोबाइल जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये ‘सॅमसंग एस ८’, ‘आयफोन एसई’, ‘व्हिवो व्ही ७प्लस’ या मोठ्या किंमतीच्या मोबाइलचा समावेश आहे; तसेच लकी कुपनवर ५० रुपयांची ‘कॅशबॅक ऑफर’ही देण्यात आली आहे. ही सवलत रत्नागिरी, चिपळूण, कणकवली या ‘एस. एस. कम्युनिकेशन’च्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.\n‘जास्तीत जास्त ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन ‘एस. एस. कम्युनिकेशन’चे रत्नागिरीतील व्यवस्थापक सुशांत वडगावे यांनी केले आहे.\n‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था रमणीय रत्नागिरीत पर्यटकांसाठी पर्वणी ‘दी गिफ्ट ट्री’च्या उपक्रमाला १४ पासून सुरुवात ‘दिवाळी स्मरणात राहणारीच असते’ वसंत चिपळूणकर यांना गुणवंत कामगार पुरस्कार\n‘आयुष्मान भारत’अंतर्गत १० हजार नोकऱ्यांची संधी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nडॉ. राजेंद्रसिंह, विशाल भारद्वाज, ल्युसिल बॉल\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\n१२ ते १८ ऑगस्टदरम्यान रत्नागिरीत कीर्तन सप्ताह\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z170704211845/view", "date_download": "2018-08-19T04:25:15Z", "digest": "sha1:YJZ42D4VWVNQ7JJGFZWBXZPNA5KTBPD4", "length": 1642, "nlines": 25, "source_domain": "m.transliteral.org", "title": "चतुःश्लोकी भागवत - श्लोक १९", "raw_content": "\nचतुःश्लोकी भागवत - श्लोक १९\nएकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत\nबभाष ईषत्स्मितरोचिषा गिरा प्रियः प्रियें प्रीतमनाः करे स्पृशन् ॥१९॥\nबह्म्याच्या प्रीती पावला ॥ प्रियवंतापरिस प्रिय मानला ॥ प्रीतीकरूनि करीं धरिला ॥ प्रियकर झाला परमेष्ठी ॥८७॥\nजो शुद्ध बोलिला निःशब्दाचा ॥ वाचिक विश्वतोमुखाचा ॥ ज्याचेनी प्रकाशती चारी वाचा ॥ तो वेदवाचा बोलता झाला ॥८८॥\nतो शब्दाचें निजजीवन ॥ ज्याचेनी वाचा दैदीप्यमान ॥ तो स्वयें होऊनि भगवान ॥ हास्यवदन करूनि बोलत ॥८९॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-28-%E0%A4%87/", "date_download": "2018-08-19T04:04:50Z", "digest": "sha1:GQAFHIGAS2J2ASF2PCIDZD4EAENP55UI", "length": 6936, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमेरिकन हल्ल्यात किमान 28 इसिस दहशतवादी ठार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअमेरिकन हल्ल्यात किमान 28 इसिस दहशतवादी ठार\nमोसूल (सीरिया) – अमेरिकन हल्ल्यात किमान 28 इसिस दहशतवादी ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सोमवारी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त सेनेच्या हल्ल्यात पूर्व सीरियातील किमान 28 इसिस दहशतवादी मारले गेल्याचे रामी अब्दुल रहमान यांनी सांगितले. रामी अब्न्दुल रहमान हे सीरियन ऑब्झरवेटरी फॉर ह्यूमन राइट्‌सचे प्रमुख आहेत.\nअमेरिकन योजनेप्रमाणे पूर्व सीरियातून इसिसला नामशेष करण्यात आलेले आहे. सिरियातील गृहयुद्धही संघर्षाकडून चर्चेत बदलले आहे. लष्करी कारवाई चालूच राहणार असल्याची माहिती सीरियाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.\nइराकी सीमेला लागून असलेल्या बीर अल-मेलेह भागात संयुक्त लष्कर, कुर्द आणि अरब योद्धे यांनी हल्ले केले. कधी काळी सीरिया आणि इराकच्या जवळपास संपूर्ण क्षेत्रावर ताब असलेल्या इसिसच आता सीरियाच्या 3 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी क्षेत्रावर ताबा राहिलेला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…वंजारा व अमिन यांची खटल्यातून नावे वगळण्याची मागणी फेटाळली\nNext articleपुणे विद्यापीठाला एक लाखाचा दंड\nपाकिस्तानच्या अध्यक्षपदी डॉ.अरिफ अल्वी निश्‍चित\nमेघन मर्केलच्या वडिलांनी केली राजघराण्यावर टीका\nपंतप्रधान म्हणून इम्रान खान यांच्या कारकिर्दीला प्रारंभ\nथेट अमेरिकेशीच चर्चा हवी – तालिबानची ताठर भूमिका\nइम्रान खान हे भारताबरोबर शांततेचा प्रस्ताव घेऊन पुढे येतील…\nचिनी लष्कराचा तिबेटमध्ये खऱ्या दारूगोळ्यासह युद्धसराव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/getting-separated-or-divorced-is-not-wrong/", "date_download": "2018-08-19T03:27:23Z", "digest": "sha1:JO76PLDGE6EIWO3A62A32E4HSY3HKI45", "length": 24708, "nlines": 134, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "घटस्फोट घेणं, वेगळं होणं एवढं वाईट आहे का? काय चूक आहे त्यात?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nघटस्फोट घेणं, वेगळं होणं एवढं वाईट आहे का काय चूक आहे त्यात\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमी जेव्हा हे वाक्य घरात उच्चारलं तेंव्हा माझ्या आई-वडिलांना धक्का बसला. माझ्या काही मित्र-मैत्रीणींनी मला समजावण्याचा प्रयत्न केला, कारण divorce घेण्यासारखं काहीच घडलं नाही, असं त्यांचं मत होतं.\nमी मात्र ठाम होते. मला कारण देता येत नव्हतं, पण ह्या लग्नात आपण आनंदात नाही एवढं मात्र कळत होतं. शेवटी मी ऐकतच नाही म्हटल्यावर माझा divorce झाला…\nकित्येकांच्या मते मी मूर्खपणा केला होता.\n“Divorce घ्यायचाच होता तर लग्नच कशाला केलंस” मला काही जणांनी ऐकवलं.\n“तूच निवडलं होतंस, तुझ्याच इच्छेने झालं होतं सगळं, तुझं प्रेम होतं त्याच्यावर. आधीच विचार करायचास.” ऐकवणारे कमी नव्हते.\nमला वाटायचं, “ठीक आहे, चुकली माझी निवड, so what” मी जाणीवपूर्वक अशा सल्ले देणाऱ्यांना बाजूला केलं.\nह्या गोष्टीला दहा वर्ष होत आली. माझ्या divorce च्या निर्णयाचा मला अजून एकदाही पश्चात्ताप झाला नाही. मी दुसरं लग्न केलं आणि सुखाने संसारही करते. आज पुन्हा ही गोष्ट आठविण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी एका मुलीच्या बाबतीत अशाच गोष्टी माझ्या कानावर आल्या. इथे “मुलीवर नीट संस्कार केले नाहीत” असंही सांगितलं गेलं.\nहल्ली बरेचदा अशा divorce च्या घटना कानावर पडतात. त्याचं कारण बरेचदा मुलांना नीट वाढवलं जात नाही, adjust करायला शिकवलं जात नाही, मुलांना हल्ली commitment कळत नाही ह्यावर येऊन थांबतं. का कुणास ठाऊक पण हे मानायला मन तयार होत नाही.\n सिनेमातल्या प्रेमात आणि प्रत्यक्षातल्या प्रेमात फरक असतो तो हाच. प्रत्यक्ष आयुष्यातले प्रेमविवाह आणि ठरवून केलेली लग्नसुद्धा अनेकदा मोडतात. ह्याचं कारण ह्या तीन गोष्टींचा मेळ बसलेला नसतो.\nप्रेम आणि त्याबद्दलच्या कल्पना ह्यांत चित्रपटांचा वाटा फार मोठा असतो. आपलं प्रेम देखील अगदी हिर-रांझा, लैला-मजनू, राज-सिमरन, आर्ची-परशा सारखंच आहे असं प्रत्येकाला वाटतं. त्या काळापुरते आपण सिनेमातले हिरो किंवा हिरोईन असतो. सामान्यत: teenage मध्ये प्रेमात पडल्यानंतर ह्या भावना जास्त प्रभावीपणे जाणवतात.\nप्रेमात पडणं हे खरंतर तेंव्हाच घडतं.\n१३-१४ वर्षाच्या वयात मुलांना आणि मुलींना एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागतं. मेंदूमध्ये स्त्रवणारी काही रसायनं (neurotransmitters) ह्यांत महत्वाची कामगिरी करत असतात. आपल्या हिंदी गाण्यांमध्ये ह्याचं अगदी छान वर्णन केलेलं असतं. प्रेमामध्ये, सर्वत्र प्रिय व्यक्तीचा चेहरा दिसणे, तहान-भूक हरपणे, झोप न लागणे (हा सगळा neurotransmitters चा परिणाम) इथूनच प्रेमाचा प्रवास सुरु होतो.\nतहान-भूक हरपत असली तरी प्रेमामुळे भूकबळी गेल्याचं कधी ऐकलं नाही. अर्थात, प्रेमाचा प्रवास इथे सुरु झाला तरी इथेच संपत नाही.\nबऱ्याचदा, ह्या छान-छान फिलिंगवर भाळून साथ जियेंगे, साथ मरेंगे असं ठरवलं जातं. सुरुवातीचं आल्हाददायक फिलिंग हळूहळू ओसरू लागतं आणि ते ओसरल्यानंतर, “झक मारली अन प्रेम केलं”, असं म्हटलं जातं. आपल्याला पूर्वी अप्सरा वाटणाऱ्या मुलीचे पुढे आलेले दोन दात चेटकिणीसारखे वाटू लागतात आणि राजबिंड्या मुलाचा काळा रंग आणि अवाढव्य शरीर नजरेस खुपू लागतं. सुरुवातीच्या प्रेमाला ह्याच वेळी आधाराची गरज असते हा आधार असतो Intimacy आणि Commitment\nअडनिड्या वयात जेंव्हा प्रेमात पडून, साथ जियेंगे-साथ मरेंगे अशा आणा-भाका घेतल्या जातात, तेंव्हा त्यामध्ये intimacyचा रोल (बरेचदा) खूप कमी असतो. त्या वयातच नाहीतर पाहून, दाखवून केलेल्या लग्नांमध्ये सुद्धा फक्त passion आणि commitment ह्या दोन खांबांवर डोलारा उभा असतो. वयानुसार शारीरिक ओढ कमी होते आणि फक्त commitment उरते. फक्त commitment वर कितीतरी नाती तग धरून राहतात.\nजेव्हा नातं फक्त commitment वर आधारलेलं असतं तेव्हा फरफट ठरलेली असते. म्हणूनच, “मी होते म्हणून निभावून नेलं”, ही वाक्यं ऐकायला मिळतात. Commitment म्हणजे फक्त एखाद्या स्त्रीशी किंवा पुरुषाशी एकनिष्ठ राहणे नाही. Commitment म्हणजे जबाबदारी घेणे. चांगल्या, वाईट क्षणी एकमेकांना जपणे. Commitment म्हटलं की मला नेहमी वाल्या कोळ्याची गोष्ट आठवते. सुखात वाटेकरी होणारे दु:खात वाटेकरी होताना विचार करतात. फक्त आपणच Committed आहोत हे कळल्यावर त्याचा संसारातला इंटरेस्टच संपतो. जेव्हा दोघांपैकी एकच जण Commitment पाळत असतो तेव्हा कदाचित कागदोपत्री घटस्फोट होत नसतील, पण संसार सुखाचा नसतो.\nप्रेमाचा दुसरा खांब म्हणजे Intimacy.\nIntimacy म्हणजे एकमेकांना ओळखणे. खरोखर मनात काय चाललंय हे समजून घेता येणे. Intimacy म्हणजे मैत्री. म्हणूनच जेव्हा नात्यात intimacy असते तेव्हा मतभेद असले तरी भांडणं नसतात. रुसवा, अबोला ह्यांना जागाच नसते. जेंव्हा intimacy असते तेव्हा खूप गप्पा होऊ शकतात. Intimacy आणि Commitment ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र नांदतात तेव्हा तो संसार अगदी दृष्ट लागण्यासारखा असतो.\nअसे कितीतरी आजी-आजोबा आपल्याला भेटतात आणि एकमेकांसोबत ते खूप छान दिसतात. Intimacy हळूहळू निर्माण करावी लागते. ह्यासाठी दुसऱ्याच्या आवडी-निवडीबद्दल आदर, विचारांबद्दल आदर, आपल्यापेक्षा वेगळं असण्याचा स्वीकार, विश्वास असणे खूप गरजेचे असते. जेव्हा पार्टनर म्हणून समान विचारांची, समान तत्वांची व्यक्ती निवडली जाते तेंव्हा intimacy लवकर निर्माण होऊ शकते. अर्थात, त्यासाठी पुन्हा कमीटमेंट असावीच लागते.\nIntimacy आणि कमीटमेंट नात्यांत रुजवणं आणि त्याला passionची जोड देणं तसं अवघड काम आहे. तो काय तो, ‘आग का दरिया’ वगैरे तो हाच असावा.\nहल्ली मुला-मुलींना( त्यांत मी देखील आले) हा दरिया पार करणं जमत नाही का मला वाटतं, पूर्वीही हे फार कमी जणांना जमत असावं. पूर्वी, एकतर मुलींनी-मुलांनी मोठ्यांसमोर बोलणं मान्य नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण सहन करायलाच हवं ही शिकवण दिलेली असे.\nत्यामुळे बरेचदा नातं सडलं, मनातून मोडलं तरी लोकांसाठी म्हणून जपलेलं असे. आज जेव्हा मुलगा-मुलगी divorceच्या निर्णयापर्यंत पोहोचतात तेव्हा नात्याला ओढत नेण्याला, एखाद्याच्या मागे फरफटत जाण्याला त्यांनी नकार दिलेला असतो एवढंच\nआईवडिलांनी आपली मते मांडण्यासाठी, मतांवर ठाम राहण्यासाठी जर सक्षम बनविलेलं असेल तर ही एक चांगली गोष्ट म्हणायला हवी. जर एखादी मुलगी स्वतंत्रपणे विचार करून दु:खात कुढत जगण्याऐवजी आनंदाच्या शोधात निघत असेल तर ती जमेची बाजू समजायला हवी. त्यात तिने नवऱ्याशी committed असायलाच हवं आणि त्याच्याशी सूर जुळत नसले तरी तिथेच राहायला हवं अशी अपेक्षा का\nहल्ली मुलांना आणि मुलींना adjust करायला शिकवलं जात नाही असं नाही. पण एखादी स्वाभिमानी मुलगी किंवा मुलगाही जर स्वत:च्या मूल्यांशी compromise करायला नकार देत असेल, किंवा स्वत:च्या क्षमता ओळखून ह्या पलीकडे आपण adjust होऊ शकणार नाही हे मान्य करत असेल तर त्यांत चूक ते काय\nहा सगळा विचार लग्नापूर्वीच का होत नाही\nपण समजा, काहीवेळेस अंदाज चुकला तर ते नातं तसंच ओढत राहायचं ते नातं तसंच ओढत राहायचं हे म्हणजे, जीव जातोय हे समजतंय, किनाऱ्यावर पोचण्यासाठी कुणीतरी दोर टाकलेला दिसतोय पण आपण हातच पुढे करायचा नाही. हाताशी असणारा दोर सोडून द्यायचा आणि बुडायचं. म्हणजे मूर्खपणा नाही का हे म्हणजे, जीव जातोय हे समजतंय, किनाऱ्यावर पोचण्यासाठी कुणीतरी दोर टाकलेला दिसतोय पण आपण हातच पुढे करायचा नाही. हाताशी असणारा दोर सोडून द्यायचा आणि बुडायचं. म्हणजे मूर्खपणा नाही का लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नक्कीच नाही. म्हणूनच एखादं नातं जर त्रासदायक होत असेल तर वेळीच बाहेर पडायलाच हवं. नात्यात adjustment करावी लागतेच पण adjustment म्हणजे स्वत्व हरवणं नक्कीच नाही.\n‘आग का दरिया है, डूबके जाना है’,वगैरे ठीक आहे, पण त्यांत स्वत:ला मरेपर्यंत चटके बसत नाहीत ना, ह्याचा विचार करणे शहाणपणाचे नाही का\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “कोल्ड वॉर” – शीत युद्ध नेमकं काय होतं – समजून घ्या\nअर्थसंकल्प २०१८ – चंद्रमौळी घराला सोन्याचे छप्पर →\nही आहेत घटस्फोटाची मुख्य १० कारणे\n“पत्नी पिडीत लोकांचा आश्रम” – इथे चक्क कावळ्याची पुजा होते \n3 thoughts on “घटस्फोट घेणं, वेगळं होणं एवढं वाईट आहे का काय चूक आहे त्यात काय चूक आहे त्यात\nखुपचसुंदर व वस्तुस्थीती सांगनारा लेख,लालीत्य व विद्वता दिसते,तुझ्या कडून आदित्य कडून अश्याच मेजवाणी ची अपेक्षा.All t best\nPingback: \"प्रत्येक चूक स्त्रीचीच असते\"- नाही का\nजातीआधारित आरक्षण : आजही अत्यंत आवश्यक आणि पूर्णपणे योग्यच\nपद्मावत चित्रपट समीक्षा : एवढी बोम्बाबोम्ब होणं योग्य आहे का\nकट्टरवादाची शिकवण देणाऱ्या हदीसचं सत्य : इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान” – भाग २\nदुसरी तिसरी चौथी आघाडी : भयभीतांचे दुबळे समूह – भाऊ तोरसेकर\n – जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ४\nप्रौढ वयातही तरुण दिसायचंय ह्या काही पदार्थांचा आपल्या आहारात सामावेश करा\nहे आहेत ते लोक ज्यांनी यशाला वयाची मर्यादा नसते हे सिद्ध केलं\nभारताची “सौर उर्जा” तळपत आहे २०२२ चे लक्ष्य २०१८ तच साध्य\nहे आहे आशियातील सर्वात श्रीमंत गाव, ह्या गावात सर्वच आहेत करोडपती\nचूक रस्त्यावर थुंकणाऱ्या आणि सिग्नल तोडणाऱ्या माणसाची नाहीच\n“बर्लिनची भिंत” – इतिहासात वाचलेली पण कधीही पूर्ण नं उमगलेली गोष्ट आज समजून घ्याच\nFebruary 16, 2018 इनमराठी टीम Comments Off on “बर्लिनची भिंत” – इतिहासात वाचलेली पण कधीही पूर्ण नं उमगलेली गोष्ट आज समजून घ्याच\nभारताच्या परराष्ट्रनीतीची litmus चाचणी : शस्त्रांच्या खरेदीबद्दल अमेरिकेने ताकीद दिलीय \nकॉकपिटमध्ये अभ्यासिका आणि पंखाची गॅलरी : त्यांनी विमानातच बनवले ‘स्वप्नातले घर’\nनिरोगी राहण्याचा हा सर्वात सोपा उपाय आपण नेहेमी दुर्लक्षित करतो\nस्त्रियांचा सेक्सकडे पहाण्याचा दृष्टिकोन अन एकांतातील सुखप्राप्ती\n‘संजू’ : तुमच्या आवडत्या सिनेपरीक्षकाचे पितळ उघडे पडणारा चित्रपट\nगॅस बर्नर स्वच्छ करण्याची ही अचूक पद्धत तुम्हाला माहित असायलाच हवी\nज्याच्यासमोर बलाढ्य हत्ती देखील हरला तो महाराजांचा मावळा ‘येसाजी कंक’\nपैसे झाडाला लागलेत का होय, “ह्या” झाडांना खरंच पैसे लागलेत\nMy Name is Khan – पण मी मुस्लिम नाही : चंगेज खान – भाग १\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/mad-bf-promotion-movie/", "date_download": "2018-08-19T04:13:52Z", "digest": "sha1:CQKWAA42FNEXLIWVRZM3TONW6SZPHARB", "length": 29329, "nlines": 374, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mad Bf The Promotion Of The Movie | वेडा बी.एफ. सिनेमाचे हटके प्रमोशन | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १९ ऑगस्ट २०१८\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nअजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना\nम्हाडा भवनाला मिळणार नवा साज\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nPriyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू\nOMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा\nऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nहटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\nवेडा बी.एफ. सिनेमाचे हटके प्रमोशन\nमुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट आणि मुस्तफा मलिक निर्मित, अल्ताफ शेख दिग्दर्शित वेडा बी.एफ. या मराठी चित्रपटाचे अतरंगी प्रमोशन सध्या सगळीकडे चर्चेत आहे. मराठी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अल्ताफ शेख यांनी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. वेडा बी.एफ. सिनेमा पाहणाऱ्यांसाठी लकी बाईक बक्षीस म्हणून ठेवण्यात आली आहे. १९ जानेवारीपासून हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले यावेळी अहमदनगर जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील देखील उपस्थित होते. यावेळी पाटलांनी सिनेमासाठी खूप साऱ्या शुभेच्छां देखील दिल्या आणि हिंदू - मुस्लीम सारखा विषय घेऊन त्यावर सकारात्मक सिनेमा केल्याचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.\nपुण्यात राहून अनेक वर्षे सिनेमा क्षेत्रात छोटी मोठी कामं करून अल्ताफ शेख यांनीं या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. विशेष बाब म्हणजे या सिनेमातून होणाऱ्या नफ्यातून दहा टक्के रक्कम ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणार असल्याचे अल्ताफ शेख यांनी सांगितले आहे.\nसिनेमात नागेश भोसले, प्राजक्ता देशपांडे, डॉ.विशाखा घुगे, सागर गोरे, विजय नवले, अल्ताफ शेख, शैलेश पितांबरे, आणि वृंदाबाळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शिवाय अल्ताफ राजा यांची पहिली मराठी कव्वाली देखील या सिनेमातून बघायला मिळणार आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्य देखील या सिनेमातून दर्शविण्यात आले आहे.\nवेडा – बी.एफ.सिनेमाबद्दल अल्ताफ शेख सांगतात कि, यात हिंदू – मुस्लीम यांच्यातील ऐक्य कसे टिकून राहील हे दाखवण्यात आले आहे. शिवाजी महाराजांचा असीम भक्त बाबूलाल पठाणच्या (नागेश भोसले) कुटुंबाची ही गोष्ट आहे. ज्याचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते. त्याचेही शिवाजी महाराजांवर तेवढेच प्रेम आहे. पुढे त्याची मुलगी आणि बहिण हिंदू मुलांच्या प्रेमात पडतात..पुढे काय होते हे सिनेमात पाहण्यासारखे आहे. सिनेमात नागेश भोसले, विनीत बोंडे, प्राजक्ता देशपांडे, डॉ. विशाखा घुगे, सागर गोरे, विजय नवले, अल्ताफ शेख, शैलेश पितांबरे आणि वृंदाबाळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमात पोवाडा, कव्वाली, प्रेम गीत, विरह गीत अशा प्रकारांचा समावेश आहे. मोनो अजमेरी यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. १९ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n'परी हूँ मैं’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच,या कलाकारांच्या असणार भूमिका\nसखी गोखलेच्या जागी पर्ण पेठेने घेतली या स्टुडिओत एंट्री\n‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमीरा जोशी व मिलिंद इंगळे पहिल्यांदाच आले ह्या गाण्यासाठी एकत्र\nराकेश बापटला लागली अध्यात्माची ओढ\n'परस्पेक्टिव्ह' शॉर्टफिल्मला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/tag/lyrics/", "date_download": "2018-08-19T03:31:45Z", "digest": "sha1:M35VCHAIXIDOFQMZ2T2VFQJEMJ6J3M6B", "length": 6371, "nlines": 72, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Lyrics Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“तू कधी प्रेम केलं आहे का” : वडिलांचा अनपेक्षित प्रश्न आणि गीतकाराचा असामान्य प्रवास\nआज हा शब्दांचा जादूगर साठ वर्षाचा होतो आहे.\nवाजपेयींनी सुरु केलेली दिल्ली-लाहोर बस सेवा, आजही जोडून आहे दोन्ही देशातील नातेसंबंधांना\nवैद्यकीय व्यवसायाचा कॉर्पोरेट धंदा: “खोऱ्याने पैसे ओढणाऱ्या” डॉक्टरकी मागचं भीषण वास्तव\nहसूनहसून पुरेवाट: मोदीजी गातायत सलमानचं “जिने के है चार दिन” गाणं\nखाद्यपदार्थात केलेली भेसळ ओळखण्यासाठी वापरा या अफलातून आणि सोप्या पद्धती\nतुमच्या wi-fi ची speed वाढवण्याच्या ५ सोप्या टिप्स\nविध्वंसकारी हिरोशिमा आणि नागासाकी अणुहल्ल्याबद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nभारतात एक नाही तर पाच केदार आहेत, या पंचकेदाराची यात्रा प्रत्येकाने एकदा तरी केलीच पाहिजे\nअमेरिकेच्या मातीमध्ये तयार झालेलं विशाल हिंदू “श्री यंत्र” – एक Unsolved Mystery\nइथे नुसतेच औरंगाबाद जळत नसते, शहराचे भवितव्य जळत असते..\nरतन टाटा आणि सायरस मिस्त्रींच्या वादाची तुम्हाला माहिती नसलेली नेमकी कारणे\n“भोळ्या संजू” च्या जीवनातल्या ह्या ७ अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी दाखवायचं “विसराळू राजू” विसरला\nविजय माल्यांची मिडीयाला उघड उघड धमकी\nGoogleच्या CEO सुंदर पिचैंनी सांगितले यशाचे ५ मंत्र\n बुडू नये ह्यासाठी काय करावं : शास्त्रशुद्ध विमोचन आणि उपाय\nपाककडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे असूनही त्यांना भारताची भीती वाटण्याचं अभिमानास्पद कारण\nपंप्र मोदींच्या अपमानाच्या आरोपाखाली अटक झालेल्यांचे पुढे जे होते ते विचारात टाकणारे आहे\nअसुरी प्रवृत्तीत घुसमटणारं ‘स्त्रीत्व’…\nगाडीमध्ये असलेल्या सीटवरील हेडरेस्टचा नक्की उपयोग काय \nजगातील अशी काही ठिकाणं जिथे स्त्रियांना नाही तर पुरुषांना आहे ‘नो एण्ट्री’\nगुजरातजवळील समुद्रात सापडला समुद्रमंथनातील मंदाराचल पर्वत \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/coffee-is-harmful-of-pregnancy-118051800023_1.html", "date_download": "2018-08-19T04:25:15Z", "digest": "sha1:J7PE6NTNNIZB7WT3JM4DRE45CV4YQCGJ", "length": 8740, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कॉफीमुळे वाढू शकतो मुलांमध्ये लठ्ठपणा | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकॉफीमुळे वाढू शकतो मुलांमध्ये लठ्ठपणा\nगर्भावस्थेदरम्यान कॉफीचे जास्त सेवन करणार्‍या महिलांनी सावध होण्याची गरज आहे. कॉफीसेवनाची ही सवय त्यांच्या होणार्‍या बाळाच्या आरोग्याला भारी ठरू शकते. एका ताज्या अध्ययनातून असा दावा करण्यात आला आहे की, गर्भावस्थेत कॉफीचे सेवन करणार्‍या महिलांच्या मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार गर्भावस्थेदरम्यान दररोज एक वा दोन कप कॉफीसुद्धा होणार्‍या मुलाच्या लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरू शकते. अशा महिलांची मुले शाळेत जाण्याच्या वयातच लठ्ठपणाची शिकार ठरू शकतात. स्वीडनमधील गोटेनवर्ग विद्यापीठातील सहायक प्राध्यापक वेरेना सेंगपील यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे अध्ययन केले असून त्यांनी सांगितले की, दररोज तीन कप कॉफी पिण्याच्या सल्ल्यावर प्रतिबंध लावण्याचे हे उत्तम कारण ठरू शकते. अर्थात कॅफीन आणि लठ्ठपणा यांच्यादरम्यान थेट संबंध असल्याची बाब अद्याप पूर्णपणे स्पष्ट होऊ शकलेली नाही. या अध्ययनात 250 गर्भवती महिलांचा समावेश करण्यात आला होता. गर्भावस्थेत कॉफीचे सेवन करणार्‍या या महिलांची मुले आठ वर्षांची होईपर्यंत त्यांचे अध्ययन करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.\nशौचालयातील पाण्याने बनवत होता चहा (व्हिडिओ)\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\n2 थेंब युरीन विकून 25 डॉलर कमावणारी मुलगी\nगर्भावस्थेतील व्यायाम प्रसूतीच्या वेदनेस हितकारक\nएअर कंडिशनरचे 7 नुकसान, जाणून घ्या...\nयावर अधिक वाचा :\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/the-taste-of-dragon-fruit-on-the-litter-of-puneers/", "date_download": "2018-08-19T04:05:09Z", "digest": "sha1:PTZXE2B4VYIAZDPZNSB5D47QFMW3XUWV", "length": 8651, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणेकरांच्या जिभेवर रेंगाळतेय ड्रॅगन फ्रुटची चव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणेकरांच्या जिभेवर रेंगाळतेय ड्रॅगन फ्रुटची चव\nमागणीही वाढली : मार्केटयार्डात दररोज 5 ते 6 टन आवक; बाजारात किलोस 20 ते 70 रुपये भाव\nपुणे:ड्रॅगन फ्रुटची आता पुणेकरांना भुरळ पडली आहे. आरोग्यास लाभकारक या फळाला मागणी वाढली आहे. पेशी वाढविण्यासाठी विशेषत: ड्रॅगनचे सेवन केले जाते. त्याचबरोबर डेंग्यू, दमा, कर्करोगासह इतर आजारांवर ते गुणकारी मानले जाते. ड्रॅगन फ्रुटचा हंगाम सुरू होऊन महिना उलटला आहे. सध्या मार्केटयार्डातील फळ विभागात दररोज तब्बल 5 ते 6 टन इतकी आवक होत असल्याची माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली.\nविशेषत: सातारा जिल्ह्यातील फलटण, पुणे जिल्ह्यातून बारामती, नगर जिल्ह्यातील विविध भागांतून या फळाची आवक होत आहे. तर, गुजरात येथूनही काही प्रमाणात आवक होते. दर्जानुसार प्रतिकिलोस 20 ते 70 रुपये भाव मिळत आहे. लाल आणि पांढरे अशा दोन प्रकारची ड्रॅगन फळे आहेत. त्यातील लाल ड्रॅगन फ्रुटला ग्राहकांकडून जास्त मागणी आहे. ड्रॅगन फ्रुट उत्पादक शासनाने प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ड्रॅगन फळाला सध्या काही प्रमाणात ज्युस विक्रेते आणि आईसक्रीम विक्रेत्यांकडून मागणी होत आहे. शेतकऱ्यांनी राज्यात विविध ठिकाणी मेळावे घेऊन या फळावर प्रक्रिया करुन काय करता येईल, यावर विचारमंथनही केले आहे.\nड्रॅगन फ्रुटचे उगमस्थान अमेरिका आहे. यासह थायलंड, मलेशिया, व्हियतनाम, श्रीलंका, बांगलादेश आदी ठिकाणी ड्रॅगन फ्रुट हे व्यापारी पीक म्हणून यशस्वीरित्या घेतले जाते. आता खास उष्णप्रदेशीय देशांमध्ये याचे उत्पादन घेतले जात आहे. ड्रॅगन फ्रुटची चव साधारण किवी या फळासारखी असते. आंबट, खारट आणि थोडीशी गोड असते. या फळामध्ये काळसर रंगाच्या बिया असतात. त्या चविष्ट असतात.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशेवगाव तहसीलवर मंगळवारी ‘धडक मोर्चा’\nNext articleबारा दिवसांपासूनचा पाथर्डीतील ठिय्या स्थगित\nभवानीनर परिसरात बरसल्या श्रावण धारा\nरिक्षाचालकांचे प्रश्‍न मार्गी लावणार -पालकमंत्री गिरीश बापट\nकारागृहातील कैद्यांना विशेष माफी मिळणार ; केंद्र सरकारचा निर्णय \nबारामतीत पहिले पाढे पंच्चावन्न \nखासदार सुळेंनी धरला झिम्मा फुगड्यांचा फेर\nमातृभाषांची जपणूक करणे प्रत्येकाचे कर्तव्य- राज्यपाल सी. विद्यासागर राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%95_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-08-19T03:21:29Z", "digest": "sha1:C7FKKUIX5VXDQOV6QOTPPBVGMUABSOZI", "length": 5619, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुष्पक विमान - विकिपीडिया", "raw_content": "\nरामायणात वर्णिल्याप्रमाणे राम-सीता पुष्पक विमानातून अयोध्येस परतल्याच्या प्रसंगावरील एक चित्र\nपुष्पक हे हिंदू पुराणांत व रामायणात उल्लेखलेले एक विमान होते. मय दैत्याने हे विमान कुबेरासाठी बनवले. परंतु कुबेराचा पराभव केल्यावर पुढे ते रावणाच्या ताब्यात आले. रामायणातील उल्लेखांनुसार युद्धात रावणास हरवल्यानंतर लक्ष्मण, मारुती या आपल्या सहकाऱ्यांसोबत राम व सीता पुष्पक विमानातून अयोध्येला परतले.\nदशरथ · कौसल्या · सुमित्रा ·\nकैकेयी · सीरध्वज जनक · मंथरा · राम · [[भरत दाशरथि|भरत]] · लक्ष्मण · शत्रुघ्न · सीता · ऊर्मिला · मांडवी · श्रुतकीर्ती · विश्वामित्र · अहल्या · जटायू · संपाती · हनुमान · सुग्रीव · वाली · अंगद · जांबुवंत · बिभीषण · कबंध · ताटका · शूर्पणखा · मारिच · सुबाहू · [[खर (रामायण)|खर]] · रावण · कुंभकर्ण · मंदोदरी · मयासुर · सुमाली · इंद्रजित · [[सुलोचना (रामायण)|सुलोचना]] · प्रहस्त · [[अक्षयकुमार\n(रामायण)|अक्षयकुमार]] · अतिकाय · लव · कुश\nअयोध्या · मिथिला · लंका · शरयू ·\nत्रेतायुग · रघुवंश · लक्ष्मणरेखा · ओषधिपर्वत · सुंदरकांड · वेदवती · वानर ·\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०१२ रोजी ०७:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-latest-news-marathi-raining-hupari-ichalkaranji-73168", "date_download": "2018-08-19T04:13:55Z", "digest": "sha1:UN2Q5NCLGGAK36RSKEWCAOBWSXVHDTW2", "length": 12793, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news latest news in Marathi raining Hupari Ichalkaranji सोयाबीनच्या काढणी-मळणीवर पावसाचा परिणाम | eSakal", "raw_content": "\nसोयाबीनच्या काढणी-मळणीवर पावसाचा परिणाम\nबुधवार, 20 सप्टेंबर 2017\nहुपरी ( जि. कोल्हापूर) : हुपरी परिसरात मागिल आठवड्यात विजेच्या कडकडाटांसह कोसळलेल्या जोरदार पावसानंतर गेले तीन - चार दिवस पावसाची रिपरिप सुरुच आहे. आभाळ काळवंडलेलेच असून अधुनमधून उघडिप देत पाऊस मात्र कायम आहे.\nशेतात पाणीच पाणी झाल्याने त्याचा परिणाम भुईमूग, सोयाबिन , भात पिकाच्या काढणी व मळणीवर होणार आहे .पाऊस असाच सुरु राहिल्यास ही पिके धोक्यात येण्याची भिती व्यक्त होत आहे.\nगत आठवड्यात हुपरी सह रेंदाळ, पट्टणकोडोली, यळगुड, इंगळी, तळंदगे, रांगोळी , जंगमवाडी परिसरास पावसाने झोडपून काढले होते. दिवसभर कडक ऊन अन् सायंकाळ नंतर जोरदार पाऊस असे वातावरण होते.\nहुपरी ( जि. कोल्हापूर) : हुपरी परिसरात मागिल आठवड्यात विजेच्या कडकडाटांसह कोसळलेल्या जोरदार पावसानंतर गेले तीन - चार दिवस पावसाची रिपरिप सुरुच आहे. आभाळ काळवंडलेलेच असून अधुनमधून उघडिप देत पाऊस मात्र कायम आहे.\nशेतात पाणीच पाणी झाल्याने त्याचा परिणाम भुईमूग, सोयाबिन , भात पिकाच्या काढणी व मळणीवर होणार आहे .पाऊस असाच सुरु राहिल्यास ही पिके धोक्यात येण्याची भिती व्यक्त होत आहे.\nगत आठवड्यात हुपरी सह रेंदाळ, पट्टणकोडोली, यळगुड, इंगळी, तळंदगे, रांगोळी , जंगमवाडी परिसरास पावसाने झोडपून काढले होते. दिवसभर कडक ऊन अन् सायंकाळ नंतर जोरदार पाऊस असे वातावरण होते.\nमात्र , गेल्या तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. अधुनमधून काही क्षणांची विश्रांती घेत मध्यम तसेच किरकोळ स्वरुपाच्या पावसाच्या सरी पडत आहेत. काळवंडलेले आभाळ आणि गार हवा यामुळे वातावरणात गारठा पसरला असून दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nमुंबई: डबेवाल्यांची सेवा आज बंद राहणार\nडॉक्टरांमुळे यमराजाच्या तावडीतून सायलीची मुक्तत्ता\nपुणे: खडकवासलातून 23 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग\nगुजरातेत भाजपच्या सत्तामार्गात 'जात' आडवी\nअहमदाबादमध्ये वर्गशिक्षकांकडून विद्यार्थिनीवर बलात्कार\nअडाणी शेतकऱ्यांचा लढा यशस्वी\nवाद झाला नसल्याचा शिवसेना नेत्यांचा दावा\nविदर्भ, उत्तर महाराष्ट्रात नुकसान; तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज पुणे - दीर्घ खंडानंतर बुधवार (ता. १५) ते शुक्रवारपर्यंत (ता. १७) विदर्भ, मराठवाडा,...\nकोल्हापूरातील ‘सीबीएस’ होणार आता बसपोर्ट\nकोल्हापूर - विमानतळाच्या धर्तीवर राज्यातील १४ बस स्थानकांचे रूपांतर बसपोर्टमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा...\nकोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका...\nदोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी - दोन लहान मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. १८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आली...\nMaratha Kranti Morcha : उद्यापासून चक्री उपोषण\nपुणे - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे पुण्यात सोमवारी (ता. २०) पासून बेमुदत चक्री उपोषण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/what-is-phobia-2/", "date_download": "2018-08-19T03:31:34Z", "digest": "sha1:BYMTFXSYBCMGCHIHAVYWJN6IKFQIJDZH", "length": 18609, "nlines": 104, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'फोबिया' म्हणजे काय ? एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात फोबिया का तयार होतो? जाणून घ्या...", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात फोबिया का तयार होतो\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nआपल्याला सर्वांना कोणत्या न कोणत्या गोष्टीची भीती वाटतं असते , कोणाला उंची ची भीती वाटते , कोणाला झुरळा ची भीती वाटते , कोणाला पाण्यात उतरण्याची भीती वाटते , ही भीती व्यक्तीगणिक वेगवेगळ्या प्रकारची असते , या भीतीला शास्त्रीय भाषेत “फोबिया” म्हणतात . तर आपण जाणून घेऊ हा फोबिया व्हायची नेमकी कारणं काय असतात फोबिया म्हणजे नेमकं काय असतं\nफोबिया म्हणजे एक प्रकारची एखाद्या गोष्टीची, वस्तूची अथवा प्रसंगाची भीती असते, ही भीती ताण व अति चिंतेमुळे होणाऱ्या मानसिक आजारात गणली जाते.\nफोबिया म्हणजे एक प्रकारच्या सवय झालेल्या काही प्रतिक्रिया असतात, या प्रतिक्रिया विशिष्ट व्यक्ती, प्रसंग, वस्तू बघितल्या वर मनात दाटून येतात ज्यामुळे ताण तणाव वाढतो व भीती वाटण्यास, हृदयाची गती तीव्र होण्यास सुरुवात होते. फोबिया हा तेव्हा होत असतो ज्यावेळी समोर घडणाऱ्या प्रत्यक्ष भयानक घटनेबद्दल वाटणार भय, दुसऱ्या कुठल्या संदर्भातल्या असलेल्या व नसलेल्या इतर गोष्टी बद्दल वाटू लागते.\nपाण्यात बुडण्याची प्रचंड भीती ही आधी सहन केलेल्या एखाद्या वाईट पाण्यात बुडण्याच्या अनुभवाची प्रचिती असते, मनुष्य जेव्हा फोबिया ग्रस्त असतो तेव्हा तो ज्या गोष्टीला घाबरतो, त्या गोष्टीला भविष्यात घडण्यापासून थांबवण्याचा व टाळण्याचा प्रयत्न करत असतो, कधी कधी एखादा रिस्पॉन्स जास्त वेळ दिला वा ज्या गोष्टीची भीती वाटते ती पुन्हा पुन्हा घडू लागली तर त्या गोष्टीचा फोबिया आपोआप नाहीसा होतो\nतरी वैद्यकशास्त्राकडे फोबिया वर अनेक उपचार उपलब्ध आहेत. फोबिया झालेल्या व्यक्तीवर Behavior Therapy च्या माध्यमातून उपचार करता येतात. व्यक्ती च्या मनात ज्या गोष्टीची भीती आहे त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा तिचा सामना करायला लावला जातो. हळूहळू त्या व्यक्तीला वाटणारी भीती कमी होत जाते. ती भीती पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी त्या व्यक्तीची त्या परिस्थितीशी पुन्हा पुन्हा घडवली जाणारी गाठ त्या माणसाच्या मनातील त्या गोष्टीचा तिरस्कार नाहीसा करते.\nमग एक वेळ अशी येते की तो व्यक्ती त्या परिस्थितीशी एकरूप होतो आणि भीती कायमची नष्ट होते. “पाण्यात पडल्या शिवाय माणूस पोहणं शिकत नाही” ह्या म्हणी सारखाच प्रकार या थेरपी मध्ये केला जात असतो.\nजरी आज मनोवैज्ञानिकांनी फोबिया ला भीती चा एक प्रकार वा चिंतेचा एक प्रकार म्हटलं असलं , तरी हा फोबिया वस्तू व परिस्थिती च्या भीती अनुरूप विविध प्रकारात विभागला जातो. हे प्रकार फार मजेशीर असतात, Acrophobia म्हणजे उंचीची भीती, हा प्रकार बहुतांश आढळतो. उंच इमारतीच्या गॅलरी मधून खाली बघायला ही जीव घाबरतो. अनेकदा खाली पडायची भीती वाटते. अश्या व्यक्तींना Acrophobic म्हणतात.\nबऱ्याचदा प्रामुख्याने लहान मुलांना अंधाराची प्रचंड भीती वाटत असते. अंधारात जायचं म्हटलं तरी त्यांना घाम फुटत असतो. या अंधाराच्या भीतीला “Nyctophobia” म्हणतात. Claustrophobia म्हणजे बंद दरवाज्याची भीती. ह्या फोबीया ने ग्रस्त लोक रात्रभर दरवाजे उघडे ठेवून झोपतात यांना एकटं बंदीस्त राहिल्यास बऱ्याचदा दम घुटल्या सारखं देखील वाटत राहतं. अजून मजेशीर प्रकार म्हणजे xenophobia ह्या प्रकारातले लोक सहजासहजी कोणा अनोळखी व्यक्तीशी बोलत नाहीत. अश्या व्यक्तींना मित्र बनवायला पण बराच कालावधी लागत असतो, ह्या व्यक्ती एकांत पसंत करतात.\nOchlophobia म्हणजेच गर्दीची भीती, आता हा अश्याप्रकारचा फोबिया असतो ज्यात व्यक्तीला गर्दी गोंधळ, वर्दळ असलेल्या ठिकाणी जायला आवडत नाही.\nह्या फोबिया ने ग्रस्त व्यक्ती कधीही कोणाला तरी सोबत घेऊनच मगच वर्दळीच्या ठिकाणी जातात. त्यांना वर्दळीत वस्तू चोरी व्हायची, हरवण्याची नाहीतर चक्क अपहरणाची भीती वाटतं असते. प्राण्यांची भीती वाटणं हा सुद्धा एकप्रकारचा फोबिया आहे , ह्या प्रकारच्या फोबियात सरसकट सर्व प्राण्यांची भीती वाटत नाही तर एका विशिष्ट प्राण्याची भीती वाटत असते . Agoraphobia हा सुद्धा Ochlophobia प्रमाणेच असतो यात सार्वजनिक ठिकाणी जाण्याची व तिथे काही बरा वाईट प्रकार घडण्याची भीती वाटत राहते.\nह्या प्रकारचे लोक सार्वजनिक ठिकाणी जाण – येणं टाळतात, ते घरात बंदिस्त राहणंच पसंत करतात. आता सर्वात मजेशीर फोबिया म्हणजे “School Phobia” अर्थातच शाळेत जाण्याची भीती हा फोबिया मुळात पालकांशी अत्यंत घनिष्ठ नातं असणाऱ्या मुलांना होतो. पालकांपासून थोडावेळ जरी लांब राहिले तरी त्यांचा मनात भीती निर्माण होते. कधी कधी शाळेतल्या शिक्षकांच्या भीतीने देखील हा फोबिया होत असतो. हा फोबिया म्हणजे शाळेला सुट्टी मारून घरी राहण्याचे उत्तम कारण असूं ही होऊ शकतो \nतर असा हा फोबिया व त्याचे हे मजेशीर निवडक प्रकार. अजूनही अनेक प्रकार आहेत ज्यांची माहिती तुम्ही इंटरनेट च्या माध्यमातून मिळवू शकतात. तर आपल्याला हे आर्टीकल वाचून कोणता फोबिया आहे अथवा असण्याची दाट शक्यता वाटते त्याबद्दल कंमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← इस्लामी अतिरेकी मानसिकता भेदकपणे दाखवणारा ओमर्टा : “त्यांना” आपली भीती कधी वाटणार\nअलिगढ विद्यापीठात आता ‘जिहादची योजना’ करणाऱ्या नेत्याचा फोटो लावण्याची मागणी \n एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात फोबिया का तयार होतो\n“ती खरंच तुमच्या प्रेमात पडलीय की नाही” : मानसशास्त्र देऊ शकतं याचं परफेक्ट उत्तर \nया काही विचित्र ‘फोबिया’मुळे अनेकांना जीवन त्रासदायक होऊन बसले आहे..\nआता IIT कानपूर हिंदू धर्मग्रंथाच्या प्रभावाखाली\nआता चंद्रावर दिसणार बटाट्याची शेती आणि फुलांची बाग \nज्यामुळे नवाज शरीफांना पदावरून डच्चू मिळाला, ते पनामा पेपर्स प्रकरण आहे तरी काय\nTakeshi’s Castle येतोय पुन्हा एकदा तुमच्या भेटीला, चला मग खदखदून हसण्यासाठी तयार व्हा\nभारतीय संसदेवर झालेल्या एकमेव हल्ल्याची कहाणी\nजाणून घ्या – कौरवांची जन्मकथा आणि १०० कौरवांची नावं \nआता लायसन्स आणि आरसी स्वतःकडे बाळगण्याची गरज नाही\nकहाणी भारताच्या पहिल्या वहिल्या सुपर कम्प्यूटरची\nयांना वेदनेची जाणीवच होत नाही… जाणून घ्या एका विचित्र कुटुंबाबद्दल\nजाणून घ्या Youtube च्या जन्मामागची रंजक कथा आणि Youtube बदल काही आश्चर्यकारक गोष्टी\nपैसे काढताना एटीएम मशीन बंद पडून आत पैसे अडकले तर काय करावे\nमृत्यू म्हणजे नेमकं काय – सोप्या भाषेत प्रक्रिया समजून घ्या\nहोतकरू तरूणांसाठी अत्यंत महत्वाचं : आरोग्य सेवा क्षेत्रातील कौशल्य विकासाच्या संधी\n२०५० पर्यंत जगाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या आंधळी होऊ शकते\nडायबेटीसच्या भीतीने तुम्ही गोड खाणं टाळताय का गोड खाल्ल्याने डायबेटीस होत नाही गोड खाल्ल्याने डायबेटीस होत नाही \nएक तरुण – तब्ब्ल १४० “ट्रेन रोमियो” थांबवणारा, स्त्रियांसाठी लोकल “सुरक्षित” करणारा\n…म्हणून मोदींना हरवण्यात बुद्धीमंत मेंढरांचे कळप अपयशी ठरतात : भाऊ तोरसेकर\nGSTवर बोलू काही – भाग ५: कसं असेल GST चं स्वरूप\nमोदी अजिंक्य नाहीत: भाऊ तोरसेकर\nगुन्हेगार पकडण्यात तरबेज असणारे दिल्ली पोलिसांचे पाच खास “स्टार कॅचर्स”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%AD", "date_download": "2018-08-19T03:20:52Z", "digest": "sha1:H7BG6NP2KLBC2FRJG5MHCFQEFQVT45W7", "length": 4916, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. २ रे शतक - पू. १ ले शतक - १ ले शतक\nदशके: पू. ५० चे - पू. ४० चे - पू. ३० चे - पू. २० चे - पू. १० चे\nवर्षे: पू. ४० - पू. ३९ - पू. ३८ - पू. ३७ - पू. ३६ - पू. ३५ - पू. ३४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ३० चे दशक\nइ.स.पू.चे १ ले शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/fly-f50q-black-silver-price-p625E1.html", "date_download": "2018-08-19T03:51:45Z", "digest": "sha1:ZXSY6EZXM6VLY6KOOJHFZLEFPFVTX3RD", "length": 16403, "nlines": 454, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फ्लाय F50Q ब्लॅक & सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफ्लाय F50Q ब्लॅक & सिल्वर\nफ्लाय F50Q ब्लॅक & सिल्वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफ्लाय F50Q ब्लॅक & सिल्वर\nफ्लाय F50Q ब्लॅक & सिल्वर किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये फ्लाय F50Q ब्लॅक & सिल्वर किंमत ## आहे.\nफ्लाय F50Q ब्लॅक & सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nफ्लाय F50Q ब्लॅक & सिल्वरफ्लिपकार्ट, शोषकलुईस, स्नॅपडील उपलब्ध आहे.\nफ्लाय F50Q ब्लॅक & सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 15,699)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफ्लाय F50Q ब्लॅक & सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया फ्लाय F50Q ब्लॅक & सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफ्लाय F50Q ब्लॅक & सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 4 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफ्लाय F50Q ब्लॅक & सिल्वर वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 5 Inches\nरिअर कॅमेरा 13 MP\nफ्रंट कॅमेरा 3 MP\nइंटर्नल मेमरी 4 GB\nएक्सटेंडबले मेमरी Yes, Up to 32 GB\nबॅटरी कॅपॅसिटी 2000 mAh\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 10 days (2G)\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Dual SIM\nफ्लाय F50Q ब्लॅक & सिल्वर\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t2099/", "date_download": "2018-08-19T04:28:27Z", "digest": "sha1:QKDIYN3X5RZUEZ62332XS2A3QCLXJWH2", "length": 5109, "nlines": 102, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-बुंबुंबा", "raw_content": "\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nआम्ही राहतो लांब तेथल्या वस्तीहून\nपडका वाडा बसला आहे दबा धरून\nत्या वाड्याच्या परसामध्ये एक विहीर\nदिवसा दिसते साधी भोळी अन् गंभीर\nपरंतु तेथे जावयास ना कोणा धीर\nकारण आहे पक्के ठाऊक आम्हाला\nत्या विहिरीतून रहात असतो....बुंबुंबा\nह्रीं ह्रां ह्रीं फट् ॐ फट् स्वाहा\nकुजबुजते हिरवे हिरवे जहरी पाणी\nउच्चारावे मंत्र अघोरी जसे कुणी\nदूर डोंगरामागून तुडवत उघडा माळ\nकाठावरती येऊन बसते संध्याकाळ\nपाण्यावरती पडता छाया सांजेची\nदिवसावर हो काळी जादू रात्रीची\nघुमघुमणारे गोड पारवे दिवसा जे\nविरून जाती रूप धारती घुबडांचे\nघुबडांच्या डोळ्यातून मग जळती दिवट्या\nतरंगणाऱ्या माडांच्या होती कवट्या\nभीतीचा ऊर फाटे असल्या वक्ताला\nआळस देतो जागा होऊन.....बुंबुंबा\nहिरवे डोळे बुबुळ पांढरे फिरे हिडीस\nनाकाजागी केवळ भोके अठ्ठावीस\nउडता येते परी आवडे सरपटणे\nगाळ चोपडे अंगाला जैसे उटणे\nउठल्या उठल्या पहिली त्याला लागे भूक\nपिऊन घेतो शेवाळ्याचे हिरवे सूप\nअन्य न काही चाले या बुंबुंबाला\nभूतेच खातो ताजी ताजी नाश्त्याला\nजे जे दिसते त्याची चटणी जोडीला\nखा खा खातो पी पी पितो...बुंबुंबा\nखोडी काढी खोटे जर बोले कोणी\nआणेल कोणी आईच्या डोळा पाणी\nचोरी चहाडी दंगा ही जर करी कुणी\nबुंबुंबा घेतो बोलावून त्या क्षणी\nजवळ घेऊनी कौतुक करतो आणि असे\nत्यानंतर तो माणूस कोणाला न दिसे\nबुंबुंबाचा डेरा नकळे केंव्हाचा\nत्यास न भितो असा जगातून कोण भला\nकरण्याआधी वाईट काही रे थांबा\nदिसेल अथवा आरशातूनी ...बुंबुंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%AE", "date_download": "2018-08-19T03:22:22Z", "digest": "sha1:W7ZYICYGDL5RY2FPQX6PQIRTCFNVASVN", "length": 5004, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. २ रे शतक - पू. १ ले शतक - १ ले शतक\nदशके: पू. ५० चे - पू. ४० चे - पू. ३० चे - पू. २० चे - पू. १० चे\nवर्षे: पू. ४१ - पू. ४० - पू. ३९ - पू. ३८ - पू. ३७ - पू. ३६ - पू. ३५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ३० चे दशक\nइ.स.पू.चे १ ले शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-police-dead-accident-70737", "date_download": "2018-08-19T04:05:11Z", "digest": "sha1:OTZGP2RAZFBF4JDFVANXVEZNYJENEBVC", "length": 11652, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news police dead on accident मुंबई: मोटारसायकल अपघातात पोलिसाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nमुंबई: मोटारसायकल अपघातात पोलिसाचा मृत्यू\nगुरुवार, 7 सप्टेंबर 2017\nमुंबई पोलिस दलातील कामगिरी\n- भरती 1996 पोलिस नाईक बक्कल क्रं 960070\n- मा. पोलिस आयुक्त यांचे कडून बेस्ट डिटेक्शन म्हणून 4 वेळा गौरविण्यात आले\n- मा पोलिस आयुक्त यांच्याकडून इतर 20 बक्षिसे\nअशी एकूण गुन्हे उघडकीस व गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत करण्यासाठी 128 पोलिस बक्षीसे मिळालेली आहेत.\nमुंबई : मोटरसायकल अपघातात पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संतोष एकनाथ शिंदे (वय 42) असे त्यांचे नाव असून ते विले पार्ले पोलिस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत होते.\nशिंदे हे 31 ऑगस्टला मुंबईवरून नेरुळ येथे मोटार सायकलवरून जात होते. पहाटेच्या सुमारास वाशी गाव सिंग्नल जवळील ब्रिज जवळील रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे शिंदेंच्या मोटर सायकलला अपघात झाला. डोक्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे तात्काळ एमजीएम रुग्णालय, वाशी येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारा दरम्यान आज (गुरुवार) त्यांचा मृत्यू झाला.\nशिंदे हे 1996 साली पोलिस दलात रुजू झाले होते. त्यांना पोलिस आयुक्त यांनी बेस्ट डिटेक्शन म्हणून 4 वेळा गौरविण्यात आले. गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत करण्यासाठी 128 पोलिस बक्षीसे मिळालेली आहेत. शिंदे यांच्यामागे मुलगा विघ्नेश 13 वर्षे व मुलगी सई 8 वर्षे व पत्नी वैशाली 38 वर्षे व आई असा परिवार आहे.\nमुंबई पोलिस दलातील कामगिरी\n- भरती 1996 पोलिस नाईक बक्कल क्रं 960070\n- मा. पोलिस आयुक्त यांचे कडून बेस्ट डिटेक्शन म्हणून 4 वेळा गौरविण्यात आले\n- मा पोलिस आयुक्त यांच्याकडून इतर 20 बक्षिसे\nअशी एकूण गुन्हे उघडकीस व गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत करण्यासाठी 128 पोलिस बक्षीसे मिळालेली आहेत.\nदोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी - दोन लहान मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. १८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आली...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती\nकोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ...\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही आहे ओळख\nऔरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश...\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nइराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत\nकल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/atm-of-short-stories/", "date_download": "2018-08-19T03:30:35Z", "digest": "sha1:AXHVUCMWOS5DN4RIWJR2IKAZEVDYPX7M", "length": 13916, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "सर्जनशीलता वाढवण्यासाठी फ्रांसमध्ये लढवली गेलीय अनोखी शक्कल : लघुकथांचे ATM", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसर्जनशीलता वाढवण्यासाठी फ्रांसमध्ये लढवली गेलीय अनोखी शक्कल : लघुकथांचे ATM\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nसध्या आपल्या देशात ATM पुराण खूप गाजत आहे, कारण जवळपास देशातील ७०-७५ टक्के ATM मध्ये नोटांचा दुष्काळ पडला आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे पुन्हा एकदा हाल होत आहेत. नोटांअभावी लोकांना रोजची छोटी-मोठी कामे पार पडण्यासाठी देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. तशी आरबीआय ह्यावर आपले स्पष्टीकरण देत आहे, पण ह्या सर्वात सामान्य नागरिकांची गोची होते आहे हे मात्र नक्की.\nअसो, ह्या ATM मध्ये जरी नोटांचा तुटवडा असला तरी सध्या एका अश्या ATM ची चर्चा सुरु आहे ज्यातून नोटा नाही तर लघुकथा बाहेर येतात. हे जरी अविश्वसनीय वाटत असलं तरी फ्रेंच कम्युनिटीच्या एका पब्लिशरने अमेरिकेत हे घडवून आणलं आहे.\nशॉर्ट स्टोरीज वाचायची आवड असणाऱ्या लोकांसाठी हे मशीन म्हणजे अल्लादिनचा चिरागच. कारण ह्यातून ते त्यांना हव्या असलेल्या लघुकथा हवं तेव्हा घेऊ शकतात. ही मशीन दंडगोल आकाराची आहे. ह्यात १ मिनिट, ३ मिनिट आणि ५ मिनिट अशी तीन बटणं आहेत. वाचक आपल्या आवडीनुसार, वेळेनुसार ह्या लघुकथांची निवड करू शकतात. त्यानंतर तुम्ही जी गोष्ट निवडली असेल त्याची प्रिंट तुम्हाला ह्या ATM मधून मिळते. तुम्ही ह्यामध्ये लघुकथा, प्रेमकथा, लहान मुलांच्या गोष्टी ह्यासारखे अनेक विषय वाचू शकता.\nसध्या हे मशीन सरकारी ऑफिस, रेस्टॉरंट, विद्यापीठ आणि परिवहन केंद्र इत्यादी ठिकाणी लावण्यात आले आहे. न्यूयॉर्क टाईम्स मध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार Free Library of Philadelphia च्या Deputy Director Of Enrichment And Civic Engagement, Andrew Nurkin सांगतात की, लोकांनी साहित्याचं जास्तीत जास्त वाचन करायला हवं. आम्हाला मुलांची साक्षरता आणि सर्जनशीलता आणखीन विकसित व्हावी अशी इच्छा आहे.\nआता ह्यासाठी सार्वजनिक पुस्तकालय ते चित्रपट दिग्दर्शक देखील आपला सहयोग देत आहेत. सोबतच काही दिवसांपूर्वी फिलाडेल्फिया, अॅक्रोन, ओहिओ, विचीता, कान, कोलोम्बिया आणि दक्षिण कॅरोलीनाने देखील हे वेंडिंग मशीन लावण्याची घोषणा केली आहे.\nसर्वात महत्वाची बाब म्हणजे ह्या लघुकथा अगदी मोफत उपलब्ध आहेत. म्हणजे ह्यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही. ह्या मशीनद्वारे तुम्ही १ लाखपेक्षा जास्त लघुकथांच्या आवृत्या प्राप्त करू शकता. पहिल्यांदा हे मशीन २०१६ साली लावण्यात आलं होतं. ह्या एका मशीनला लावण्याचा खर्च हा ९,२०० डॉलर एवढा आहे तर दर महिन्याला ह्यातील कंटेंट आणि सॉफ्टवेअरचा खर्च हा १९० डॉलर एवढा आहे.\nलोकांना देखील ही आयडिया आवडायला लागली आहे. म्हणजे आधी पैसे, मग कोल्ड्रिंक्स, पाणी, खाण्यापिण्याच्या वस्तू इत्यादीचे ATM आपण बघितले आहेत. पण लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी ती वाढावी आणि ह्यातून त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित व्हावी म्हणून लढवलेली ही शक्कल खरंच कौतुकास्पद आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← न्या. लोया केस – कोर्टाने जनहित याचिका रद्द करण्यामागचे कारण\nअन्यायाला वाचा फोडणारी बेधडक ‘ग्रीन गँग’ →\nवयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी हा तरुण ‘संपूर्ण देश’ सांभाळताना दिसू शकतो \nरंग खेळा, टेन्शन फ्री : होळीला त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स\nभीतीने पराभूत झालेला सेहवाग तर त्याच भीतीवर विजय मिळवणारा पार्थिव…एक विलक्षण अनुभव\n“संजू” चं १००% नेमकं परीक्षण : “डिकोडिंग संजू” : गणेश मतकरी\nजेवढे महत्त्व भारतीय सैन्याचे आहे तेवढेच महत्त्व ह्या निमलष्करी दलांचे आहे\nमोदीभक्त, माध्यमे व बुद्धिवाद्यांची ट्रोलिंग आणि विश्वासार्हता\nऑलम्पिकचे आयोजन एकाच शहरात न होता वेगेवेगळ्या शहरांत का केले जाते..\nअंतराळाबद्दल तुम्हाला माहित असलेल्या या गोष्टी म्हणजे केवळ ‘मिथके’ आहेत\nदुचाकी, तीन चाकी किंवा चार चाकी – सर्वच वाहनांची चाके काळ्या रंगाची का असतात\nप्रेमभंगाचे हे भयंकर शारीरिक प्रभाव वाचून, प्रेमापासूनच जपून रहाण्याचा विचार येतो\nऔषधांविना वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय ट्राय करा – १००% फरक जाणवेल\nह्या महिलांनी एकत्र येऊन शेतकरी आत्महत्यांवर तोडगा काढलाय\nभारतात PNB घोटाळा रोजचाच दर चार तासाला एक बँक कर्मचारी देशाला लुबाडतो\nतुमचा स्मार्टफोन फारच लवकर डिस्चार्ज होण्यामागे ही १० कारणे आहेत\nपहिली भारतीय कॉमिक चित्रमालिका निर्माण करणारा ‘मराठी माणूस’ – अनंत पै\nकेजरीवालांचा “चप्पल – मफलर” साधेपणा एक नाटक आहे का\nदादोजी कोंडदेव – अपप्रचार आणि सत्य : स्वराज्यातील भरीव योगदानाची ससंदर्भ माहिती\nनेहरू – अफवा, अपप्रचार आणि सत्यता\nअसा झाला तब्बल ६०० कोटी रुपयांच्या “रेडबस’चा जन्म\nभारतातील ह्या रस्त्यांवर म्हणे……..’रात्रीस खेळ चाले’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vaishyasamajpatsanstha.in/achievements/", "date_download": "2018-08-19T03:55:19Z", "digest": "sha1:W2HSBI5XN35X45JWPRWJLS45H7XJGN7Z", "length": 3068, "nlines": 70, "source_domain": "vaishyasamajpatsanstha.in", "title": "vaishyasamaj patsanstha - Achievements", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था\nसिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट\nसिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट\nसंस्थेच्या सभासद /हितचिंतक /ठेवीदार यांना कळविण्यात आनंद वाटतो कि ,संस्थेस महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. यांनी अधिकृत लाईट बिल भरणा केंन्द्र म्हणून मान्यता दिली असून संस्थेच्या शाखा फोंडाघाट ,कणकवली , वैभववाडी येथे ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. तरी याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा. तसेच लवकरच शाखा माणगाव येथे ही सुविधा सुरु करीत आहोत .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.techvarta.com/other-technolgy/", "date_download": "2018-08-19T03:45:45Z", "digest": "sha1:LJH366ZF453STQIY2XXMF3MG6FHLCUN2", "length": 11476, "nlines": 191, "source_domain": "www.techvarta.com", "title": "अन्य तंत्रज्ञान Archives - Tech Varta", "raw_content": "\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nट्विटरचे लाईट अ‍ॅप भारतात सादर\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nफेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी\nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nमोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना\nअरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे \nस्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nव्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती\nवेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगुगलच्या ट्रॅकींगपासून बचाव करण्यासाठी हे कराच \nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nजिओफायबरच्या नोंदणीची उत्सुकता शिगेला : किफायतशीर मूल्यात मिळणार दणदणीत फिचर्स\nवाय-फाय नको…मोबाईल डाटाच हवा \nगुगल होम व अमेझॉन इकोला आव्हान देणार हा स्मार्ट स्पीकर\nव्होडाफोनचे दोन हाय डाटा प्लॅन जाहीर\nसिस्काचा अलेक्झा सपोर्टयुक्त स्मार्ट एलईडी टेबल लँप\nट्रायचे दोन अ‍ॅप उमंगशी झालेत संलग्न\nबीएसएनएलच्या विशिष्ट प्लॅन्समध्ये मिळणार मोफत एसएमएसची सुविधा\nपॅनासोनिकचा वायरलेस व्हिडीओ डोअरफोन दाखल\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.techvarta.com/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2018-08-19T03:47:47Z", "digest": "sha1:67KK5CNU4NGXA26ZLLHKF55CLWOFLI45", "length": 13705, "nlines": 180, "source_domain": "www.techvarta.com", "title": "डासांना पळविणारा स्मार्टफोन आता सवलतीच्या दरात - Tech Varta", "raw_content": "\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nट्विटरचे लाईट अ‍ॅप भारतात सादर\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nफेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी\nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nमोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना\nअरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे \nस्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nव्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती\nवेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nHome घडामोडी डासांना पळविणारा स्मार्टफोन आता सवलतीच्या दरात\nडासांना पळविणारा स्मार्टफोन आता सवलतीच्या दरात\nएलजी कंपनीने डासांना पळवून लावण्याची क्षमता असणारा एलजी के७आय हा स्मार्टफोन आता एक हजार रूपये कमी मूल्यात ग्राहकांना उपलब्ध केला आहे.\nगेल्या वर्षी सप्टेबर महिन्यात भारतीय ग्राहकांसाठी एलजी के७आय हा स्मार्टफोन ७,९९० रूपये मूल्यात सादर करण्यात आला होता. आता हा स्मार्टफोन एक हजार रूपये कमी मूल्यात म्हणजेच ६,९९० रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन विविध शॉपींग पोर्टल्सवरून खरेदी करता येणार आहे. एलजी के७आय या मॉडेलमधील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे ङ्गमॉस्क्युटो अवेफ हे होय. अर्थात याच्या मदतीने मच्छर पळविता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यासाठी याच्या मागील बाजूस अल्ट्रासोनिक साऊंड निर्मितीची प्रणाली देण्यात आली आहे. या ध्वनीमुळे स्मार्टफोन असणार्या परिसरातून डास पळून जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे या अल्ट्रासाऊंडचा स्मार्टफोनधारकाच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याचेही एलजी कंपनीने नमूद केले आहे.\nएलजी के७आय या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा इन-सेल डिस्प्ले आहे. याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबींचे असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोअरेज ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील कॅमेरे ८ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. तर यात २५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या नोगट आवृत्तीवर चालणारे आहे.\nPrevious articleमुंबईच्या डब्बेवाल्यांचा पेटीएम सोबत करार\nNext articleफेसबुकवर येणार डाऊनवोट बटन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.techvarta.com/computers/", "date_download": "2018-08-19T03:45:55Z", "digest": "sha1:ABMEEO5MDNOG5FXZYBR2V65HDJNWAUGL", "length": 11349, "nlines": 192, "source_domain": "www.techvarta.com", "title": "Latest Computers, Desktop, Laptop, Software, Hardware News", "raw_content": "\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nट्विटरचे लाईट अ‍ॅप भारतात सादर\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nफेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी\nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nमोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना\nअरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे \nस्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nव्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती\nवेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nटॅबलेट उत्पादनात वर्चस्वाची लढाई : अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट व सॅमसंगमध्ये तीव्र चुरस\nमॅकबुक प्रो आता अधिक वेगवान प्रोसेसरसह येणार\nसरफेस गो टॅबलेटची घोषणा : जाणून घ्या सर्व फिचर्स\nएसर निट्रो ५ लॅपटॉप भारतात दाखल\nआधार प्रमाणित फिंगरप्रिंट स्कॅनरयुक्त टॅबलेट\nअबब…तब्बल १२८ जीबी रॅम असणारा लॅपटॉप \nभारतात टॅबलेटच्या लोकप्रियतेत घट\nआयपॅडला टक्कर देण्यासाठी सॅमसंग सज्ज\nपेटीएम व असुसचा सहकार्याचा करार\nस्मार्टरॉनचे टी.बुक फ्लेक्स लॅपटॉप\nआयमॅक झाले २० वर्षांचे \nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%83-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%A6", "date_download": "2018-08-19T04:24:25Z", "digest": "sha1:MNAUNGMRWSV6HNQV6QSRR64AYP4Y6X7C", "length": 30530, "nlines": 159, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "काँक्रीटच्या खुराड्यातः मातीतले आदिवासी इमारतीत कैद", "raw_content": "\nकाँक्रीटच्या खुराड्यातः मातीतले आदिवासी इमारतीत कैद\nमुंबई महानगरीच्या पोटातलं एक अख्खं आदिवासी गाव मेट्रोच्या डब्यांचा कारखाना बांधण्यासाठी नकाशावरून पुसून टाकण्यात आलंय आणि त्या गावाच्या रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या खुराड्यांमध्ये कोंबून टाकलंय\n“आम्ही माणसं मातीमध्ये राहणारी आहोत, सिमेंटच्या फरशा आणि उंच उंच इमारतीत नाय,” लक्ष्मी गायकवाड म्हणतात. या क्षणी त्या मातीपासून दूर १२ व्या मजल्यावर बसल्या आहेत. एका २६९ स्क्वे. फूटच्या फ्लॅटमध्ये जो त्यांना त्यांच्या प्रजापूरपाड्यातल्या २ एकर शेतजमिनीच्या मोबदल्यात दिला गेला आहे.\n“मी कधी जरी खाली पाहिलं ना, मला धस्स होतं. मी पडणार असंच वाटतंय. आम्ही इथे नाही राहू शकत. मी माझ्या पाड्यावर कशी मोकळेपणानी चालायची, तसं इथं नाय चालता येत,” अंदाजे ७५ वर्षांच्या असलेल्या लक्ष्मी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगतात.\nत्यांचं हे इवलंसं घर मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन (झोपु) योजनेअंतर्गत बांधलेल्या अंधेरीच्या चकालामधल्या एका इमारत संकुलात आहे. आरे कॉलनीतल्या प्रजापूरपाड्यापासून सुमारे ३.७ किमी. अंतरावर.\nही दूध कॉलनी १९४९ मध्ये केंद्र सरकारने निर्माण केली होती – एक दुधाचा कारखाना आणि गाई-गुरांना चरण्यासाठी कुरणं असा हा ३१६० एकराचा परिसर आहे. या भागात २७ आदिवासी पाडे आहेत आणि त्यांची लोकसंख्या ८,००० हून जास्त आहे. १९९० पासून इथे झोपडपट्ट्याही उभ्या राहिल्या आहेत.\nगायकवाडांसारखीच इथली इतर ७० कोकणा आदिवासी कुटुंबं म्हणजेच सुमारे ३०० व्यक्ती आहेत, ज्यांना एप्रिल २०१७ मध्ये त्यांच्या पाड्यातून विस्थापित केलं गेलं. आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने डेपो आणि शेड बांधण्यासाठी २६ हेक्टर जागेचा ताबा घेतला.\nही ७० कुटुंबं आणि आरेमधल्या सारिपुत नगरमधल्या तब्बल १०० कुटुंबाना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सोळा मजली इमारतींमध्ये हलवण्यात आलं. झोपडपट्टी पुनर्वसन ही १९९५ साली सुरू झालेली महाराष्ट्र सरकारची योजना आहे ज्यामध्ये शहरी वस्त्यांमधल्या लोकांना त्यांच्या वस्तीतल्या घरांच्या जागेच्या बदल्यात २५०-३०० स्क्वे. फुटांची घरं मोफत देण्यात आली आहेत.\nलक्ष्मी गायकवाडांचं आरे कॉलनीतलं घर त्यांच्या डोळ्यासमोर पाडलं गेलं. त्यांची भांडी कुंडी आणि इतर पसारा निर्दयपणे घराबाहेर फेकून देण्यात आला\nआरेतली घरं पाडायच्या काही आठवडे आधी, प्रजापूरपाडा आणि सारिपुत नगरच्या रहिवाशांना सगळ्या आवश्यक कागदपत्रांसह झोपु योजनेतल्या घरांचा ताबा देण्यात आला होता. “पण आम्ही [आदिवासी] जायला तयार नव्हतो,” संजय पडवी सांगतात. “म्हणून मग त्यांनी [पोलिस] आम्हाला जबरदस्तीने बाहेर काढलं आणि घरं रिकामी करायला लावली.” ३५ वर्षाचे संजय युनियन बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक आहेत आणि विस्थापित झालेल्या कोकणा आदिवासींपैकी एक आहेत. त्यांच्या कुटुंबाची १.५ एकर जमीन गेली ज्यात त्यांचे आई वडील पालक, काकडी आणि दोडक्यासारख्या भाज्या घ्यायचे. आता झोपु इमारतीच्या पाचव्या मजल्यावर हे अशक्यच आहे. “आमचं आयुष्यच अवघड झालंय. आम्ही निसर्गात खुल्या पक्ष्यासारखं जगणारी माणसं आहोत,” संजय सांगतात. ते त्यांचे आई वडील, पत्नी आणि एका वर्षाच्या मुलीसह या नव्या घरात रहायला आले आहेत.\nप्रजापूरपाड्याच्या रहिवाशांनी दुसरीकडे जाण्यास नकार दिला तेव्हा एप्रिल २०१७ मध्ये त्यांना घरं खाली करण्यासाठी ७२ तासाचा अवधी देण्यात आला. पोचे पडलेलं एक अॅल्युमिनियमचं पातेलं लक्ष्मीताई मला मला दाखवतात आणि त्यांची घरं पाडली त्या दिवशीच्या - २८ एप्रिलच्या आठवणी मला सांगतात. “पोलिसांनी हे बाहेर फेकून दिलं, माझी सगळी अवजारं – कुऱ्हाड, विळा, नांगर, सगळी भिरकावून दिली. इतकी वर्षं मी किती काळजीनं जपून वापरलीयेत सगळी. हे इतके पोलिस, गार्ड आणि मोठाले बुलडोझर. नुसता गोंधळ होता सगळा. मी खूप आरडा ओरडा केला, रडले. पण त्यांनी काही ऐकलं नाही. माझं घर माझ्या डोळ्यादेखत जमीनदोस्त केलं त्यांनी.”\nलक्ष्मी गायकवाड मुळच्या पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या. लग्न झाल्यावर त्या इथे प्रजापूरपाड्याला आल्या. त्यांचं सगळं आयुष्य शेतीत, झाडा-पानात, निसर्गाच्या सान्निध्यात गेलंय. आता झोपु इमारतीत रहायला आल्यापासून त्यांना खूपच शारीरिक आणि मानसिक त्रास झालाय. २०१४ मध्ये जेव्हा मेट्रोच्या डब्यांचा कारखाना बांधण्यासंबंधी बातम्या येऊ लागल्या तेव्हापासून त्यांचा रक्तदाब वाढलाय. एवढ्याशा घरात काही हालचाल होत नाही त्यामुळे त्यांच्या घोट्यावर सूज आलीये.\nलक्ष्मींचे पती रामजी २०१० मध्ये म्हातारपणाच्या दुखण्यांनी गेले. आपल्या पिढीजात जमिनीत शेती करणं हाच या कुटुंबाचा पोटापाण्याचा धंदा आहे. लक्ष्मीच्या तिन्ही मुलींची लग्नं झाली आहेत. त्या त्यांच्या मुलीबरोबर, संगीताबरोबर राहतात. तिचं लग्न झालेलं नाही. त्यांच्या दोन्ही मुलांना त्याच झोपु इमारतीत त्यांच्यासारखीच घरं मिळाली आहेत. त्यांच्या पाड्यवरही ते वायलेच रहायचे.\nप्रकल्पग्रस्तांपैकी एक असलेले संजय पडवी या विस्थापनाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत\nत्यांच्यासाठी शेती हेच सारं काही होतं. “मी माझ्या भावांबरोबर आणि आईबरोबर शेतात काम करायचो आणि जे काही पिकेल त्यातच आमचा गुजारा व्हायचा. आम्ही सगळे फक्त पहिलीपर्यंत शिकलो आहोत. त्यामुळे आम्ही आजपर्यंत कोणत्या नोकरीचा वगैरे विचारच केलेला नाही,” ४० वर्षांच्या संगीता सांगतात.\nत्यांच्या दोन एकर रानात ५०० केळी होत्या. यातल्या जवळ जवळ १५० झाडांपासून दर महिन्याला केळी मिळायच्या – जवळ जवळ १८०० डझन कच्ची आणि पिकलेली केळी. “छोटे किंवा मोठे व्यापारी डझनाला १२ ते १५ रुपये द्यायचे. महिन्याला २७,००० रुपयाची कमाई होती आमची,” संगीता सांगतात.\nगायकवाड कुटुंब पालक, काकडी, मुळा अशा मोसमी भाज्या पिकवायचे, केळीची पानं विकायचे – त्यातनं अधिकची एक हजाराची कमाई व्हायची. त्यांच्याकडे २० कोंबड्या होत्या आणि अंड्याची काही नेहमीची गिऱ्हाइकं होती. अंड्याचेच महिन्याला ३००० यायचे. “इथे येण्याआधी आम्ही त्या सगळ्या कोंबड्या विकून टाकल्या.”\nत्यांच्या जागेतून हुसकून दिल्यानंतर कुटुंबाच्या कमाईत प्रचंड घट झाली आहे. लक्ष्मींच्या थोरल्या मुलाला, लडकला बांधकामावर काम मिळालंय, ३०० रुपये रोजाने. त्याला सहा मुलं आहेत – थोरल्या मुलीचं लग्न झालंय आणि ती सीप्झच्या विशेष आर्थिक क्षेत्रात दागिने बनवण्याच्या कारखान्यात काम करते. इतर मुलं शाळेत आहेत. लक्ष्मीच्या धाकट्या मुलाला जानूला मानसिक आजार आहे. त्याला दोन मुलं. तो कसं तरी महिन्यातले १५ दिवस बांधकामावर काम करतो. “आमची जी काही बचत आहे त्याच्यावर आम्ही कसं तरी भागवतोय,” लक्ष्मी म्हणतात. “या वयात मला कोण काम द्यायला लागलंय मी काय करावं\nप्रजापूरपाड्यातून विस्थापित झालेल्या बरीच कुटुंबं मोसमी भाज्या आणि फळं पिकवणं आणि जवळच अंधेरी आणि जोगेश्वरीच्या बाजारात त्याची विक्री करणं यावरच गुजराण करत होती. घरच्यासाठी ते तूर, मूग आणि तांदूळ पिकवत होते. त्यांची उपजीविका तर काढून घेतलीच, त्यांचा अन्नाचा स्रोतही हिरावून घेतलाय वर या झोपु इमारतीत त्यांना महिन्याला दर महिना दर फ्लॅटमागे १००० रुपये देखभाल खर्च म्हणून भरावे लागणार आहेत.\nएकाही कोकणा कुटुंबाला कसलीही आर्थिक नुकसान भरपाई मिळालेली नाही किंवा प्रकल्पग्रस्त व्यक्ती (PAP) असल्याचा दाखलाही मिळालेला नाही, पडवी सांगतात. महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्ती पुनर्वसन कायदा, १९९९ नुसार, सरकारी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रत्येकाला आर्थिक भरपाई मिळणं गरजेचं आहे. तसंच संपूर्ण पुनर्वसन प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्याच्या देखभालीखाली झाली पाहिजे, हे दाखले दिले गेले पाहिजेत जेणेकरून प्रकल्पबाधितांसाठी राखीव जागांवर अशा कुटुंबातील व्यक्तींना नोकरी मिळू शकेल.\nगायकवाडांच्या १२ व्या मजल्यावरच्या नव्या घरांमधून दिसणारं काँक्रीटचं जंगल कुठे (डावीकडे) आणि मुंबई उपनगरातल्या आरे कॉलनीतली समृद्ध हिरवाई कुठे (उजवीकडे)\nकदाचित प्रजापूरपाड्याचे पहिलेच पदवीधर असणारे पडवी सांगतात, “आमची घरं पाडल्यानंतर आम्हाला आमच्या जमिनीसाठी किंवा झाडांसाठी कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यांनी भरपाई देण्याचं [फक्त] तोंडी आश्वासन दिलं आहे.” २०१४ मध्ये मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने प्रजापूरपाड्याच्या रहिवाशांना झोपु योजनेच्या इमारतीत हलवण्याबाबत नोटिस काढली. त्याबाबत पडवींनी जिल्हाधिकारी, एमएमआरसीला पत्रं पाठवली, आणि महाराष्ट्र सरकारच्या तक्रार निवारण मंचावर – ‘आपले सरकार’ वरही तक्रार नोंदवली. कुणीही उत्तर दिलं नाही.\n“आम्ही झोपडपट्टीवासीय नाही,” ते म्हणतात. “आम्ही आरेच्या जंगलातले मूळ निवासी आहोत. आमचे पूर्वज पिढ्या न पिढ्या इथे राहतायत, आरे कॉलनीचा पत्ताही नव्हता तेव्हा. आम्ही मूलनिवासी, आदिवासी आहोत आणि २००६ च्या वन हक्क कायद्यानुसार आमचे हक्क अबाधित राखण्यात आले आहेत. एमएमआरसीने [२००० सालच्या] मुंबई शहरी दळणवळण धोरणाचाही संदर्भ घेतलेला नाही ज्यामध्ये आमच्यासाठी विकासाचं विशेष धोरण नमूद करण्यात आलं आहे. आम्हाला नुकसान भरपाई हवी असेल तर एमएमआरसी आमच्याकडे सातबारा आणि राहत्या जागेचा पुरावा मागतंय.” (इथल्या आदिवासींसाठी सात बारा मिळवणं अवघड आहे कारण आरे कॉलनीची स्थापना झाल्यानंतर ते आरे प्राधिकाऱ्यांसोबत भाडेकरारावर जमिनी कसतायत.\nपारीने वारंवार प्रयत्न केल्यानंतर एमएमआरसीने याबाबत प्रतिक्रिया देण्याचं कबूल केलं. मात्र कित्येक आठवडे लोटले तरी ही प्रतिक्रिया अजून पोचतेच आहे. एका वर्तमानपत्रातल्या बातमीमध्ये एमएमआरसीने म्हटलंय की या पाड्यावरच्या समुदायांकडे ते आदिवासी असल्याची कसलीही कागदपत्रं नाहीत. “ही जमीन त्यांच्या ताब्यात आहे हे सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांची आम्ही मागणी केली तेव्हा ते काही ती देऊ शकलेले नाहीत. वन हक्क कायदा, २०१६ मध्ये याबाबत स्पष्ट निर्देश आहेत. ही सगळी घरं सरकारी जमिनीवर होती त्यामुळे आम्हाला ती हटवावीच लागली,” एमएमआरसीच्या एका अधिकाऱ्याने असं सांगितल्याचा निर्वाळा या बातमीत देण्यात आला आहे.\nमेट्रोच्या डब्यांच्या कारखान्याचं बांधकाम सुरू आहे, इथे कधी काळी प्रजापूरपाड्यातली ७० कुटुंबं राहत होती\nआरेमधल्या या लोकांना त्यांची हकालपट्टी आणि त्यांचं ‘पुनर्वसन’ सगळंच विचित्र वाटतं. ४६ वर्षीय प्रभाकर कोळी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बसवर देखभाल कामगार आहेत. ते उद्ध्वस्त केलेल्या प्रजापूरपाड्यापासून किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या केळतीपाड्याचे रहिवासी आहेत. ते म्हणतात, “आम्ही आदिवासी आहोत [ते मल्हार कोळी आहेत]. ही जमीन म्हणजे आमच्यासाठी कमाईचा आणि जगण्याचा स्रोत आहे. आम्ही काय आता त्या उंच इमारतींमध्ये शेती करायची का झाडं आणि मातीबिगर आम्ही नाय जगू शकत.”\n२०१६ मध्ये उच्च न्यायालयाने राज्य सरकारला २७ आदिवासी पाड्यांमध्ये न्यायालयाच्या परवानगीशिवाय झोपु योजना राबवायला मनाई करत असल्याचा आदेश दिला. बृहन्मुंबई मनपाकडून झोपु योजनेसाठी हे पाडे पात्र आहेत का याबाबत एक सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची नोटीस या पाड्याच्या रहिवाशांना देण्यात आली होती. त्यानंतर एका स्थानिक बिगर शासकीय संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला. “एमएमआरसीएलने उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलं आहे. आदिवासींना त्यांचे अधिकार नाकारण्यात येत आहेत,” मुंबईच्या वनशक्ती या सामाजिक संघटनेचे संचालक आणि पर्यावरणवादी स्टॅलिन दयानंद सांगतात. ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांच्या संघटनेने राष्ट्रीय हरित लवादाकडे एक याचिका केली आहे ज्यामध्ये असं नमूद करण्यात आलं की आरे हे एक वन आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारची विकासाची कामं करण्यात येऊ नयेत तसंच आदिवासींच्या हक्कांचं रक्षण केलं जावं. या याचिकेवर अजून निकाल आलेला नाही.\nपडवी आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. “कदाचित त्यानंतर तरी सरकारचं आमच्याकडे लक्ष जाईल,” ते म्हणतात. इकडे खिडकीच्या गजांमधून खिन्न मनाच्या लक्ष्मींना फक्त गगनचुंबी इमारती आणि आधीच सुरू असणारी मेट्रो-१ दिसतीये. त्यांच्या २० कोंबड्यांसाठी इथे जवळपास मोकळी जागाच नाही. आहे तो एक अंधारा व्हरांडा, सात घरांचा मिळून. आणि खिडकीतल्या लहानशा कुंडीतली जास्वंद आणि हिरवा अळू.\nअतिरिक्त वार्तांकनः अनुष्का जैन\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.\n‘अनेक कुटुंबं तर गायबच झाली...’\nसुदूर प्रवासांचं एक ग्रंथालय\nलाँग मार्चः भेगाळलेली पावलं तरी अभंग अशी उमेद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.techvarta.com/%E0%A4%8F%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AF-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81/", "date_download": "2018-08-19T03:44:36Z", "digest": "sha1:H2FM43K4IQNLLT55QON2YABXL3J2DUSE", "length": 12888, "nlines": 177, "source_domain": "www.techvarta.com", "title": "एयरटेलचा १४९ रूपयांचा सुधारित प्लॅन - Tech Varta", "raw_content": "\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nट्विटरचे लाईट अ‍ॅप भारतात सादर\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nफेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी\nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nमोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना\nअरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे \nस्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nव्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती\nवेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nHome अन्य तंत्रज्ञान एयरटेलचा १४९ रूपयांचा सुधारित प्लॅन\nएयरटेलचा १४९ रूपयांचा सुधारित प्लॅन\nएयरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी १४९ रूपयांचा प्लॅन आता सुधारित अवस्थेत सादर केला असून यातून युजर्सला जास्त डाटा देण्यात येणार आहे.\nएयरटेलने गेल्या महिन्यातच १४९ रूपयांचा प्लॅन हा नव्याने सादर केला होता. याच्या अंतर्गत ग्राहकांना दररोज एक जीबी डाटा २८ दिवसांपर्यंत मिळणार होता. तसेच यात ग्राहक अमर्याद स्थानिक आणि एसटीडी कॉल करू शकत होते. तर दररोज १०० एसएमएसची सुविधादेखील देण्यात आली होती. आता हा प्लॅन नव्याने सादर करण्यात आला आहे. यात ग्राहकांना दररोज २ जीबी डाटा देण्यात येणार आहे. याची वैधता २८ दिवसांची आहे. अर्थात या प्लॅनमध्ये ग्राहकाला एकंदरीत ५६ जीबी इतका डाटा मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे १४९ रूपयात अन्य कोणतीही कंपनी इतका डाटा देत नसल्यामुळे एयरटेलला याचा लाभ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यात आधीप्रमाणेच ग्राहक अमर्याद स्थानिक आणि एसटीडी कॉलींगचा लाभ घेऊ शकणार आहे. याच्या जोडीला दररोज १०० एसएमएसची सुविधादेखील असणार आहे. हा प्लॅन पहिल्यांदा मोजक्या सर्कलमध्ये देण्यात आला असला तरी लवकरच याला देशातील सर्व सर्कलमध्ये लागू करण्यात येणार आहे.\nPrevious articleदोन व्हेरियंटमध्ये मिळणार शाओमी रेडमी वाय २\nNext articleफॉक्सवॅगन पोलो, अमिओ व व्हेंटोची नवीन आवृत्ती\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.wysluxury.com/gulfstream-g550-private-jet-interior-details/?lang=mr", "date_download": "2018-08-19T03:58:37Z", "digest": "sha1:OFFASA7FBRBI6OFMOVWEZSBPKFH53U6P", "length": 11280, "nlines": 89, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "Gulfstream G550 खाजगी जेट आतील तपशील", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nGulfstream G550 खाजगी जेट आतील तपशील\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nGulfstream G550 खाजगी जेट आतील तपशील\nGulfstream विमान G550 खाजगी जेट चार्टर आतील तपशील सेवा\nपासून किंवा घरगुती अमेरिका मला जवळ खाजगी जेट सनद उड्डाणाचा सेवा शोधा\nअलाबामा इंडियाना नेब्रास्का दक्षिण कॅरोलिना\nअलास्का आयोवा नेवाडा साउथ डकोटा\nऍरिझोना कॅन्सस न्यू हॅम्पशायर टेनेसी\nआर्कान्सा केंटकी न्यू जर्सी टेक्सास\nकॅलिफोर्निया लुईझियाना न्यू मेक्सिको युटा\nकोलोरॅडो मेन न्यू यॉर्क व्हरमाँट\nकनेक्टिकट मेरीलँड नॉर्थ कॅरोलिना व्हर्जिनिया\nडेलावेर मॅसेच्युसेट्स नॉर्थ डकोटा वॉशिंग्टन\nफ्लोरिडा मिशिगन ओहायो वेस्ट व्हर्जिनिया\nजॉर्जिया मिनेसोटा ओक्लाहोमा विस्कॉन्सिन\nहवाई मिसिसिपी ओरेगॉन वायोमिंग\nइलिनॉय मोन्टाना र्होड आयलंड\nhttps येथे://आपण जवळ आपल्या व्यवसायासाठी एकतर www.wysLuxury.com खाजगी जेट सनद उड्डाणाचा सेवा आणि लक्झरी विमान भाड्याने कंपनी, आणीबाणी किंवा शेवटच्या क्षणी रिक्त पाय वैयक्तिक प्रवास, आम्ही आपणास https जा करून आपल्या पुढील गंतव्य मदत करू शकता://आपण जवळ उतारा हवा वाहतूक www.wysluxury.com/location.\nआम्ही आपला अभिप्राय आवडेल संबंधित आमच्या सेवा\nरेटिंग अजून कुणीही बाकी. प्रथम व्हा\nआपले रेटिंग जोडा एक तारा क्लिक करा\n5.0 पासून रेटिंग 4 पुनरावलोकने.\nही ट्रिप तरल रोजी सेट केले होते आणि उत्तम प्रकारे साधले होते. अप्रतिम काम आणि एक उत्कृष्ट उड्डाण\nसर्व काही परिपूर्ण होते - सुधारण्यासाठी काहीही. खुप आभार\nअनुभव सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रथम वर्ग होता.\nमी अटलांटा खासगी जेट चार्टर ग्राहक सेवा प्रभावित करणे सुरू धन्यवाद सर्वकाही इतका - मी पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक\nखासगी सनद जेट बुक\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nखाजगी जेट सनद खर्च\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nखासगी जेट सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ | रिक्त लेग प्लेन भाड्याने कंपनी\nप्रकाश खाजगी जेट सनद\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nखासगी जेट एअर सनद उड्डाणाचा लाफीयेट, लाके चार्ल्स, LA प्लेन भाड्याने\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-08-19T03:20:43Z", "digest": "sha1:DH3CYVHSAA57WXLDD2FIBMQ2EB2USBHS", "length": 4339, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गंडकी नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nगंडकी नदी तथा गंडक नदी किंवा नारायणी नदी ही नेपाळ आणि भारतातून वाहणारी मोठी नदी आहे. गंगेची उपनदी असेलली ही नदी हिमालयात उगम पावते व खोल खोऱ्यातून वाहत तराईमध्ये प्रवेश करते. या नदीचे खोरे पूर्वेच्या कोसी नदी आणि पश्चिमेच्या घाघरा नद्यांच्या खोऱ्यांच्या मध्ये आहे.\nया नदीचे पाणलोट क्षेत्र ४६,३०० किमी२ इतके मोठे असून त्यात धौलागिरी, मनास्लु आणि अन्नपूर्णा १ या शिखरांवरुन दक्षिणेस वाहणारे पाणीही असते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २०१७ रोजी ११:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurg.nic.in/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-19T04:06:38Z", "digest": "sha1:7EXSI5HO3DYOGVVXPCGYZMZGSYRKCBYI", "length": 6003, "nlines": 102, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "हेल्पलाईन | सिंधुदुर्ग", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग\nश्री. डॉ. दिलीप पांढरपट्टे (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग pacollsin[at]gmail[dot]com 02362-228844 जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग मु.पो.ओरोस . सिंधुदुर्गनगरी ता.कुडाळ . जिल्हा सिंधुदुर्ग . पिन .४१६८१२\nश्री.मंगेश जोशी. अप्पर जिल्हाधिकारी colladc[dot]si-mh[at]nic[dot]in 02362-228855 जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग मु.पो.ओरोस . सिंधुदुर्गनगरी ता.कुडाळ . जिल्हा सिंधुदुर्ग . पिन .४१६८१२\nश्री. विजय जोशी. निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग collrdc[dot]si-mh[at]nic[dot]in 02362-228845 जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग मु.पो.ओरोस . सिंधुदुर्गनगरी ता.कुडाळ . जिल्हा सिंधुदुर्ग . पिन .४१६८१२\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/do-bst-owners-sell-your-email-information.html", "date_download": "2018-08-19T03:59:57Z", "digest": "sha1:JCYCOIO5BPRZ255DSCDSJWVYN37IURP4", "length": 14526, "nlines": 58, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Do BST owners sell your email information? - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-toll-free-national-news-52964", "date_download": "2018-08-19T04:32:01Z", "digest": "sha1:PDZQRY4CSO4A4EGVVSJSQO3TPY4WP3FJ", "length": 11473, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news toll free national news \"निमलष्करी'च्या कर्मचाऱ्यांना टोलमाफी देण्यास नकार | eSakal", "raw_content": "\n\"निमलष्करी'च्या कर्मचाऱ्यांना टोलमाफी देण्यास नकार\nगुरुवार, 15 जून 2017\nनवी दिल्ली - निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर टोल सवलत देण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेटाळला आहे.\nनवी दिल्ली - निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर टोल सवलत देण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेटाळला आहे.\nनिमलष्करी दलाच्या वर्दीतील अथवा वर्दीविना असलेल्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सादर केल्यावर राष्ट्रीय महामार्गावर टोलमाफी देण्यात यावी, असा प्रस्ताव गृह मंत्रालयाने रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठविला होता. यावर उत्तर देताना रस्ते वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे, की राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2008 नुसार सरकारी कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या यांत्रिक वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर टोलमाफी आहे. हे वाहन सरकारी कामकाजासाठी वापरण्यात येत असल्याची आवश्‍यक कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे. मात्र, सरकारी कामकाजासाठी वापर न होणाऱ्या खासगी वाहनांना टोलमाफी देण्याची कोणतीही तरतूद नाही.\nगृह मंत्रालयाच्या अखत्यारीत आठ निमलष्करी दले येतात. या दलांमध्येसुमारे दहा लाख कर्मचारी आहेत. यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, इंडो-तिबेट सीमा पोलिस, आसाम रायफल्स, राष्ट्रीय सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांचा समावेश आहे.\n#WeTheIndians कातकरी मुले शिकताहेत अ... ब... क...\nपुणे - तो ही त्या कातकरी वस्तीतला... पण, जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर त्याने पदवीचे शिक्षण घेतले. कुपोषण, बेरोजगारी अन्‌ शिक्षणापासून दूर...\nरुपया अवमूल्यनावर गप्प का\nसांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. साऱ्यांची तोंडे का बंद आहेत. शेतीमाल हीच देशाची ताकद आहे. निर्यातबंदी उठवली तरच...\nराज्यातील सहा लाख लोक झाले संगणक साक्षर\nसोलापूर : गावपातळीवर नागरिकांना गावातच संगणक साक्षरतेचे धडे मिळावेत, डिजिटल व्यवहारांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान ग्रामीण डिजिटल...\nदोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी - दोन लहान मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. १८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आली...\nMaratha Kranti Morcha : उद्यापासून चक्री उपोषण\nपुणे - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे पुण्यात सोमवारी (ता. २०) पासून बेमुदत चक्री उपोषण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/nine-shiv-sainik-police-presence-kedgaon-114598", "date_download": "2018-08-19T04:07:44Z", "digest": "sha1:FDAJPZOKUH5OFYLN7YFTTRV5M72EUWDB", "length": 14107, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nine Shiv Sainik police presence in Kedgaon केडगावमधील दगडफेक प्रकरणी नऊ शिवसैनिक पोलिसांत हजर | eSakal", "raw_content": "\nकेडगावमधील दगडफेक प्रकरणी नऊ शिवसैनिक पोलिसांत हजर\nसोमवार, 7 मे 2018\nनगर - केडगावमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर शिवसैनिक व संतप्त जमावाने पोलिस वाहनांची मोडतोड करून दगडफेक केली. त्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील नऊ शिवसैनिक आज कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाले. सात एप्रिल रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर आरोपी हजर झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी 600 शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील कलम 308 गेल्या गुरुवारी (ता. तीन) वगळण्यात आली. त्यानंतर हे आरोपी हजर झाले आहेत.\nनगर - केडगावमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर शिवसैनिक व संतप्त जमावाने पोलिस वाहनांची मोडतोड करून दगडफेक केली. त्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील नऊ शिवसैनिक आज कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाले. सात एप्रिल रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर आरोपी हजर झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी 600 शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील कलम 308 गेल्या गुरुवारी (ता. तीन) वगळण्यात आली. त्यानंतर हे आरोपी हजर झाले आहेत.\nपोलिसांनी 'त्या' सहाशे जणांविरुद्धचे 308 कलम कमी करून 324, 336, 337 ही वाढीव कलमे लावली आहेत. तसा अहवाल तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केला. त्यात 67 आरोपींची नावे निष्पन्न झाल्याचेही पोलिसांनी न्यायालयास सांगितले होते. शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलिस वाहनांची मोडतोड केली. शिवाय परिसरात दगडफेकही झाली. त्यामुळे दोन दिवसानंतर सहायक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nत्यात माजी आमदार राठोड यांच्यासह शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह 600 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजवरून संतोष फसले, वैभव कोतकर, विशाल पटारे, सुनील वर्मा, गोरख दळवी, अभी राऊत, सुनील सातपुते, अजित ठुबे, बंटी सातपुते, शिवा साबळे यांच्यासह अन्य दोघांची नावे समोर आली होती. यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, दंगा करणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण करणे (143, 147, 148, 149, 297, 308, 323, 332, 341, 353, 427, 504, 506) आदी कलमे लावण्यात आली होती.\nया गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तपासामध्ये दगडफेकीत कोणालाही गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे 308 (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) कलम वगळण्यात आले आहे, तर 324, 336, 337 अशी कलमे लावण्यात आली आहेत.\nरावजी नांगरे, प्रफुल्ल साळुंके, गिरीश शर्मा, सुनील वर्मा, अमोल येवले, अभिजित राऊत, दत्तात्रेय नागापुरे, योगिराज गाडे, राजेश सातपुते.\nदोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी - दोन लहान मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. १८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आली...\nMaratha Kranti Morcha : उद्यापासून चक्री उपोषण\nपुणे - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे पुण्यात सोमवारी (ता. २०) पासून बेमुदत चक्री उपोषण...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती\nकोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ...\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही आहे ओळख\nऔरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश...\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/balachya-annpadarthatun-food-elarji-kashi-olakhavi", "date_download": "2018-08-19T03:57:57Z", "digest": "sha1:AWLJZXSX34QHYLT2SF36R65FQRYSHFN3", "length": 13047, "nlines": 243, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळाच्या अन्नपदार्थातून (फूड) ऍलर्जी कशी ओळखावी - Tinystep", "raw_content": "\nबाळाच्या अन्नपदार्थातून (फूड) ऍलर्जी कशी ओळखावी\nबाळासाठी नवीन पदार्थांची आई वाटच पाहत असते. जास्त पोषक घटक असलेली पदार्थ द्यायला मिळाले तर आईला आनंदच असतो. पण बऱ्याच मातांना त्या अन्नपदार्थाची बाळाला काही एलर्जी होईल अशी भीतीही असते. आणि तसे बाळाच्या बाबत होते. तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत की, एलर्जी कशी ओळखायची आणि बाळाला कसे निरोगी ठेवता येईल.\n१) एलर्जी व रोगप्रतिकार प्रणाली\nएखादा पदार्थ खाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून बाळाला त्रास व्हायला लागलाच तर बाळाची रोगप्रतिकार प्रणाली त्याला विरोध करण्यासाठी अँटीबॅडिज(antibodies) तयार करू लागते जेणेकरून भविष्यात असा संसर्ग बाळाला होणार नाही. बऱ्याच वेळा पालक सुद्धा गोंधळात पडतात नेमकी फूड एलर्जी काय करते.\nखाल्यानंतर जर तुमच्या बाळाला काही त्रास जाणवत असेल, आणि तोही काही तासानंतर दिसायला लागला तर ऍलर्जी असू शकते. या ठिकणी काही लक्षणे सांगत आहोत, तशी ऍलर्जी अनेक प्रकारची असते.\n१. पुरळ उठणे, नाकाच्या आजूबाजूला आग -आग होणे, तसेच तोंड व डोळ्याच्या बाजूला लालसरपणा येऊन आग होणे\n२. दम्यासारखा आवाज काढणे\n४. थोडीशी सूज ओठावर, डोळ्यावर आणि चेहऱ्यावर येते\n५. वाहणारे किंवा बंद नाक, आणि डोळे पाणावतात\n६. घसा खवखवणे, बऱ्याच केसेस मध्ये जीभ व घसा सुजतो.\n७. उलट्या व अतिसार\n८. काहीवेळा अचानक रक्तदाब कमी होतो\nऍलर्जीचा प्रतिक्रियेच्या वेळानुसार प्रकार\n१. ऍलर्जीची तात्काळ दिसून येणारी लक्षणे (Immediate Allergic Reaction)\nबाळाच्या ऍलर्जिक पदार्थच्या खाण्याने लगेच तासाभरातच काही ऍलर्जिक प्रतिक्रिया यायला लागतात, जसे की,नॉर्मल पुरळपासून ते गंभीर प्रकारचे फोड आणि लक्षणे, हे धोकादायक असते. जर तुम्हाला किंवा तुमच्या नवऱ्याला अस्थमा, इसबची ऍलर्जी असेल तर बाळालाही ऍलर्जी होऊ शकते. पण हे बाळाला लागू होईल असे नाही.\n२.उशिराने दिसून येणारी लक्षणे ( Delayed Allergic Response)\nह्या प्रकारच्या ऍलर्जीच्या प्रतिक्रिया ओळखणे कठीण असते, कारण याची लक्षणे तासाभरात किंवा काही दिवसातही दिसत नाही. लक्षणे तशी प्रत्यक्षपणे विकसितही होताना दिसत नाही.\nसगळयात तीव्र अलर्जी असते तर ती म्हणजे, Anaphylaxis ह्याबाबत खूप माता काळजीत असतात.\nह्या प्रकाराने बाळाची रोग प्रतिकार प्रणालीवर तीव्र प्रतिक्रिया घडून मोठ्या प्रमाणात रक्त पेशी वाढवणारे द्रव्य तयार होऊ लागते व काही रसायने. ह्यामुळे पूर्ण शरीर शॉक मध्ये जाऊ शकते. असे असले तरी, दुसरेही काही लक्षणे यात आढळून येतात.\n१. नाडीचे स्पंदन जलद होणे\n२. चक्कर येऊन बेशुद्धावस्थेत जाणे\n३. दरदरून घाम येणे\n४. त्वचा, चेहरा व ओठावर सूज येणे\n५. मळमळणे, उलट्या , अतिसार होणे\n६. त्वचा पांढरट होणे\nपण घाबरण्याचे कारण नाही, कारण ह्या प्रकारची ऍलर्जी खूप दुर्मिळ आहे. पण काळजी घेणे कधीही चांगले\nऍलर्जी न होण्यासाठी व तसे अन्नपदार्थही ओळखण्यासाठी, खाली दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळू शकता.\n१. जो पर्यंत तुमचा बाळ सहा महिन्याचा होत नाही तोपर्यँत बाळाला आईच्या दुधाशिवाय काही देऊ नका. कारण त्याची रोगप्रतिकार प्रणाली अजून भक्कम झालेली नसते.\n२. जर नवीन पदार्थ देत असाल तर चेक करत रहा त्याचा काही बाळावर परिणाम होत नाहीये ना . म्हणजे तुम्हालाही ऍलर्जी शोधणे सोपे होईल.\n३. अंडी, नट्स, आमलयुक्त पदार्थ बाळाला देऊ नका. त्यामुळे बाळाला ऍलर्जीकी प्रतिक्रिया ( reaction) होईल.\n४. जर तुम्हाला काही अन्नाबाबत शंका असेल तर डॉक्टरांशी बोलून घ्या.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5645756320566072486&title=Mahachaitanya%20Day%20by%20Bank%20of%20Maharashtra&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-19T03:44:31Z", "digest": "sha1:ET76ZTABCEGHWLJ5Z3BKTU7ASNTPQHP5", "length": 7882, "nlines": 118, "source_domain": "bytesofindia.com", "title": "बँक ऑफ महाराष्ट्रचा महाचैतन्य दिवस", "raw_content": "\nबँक ऑफ महाराष्ट्रचा महाचैतन्य दिवस\nपुणे : ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ या महाराष्ट्राच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील प्रमुख बँकेतर्फे आठ फेब्रुवारी २०१८ रोजी, ८३वा व्यवसाय आरंभ दिन ‘महाचैतन्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. पुणेस्थित बँकेतील कर्मचाऱ्यांनी यानिमित्ताने सांस्कृतिक संध्येचे आयोजन केले होते.\nबँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. मराठे कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हणाले, ‘भारत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करत आहे आणि बँक सेवांमध्येही आमूलाग्र बदल होत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रसाठीही या प्रगतीचा एक भाग बनणं अत्यावश्यक आहे आणि ते साध्य करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने, बँकेची उन्नती जलद गतीने व्हावी यासाठी स्वतःला पुन्हा एकदा समर्पित करणे गरजेचे आहे.’ या वेळी त्यांनी बँकेच्या धोरणांचा पुनरुच्चार केला; तसेच सर्व्हायल किटच्या समाविष्ट मुद्द्यांचे नव्या जोमात आणि नव्या उत्साहात समर्पित भावनेने पालन करण्यासाठी, कर्मचाऱ्यांना आवाहन केले.\n‘रिटेल, शेती आणि एसएमई क्षेत्रातील व्यवसायवृद्धी व्हावी, यावर लक्ष केंद्रीत करून विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले आहे. नियमितपणे काम करणे, प्रामाणिकपणा आणि कर्मचाऱ्यांचे समर्पित होऊन काम करणे, यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र बदल घडवेल आणि उच्चतम विकास, नफा आणि उच्चतम अॅसेट क्वालिटीसाठी सक्षम होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nTags: PuneBank of MaharashtraMahachaitanya DivasR. P. Maratheपुणेबँक ऑफ महाराष्ट्रमहाचैतन्य दिवसआर. पी. मराठेप्रेस रिलीज\nबँक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात वाढ ‘भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी दक्षता महत्त्वाची’ ‘महाबँके’तर्फे डॉ. आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ‘महाबँके’कडून व्याजदराचे सुसूत्रीकरण महाबँकेतर्फे वाहतूक पोलिसांना मास्कचे वाटप\n‘आयुष्मान भारत’अंतर्गत १० हजार नोकऱ्यांची संधी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nडॉ. राजेंद्रसिंह, विशाल भारद्वाज, ल्युसिल बॉल\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\n१२ ते १८ ऑगस्टदरम्यान रत्नागिरीत कीर्तन सप्ताह\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/%E2%98%85%E2%98%85premium-real-editorial-sites-and-edu-links-custom-articles-contextual-backlinks-15-discount%E2%98%85%E2%98%85.html", "date_download": "2018-08-19T03:56:19Z", "digest": "sha1:OW2H6MBQOZSRBXGBWMAEJQLIMBFF5KHH", "length": 13911, "nlines": 56, "source_domain": "marathifacebook.com", "title": "★★Premium REAL Editorial Sites And EDU Links: Custom Articles, Contextual Backlinks - 15% Discount★★ - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://charlottemarathimandal.org/initiatives/", "date_download": "2018-08-19T04:34:43Z", "digest": "sha1:6S45APEJZVVBQY24T4LFNURK5SJFP2YC", "length": 8052, "nlines": 58, "source_domain": "charlottemarathimandal.org", "title": "उपक्रम | शार्लट मराठी मंडळ", "raw_content": "\nवर्ष २०१८ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१७ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१७ गणेश फेस्टिवल\nवर्ष २०१६ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१५ आणि मागचे कार्यक्रम\nगणेश फेस्टिवल २०१६ वृत्तांत\nमला वेड लागले प्रेमाचे – माटेगावकर्स इन Charlotte\nआपल्या उत्साही मराठी मित्रांकडून विविध उपक्रम राबविले जातात… यातील सगळेच उपक्रम मंडळाशी संलग्न नाहीत. ते वैयक्तिक पातळीवर राबविली जातात त्यासाठी संपर्क संबंधित व्यक्तींना करावा.\nशिवस्य ढोल ताशा पथक\nशिवस्य, जे शिवाचे आहे… ढोल, ताशा, लेझीम, झांजा हे मराठी गणेशोत्सवाचे शेकडो वर्षापासून वैशिष्ठ्य राहिले आहे. आपणही लहानपणापासूनच ढोल ताशाच्या गजरामध्ये गणरायाचे आगमन, विसर्जन पाहिले, त्या सोहळ्याचा आनंद घेतला. तोच आनंद आपल्या पुढल्या पिढीला इथे परदेशात घेता यावा, आपल्या परंपरेची ओळख राहावी, आवड निर्माण व्हावी म्हणूनच शिवस्य ढोल ताशा पथक अस्तित्वात आले आहे.\nढोल / ताशा / लेझीम पथकाच्या माहितीसाठी संपर्क साधा: प्रमोद होले, दाजीबा पाटील, प्रताप पाटील\n२००३ पासून शार्लटमध्ये नाटक सादर करायला सुरवात झाली. मंडळाच्या दिवाळीच्या कार्यक्रमात कधी स्कीट तर कधी व्यावसायिक मराठी नाटकाचं रुपांतर करून केलेलं सादरीकरण असं याचं स्वरूप होतं. नाटकाची आवड म्हणून सहज नाटक सादर करता करता नाटकाचा ग्रूप कधी तयार झाला ते कळलंच नाही. शार्लट मधल्या मित्रांनी नेहमीच आमच्या प्रयात्नांचं भरभरून कौतुक केलं. मग म्हणता म्हणता या ग्रूपला एक नाव घेऊया असं मनात आलं. त्यातूनच २०१४ मध्ये तयार झाला अभिनय कट्टा \nनाटक English भाषांतरासकट सादर करण्यात आलं. म्हणजे आमच्या नाटकाला ENGLISH SUBTITLES होती. नाटक चालू असताना, बाजूला असलेल्या स्क्रिनवर ENGLISH संवाद प्रोजेक्ट करून नाटक सादर करण्यात आलं.\nग्रुपची अधिक माहिती येथे वाचा. साक्षीदार या नाटकाचे फोटोज पाहण्यासाठी येथे क्लीक करा\nतुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर संपर्कासाठी: राहुल गरड- 704-941-7338\nसंपर्कासाठी निनाद सुळे, संगीता कोर्डे, महेश डोंगरे\nदेश तसा वेष ही उक्ती भाषेबद्दलही स्वीकारत आपण आपली आणि मुलांची मुळं जाऊ तिथे रुजवतो. पण मातृभाषेची नाळ तूटून जाण्याआधी पक्की करायला हवी असं वाटून जाणारा क्षण आयुष्यात डोकावतोच. मग ती वेळ न येऊ देण्याची वेळीच का काळजी घेऊ नये घरातील भाषा मराठी आणि व्यवहाराची इंग्रजी हे सहजसाध्य आहे. संशोधनातूनही हे सिद्ध झालं आहे की एकापेक्षा अधिक भाषा आल्या तर आकलनाची, अडचणी सोडवण्याची, संवाद साधण्याची, समजून घेण्याची क्षमता कितीतरी पटीने वाढते.\nगेली दोन वर्ष मोहना आणि विरेन जोगळेकर यांच्या राहत्या घरी (south Charlotte, Ballantyne area)दर रविवारी मराठी मुलांचा किलबिलाट असतो. हसत खेळत शिका या तत्वाचा वापर करुन दोघं मुलांना मराठी शिकवतात. इथे मुलं शिकता शिकता स्वत:च गोष्टी तयार करतात, छोटे छोटे प्रवेश सादर करतात, खो, खो, कबड्डी सारखे खेळ खेळतात. सारं मराठी शिकत शिकत.\nमराठी शाळेबद्दल अधिक माहिती साठी संपर्क:\n© 2018 शार्लट मराठी मंडळ | आपल्या मराठी मंडळाची साईट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/d7d2e1c6c0/rahul-school-became-ceo-of-software-company", "date_download": "2018-08-19T04:00:01Z", "digest": "sha1:M55WMGLQNAY55ZTYRIX5OPGU5W5GQSHC", "length": 20774, "nlines": 117, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "शाळकरी राहुल बनले सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ", "raw_content": "\nशाळकरी राहुल बनले सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ\nआपल्याला उपलब्ध असलेल्या सुविधांचा केवळ वापर न करून न थांबता आपल्या प्रतिभेनं आपल्या असामान्य कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याची किमया करून दाखवली आहे राहुल डॉमिनिक यांनी. फक्त १६ वर्षाच्या या शाळकरी मुलानं आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून सर्वांना आश्चर्यचकित करून सोडलं. अशा या प्रतिभान राहुलची चमकदार कथा.\nराहुल डॉमिनिक. वय वर्ष १६. पौगंडावस्थेत असलेले राहुल विलक्षण अशा प्रतिभेचे धनी आहेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की राहुल आपल्या बेडरूममधूनच एक कंपनी ऑपरेट करतात. इतक्या छोट्या वयात एका कंपनीचे सीईओ बनलेल्या राहुलचं यश हे कोणत्याही वयाच्या उद्योजकासाठी एक उदाहरण बनलंय. राहुल युवरस्टोरीसोबत आपल्या प्रवासात लाभलेली नशीबाची साथ, कामाच्या प्रति त्यांची खरी निष्ठा, सध्याच्या आणि भविष्यातल्या योजनांबाबत अगदी उत्साहानं सविस्तर बोलतात\nराहुल सांगतात की खेळण्यांसोबत खेळण्याच्या वयात ते कॉम्प्यूटरवर काम करणं शिकले होते आणि आपल्या वयाच्या नऊ किंवा दहाव्या वर्षापर्यंत ते प्रोग्रॅमींग सुद्धा शिकले होते. “ लहानपणापासूनच मी माझ्या वडिलांना कॉम्प्यूटरवर काम करत असताना बघायचो. त्याकाळात मला त्या कामाबद्दल अधिक काही माहित नव्हतं. पण स्क्रीनवर जे काही दिसायचं, ते मला आकर्षित करायचं. वडिल नेहमीच माझ्या शंकांचं निरसन करायचे आणि मला कधीही कॉप्यूटर वापरण्यापासून त्यांनी रोखलं नाही.\nलहानपणापासूनच घरात कॉम्प्यूचरचा उपयोग करण्याचं स्वातंत्र्य मिळाल्यानं राहुलना याबाबत शिकण्यासाठी बरीच मदत झाली. असं नाही की राहुलनी कधी चूका केल्याच नाहीत. आपण केलेल्या चुकांबाबत बोलत असताना ओठांवर हसू आणत राहुल त्यांच्या बालपणीचा एक किस्सा आम्हाला ऐकवतात.\nते चार वर्षांचे असताना आपल्या आईसोबत त्यांच्या मैत्रिणीला भेटायला गेले होते. ही मैत्रीण सन मायक्रोसिस्टमच्या आयटी विभागात कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंगचं काम करायची. त्या दिवसांमध्ये त्या एक प्रोग्रॅम तयार करण्यात गुंतलेल्या होत्या आणि १८ तास खर्ची घालून त्यांनी कोडिंग तयार केलं होतं आणि हा प्रोग्रॅम कॉम्प्यूटरच्या स्क्रीनवर उघडलेला होता. राहुलच्या आई आणि त्यांच्या मैत्रीण कॉफी पिण्यासाठी निघून गेल्या आणि राहुल त्या खोलीत कॉम्प्यूटरसोबत एकटेच राहिले. राहुल त्यावेळेसंदर्भात बोलताना सांगतात, “मला चांगलं आठवत नाही मी नेमकं काय केलं, पण मी जे केलं ते पाहिल्यानंतर माझ्या आईची मैत्रीण बेशुद्ध होता होता राहिली.” राहुलनी त्यांचा १८ तास मेहनत करून बनवलेला तो प्रोग्रॅम चक्क डिलीट करून टाकला होता.\n१० वर्षांचे असताना राहुलनी प्रतिष्ठित एनआयआयटीत ‘सी’ प्रोग्रॅमिंगचं प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. त्यांचं लहान वय पाहून तिथल्या शिक्षकांना आणि जीएमना त्यांच्या पात्रतेवर शंका निर्माण झाली. ते सांगतात, “ त्यांनी विचार केला की हा छोटा मुलगा काय करू शकेल. पण जशी जशी वेळ जाऊ लागली तसे तसे ते लोक माझ्या प्रतिभेनं प्रभावित होत गेले. तेव्हा पासून मी प्रोग्रॅमिंग करतोय.”\nएक आवड म्हणून प्रोग्रॅमिंग सुरू केल्यानंतर जवळजवळ १२ वर्षांच्या वयात त्यांना पहिल्यांदा व्यवसायिक दृष्ट्या आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी एक फायनान्शियल कंपनी सुरू केली आणि राहुलनी त्यांना या कंपनीची वेबसाईट तयार करण्याबाबत सांगितले. त्यांच्या वडिलांनी त्यांना मोठ्या आनंदानं आपल्या कंपनीची वेबसाईट डिझाईन करण्याची संधी दिली.\nही वेबसाईट तयार केल्यानंतर जवळजवळ एका वर्षानंतर राहुलनी लहान मुलं आणि तरूणांसाठी ग्राफिक डिझाईन टूल तयार केलं. त्यांनी या टूलला नाव दिलं ‘ड्यूकोपेंट’. घरगुती कॉम्प्यूटरसाठी ते टूल तयार केलं गेलं होतं. लहान मुलं आणि तरूणांसाठी बनवलेला हा प्रोग्रॅम लवकरच मोठ्या लोकांनाही आवडू लागला. राहुल सांगतात, “ दरम्यानच्या काळात मला हे लक्षात आलं, की नोकरी करणारी आई घाईत घरी परतल्यानंतर जेव्हा संध्याकाळी जेवण बनवण्याची तयारी करते तेव्हा ब-याचदा तिला हे समजत नाही की आज काय बनवावं. ही परिस्थिती लक्षात घेऊन माझ्या मनात एक विचार आला की आपण पाकशास्त्रावर आधारित एक अॅप का तयार करू नये. लवकरच मी खाण्याबाबत एक अॅप तयार केलं. या अॅपच्या सहाय्यानं माझ्या आईसारख्या कामाला जाणा-या महिलांचं स्वयंपाक घरातलं काम खूप सोप होऊन गेलं. या अॅपच्या सहाय्यानं महिलांना त्यांच्या स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या सामानाबाबत माहिती मिळते. यासोबतच हे अॅप आपल्या स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या सामानानुसार आपण कोणती रेसीपी बनवू शकतो याचाही सल्ला देण्याचं काम करतं.”\nएक खूप जुनी म्हण आहे “ गरज ही शोधाची जननी आहे.” या म्हणीचा प्रत्यय राहुलच्या प्रतिभेमुळे नक्कीच येतो. म्हणजे बघा, गेल्या वर्षी राहुल आणि त्यांच्या एका मित्रानं शाळेत न जाता एक दिवस सुटी घेतली. तेव्हा त्यांना हे जाणवलं की दुस-याकडून नोट्स गोळा करणं आणि प्रत्येक विषयाचा गृहपाठ घेणं खूपच कठीण काम आहे. अशा अडचणींचा अनुभव आल्यानंतर राहुलनी विद्यार्थ्यांची ही समस्या सोडवण्याच्या दिशेनं काम सुरू केलं आणि लवकरच त्यांनी त्यांचं ‘वियर्डइन’ हे सर्वात महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी प्रोजेक्ट तयार केलं.\nराहुल म्हणतात, “ आम्ही विद्यार्थ्यांसाठी एक असं व्यासपीठ उपलब्ध करून देऊ इच्छित होतो, ज्याच्या सहाय्यानं आपल्याला आवश्यक असलेली सर्व प्रकारची माहिती ते एकाच ठिकाणी मिळवू शकतील. तास संपल्यानंतर आमच्या शिक्षकाना जी जी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची असते त्यासाठी ते ती माहिती फक्त आता ‘वियर्डइन’च्या सहाय्यानं टाईप करतात आणि सर्वच्या सर्व विद्यार्थ्याना ती उपलब्ध होते.\nराहुल पुढे सांगतात, “ ‘वियर्डइन’च्या वापरासंदर्भात त्यांनी ३०० शिक्षकांमध्ये एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणातून आलेली माहिती आश्चर्यचकित करणारी आहे. हे अॅप खूप उपयोगाचं आहे असं सुमारे ८६ टक्के शिक्षकांनी या सर्वेक्षणात सांगितलं. प्रत्येकानच ‘वियर्डइन’बाबत अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आत्तापर्यंत फक्त एकच गोष्ट आहे जी नकारात्मक आहे आणि ती म्हणजे या अॅपची किंमत. आम्ही या दिशेनही काम करत आहोत आणि लवकरच हे वियर्डइन सर्वांच्या खिशाच्या आवाक्यात असेल.”\nआपल्या हेतूबाबत बोलताना ते सांगतात, “‘वियर्डइन’ तयार करण्यामागे माझा मुख्य हेतू हा विद्यार्थ्याना इंचरनेटवरच वर्गासारखं वातावरण मिळवून द्यावं हा आहे. याच्या मदतीनं विद्यार्थी इंटरनेटवर आपल्या लेखन- वाचनासंबंधी माहितीचे आणि इतर अभ्यासासंबंधी गोष्टींचे इतर विद्यार्थ्यांसोबत आदान प्रदान करू शकतील आणि घर बसल्या अभ्यास देखील करू शकतील.”\nएका बाजूला तर राहुल आपल्या मित्रांना ‘वियर्डइन’च्या सहाय्यानं अभ्यासात मदत करत आहेत, तर दुस-या बाजूला सर्वसामान्य लोकांची मदत करण्य़ासाठीही प्रयत्न करत आहेत. याच दिशेन काम करत त्यांनी एक अॅप तयार केलय. या अँपचं नाव त्यांनी ‘व्हेरीसेफ’ असं ठेवलय.\nही एक बेववर आधारित अशी सुविधा आहे, जिच्या मदतीनं तुम्ही देश वा जगाच्या कोणत्याही कोप-यातून मुख्य शहरांच्या सुरक्षेबाबत माहिती मिळवू शकता. सोप्या शब्दात सांगायचं झाल्य़ास तुम्ही कोणत्याही मोठ्या शहरात जाण्याअगोदर तिथलं वातावरण आणि परिस्थिती कशा प्रकारची आहे याबाबत माहिती घेऊन सावध होऊ शकता. या अँपमध्ये तुम्ही कोणत्याही मोठ्या शहरात घडणा-या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांबाबत देखील माहिती मिळवू शकता. या व्यतिरिक्त यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणांच्या एमर्जन्सी फोन नंबरची डिरेक्टरी सुद्धा मिळेल. ही डिरेक्टरी तुम्हाला कोणत्याही अडचणीच्या वेळी उपयोगी पडू शकेल. विशेष म्हणजे हे अॅप तुम्ही इंटरनेटवरून मोफत डाऊनलोड करू शकता हे सांगायला मात्र राहुल शेवटी मुळीच विसरत नाहीत.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nकहानीवाली नानींना भेटा,ज्यांनी दहा हजार मुलांना गोष्टी सांगितल्या आहेत\nक्लासले: ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सामाजिक शिक्षणाचे व्यासपीठ\nदिल्लीतील ‘पुरानी हवेली’ ते 'जयपोर'चा ऑनलाईन यशस्वी प्रवास\n‘नवरंग’ म्हणजे हस्तकलेत निपुण असलेल्या कारागिरांची संजीवनी\n‘गेटमायपिअन’- वडापाव घरपोच करण्यापासून ते विमानतळावरून पाहुण्यांना आणण्यापर्यंतची सेवा देणारा अभिनव उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sci-tech/robocop-officer-joins-dubai-police-49676", "date_download": "2018-08-19T04:40:42Z", "digest": "sha1:7C7JCCXHF53CNIL7MLARTEMR3BK3JAOT", "length": 10813, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Robocop officer joins Dubai police दुबईमध्ये \"रोबोकॉप' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 2 जून 2017\nदुबई : गस्त घालण्यासाठी पोलिसांना फेरारी आणि लॅम्बॉर्घिनी यासारख्या महागड्या गाड्या देणाऱ्या दुबई पोलिस प्रशासनाने जगातील पहिला रोबो पोलिस रस्त्यावर तैनात केला आहे.\nदुबई : गस्त घालण्यासाठी पोलिसांना फेरारी आणि लॅम्बॉर्घिनी यासारख्या महागड्या गाड्या देणाऱ्या दुबई पोलिस प्रशासनाने जगातील पहिला रोबो पोलिस रस्त्यावर तैनात केला आहे. जगातील सर्वाधिक उंच इमारत असलेल्या बुर्झ खलिफाच्या प्रवेशद्वारापाशी हा रोबो पोलिस सध्या कर्तव्य बजावत आहे.\nयेथील पोलिसांसारखाच गणवेश परिधान केलेला हा \"रोबोकॉप' चाकांच्या साह्याने हालचाल करतो. त्याच्या छातीवर टचस्क्रीन असून त्यावर तुम्ही तक्रार नोंदवू शकता तसेच इतर काही माहितीही मिळवू शकता. पोलिस दलामध्ये या रोबोंची संख्या 25 टक्‍क्‍यांपर्यंत नेण्याचा येथील सरकारचा उद्देश आहे. हे रोबो प्रामुख्याने पर्यटनस्थळांवर तैनात केले जाणार आहेत. या रोबोमध्ये कॅमेरा असल्याने ते नियंत्रण कक्षाला थेट प्रक्षेपण आणि छायाचित्रे पाठवू शकतात. त्यामुळे संशयित व्यक्तींचा शोध घेणे पोलिसांना सोपे जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. अर्थात, या रोबोला अद्याप खूप मर्यादा असल्याने गुन्हेगारांना पकडण्याचे काम तो सध्या करू शकत नाही.\nखडकवासला - धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. त्या ठिकाणी जीव धोक्‍यात घालून पाण्याजवळ जाणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी अटकाव करण्याची गरज आहे...\nरुपया अवमूल्यनावर गप्प का\nसांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. साऱ्यांची तोंडे का बंद आहेत. शेतीमाल हीच देशाची ताकद आहे. निर्यातबंदी उठवली तरच...\nराज्यातील सहा लाख लोक झाले संगणक साक्षर\nसोलापूर : गावपातळीवर नागरिकांना गावातच संगणक साक्षरतेचे धडे मिळावेत, डिजिटल व्यवहारांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान ग्रामीण डिजिटल...\nदोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी - दोन लहान मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. १८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आली...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती\nकोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/lunch-and-dinner-time-is-very-important-for-health-1258130/", "date_download": "2018-08-19T03:41:35Z", "digest": "sha1:OJE5LZLP5SZ33DIQKAS24GYRAVJSM5V5", "length": 11853, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जेवणाच्या वेळा पाळा | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nहलका आहार दिवसभरातून थोडय़ा थोडय़ा वेळाने थोडा थोडा करून घ्यावा.\nपावसाळ्यातील जेवणाच्या वेळा खूप महत्त्वाच्या आहेत. सकाळचा नाश्ता चुकवू नये व रात्रीच्या जेवणाला उशीर करू नये. या ऋ तूमध्ये पचनशक्ती मंद असते म्हणून एका वेळी जड आणि जास्त खाणे टाळावे. हलका आहार दिवसभरातून थोडय़ा थोडय़ा वेळाने थोडा थोडा करून घ्यावा.\nधान्यांमध्ये दिवसा गव्हाची पोळी व रात्री ज्वारीचा वापर करावा. त्यामुळे रात्रीचे जेवण हलके राहते आणि पचनाच्या तक्रारी येत नाहीत. नाचणी, बाजरी यांचा वापर अधूनमधून करावा. दिवसभर बसून काम करणाऱ्यांनी व वृद्धावस्थेतील सर्वानी रात्रीचा आहार हलका ठेवावा. गर्भवती व भरपूर व्यायाम करणाऱ्यांनी तसेच लहान मुलांनी हा आहार व्यवस्थित घ्यावा. पण तो लवकर असावा. रात्री उशिरा जेवण करू नये.\nवातावरणातील उष्णता कमी झाल्याने तहान लागल्याची संवेदना कमी जाणवते. त्यामुळे उन्हाळ्यात जसे आपण आवर्जून पाणी पितो त्याप्रमाणे पावसाळ्यात तेवढे पाणी घेतले जात नाही. म्हणून आपण आवर्जून आवश्यक तेवढं म्हणजे दिवसभरातून २.५ लिटर पर्यंत पाणी अवश्य प्यावे. चहा, कॉफी इत्यादी सेवन या ऋ तूमध्ये वाढते. त्यामुळे भूक व तहान या दोन्हींवर परिणाम होऊ शकतो. म्हणून चहा, कॉफीच्या वेळा पाळाव्यात.\nजेवणाच्या वेळेमध्ये चहा, कॉफी घेऊ नये. पाणी उकळून गार केलेले किंवा सुंठ घालून उकळून घेतलेले असावे. या ऋ तूमध्ये पाण्याचा वापर कमी झाल्यास लघवीचा त्रास उन्हाळ्याबरोबर पावसाळ्यातसुद्धा होऊ शकतो. तसेच पाणी उकळून न घेतल्यास जुलाब व उलटय़ांचा त्रास होऊ शकतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/word", "date_download": "2018-08-19T03:54:41Z", "digest": "sha1:C3FKDSKOAZKNMIBERJLR4BP2QF4ERNOU", "length": 11722, "nlines": 115, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - दत्त", "raw_content": "\nउगवत्या सूर्याला नमस्कार, मावळत्या का नाही\nकेशव दत्त गुरूदत्त दत्त भक्त दत्ता हलसगीकर दत्तात्रेय दत्तावधूत सत्यदत्त\nभूपाळी दत्ताची - उठि उठि दत्तात्रया, करुणा...\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nभूपाळी दिगंबराची - उठि उठि दिगंबरा \nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nभूपाळी श्रीदत्तप्रभूची - दत्तदिगंबरा , ऊठ करुणाकरा...\nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early mor..\nभूपाळी श्रीदत्तप्रभूची - पहाटेसी उठोनि भक्त हर्षुन...\nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early mor..\nभूपाळी श्रीदत्तात्रेयाची - उठिं उठिं बा दत्तात्रेया...\nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early mor..\nभूपाळी श्रीदत्तप्रभूची - उठी उठी बा मुनिनंदना \nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early mor..\nभूपाळी श्रीदत्तप्रभूची - उठीं उठी श्रीदत्तात्रेया ...\nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early mor..\nभूपाळी श्रीदत्तप्रभूची - उठीं उठीं बा आत्मया \nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early mor..\nभूपाळी श्रीदत्तप्रभूची - उठी सत्त्वर प्रभुवरा यतिव...\nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early mor..\nभूपाळी श्रीदत्तप्रभूची - पाहें पाहें सद्‌गुरुमूर्त...\nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early mor..\nभूपाळी श्रीदत्तप्रभूची - उठीउठी बा श्रीगुरुवरा \nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early mor..\nभूपाळी श्रीदत्तप्रभूची - उठि उठि दत्तात्रेया \nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early mor..\nभूपाळी श्रीदत्तप्रभूची - ऐका भोळे भाविकजन \nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early mor..\nदत्ताची आरती - त्रिगुणात्मक त्रैमूर्ती द...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nदत्त आरती - जय देव जय देव दत्ता अवधूत...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nदत्त आरती - जय देव जय देव जयगुरु माणि...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nदत्त आरती - जयदेव जयदेव जय श्रीस्वामि...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nदत्त आरती - करितों प्रेमें तुज नीरांज...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nदत्त आरती - जय जय श्रीअनसूयात्मज अवधू...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nस्त्रिया पायात चांदीचे दागिने वापरतात, मग सोन्याचे कां नाही\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://deepjyoti2011.blogspot.com/2011/10/blog-post_9523.html", "date_download": "2018-08-19T04:04:19Z", "digest": "sha1:XMB55JGHW73VH2KDZHBMLLVDSO2QDQAQ", "length": 88896, "nlines": 181, "source_domain": "deepjyoti2011.blogspot.com", "title": "दीपज्योती २०११: आदित्य : युद्ध अंधाराविरुद्ध!", "raw_content": "आदित्य : युद्ध अंधाराविरुद्ध\nआदित्य ही कादंबरी मी सर्वप्रथम ऑक्टोबर २००० मध्ये वाचली. अरुण हेबळेकर यांच्या अनेक कथा कादंबर्याl मी त्यापूर्वी वाचल्या होत्या आणि त्यानंतरही वाचल्या आहेत. त्यापैकी जवळपास सर्वच रंजक आहेत पण आदित्यचा प्रभाव एवढा जबरदस्त आहे की त्यानंतर गेल्या अकरा वर्षांमध्ये मी ही कादंबरी एकूण बारा वेळा वाचून काढली आहे. या कादंबरीत असे काय आहे म्हटले तर विशेष काही नाही. म्हणजे खटकेबाज संवाद, रोमांचक मारामारीची वर्णने, बोजड तत्त्वज्ञान, रोमॅंटिक / शृंगारिक वर्णन करणारी वाक्ये ही सहसा यशस्वी कादंबर्यां मध्ये आढळणारी वैशिष्ट्ये; पण आदित्यमध्ये यातले काहीच नाही. तरीही या कादंबरीत अशी काही अद्भुत ताकद आहे की तुम्ही ती एकदा संपूर्ण वाचलीत की तुम्हाला अजून एकदा तरी संपूर्णतः: वाचल्याशिवाय पुन्हा खाली ठेवावीशी वाटत नाही. या कादंबरीत एकही पात्र दुसर्याी पात्राला साधी थप्पड लगावत आहे इतपत देखील हिंसेचा उल्लेख नाही तरीही ती वाचताना तुम्हाला एक युद्धवर्णन वाचल्याची जाणीव होते. हे युद्ध आहे अंधाराविरूद्ध. संकटपूर्व परिस्थिती, जी अगदीच थोडावेळ आहे; त्यानंतर येऊ घातलेल्या संकटाची चाहूल, मग संकटाची व्याप्ती समजताच मनाला होणारी हतबलतेची जाणीव, या निराशेतूनच मग अगदीच शेवटचा मार्ग म्हणून एका अनपेक्षित व्यक्तीची युद्धात घेतलेली तातडीची मदत, युद्धात आपण जिंकू की नाही याबद्दलची साशंकता, जिंकलोच तरी युद्ध किती काळ चालणार आणि किती हानी होणार याविषयी मनाशी बांधलेले आडाखे, त्याचप्रमाणे युद्ध सुरू होण्याआधीच आपण ते हरलोय हे मनाशी धरून युद्धोत्तर परिस्थितीला तोंड देण्याकरिता केलेली मानसिक तयारी, त्यानंतर प्रत्यक्षात युद्धाचे वर्णन आणि नंतर धक्कादायक शेवट ही या कादंबरीची बलस्थाने आहेत.\n२४ डिसेंबर १९९४ ला रात्री पावणेबाराच्या आसपास कादंबरीतील कथानक सुरू होते आणि जवळपास दोन दिवस आणि काही तास झालेले असतात तेव्हा ते संपते. पन्नासेक तासांच्या या प्रवासात वाचकाला अनेक पात्रं भेटतात. कादंबरीचे शीर्षक ’आदित्य’ हे ज्यावरून आले आहे सर्वप्रथम त्याची ओळख करून घेऊयात.\n’आदित्य’ भारताचा आणि जगाचा पहिलावहिला वीजनिर्मितीसाठी बांधला गेलेला फ्यूजन रिऍक्टर. सहा हजार हेक्टर जमिनीत कारवार अंकोला रस्त्याजवळच्या परिसरात याची स्थापना झालेली आहे. एक मोठा सूर्याकृती, बारा आर्यांकनी वेढलेला, अर्धा-एक किलोमीटरभर व्यासाचा ’आदित्य’ नजरेत भरतो. आसावर ’आदित्य’चा गाभा. गाभ्यापासून बारा आरे निघतात आणि ते पाचशे मेगावॉट जनरेटर्सच्या पोटात संपतात. ’आदित्य’चा अर्धाअधिक गाभा जमिनीत पुरलेला आहे. त्याच्यावर पंचवीस फूट जाड काँक्रीटचा थर देऊन त्यावर पुन्हा पोलाद आणि शिश्याच्या पत्र्याचे आवरण घातलेले आहे. ’आदित्य’ मध्ये हायड्रोजन आणि ऑर्फन वायूच्या साहाय्याने उच्च तापमानाला फ्यूजन प्रक्रियेद्वारे वीजनिर्मीती केली जाते. ’आदित्य’च्या परिसरातच जवळपास दीड हजार कर्मचार्यांणच्या निवासाची सोय केलेली आहे. या कर्मचार्यांाना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना कारवार आणि अंकोल्याला जाण्यासाठी दिवसातून सहा वेळा बसेस सोडल्या जातात.\n’आदित्य’ हे एक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. तेथील कर्मचार्यां=मध्ये जवळजवळ संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व झालेले आहे. मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसामपासून राजस्थानपर्यंत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत. प्रत्येक राज्यातील, जवळजवळ प्रत्येक भागातील एक तरी कर्मचारी तिथे आहेच. आदित्यचा कर्मचारी वर्ग, काही अपवाद सोडल्यास पूर्ण कार्यक्षम आहे. युनियन आहेत, भांडणे आहेत परंतू संप झालेला नाहीय. याचे कारणही लगेच समजते. तिथे कर्मचारी वर्ग फारसा टिकत नाही. सात वर्षापूर्वी जेव्हा आदित्यची स्थापना झालेली असते तेव्हाच्या कर्मचार्यांमपैकी केवळ तीस टक्के लोक सध्या कार्यरत असतात. लोक येतात, प्रशिक्षण घेतात आणि दुसरीकडे बदली मागून घेतात. त्यामुळे तीन युनियन असूनही कुठल्याही युनियनने जम बसविलेला नाहीये. एकूण कर्मचार्यां्पैकी केवळ अठ्ठेचाळीस टक्के कायम कर्मचारी आहेत. लोक निघून जातात, कारण : भीती. ’आदित्य’च्या एकंदर रचनेमुळे तिथे येणारा प्रत्येक माणूस बिचकतच येतो आणि जातो तो सुटकेचा नि:श्वास टाकून. ही भीती निर्माण व्हायला राजकारणी आणि वर्तमानपत्रवाले सारखेच जबाबदार आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकजण दरवेळी आदित्यच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करीत असतो. अर्थात आदित्यमध्ये आजपर्यंत एकही अपघात घडलेला नसतो. त्याविषयी कर्नाटकचे मुख्यमंत्रीही कौतुकाने म्हणतात, “देशातील इतर अण्विक प्रकल्पांच्या कार्यक्षमतेकडे पाहता मला सांगायला अभिमान वाटतो की ’आदित्य’ने गेल्या सहासात वर्षांत एका दिवसाची देखील विश्रांती घेतलेली नाही की तो बंद पडलेला नाही.”\nआता आदित्यमध्ये काम करणार्याा प्रमुख कर्मचार्यांेची आणि या कादंबरीतील इतर पात्रांची ओळख करून घेऊ. सर्वप्रथम ’आदित्य’चे विद्यमान संचालक डॉ. अनिरुद्धकुमार भारद्वाज. फीजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पी. आर. एल.) अहमदाबाद इथून सायंटिस्ट ’एफ’ म्हणून तीन वर्षे काम केल्यावर त्यांची नियुक्ती ’आदित्य’ च्या संचालकपदावर दोन वर्षांपूर्वी झालेली असते. ’आदित्य’ मध्ये काम करणार्याआ मोजक्याच संशोधकांपैकी ते एक. भारद्वाज, सुंदर राघव राव, कुलदीप तन्ना, मेहेर दस्तूरजी, सर्वेश्वर आणि डेमियन सोडल्यास इतर सर्व कर्मचारीवर्ग तंत्रज्ञ आहे. खरे तर दोन वर्षांपूर्वी संचालकपदाचा मान डॉ. सुंदर राघव राव यांना मिळायला हवा असतो; परंतु त्यावेळी केंद्रीय मंत्रालयातील ऊर्जा-विभागाचे सचिव प्रसन्नकुमार भारद्वाज आपले वजन खर्ची घालून आपले बंधू अनिरुद्धकुमार भारद्वाज यांची संचालक पदी नियुक्ती करून घेतात. अर्थात डॉक्टर अनिरुद्धकुमार भारद्वाज हे एक अभ्यासू आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाचे गृहस्थ असल्याने त्यांनी केवळ वर्षभरातच आपल्या कर्मचारीवर्गावर छाप बसविलेली असते. जरी सुरूवातीला भुवया उंचावल्या गेल्या असल्या तरी त्यांना त्यांच्या कर्मचार्यांरकडून विशेष विरोध होत नाही. खुद्द सुंदर राघव रावही फारसे मनावर घेत नाही. त्यामुळे भारद्वाज आपल्या पदावर खूश असतात. समाधानी असतात.\nकादंबरीतील पुढचं महत्त्वाचं पात्र म्हणजे डॉक्टर स्टॅनिस्लास व्हेलरी डेमियन. संचालकानंतरचं दुसरं महत्त्वाचं पद भूषविणारे हे शास्त्रज्ञ आदित्य मध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून कार्यरत आहेत. पण तरीही... डेमियन तसा चांगला माणूस. सरळ, निर्भीड परंतु थोडासा भावुक. सबंध केंद्रात त्याला मोजकेच मित्र आहेत. तसे पाहता तो जिभेचा तिखटदेखील नाहीय. सबंध केंद्रात त्याने कुणाला दुखावलेले नाहीये. कधी कुणाला पाडून बोललेला नाही. आपल्या सहकार्यांरचा त्याने चुकूनदेखील अपमान केलेला नाही. तरीही त्याला मित्र असे फारसे नाहीत. वेणू सोडला तर कोणीही नाही. सायंटिस्ट बी वर्गातील एकही माणूस डेमियनकडे येत नाही. त्याहीपेक्षा वरील श्रेणीतील तर सोडाच. वेणू हा एकटाच असा आहे की जो सायंटिस्ट ई-टू असूनही डेमियनला भेटायला जात असे. त्याच्याशी बोले. इतर डेमियनला वाळीत घातल्यासारखे वागतात. गेली सात वर्षे असेच चालू असते. इतके असूनही डेमियन पर्वा न करता काम करतोय. लोकांना भेटायचा प्रयत्न करतोय. तसे लोक बोलतात त्याच्याशी - तो बोलला तरच त्याला गरज पडली तरच. अगदी कामापुरते. एरव्ही नाही. डेमियनशी नीट बोलणारे लोक म्हणजे - त्याच्या विभागात नव्याने आलेले जॉन, कॉनी आणि डेव्हिड हे तिघे खालच्या श्रेणीतील कर्मचारी, वेणू आणि . . . खुद्द संचालक. त्यांत वेणू एकटाच डेमियनशी मित्रत्वाने वागत असतो. पण त्याचेही हल्ली काहीतरी बिनसलेले आहे. काय ते त्याने सांगितलेले नाही, परंतु डेमियनला अंधुकशी जाणीव आहे. आता वेणूही त्याच्यापासून दुरावू लागलाय.\nसंचालक डेमियनशी बोलतात त्याचे कारण वेगळेच आहे. कदाचित तेच कारण वेणूने न बोलण्याचे आहे. जॉन, कॉनी आणि डेव्हिड हे चमचेगिरी करण्यापुरते जवळीक साधताहेत हे डेमियनलाही जाणवते परंतु त्याचा नाईलाज असल्याने तो ते चालवून घेतो.\nडेमियनला त्याच्याशी अबोला धरलेल्या सहकार्यांुचा विलक्षण राग येत असतो. त्याला वाटते, ते त्याचा दोष नसताना त्याच्याशी वितुष्ट धरताहेत. पण याबाबतीतही पुन्हा त्याचा नाईलाज असतो. तो कुणाशीही उघडपणे चर्चादेखील करू शकत नाही. कसा करणार कोणीही त्या विषयावर बोलायचेदेखील टाळताहेत. सात वर्षांपूर्वी त्याने एक ’गुन्हा’ केलेला असतो. इतरांच्या दृष्टीतून कोणीही त्या विषयावर बोलायचेदेखील टाळताहेत. सात वर्षांपूर्वी त्याने एक ’गुन्हा’ केलेला असतो. इतरांच्या दृष्टीतून आणि त्या ’गुन्ह्या’ची शिक्षा ते त्याला भोगायला लावीत असतात. त्याच्याशी अबोला धरून. वेणू, इतर सहकारी - एवढेच कशाला आणि त्या ’गुन्ह्या’ची शिक्षा ते त्याला भोगायला लावीत असतात. त्याच्याशी अबोला धरून. वेणू, इतर सहकारी - एवढेच कशाला ’आदित्य’ मधील इतर ख्रिश्चन कर्मचारी देखील डेमियनकडे नीट बोलत नसतात. काही सात वर्षांआधीचे कर्मचारी असतात. काही नवीन. जुन्यांचे ठीक, परंतु नव्यांचे काय ’आदित्य’ मधील इतर ख्रिश्चन कर्मचारी देखील डेमियनकडे नीट बोलत नसतात. काही सात वर्षांआधीचे कर्मचारी असतात. काही नवीन. जुन्यांचे ठीक, परंतु नव्यांचे काय कदाचित त्यांना जुने कर्मचारी शिकवून देत असतील. एकूण काय कदाचित त्यांना जुने कर्मचारी शिकवून देत असतील. एकूण काय तर डेमियनला कोणी आपला समजत नाही.\nआणि हे सारे डेमियन सात वर्षांपासून सहन करीत आलेला असतो. अनेकदा त्याला वाटतेही की सूड घ्यावा ह्या सर्वांचा सूडापोटी त्याला काही गोष्टी करणे शक्यही असते. भारद्वाजांनंतर संचालक होणे ही गोष्टही त्याला जमण्यासारखी असते, नाही असे नाही; पण सर्वमान्यता मिळवून होणे मात्र केवळ अशक्य असते. एक म्हणजे इतर असिस्टंट आणि डेप्युटी डायरेक्टर्सकडून विरोध होण्याची शक्यता असते. त्याशिवाय इतर कर्मचारीही विरोधात जाण्याची शक्यता असते. भारद्वाजांनंतर संचालकपदासाठी दोनच व्यक्ती स्पर्धेत असतात : जनरेटर्स ग्रुपचे डॉक्टर सुंदर राघव राव आणि रिऍक्टर मेंटेनन्स ग्रुपचे डॉक्टर दयाळ.\nसंचालकांनी हे जाणलेले असते आणि म्हणूनच ते डेमियनच्या अधिक जवळ येतात. संचालक भारद्वाज जवळ येतात आणि वेणू दुरावतो.\nवेणू या कथानकातील अजून एक महत्त्वाचे पात्र. वेणूचे डॉक्टर डेमियन यांच्याशी सुरुवातीपासून अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. डेमियनची पत्नी विनी बेंगलोरचीच म्हणजे वेणूच्याच गावची. त्याला आपल्या धाकट्या भावासारखा मानत असते. वेणू पन्नाशीला पोचलेला, अविवाहित. वसाहतीत एकटाच राहत असतो. वेणूच्या मनात डॉक्टर डेमियन बद्दल दुरावा निर्माण होण्याची दोन कारणे असतात. एक म्हणजे गेल्या दीड एक वर्षांपासून डॉक्टर डेमियन अचानक अतिशय श्रीमंत झाल्यासारखे वागत असतात. घरातले फर्निचर बदलतात. त्याशिवाय इतरही बराच मोठा खर्च करीत असतात, जे नोकरीच्या पगारात अजिबात शक्य नसते. दुसरे कारण तांत्रिक मतभेदाचे असते. आदित्यमध्ये दोन हायड्रोजन अणुगर्भांचं मीलन होऊन एका हीलियम अणूगर्भात रूपान्तर होतं. हे रूपांतर घडण्यासाठी ’ऑर्फन’ नावाचा एक कॅटेलिस्ट लागतो. ऑर्फन म्हणजे ’ऑर्गॅनिक रिएजंट - फ्यूजन ऍक्टिव्हेटिंग न्यूक्लिआय’. हा कॅटेलिस्ट असेल तरच रूपान्तर झटकन आणि दीड-दोन लाख सेल्सियस इतक्या तापमानावरच होतं. एरव्ही कोटिभर डिग्री सेल्सियस इतकं तापमान लागणार असतं. डॉक्टर डेमियन यांच्या निदर्शनास येतं की रूपान्तर न झालेला खूपसा हायड्रोजन तसाच रिऍक्टरमध्ये राहतो आणि तो मग नुसता जाळावा लागतो. त्यानं धोका निर्माण व्हायची शक्यता असते. म्हणून ते आपल्या मुंबईहून आलेल्या मित्रांच्या मदतीने एक प्रयोग करायचं ठरवतात आणि ऑर्फनचं प्रमाण थोडंसं वाढवतात. त्यामुळे निदान पन्नास टक्के तरी वेस्ट कमी होईल असं त्यांना वाटत असतं. पण वेणूला वाटतं की त्यामुळे रिऍक्टर हाताबाहेर जायची शक्यता आहे. डेमियन च्या मते वेणू इज ओव्हर कॉशस.\nतर एवढ्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ’आदित्य’चं कथानक सुरू होतं तेव्हा हवेत गारठा असतो. आनंदी वातावरणात ख्रिश्चन घरांमध्ये ख्रिसमस कॅरोल्स गायल्या जात असतात. इकडे त्याच वेळी आदित्यच्या चार्ज कंट्रोल डिपार्टमेंट मध्ये रात्रपाळीत कार्यरत असलेल्या कर्मचार्यांोना दिसून येतं की गाभ्याचं तापमान जवळजवळ दहा टक्क्यांनी वाढलंय. थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात येतं चॅनल पाचच्या कुलिंग पाइपला गळती लागली असून तिथे धोका निर्माण झालेला असतो. संगणक सात नंबरचा धोक्याचा इशारा देत असतो. सर्वप्रथम वेणूला फोन जातो. वेणूला परिस्थितीचं गांभीर्य कळतं तो ताबडतोब कार्यालयात हजर होतो. रात्री एक च्या सुमारास वेणूसारखा ज्येष्ठ सायंटिस्ट कार्यालयात आलेला पाहून सुरक्षा विभागालाही काही तरी धोका असल्याचा वास येतो. वेणू संगणकावर काही गणिती प्रक्रिया करून पाहतो आणि तापमान वाढण्याचा अंदाज लावतो. तीन एक दिवसात गाभ्याचं वातावरण वितळून जायची शक्यता त्याला लक्षात येते. ही बाब ती डेमियनच्या कानावर घालतो आणि डेमियन संचालक भारद्वाजांच्या.\nइकडे चॅनल नंबर पाचच्या जनरेटर रूममध्ये काम करणार्या कर्मचार्यां\"पैकी मोहन नावाच्या कर्मचार्याtलाही जनरेटरची फ्रिक्वेंसी घसरल्यामुळे कूलिंग चॅनलमधली गडबड जाणवते. तो वेणूशी फोनवर बोलतो. वेणू त्याला याविषयी गुप्तता बाळगण्यास सांगतो आणि ड्युटी संपली तरीही संगणकासमोरच थांबण्याचा आदेश देतो.\nरात्रीत संचालक भारद्वाजांच्या निवासस्थानी तातडीची बैठक भरते. स्वत: भारद्वाज, वेणू, डेमियन आणि सिक्युरिटी इन्चार्ज कॅप्टन वरदन् त्यास उपस्थित असतात. आदित्य अतिशय सुरक्षित आहे असं यापूर्वी डेमियनसकट सार्यांचनाच वाटत असतं. त्यामुळे काही बाबतीत सारेच गाफील असतात. एकटा वेणूच सुरुवातीपासून सांगत असतो की आदित्य बांधताना ठरवल्याप्रमाणे करायचे काही सुरक्षा उपाय राहून गेलेत. त्यामुळेच डॉक्टर डेमियन यांच्या प्रयोगांना वेणूची हरकत असते. बैठकीच्या सुरुवातीलाच भारद्वाज विचारतात, “सो मिस्टर वेणू, तुमची खात्री आहे की आदित्यचं आयुष्य संपायच्या मार्गावर आहे. तुम्हाला काय वाटतं हे सारं डेमियनच्या आणि त्यांच्या मित्रांच्या संशोधनासाठी केल्या गेलेल्या प्रयोगांमुळे झालं हे सारं डेमियनच्या आणि त्यांच्या मित्रांच्या संशोधनासाठी केल्या गेलेल्या प्रयोगांमुळे झालं” यावर वेणू चूक कोणाची याचं थेट उत्तर द्यायचं टाळून आदित्यला आणि त्याही पूर्वी परिसरातील लोकांना वाचवायच्या बाबींना प्राधान्य देण्याचं सुचवितो. त्याच्या विस्तृत विवेचनानंतर सार्यांेनाच पटतं की वेणू सुरुवातीपासून ज्या खबरदारीच्या उपायांचा पाठपुरावा करतोय ते किती गरजेचे होते आणि याआधीच ते अमलात आणणं किती महत्त्वाचं होतं. अर्थातच आता संकट येऊ घातल्यावर हे उपाय करणं शक्यच नसतं. तेव्हा लोकांचे प्राण वाचविण्याकरिता सुरक्षा दल, पोलिस, अग्निशामक दल, महत्त्वाचे राजकीय नेते या सर्वांसोबत बैठक घेऊन आजूबाजूचा संपूर्ण परिसर मोकळा करण्याची गरज बोलून दाखवितो. सरतेशेवटी लोकांचे प्राण आणि आदित्य दोघांनाही खरंच वाचवायचं असेल तर खास दिल्लीहून त्याकरिता डॉक्टर भरत बसरूर यांना बोलविण्याची मागणी करतो. बैठकीत जणू काही बॉम्बच पडतो. सारेच एकदम स्तब्ध होतात. सर्वांनीच हे नाव ऐकलेले असते. डॉक्टर भरत बसरूर - ’आदित्य’च्या संपूर्ण आराखड्याचा एक आधारस्तंभ. आदित्यची संकल्पना त्यांचीच असते. फक्त - आता ते त्यांच्यामध्ये नसतात.\n“वेणू, ते जरा कठीण काम आहे. यू नो व्हॉट आय मीन” भारद्वाज म्हणाले. “सर सांगतो म्हणून रागावू नका, तुमचे बंधू केंद्रीय मंत्रालयात उच्च पदावर आहेत. त्याच्याकरवी तुम्हाला हे काम करून घेता येईल. काही दिवसांसाठी तरी. अर्थात, आदित्यला वाचवायचं की नाही यावर ते अवलंबून आहे.” वेणू म्हणाला.\n“ते सारं करता येईल. परंतु भरत बसरूर येतील का, हा प्रश्न आहे.” भारद्वाज म्हणाले.\n“आपण सर्वेश्वर आणि गुप्ता यांना पाठवून त्यांना बोलावून घ्यावे.” वेणू म्हणाला.\n“परंतु तितका वेळ आहे का आपल्याला\n“लगेच निघाल्यास जमेल. गोव्याहून मुंबईची सकाळची फ्लाईट घेतली तर ते दुपारच्या आत दिल्लीला पोचतील. तिथून सायंकाळी दिल्ली-गोवा डायरेक्ट फ्लाईट घेतली तर रात्रीच्या आत ते परत येऊन पोचतील. आपली बैठक आज मध्यरात्री किंवा उद्या पहाटे घेता येईल.” वेणू म्हणाला.\nवेणूने सारे काही योजून ठेवलेले होते. भारद्वाजांनी एक अस्वस्थ स्मित केले. “सो, यू वॉन्ट हिम\n आदित्यला वाचवायचा तो एकच आणि निर्वाणीचा पर्याय आहे. अर्थात त्यानं आदित्य वाचेलच असं म्हणत नाही मी. परंतु एक शक्यता आहे.” वेणू म्हणाला.\n“सद्य:परिस्थितीत ’आदित्य’ वाचायला तुम्ही किती टक्के चान्स देता” भारद्वाजानं डेमियनला प्रश्न केला.\nडेमियनने वेणूकडे पाहिले. “काहीच नाही.” वेणूने डेमियनकरिता उत्तर दिले.\n“कुणी पैज लावली तरी मी पैज घेणार नाही. - सर”.\nवेणू बोलायचा थांबला आणि मग सावकाश म्हणाला, “पैज घ्यायला आपण असू की नाही हे तरी कुणाला माहीत आहे” खोलीतील भयाण शांततेत ’आदित्य’च्या जनरेटर्सची गुणगूण तेवढी ऐकू येत होती. दोन वाजायला आले होते. ख्रिसमस चा दिवस सुरू झाला होता.\nयेऊ घातलेल्या संकटाची भयानकता वाचकांना इथे पुरेशी स्पष्ट होते. या बैठकीनंतर ताबडतोब संचालक भारद्वाज ठरल्याप्रमाणे आपले बंधू प्रसन्नकुमार भारद्वाज यांना दिल्लीला फोन करून परिस्थितीची कल्पना देतात. ते ऊर्जा राज्यमंत्र्यांना आणि ऊर्जा राज्यमंत्री पंतप्रधानांपर्यंत ही बातमी पोचवतात. त्यानंतर सकाळी आठ वाजता गृहमंत्री तसेच तीनही सेना दलाच्या दिल्लीतील अधिकार्यांीच्या बैठकी सुरू होतात. भारद्वाज पंतप्रधानांना आपण डॉ. भरत बसरूरची मदत घेत असल्याचे कळवितात आणि भरत बसरूर ’आदित्य’ आणि परिसराला वाचविण्यास समर्थ असल्याची ग्वाहीही देतात. त्यामुळे एक मात्र घडते - भरत बसरूर च्या नकळत त्याच्या कार्यक्षमतेविषयी अनेक उंच अपेक्षा निर्माण होतात. अनेकांच्या मनात.\nत्याचवेळी म्हटले तर भीतीचे एक विलक्षण गूढ वातावरण सावकाश, हळुवारपणे ’आदित्य’च्या परिसरावर पकड घेत असते. म्हटले तर नाही. कारण सगळी कामे व्यवस्थितपणे पार पाडली जात असतात. एकतर सर्वांनाच अजून धोक्याची कल्पना आलेली नसते आणि ज्यांना ती आलेली असते ती ते स्वत:पुरतीच सीमित ठेवतात, एखादे गुपित हृदयाशी बाळगावे तशी. आदित्य नियंत्रणाबाहेर जात असतो खरा. तापमानही वाढत असते. पाच नंबर चॅनलमधील गळतीही चालूच असते. परंतु सारे काही सावकाश, बिनधास्त चाललेले असते. ’आदित्य’ ही त्या भरत बसरूर नामक त्रात्याची वाट पाहत निश्चिंतपणे नियंत्रणाबाहेर जात असतो.\nकार्यालयात वैज्ञानिकांचा विचारविनिमय सुरू असतो. भारद्वाजांना पंतप्रधानांकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून विचारल्या गेलेल्या अनेक प्रश्नांत एक प्रश्न प्रामुख्याने उपटलेला असतो. तो म्हणजे, “आदित्य नियंत्रणाबाहेर गेलाय म्हणजे नेमकं काय झालंय आणि नेमकं काय होणार आणि नेमकं काय होणार स्फोट होणार आणि झालाच तर कितीसा परिसर त्याच्या प्रभावाखाली येणार” भारद्वाजांकडे त्या प्रश्नांना उत्तर नसते. कुणालाच नीटसे माहीत नसते. ’आदित्य’चा स्फोट झालाच तर किरणोत्सर्ग होणार नाही असे डेमियन आणि वेणू यांचे मत असते. कारण फ्यूजन रिऍक्टरची तीच एक खुबी असते. परंतु जर त्याची तुलना एखाद्या हायड्रोजन बॉम्बशी किंवा उष्णौण्विक म्हणजे थर्मोन्युक्लिअर बॉम्बशी करायची झाली तर मालमत्ता आणि मनुष्य-जीव ह्यांची हानी प्रचंड प्रमाणात होईल ही शक्यता असते. त्यामुळे प्रयत्न एकाच दिशेने व्हायला हवे असतात - आणि ती दिशा म्हणजे स्फोट होऊ न देणे. डेमियन आणि वेणू यांच्याशी राव, तन्ना आदी कंपनी सहमत नसते. राव दाखवून देतात की फ्यूजन प्रक्रियेमध्ये काही प्रमाणात न्यूट्रॉन्स पण निर्माण होतात आणि ह्या न्युट्रॉन्समुळे बर्याीचशा प्रमाणात किरणोत्सर्ग होणारच असतो. तेव्हा नुसता स्फोट होऊ न देणे एवढ्याने भागणार नसते. सबंध प्रक्रिया थोपविणेच गरजेचे असते. आणि ते काम करणे एकाच माणसाला - शक्य असलेच तर - शक्य असते आणि म्हणून सार्यांsच्या नजरा डॉ. भरत बसरूर कडे लागून राहिलेल्या असतात. दरम्यान सर्वेश्वर आणि गुप्ता, भरत बसरूरना आणण्याकरिता दिल्लीला रवाना झालेले असतात.\nलष्करी अधिकारी कर्नल गुरदीपसिंग खन्ना आणि त्यांचे दुय्यम अधिकारी मेजर सारडा यांचीही तयारी सुरू असते. ऑल ऍलर्ट चा संदेश दिला जातो. प्रत्येक सैनिक सूचनेनंतर केवळ पंधरा मिनिटात तयार होईल, मोटराइज्ड कंपनीची सर्व वाहने तयार ठेवली जातील अशी व्यवस्था होते. कुठल्याही प्रकारच्या अत्यंत जोखमीच्या कामाची सिद्धता होते. कुटुंबीयांना दूर पाठवायचं का असाही विषय निघतो पण कर्नलच्या मते ते शक्य नसते. त्यांच्याही चर्चेत तो विषय निघतोच. “आदित्यचे वैज्ञानिक कुणा भरत बसरूर नावाच्या माणसाची वाट पाहतायत.\nयू नो हू ही इज\nमेजरनी खांदे उडविले. “सम एक्स्पर्ट\n परंतु तो आहे कुठे दिल्लीत असल्यासारखे ते बोलत होते. त्यांच्या बोलण्याप्रमाणे तो एकटाच सार्यांिना - आदित्यलाही वाचवू शकेलसं दिसतंय. कुठे असतो तो दिल्लीत असल्यासारखे ते बोलत होते. त्यांच्या बोलण्याप्रमाणे तो एकटाच सार्यांिना - आदित्यलाही वाचवू शकेलसं दिसतंय. कुठे असतो तो” कर्नलनी विचारले. “दिल्लीत असं म्हणालात ना” कर्नलनी विचारले. “दिल्लीत असं म्हणालात ना\n“असं ते म्हणत होते खरे. पण दिल्लीत तो काय करतोय जर तो ’आदित्य’चा एकमेव तज्ज्ञ आहे तर तो इथंच असायला हवा होता. दिल्लीत काही फ्यूजन रिऍक्टर्स नाहीत.” कर्नल म्हणाले.\n कामाला लागा मेजर. मी त्यांना आपल्या वतीने सर्व साहाय्य मंजूर केलंय.”\nइथे आता वाचकांनाही प्रश्न पडतो - कादंबरीचा लार्जर दॅन लाईफ असलेला नायक भरत बसरूर आदित्यच्या जवळ का नाही दिल्लीत तो काय करतोय\nसेनाधिकारी आणि संरक्षणमंत्री यांच्या बैठकीत भरत बसरूर ’आदित्य’ला वाचवण्यासाठी निघत असल्याची बातमी देण्यात येते आणि ती माहिती देतेवेळी भरत बसरूर मात्र तिहार तुरुंगात ख्रिसमसच्या अंघोळीची प्रतीक्षा करीत रांगेत उभा असतो. इथे वाचकांना प्रचंड मोठा धक्का बसतो. भरत बसरूर सव्वा सात वर्षांपासून तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असतो. आता त्याच्या शिक्षेची दोन वर्षे आणि नऊ महिने बाकी असतात. गेल्या सात वर्षांत त्याने दोन वेळा राष्ट्रपतींना सुटकेकरिता अर्ज केलेले असतात परंतु दोन्ही वेळा ते फेटाळले गेलेले असतात. कुटुंबीय, मित्र परिवार यांनाही तो गेल्या दोन वर्षांत भेटलेला नसतो. ख्रिसमसच्या दिवशी नेहमीच्या अळणी जेवणासोबत जास्तीचा एक गोड पदार्थ - खीर खाल्ल्यावर तो तुरुंगाच्या खोलीत विश्रांती घेत असतानाच त्याला जेलरच्या केबिन मध्ये बोलावले जाते. तिथे सर्वेश्वर आणि गुप्ता त्याला घ्यायला आलेले असतात. ते त्याला थोडक्यात परिस्थितीची कल्पना देतात आणि आदित्यला वाचविण्यासाठी सोबत चलण्याची विनंती करतात. त्यांनी आठ दिवसांचा पॅरोलही आणलेला असतो. शिवाय आदित्यला वाचविल्यावर भरतची राष्ट्रपतींकरवी मुक्तता करण्याचेही आश्वासन देतात. भरत त्यांना कुठलेही खोटे भरीव आश्वासन न देता त्यांच्या सोबत येण्यास तयार होतो आणि तिघांचा दिल्ली गोवा विमानप्रवास सुरू होतो.\nप्रवासात भरत त्या दोघांना तिजोरीफोड्याची ती प्रसिद्ध गोष्ट ऐकवितो. अमेरिकेतील गोष्ट. एक विमान एका शहरातून दुसर्यान शहराला जात होते. त्या विमानातून एका कुख्यात तिजोरीफोड्याला कैद\nकरून काही पोलीसही प्रवास करीत होते. विमान ठराविक उंचीवर गेल्यावर पायलट आणि को-पायलट दोघेही विमानाला ऍटोमॅटिक पायलटवर टाकून इतर प्रवाशांशी गप्पा मारायला कॉकपीटमधून बाहेर आले. मध्येच विमानाला एक हादरा बसून कॉकपीटचे दार बंद झाले. मजा अशी झाली की लॅचचे कुलूप होते आणि पायलट अथवा को-पायलटकडे किल्ली नव्हती. घ्या भयानक गोंधळ आणि भीती. अखेर पायलटला कळले की प्रवाशांमध्ये तो तिजोरीफोड्याही आहे. त्याच्या विनवण्या करून शेवटी एका अटीवर तो तिजोरीफोड्या ते कुलूप उघडायला तयार झाला. ती अट अशी : हवेतून जाणार्याअ विमानावर त्याचा पायलट म्हणजेच कॅप्टन हा अनभिषिक्त राजा असतो. तो विमानात घडणार्यार गुन्ह्याकरिता गुन्हेगाराला जसा शिक्षा फर्मावू शकतो तसाच शिक्षा माफही करू शकतो. तेव्हा त्या तिजोरीफोड्याने आपल्याला मुक्त करण्याची अट घातली. आणि शंभरावर लोकांच्या प्राणाची किंमत म्हणून त्या कॅप्टनने ती अट मान्य केली. त्या चोराने कॉकपिटचे दार क्षणात उघडून दिले, आणि तो ज्या कुलूप फोडायच्या गुन्ह्यासाठी पकडला गेला होता त्याच गुन्ह्यामुळे मुक्त होऊन त्या विमानातून एक मुक्त नागरिक म्हणून उतरला. गोष्ट ऐकवून भरत मनसोक्त हसतो तर सर्वेश्वर आणि गुप्ताचे डोळे पाणावतात.\nइकडे प्रसन्नकुमार भारद्वाज भरत अयशस्वी ठरला तर असा विचार करून आदित्यला रेतीत पुरता येईल का याची चाचपणी सुरू करतात. पण त्यांच्या या प्रयत्नांतून त्यांना एवढेच कळते की भारतात एवढे मोठे प्रकल्प करणारी एकही सॅल्व्हेजींग कंपनी नाही. एक अमेरिकन कंपनी असली कंत्राटे घेते परंतू आदित्यला पुरायला किती खर्च येईल त्याचा फक्त अंदाज लावण्याचे कामच आठ दिवसांच्या वर जाणार असते. घ्या म्हणजे इथे आदित्यचा स्फोट झालाच तर तीन दिवसातच होणार असतो. भारद्वाजांपुढे अजूनही एक अडचण असते. त्यांच्या धाकट्या बंधूंना त्यांनी वशिलेबाजी करून या आदित्यच्या संचालकपदी बसविलेले असते. याही बाबीची आता चौकशी होणारच. दुसरा कोणी संचालक असता तर ऊर्जा मंत्रालयाचे सचिव या नात्याने त्यांनी त्या संचालकाविरुद्ध कारवाई करून त्याला बडतर्फही करायला लावले असते पण आता आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी परिस्थिती. तिकडे त्यांच्या बंधूंचीही अशीच काहीशी अवघड परिस्थिती होते. नात्याने त्यांचा भाचा असलेला भार्गव नावाचा कर्मचारी आदित्यवरील गोंधळाचा फायदा घेऊन लेसर प्रक्रियेत लागणारी सोळा लाख रुपये किंमतींची आठ माणके घेऊन पसार झालेला असतो.\nआदित्यच्या नंबर पाच जनरेटरच्या विजेवर चालणार्यार अनेक कारखान्यांपैकी कुंदापूरच्या सुधाकर शेट्टींचाही काजूगराचा एक कारखाना असतो. विजेचा दाब आणि वारंवारिता कमी होत असल्याने मोटर्स नीट फिरत नाहीत आणि शेट्टींनाही आपला कारखाना बंद ठेवावा लागतो. हे शेट्टी लवकरच विधानसभेच्या निवडणुका लढविण्याची स्वप्ने पाहत असतात. स्थानिक बातमीदार गॅब्रिएल डिसुझा उर्फ गॅबी त्यांना योग्य ती पार्श्वभूमी तयार करून देत असतो. आदित्य मध्ये झालेल्या बिघाडाचा फायदा घेऊन त्याविरुद्ध रान उठवा आणि निवडणूक जिंका असा सल्ला गॅबी शेट्टींना देतो. पण शेट्टी आधी आदित्यवर फोन लावून नेमकी काय परिस्थिती आहे ह्याची चौकशी करण्यास गॅबीला सांगतो. गॅबी फोनवर आदित्यच्या पीआरओशी बोलतो आणि त्याला धोका असल्याचा संशय येतो.\nया धोक्याच्या तीव्रतेमुळेच स्वत: प्रत्यक्ष तिथे जाण्याऐवजी गॅबी वर्तमानपत्राच्या कार्यालयाला केवळ या बिघाडाची बातमी देतो आणि एखाद्या ज्येष्ठ वार्ताहराला आदित्यवर पाठवायची विनंती करतो. त्याप्रमाणे पन्नाशी गाठलेले पत्रकार गुरुराजा यांच्यावर ही जबाबदारी येऊन पडते. गुरुराजा निघण्याआधी थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाच फोन लावतात आणि त्यांना कळते की भरत बसरूर आदित्यला वाचविण्यासाठी येत आहेत. भरत बसरूरचे नाव ऐकताच गुरुराजाच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. गुरुराजा संपादकांना तीच प्रसिद्ध तिजोरीफोड्याची गोष्ट ऐकवितो जी भरत विमानात सर्वेश्वर आणि गुप्तांना ऐकवीत असतो. त्यानंतर आदित्यकडे निघण्यापूर्वी गुरुराजा वर्तमानपत्राचे जुने अंक चाळत बसतो. इकडे भरत बसरूरही त्याचे दोन्ही सहप्रवासी झोपी गेल्यावर विमानात बसल्या बसल्या जुना काळ आठवू लागतो आणि गुरुराजा व भरतसोबत वाचकांच्याही डोळ्यापुढे भूतकाळाचा पट उलगडतो.\n१९६५ साली बार्कमध्ये(बी.ए.आर.सी. - भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर) पी एच डी करणारा विद्यार्थी भरत मोठ्या कष्टाने व त्याच्या मार्गदर्शकाच्या मदतीने आपला प्रबंध पुरा करतो. फ्यूजन रिऍक्शनद्वारे वीजनिर्मीती करण्याचा शोध तो लावत असतो. पुढे तो या विषयावर बर्कलेतही काम करतो. त्यानंतर काही वर्षे पीआरएलमध्येही काढतो. नंतर त्याच्या या संकल्पनेला उचलून धरणारे राव, तन्ना, डेमियन हे इतर शास्त्रज्ञही त्याला येऊन मिळतात. त्यातल्या डेमियनशी तर त्याची विशेष मैत्री जुळते. पुढे चार वर्षे भरत याच फ्यूजन रिऍक्टर च्या कामासाठी स्वत:ला सर्वस्वी वाहून घेतो.\n१९७७ च्या जूनमध्ये आदित्यच्या यशाची चिन्हे दिसू लागतात. आदित्यच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होते. पण दरम्यानच्या काळात घरच्या आघाडीवर भरतला फार त्रास होतो. कुटुंबाला वेळ देऊ शकत नसल्याने पत्नी छायाशी त्याचे वारंवार खटके उडतात. या कटकटींमुळे तिला दिवस गेलेले असताना ती कुठली तरी गर्भनिरोधक औषधे घेते आणि तो गर्भ पाडते. ज्याचा परिणाम म्हणून पुढे तिला गर्भधारणा झाली तरी गर्भ टिकत नाही. शेवटी चवथ्या वेळी गर्भ राहून मुलगी सुनयना जन्मते पण “ऍब्नॉर्मल”. तिला जन्मत:च सेरेब्रियल पाल्सी हा असाध्य आजार असतो. आदित्यची घोडदौड सुरूच असते पण सुनयनाकडे दुर्लक्ष होत असते.\nआदित्य अंतिम टप्प्यात असतो तेव्हा भरतला अमेरिकेला जाण्याची संधी मिळते. तिथे त्याला एक विचित्र ऑफर दिली जाते. आदित्य विषयीची सर्व माहिती त्याने अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना द्यावी त्याबदल्यात ते त्याला दहा लाख डॉलर देऊ करतात ज्यामुळे त्याला अमेरिकेत त्याच्या मुलीवर महागडे उपचार करणे शक्य असते. ही माहिती देणे हा देशद्रोह ठरेल का असे भरत डेमियनला विचारतो. डेमियन त्याला होकारार्थी उत्तर देतो, तरीही त्यावेळी भरत ती चूक करतोच. ठरल्याप्रमाणे त्याची पत्नी छाया आणि मुलगी सुनयना अमेरिकेत राहू लागतात. सुनयनावर उपचार चालू होतात. भरत एकटाच भारतात परततो.\nभरतच्या या तथाकथित देशद्रोहाबद्दल त्याच्यावर खटला चालविला जातो. पण त्याला कुठलीही शिक्षा ठोठावण्यापूर्वी त्याच्याकडून शक्य तितके आदित्यचे काम करून घेतले जाते. त्यानंतर पुढे १८ ऑगस्ट १९८७ला आदित्य पूर्णपणे कार्यान्वित होतो. फक्त काही सुरक्षा उपाय राहिलेले असतात. त्याचाही आराखडा भरतने बनविलेला असतो. आपल्या सहकार्यांुच्या ताब्यात भरत तो देतो आणि दोन दिवसांतच म्हणजे २० ऑगस्ट १९८७ रोजी त्याला अटक होते. देशद्रोहाच्या आरोपाखाली १० वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा होते. खटल्यात डेमियनची साक्ष महत्त्वाची ठरते. त्यामुळे भरतविषयी सहानुभूती असणारे सर्वच अधिकारी कर्मचारी पुढे डेमियनला वाळीत टाकतात.\nनंतर आदित्यच्या या सात वर्षांच्या कालावधीत एकट्या पडलेल्या डेमियनला दोन वर्षांपूर्वी नव्यानेच आलेले संचालक भारद्वाज बरोबर हेरतात आणि आपल्यासोबत भ्रष्टाचारात सामील करून घेतात. त्यामुळे खबरदारीच्या सुरक्षा उपायांच्या अंमलबजावणीत कसूर होत राहते. आदित्यच्या बांधणीत एक पैशाचाही भ्रष्टाचार न करणारा भरत केवळ प्रकल्पाची माहिती गुप्त न ठेवल्यामुळे दहा वर्षे तुरुंगात गेला हे पाहून डेमियनही निगरगट्ट झालेला असतो, त्यामुळे तो भारद्वाजांसोबत भ्रष्टाचारात सामील होतो - पैशांची विशेष लालसा नसतानाही. त्यामुळे त्याच्यापासून वेणूही दुरावतो.\nतर हा असा भूतकाळाचा उलगडा झाल्यावर वाचक पुन्हा वर्तमानकाळात येतो. आदित्यच्या परिसरात भरतचे आगमन होते. भारद्वाज आणि डेमियनचे जुने सहकारी मित्र त्याचे स्वागत करतात. जुन्या आठवणी निघतात. भरतही काही काळ भावविवश होतो. पण नंतर लगेचच अजिबात वेळ न घालविता ज्या कामासाठी आलेला असतो ते काम सुरू करतो. तो ओटू प्रकल्प, फायबर ग्लास आणि स्टील सॅंडविच, लिक्विड हीलियम चेंबर्स याविषयी एकेक प्रश्न भारद्वाजांना विचारतो, परंतू त्यापैकी एकाही सुरक्षा उपायाची अंमलबजावणी प्रत्यक्षात झालेली नसून केवळ ते कागदावरच असल्याचे त्याला समजते तेव्हा अतिशय धक्का बसतो. संगणकाने सात नंबरचा धोक्याचा इशारा देऊनही काहीच हालचाल न झाल्याचे समजल्यावर तो आपण सात वर्षांपूर्वी बनवून दिलेले आराखडे मागतो. पण या गलथान लोकांना तेही सापडत नाहीत. भरतला बसलेला धक्का पाहून भारद्वाज त्याला पटकन सांगतात, “आदित्यला वाळूत पुरायची एक योजना पुढे आलीय. इथल्या लोकांना हालवायचं की नाही तेही ठरवायला हवं”.\n आदित्यचा स्फोट झाला तर इतका मोठा परिसर उद्ध्वस्त होईल की तुम्हाला पळता भुई थोडी होईल. आपण सर्व वाचायची शक्यता आहे, डॉक्टर भारद्वाज - आदित्य वाचला तरच आणि प्रकल्पाला वाळूत पुरायच्या योजनेबद्दल विचाराल तर मी एवढंच म्हणेन - ज्या माणसानं ती सुचवली असेल त्यालाच वाळूत पुरा. म्हणजे त्याला कसलीच झळ लागणार नाही. वाळूत तोंड पुरणार्याप उंटासारखं आणि प्रकल्पाला वाळूत पुरायच्या योजनेबद्दल विचाराल तर मी एवढंच म्हणेन - ज्या माणसानं ती सुचवली असेल त्यालाच वाळूत पुरा. म्हणजे त्याला कसलीच झळ लागणार नाही. वाळूत तोंड पुरणार्याप उंटासारखं” इतकं बोलून भरत थेट चॅनल पाचवरच निघतो. तिथे त्याला पाहून जुन्या कर्मचार्यां=मध्येही उत्साह पसरतो. स्वयंचलित सुरक्षा उपाय नसले तरी मॅन्युअली फायबरची भिंत सरकवण्याचे भरत ठरवितो. यात मोठा धोका असतो. हे काम करणारा भाजून निघणार असतो. परंतू कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार असलेले आदित्यचे कर्मचारी आणि सेनेचे जवान भरतच्या सूचनेप्रमाणे हे काम करू लागतात. त्याच्या उपायामुळे तापमान खाली येण्याची शक्यता दिसू लागते, परंतू भारद्वाज इथेही आडमुठेपणा करायचा प्रयत्न करतात.\n“आपल्या जवानांच्या जीवनाची किंमत मी मातीमोलाची होऊ देणार नाही. शक्यतो एकाही जीवाची हानी होऊ न देता मला हे कार्य करायला हवं. एका जरी जीवाची हत्या झाली तरी मला माझी सदसद्विवेकबुद्धी क्षमा करणार नाही.” भारद्वाज त्वेषाने टेबलावर मूठ आपटीत म्हणाले.\nभरतने अती सहजपणे सूत्रे हाती घेतलेली असतात. सारेच, अगदी कर्नलसुद्धा भरतच्या आज्ञा सहजपणे पाळत असलेले पाहून भारद्वाज मत्सराने जळत असतात.\n“दहा लाखांच्या किंमतींच्या हीलियम लिक्विफायरला पंचवीस लाख रुपये देऊन, आदित्यच्या सुरक्षा योजनेत आमूलाग्र बदल करताना तुमची सदसद्विवेकबुद्धी कुठं पेंड खायला गेली होती काय” भरतने रुक्ष स्वरात विचारले. त्यानंतर मात्र भारद्वाज काहीच बोलत नाहीत. भरतच्या मार्गदर्शनाखाली जवान आणि कर्मचारी जखमी होत होत हीलियम बाथचा मारा करीत राहतात. दरम्याने कुलिंग पाइपमध्ये साफ सफाई करताना ऍसिड राहिल्यामुळे छिद्र पडल्याचेही स्पष्ट होते आणि गळतीच्या मुख्य कारणाचा शोध लागून तेही दूर केले जाते.\nकाही तासांतच भरत आदित्यचं तापमान इतकं खाली आणतो की त्यामुळे तो आदित्यला स्फोटापासून रोखण्यास यशस्वी होतो. पण प्रक्रिया पूर्णपणे बंद पडून आदित्य जर पूर्ण थंड झाला तर कायमचा निरुपयोगी होणार असतो. प्रक्रिया पुन्हा चालू राहावी याकरिता लेझर चालू करणे गरजेचे असते. परंतु त्याकरिता लागणारी माणके भार्गव चोरून घेऊन गेल्याचे कळताच भरत भार्गव चोरी करून कुठे पळून जाऊ शकेल याचा अंदाज लावून त्या दिशेला पोलिस तपास करण्याचे सुचवितो. त्याप्रमाणे पोलिस भार्गवला सिकंदराबाद दिल्ली आगगाडीत अटक करतात आणि माणके ताब्यात घेतात.\nपोलिस ठीक साडेबारा वाजता ही माणकं आदित्यवर पोचवतात तेव्हा एकच जल्लोष होतो. ख्रिसमस करिता बनविलेले केक्स वगैरे खाऊन यश साजरं केलं जातं. आदित्य पूर्ववत होऊन एक लक्ष अंश सेल्सियस तापमानावर कार्यरत होईतो दुपारचे दोन वाजतात. प्रत्येक कंट्रोल चेक-अप पॉंईंटवरून ओ.के. सिग्नल पाहिल्यानंतर भरत आपल्या घड्याळात पाहतो दुपारचे अडीच वाजलेले असतात.\n“सो माय डियर फ्रेंड्स काम संपलं आता गुडबाय म्हणायची वेळ येऊन ठेपलीय.” भरत परतायची घोषणा करतो.\nसारेच गहिवरतात. भारद्वाज त्याला आनंदाची बातमी देतात. त्यांचे ऊर्जासचिव असणारे बंधू दिल्लीहून गोव्याला निघालेले असतात. येताना ते भरतकरिता माफीचा आदेश आणि टाईप केलेला अर्ज घेऊन येत असतात. भरतने फक्त अर्जावर सही केली म्हणजे त्याची मुक्तता होणार असते. पण भरत या प्रस्तावास विनम्र नकार देतो. एवीतेवी शिक्षेची सात वर्षे पूर्ण झालेलीच असतात. तीन वर्षांकरिता याचना करण्याची त्याची इच्छा नसते. आपण पुन्हा तुरुंगात जायच्या निश्चयावर ठाम असल्याचे तो बोलून दाखवितो. संचालकपदासाठी ज्याप्रमाणे आपण लायक नाही त्याच्याप्रमाणे डॉ. भारद्वाज ही नाहीत हे तो त्यांना स्पष्ट सुनावतो. सुंदर राघव रावला संचालकपदी नेमा असेही तो पुढे सांगतो. डेमियनलाही भ्रष्टाचारात सामील केल्याबद्दल भारद्वाजांना तो दोष देतो.\n“सुनी (सुनयना) माझी मुलगी होती, तिला वाचविण्यासाठी मी देशद्रोह केला. हा आदित्य माझा मुलगा आहे. माझ्या मुलासाठी मी काहीही करीन.” या त्याच्या अखेरच्या वाक्यांनी भारद्वाज कमालीचे हादरतात.\nसर्वेश्वर आणि गुप्ता भरतला गोव्याच्या दाभोळी विमानतळावर सोडायला जातात. विमानतळावर भरत म्हणतो, “सर्वेश्वर, दिल्ली विमानतळावरून तिहारकडे जायला टॅक्सी करावी लागेल आणि माझ्याकडे तर पैदेखील नाही.” सर्वेश्वर खजील होऊन भरतला पाचशे रुपये देतो.\nत्याचवेळी इकडे डेक्कन टाईम्सचा ज्येष्ठ वार्ताहर गुरुराजा आदित्यच्या प्रवेशद्वारापाशी टॅक्सीतून उतरतो.\n“एक सांग, आदित्य बिघडलाय म्हणे नं” आपले ओळखपत्र दाखवित तो सिक्युरिटी गार्डला विचारतो.\n“बिघडला होता. काल रात्री दहा वाजता डॉक्टर भरत बसरूर आले. आज सकाळपर्यंत ठीक केला आणि दुपारी ते गेले.” गार्ड उत्तरतो. हे उत्तर ऐकून गुरुराजा हादरतो.\n आणि एवढ्याशा कामासाठी ते दिल्लीहून आले काम फार नव्हतं\n आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे हे. कितीही मोठा प्रकल्प असला, कितीही मोठी चूक असली तरी फुकट घालवायला लोकांना वेळ कुठे असतो झट की पट काम व्हायलाच हवं झट की पट काम व्हायलाच हवं तुम्ही अजून विसाव्या शतकात आहात. ’आदित्य’ एकविसाव्या शतकाचा प्रकल्प आहे.” गार्ड हसत उद्गारतो.\nगुरुराजा दूरवरच्या ’आदित्य’चा कानोसा घेतात. एक संथ गुणगूण ऐकू येत असते. जणू काही, काहीच झालेले नसते. काहीच बिघडलेले नसते.\nआदित्यच्या वीजनिर्मितीच्या कार्यात क्षणभरही खंड पडू न देता अंधाराविरुद्ध अत्यंत कमी अवधीत युद्ध करून त्याला हरविणारा आपला महानायक पुन्हा स्वत:च्या आयुष्याला अंधाराच्या अधीन करायला निघून गेलाय ही हेलावून टाकणारी जाणीव वाचकाला करून देत आदित्य कादंबरी इथेच संपते.\nवाचकाला एक वेगळीच अनुभूती देणार्याभ १२८ पानांच्या या कादंबरीत गालबोट लावल्याप्रमाणे फक्त एकच गणिती चूक आहे. पान क्र. ४८ वरील ही वाक्ये वाचा.\nअर्ध्या किलोमीटर व्यासाचा हायड्रोजन बॉम्ब फुटला तर किती मोठा परिसर उद्ध्वस्त होईल गणित सोपे आहे. प्रत्येक किलोमीटर वर्गाला पाचशे किलोमीटर वर्ग. म्हणजे जवळजवळ अडीचशे किलोमीटर वर्ग परिसर उद्ध्वस्त व्हायला हरकत नसावी. म्हणजे एक ऐंशी किलोमीटर लांबीचा दोर घ्या. त्याचे एक टोक आदित्य वर ठेवा आणि दुसर्या् टोकाने त्याभोवती वर्तुळ काढा. त्या वर्तुळातील परिसर बेचिराख होऊन जाईल.\nआता वर्तुळाचे क्षेत्रफळ = त्रिज्येचा वर्ग X ३.१४ हे सूत्र वापरून पाहिल्यास दोराची लांबी ऐंशी किलोमीटरच्या ऐवजी आठ किलोमीटर असायला हवी होती. शिवाय मजकुरात हे सर्व अंकी न लिहिता अक्षरी असल्याने आठ ऐवजी ऐंशी छापणे हा बहुदा मुद्रणदोष नसावा असे वाटते. म्हणजे हे लेखकाकडूनच अनवधानाने झालेली गणिती चूक असणार. असो. ही चूक वगळता आदित्य कादंबरी वाचनानंद देण्यात कुठेही कमी पडत नाही.\n मौज प्रकाशन गृह, मुंबई.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचेतनजी अतिशय चांगल्या पद्धतीने पुस्तकाची ओळख करून दिलीत. आता वाचायलाच हवे हे पुस्तक.\n२३ ऑक्टोबर, २०११ रोजी १२:५७ म.उ.\nपुस्तकाची ओळख छान करून दिली आहे. पण अशा तर्‍हेची बरीच पुस्तके हल्ली बाजारात आणि ग्रंथालयात दिसतात. आजारी मुलीच्या उपचारासाठी केलेल्या राष्ट्रद्रोहाचेही कुठेतरी समर्थन केल्यासारखे वाटले.\n२४ ऑक्टोबर, २०११ रोजी ५:५३ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसौ सोनार की.. एक 'तुसशार' की \nएका भव्य स्वप्नाची देदीप्यमान यशस्वी वाटचाल\nये दिल है नखरेवाला\nसुखी संसाराची सोपी वाटचाल\nहा अंक आपल्याला कसा वाटला\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/narsingh-yadav-in-olympic-games-rio-2016-1287634/", "date_download": "2018-08-19T03:37:31Z", "digest": "sha1:3E2LQJUKRROQSG2N34MZAV5ERUA4XBYI", "length": 18297, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Narsingh Yadav in Olympic Games Rio 2016 | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nफक्त नरसिंगच दोषी कसा\nफक्त नरसिंगच दोषी कसा\nभारताला संपूर्ण जगासमोर पडलेली ही सर्वात मोठी चपराक आहे.\nसामना सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की भारताचा मल्ल नरसिंग यादववर आली. चार वर्षांपासून तो ज्या क्षणाची वाट पाहात होता, जे स्वप्न त्याने देशवासीयांसाठी पाहिले होते ते उद्ध्वस्त झाले होते. ऑलिम्पिकमध्ये खेळता येणार नाही, हे ऐकल्यावर तो बेशुद्धच झाला. उत्तेजक सेवन प्रकरणात तो दोषी असल्याचा ठपका क्रीडा लवादाने ठेवला होता. पण या प्रकरणात फक्त नरसिंगच दोषी नाही तर भारतातील विविध संघटना, त्यांची कार्यपद्धती, संघटक, यंत्रणा यांचाही हा दारुण पराभव आहे. भारताला संपूर्ण जगासमोर पडलेली ही सर्वात मोठी चपराक आहे.\nनरसिंगविरुद्ध कारस्थान झाल्याची ‘री’ सारेच ओढत होते. पंतप्रधानांनी लक्ष घातल्यामुळे काही सकारात्मक गोष्टी घडल्या. त्याला ऑलिम्पिकला जायला मिळाले. पण त्यानंतर काय समस्या येऊ शकतात, याचा अभ्यास कोणीच केला नाही. ‘नाडा’ने कोणतेही सबळ पुरावे नसताना नरसिंगला निर्दोष ठरवले. पण जे दोषी आहेत त्यांना शोधण्यात यंत्रणेला अपयश आले. संघटकही गाफील राहिले. सारे काही अनुरूप करता येऊ शकते, असे त्यांना वाटले. याच वृत्तीने घात केला. भारतात नियम मोडल्यावर चिरीमिरी देऊन सुटता येते, पण कायद्याचे काटेकोर पालन बाहेरच्या देशांमध्ये होते, हे आपण विसरलो. या प्रकरणात ‘वाडा’ आणि क्रीडा लवादाचे काहीच चुकलेले नाही. त्यांनी निष्पक्षपणे हे प्रकरण हाताळले. क्रीडा लवादाच्या एकाही प्रश्नाचे उत्तर भारताच्या कोणत्याच संघटकाकडे नव्हते. या प्रकरणातून नरसिंग सहीसलामत सुटला असता, पण कसा या गोष्टीकडे कुणीच लक्ष दिले नाही.\nनरसिंगने आपल्या आहारात उत्तेजक मिसळल्याचे सांगितले होते. दिल्लीतील दोन कुस्तीपटू संशयितही होते. त्यांच्याविरोधात नरसिंगने पोलिसांमध्ये तक्रारही केली होती. या तक्रारीची गंभीर दखल कुणीही घेतली नाही. संघटक आणि पंतप्रधान यांनी या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे होते. आपल्या देशातील या घडीला असलेल्या सर्वोत्तम मल्ल्यांच्या बाबतीत असे घडत असताना यंत्रणा नेहमीसारखी भ्रष्टपणे वागली. या प्रकरणाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले नाही की हे जाणूनबुजून करण्यात आले, याचा शोध घ्यायला हवा. कारण या प्रकरणात तपासाअंती जर हे दोघे दोषी आढळले असते तर नरसिंगसाठी आपल्याविरोधात कारस्थान झाल्याचा सबळ पुरावा मिळाला असता. हा पुरावा मिळाल्यावर नरसिंगला कुणीच थांबवू शकले नसते. त्याचबरोबर नरसिंगने ज्यांच्यावर अप्रत्यक्षपणे संशय घेतला, त्यांचीदेखील साधी चौकशी करण्यात यंत्रणा कुचकामी ठरली.\nजवळपास सारेच जण क्रिकेटची भलामण करत फिरत असतात. पण जर ही गोष्ट एखाद्या क्रिकेटपटूच्या बाबतीत घडली असती तर तो या प्रकरणातून सुटला असता. कारण क्रिकेट संघटनांनी फक्त पैसाच कमावला नाही, तर कोणत्या घडीला काय करायला हवे, हे ते जाणतात. खेळाडूंच्या हिताबरोबर त्यांना दूरदृष्टी आहे, हेदेखील मान्य करावे लागेल. हरभजन सिंगचे ‘मंकी गेट’ प्रकरण भीषण होते. पण सारे काही ‘मनोहरी’ झाले, कारण तसा वकील बीसीसीआयने नियुक्त केला होता. नरसिंगसाठी या संघटकांना चांगला वकीलदेखील शोधता आला नाही. क्रीडा लवादापुढे चांगला वकील न मिळाल्याने त्याच्यावर बंदी ओढवली, हेदेखील तेवढेच कटू असले तरी सत्य आहे. कारण नरसिंगच्या वकिलांना त्याची बाजूच मांडता आली नाही. चार तासांच्या सुनावणीदरम्यान क्रीडा लवादाने ज्या प्रश्नांच्या फैरी झाडल्या, ‘वाडा’ने जे प्रश्न उपस्थित केले, त्याचे उत्तर नरसिंगच्या वकिलांकडे नव्हते. भारतासारखे इथे न्यायालयाबाहेर प्रकरण मिटवता येत नाही, हे बहुतेक संघटक विसरले असावेत.\nभारतात मुळात क्रीडा संस्कृती नाही. खेळ आणि खेळाडूंचे महत्त्व नाही. त्यांचा आदर नाही. पायाभूत सुविधा नाहीत. खेळाडूंना हिणवण्याचे सर्वाधिक प्रकार भारतातच होत असावेत. एखाद्या खेळाडूने पदक पटकावल्यावर त्याच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव होतो. पण या प्रक्रियेत असताना त्याला कोणी ओळखही दाखवत नाही. जिंकल्यावर डोक्यावर चढवायचे आणि वाईट झाल्यावर लचके तोडायची वृत्तीच आपली, त्याला कोण काय करणार नरसिंगवर हा घाला स्वकीयांपासूनच झाला. तोही एका खेळाडूकडूनच. मग कसले संस्कृती आणि संस्काराचे गोडवे आपण गायचे. नरसिंग यापुढे काय करेल सांगता येत नाही. तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्मात होता. अशा वेळी ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत ही आपत्ती ओढवणे वाईटच. पण या प्रकरणात फक्त तोच दोषी नाही, तर संघटक, यंत्रणा करंटी ठरली, हे मान्य करायला हवे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/4bfb4655c2/-quot-real-to-reel-life-life-39-39-s-struggle-to-sivavilasa-caurasiyam", "date_download": "2018-08-19T03:56:35Z", "digest": "sha1:KTEG2FIUHXB52OPUSK3FUUF2XOSOU4PB", "length": 20103, "nlines": 71, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "'रियल लाईफ ते रील लाईफ' पर्यंत शिवविलाश चौरसियाँ यांच्या संघर्षाची कहाणी", "raw_content": "\n'रियल लाईफ ते रील लाईफ' पर्यंत शिवविलाश चौरसियाँ यांच्या संघर्षाची कहाणी\nशिवविलाश चौरसियाँ यांची पहिलीच निर्मिती असलेला स्पृहा जोशी आणि सचित पाटील अभिनीत ‘ पैसा पैसा’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. सिनेमाची कथा आणि आपले वास्तविक आयुष्य यात बरेच साधर्म्य असल्याचं ते सांगतात. लहानपणी घरात आर्थिक सुबत्ता होती...त्याकाळात त्यांनी भरपूर पैसा पाहिला आणि उडवलाही, पण लवकरच नशिबाची चक्र फिरली आणि पैशा पैशासाठी आसवं गाळण्याची वेळ त्यांच्यावर आली.\nविलाश यांचा जन्म पिढीजात पानाचा व्यवसाय असलेल्या एकत्र कुटुंबात झाला. वाडवडिलांचा व्यवसाय नीट चालत असल्यामुळे घरात सुबत्ता होती. पैशांच्या बाबतीत काळजी करण्याचं काही कारण नव्हतं पण शिक्षणाच्या बाबतीत मात्र उदासीनता होती. संपूर्ण कुटुंबात केवळ त्यांचे वडिलच उच्चशिक्षित होते त्यांचे एल.एल बी.पर्यंतचे शिक्षण झालेले होते परंतु घरगुती कारणांमुळे त्यांना वकिली करता आली नाही आणि पानाच्या गादीवर बसावे लागले. त्याचा परिणाम त्यांच्या मुलांवर झाला. विलाश जेव्हा घरातील इतर भावंडांसोबत शाळेत जात तेव्हा वरचेवर त्यांना त्यांच्या काकांकडून ‘तुझ्या वडिलांनी काय मोठे दिवे लावलेत शिकून जे तू लावणार आहेस’ असे टोमणे ऐकायला मिळायचे. विलाश यांना काकांच्या या बोलण्याचे फार वाईट वाटायचे न मनोमन प्रचंड रागही यायचा त्यामुळेच त्यांनी मनोमन ठरवून टाकलं की आपण न शिकताच खूप मोठ व्हायचं, खूप पैसा कमवून दाखवायचा त्यामुळे ते शाळेत जाऊनही अभ्यास करत नसत. पुढे लवकरच काकांनी संपत्तीचे हिस्से करायची मागणी केली स्वतःच्या वडिलांना दिलेल्या वचनानुसार विलाश यांचे वडिल भावांशी कोणताही वाद न घालता वेगळे झाले. त्यांच्या वाटयाला गावाकडे थोडीफार जमीन आली त्याशिवाय मुंबईत त्यांना काहीही मिळाले नाही.\nविलाश यांचे वडिल शिकलेले असल्याने हुशार होते त्यामुळे हताश न होता त्यांनी विलेपार्लेत पारले कंपनीसमोर भाडयाने पानाची गादी चालवायला घेतली आणि व्याजाने पैसे दयायला सुरवात केली त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा पैसै खेळू लागले. विलाश आणि त्यांचा मोठा भाऊ श्रवणकुमार यांच्या खोडया सूरू झाल्या. दोघं वडिलांच्या अनुपस्थित गल्ल्यातून पैसै काढू लागले पण इतक्या पैशांसोबत पकडले गेलो तर काय उत्तर द्यायचं या भितीने ती दोघं कधी उरलेले पैसे रस्त्यावर फेकून देत तर कधी साधा डोसा खाऊनही १०० रुपयाची नोट विक्रेत्याकडेच सोडून निघून येत.\nयाचदरम्यान त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाला आणि काळाची चक्र फिरली. होत-नव्हत ते सगळं गेलं. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांना टाटामध्ये भरती करण्यात आले, तिथे गरिबांना मिळणाऱ्या कन्सेशन फॉर्ममध्ये वडिलांनी खरी माहिती भरली. ती पाहून त्यांना सवलत नाकारण्यात आली. वडिलांवर उपचार होणं अत्यावश्यक होतं म्हणून विलाश आर्थिक मदत मागायला काकांकडे गेले तर काकांनी, ‘पैसै हवे असतील तर तुमचं घर आणि जमीन आम्हाला विका तरच पैसे देतो’, असं उत्तर दिलं. १५ वर्षाचे विलाश हे उत्तर ऐकून कळवळले, रडवेले झाले मात्र धीर ढळू न देता ‘आम्ही काहीही विकणार नाही, काम करू आणि वडिलांना बरं करू’ असा निर्धार करून ते टाटा हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालकांसमोर जाऊन उभे राहिले, त्यांना सत्यपरिस्थिती सांगितली, हात जोडून त्यांना म्हंटले की, ‘नातेवाईक आणि दुकान असलं तरी आमचं म्हणता येईल असं आता आमच्याकडे काहीही नाही, जे आहे मीच आहे त्यामुळे आमच्यावर दया करुन आम्हाला सवलत द्या. व्यवस्थापकीय संचालकांनी त्यांचं बोलणं ऐकून त्यांना सवलत देऊ केली.\nइथून या दोन भावांच्या संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली, परिस्थितीशी खंबीरपणे दोन हात करून तिच्यावर धैर्याने मात करण्यासाठी या मुलांच्या वागण्यात अमुलाग्र बदल झाला... दोन्ही भावांनी वाण्याकडे नोकरी करायला सुरवात केली. दोघांना मिळून जो ३००० पगार यायचा तो वडिलांच्या उपचारातच खर्च व्हायचा. अशावेळी पाण्यासोबत ब्रेड खाऊन त्यांनी दिवस काढले. या दिवसात त्यांनी रस्त्यावर भाजी, कोथिंबीर विकायचीही कामं केली.\nविलाश आणि श्रवणच्या प्रयत्नांना २ वर्षांनी यश आले. बरे झाल्यावर वडिलांनी अंधेरीत भाडयाने पानाची गादी चालवायला सुरवात केली. एक दिवस विलाश गादीवर बसलेले असताना जवळच्याच टी हाऊसचे मालक दुबेंनी येऊन आपण गावाला जात असल्याने ५००० डिपॉझिट देऊन दुकान विलाश यांनी चालवावे असे म्हंटले. परंतु इतक्या पैशांची व्यवस्था न झाल्याने शेवटी एका ओळखीच्या रिक्षावाल्याकडून ५०० रुपये उसने घेऊन आणि बाकीचे पैसै आणि भाडे दुबे परत आल्यावर देण्याच्या बोलीवर सौदा पक्का झाला. सुदैवाने दुकान चांगले चालायला लागले. चांगला नफा होऊ लागला, ते पाहून दुबेंनी भाडे दुप्पट करून मागितले ते त्यांना मिळाले पण तिसऱ्या वर्षी तिप्पट भाडयाची मागणी पूर्ण करता येणं अशक्य असल्याने डिपॉझिटचे पैसै पूर्ण झाल्यावर रातोरात ते दुकान रिकामी करण्यात आले.\nपुढे काय असा प्रश्न उभा राहिला. विलाश स्टुडियोत चहा नाश्ता द्यायला जायचे त्यावेळी तिथल्या मेकअपदादांनी दिलेल्या कार्डाची आठवण झाली. बरेच दिवस मागोवा घेतल्यावर कंटाळून एक दिवस जेव्हा त्यांनी फोन नाही केला तेव्हा दिलिपदादांनी समोरुन फोन केला आणि “आज का फोन केला नाहीस” विचारले त्यावर “विसरलो” असे उत्तर विलाशजींनी दिले. तेव्हा विलाश यांना दादांनी एके ठिकाणी कामाला लावले. सेटवर शॉटदरम्यान कलाकारांना मलमल दयायचे काम त्यांना मिळाले. मेकअप करायला ते इतरांचं पाहून स्वतःच शिकले. काही महिन्यांनी त्यांना मेकअपची कामं मिळू लागली पण पैसै फार कमी मिळायचे किंवा मिळायचेही नाहित. बिनभरवशाच्या ५० रुपयांसाठी आयुष्य फुकट घालवण्यापेक्षा माझ्या मक्याच्या दुकानात बस तुला दिवसाचे १५० रुपये देतो हे मोठया भावाचं बोलणं ऐकून विलाश सहा महिने भावाच्या दुकानात बसू लागले अन ६ महिने मेकअपचं काम करु लागले. त्यातच विलाश यांच्याबद्दल घरी कोणीतरी खोटं सांगितलं की याने आम्हाला पैसे घेऊन फसवलं. या सगळ्यामुळे त्यांचं इंडस्ट्रितलं काम घरच्यांनी बंद केलं.\nतब्बल दीड वर्षांनी त्यांना सोनीवरच्या ‘जस्सी जैसी कोई नही’ साठी विचारण्यात आलं तेव्हा महिन्याचा पगार नीट मिळणार असल्याची खात्री करुनच त्यांनी काम करायला सुरवात केली. सोनीवरिल ‘इंडियन आयडल २’ च्या वेळी विलाश यांची ओळख विशाल दादलानींसोबत झाली. प्रत्येक सिझनला एकत्र काम करताना त्यांचे वैयक्तिक संबंध घट्ट होऊन त्यांच्यात जिव्हाळयाचे नाते निर्माण झाले. विशाल यांना त्यांचा संघर्ष ठाऊक झाल्याने त्यांच्या मनात विलाश यांच्या विषयी प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली. एक दिवस विलाश यांनी घाबरत ‘आपल्या मनात पिक्चर बनवायचे असून विशाल यांनी त्यात एक गाणे गावे’ अशी इच्छा असल्याचे सांगितले. मोठया मनाच्या विशालजींनी दिलखुलासपणे विलाश यांना शुभेच्छा देत एकही पैसा न घेता गाणं गायच्या अटीवर आपला होकार कळवला. एवढयावरच न थांबता मैत्रीला जागत स्वतः यशराज स्टुडियोत जागा घेऊन मोठया संगीतकारांना घेऊन सगळा खर्च स्वतः करुन गाणे स्वरबद्ध करून रेकॉर्डही केले. निधी मोहननेही पैसे न घेताच हे गाणे गायले.\nएकेकाळी पैशापैशासाठी दिवसरात्र एक केलेल्या विलाशजींचं खूप पैसे कमवून खूप मोठं व्हयायचं स्वप्न ‘पैसा पैसा’ सिनेमाच्या रुपाने पूर्ण होऊ घातलंं आहे. हा सिनेमा निर्माण करण्यासाठी त्यांनी वडिलांची पूर्वीची जागा विकून निधी उभारला. विलाशजी आणि त्यांच्या कुटुंबाचं राहणीमान आज पूर्णतः बदललेलं आहे. आज त्यांच्याकडे मोठया गाडया, मोठं घर सगळं आहे. त्यांच्याकडे मेकअपची कामं करायला माणसं आहेत. आयुष्याची घडी व्यवस्थित बसलीये. एकेकाळी त्यांच्याशी वाईट वागलेले काका आज हयात नसले तरी त्यांची मुलं विलाशजींची प्रगती पाहून खूश आहेत. विलाशजी म्हणतात, “आज माझ्याकडे सगळं आहे, आयुष्यात जो काही संघर्ष करावा लागला त्याविषयी किंवा जे काही टोमणे ऐकावे लागले त्याविषयी मनात कुठलीच तक्रार वा कटूपणा नाही. जे घडलं त्यातूनच मी घडलो. परिस्थिती कितीही वाईट आली तरी डगमगू नका, तुमचा काळ वाईट असताना लोकांच्या टोमण्यांनी निराश न होता प्रामाणिकपणे हार न मानता कष्ट करा, स्वप्न पहा. एक दिवस नक्की तुम्हाला यश मिळेल.”\nयासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा\nआता वाचा संबंधित कहाण्या :\nबाल कलाकार ते यशस्वी बिजनेसमन.. अभिनव बॅनर्जी यांचा प्रेरणादायी प्रवास\nअन्नदाते आणि रूग्णांचे ‘मसिहॉं’ हरखचंद सावला\n१००९ वेळेस नकार पचवल्यानंतर त्यांनी जगाला दिलं 'केएफसी' चिकन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/a-village-where-mother-cant-give-birth-to-her-child/", "date_download": "2018-08-19T03:29:52Z", "digest": "sha1:I4MT6ULSFOUQZGBDI4V3UL4TLBVH6A2B", "length": 14053, "nlines": 98, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "या गावात मागील ४०० वर्षांपासून एकही बाळाने जन्म घेतला नाही, कारण एक हास्यास्पद अंधश्रद्धा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nया गावात मागील ४०० वर्षांपासून एकही बाळाने जन्म घेतला नाही, कारण एक हास्यास्पद अंधश्रद्धा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nअंधश्रद्धेपासून समाजाला मुक्त करण्यासाठी अनेकांना आपले प्राण गमवावा लागला मग ते दाभोळकर असो किंवा कॉ. पानसरे. पण तरी ह्या अंधविश्वासाची मुळे एवढी खोलवर रुजलेली आहेत की, त्यापासून समाजाला मुक्त करणे हे काही सोप्प नाही. आजही आपल्या देशात ह्या अंधविश्वासाची अनेक उदाहरणे बघायला मिळतात. जुने लोक हे सर्व मानायचे कारण तेव्हा त्यांच्यात अशिक्षित लोक जास्त होते, त्यामुळे ते ह्या अंधविश्वासाला बळी पडायचे. पण आज जेव्हा देशात शिक्षित लोकांची सख्या ही अशिक्षित लोकांच्या तुलनेत जास्त आहे तरीदेखील अंधविश्वास आहे तेवढाच आहे.\nआश्चर्याची बाब म्हणजे नव्या पिढीचे शिक्षित लोक ज्यांना आधुनिक जीवन हवं, ते देखील ह्या अंधविश्वासाला बळी पडतात. ह्याची अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतील जिथे आजही लोक अंधविश्वासाला बळी पडून काही अनिश्चित प्रथा पाळत आहेत. जसे की, मध्यप्रदेशातील एका गावात होतं.\nमध्यप्रदेश राज्याची राजधानी भोपाल येथून १३० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका गावात एक वेगळीच प्रथा मानली जाते. ह्या गावात जवळपास मागील ४०० वर्षांपासून कुठल्याच महिलेने गावात मुल जन्माला घातले नाही. संका श्यामजी असे ह्या गावाचे नाव आहे.\nपरिस्थिती कशीही का असेना पण तरीही महिला ह्या गावात आपलं मुल जन्माला घालत नाही. जर कुठल्याही गर्भवती महिलेला लेबर पेन सुरु झालं की, तिला गावाबाहेरचं घेऊन जावं लागतं. ह्यामुळे मागील ४०० वर्षांपासून ह्या गावात एकही बाळ जन्माला आलं नाही. एकतर ते दवाखान्यात होतं किंवा मग गावाबाहेरील एका खोलीत.\nह्या प्रथेमागे गावकऱ्यांची मान्यता आहे की, हे गाव शापित आहे. त्यामुळे जर कुठलीही महिला ह्या गावात कुठल्या बाळाला जन्म देईल तर त्या बाळाचा मृत्यू होईल किंवा त्याला एखादा गंभीर आजार होऊ शकतो.\nह्याबाबत ANI ने गावातील सरपंचांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘१६व्या शतकापासून ह्या गावात ही परंपरा चालत आली आहे. आमचं गावं शापित आहे. कारण येथे जेव्हा एक मंदिर बांधलं जात होतं, तेव्हा एक महिला चक्कीवर दळण दळत होती. ज्यामुळे मंदिराच्या निर्माण कार्यात अडथळा आला. ह्याचा देवाला राग आला आणि त्यांनी शाप दिला की, ह्या गावात कुठलीही महिला आपल्या बाळाला जन्म देऊ शकणार नाही.’\nतेव्हापासून गावातील लोक ह्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू लागले. पण त्यांच्यामते ही कुठली अंधश्रद्धा नाही तर सत्य आहे.\nपण आजही जिथे आपण एवढं आधुनिक प्रगतीशील जीवन जगत आहोत, जिथे आज विज्ञानाच्या भरवश्यावर आपण काहीही साध्य करू शकतो. तिथेच काही लोक असेही आहेत जे ह्या अंधश्रद्धेलाच सत्य मानून त्यावर विश्वास ठेवून जीवन जगत आहेत.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← कुत्र्याला गच्चीवरून फेकणारे मेडिकलचे कॉलेजचे विकृत विद्यार्थी आठवताहेत वाचा त्यांना काय शिक्षा झाली…\nचतुरचं “चमत्कार”वालं भाषण ते दीपिकाचं “एक चुटकी सिंदूर” : चित्रपट दृष्यामागील अफलातून कथा\nह्या ११ अंधश्रद्धा वाचून खळखळून हसल्याशिवाय रहाणार नाही\nMay 3, 2018 इनमराठी टीम 1\nरडणाऱ्या बाळाचं, कित्येक अपघातांस जबाबदार धरलं गेलेलं “शापित” चित्र\n‘संजू’ : तुमच्या आवडत्या सिनेपरीक्षकाचे पितळ उघडे पडणारा चित्रपट\nड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचा विचार करताय, तर हे खास तुमच्यासाठीच आहे\nजाणून घ्या VIP Security कोणाला मिळते आणि त्याचे महत्त्व काय\nऑस्ट्रेलियातील ही विचित्र खाद्यपदार्थ तुम्हाला माहित आहेत का\nमल्ल्या आणि मोदी सारखे आर्थिक गुन्हे करणारे ‘इंग्लंड’ मध्येच का पलायन करतात\nप्रिय व्यक्तीच्या मृत्यनंतर या महिलांना अर्पण करावी लागतात हाताची बोटं\nभारतीयांनो, आपल्याला रविवारची सुट्टी गोऱ्या साहेबामुळे नाही, या मराठी माणसामुळे मिळते\n४ महिन्यासाठी पाठवलेल्या Robot ने मंगळावर केले १२ वर्ष पूर्ण \nरेस्टॉरंट मालकाने तुम्हाला दिलेले जीएसटी बिल खरे आहे की खोटे कसे ओळखाल..\nअंदमान निकोबार बेटांबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या facts\nबायको आपल्यापेक्षा जास्त पैसे कमावत असेल तर नवऱ्यांना काय वाटतं\nगांधींपलीकडचे, कूस बदलत्या भारताचे दिशादर्शक : पंडित नेहरू\nएका चिमुरड्याच्या हत्येमुळे वादात अडकलेल्या ‘रायन इंटरनॅशनल स्कुल’ची धक्कादायक पार्श्वभूमी\nअखंड अस्वस्थ महाराष्ट्र : अविनाश धर्माधिकारींची विचारात टाकणारी पोस्ट\nही १९ वर्षीय मुलगी सायकलवरून करणार जगभ्रमंती\nराजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे : आहारावर बोलू काही – भाग १२\nपाकिस्तानला विनाशाकडे घेऊन जाणारा दुबळा संघर्ष : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ६)\nभारतातील ‘ह्या’ सर्वात महागड्या मंडपामध्ये गेल्यावर साक्षात ‘महिष्मती’ला आल्यासारखे वाटते\nधावती गाडी व अशक्त पिढी: आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी महत्वाचं थोडंसं\nडायबेटीसच्या भीतीने तुम्ही गोड खाणं टाळताय का गोड खाल्ल्याने डायबेटीस होत नाही गोड खाल्ल्याने डायबेटीस होत नाही \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/cheap-stop+shirts-price-list.html", "date_download": "2018-08-19T03:49:00Z", "digest": "sha1:6G7RQEEQBXOXQA6IUMZD5KSUE4CWOZOY", "length": 25977, "nlines": 770, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये स्टॉप शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap स्टॉप शिर्ट्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त शिर्ट्स India मध्ये Rs.249 येथे सुरू म्हणून 19 Aug 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. स्टॉप तो स्टार्ट बॉय s सॉलिड सासूल शर्ट SKUPDckApK Rs. 399 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये स्टॉप शर्ट आहे.\nकिंमत श्रेणी स्टॉप शिर्ट्स < / strong>\n0 स्टॉप शिर्ट्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 174. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.249 येथे आपल्याला स्टॉप चेस्ट प्रिंट T शर्ट विथ माग्यार सळीवेस उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 27 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस र 500 अँड बेलॉव\nस्टॉप चेस्ट प्रिंट T शर्ट विथ माग्यार सळीवेस\nस्टॉप बी शॉपपेर्स स्टॉप बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nस्टॉप बी शॉपपेर्स स्टॉप स्टयलिश बॉय स सॉलिड सासूल शर्ट\nस्टॉप बी शॉपपेर्स स्टॉप बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nस्टॉप तो स्टार्ट बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nस्टॉप बी शॉपपेर्स स्टॉप बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nस्टॉप तो स्टार्ट ऑक्सफर्ड बॉय स सॉलिड सासूल शर्ट\nस्टॉप बी शॉपपेर्स स्टॉप बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nस्टॉप तो स्टार्ट बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nस्टॉप तो स्टार्ट बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nस्टॉप बी शॉपपेर्स स्टॉप बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nलिफे बी शॉपपेर्स स्टॉप वूमन s प्रिंटेड सासूल फॉर्मल शर्ट\nस्टॉप तो स्टार्ट बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nस्टॉप तो स्टार्ट बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nस्टॉप तो स्टार्ट बॉय s Solid Casual शर्ट\nस्टॉप बी शॉपपेर्स स्टॉप वूमन s सॉलिड सासूल फॉर्मल शर्ट\nस्टॉप बी शॉपपेर्स स्टॉप वूमन s चेकेरेड ओव्हन सासूल फॉर्मल शर्ट\nलिफे बी शॉपपेर्स स्टॉप वूमन s स्त्रीपीडा सासूल फॉर्मल शर्ट\nलिफे बी शॉपपेर्स स्टॉप वूमन s फ्लोरल प्रिंट सासूल फॉर्मल शर्ट\nस्टॉप बी शॉपपेर्स स्टॉप वूमन स चेकेरेड ओव्हन सासूल फॉर्मल शर्ट\nलिफे बी शॉपपेर्स स्टॉप वूमन स फ्लोरल प्रिंट सासूल फॉर्मल शर्ट\nस्टॉप बी शॉपपेर्स स्टॉप ऑक्सफर्ड बॉय स सॉलिड सासूल शर्ट\nलिफे बी शॉपपेर्स स्टॉप कॉटन चेकस शर्ट ब्लॅक\nलिफे बी शॉपपेर्स स्टॉप कॉटन चेकस शर्ट ब्लू\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/expensive-printed+shirts-price-list.html", "date_download": "2018-08-19T03:49:06Z", "digest": "sha1:BXN7EFTMJPDFPIKVCFXFGB24I42O3B6K", "length": 21248, "nlines": 595, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग प्रिंटेड शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive प्रिंटेड शिर्ट्स Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive प्रिंटेड शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 8,792 पर्यंत ह्या 19 Aug 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग शिर्ट्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग प्रिंटेड शर्ट India मध्ये चेरोकी किड्स बॉय s प्रिंटेड सासूल शर्ट SKUPDbvNkV Rs. 699 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी प्रिंटेड शिर्ट्स < / strong>\n1 प्रिंटेड शिर्ट्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 5,275. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 8,792 येथे आपल्याला गॅस में s प्रिंटेड सासूल शर्ट SKUPDdembf उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 1202 उत्पादने\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nरस 2000 2001 अँड दाबावे\nरस र 500 अँड बेलॉव\nसेमी कट अवे कॉलर\nगॅस में s प्रिंटेड सासूल शर्ट\nगॅस में स प्रिंटेड सासूल शर्ट\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों में s प्रिंटेड सासूल शर्ट\nफ्रेंच काँनेक्टिव में s प्रिंटेड सासूल शर्ट\nफ्रेंच काँनेक्टिव में s प्रिंटेड सासूल शर्ट\nमतचलेस ब्लू में स प्रिंटेड सासूल लिनन शर्ट\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों में s प्रिंटेड सासूल शर्ट\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों में s प्रिंटेड सासूल शर्ट\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों में स प्रिंटेड सासूल शर्ट\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों में s प्रिंटेड सासूल शर्ट\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों में s प्रिंटेड सासूल शर्ट\nफुंकाय में s प्रिंटेड पार्टी वेदडींग फेस्टिव्ह लिनन शर्ट\nमतचलेस डेसिग्नेर में स प्रिंटेड पार्टी वेदडींग फेस्टिव्ह लिनन शर्ट\nली में s प्रिंटेड सासूल शर्ट\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों में s प्रिंटेड सासूल शर्ट\nएर्रोव में s प्रिंटेड पार्टी शर्ट\nलेवी s में s प्रिंटेड सासूल शर्ट\nएर्रोव नव यॉर्क में s प्रिंटेड सासूल शर्ट\nलेवी स में स प्रिंटेड सासूल शर्ट\nलेवी s में s प्रिंटेड सासूल शर्ट\nएर्रोव नव यॉर्क में s प्रिंटेड सासूल शर्ट\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों में s प्रिंटेड सासूल शर्ट\nएर्रोव नव यॉर्क में s प्रिंटेड सासूल शर्ट\nएर्रोव में s प्रिंटेड पार्टी शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z171206201041/view", "date_download": "2018-08-19T04:25:33Z", "digest": "sha1:MRHDKQ7XHWEWNGSOYHO5322QDV7XEWN7", "length": 14665, "nlines": 105, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्री एकनाथ चरित्र", "raw_content": "\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\n(अधिक भाद्रपद वद्य ११ स केलेल्या कीर्तनप्रसंगी तयार केलेले)\nगेल्या मंगळवारी येथील प्रार्थना मंदिरांत रा. रा. वामनराव मोडक यांनी खालीं दिलेल्या पदाच्या आधारे कीर्तन केले. कीर्तनकारांनी\nया पदांतील विषयाचें निरनिराळ्या साधुवचनांच्या आधारें प्रतिपादन केल्यानंतर श्री एकनाथ स्वामींचे चरित्र लाविले होते. हे चरित्र नवीनच तयार केलेलें असल्यामुळे तें आम्ही आमच्या वाचकांकरिता येथे देतो. \"सुबोध पत्रिका \"\nपद - ( जिल्हाकाफी)\nतारिं तारिं दीन नाथा गेला गेला जन्म वृथा ॥धृ.॥\nदृश्य संगी गुंग झालों क्षणिक सुखें नाही धालों \n वारिं वारी मोहव्यथा ॥१॥\nनाहीं केली शुद्ध मति कैशी घडे तव भक्ति \nमार्ग चुकलो झाली भ्रांति धरुनि हाती नेइ पंथा ॥ तारि ॥२॥\nआतां मजला अन्य त्राता न दिसे तुजविणें अनंता \n रंक पायी ठेवि माथा ॥ तारि ॥३॥\nआर्या --- एक तया म्हणति जनी की दवडूनि स्वरिपुवर्ग बाहेर \nशांति क्षमा दया यां तो एकचि होय नित्य माहेर ॥१॥\nदीनावरि करुनि दया तारी भवाब्धींत देउनी हात \nआर्तत्राण जयांचे शील तया म्हणति कां न जननाथ ॥२॥\nभाविक सात्विक मतिपरि वाक्कौशल्यें विहीन नच संत \nऐसें निज पांडित्यें दावी त्या म्हणति जन न कां पंत ॥३॥\nयास्तव यथार्थ त्यातें नावे जनीं एकनाथ पंत असे \nह्यन्मंदिरीं जयाचे सुक्षेत्रीं मुनि तसा अनंत वसे ॥४॥\nश्लोक ---प्रेम त्यावरि बहू वडिलांचें रंजवी निज गुणें मन त्यांचें ॥\nशील पाहुनि तयावरि चित्त होतसे सहजची अनुरक्त ॥१॥\nदिंडी -- परी बाल्यांतचि होय मति उदास ॥ साधुसंगी आवडी बहु मनास ॥\nम्हणे सार्थकता तरिच जीवनाची ॥ जरी जोडे संगती सज्जनांची ॥१॥\nसहज वार्ता ऐकिली निज ग्रामी वसे बेदरिं श्री जनार्दन स्वामी ॥\nयवन रायाचा मंत्रि चतुज ज्ञानी साधुवृत्ति हरिभक्त समाधानी ॥२॥\nअसुनि लक्ष्मी तच्चित्त अनासक्त थोर सत्ता असुनि जो सदयचित्त ॥\nराजकार्यी बहु दक्ष परि विरागी सतत मोक्षपंथी ज्ञानदृष्टि जागी ॥३॥\nसाकी - ऐकुनी ऐसे वृत्त मनिं म्हणे एकनाथ शुचिभावे ॥\nस्वामि जनार्दन संगति जोडुनि जन्म कृतार्थ करावें ॥१॥\nत्यजुनि सदन मग सत्वर दृढमति जाय वेदरि प्रेमे ॥\nवदुनि भावें श्रेय: साधन गुरुसेवा करि नेमें ॥२॥\nश्लोक ---श्रवण करि गुरुचा बोध तो शुद्ध भावे मनि धरि दृढ इच्छा ज्ञान चित्तिं ठसावे \nनिरखुनि शुचि वृत्त स्वामिचें स्वक्रियेला ॥ वळवि सतत यत्ने जोडुनी तत्कृपेला ॥१॥\nपृथ्वी - शुचिव्रत विलोकुनी गुरु म्हणे न मी जा गृहा सुखें वस सदाश्रमीं त्यजुनि क्षुद्र वित्तसृहा ॥\nभजे प्रभुसि अंतरि करि दया समस्तांवरि नसे भय तयासि जो सुजन दिष्ट मार्गा घरी ॥१॥\nओव्या --- शिरसा वंद्य गुर्वाज्ञितें करोनि जाय निज गृहातं \n सुखे स्वधर्म आचरी ॥१॥\n करोनि पाळी नित्य नेम \nसर्वां भूतीं भाव सम ज्याच्या चित्तीं वसतसे ॥२॥\nया परी कांही काळ लोटतां स्वर्गस्थ होती मातापिता ॥\nप्रेम त्यांचे कृतज्ञ चित्ता नित्य आठवे मानसीं ॥३॥\nस्नानादि सर्व विहित कर्मे आचरोनि वर्ते नेमे ॥\n प्रति वत्सरीं करीतसे ॥४॥\n येतां द्विजासि निमंत्रण ॥\nकरोनि निर्मिले षड्रसान्न सुटला परिमळ सर्व गृही ॥५॥\nतो एक अंत्यज स्वस्त्रीसहित नित्य क्रमे मार्ग झाडित ॥\n अन्न परिमळ वैधी तया ॥६॥\nदिंडी --- म्हणे कांता गर्भिणी भ्रतारातें जरी सुमधुर होईन हे अन्न मिळे मातें ॥\nतरी भक्षुनि होईन परम तृप्त बहुत झालें श्रम करुनि मी क्षुधार्त ॥१॥\nम्हणे हौनि मनिं कष्टि निज स्त्रीतें कसा धरिला हा हेतु तुझ्या चित्तें ॥\nअसे दुर्लभ अन्न हें आपणाला व्यर्थ मोह तुझ्या होय कां मनाला ॥२॥\nसाकी --- भोजन सारुनि टाकिती द्विजवर मार्गी उच्छिष्टाते \nतोचि आपुला भाग अन्न हे न मिळे दैवहतातें ॥\nन धरी व्यर्थ अशी आशा तूं भलतीशी ॥१॥\nश्लोक -- करुण वचनें ऐशी नाथें गृहातुनि ऐकिली सदय हृदयें कातेला तीं सवेंचि निवेदलीं ॥\nसुमती क्षुधितां या दीनां दे यथेप्सित भोजन तरिच प्रभु तो श्राद्धे तोषे पिता जगजीवन ॥१॥\nसाकी ---ऐकुनि साध्वी म्हणे अन्न बहु न सरे या दोघांते ॥\nतरि बोलावुनि अंत्यज सारे भोजन द्यावें त्यांते ॥१॥\nअवश्य म्हणुनि नाथ त्या म्हणे बोलावा निज ज्ञाति ॥\nदेउनि भोजन सिद्धान्नें या करुं सकळांची तृप्ति ॥२॥\nश्लोक -- असें ऐकतां दीन तीं तुष्ट झालीं निज ज्ञातिला घेउनि शिघ्र आलीं ॥\nतया वाढिले अन्न प्रेमें सतीने बहु पुण्य ते भाविले तन्मतीनें ॥१॥\nदिंडी --- असो जेऊनि सर्व ही तृप्त होती ॥ बहुत मानुनि उपकार गृहा जाती ॥\nदंपतीचें मनी प्रेम फार दाटे ॥ दीन संतोषे सज्जना तोष वाटे ॥१॥\nपुन्हां होतां नि:शेष सदन शुद्ध ॥ बहु प्रयत्ने करविला पाक सिद्ध ॥\nप्रेमपूर्वक कळविले द्विजगणातें ॥ त्वरित यावें न करितां विलंबातें ॥२॥\nआर्या --- कोपुनि ब्राम्हण म्हणती दिधलें श्राद्धान्न अंत्यजासि कसे ॥\nअवमानुनी द्विजांते कां केले अति निषिद्ध कर्म असें ॥१॥\nश्लोक --- न येऊं कधीं आम्हि नाथगृहातें जरी लागला येउनिया पदाते ॥\nउपेक्षूनि जो शिष्टमार्गासि वागे जनीं भ्रष्टता त्यासि तत्काळ लागे ॥१॥\nओव्या --- पंच क्रोशींचे द्विजवर नसूनि मेळवावे सत्वर ॥\nते करीतील जो विचार तोच माने सर्वांसी ॥१॥\n तें आचरावे अनन्य गती ॥\n मार्ग दुसरा असेना ॥२॥\nश्लोक --- ऐकोनि निश्चय असा सकळ द्विजांचा चिंता करी निजमनीं पितृभक्त साचा ॥\nश्राद्धाविणें पितृतिथी जरि आज गेली जन्मोनि व्यर्थ जननी बहु कष्टविली ॥१॥\nदीनांवरी करि दया न तया उपेक्षी तो दीननाथ सकलेश्वर सर्वसाक्षी ॥\nऐसा धरोनि मनिं भाव दयार्द्र चित्तें म्यां तर्पिले करुनि आदर अंत्यजातें ॥२॥\nतें मान्य होय प्रभुला तरि दोष मातें कैसा शिवेल अणुमात्रहि भाविकांते ॥\nनिर्दोष मी जरि असें तरि का द्विजा ही केली अशी अवकृपा न कळेचि कांही ॥३॥\nसाकी --- होउनी चिंताग्रस्त या परी आठवि प्रभुरायाते ॥ म्हणे प्रभु या संकटि तारिल कोण तुझ्याविण माते ॥१॥\nदिंडी ---- शुद्ध भावें प्रगटूनी देव चित्तीं म्हणे व्यर्थचि कां करिशि मनी खंती ॥\nकरुनि दीनांवरि त्या दया तुष्ट मातें आजि केलें तैसेंचि पितृगणातें ॥१॥\nश्लोक --- मी तृप्त होतांचि पिता जगाचा संतुष्ट झाला पितृवर्ग साचा ॥\nकेलें तुवां श्राद्ध विशुद्ध भावें बा कां न तें त्वप्तितरांसि पावे ॥१॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/police-seized-mobile-phones/", "date_download": "2018-08-19T04:06:22Z", "digest": "sha1:DBOIS6XQ5FN35EJRDWC7CLABSAEH4ZIP", "length": 8770, "nlines": 107, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "... तर पोलीस करणार मोबाईल जप्त", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n… तर पोलीस करणार मोबाईल जप्त\nडेहराडून : उत्तराखंडमध्ये गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांचे मोबाईल आता किमान एक दिवसासाठी तरी जप्त होणार आहेत. तसे निर्देश उत्तराखंड हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. हा आदेश देताना कोर्टाने म्हंटले आहे की, वाहन चालवताना फोनवर बोलणारे स्वताच्या जीवाबरोबरच इतरांचा जीव देखील धोक्यात घालतात.\nत्यामुळे अशा वाहन चालकांकडून ५ हजार रुपये दंड आणि त्यांचा मोबाईल जप्त करण्यात यावा असं हायकोर्टाने म्हंटले आहे. तसेच राज्य सरकारने एक महिन्याच्या आत राज्यातील सर्व रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट करावे, असे हायकोर्टाने सांगितले असून, राज्यात प्रत्येक तहसील कार्यालयात एक पथक नेमावे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे काम हे पथक करणार आहे.\nतसेच मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने पोलिसांना आवश्यक ते साहित्य पुरवावे असा आदेशही उत्तराखंड सरकारला कोर्टाने दिला आहेत. उत्तराखंड हायकोर्टाचे न्या. राजीव शर्मा यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.\nदीडपट हमीभाव म्हणजे भाजपचा चुनावी जुमला – अजित पवार\nरायगड फोटोसेशन; अखेर विश्वास पाटलांनी मागितली माफी\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nभारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर अनंतात विलीन\nटीम महाराष्ट्र देशा - अजित वाडेकर यांच्यावर आज शिवाजी पार्क येखील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…\nअॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील सुधारित विधेयक हे माणूसकी, कायदा आणि…\nपारनेरच्या नगराध्यक्षा सौ.वर्षाताई यांना राज्यस्तरीय बेस्ट नगरसेवक…\nमुस्लिम आरक्षण आंदोलनास रिपब्लिकन स्टुडंट फोरमचा जाहीर पाठींबा\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5590265980271190292&title=Bincheharyachi%20Mansa&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-08-19T03:46:48Z", "digest": "sha1:EBY3INEBHKRAPN77HYIGS73WW3BVFZGM", "length": 7053, "nlines": 121, "source_domain": "bytesofindia.com", "title": "बिनचेहऱ्याची माणसं", "raw_content": "\nहाडाच्या पत्रकाराला ओढ असते, ती एखाद्या घटनेमागे वास्तव शोधण्याची, बातमीमागची बातमी शोधण्याची, तशीच प्रत्येक चेहऱ्यामागचा माणूस शोधण्याची. अतुल कुलकर्णी यांनी याच ओढीतून हे पुस्तक लिहिले आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने वाचकांसमोर सादर केले आहे. ही बिनचेहऱ्याची माणसे म्हणजे मुंबईतला सामान्य माणूस.\nहे सगळेजण काहीतरी करण्याची, काहीतरी बनण्याची जिद्द बाळगून मुंबईत आले आहेत. त्यांची कौटुंबिक, आर्थिक स्थितीही वेगळी आहे. प्रत्येकाची व्यथा वेगळी आहे कोणी वडील आहे, तर कुणी मुलगा, कुणी पारशी तरुणी आहे, कुणी ज्येष्ठ नागरिक आहे, तर कुणी तरुण जोडपे आहे. असे मुंबईचे प्रातिनिधिक दर्शन घडतानाच मुंबईतील सामाजिक स्थितीही त्यातून समोर येते. हे जसे शब्दांमधून येते, तसेच प्रकाश बाळ जोशी यांच्या चित्रांमधून आणि अच्चुत पालव यांच्या अक्षरलेखनामधून.\nप्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स, स्पंदन पब्लिकेशन\nकिंमत : २०० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: बिनचेहऱ्याची माणसंअतुल कुलकर्णीअनुभव कथनपत्रकारिताबुकगंगा पब्लिकेशन्सस्पंदन पब्लिकेशनBincheharyachi MansaAtul KulkarniBookGanga PublicationsSpandan PublicationBOI\nचित्रे, कॅलिग्राफी आणि लेखांतून बिनचेहऱ्याच्या माणसांची भेट... ‘‘बिनचेहऱ्याची माणसं’ हे समाजाच्या संवेदना मांडणारे पुस्तक’ आय बुक एका आईची, आजीची कहाणी शब्दांनी कधी मोहिनी घातली ते कळलंच नाही : डॉ. प्रभा अत्रे\n‘आयुष्मान भारत’अंतर्गत १० हजार नोकऱ्यांची संधी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\n१२ ते १८ ऑगस्टदरम्यान रत्नागिरीत कीर्तन सप्ताह\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/vidhimandal-rainy-season-update-news-4555/", "date_download": "2018-08-19T04:04:22Z", "digest": "sha1:4XWC5OQ3PRKE7KZQD3YG7ZJFHHATB6DH", "length": 10127, "nlines": 107, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नागपुरात मुसळधार पावसामुळे विधिमंडळाची बत्ती गुल; कामकाज ठप्प", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनागपुरात मुसळधार पावसामुळे विधिमंडळाची बत्ती गुल; कामकाज ठप्प\nनागपूर : तब्बल ४२ वर्षानंतर नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन होतं आहे. मात्र शहरात होतं असलेल्या मुसळधार पावसामुळे विधिमंडळाचे कामकाज बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढवली असून, यामुळे पुन्हा एकदा सरकारचा नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर आला आहे.पावसाळी अधिवेशन हे मुंबईतचं घ्यावं यासाठी विरोधक आग्रही होते. मात्र मुंबईमध्ये आमदार निवासाचं बांधकाम सुरु असल्याने हे अधिवेशन नागपूरलाचं होणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.\nमात्र नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन घेण्यापूर्वी सरकारने कुठलीही पूर्व तयारी केली नसल्याचं आता समोर आलं आहे. यावरून विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.नागपुरात मुसळधार पाऊस कोसळतोय, नागपूरच्या रस्त्यांवर गुढघाभर पाणी साचलं आहे. आम्हाला देण्यात आलेली निवास्थाने देखील गळू लागली आहे. पावसामुळे नागपूरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने, विधिमंडळात देखील वीज नाहीये. त्यामुळे विधिमंडळाचे कामकाज बंद ठेवावे लागले आहे. सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे इतिहासात हे पहिल्यांदाच घडत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय.\nते पुढे बोलताना म्हणाले आहेत की, ज्याप्रमाणे हे सरकार राज्यातील जनतेबाबत गंभीर नाहीय. त्याचप्रमाणे हे सरकार अधिवेशनाबाबत देखील गंभीर नसल्याचं दिसून येत आहे. नागपूरला कुठलीही पूर्वव्यवस्था न करता हे अधिवेशन घेण्यात येतं आहे यातून सरकारचा ढिसाळ कारभार दिसून येत असल्याची टीका त्यांनी केलीये.\nसत्ताधारी पक्षच जाणीवपूर्वक सभागृहाचे कामकाज बंद पाडतात\nहा तर धनंजयवर अन्याय शरद पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nअॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील सुधारित विधेयक हे माणूसकी, कायदा आणि संविधानाच्या…\nटीम महाराष्ट्र देशा - अॅट्रॉसिटी कायद्यातील मूळ तरतूद कायम ठेवणारे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर आता या विधेयकाला…\nजगात भारताला आदराचे स्थान निर्माण करून देणारा नेता हरवला- रविकांत…\nभारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर अनंतात विलीन\nकोंढव्यात भरतोय बकऱ्यांचा अनोखा बाजार\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t2378/", "date_download": "2018-08-19T04:30:25Z", "digest": "sha1:WJAA2J4NS4FRYCUHBXF7FUX4VY76YZJA", "length": 2887, "nlines": 83, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-पहिलं बाळ", "raw_content": "\nएक माणूस फोनवर डॉक्टरांशी जिवाचा आटापिटा करुन सांगत होता, '' डॉक्टर माझी बायको गरोदर आहे, आणि तिच्या प्रसववेदना सुरु झालेल्या असून तिच्या डिलेव्हरीसाठी फक्त दोन मिनीट बाकी आहेत.''\n'' हे तिचं पहिलं बाळ ना\n'' तो माणूस ओरडला, '' मी तिचं बाळ नाही तिचा नवरा बोलतोय\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurg.nic.in/notice/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2018-08-19T04:10:54Z", "digest": "sha1:QHGAVS3EV54FCRERFXLGQAKTSL7CYMEY", "length": 4677, "nlines": 98, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "स्थानिक रजा सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/officer-clutter-sand-mafia-crime-116095", "date_download": "2018-08-19T04:23:15Z", "digest": "sha1:RLWBVOUPLKWO53WFK5ZLMNRPVFFGIEHY", "length": 11420, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "officer clutter by sand mafia crime उपविभागीय अधिकाऱ्यांसह चौघांना वाळूमाफियांनी कोंडले | eSakal", "raw_content": "\nउपविभागीय अधिकाऱ्यांसह चौघांना वाळूमाफियांनी कोंडले\nसोमवार, 14 मे 2018\nबीड - विटभट्टीतील अवैध वाळूसाठ्यावर कारवाई करण्यास गेलेल्या उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्यासह चार अधिकाऱ्यांना कोंडून वाहनांसह तीन वाळूमाफीया फरार झाल्याची घटना शनिवारी (ता. 12) औरंगपूर येथे घडली. पोलिसांच्या मदतीने महसूल अधिकाऱ्यांनी पाऊण कोटींचा वाळूसाठा जप्त केला.\nबीड - विटभट्टीतील अवैध वाळूसाठ्यावर कारवाई करण्यास गेलेल्या उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्यासह चार अधिकाऱ्यांना कोंडून वाहनांसह तीन वाळूमाफीया फरार झाल्याची घटना शनिवारी (ता. 12) औरंगपूर येथे घडली. पोलिसांच्या मदतीने महसूल अधिकाऱ्यांनी पाऊण कोटींचा वाळूसाठा जप्त केला.\nकुर्ला, औरंगपूर गावाजवळील सिंदफणा नदीतून वाळूउपसा होत असल्याने उपविभागीय अधिकारी विकास माने, खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, मंडळ अधिकारी पी. के. राख, तलाठी आसाराम शेळके हे चौघे वाळू घाटांची पाहणी करण्यासाठी औरंगपूरला गेले. तेथील यशराज विटभट्टी कारखान्यात त्यांना वाळूचा मोठा साठा आढळला. अधिकाऱ्यांनी कारखान्यात जाऊन वाळूच्या रॉयल्टीच्या पावत्या मागितल्यानंतर तेथील लोकांनी पावत्या नसल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कारवाईची भूमिका घेताच अनिल पांडुरंग पाटील याने सहकाऱ्यांना विटभट्टीचे प्रवेशद्वार बंद करायला लावले. दरम्यान, माने यांनी सहायक अभियंता व्ही. टी. डहाळे यांच्या मदतीने वाळूचे मोजमाप घ्यायला सुरवात केली. या वेळी तब्बल पाऊण कोटी रुपयांचा 314 ब्रास वाळूचा साठा आढळून आला.\nसक्षम पीएमपी हाच उपाय\nपुणे - शहरातील सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध नसल्यामुळे निर्माण झालेल्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी तब्बल ११ प्रकल्पांची घोषणा झाली असली...\n#WeTheIndians कातकरी मुले शिकताहेत अ... ब... क...\nपुणे - तो ही त्या कातकरी वस्तीतला... पण, जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर त्याने पदवीचे शिक्षण घेतले. कुपोषण, बेरोजगारी अन्‌ शिक्षणापासून दूर...\nराज्यातील सहा लाख लोक झाले संगणक साक्षर\nसोलापूर : गावपातळीवर नागरिकांना गावातच संगणक साक्षरतेचे धडे मिळावेत, डिजिटल व्यवहारांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान ग्रामीण डिजिटल...\n‘बीडीपी’साठी आठ टक्के टीडीआर\nपुणे - समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यामधील ‘बीडीपी’च्या (जैववैविध्य पार्क) आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी आठ टक्के टीडीआरच्या (हस्तांतरणीय विकास...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/municipal-growth-economic-recession-38077", "date_download": "2018-08-19T04:24:07Z", "digest": "sha1:R6YZ2PFT5EL4OW3XG4V33GR4NANZHYRY", "length": 15045, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "municipal growth in economic recession आर्थिक मंदीतही पालिकेची चांदी | eSakal", "raw_content": "\nआर्थिक मंदीतही पालिकेची चांदी\nरविवार, 2 एप्रिल 2017\nघरखरेदीसाठी ग्राहकांची पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडला पसंती; गृहप्रकल्प जोमात\nपिंपरी - बांधकाम क्षेत्रात सर्वत्र मंदीचे सावट असताना पिंपरी-चिंचवड शहरात मात्र बांधकामे जोमात सुरू आहेत. चांगल्या पायाभूत सुविधा आणि पुण्याच्या तुलनेत कमी किमती यामुळे नागरिक घर घेण्यासाठी पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडला अधिक पसंती देत आहेत. महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाच्या ३१ मार्चच्या आकडेवारीवरून ही बाब अधिक स्पष्ट होते.\nघरखरेदीसाठी ग्राहकांची पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडला पसंती; गृहप्रकल्प जोमात\nपिंपरी - बांधकाम क्षेत्रात सर्वत्र मंदीचे सावट असताना पिंपरी-चिंचवड शहरात मात्र बांधकामे जोमात सुरू आहेत. चांगल्या पायाभूत सुविधा आणि पुण्याच्या तुलनेत कमी किमती यामुळे नागरिक घर घेण्यासाठी पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडला अधिक पसंती देत आहेत. महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाच्या ३१ मार्चच्या आकडेवारीवरून ही बाब अधिक स्पष्ट होते.\nआर्थिक मंदी, केंद्र व राज्य सरकारांचे बदललेले बांधकामविषयक धोरण यामुळे बांधकाम क्षेत्र आर्थिक संकटात आहे; तसेच नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीचाही मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे. या परिस्थितीत राज्यात सर्वत्र बांधकाम व्यवसाय तग धरून राहण्याचा प्रयत्न करीत असताना पिंपरी-चिंचवड महापालिका हद्द व परिसरात मात्र बांधकामांची चांगलीच बूम सुरू आहे. नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी परिसरात बहुमजली गृहप्रकल्पांची काम हाती घेतली असून, अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.\nपुण्यापेक्षा जादा मिळाला महसूल\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने मिळविलेला महसूल पुणे महापालिकेपेक्षा सरासरीने जास्त आहे. पुण्याचे उद्दिष्ट १०५० कोटी रुपयांचे होते. त्यापैकी फक्त ५३२ कोटी रुपयांचे उत्पन्न पुण्याच्या बांधकाम परवानगी विभागाने मिळविले. हे उत्पन्न जेमतेम ५० टक्के इतके आहे. या तुलनेत पिंपरी-चिंचवडने ९७.६२ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. यावरून पिंपरी-चिंचवडमध्ये बांधकामाचा वेग वाढल्याचे स्पष्ट होते.\nदृष्टिक्षेपात बांधकामे अन्‌ महसूल\nगृहप्रकल्प जोमात : वाकड, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी, मोशी, चिखली, चऱ्होली\nवर्षभरात महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून परवानगी : सुमारे साडेअकराशे प्रकल्प\nबांधकाम परवानगी विभागाचे २०१६-१७ चे महसूल उद्दिष्ट : ३६० कोटी\nमार्च २०१७ अखेर महसूल जमा : ३५१ कोटी ४४ लाख ५६ हजार ७५३ रुपये\nनगररचना विभागाचे विकास हस्तांतर (टीडीआर), छाननी शुल्क व नागरी वाहतूक निधीतून उत्पन्न : १३० कोटी ४४ लाख ७४ हजार १४५ रुपये\nमहसूल वसुलीची उद्दिष्टपूर्ती : ९७.६२ टक्के\nपुण्यातील घरांच्या किमतीपेक्षा पिंपरी-चिंचवडमध्ये निम्म्याने कमी दराने घरे उपलब्ध आहेत. पुण्यात घर खरेदी करणारा वर्ग उच्चभ्रू आहे; तर इकडे मध्यम व सामान्य लोकांचा ओढा दिसतो. पायाभूत सुविधाही पुण्यापेक्षा इकडे चांगल्या असल्याने इकडे घरांना मागणी आहे.\n- अय्यूबखान पठाण, सहशहर अभियंता, महापालिका\nसक्षम पीएमपी हाच उपाय\nपुणे - शहरातील सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध नसल्यामुळे निर्माण झालेल्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी तब्बल ११ प्रकल्पांची घोषणा झाली असली...\n#WeTheIndians कातकरी मुले शिकताहेत अ... ब... क...\nपुणे - तो ही त्या कातकरी वस्तीतला... पण, जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर त्याने पदवीचे शिक्षण घेतले. कुपोषण, बेरोजगारी अन्‌ शिक्षणापासून दूर...\nरुपया अवमूल्यनावर गप्प का\nसांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. साऱ्यांची तोंडे का बंद आहेत. शेतीमाल हीच देशाची ताकद आहे. निर्यातबंदी उठवली तरच...\nवाडेकरांना होती सांगलीशी आत्मीयता\nसांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना...\nराज्यातील सहा लाख लोक झाले संगणक साक्षर\nसोलापूर : गावपातळीवर नागरिकांना गावातच संगणक साक्षरतेचे धडे मिळावेत, डिजिटल व्यवहारांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान ग्रामीण डिजिटल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/all-the-expectations-are-on-on-virat-kohali/", "date_download": "2018-08-19T04:05:47Z", "digest": "sha1:T5PV5YG75Q3VWYEDS6CFTRDWWSVPKBF6", "length": 11135, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#क्रीडांगण: कोहलीच्या खांद्यावर संघाचे ओझे! (भाग १) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#क्रीडांगण: कोहलीच्या खांद्यावर संघाचे ओझे\nभारतीय क्रिकेट संघाच्या प्रत्येक परदेश दौऱ्यातील कसोटी मालिका ही अपयशानेच सुरू होते. ही परंपरा इंग्लंड दौऱ्यातही कायम राहिली. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने उर्वरित मालिकेचा निकाल काय असेल याची कल्पना आपण नक्कीच करू शकतो. कर्णधार विराट कोहली वगळता कोणाच्याच धावा होत नाहीत आणि नेहमीप्रमाणे कोहलीच्या खांद्यावर संघाचे ओझे, अशी परिस्थिती निर्माण होते.\n1980 च्या दशकात सुनील गावसकरांवर हे ओझे होते. त्यानंतर सचिन तेंडुलकरने हे ओझे समर्थपणे सांभाळले आता हेच काम विराट कोहली करत आहे. गावसकरांच्या काळात दिलीप वेंगसरकर, दिलीप सरदेसाई, गुंड्डापा विश्‍वनाथ आणि मोहिंदर अमरनाथ यांच्या जोडीला कपिल देव देखील मोक्‍याच्या वेळी धावा करायचे त्यामुळे गावरकरांवरची जबाबदारी थोडी हलकी होत होती. सचिनच्या वेळीसुद्धा सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग आणि मुख्यत्वे राहुल द्रविड सचिनचा भार हलका करायचे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात या तोडीचा एकही फलंदाज नाही. त्यामुळे धावा करून कोहलीने गोमटी फळे यशाची आणायची आणि बाकीच्यांनी फुकट ते पौष्टिक या सदराखाली ही फळे चाखायची हेच आजपर्यंत दिसत आले आहे.\nएकट्या कोहलीने काय काय करायचे नेतृत्व सांभाळयाचे, फलंदाजी करताना धावाही करायच्या, संघ निवड करताना निवड समितीने कितीही कमकुवत संघ दिला तरी चकार शब्द काढायचा नाही आणि पराभवाची नैतिक जबाबदारी देखील स्वीकारायची. पहिल्या कसोटीत मुरली विजय आणि शिखर धवन यांना आपला ऑफ स्टंप कुठे आहे हेच कळत नव्हते. धवनकडून आक्रमक सुरुवात होईल अशी अपेक्षा दोन्ही डावात वाया गेली. विजय देखील इंग्लंडच्या स्विंग गोलंदाजीसमोर हतबल झाला. के. एल. राहुल यानेदेखील दोन्ही डावात निराशाच केली. मुळात चेतेश्‍वर पुजारा याला वगळून राहुलला संघात स्थानच का देण्यात आले हा मोठा प्रश्‍न आहे. पुजाराला कौंटी क्रिकेट खेळल्यामुळे इंग्लंडमधील लहरी हवामानाचा चांगलाच अनुभव आहे तो जर कोहलीबरोबर खेळपट्टीवर उभा राहिला असता, तर सामन्याचा निकाल वेगळा दिसला असता.\nहार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक या दोन्ही फलंदाजांना ही कसोटी एक सुवर्णसंधी होती मात्र बचाव आणि तंत्रच इतकं सामान्य आहे, की कोहलीला साथ देण्यासाठी यातील एकाही फलंदाजाचा उपयोग झाला नाही. पहिल्या डावात कोहलीने 149 धावांची अजरामर खेळी केली आणि इंग्लंडमध्ये अपयशी ठरतो हा स्वतःवरचा डाग पुसून काढला. दुसऱ्या डावातही त्यानेच अर्धशतकी खेळी करत सामना जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र, समोरून एकाही फलंदाजाने जबाबदारी ओळखून कोहलीला साथ दिली नाही आणि हा सामना भारताला केवळ 31 धावांनी गमवावा लागला. आता उर्वरित 4 सामन्यांत कोहलीच एकांडा शिलेदार ठरणार, का अन्य फलंदाज आपली जबाबदारी ओळखून खेळ करणार हे कळेलच.\n#क्रीडांगण: कोहलीच्या खांद्यावर संघाचे ओझे\n#क्रीडांगण: कोहलीच्या खांद्यावर संघाचे ओझे\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“स्वच्छ ऑगस्ट क्रांती’ मोहिमेकडे पाठ\nNext articleकुकडी आवर्तनाचा खरीप पिकांना दिलासा\n#अर्थकारण: आभासी चलनावर नियंत्रणाची गरज (भाग १)\n#आगळे वेगळे: पुढे काय एक न संपणारा प्रश्‍न… (भाग १)\n#विशेष लेख: ऑनलाईनचा झटका (भाग १)\n#स्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग ३)\nस्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग १)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/modi-among-powerful-leaders-115274", "date_download": "2018-08-19T04:10:56Z", "digest": "sha1:3A7URBUX7XYUHM5EGD4Z4NBXR26X4IL2", "length": 9796, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Modi among powerful leaders शक्तिशाली नेत्यांमध्ये \"मोदी' | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 मे 2018\nनली दिल्ली - जगातील दहा शक्तिशाली लोकांची क्रमवारी \"फोर्ब्स'ने प्रसिद्ध केली असून यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्थान मिळाले आहे, मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाचीही \"फोर्ब्स'ने दखल घेतली असून मोदी-ट्रम्प चर्चा आणि भारताने वैश्‍विक तापमानवाढीबाबत घेतलेल्या भूमिकेचाही \"फोर्ब्स'ने गौरव केला आहे.\nनली दिल्ली - जगातील दहा शक्तिशाली लोकांची क्रमवारी \"फोर्ब्स'ने प्रसिद्ध केली असून यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्थान मिळाले आहे, मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाचीही \"फोर्ब्स'ने दखल घेतली असून मोदी-ट्रम्प चर्चा आणि भारताने वैश्‍विक तापमानवाढीबाबत घेतलेल्या भूमिकेचाही \"फोर्ब्स'ने गौरव केला आहे.\nभारतीय संघासोबत अनुष्काचा फोटो; सोशल मीडियात ट्रोल\nलंडन : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, भारतीय क्रिकेटपटूंनी लंडनमधील भारतीय दुतावासाला भेट दिली. यावेळी भारतीय संघासोबत कर्णधार विराट...\n#Karunanidhi करुणानिधींच्या निधनामुळे राजकिय वर्तुळात हळहळ\nचेन्नई : मागील पाच दशकांपासून देशाच्या राजकारणावर त्यातही विशेषता दक्षिणी राजकारणावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे तामिळनाडूचे माजी मुंख्यमंत्री...\nमनोरंजनाच्या रूढ चौकटी मोडणारी ‘व्हिडिओ ऑन डिमांड’ सेवा देणारी वेब चॅनेल्स ही सध्याची ‘इन थिंग’ आहे. विशिष्ट शुल्क भरून वेगवेगळ्या प्रकारच्या वेब...\nअश्विन, ईशांतच्या गोलंदाजीने इंग्लंडचे फलंदाज फ्लाॅप\nएजबॅस्टन : कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशीच्या पहिल्या दोन तासांच्या खेळावर भारतीय गोलंदाजांची हुकूमत दिसली. किटॉन जेनिंग्जसह कर्णधार ज्यो रूटची...\nमिसाईल मॅन अब्दुल कलाम यांना सोशल मिडीयावर श्रध्दांजली\nआज मिसाईलमॅन अब्दुल कलाम यांची तिसरी पुण्यतिथी आहे. भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी देशाला दिलेली नवी दिशा प्रेरक आहे. वैज्ञानिक म्हणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahavir1975.webnode.com/archive/news/", "date_download": "2018-08-19T03:43:58Z", "digest": "sha1:S4FTHLKYQ5L3UZSQMILRG26CASXG3IWM", "length": 2147, "nlines": 37, "source_domain": "mahavir1975.webnode.com", "title": "Article archive :: महावीर शहा", "raw_content": "\nवेबसाईट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डायरेक्ट मराठीमधून पहिलीच वेबसाईट आहे. तेव्हा चुकभुल द्यावी घ्यावी. मुळात मी काही लेखक नाही, आणि रोजच्या वाचनात इतक्या घडामोडी येत असतात, इतकी वैविध्यपूर्ण माहिती असते तीच जर जपून ठेवता आली तर उत्तम या हेतूने मी आता मला आवडलेली किंव्हा उपयुक्त...\nमाझं विश्व …… माझ्या शब्दात \nविठल मंदिर जवळ,शहाचा वाडा\nमु.पो: कुर्डुवाडी ,तालुका:. माठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/nmmt-time-table-loss-1136675/", "date_download": "2018-08-19T03:40:04Z", "digest": "sha1:YRSRWJMI6UUZFQGW7MWF5R2LV6XXE4N7", "length": 16151, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एनएमएमटीचे वेळापत्रक कोलमडले | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nनवी मुंबई महानरगपालिकेच्या परिवहन सेवेला पुरस्कार मिळालेला असताना दुसरीकडे मात्र बस नसल्याने प्रवाशाचा खोळंबा होत असल्याचा प्रकार समोर येत आहे.\nनवी मुंबई महानरगपालिकेच्या परिवहन सेवेला पुरस्कार मिळालेला असताना दुसरीकडे मात्र बस नसल्याने प्रवाशाचा खोळंबा होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर प्रवास करणाऱ्या दैनंदिन हजारो प्रवांशाना परिवहनच्या बसेस वेळेत येत नसल्याने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. एनएमएमटीच्या या प्रकारामुळे प्रवाशी संतापले असून बस थांब्यावर मुंबईच्या धर्तीवर वेळापत्रक फलक बसवण्याची मागणी होत आहे.परिवहन सेवेच्या बसेसने ठाणे-बेलापूर मार्गावर, कोपरखरणे-पनवेल मार्ग, वाशी-कल्याण-डोंबिवली, वाशी-ऐरोली-मुलुंड या ठिकाणी दैनंदिन हजारो चाकरमानी आणि प्रवासी ये-जा करतात. मात्र सध्या परिवहन सेवेच्या बसेस नियोजित वेळेत येत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. कळवा, दिघा परिसरातील वाशीकडे येणाऱ्या प्रवांशाना तब्बल तासभर बसची वाट पाहावी लागत आहे. तर मुलुंड आणि ऐरोलीकडे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवांशाना दर २५ मिनिटांनी एक बस उपलब्ध होत आहे. याहीपेक्षा विदारक परिस्थिती म्हणजे कल्याण, डोंबिवलीकडे जाणाऱ्या प्रवांशाना सकाळ आणि संध्याकाळ कामाचे वेळापत्रक वगळता दुपारच्या सत्रात बसेस कमी असल्याने इतर परिवहन सेवांचा आधार घ्यावा लागत आहे. परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून बसेस कमी असल्याचे कारण सांगत गाडी वेळेवर येत नसल्याचे सांगण्यात आले. तर परिवहन सेवेच्या वाशी, ऐरोली, कोपरखरणे या डेपोंमध्ये प्रवाशांकरिता बसेसचे वेळापत्रकच नसल्याने नेमकी गाडी कधी येते आणि कधी जाते यांची माहिती नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. परिवहनच्या बसेसचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवांशाना खासगी वाहनांचा आधार घेत नियोजित स्थळी जावे लागत आहे. मात्र त्यामुळे परिवहनचा महसूल बुडीत जात असताना अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे प्रवांशाकडून बोलले जात आहे. अनेकदा डेपोमध्ये बसेसच्या माहितीकरिता प्रवाशांकडून दूरध्वनी केला जातो. मात्र तिथे असणारे अधिकारी असमाधानकारक उत्तरे देत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. २४ तास कार्यरत असणारी प्रवासी हेल्पलाईन सेवा सुरू करण्याची मागणी देखील बाहेरून आलेल्या प्रवाशांकडून होत आहे.\nपरिवहन सेवेने लाखो रुपये खर्चून शहरात अनावश्यक ठिकाणीदेखील बस थांबे उभारले आहेत. मात्र त्यात पैसे खर्च करण्यापेक्षा बेस्टच्या धर्तीवर नवी मुंबई शहरातही बस थांब्यालगत बसेसचे वेळापत्रक आणि मार्गफलक उभारण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.\nपरिवहनच्या आधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून आढावा घेण्यात येईल. परिवहन कर्मचाऱ्यांकडून कामात दिरंगाई होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे परिवहन आधिकांऱ्याने आदेश देण्यात येतील.\n– साबू डॅनियल, परिवहन सभापती\nरात्रीच्या वेळेला ट्रान्स हार्बर मार्गावरून ठाण्याकडे जाणारी शेवटची लोकल गेल्यानंतर अनेकदा आम्ही एनएमएमटीच्या बसेसची वाट पाहत उभे राहितो, पंरतु नियोजित वेळेत बस न आल्याने आणि बसेसचे वेळापत्रक बस थांब्यावर नसल्याने त्याचा नाहक त्रास सोसावा लागला. नियोजित वेळेत बस न येणे ही आता नित्यांची बाब झाली असून परिवहनने आपला कारभार सुधारायला हवा.\n– सूरज भांडे, प्रवासी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z150413032313/view", "date_download": "2018-08-19T04:27:25Z", "digest": "sha1:ELTU3T76QM4PRTWVTSIZABOQ3F3UEGKJ", "length": 3960, "nlines": 70, "source_domain": "m.transliteral.org", "title": "माधव जूलियन - सङगमोत्सुक डोह", "raw_content": "\nमाधव जूलियन - सङगमोत्सुक डोह\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन\nऐकत्र गुम्फून जीवित - धागे\nप्रीतीचें नर्तन नाचलों मागे\nऐकटा औभा मी तेथे\nन दिसे कोठे; का सोडून गेली \nलोपते का कधी प्रीति औदेली \nद्दष्टीस पदे हें भयाण मात्र\nरेताड कोरडें औथळ पात्र \nप्रिया न जर सङगतीं\nतर हो कुण्ठित गति.\nप्रीति या हृदयीं अथाङग खोल\nतुडुम्ब भरली परन्तु फोल. २\nकोणी ये, हिणवी, “भावना मेली\nहासेना बोलेना करीना केलि \nऔठती चञ्चल बाहय तरङग,\nअन्तरीं जडता न पावे भङग. ३\nजीवनज्योत न माझिया गेहीं\nम्हणून हें कृष्ण वसन देहीं;\nस्तिमित नजर लाविती तारा,\nमावळे औत्साह नाचाचा सारा. ४\nखाअऊन रवीचा प्रखर ताप,\nकष्टून, लागून जीवास धाप,\nघरास वळती माणसें गुरें;\nअन माझें अन्तर नि:शब्द झुरे. ५\nअम्बरीं ऐन्द्राची दुन्दुभि वाजे,\nभीषण सुवर्ण - सुन्दरी साजे,\nलवत नाचे ते वेळे\nदेवांचा भरून येअऊन अऊर,\nमण्डूक ते द्विज गातील जलीं,\nहोअऊन धुन्द त्या क्षणीं\nदेशील ना मज कसून खेंव \nबान्धितील वर तोरण देव. ७\nकडयाहून खाली लोटून प्राण,\nपावूं गे समाधिसागरीं अन्त \n- अजून सम्पेना वैशाख हन्त \nता. ११ ऑक्टोबर १९२४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://mi-maharashtracha-maharashtra-maza.blogspot.com/2011/05/blog-post_04.html", "date_download": "2018-08-19T03:24:56Z", "digest": "sha1:R7KGAEO2FU2VPCF5LH3DGMCA4F7CMSYG", "length": 6320, "nlines": 90, "source_domain": "mi-maharashtracha-maharashtra-maza.blogspot.com", "title": "मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा: पुरोहित, लाज वाटली पाहिजे तुम्हाला !", "raw_content": "\nमी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा\nपुरोहित, लाज वाटली पाहिजे तुम्हाला \nआजचा नवाकाळ वाचा म्हणजे पुरोहितांनी काय अकलेचे तारे तोडलेत ते कळेल. पुरोहित (मुंबई भाजपा चे अध्यक्ष्य आहेत हे महाशय) फेरीवाला संघटनेच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले कि पुरुष लघुशंका करताना कुठलीही महिला तिकडे बघत नाही आणि अंकिता राणे ने तर त्याचा चित्रीकरण केला म्हणजे त्या मुलीचा चारित्र्य बघा. एक तर तो भैया राजरोसपणे हा नालायकपणा करत होता , त्याला दोष देण्या ऐवजी तो अंकिता ला दोष देतो हा निर्लज्ज पण नाही काय ह्या माकडाला त्या पाणी पुरी वाल्याकडून पाणी पुरी खाऊ घातली पाहिजे. आता हा तर येईलच आमच्या तडाख्यात ......\nPosted by विनोदकुमार शिरसाठ at 12:38 PM\nमाझ्याबद्दल तसं लिहिन्यासारखं काही नाही आम्ही असा कुठलाही पराक्रम केला नाही की जो इथे लिहिता येइल आम्ही असा कुठलाही पराक्रम केला नाही की जो इथे लिहिता येइल सर्व सामान्य विद्यार्थ्या प्रमाने V J T I मधून इंजीनियरिंग केली व ITM मधून अर्थ (फायनान्स) ह्या विषयात MBA झालोय सर्व सामान्य विद्यार्थ्या प्रमाने V J T I मधून इंजीनियरिंग केली व ITM मधून अर्थ (फायनान्स) ह्या विषयात MBA झालोय ज्या मातीत घडलो त्या माझ्या महाराष्ट्रा साठी काही करावे ही इच्छा आहे ज्या मातीत घडलो त्या माझ्या महाराष्ट्रा साठी काही करावे ही इच्छा आहे आधी पासून राज सहेबानां फाँलो करत आलोय ( शिवसेनेपासून ) आणि जेव्हा त्यानीँ शिवसेनेला जय महाराष्ट्र केला तेव्हा आम्ही देखिल त्यांच्या सोबत निघालो एका नविन प्रवासाला .... असलं धाडस करनं फारच कमी लोकाना येतं म्हणुनच आम्ही राज साहेबानां सलाम करतो आधी पासून राज सहेबानां फाँलो करत आलोय ( शिवसेनेपासून ) आणि जेव्हा त्यानीँ शिवसेनेला जय महाराष्ट्र केला तेव्हा आम्ही देखिल त्यांच्या सोबत निघालो एका नविन प्रवासाला .... असलं धाडस करनं फारच कमी लोकाना येतं म्हणुनच आम्ही राज साहेबानां सलाम करतो आमच्या हातून महाराष्ट्राची काही सेवा घडावी हीच एक इच्छा आहे आणि ती पूर्ण होनारच ह्याबद्दल आम्हाला खात्री आहे \nमला आवडणारे काही अजून मराठी ब्लाँग्स\nशिव सेनेच्या रोजगार योजनेचा वडा\nदादरच्या नामांतराला राज ठाकरेंचा विरोध\nदादर स्थानकाचे नामांतर - स्वार्थी राजकारणी खेळी\nमहापौरांची दुकानदारी ‘स्टार माझा’मुळे बंद\nमहापौरांच्या मनमानी कारभाराची लाचलुचपत प्रतिबंधक व...\nराज पुरोहितांच्या अकलेचे दिवाळे\nजिगरबाज मुलीवर पुरोहितांचे शिंतोडे\nपुरोहित, लाज वाटली पाहिजे तुम्हाला \nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pimpri-pune-news-shivsena-mns-chance-spv-49249", "date_download": "2018-08-19T04:26:36Z", "digest": "sha1:PID7GOBW5HCZMDTXAL7SSJERK74CLDF2", "length": 15001, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri pune news shivsena mns chance in spv ‘एसपीव्ही’त शिवसेना, मनसेला संधी? | eSakal", "raw_content": "\n‘एसपीव्ही’त शिवसेना, मनसेला संधी\nगुरुवार, 1 जून 2017\nपिंपरी - स्मार्ट सिटी अभियान शहरात राबविण्यासाठी विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या कंपनीत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तारूढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता हे संचालक असतील. त्याशिवाय शिवसेना आणि मनसेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाला संचालक म्हणून संधी मिळणार आहे. मनसेचे सचिन चिखले हे एकमेव नगरसेवक असल्याने त्यांचे नाव निश्‍चित आहे.\nपिंपरी - स्मार्ट सिटी अभियान शहरात राबविण्यासाठी विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या कंपनीत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तारूढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता हे संचालक असतील. त्याशिवाय शिवसेना आणि मनसेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाला संचालक म्हणून संधी मिळणार आहे. मनसेचे सचिन चिखले हे एकमेव नगरसेवक असल्याने त्यांचे नाव निश्‍चित आहे.\nसर्वसाधारण सभेत स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एसपीव्ही कंपनीचे अध्यक्ष म्हणून नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर हे कामकाज पाहतील. कंपनीवर महापालिकेच्या सहा संचालकांमध्ये महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार आणि विरोधी पक्षनेता योगेश बहल अशा चार सदस्यांचे नामनिर्देशन राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने केले आहे. या कंपनीवर व्यापक राजकीय प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. त्यासाठी अन्य दोन राष्ट्रीय, राज्य मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना संख्याबळाच्या उतरत्या क्रमानुसार प्रत्येकी एका सदस्याला प्रतिनिधित्व दिले जाईल. चार संचालकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना संधी मिळाली आहे. त्यामुळे महापालिकेत त्यानंतर संख्याबळानुसार शिवसेना आणि मनसे या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना संधी मिळेल. कंपनीवर आयुक्त श्रावण हर्डीकर, महापालिका सहा, केंद्र सरकार एक, राज्य सरकार चार, मुख्य कार्यकारी अधिकारी एक आणि दोन स्वतंत्र संचालक असे संख्याबळ असेल.\n‘एसपीव्ही’ कंपनीबाबत महत्त्वपूर्ण तरतुदी\nएसपीव्हीची स्थापनेसाठी सुरवातीचे भागभांडवल : पाच लाख\nसरकारचा ५० टक्के वाटा : अडीच लाख\nमहापालिका आणि सरकार यांचे समसमान भागभांडवल\nमहापालिकेच्या ५० टक्‍के हिश्‍शासाठी सहा भागधारक\nआयुक्त, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षा, सत्तारूढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता यांचा समावेश\nकंपनीचे नाव ठरविण्याचे आयुक्तांना अधिकार\nमहापालिकेच्या मुख्य इमारतीत कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असणार\nएसपीव्ही कंपनीला महापालिकेच्या मान्यतेने कर्ज घेण्याची मुभा\nकंपनीने घेतलेल्या कर्जासाठी सरकारची हमी नसणार\nएसपीव्ही कंपनीला ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा प्रकल्प सरकारच्या उच्चाधिकार समितीच्या पूर्वमान्यतेनेच राबविता येणार\nपुणे : कळकराईच्या वीज प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नाही; ग्रामस्थांचा आरोप\nटाकवे बुद्रुक- दोन वर्षापासून बंद असलेली कळकराईची वीज,महावितरणे भर पावसात जोखीम पत्करून जुलै महिन्यात सुरू केली.पण वीजेचा लखलखाट फक्त आठच दिवस राहिला...\nसक्षम पीएमपी हाच उपाय\nपुणे - शहरातील सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध नसल्यामुळे निर्माण झालेल्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी तब्बल ११ प्रकल्पांची घोषणा झाली असली...\n#WeTheIndians कातकरी मुले शिकताहेत अ... ब... क...\nपुणे - तो ही त्या कातकरी वस्तीतला... पण, जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर त्याने पदवीचे शिक्षण घेतले. कुपोषण, बेरोजगारी अन्‌ शिक्षणापासून दूर...\nरुपया अवमूल्यनावर गप्प का\nसांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. साऱ्यांची तोंडे का बंद आहेत. शेतीमाल हीच देशाची ताकद आहे. निर्यातबंदी उठवली तरच...\nराज्यातील सहा लाख लोक झाले संगणक साक्षर\nसोलापूर : गावपातळीवर नागरिकांना गावातच संगणक साक्षरतेचे धडे मिळावेत, डिजिटल व्यवहारांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान ग्रामीण डिजिटल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/planning-flop-karnataka-express-robbery-43467", "date_download": "2018-08-19T04:27:03Z", "digest": "sha1:7SHKNVBL6CY52HORR5UXC72LIZQTF6HM", "length": 15222, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "planning flop on karnataka express robbery कर्नाटक एक्‍स्पेसवर दरोड्याचा डाव उधळला | eSakal", "raw_content": "\nकर्नाटक एक्‍स्पेसवर दरोड्याचा डाव उधळला\nशुक्रवार, 5 मे 2017\nरेल्वे पोलिसांनी पाठलाग करुन चार सराईतांना पकडले\nभुसावळ - कर्नाटक एक्‍स्प्रेस १२६२८ अप वर दरोडा टाकण्याच्या डाव लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेने उधळून लावला.\nगस्ती पथकाने पाठलाग करुन चार सराईत गुन्हेगारांना पकडले. तर पाचवा संशयित फरारी झाला. ही घटना भुसावळ रेल्वे स्थानकाच्या पश्‍चिमेस लोखंडी पुलाजवळील आऊटरवर घडली. मध्यरात्रीपासून ते पहाटे पावणे पाचपर्यंत पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन ही कारवाई केली.\nगुन्हेगारांकडून लांब चाकुसह हत्यारे जप्त केली आहे. या एक्‍स्प्रेसची वेळ दुपारी पाऊणला आहे. मात्र आज ही गाडी उशिराने धावत होती.\nरेल्वे पोलिसांनी पाठलाग करुन चार सराईतांना पकडले\nभुसावळ - कर्नाटक एक्‍स्प्रेस १२६२८ अप वर दरोडा टाकण्याच्या डाव लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेने उधळून लावला.\nगस्ती पथकाने पाठलाग करुन चार सराईत गुन्हेगारांना पकडले. तर पाचवा संशयित फरारी झाला. ही घटना भुसावळ रेल्वे स्थानकाच्या पश्‍चिमेस लोखंडी पुलाजवळील आऊटरवर घडली. मध्यरात्रीपासून ते पहाटे पावणे पाचपर्यंत पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन ही कारवाई केली.\nगुन्हेगारांकडून लांब चाकुसह हत्यारे जप्त केली आहे. या एक्‍स्प्रेसची वेळ दुपारी पाऊणला आहे. मात्र आज ही गाडी उशिराने धावत होती.\nरेल्वेस्थानक व परिसरात पहाटे १ वाजेच्या सुमाराला लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान गस्त घालत होते. तेव्हा लोखंडी पुलाजवळ अप मार्गावरील १२६२८ अप नवी दिल्ली-बेंगलोर कर्नाटक एक्‍स्प्रेस गाडी चेन पुलिंगने थांबविल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. अचानक चेन पुलिंग झाल्याने काहीतरी गडबड असल्याच्या संशय पोलिसांना आला व तशा संशयास्पद हालचाली झाल्याचे सांगण्यात आले. तेव्हा तातडीने लोहमार्ग पोलिस कॉन्सटेबल शैलेश पाटील, जगदीश ठाकूर, कोळी व रेल्वे सुरक्षा बलाचे एएसआय लवकुश वर्मा, सुनील सोनवणे, श्री.जेठे, बी. आर. अंभोरे, शेख नावेद, दीपक शिरसाठ यांच्या पथकाने लोखंडी पुलाकडे गाडीजवळ धाव घेतली. गाडीमध्ये काही संशयास्पद आढळले नाही. त्यांनी रेल्वे लाईन लगतच्या झोपडपट्टी पोलिसांनी तीन तास पिंजून काढली आणि लोखंडी पूल परिसरात गस्त ठेवली. अधिक शोध घेतला असता झोपडपट्टी भागात पहाटे ४.४० वाजेच्या सुमाराला इम्रान इमाम पिंजारी (वय १९), अमीन इमान पिंजारी, इमान हसन पिंजारी (रा. महात्मा फुले नगर), धीरज ऊर्फ सन्नाटा लक्ष्मण चावरिया व मोहम्मद ॲटॅक हे पाच जण संशयास्पद फिरताना आढळून आले. त्यांना पोलिसांनी हटकले असता ते पळू लागले, पोलिसांनी पाठलाग करुन त्यातील चार जणांना पकडले. तर मोहम्मद ॲटॅक पळून गेला. त्यांच्याकडून पोलिसांनी एक आठ इंची लांब चाकू, मिरची पावडर, लोखंडी पहार आणि फायटर ही हत्यारे जप्त केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहे.\nपोलिसांनी अटक केलेल्यांपैकी इम्रान पिंजारी, धीरज ऊर्फ सन्नाटा लक्ष्मण चावरिया, मोहम्मद ॲटॅक हे सराईत गुन्हेगार (हिस्ट्रीशिटर) असून त्यांच्यावर चोरी, चाकूचा धाक दाखवून लूटमार, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.\nकोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका...\nदोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी - दोन लहान मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. १८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आली...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती\nकोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ...\nडॉ. पोळ यांचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड\nपुणे - अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ इंडियाना येथे केमिकल इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेले प्राध्यापक डॉ. विलास गणपत पोळ यांनी १५ ऑगस्टला अनोख्या...\nकोल्हापूरात ८६ कोटींचे साकव संशयाच्या भोवऱ्यात\nकोल्हापूर - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या साकव योजनेत मोठा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-34-people-death-swine-flu-53442", "date_download": "2018-08-19T04:26:23Z", "digest": "sha1:CKD7TBZFF3VVSY4L5ULHGXVXCDDA2CDG", "length": 11166, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news 34 people death by swine flu स्वाइन फ्लू मृत्यूचा आकडा ३४ वर | eSakal", "raw_content": "\nस्वाइन फ्लू मृत्यूचा आकडा ३४ वर\nरविवार, 18 जून 2017\nनागपूर - तापमानातील बदलाने शहराभोवती स्वाइन फ्लूचा विळखा अधिक घट्ट होत आहे. जानेवारीपासून चालू वर्षात या आजाराने नागपूर विभागात आतापर्यंत ३४ जण दगावले. सर्वाधिक २१ मृत्यू हे एकट्या नागपूर शहर आणि ग्रामीण भागात झालेत. तरीदेखील महापालिकेचा आरोग्य विभाग सुस्त आहे.\nनागपूर - तापमानातील बदलाने शहराभोवती स्वाइन फ्लूचा विळखा अधिक घट्ट होत आहे. जानेवारीपासून चालू वर्षात या आजाराने नागपूर विभागात आतापर्यंत ३४ जण दगावले. सर्वाधिक २१ मृत्यू हे एकट्या नागपूर शहर आणि ग्रामीण भागात झालेत. तरीदेखील महापालिकेचा आरोग्य विभाग सुस्त आहे.\nदगावलेली चाळिशीतील महिला जुना बाबूळखेडा परिसरातील विक्रम नगरातील आहे. रामदासपेठ येथील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १३ रुग्ण मध्य प्रदेशातून नागपुरात रेफर करण्यात आले होते. विभागात स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्याने आतापर्यंत सातशेवर संशयितांपैकी १२१ जणांना स्वाइन फ्लूने विळख्यात घेतले होते.\nस्वाइन फ्लूच्या प्रकोपाने चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातही प्रत्येकी एक मृत्यूची नोंद आरोग्य विभाग उपसंचालक कार्यालयाने घेतली आहे. एकट्या जुनच्या पंधरा दिवसांत ४ स्वाइन फ्लूबाधितांचा मृत्यू उपराजधानीच्या शहरात झाला आहे.\nशंभर झाडे जगवण्याची बॉण्ड पेपरवर दिली हमी\nऔरंगाबाद : वृक्षारोपण थाटात होते, फोटोही छापून येतात. कालांतराने संगोपनाअभावी बहुतांश रोपटी करपली जातात. अपवाद सोडल्यास हे सरसकटचे चित्र बदलण्यासाठी...\nकोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती\nकोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ...\nकोल्हापूरात ८६ कोटींचे साकव संशयाच्या भोवऱ्यात\nकोल्हापूर - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या साकव योजनेत मोठा...\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू\nकल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/signs-that-suggests-you-are-intelligent/", "date_download": "2018-08-19T03:26:57Z", "digest": "sha1:5R7GW4OLYELE3U7LCLVTRN57FOB5ZJ6A", "length": 16303, "nlines": 105, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "जर तुमच्यातही हे ८ गुण असतील तर समजा की तुम्ही बुद्धिमान आहात!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nजर तुमच्यातही हे ८ गुण असतील तर समजा की तुम्ही बुद्धिमान आहात\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nआपण नेहमी बुद्धिमान लोकांबद्दल बोलताना त्यांची बुद्धिमत्ता, त्यांच्या सवयी, त्यांचे विचार यांबाबत बोलत असतो. आपण त्यांचे विचार आपल्या जीवनात अवलंबण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे बुद्धिमान लोक देखील आपल्यासारखे सामान्य मनुष्यच असतात. फक्त त्यांच्यातील काही गुण त्यांना आपल्यापेक्षा अधिक बुद्धिमान बनवितात.\nकधी तुम्ही विचार केला आहे का, की जर तुमच्याजवळ एका सामान्य व्यक्तीच्या तुलनेत जास्त बुद्धी असती तर म्हणजे जर तुमची बुद्धिमत्ता एका साधारण व्यक्तीच्या तुलनेत जास्त असती तर म्हणजे जर तुमची बुद्धिमत्ता एका साधारण व्यक्तीच्या तुलनेत जास्त असती तर कधी तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेवर संशय आला आहे का कधी तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेवर संशय आला आहे का जर हे सर्व तुमच्यासोबत देखील घडले आहे तर तुम्ही खरंच बुद्धिमान आहात.\nआता तुम्ही विचार करत असाल की, हे कसं शक्य आहे. तर हा लेख वाचल्यावर तुम्ही इतरांच्या तुलनेत अधिक बुद्धिमान आहात की नाही हे तुम्हाला कळेल.\nआपण अनेकदा स्वतःशीच बडबडत असतो. काही विषयांवर स्वतःशीच बोलत असतो. अश्या वेळी आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला वेड्यात काढतात. पण जे स्वतःशीच बोलतात ते लोक खूप बुद्धिमान असतात असे अनेकदा निरीक्षणात दिसून आले आहे.\nजेव्हा आपण स्वतःशीच बोलतो तेव्हा त्यामुळे आपल्या विचारांना आधार मिळतो. ह्यामुळे आपण गोष्टींना अधिक चांगल्याने स्मरणात ठेवू शकतो. जर तुम्ही देखील स्वतःशीच बोलता तर तुम्ही वेडे नाही तर बुद्धिमान आहात.\nबुद्धिमान लोकं इतरांपेक्षा जास्त जिज्ञासू असतात. ते त्यांच्या आसपासच्या लोकांबद्दल, वस्तूंबाबत अधिकाधिक जाणून घेण्यास उत्सुक असतात. त्यांच्या जिज्ञासा कधीही संपत नाही. त्यांना नवनवीन गोष्टी शोधायला नेहमी काहीतरी नवीन करत राहायला आवडते.\nजर तुम्हाला रात्री पुस्तकं वाचल्याशिवाय झोप येत नाही तर तुम्ही बुद्धिमान आहात हे समजायला काहीही हरकत नाही. ज्या लोकांना वाचनाची आवड असते ते इतरांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीबाबत माहिती असते. असे लोकं इतर कामात आपला वेळ खर्च न करता पुस्तकं वाचण्याला पसंती देतात.\nअनेक संशोधनात असे सिध्द झाले आहे की, जे लोक घाबरलेले किंवा चिंतीत असतात ते लोक अधिक बुद्धिमान असतात. असं ह्याकरिता कारण जे लोकं चिंतेत असतात ते समोर येणाऱ्या संभाव्य समस्येच्या समाधानाबाबत आधीच विचार करून ठेवतात.\nअस्ताव्यस्त खोलीत काम करणे :\nबुद्धिमान लोकांची काम करण्याची जागा नेहमी अस्ताव्यस्त असते. कारण त्यांना अश्या स्थतीत काम करायला आवडत असते. अश्या स्थितीत त्याचं डोकं जास्त काम करतं. जर तुमची खोली देखल अशीच अस्ताव्यस्त असेल तर समजून जा की, तुम्ही देखील बुद्धिमान आहात.\nरात्री उशिरापर्यंत काम करणे :\nवैज्ञानिकांच्या मते रात्री उशिरापर्यंत जागून काम करणारे लोकं इतरांच्या तुलनेत अधिक बुद्धिमान असतात. कारण साधारणपणे इतर कोणी असं रात्री जागून काम करूसशकत नाही. केवळ बुद्धिमान लोकच असं करू शकतात, ते नेहेमी त्यांच्या क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करत असतात.\nनवीन गोष्टी शिकायला आवडणे :\nबुद्धिमान लोकांना नवनवीन गोष्टी शिकायला मजा येते. म्हणून ते क्रियेटीव्ह असतात आणि त्यांना मानसिक आव्हाने स्वीकारण्यात जास्त रुची असते.\nजर तुम्ही नेहेमी तुमच्या वस्तू किंवा कुठली गोष्ट विसरत असाल, तर तुम्ही बुद्धिमान आहात. कारण बुद्धिमान लोकांच्या डोक्यात एका वेळी अनेक विचार सुरु असतात म्हणून ते गोष्टी विसरतात.\nएका रिसर्च नुसार बुद्धिमान लोकांचा सेन्स ऑफ ह्युमर अतिशय चांगला असतो. त्यामुळे ते अतिशय विनोदी असतात.\nबुद्धिमान लोकांच्या बाबतीत नोंदवली गेलेली ही काही निरीक्षणे आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. ती म्हणजे, माणसाचा बुध्यांक (Intelligence quotient) मोजण्याची एक ठराविक शास्त्रशुध्द पद्धत आहे. मानसशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात ती अंतर्भूत आहे. बुध्यांक मोजण्याची तीच योग्य पद्धत आहे. ही निरीक्षणे म्हणजे तुम्ही बुद्धिमान असण्याची काही लक्षणे आहेत.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← भारतातील हे आदिवासी लोक प्रेम करण्याच्या बाबतीत आपल्याही कित्येक पावले पुढे आहेत\nसरकारच्या नाकर्तेपणाचा भेसूर चेहरा- एकही लोकप्रतिनिधी नसलेलं आपल्या महाराष्ट्रातलं पोरकं गाव\nगाडीचा ब्रेक दाबताना प्रत्येक वेळी क्लच दाबण्याची खरंच गरज आहे का\nया देशांमध्ये वापरल्या जातात प्लास्टिकच्या नोटा\nरोमन लोक ते इंग्रज : इन्कम टॅक्सच्या सुरुवात व बदलत्या स्वरूपाचा रंजक इतिहास\nहनुमानाचा “द्वेष” करणाऱ्या या गावात लाल रंगाचा झेंडा लावणेही अमान्य आहे\nलाल-पांढऱ्या रंगाची अशी क्रेझ तुम्ही आजवर कधीही बघितली नसेल\nउत्तर प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी\nभगव्या-निळ्या-लाल-पुरोगामी सर्वांच्याच असहिष्णुतेचा सार्वत्रिक उद्रेक\nगरज मराठी शाळांसाठीच्या चळवळीची\nयोगी आदित्यनाथ आणि मदरशातील शिक्षण\nहॉटेलमध्ये तुम्हाला बिर्याणी म्हणून पुलावच दिला जात नाही ना दोन्हीत फरक आहे, जाणून घ्या..\nधक्कादायक : चर्चिलच्या ह्या प्लॅन समोर हिटलरचे अमानूष “गॅस चेम्बर्स” काहीच नाही\nएका खोडकर ग्राहकाला अद्दल घडवण्याच्या नादात झाला जगप्रसिद्ध “चिप्स”चा जन्म…\nअलिगढ विद्यापीठात आता ‘जिहादची योजना’ करणाऱ्या नेत्याचा फोटो लावण्याची मागणी \nअनेकांच्या लाडक्या पेंग्विनबद्दल काही आश्चर्यकारक facts\nभारतीयांनो, आपल्याला रविवारची सुट्टी गोऱ्या साहेबामुळे नाही, या मराठी माणसामुळे मिळते\nनाकर्तेपणाचे लढवय्ये: भाऊ तोरसेकर\nक्रांतिकारी शोध लावूनही प्रसिद्धी पासून दूर राहिलेला – फादर ऑफ SMS : मॅटी मॅक्नन\nनरभक्षक वाघ – जंगलाच्या राजाच्या रंजक कथा – भाग १\nस्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला मिळत असलेले हे अधिकार जाणून घ्या\n‘ह्या’ १० गोष्टी घडत असतील तर कदाचित तुमचा पीसी वा लॅपटॉप हॅक झालेला असू शकतो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/for-ashadhi-ekadashi-additional-trains/", "date_download": "2018-08-19T04:07:15Z", "digest": "sha1:7UBIIPPUNYWVRII3KK6GCVZHIOHGISYQ", "length": 11896, "nlines": 108, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आषाढी एकादशीनिमित जादा रेल्वे गाड्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआषाढी एकादशीनिमित जादा रेल्वे गाड्या\nटीम महाराष्ट्र देशा : लाखो विठ्ठल भक्त पंढरपुरच्या वारीसाठी निघाले आहेत. वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपुर आषाढी एकादशीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात प्रसिद्ध आहे. लाखों भक्तांचा मेळा पंढरपुरमध्ये आषाढी एकादशीला जमणार आहे. भाविकांना पंढरपुरला जाण्यासाठी रेल्वे विभागाने विशेष रेल्वेगाड्या सोडल्या असून मुंबई, नवी अमरावती, खामगाव, लातूर व मिरज-कुर्डूवाडी मार्गावर ७२ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.\nमध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मिरज या गाडीच्या दोन फेऱ्या होतील. ही गाडी दि. २२ जुलैला मध्यरात्री १२.२० वाजता मुंबई स्थानकातून सुटून त्याच दिवशी दुपारी ४.०५ वाजता मिरज स्थानकात पोहोचेल. तर, दि. २३ जुलैला रात्री ८.५५ वाजता मिरज स्थानकातून परतीचा प्रवास सुरू होईल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, धालगाव हे थांबे असतील. पंढरपूर-कुर्डूवाडी या गाडीच्या १२ फेऱ्या होणार असून ही गाडी दि. २०, २१, २२, २७, २८, २९ जुलैला दुपारी १.३५ वाजता पंढरपूर स्थानकातून सोडण्यात येणार आहे. तर, त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता कुर्डूवाडी स्थानकातून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. मिरज व पंढरपूर मार्गावर दि. १९ ते २८ जुलैदरम्यान दररोज डेमू\nसोडण्यात येईल. ही गाडी मिरज स्थानकातून सकाळी ५.३० वाजता, तर पंढरपूर स्थानकातून सकाळी ९.५० वाजता सुटेल. मिरज व कुर्डूवाडीदरम्यानही अनुक्रमे दुपारी २.४० व रात्री ८.३० वाजता डेमू गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.\nनवी अमरावती ते पंढरपूर अनारक्षित गाडीच्या चार फेऱ्या होतील. ही गाडी दि. १७ व २० जुलै रोजी दुपारी २ वाजता नवी अमरावती स्थानकातून सुटून दुसºया दिवशी ११.१५ वाजता पंढरपूर येथे पोहचेल. तर पंढरपूर येथून दि. १८ व २४ जुलैला दु. ४ वाजता सुटेल. खामगाव ते पंढरपूर ही गाडी दि. १९ व २५ जुलैला सकाळी ११.१५ वाजता खामगाव स्थानकातून पंढरपूरकडे रवाना होईल. तर, पंढरपूर स्थानकातून त्याच दिवशी सकाळी दुपारी ४ वाजता निघेल. लातूर ते पंढरपूर ही दि. २०, २३, २४, २५ व २७ जुलैला सकाळी ७.४५ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करेल, तर त्याच दिवशी दुपारी २ वाजता पंढरपूर स्थानकातून सुटेल.\nजेऊर रेल्वे स्टेशनवर उद्यान एक्सप्रेसला थांबा द्यावा;जेऊर व्यापारी संघटनेची मागणी.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nपिंपरीत प्रेमवीराची बॅनरबाजी, ‘shivade i am sorry’चे फलक\nटीम महाराष्ट्र देशा - पिंपळेसौदागर या परिसरातील शिवार चौकात ‘shivade i am sorry’ असा मजकूर लिहिलेले फळक झळकले आहेत.…\nमुस्लिम आरक्षण आंदोलनास रिपब्लिकन स्टुडंट फोरमचा जाहीर पाठींबा\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/tag/history/", "date_download": "2018-08-19T03:31:52Z", "digest": "sha1:ALDGNJ7R2HDPB4VZCCRZGSDSJSITLNAR", "length": 39196, "nlines": 322, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "History Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमनुष्याच्या कल्पनाशक्तीला चक्रावून टाकणारे “UFO” आजवर इतक्या ठिकाणी दिसलेत\nकदाचित तुम्हाला माहित नसेल पण, ह्या युएफओसाठी एक दिवस देखील साजरा केला जातो.\nयाला जीवन ऐसे नाव\nअकबराच्या “सहिष्णु” प्रतिमे मागचं सत्य जाणून घ्या. हा इतिहास धक्कादायक आहे.\nचितोडच्या या सर्व हत्याकांडात जे राजपुत मारले गेले त्यांची जानवे अकबराने उत्सुकतेपोटी तोडून आणण्यास सांगून त्याचे वजन केले ते ७४|| मण ( चार शेरी) भरले. यावेळेसपासूनच राजस्थानात ७४|| हा अंक अशुभ समजला जाऊ लागला.\nतब्बल ७ वेळा उध्वस्त होऊन पुन्हा पुन्हा उभं राहिलं भारताचं मानचिन्ह\nकुतुब महरौली हे दिल्लीचे दुसरे शहर होते.\nयाला जीवन ऐसे नाव\nअजिंठ्याच्या शिल्पवैभवाचा अचंबित करणारा इतिहास\nअजिंठा आणि वेरूळच्या या लेण्या त्या काळातही एवढया सुबक बनवल्या गेलेल्या आहेत, ज्यांची कोणत्याही शिल्पकलेशी तुलना करणे शक्य नाही.\nदादोजी कोंडदेव – अपप्रचार आणि सत्य : स्वराज्यातील भरीव योगदानाची ससंदर्भ माहिती\nदादोजी कोडंदेव लहानसाच ब्राह्मण झाला ,परंतु त्याने जे इनसाफ केलेते अवरंगजेब पाद्शाहासही वंद्य जाहले’,असे उद्गार छत्रपती शाहूंनी एका प्रसंगी काढल्याचे एका समकालीन पत्रात नमूद केले आहेत.\nस्त्रीचा गौरव करण्याचं सर्वात महत्वाचं कारण : स्त्रीने दिलेला मानवी संस्कृतीला जन्म \nपुरुषावर स्त्रीचे अनंत उपकार आहेत. स्थावरतेची ओळख स्त्रीने पुरुषाला करून दिली हे आधुनिक पुरुषांनी मोठ्या मनानं मान्य करायला पाहिजे.\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग -२ )\nशिवाजी महाराज लढले ते मुसलमानाशी नव्हे तर शांततेचा भंग करणाऱ्या, आपले विचार दुसऱ्यावर जबरदस्तीने लादणाऱ्या अत्याचारी इस्लाम धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग – १)\nसम्राट अकबर हा आदर्श राजा होता अशी सर्वसाधारणपणे समजूत आहे.\nआलमगीर औरंगजेब वि. छत्रपती शिवाजी महाराज : भारतीय इतिहासाचे दोन प्रवाह\nकोणत्या प्रवाहाला बळ द्यावं हे आपल्याला ठरवावं लागेल, त्यावरच आपलं आणि आपल्या पिढ्यांच भवितव्य अवलंबून आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रत्येकाने हे शिकायलाच हवं\nमुळातच बहुदैवीक असलेला हा समाज, आपल्या महापुरुषांचे दैवतीकरण पटकन घडवून आणतो.\nछत्रपती संभाजी महाराज आणि काल्पनिक नायिका गोदावरी\nआतातरी आपण शहाणे होऊन छत्रपती शंभुराजेवर बखरकार, नाटककार, कादंबरीकार, इतिहासकार व शिवशाहीरांनी लावलेला बदनामीचा डाग कायमचा पुसून टाकू\nसती आणि जोहार : एकाच नाण्याच्या दोन बाजू (\nअशा काही घटना इतिहासात घडल्या असल्या तरी त्याविरुद्ध लिहिणारी/ बोलणारी मंडळीदेखील हिंदू धर्मातच होती.\nयाला जीवन ऐसे नाव\nइंग्रजांनी १३ वेळा आक्रमण करूनही अजिंक्य राहिलेला “मातीचा” किल्ला\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === राजस्थान हे राज्य तिथल्या किल्ले आणि महालांसाठी\nअभिव्यक्ती याला जीवन ऐसे नाव\nफर्स्ट डे फर्स्ट शो तीन तीन दिवस उपाशी राहून पैसे वाचवून बघायला जातो ती आमची ख्यातनाम bollywood film fraternity\nयाला जीवन ऐसे नाव\nभगवान विष्णूचं “सर्वात मोठं मंदिर” भारताबाहेर आहे आणि त्याचा इतिहास खूपच रोचक आहे\nराजा सूर्यवर्मन खूप धार्मिक विचारांचे राजा होते आणि त्यांची आस्था भगवान विष्णूमध्ये होती.\nजातीय/वांशिक/सांस्कृतिक अस्मितांचा गोंधळ : मिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास\nआर्य सिद्धांताच्या झटापटीत साहजिकच अनार्यांना हीन लेखण्याचा प्रयत्न होत होता. आर्यांनीच आपले मुळ स्थान शोधावे, आपणच सर्व संस्कृती/भाषेचे जब्नक आहोत हे बजावून व तेही अशास्त्रीय सिद्धांतांच्या आधारे सांगावे आणि अनार्यांनी (म्हणजेच अवैदिकांनी) गप्प बसावे असे तर होऊ शकणार नव्हते. तसे झालेही नाही. मुलनिवासी सिद्धांताचा जन्म होणेही मग अपरिहार्यच होते\nयाला जीवन ऐसे नाव\n१९०३ च्या दिल्ली दरबारची कधीही न बघितलेली छायाचित्रे\nखूपच वेगळा आहे, दिल्लीचा इतिहास\nरोमन लोक ते इंग्रज : इन्कम टॅक्सच्या सुरुवात व बदलत्या स्वरूपाचा रंजक इतिहास\n१८६० साली जेम्स विल्सन ह्या भारताच्या पहिल्या ब्रिटीश अर्थ अधिकाऱ्याने भारतीयांवर इन्कम टॅक्स लादला.\nभारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्लंड बद्दल आपल्या मनात एक फार मोठा गैरसमज आहे\nअजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनायटेड किंगडम, ग्रेट ब्रिटन आणि ब्रिटीश आईसलेस ह्यांमध्ये देखील फरक आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या मंदिरात हिंदूं व्यतिरिक्त इतर धर्मांच्या लोकांना जाण्यास मज्जाव आहे\nपुराणान‍ुसार पशुपतीनाथ मंदिराचा इतिहास हजारो वर्षे जूना आहे.\nफळे आणि भाजीपाला विकणारी कंपनी ते जगातील अग्रगण्य कंपनी : सँमसंगचा अद्भुत प्रवास\nआदेश एवढा कडक होता की सर्वांनाच हातातील सर्व कामे सोडून जर्मनीला जावे लागले.\nजागतिक महिला दिन का साजरा केला जातो जाणून घ्या महत्वपूर्ण इतिहास\nअमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली.\nसरोवरावर वसलेलं आगळं वेगळं गाव…\nतोफिनु समुदायाच्या लोकांनी या सरोवराचा उपयोग आपल्या बचावाकरिता केला आणि त्यांनी या सरोवरावर आपलं गाव वसवलं.\nमाणसाच्या विकृतीच्या बळी पडल्या ‘ह्या’ ऐतिहासिक वास्तू..\nइस्लाम भारतात आपले पाय पसरवू लागला तेव्हा हळूहळू नालंदा विश्विद्यालय आपले अस्तित्व गमावू लागले\nजाणून घ्या रोजच्या वापरातील ‘ह्या’ इमोजींमागचा माहित नसलेला रंजक इतिहास\nप्रेमासाठी वापरले जाणारे हार्टचे चिन्ह हे मूळ एका झाडाच्या बीच्या आकारापासून तयार झाले होते.\nभारताला २०० वर्ष लुटणाऱ्या ‘इस्ट इंडिया कंपनी’ चा अनभिज्ञ इतिहास\n३१ डिसेंबर १५९९ रोजी प्रथम व्हिक्टोरिया राणीने त्यांच्या या कंपनीला रॉयल चार्टर (अधिकृत मान्यता) दिले.\nयाला जीवन ऐसे नाव\nहार न मानता स्वत:चे शीर हातात घेऊन रणांगणावर धुमाकूळ घालणारा सर्वश्रेष्ठ शीख योद्धा\nअहमद शाह दुरानी (अब्दाली) याने शीखांना संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्याने आपल्या लाहोरच्या तिमूर शाह दुरानी या गवर्नरला शिखांना नष्ट करण्यासाठी पंजाबला पाठवले होते.\nशर्टच्या मागे ‘हे’ लुप्स का असतात जाणून घ्या माहित नसलेला इतिहास आणि यामागचे उत्तर\nकालांतराने हे loops म्हणजे Ivy League dating culture चा एक भाग झाले.\nअमेरिकेच्या रक्तरंजित इतिहासाची साक्ष देणारी १० बंदूकरुपी शस्त्रे \nअमेरिकन लॉन्ग रायफल ही रायफल वजनाने खुप हलकी आहे. विशेष म्हणजे ही किंमतीने स्वस्त असून शत्रूचा अजूक वेध घेते. ‘रिव्होल्यूशनरी वॉर’मध्ये याच बंदुकच्या जोरावर अमेरिकेने ब्रिटनवर मात केली होती.\nयाला जीवन ऐसे नाव\nमुघलांचं धादांत खोटं उदात्तीकरण : ५ उदाहरणं\nजे हिंदू मुस्लीम ऐक्य वाढवण्याबद्दल अकबराचा उदो उदो होतो, ते ऐक्य मुघलांच्या पूर्वीपासूनच भारतात जोपासत होते.\nपूर्वीचे लोक टी-शर्टचा उपयोग ‘वेगळाच’ करायचे – जाणून घ्या टी-शर्टचा माहित नसलेला इतिहास\nसर्वसाधारण लोकांमध्ये टी – शर्टचा प्रसार करण्याचे काम यु.एस. नेव्हीच्या जवानांनीच केले होते.\nकॉम्प्यूटर Generations म्हणजे काय रे भाऊ\n4th Generation Computers हे पहिल्या तीन संगणकांच्या मानाने अधिक जलद, अधिक विश्वासार्ह संगणकीय आकडेमोड देवू शकत असत.\nसार्वभौम भारताच्या २२ व्या राज्याचा जन्म आणि सद्यस्थिती : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – ४\nह्याचे श्रेय भारताच्या नोकरशाहीला, इंदिरा गांधी ह्यांच्या कणखर नेतृत्वाला जाते.\nबेबंद राजेशाहीला दणका आणि घटनात्मक राज्याची पायाभरणी : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – ३\nचोग्याल ह्यांनी भारत सरकार कडे विधानसभा बरखास्त करून घटना समिती व हा ठराव रद्द करण्याची मागणी केली. ह्यावेळी मात्र भारत सरकारने त्यांच्या मागणी कडे दुर्लक्ष केले.\nचीनची भीती आणि सिक्कीमला स्वतंत्र राष्ट्र बनवण्याचा घाट : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – २\nभारत सरकार व सिक्कीम सरकारने ५ डिसेंबर १९५० ला करार करून सिक्कीमच्या परराष्ट्रसंबंधाची, दळण वळणाची, अंतर्गत तसेच बाह्य संरक्षणाची जबाबदारी भारताने उचलली.\nपूर्व इतिहास आणि स्वातंत्र्यानंतरची राजकीय उलथापालथ : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – १\nऑगस्ट १९४७ साली इंग्रज निघून गेल्यावर सिक्कीम मधले विविध राजकीय गट एकत्र आले आणि ७ डिसेंबर १९४७ रोजी त्यांनी सिक्कीम स्टेट कॉंग्रेस (SSC)ची स्थापना केली.\nयाला जीवन ऐसे नाव\nगौतम बुद्ध आणि लाफिंग बुद्धाचा खरंच काही संबंध आहे का जाणून घ्या काय आहे सत्य\nलोकांचा हा विश्वास आहे की लाफिंग बुद्धाला घरी ठेवल्याने सुख आणि समृद्धी येते.\nयाला जीवन ऐसे नाव\n…आणि शत्रूंच्या नाकावर टिच्चून इस्रायलने आपले स्वातंत्र्य मिळवले : इस्रायल- संक्षिप्त इतिहास-३\n१६ मे १९४८ ला सुरु झालेलं हे युद्ध २२ जुलै १९४९ ला संपलं तेव्हा पूर्वी पॅलेस्टाइन च्या फाळणीत ५५% भूभाग मिळालेलं इस्रायल आता ८०% भूमीचं मालक होतं.\nयाला जीवन ऐसे नाव\nयुरोपातील यहुदी विरोधी लाट आणि झायोनिस्ट विचारधारेचा उगम : इस्रायल- संक्षिप्त इतिहास २\n४०० वर्षानंतर पॅलेस्टाईनाचा भाग प्रथमच इंग्रजांच्या अंमलाखाली आला आणि यहुद्यांच्या आशा पल्लवित झाल्या.\nयाला जीवन ऐसे नाव\nप्राचीन इतिहास, आणि ज्यूंच्या हक्काच्या भूमीची पार्श्वभूमी : इस्रायल- संक्षिप्त इतिहास १\nऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ देत यहुदी लोकांनी कायमच ह्या भूमीवर आपला हक्क सांगितला आहे.\nपत्त्यांमधील राजे, राण्या आणि गुलाम ह्या सर्वांमागे आहेत खरीखुरी माणसं आणि रंजक कथा\nकिलवरचा राजा म्हणजे जगप्रसिद्ध राजा ” अलेक्झांडर”\nयाला जीवन ऐसे नाव\nइतिहास – “हार्ट” च्या चिन्हाचा आणि व्हॅलेंटाईन डे चा\nआपल्याकडे हा उत्सव १९९२ च्या कालावधीत आला. नुकतेच जागतीकीकरणाचे वारे भारतात घुमु लागले होते.\nतुमच्याही घरात पैसे देणारी मनी प्लांट आहे मग या मागची रंजक गोष्ट तुम्हाला माहित असलीच पाहिजे\nफेंगशुईच्या नुसार, ही वनस्पती आजूबाजूची हवा शुद्ध करते.ही रेडिएशनचा प्रभाव कमी करते आणि ऑक्सिजन सोडते.\nयाला जीवन ऐसे नाव\nएका मुस्लीम संताने घातला होता सुवर्णमंदिराचा पाया, जाणून घ्या गोल्डन टेम्पल बद्दल रंजक गोष्टी\nअसे म्हणतात की, मुगल बादशाह अकबराने सुद्धा गुरूच्या या लंगर मध्ये सामान्य लोकांमध्ये बसून प्रसाद घेतला होता.\nयाला जीवन ऐसे नाव\nहिटलरने आपल्या नाझी पक्षाचे चिन्ह म्हणून स्वस्तिक का निवडले\n२००७ मध्ये जर्मनीने या नाझी स्वस्तिकावर बंदी घातली.\nयाला जीवन ऐसे नाव\nवैष्णवांचे पृथ्वीवरील वैकुंठ – तिरुपती बालाजी देवस्थानाबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले तिरुमाला तिरुपती येथील\nयाला जीवन ऐसे नाव\nदुधातील साखरेप्रमाणे भारतात सामावलेल्या पारसी समाजाचा इतिहास\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पारसी समाज हा संख्येने लहान असला तरी समाजाच्या\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या दहा शक्तिशाली शासकांचा अंत अतिशय दुर्दैवी झाला\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव\nकोहिनूर : कित्येक रहस्यांना आणि अफवांना जन्म घालणारा जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === भारताला ब्रिटीशांच्या जुलुमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळून आता ७०\nवकील काळा कोट आणि गळ्यावर पांढरा बँड का परिधान करतात यामागे काही कारण आहे का\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === वकील म्हटलं की आपल्यासमोर येतो सुटाबुटातील एक सुशिक्षित\nजाणून घ्या प्राचीन काळापासून ते २१ व्या शतकापर्यंतचा Zombies चा बदलता प्रवास\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === Zombies सर्वांनाच माहित असतील याबद्दल शंका नाही. त्यांच्यावर\n“कॉम्प्युटर बाबा” ला मंत्रिपद प्राधान्य कशाला – हिंदुत्ववाद की राष्ट्रहित\nनव्या नोटांमधील हे १० बदल आवर्जून समजून घ्या\nजाणून घ्या पॉवर ऑफ अटर्नी विषयी तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे\nउष्णतेचा त्रास झाल्यावर तुम्ही काय करता त्याने चक्क सूर्यदेवावर केस केलीय \nभुट्टा पाडतोय हेल्थचा भुगा : तुमच्या आवडत्या “कॉर्न” चे “महाभयंकर” दुष्परिणाम\nकॉम्प्यूटर Generations म्हणजे काय रे भाऊ\nइतिहास – “हार्ट” च्या चिन्हाचा आणि व्हॅलेंटाईन डे चा\nतुमचा स्मार्टफोन फारच लवकर डिस्चार्ज होण्यामागे ही १० कारणे आहेत\nGoogleच्या CEO सुंदर पिचैंनी सांगितले यशाचे ५ मंत्र\nसहसा कोणालाही माहित नसलेल्या गुगलच्या लय भारी ट्रिक्स….\nभारत सरळ सरळ चायनीज मालावर बंदी का घालत नाही – डोळे उघडणारं सत्य\n‘ह्या’ व्यक्तीला ३९ बायका, ९४ मुलं आणि ३३ नातवंड आहेत\nकाश्मीरचं सत्य – मीडिया आणि राजकारण्यांच्या पलीकडचं\nकर्ण हाच महाभारतातील सर्वात श्रेष्ठ योद्धा का होता हे दर्शवणारा हा अज्ञात प्रसंग\nमोदी – PNB घोटाळा : पडद्यामागच्या घडामोडी आणि अनुत्तरित करणारे बोचरे प्रश्न\n‘ह्या’ पुलांवरून जाण्याआधी तुम्ही दोनदा नक्की विचार कराल, हे आहेत जगातील सर्वात धोकादायक पूल\nभारतीय चित्रपटसृष्टीतील ‘उपेक्षित’ अभिनय सम्राट\n“आधार” डेटा हॅक होण्यामागचं वास्तव आणि ट्राय प्रमुखांची ट्विटर ट्रोलिंग\nइतिहासात पहिल्यांदा “वैज्ञानिकांचा मोर्चा” – कशासाठी\nह्या तरुणाच्या एका प्रयोगाने आता बाईक देईल १५३ किमी प्रतीलिटर इतके एव्हरेज\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/tag/nepal/", "date_download": "2018-08-19T03:30:54Z", "digest": "sha1:4EYHLT2KFUGUHPO5JWE4OMMFTXLXKFHH", "length": 9116, "nlines": 97, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "nepal Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या मंदिरात हिंदूं व्यतिरिक्त इतर धर्मांच्या लोकांना जाण्यास मज्जाव आहे\nपुराणान‍ुसार पशुपतीनाथ मंदिराचा इतिहास हजारो वर्षे जूना आहे.\nनेपाळमध्ये दिवाळी निमित्त कुत्र्यांसोबत जे होतं ते आश्चर्यकारक आहे\nया सणाला नेपाळमध्ये कुकर तिहाड असे म्हणतात.\nइमानदारी आणि शुरतेचे प्रतिक ‘गोरखा रेजिमेंट’बद्दल खास गोष्टी\nगोरखा रेजिमेंट साठी अधिकाऱ्यांना गोरखा भाषा शिकणं महत्वाचं असत. ज्यामुळे ते गोरखा रेजिमेंटमधील सैनिकांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधू शकतील.\nहिमालयाच्या कुशीत वसलेले भारतातील शेवटचे शहर\nओम पर्वत ही पहाडी कैलाश, बाबा कैलाश, कामिल कैलाश इत्यादी नावाने ओळखले जाते. या पर्वताची विशेषता म्हणजे येथील बर्फात ‘ओम’ शब्दाचं पॅटर्न दिसत, म्हणूनच या पर्वताला ओम पर्वत हे नाव पडलंय.\nआजवर कधीही गुलामगिरी न पाहिलेला : नेपाळ\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === नेपाळ ..भारताचा शेजारी देश, खरं तर भारताचा मित्र\nVज्ञान याला जीवन ऐसे नाव\nतीन हातांच्या गौरवला उपचारांची गरज, पण लोकांनी त्याला “देव” बनवलं\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === आपल्याकडे अंधश्रद्धा पसरवायला फार वेळ लागत नाही आणि\n“आमचा पक्ष, विरोधी पक्ष” अशी भूमिका असणाऱ्या विचारवंतांनी हा विचार करायला हवाय\nUgly- सगळे प्रश्न सोडवूनही अनेक प्रश्न विचारणारा चित्रपट\nधमक्यांना भीक नं घालता घरावर तिरंगा फडकावणारी काश्मिरी मुलगी\n एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात फोबिया का तयार होतो\nराम रहीम, खट्टर, साक्षी महाराज…देवा…माझ्या देशाला वाचव रे बाबा…\nप्रजासत्ताक दिनासाठी २६ जानेवारी ही तारीख निवडण्यामागचे तुम्हाला माहित नसलेले कारण\n5 इंग्लिश टीव्ही सिरीयल्स, ज्या तुम्ही बघितल्याच पाहिजेत \nप्राण्यांची हत्या नं करता मांसाहार – भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचा अचाट शोध\nकामसूत्र, मनमोहक स्त्री शिल्प ते विविध दैवतं : खजुराहोची “सचित्र” सफर\nजाणून घ्या जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये कसे निवडले जातात राष्ट्रपती\nलक्ष ठेवा…नवे ७ देश जन्मास येत आहेत\nकॉफी घेतल्याने आपली झोप का गायब होते\n….अन तो शेवटचा ‘नमस्कार’ ठरला \nस्वर्गाची अनुभूती देणारा हा आहे आकाशातील स्विमिंग पूल \nधोकादायक ते सुरक्षित : आगपेटीच्या शोधाची रंजक कथा\nसर्पदंशामुळे झाला अभिनेत्रीचा मृत्यू: असा कराल सर्पदंशाचा सामना\nसेक्सची इच्छा आणि लैंगिक शिक्षणाचा काही संबंध असतो का\nरेल्वे रुळांच्या मध्ये दगडी-खडी का टाकली जाते\nवजन कमी करताना कमी होत असलेली चरबी जाते कुठे\n या गोष्टी आचरणात आणल्या तर ते जास्त अवघड नाही..\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/healthy-food-and-diet-tips-1254171/", "date_download": "2018-08-19T03:41:00Z", "digest": "sha1:NO7POVLETPXJIP5BI6LVTOTUHHDAB252", "length": 12589, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हलका आहार आवश्यक | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nपावसाळा आला की गरमागरम भजी खाण्याचे बेत रंगू लागतात. मात्र पावसाळातला आहारही पचनास हलकाच असावा. कारण याकाळात पचनशक्ती मंदावलेली असते. पावसाळ्यातल्या थंड हवेत गरमागरम पदार्थ\nपावसाळा आला की गरमागरम भजी खाण्याचे बेत रंगू लागतात. मात्र पावसाळातला आहारही पचनास हलकाच असावा. कारण याकाळात पचनशक्ती मंदावलेली असते. पावसाळ्यातल्या थंड हवेत गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा अधिक होत असते. त्यातूनच वडा, भजी, समोसा, चहा, कॉफी इत्यादी पदार्थाचे प्रमाण अधिक होऊ शकते. हे पदार्थ कधी तरी खाण्यास हरकत नाही, पण वरचेवर खाणे व उघडय़ावरील पदार्थ खाणे टाळावे. स्वच्छता असलेल्या ठिकाणीच खावे. अन्यथा घरी बनवलेले पदार्थच खावे. घरी भजी, वडे बनवताना हरभऱ्याच्या डाळीऐवजी मूगडाळीचे पीठ पूर्ण किंवा अध्र्या प्रमाणात वापरू शकतो.\nसमोसा, भजी इत्यादी पदार्थ बनविताना इतर भाज्या वापरू शकतो. हे पदार्थ बाहेर बनवताना तेल वारंवार तापवले जाते आणि ही गोष्ट आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असते. त्यातून हृदयविकारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त पदार्थ घरी चांगल्या पद्धतीने बनवावे. चव, आवड जरूर महत्त्वाची आहे, पण त्याहूनही महत्त्वाचे आपले आरोग्य आहे.\nपावसाळ्यात चहा, कॉफीचे सेवन वारंवार करू नये. आधी पचनशक्ती मंदावलेली असते. ती अजून मंदावू शकते. योग्य प्रमाणात घ्यायला हरकत नाही. त्यात आले, गवती चहा, सुंठ, वेलची, दालचिनी, तुळस इत्यादींपैकी कोणतेही पदार्थ वापरू शकता. त्यामुळे पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो.\nपित्ताच्या तक्रारी असणाऱ्यांनी तर चहा, कॉफी न घेतलेले उत्तम. गरम सूप घेण्यास मात्र हरकत नाही. भाज्यांचे सूप, डाळीचे सूप, मुगाचे कढण इत्यादी पदार्थ गरम असतानाच घ्यावे. त्यात लसूण, दालचिनी, हिंग, जिरेपूड, धणेपूड इत्यादी पदार्थ वापरावे. त्यामुळे पचनशक्तीपण चांगली राहते आणि सर्दी-खोकल्यापासूनही आपला बचाव होऊ शकतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/urgent-looking-for-a-wordpress-developer-to-customize-stylesheets.html", "date_download": "2018-08-19T04:01:38Z", "digest": "sha1:EVJXZF5MGSVGK55N4UYA4I5XQWY5YZ5M", "length": 12853, "nlines": 56, "source_domain": "marathifacebook.com", "title": "[URGENT] Looking for a WordPress developer to customize stylesheets - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/bonsai-is-unlucky-plant-118060400018_1.html", "date_download": "2018-08-19T04:21:38Z", "digest": "sha1:WLXLLL4TQ4LIXOFA2CN55EZXIPHPX6CH", "length": 10890, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बोन्साय आणि नकारात्मक ऊर्जा पसरवण्यार्‍या झाडांना लगेच करा बाहेर | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबोन्साय आणि नकारात्मक ऊर्जा पसरवण्यार्‍या झाडांना लगेच करा बाहेर\nझाडांमुळे घरात सजीवता येते. हिरवळं कोणत्याही स्थानाची शोभा वाढवण्यात मदत करतं. नैसर्गिक वातावरणामुळे जीवनात अनेक सकारात्मक परिणाम बघायला मिळतात. म्हणून जागेचा उपयोग करुन तिथे हिरवळ लावणे नैतिक रुपाने देखील आवश्यक आहे, कारण याने पर्यावरणाची रक्षा तर होतेच प्रदूषणापासून मुक्तीही मिळते. पण त्याआधी जाणून घ्या काही आवश्यक गोष्टी:\n* अनेक प्रकाराचे झाडं नकरात्मक ऊर्जा प्रदान करतात. त्याविषयी जाणून घेतल्यावरच त्यांची लागवण करावी. जसे नागफणी आवास किंवा कार्यालयात ठेवल्याने नुकसान होतं. याचे काटे ऋणात्मक ऊर्जेत वृद्धी करतात.\n* बोन्साय ( झाडाची छोटी जिवंत प्रतिकृती) झाडं घरात ठेवल्याने तेथे राहणार्‍या लोकांच्या कामात अडथळे निर्माण होतात. या प्रकारे सुंदर दिसणारे बोन्साय आपल्या प्रगतीत विषासारखे आहे. याचे त्याग करणे योग्य ठरेल.\n* काटेरी झाडं किंवा ज्या झाडांच्या पानातून,\nफांदीतून किंवा फूलातून दूधसारखं पांढरं द्रव निघतं, अश्या झाडांपासून सावध राहावे. हे आरोग्य आणि भाग्यासाठी धोकादायक असतात.\n* सुकलेले, तुटलेले झाडंदेखील नकारात्मक ऊर्जा प्रदान करतात.\n* झाडं लावणं शक्य नसल्यास त्याची आकृती किंवा चित्र लावणे देखील योग्य ठरेल.\n- ज्योतिर्विद रामकृष्ण डी. तिवारी\nअत्यंत आवश्यक आहे पशू-पक्षी आमच्या सुखी जीवनासाठी, जाणून घ्या 9 आश्चर्यकारक गोष्टी\nयेथे ठेवा पाणी, नांदेल सुख-समृद्धी\nपूजेत वापरू नये लोखंडी भांडी\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nयावर अधिक वाचा :\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://worknode.info/watch/89QkZ1yn3sg", "date_download": "2018-08-19T03:31:29Z", "digest": "sha1:62SFSTLPGHIKGBA7M3KREVXKCCMQK67G", "length": 11428, "nlines": 51, "source_domain": "worknode.info", "title": "86032 ऊस लागवड 8 महिन्यात 22 पेरे जबरदस्त रिजल्ठ - Descriptions and principles on worknode.info", "raw_content": "86032 ऊस लागवड 8 महिन्यात 22 पेरे जबरदस्त रिजल्ठ\n712 पीक सल्ला : अशी करा ऊसाची लागवड\n म्हणजे आपल्या निसर्गातील प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून आहे, तेव्हाच निसर्ग समतोल राखता येते ,हुमणीचे सुध्दा तसेच आहे ,आपण शेतात काडी कचरा गोळा करून पेटवून दिला तर हुमण्याना आपली उपजीविका कशी करायची हा प्रश्न पडतो, तेंव्हा त्यांना याचे उत्तर फक्त एकच असते ते म्हणजे मुख्य पिक कारण त्यांना दुसरा पर्याय नसतो .एक वेळा विचार करून पहा नक्की\nउसाचं वजन कसं वाढवाल\nअशोक इंदुराव खोत, इस्लामपूर यांनी संजीव माने यांच्या मार्गदर्शनानी उसाचं वजन ५० टनांपासून १४८ टनांपर्यंत नेलं. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा.\nमांडवगण फराटा येथे एकरी ११० टन ऊसाचे उत्पादन...| Prabhat Online News\nमांडवगण फराटा- भारत हा कृषीप्रधान देश आहे... हे वाक्य तन-मन-धनाने अंगीकारून सकारात्मक पध्द्तीने शेती करणारे शेतकरी समाजासाठी नक्कीच आदर्शवत असेच आहेत. शेती परवडत नाही म्हणून इतर गोष्टींकडे वळणारे बरेच जण आपल्याला पाहायला मिळतात. परंतु योग्य नियोजनानुसार शेती केल्यास त्यातून भरघोस असं उत्पादन नक्कीच निघू शकतं, हे शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील प्रगतशील शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील फराटे यांनी दाखवून दिलंय. साधारणतः एक एकर क्षेत्रामध्ये ५० ते ६० टन उसाचे उत्पादन निघते. जमिन चांगली असेल, उसाचे बेणं उत्तम दर्जाचं असेल तर ८० टन एवढे उत्पादन निघाल्याचे पाहण्यात आले आहे. परंतु सुभाष बाळासाहेब पाटील फराटे यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रामध्ये उसाचे तब्बल ११० टन एवढे विक्रमी उत्पादन घेतलं आहे. होय ११० टन... ऐकून आश्चर्य वाटलं ना... त्यांच्या क्षेत्रातील उसाचे तीन ते चार तुकडे होत आहेत. त्याचबरोबर हा उस 40 ते 45 कांड्यापर्यंत वाढला आहे. याबाबत सुभाष फराटे म्हणाले की, त्यांनी उसाची लागवड गेल्या वर्षी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या धोरणाप्रमाणे केली होती. सुरूवातीला उस लागवड करत असताना शेतामध्ये आडवी-उभी नांगरट ट्रॅंक्‍टरच्या सहाय्याने करुन त्यामध्ये शेणखत आणि रासायनिक कंपोस्ट खत एकञ करुन ते सरीमध्ये टाकण्यात आले. पाच फुटाच्या अंतरावर सऱ्या काढण्यात आल्या. त्यानंतर उसावर विविध औषध फवारणी तसेच ठिबकच्या माध्यमातून योग्य पाण्याचे नियोजन करण्यात आले. आता 6 एकर उस कारखान्याला जाण्यासाठी उपलब्ध आहे.त्यामधील एक एकर कारखान्याला तुटत आहे. उसाचे तीन ते चार तुकडे होत असल्याने एका एकरामध्ये 110 टनाच्या आसपास उत्पादन निघणार आहे. शेती व्यवसाय करत असताना शेती चांगल्या पद्धतीने केली गेली तर शेती फायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी शेती करत असताना पहिल्यांदा शेती ही ठिबक सिंचनावर करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शेती करत असताना शेतीमध्ये आंतरपीक घेणे देखील गरजेचे आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असे फराटे पाटील यांनी सांगितले. १० टन एवढं विक्रमी उत्पादन घेताना गावातील उद्योजक राहुल फराटे यांचं सुभाष पाटील फराटे यांना विशेष सहकार्य मिळालं. ११० टन एवढं विक्रमी उत्पादन घेतल्यामुळे संपूर्ण शिरूर तालुक्यातुन सुभाष पाटील फराटे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. शेती करताना ती नियोजनबद्ध आणि चांगल्या पद्धतीने केल्यास शेती नक्कीच फायदेशीर आहे, हे सुभाष पाटील फराटे यांनी दाखवून दिलंय. सुभाष पाटील यांचं हे उदाहरण इतर सर्वच शेतकऱ्यांसाठी आदर्शवत असून, शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्यांसाठी तर एक चांगलं सकारात्मक उदाहरण आहे.\n712 सांगली: एक एकरातून 200 टन ऊस, इन्व्हर्टेड स्प्रिंकलरची कम...\nपॉलीहाऊस किंवा शेडनेटमधले तापमान नियंत्रण करणारे फॉगर्स सगळ्यांनाच माहिती आहेत. मात्र मोकळ्या जागेत आणि तेही ऊसामध्ये अशा फॉगर्सचा वापर केलाय सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर गावच्या अशोक खोत यांनी. पाहूया या अनोख्या प्रयोगाची यशोगाथा.. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive\nपोहळे तर्फ आळते ता .पन्हाळा येथील 86032 ऊस लागवड जेविक खताच्या वापराने बुरमाड जमिनीमध्ये जबरदस्त फरक 8 महिन्यात 22 पेरवरती लागण कमी रासायनिक खतांचा वापर अधिक माहिती साठी संपर्क उमेश सोळसे 9689646665 / 7020700867 call whatsapp\nAuthor दिशा सेंद्रिय शेतीची 2 мес. назад\nउसाचं वजन कसं वाढवाल\nमांडवगण फराटा येथे एकर... 8 мес. назад\nये करे गन्ने में मिलेग�... 6 мес. назад\nएकरी २८ क्विन्टल सोयाब... 9 мес. назад\nशेळीपालन ट्रेनिंग भाग ... 3 час. назад\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%A4/word", "date_download": "2018-08-19T03:54:16Z", "digest": "sha1:724OI6GFWHAGXH2M2GNLDPLU4UXTEZ2Y", "length": 11023, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - कुलदैवत", "raw_content": "\nअशुभ कार्य करून आल्यावर, घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय कां धुवावेत\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nकुलदैवत - हरहर महादेव\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nकुलदैवत - शिवा शिवा महादेवा\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nकुलदैवत - आम्हा संबाचं ध्यान\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nकुलदैवत - शंकराचं लगीन\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nकुलदैवत - शिव पार्वती प्रश्नोत्तरे\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nपरदेशात १३ हा आंकडा अशुभ कां मानतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5159471868832291365&title=Paiting%20Exhibition%20in%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-19T03:46:19Z", "digest": "sha1:G7L3VVOS3646WXKT5OQVL7VAZIBE5BAT", "length": 10084, "nlines": 127, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘विदिन- विदाउट’ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन", "raw_content": "\n‘विदिन- विदाउट’ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन\nपुणे : दिवंगत कलाकार गिरीश धुमाळ यांच्या मित्रांच्या पुढाकाराने त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘विदिन- विदाउट’ असे या प्रदर्शनाचे नाव असून, प्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १७) सायंकाळी सहा वाजता या चित्र प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे.\n१८ ते २० मे या कालावधीत भांडारकर रस्त्यावरील ‘आर्ट टू डे गॅलरी’ येथे सकाळी ११ ते सायंकाळी सहापर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. या वेळी गिरीश यांचे मित्र आपल्या मित्राच्या आठवणींना उजाळा देतील. याबरोबरच गिरीश यांच्या काही कविता, लिखाण, त्यांच्या मित्रांच्या आठवणी यांवर आधारित एका पुस्तकाचे प्रकाशन देखील या कालावधीत होणार आहे.\n‘आपल्या कलाकार मित्राच्या कलाकृती आणि लेखन तो गेल्यानंतर त्याच्या मित्रमंडळींच्या समोर याव्यात आणि त्याचा आंतरिक प्रवास एकदम उलगडला जावा...’ धुमाळ यांच्या कधीही समोर न आलेल्या कलाकृती पाहून त्यांच्या मित्रांच्याही याच भावना होत्या. आपल्या चित्रकार मित्राचा हा विशेष पैलू जगासमोर यावा या उद्देशाने धुमाळ यांच्या मित्रांनी त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.\nधुमाळ हे अभिनव कला महाविद्यालयाच्या १९९४च्या बॅचचे कमर्शियल आर्टस्चे विद्यार्थी. कमर्शियल आर्टिस्ट म्हणून त्यांनी विविध प्रकारची व्यावसायिक कलेची कामेही केली; मात्र कमर्शियल आर्टिस्ट असूनही गिरीश अभिव्यक्तीस अधिक मोकळीक देणाऱ्या पेंटिंगच्या विश्वामध्ये अधिक रमले.\nडिसेंबर २०१७मध्ये गिरीश यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी रेखाटलेली ही चित्रे मित्रांच्या पाहण्यात आली. ती वेगळी आहेत याची जाणीव या सर्व मित्रांना झाली आणि त्यांच्या या कलेबद्दल इतरांना माहिती व्हावी व ती जगासमोर यावी या तळमळीने त्यांच्या अभिनव कला महाविद्यालयाच्या मित्रांनी ‘विदिन- विदाऊट’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले आहे.\nया प्रदर्शनात धुमाळ यांच्या निवडक ५० चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, यामध्ये त्यांनी चितारलेल्या ‘अॅबस्ट्रॅक्ट’ अर्थात अमूर्त कलाकृतींचा समावेश आहे. ही चित्रे ही विक्रीसाठीही उपलब्ध असणार आहेत.\nचित्र प्रदर्शन आणि उद्घाटनाविषयी :\nउद्घाटन : १७ मे २०१८\nवेळ : सायंकाळी सहा वाजता\nदिवस : १८, १९, २० मे २०१८\nवेळ : सकाळी ११ ते सायंकाळी सहापर्यंत\nस्थळ : आर्ट टू डे गॅलरी, भांडारकर रस्ता, पुणे.\nTags: गिरीश धुमाळपुणेविदिन- विदाऊटअभिनव कला महाविद्यालयसुभाष अवचटPuneGirish DhumalWithin-WithoutAbhinav Kala MahavidyalayaSubhash Avachatप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\n‘आयुष्मान भारत’अंतर्गत १० हजार नोकऱ्यांची संधी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\n१२ ते १८ ऑगस्टदरम्यान रत्नागिरीत कीर्तन सप्ताह\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/arupache-rup-satya-margadarshak-254-togather-12052/", "date_download": "2018-08-19T03:41:13Z", "digest": "sha1:QG3ALHEY2JXOAEGUV67XEFA3LLVUYVIT", "length": 15457, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २५४. संगति | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक »\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २५४. संगति\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २५४. संगति\nआतापर्यंतच्या आपल्या चिंतनानुसार मुक्ती म्हणजे व्यापकता, हे आपण पाहिलं. तेव्हा माणसाच्या जन्माचा खरा लाभ परमात्म्याशी ऐक्य साधणं, मुक्ती साधणं, हा आहे, या वाक्याचा मथितार्थ पाहू.\nआतापर्यंतच्या आपल्या चिंतनानुसार मुक्ती म्हणजे व्यापकता, हे आपण पाहिलं. तेव्हा माणसाच्या जन्माचा खरा लाभ परमात्म्याशी ऐक्य साधणं, मुक्ती साधणं, हा आहे, या वाक्याचा मथितार्थ पाहू. परमात्मा हा सर्वत्र, सर्वज्ञ आहे याचाच अर्थ तो सर्वव्यापक आहे. त्याचाच अंश असलेला जीव हा स्वतची वेगळी सत्ता निर्माण करून ती जपू पाहात आहे, ती सत्ता संकुचित आहे, नश्वर आहे, कधी ना कधी संपणारी आहे. अशा नश्वर, क्षणभंगूर, संकुचित सत्तेलाच सर्वोच्च मानून त्यासाठीच जगणारा जीव म्हणूनच दुख भोगत आहे. मानवी जन्माचा खरा लाभ परमात्म्याशी ऐक्य साधणं हाच आहे, या वाक्याचा अर्थ असा की संकुचित, ‘मी’ केंद्रित जगणं सुटावं आणि ते व्यापक व्हावं. आता जो संकुचित ‘मी’पणात जखडला आहे, स्वार्थकेंद्रित जगण्यात अडकला आहे तो एकाएकी व्यापक होणं शक्य नाही. आपल्याला परमात्म्याशी ऐक्य साधायचं असेल तर आपलं सगळं जगणं हे हळुहळू भगवंतकेंद्रित व्हायला हवं. त्यासाठी अंतरंगात तसा निश्चय हवा आणि बाह्य़ जगाशी व्यवहार करतानाही त्या ध्येयाचं, त्या निश्चयाचं भान जपायला हवं. हे साधणंदेखील सोपं नाही. कारण दुनियेत वावरताना दुनियेचा प्रभाव आपल्या मनावर पडत असतो. लाभ-हानी, सुख-दुखाबाबत दुनियेची व्याख्या वेगळीच असते. बरं, दुनियेची संगत सोडताही येत नाही. त्यामुळे दुनियेत राहात असतानाच भगवंतकेंद्रित जगणं साधायचं तर जो असा दुनियेत वावरत असतानाच परमात्मरसात सदोदित निमग्न आहे, अशाची संगत मला लाभली पाहिजे. ही संगत लाभली तर परमात्म्यावर भार सोपवणं म्हणजे काय, आपली कर्तव्यर्कम चोख बजावताना परमात्म्यावर भार सोपवून निश्िंचत कसं राहाता येतं, हे आपल्या मनावर आपोआप बिंबत जाईल. मात्र जो दुनियादारीत निमग्न आहे, स्थूल भौतिक व्यापातच दिवसरात्रं ज्याचं मन अडकलं आहे त्याची संगत मला ही निश्चिंती, परमात्म्याशी ऐक्य साधण्याची युक्ती शिकवू शकणार नाही. कबीरांचा एक दोहा आहे, ‘‘बंधे को बंधा मिलै, छूटै कौन उपाय कर संगति निरबंध की, पल में लेइ छुडाय कर संगति निरबंध की, पल में लेइ छुडाय’’ एखादा माणूस दोरखंडानं जखडला आहे आणि त्याला त्या बंधनातून सुटका करून घ्यायची आहे. त्यासाठी तो दुसऱ्या माणसाकडे गेला तर तो बिचारा त्याहून अधिक जाडजूड दोरखंडांनी जखडला आहे. मग जो स्वतच बांधला गेला आहे तो बंधनात अडकलेल्याला काय सोडविणार’’ एखादा माणूस दोरखंडानं जखडला आहे आणि त्याला त्या बंधनातून सुटका करून घ्यायची आहे. त्यासाठी तो दुसऱ्या माणसाकडे गेला तर तो बिचारा त्याहून अधिक जाडजूड दोरखंडांनी जखडला आहे. मग जो स्वतच बांधला गेला आहे तो बंधनात अडकलेल्याला काय सोडविणार तथाकथित बाबाबुवा हे आपापल्या पदप्रतिष्ठेत, आपापल्या आध्यात्मिक प्रसिद्धीच्या मोहात जखडले आहेत ते बंधनात अडकलेल्या मला काय सोडविणार तथाकथित बाबाबुवा हे आपापल्या पदप्रतिष्ठेत, आपापल्या आध्यात्मिक प्रसिद्धीच्या मोहात जखडले आहेत ते बंधनात अडकलेल्या मला काय सोडविणार जो स्वत: बंधनरहित आहे तोच मला क्षणार्धात सोडवू शकतो जो स्वत: बंधनरहित आहे तोच मला क्षणार्धात सोडवू शकतो तेव्हा बंधनरहित जो आहे तो मुक्त आहे. तोच मला मुक्त करू शकतो. जो स्वत: संकुचित आहे, तो मला व्यापक करू शकत नाही. जो व्यापक आहे, परमात्मरसात निमग्न आहे तोच मला व्यापकत्वाची शिकवण देऊ शकतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n२७७. मुंगी आणि मोहरी\n‘टुगेदर’ मैफलीचा ठाण्यात तिय्या..\nशनिवारवाडय़ाच्या खुल्या रंगमंचावर रविवारी समरसता महानाटय़ साकारणार\nराज्यात समता, समरसता वर्ष\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/vajpayee-is-still-stable-in-urine-infection-118061200021_1.html", "date_download": "2018-08-19T04:20:33Z", "digest": "sha1:TJ726RT565L2XFOUYJCVSN2DDW2QMV4B", "length": 11418, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वाजपेयी यांना मूत्रसंसर्ग मात्र प्रकृती स्थिर | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवाजपेयी यांना मूत्रसंसर्ग मात्र प्रकृती स्थिर\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मूत्रसंसर्ग झाला आहे. दिल्लीतील 'एम्स'ने मेडिकल बुलेटीन जारी करुन याबाबत माहिती दिली. वाजपेयींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचंही त्यांनी नमूद केले आहे. यानुसार त्यांना सध्या ताप नाही, रक्तदाबाचा त्रासही नाही. मात्र मूत्रसंसर्ग झाला असून त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवले आहे. उद्या सकाळी डिस्चार्ज दिला जाईल असे सध्या तरी चित्र आहे. वाजपेयींना क्रिटिकल केअर युनिट म्हणजेच सीसीयू मध्ये ठेवले आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली सर्जरीनंतर अजूनही 'एम्स'मध्येच आहेत. रुग्णालयात एकच व्हीव्हीआयपी रुम आहे. त्यामुळे वाजपेयींना सीसीयूमध्येच ठेवण्यात आल असून, अनके राजकारणी त्यांची विचारपूस करत आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दिल्लीत, एम्स हास्पिटलमध्ये जाऊन प्रकृतीची विचारपूस केली आहे. दुसरीकडे अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी देशभरात पूजा-प्रार्थना, हवन करण्यात येत आहेत.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर संध्याकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा व त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण आडवानी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी केली.\nमाजी पंतप्रधान अट‍ल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल\nपोलीस शिपायाने चक्क ३ लग्नं केली पुण्यातील गोष्ट\nअटल बिहारी वाजपेयींचे नाव मतदार यादीतून हटवले\nविचारधारेसाठी माझी लढाई सुरू राहणार आणि आम्ही ती जिंकू - राहुल गांधी\nभय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी मारली\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/irritating-things-guys-do/", "date_download": "2018-08-19T03:26:37Z", "digest": "sha1:JOIGKT4CFLW55EVB4IJSBB4GAQISMKOA", "length": 19021, "nlines": 120, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ह्या ७ इरिटेटिंग चुकांमुळेच तुम्ही ह्या वॅलेंटाईनला देखील सिंगल आहात", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या ७ इरिटेटिंग चुकांमुळेच तुम्ही ह्या वॅलेंटाईनला देखील सिंगल आहात\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nआज वॅलेंटाईन्स डे म्हणजेच प्रेमाला सेलीब्रेट करण्याचा दिवस, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस.. सर्वात आधी ज्यांच्याकडे त्यांचा त्यांचा वॅलेंटाईन आहे त्या सर्वांना ‘हॅप्पी वॅलेंटाईन्स डे’… आणि जे आजच्या दिवशी देखील सिंगल आहेत त्यांच्यासाठी दोन मिनिटांच मौन…\nअरे पण काळजी का करताय वॅलेंटाईन्स डे अजून संपला नाहीये, अजूनही तुमच्या हातात वेळ आहे. तुम्ही सिंगल आहात, ह्याच्या मागे काही ना काही कारण तर नक्कीच असणार ना एकतर तुम्ही कधीच तसे एफर्ट्स घेतलेले नाहीत किंवा घेतलेले एफर्ट्स पुरेसे ठरलेले नाही.\nमला एक कळत नाही की, मुलं नेहेमी पोरी पटवायच्या मागेच का असतात. म्हणजे अक्षरशः त्यावर बेट्स म्हणजेच मित्रा मित्रांत पैज लावली जाते. कॉलेजच्या कट्ट्यावर, ऑफिसच्या कॅन्टिनमध्ये अश्या चर्चा रंगत असतात.\nपहिली गोष्ट म्हणजे पोरींना पटवायच्या नजरेने मुळीच बघू नका. त्यांना मैत्री, प्रेम ह्या भावनेने बघा. म्हणजे तुमचा पुढील वॅलेंटाईन्स डे सिंगल सेलिब्रेट करावा लागणार नाही.\nआज आम्ही तुम्हाला तुम्ही करत असलेल्या अश्या काही चुका सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही आजही सिंगल आहात. तसेच त्या चुका सुधारण्यासाठी काही खास टिप्स देखील सांगणार आहोत ज्या वापरून तुम्ही मुलींना सहजपणे इम्प्रेस करू शकता…\nअनेकांना असे वाटत असते की, मुली ह्या अश्याच पटतात… आता हे पटतात म्हणजे काय खरेतर मुलींना एखादा असा मुलगा हवा असतो जो त्यांच्यावर प्रेम करेल आणि हे प्रेम त्यांना ह्या पोरी पटवा संघटनेतील मुलांच्या डोळ्यांत तर नक्कीच दिसत नाही. त्यामुळे त्या अश्या पोरांना कधीही पोरी होकार देत नाहीत. तर पोरींना पटवू नका त्यांना इम्प्रेस करा. जर तुम्ही त्यांना आवडलात तर त्या नक्की तुम्हाला होकार देतील.\nतुम्ही मुन्ना भाई एम.बी.बी.एस. हा चित्रपट तर बघितलाच असेल. त्यातील तुम्हाला तो सीन आठवतो, जेव्हा मुन्नाभाईला कॉल येतो आणि ती मुलगी सांगते की ती पहिल्यांदा एका मुलाला भेटायला आलेली आहे, आणि ह्या भेटीतच तिला ठरवायचे की तिला तो पसंत आहे की नाही. तेव्हा मुन्नाभाई तिला सल्ला देतो की, जर त्या मुलाने वेटरला चांगल्याने हाक मारली तर तो मुलगा चांगला आणि जर त्याने शुक-शुक, छूक-छूक अशी हाक मारली तर तो ठीक नाही.\nहीच ती वागणूक जी ठरवते की मुलगी इम्प्रेस होईल की, नाही. तुम्ही इतरांना कशी वागणूक देता ह्यावरून तुमचा स्वभाव कळतो. त्यामुळे आपली वागणूक चांगली ठेवा. तुम्हीच विचार करा ना कोणती मुलगी अश्या शुक-शुक, छूक-छूक करण्याऱ्या मुलासोबत राहील.\n३. स्वतःला हिरो समजणे\nभलेही शाहरुख, सलमान, रणबीर हे मुलींना आवडत असले, तरी तुम्ही ते आहात असा वाव मुळीच आणू नये. तुम्ही जसे आहात तसेच राहा. मुलींना ती मुलं जास्त आवडतात जे उगाचच हिरो बनण्याचा प्रयत्न करत नाहीत. थोडक्यात काय तर तुम्ही जसे नॉर्मल राहता त्यांच्यासमोर पण तसेच रहा.\n४. तुमच्यासोबत तिला असुरक्षित वाटणे\nएखादी मुलगी एखाद्या मुलाबरोबर का असते, कारण तिला त्या मुलासोबत राहायला आवडत म्हणून.\nजर तुमच्यासोबत कुठली मुलगी आहे तर तिला तुमच्या वागणुकीमुळे कुठेही असुक्षित वाटायला नको.\nतिच्याशी बोला, तिला जीवनाविषयी, आवडी-निवडीविषयी जाणून घ्या. ह्यामुळे ती कम्फर्टेबल होईल आणि मग पुढे तुमची मैत्री हळूहळू प्रमाकडे नेत चला. ते काय आहे न, पहिल्या भेटीत “आय लव्ह यू” म्हणून चालत नसत… प्रेमाची पहिली पायरीच मैत्री आहे. त्यामुळे तिथूनच सुरवात करा. नाहीतर तोंडावर आपटाल.\n५. तिला गृहीत धरणे\nप्रत्येक मुलीला ती स्पेशल आहे असं तुम्ही म्हटल, तर तुमचं अर्ध काम झालं समजा.\nह्या जगातली कुठलीही मुलगी असू दे, जर तुम्ही तिला स्पेशल ट्रिट केलं तर ती तुम्हाला होकार देणारच. ती तुमच्यासाठी किती खास आहे, का खास आहे हे वेळोवेळी तिला सांगत चला. ज्यानंतर तुम्हला देखील ती आपल्या मनात एक स्पेशल स्थान नक्की देईल. पण जर तुम्ही तिला गृहीत धरले तर मग काही खरं नाही.\n६. पहिल्या भेटीवेळी रिकाम्या हाताने जाणे\nपहिल्या भेटीत कधीही खाली हाताने जाऊ नये. एक छानसा फुलांचा गुच्छ, एखादी भेटवस्तू, चॉकलेट असं कहीतरी घेऊन जावे. यामुळे मुली इम्प्रेस होतात. आणि जर खूप खर्चिक वाटत असेल तर एक लाल गुलाबाचं फुल हे तर सर्वात उत्तम ऑप्शन. ह्याने तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही आणि मुलगी देखील गुलाब बघून आनंदी होईल.\n७. पुरुषी वर्चस्व गाजवणे\nकुठल्याही मुलीला एक असा जोडीदार हवा असतो, जो तिला समजून घेईल, तिला तिचे जीवन जगण्याची मोकळीक देईल.\nत्यामुळे तुम्ही पुरुष आहात आणि ती एक स्त्री आहे म्हणून तिने नेहेमी तुमचेच ऐकायला हवे असे निर्बंध तिच्यावर लादू नका. तिचेही ऐकून घ्या, तिला जसे राहायचे आहे, जसे जगायचे आहे तसे जगू द्या. जर तुम्हाला तिची कुठली गोष्ट पटत नसेल तर तिच्याशी त्याबद्दल बोला. तिला सल्ला द्या, तिच्यावर स्वतःचे निर्णय लादू नका.\nह्या वरील काही टिप्स वापरून बघा… काही जमतंय का.. कारण अजूनही तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← बॉलीवूडने ठरवलेल्या प्रेमाच्या व्याख्यांमध्ये अडकलेली तरुणाई\nक्रिकेटच्या मॅचनंतर वापरून जुन्या झालेल्या बॉलचं काय होत असेल\nभारतातील हे आदिवासी लोक प्रेम करण्याच्या बाबतीत आपल्याही कित्येक पावले पुढे आहेत\nबॉलीवूडने ठरवलेल्या प्रेमाच्या व्याख्यांमध्ये अडकलेली तरुणाई\nमुलींना इम्प्रेस करण्याच्या नादात मुलं करतात ह्या हास्यास्पद गोष्टी\nइतिहासातील “पाहिलं नोंद झालेलं महायुद्ध” भारतात घडलं होतं\nऑरगनाईज्ड लूट : अ सरदार मनमोहन यांचं ऑडिट\nअळीवचे औषधी गुणधर्म : आहारावर बोलु काही-भाग : १६\n“सनस्क्रीन” बाबत प्रचलित असलेले “हे” समज निव्वळ ‘गैरसमज’ आहेत\nसार्वभौम भारताच्या २२ व्या राज्याचा जन्म आणि सद्यस्थिती : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – ४\nसर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची ‘ही’ आहेत जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स\nजर तुम्ही 90’s kid असाल तर तुम्ही ‘ह्या’ गोष्टी कधीही विसरू शकणार नाही\nजगातील सर्वात महागडी आणि आशिया खंडातील सर्वात लक्झरियस रेल्वे: महाराजा एक्सप्रेस\nनिर्दयीपणाचे मानवी रूप : इतिहासातील सर्वात क्रूर राज्यकर्ते\nहे आहेत जगातले सर्वात भयानक आणि धोकेदायक ‘जागृत’ ज्वालामुखी\nकाय आहे सोन भांडार गुहेतील ‘गुप्त खजिन्याचं’ रहस्य\nAir India Express ११ वर्षाच्या व्यवसायात पहिल्यांदा नफ्यात\nलव्ह मॅरेज V/S अरेंज मॅरेज… काय आहे बेस्ट\nबनावट लग्ने, पहिल्या रात्रीचे व्हिडीओ आणि ब्लॅकमेल : पाकिस्तान्यांचा इंग्लंडमधील क्रूर चेहरा\nदेवाला भक्तांचा आणि गुरुला शिष्यांचा कधी त्रास होत नसतो : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १३\nप्रेमभंगाचे हे भयंकर शारीरिक प्रभाव वाचून, प्रेमापासूनच जपून रहाण्याचा विचार येतो\nजगातील अशी काही ठिकाणं जिथे स्त्रियांना नाही तर पुरुषांना आहे ‘नो एण्ट्री’\nआजही मुळतः हिंदू धर्माला मानणारा युरोपातील ‘रोमा समुदाय’\nतंत्रज्ञानाचा नैतिक पेच : व्यक्तीमध्ये असणारी नैतिकता यंत्राकडे कशी असेल\nरूझवेल्टची दिलदारी आणि म्हाताऱ्या अस्वलाचे नशीब : टेडी बिअरच्या जन्माची रंजक कथा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/zozila-pass-reconstruction/", "date_download": "2018-08-19T03:30:14Z", "digest": "sha1:APOJASJIEI4FLJRP4ZDEF6SOLRZRQH5M", "length": 12055, "nlines": 97, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "काश्मीर खोऱ्यातील सर्वात 'चित्तथरारक' रस्त्याची दुरुस्ती सैन्याने हाती घेतलीय! मोदींच्या हस्ते शिलान्यास", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकाश्मीर खोऱ्यातील सर्वात ‘चित्तथरारक’ रस्त्याची दुरुस्ती सैन्याने हाती घेतलीय\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nकश्मीर खोऱ्यातून लडाखमध्ये प्रवेश करता कुठल्याही ऋतूमध्ये प्रवेश करता येण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या जोजिला पासच भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ मे ला करणार आहेत. खराब वातावरणामुळे बऱ्याचदा लडाखचा काश्मीर खोऱ्याशी असलेला संपर्क तुटतो. जोजिला पासच्या निर्मितीनंतर ही समस्या सुटणार आहे.\nयाबरोबरच सीमा सुरक्षेच्या व रणनीतीच्या दृष्टीकोनातून याला महत्व प्राप्त आहे. या बोगद्यामुळे ३ तासच अंतर काही क्षणात कापता येणार आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी या पासचे भूमिपूजन करून त्याचा कामाला हिरवा कंदील देतील. ६,८०९ करोड किमतीच्या या प्रकल्पामध्ये १४.२ किलोमीटर चा बोगदा बनवला जाणार आहे. २०२६ पर्यंत या बोगद्याची निर्मिती अपेक्षित आहे. श्रीनगर आणि लेहदरम्यान आजून एका ६.५ किमी च्या टनेलचे काम चालू असून, पुढच्या वर्षीपर्यंत हा हायवे बनून तयार होणार आहे.\nजोजिला टनेल निर्माणासाठी पहिला सर्वे भारतीय सेनेने १९९७ साली केला होता. परंतु यादिशेने ठोस पावलं १९९९ च्या कारगिल युद्धानंतर उचलण्यात आली.\nलडाखच्या लोकाना मुख्य भूमीशी जोडण्याचे वचन सरकारकडून देण्यात आले होते त्याचीच ही वचनपूर्तता आहे. २० किमी च्या जोजिला टनेल आणि z मोर्च टनेलच्या निर्मितीने काश्मीर खोर आणि लडाख मधला संपर्क मजबूत होणार आहे.\nजोजिला पासचे निर्माण समुद्रसपाटीपासून ११५७८ फुट उंचावर करण्यात येणार आहे आणि तब्बल १४.२ किमीचा लांबसडक दुतर्फा रस्ता बांधला जाणार आहे. या बोगद्यामुळे काश्मीरच्या इतर भागाशी लडाखचा सर्व ऋतूत संपर्क बनून राहणार आहे. आधी हिवाळ्यात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे हा मार्ग तब्बल २-३ महिने बंद असायचा, आता ही समस्या सुटणार असून भारतीय सेनेला याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← ३९९ वर्ष जुन्या पेंटिंग वरील पिवळेपणा काढल्यानंतर जे “खरं चित्र” समोर आलं ते अचंबित करणारं आहे.\nअचाट अफाट “वंडर” रिक्षा चालवणारा सलमान-संजयचा लाडका “बांद्र्याचा राजा” →\nखुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता\nकाश्मीरमधील जवानांच्या डोक्यावरील त्या आगळ्यावेगळ्या टोपीला काय म्हणतात\nड्रग्ज, बंदुका आणि “आझादी” : धगधगत्या काश्मीरचे अज्ञात वास्तव\nइस्राएलमधील मराठमोळ्या स्त्री ने अनुभवलेली मोदींची ऐतिहासिक इस्राएल भेट\nपैसे झाडाला लागलेत का होय, “ह्या” झाडांना खरंच पैसे लागलेत\nरॉबर्ट मुगाबे बद्दल जगाला माहिती नसलेल्या महत्वाच्या गोष्टी\nपराभूतांच्या इतिहासातूनच “खरा” इतिहास समजतो\nIntel Core i3, i5 आणि i7 प्रोसेसरमध्ये नेमका फरक काय आहे\nन्या. लोया केस – कोर्टाने जनहित याचिका रद्द करण्यामागचे कारण\nबहुचर्चित हिंदी चित्रपटांची ११ रंजक तथ्ये\nपाणीपुरीचे हे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या, आणि बिनधास्तपणे तिचा आस्वाद लुटा..\nफेब्रुवारीमध्ये फक्त २८ दिवस असण्यामागचा ‘रोमनकालीन रंजक इतिहास’ जाणून घ्या\n११० दक्षलक्ष वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या ‘त्याचा’ शोध लागला आणि वैज्ञानिक जगतात खळबळ माजली\n‘लोकशाही’ देश असलेल्या ब्रिटनच्या ‘शाही’ कुटुंबाने बनवलेले विचित्र नियम आजही पाळले जातात \nशिवाजी महाराजांवर अतिशय खालच्या पातळीमध्ये टीका करून सौरव घोषने आता मात्र मर्यादा ओलांडली आहे\nशिस्तबद्ध चारित्र्यहनन – “राजकीय शक्ती + माध्यम” युतीचा अभद्र डाव आणि जनतेची सहानुभूती\nह्या तमिळ नेत्यामुळे इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान बनू शकल्या\nबलाढ्य अमेरिकेच्याही छातीत धडकी भरवतोय इराणचा मिसाईल कार्यक्रम \nहिऱ्याला पेपरवेट म्हणून वापरणारा, भारतातील सर्वात श्रीमंत माणूस\nदेहाचे कोड पुरविणाऱ्याला नारायणाची भेट कधी घडायची नाही : जाऊ तुकोबांच्या गावा भाग : ४५\nही व्यक्ती मानवी राखेला देते हिऱ्याचे स्वरूप\nमुघलांचं धादांत खोटं उदात्तीकरण : ५ उदाहरणं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://worknode.info/watch/ntjVYlj-SXQ", "date_download": "2018-08-19T03:30:12Z", "digest": "sha1:XWB74XJHK5ZIBMKYOUS62FFKTNDDEV5P", "length": 5281, "nlines": 49, "source_domain": "worknode.info", "title": "अहमदनगरमधील 2 तरूणांची यशोगाथा,नोकरी सोडून यशस्वी करून दाखवला शेळी पालनाचा उद्योग - Descriptions and principles on worknode.info", "raw_content": "अहमदनगरमधील 2 तरूणांची यशोगाथा,नोकरी सोडून यशस्वी करून दाखवला शेळी पालनाचा उद्योग\nशेळीपालनातून वर्षाला ३० लाखांची कमाई, सांगली जिल्ह्यात�...\nकमी खर्चात शेळीपालन व कोंबडी पालन ऐकत्र धंदयाला जोड धंदा...\n,शेळीपालन प्रकल्प, ,शेळी पालन शेड, ,शेळीपालन योजना, उस्मानाबादी शेळी किंमत , शेळी पालन शेड उभारणी,\nशैलेंद्र डोईफोडे यांच्या शेळीपालन व्यवसायाची यशोगाथा\nशैलेंद्र डोईफोडे यांच्या शेळीपालन व्यवसायाची यशोगाथा Link : https://youtu.be/FddJDGxczF8\nधंदा स्वतःच्या पैशानेे करायचा नसतो - Snehal Kamble | SNEHALNITI\n Watch this video to know the Tesla business inside out. #SnehalNiti, #SnehalKamble, #BusinessIdeas #Marathi #Udyojak ---------- विजेवर चालणारी टेस्ला कार आपल्यासाठी नवीन संकल्पना नाही. परंतु, विजेवर चालणारी ही टेस्ला कार फक्त एक मिनीटात चार्ज होणार असल्याचे कंपनीने सांगितले. टेस्ला कंपनीने आपल्या कंपनीत गुंतवणूक कशी आणली यापूर्वी ही विजेवर चालणा-या गाड्या होत्या त्या का मोठ्या होऊ शकल्या नाहीत यापूर्वी ही विजेवर चालणा-या गाड्या होत्या त्या का मोठ्या होऊ शकल्या नाहीत\nअहमदनगरमधील 2 तरूणांची यशोगाथा,नोकरी सोडून यशस्वी करून दाखवला शेळी पालनाचा उद्योग\nशेळीपालनातून वर्षाला �... 8 мес. назад\nकमी खर्चात शेळीपालन व �... 8 мес. назад\nशैलेंद्र डोईफोडे यांच�... 1 год. назад\nधंदा स्वतःच्या पैशाने�... 12 мес. назад\n१३ जातीच्या शेळ्यांचं ... 1 год. назад\n712 सांगली: दुग्ध व्यवसा�... 10 мес. назад\n१० शेळ्यांचे शेळीपालन ... 3 мес. назад\nशेळी माजावर येण्यासाठ�... 2 мес. назад\nकमी पैशात शेळीपालन करा... 9 мес. назад\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/rajinikanths-new-house-is-no-less-than-5-star-hotel/", "date_download": "2018-08-19T03:29:33Z", "digest": "sha1:3I5MKZHMK3EH6YTALW7TT43NNWQNYFGN", "length": 11956, "nlines": 111, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "रजनीकांतच्या या दिमाखदार घरासमोर फाईव्ह स्टार हॉटेल पण फिकं दिसेल !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nरजनीकांतच्या या दिमाखदार घरासमोर फाईव्ह स्टार हॉटेल पण फिकं दिसेल \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nरजनीकांत सारखा नायक आपल्या चित्रपटसृष्टीला लाभणे हि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट रजनीकांत हा मूळचा मराठी पण त्याने आपली अभिनयाची कारकीर्द सुरु केली दाक्षिणात्य चित्रपटांमधून आणि त्या जोरावर तो झाला सुपरस्टार रजनीकांत हा मूळचा मराठी पण त्याने आपली अभिनयाची कारकीर्द सुरु केली दाक्षिणात्य चित्रपटांमधून आणि त्या जोरावर तो झाला सुपरस्टार एक कंडक्टर ते भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक प्रसिद्ध अभिनेता इथवरचा त्याचा प्रवास हा सर्वांसाठीचं प्रेरणादायी आहे. स्वप्नांच्या पाठी लागून न खचता ती पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करावेत हाच संदेश रजनीकांतच्या जीवनातून मिळतो.\nलहान असताना त्याने देखील मोठ्या घरात श्रीमंतीचा अनुभव घेण्याचे स्वप्न बघितले असेल आणि आज तो जीवनाच्या त्या वळणावर उभा आहे जेथे त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर त्याने इतकी प्रचंड संपत्ती कमावली आहे की रग्गड पैसा ओतून त्याच्या स्वप्नातील घर त्याने आपल्याला हवे तसे बांधून घेतले आहे. त्याचे हे घर पाहून त्याची भव्यता आणि दिमाखदारपणा नजरेत प्रकर्षाने भरतो. रजनीकांतचे हे घर म्हणणे एखाद्या आलिशान राजवाड्यापेक्षा अजिबात कमी नाही. त्याचे घर प्रत्यक्षात पाहण्याचा योग आपल्या नशिबी असणे तसे दुर्मिळच पण आपण छायाचित्रांच्या माध्यमातून तर त्याच्या घराची सैर नक्कीच करू शकतो \nघराची दर्शनी बाजू पाहताच डोळे दिपून जातात.\nघरापर्यंत जाण्याचा रस्ता देखील तितकाच आकर्षक आहे.\nरजनीकांतचं प्रायव्हेट मास्टर बेडरूम\n हे स्वयंपाकघर अर्थात किचन आहे.\nएखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असावा तसा हा कॉरीडोर आहे.\nविश्वास ठेवा हे आहे आलिशान बाथरूम \nवॉशरूमचा रुबाब पण काही कमी नाही.\nअसं आलिशान घर पाहून एकच गोष्ट म्हणावी लागेल, “घर असावं तर रजनीकांतच्या घरासारखं \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi \n← मनमोहन सिंगांची भयंकर चूक: पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग २)\nशंकराचार्यजी, आमच्या स्त्रियांचा अपमान का करीत आहात\nसिनेस्टार्सच्या विविध कार्यक्रमांमधील “हजेरी” मागचं ‘अर्थपूर्ण गणित\nअमिताभ बच्चन ते सलमान खान पर्यंत या बॉलीवूड स्टार्ट्सची खरी नावं तुम्हाला माहित आहेत का\nजीवाची बाजी लावत लढणाऱ्या सैनिकांचे बॉलीवूडने केलेले हे चित्रीकरण चीड आणणारे आहे\n“संजू” चं १००% नेमकं परीक्षण : “डिकोडिंग संजू” : गणेश मतकरी\nनेताजी सुभाषचंद्रांसाठी चक्क इंग्रजांची हेरगिरी करणाऱ्या “महिला डिटेक्टीव्ह”ची अज्ञात कथा\nविधिमंडळातील गमतीजमती : जोशींची तासिका यंदा थेट विधिमंडळातून\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग १\nस्टार्ट अप – बिझनेस – स्वयंरोजगार – ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कश्या काय\nजंग जंग पछाडून यश मिळवणं म्हणजे काय – तर – अनुराग कश्यप\n“रॉकस्टार” : हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं सहा वर्ष जुनं स्वप्न\nमाणूस आणि कालगणना : घोळ आणि त्याची शास्त्रीय कारणे\nआता वजन घटवण्यासाठी आहार कमी करायची गरज नाही \nघाण्याचे तेल हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली\nप्रेतासोबत झोपायला आवडणारा जगातील सर्वात क्रूर हुकुमशहा\nआणीबाणी चालू असताना आलेल्या “या” चित्रपटाने संजय गांधींना थेट तुरुंगात पाठवलं होतं\n“देवेंद्रजी, परिस्थिती चिघळल्यास तुम्ही जबाबदार असाल”: औरंगाबाद दंगल, खा. चंद्रकांत खैरेंचे पत्र\nजाणून घ्या चक्रीवादळांना नावे देण्यामागचं नेमकं कारण \nलिफ्टमध्ये आरसा बसवण्यामागचे रंजक कारण\nभारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा चाहता ‘सुधीर कुमार चौधरी’ बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nअमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा निर्दयी व्यावहारिक चेहरा : हेन्री किसिंजर\nभारतातील अशीही एक नदी जी फ्री मध्ये देते सोनं ही कोणतीही अफवा नाही हे १००% खरं आहे\nमृत्यूनंतरही आपली नखे आणि केस वाढतच असतात का\nझार बॉम्ब: रशियाच्या सर्वात मोठ्या अणुबॉम्ब ची कथा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/innocent/", "date_download": "2018-08-19T04:14:31Z", "digest": "sha1:IMD5EV7DTET5LN4PRNIRXAG4YMRTCPDX", "length": 37705, "nlines": 428, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Innocent | निर्दोष | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १९ ऑगस्ट २०१८\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nअजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना\nम्हाडा भवनाला मिळणार नवा साज\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nPriyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू\nOMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा\nऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nहटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\nमद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून, रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरीब मजुरांना चिरडल्याबद्दल दाखल झालेल्या सदोष मनुष्यवधाच्या खटल्यात बॉलीवूड अभिनेता सलमान खान १३ वर्षांनी सुटला.\nमुंबई : मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून, रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरीब मजुरांना चिरडल्याबद्दल दाखल झालेल्या सदोष मनुष्यवधाच्या खटल्यात बॉलीवूड अभिनेता सलमान खान १३ वर्षांनी सुटला. ज्याआधारे आरोपीला दोषी ठरवावे असे नि:संशय पुरावे सादर करण्यात अभियोग पक्ष सपशेल अपयशी ठरला, असा निष्कर्ष नोंदवत उच्च न्यायालयाने सलमानला सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले. न्या. ए.आर. जोशी यांनी गेले चार दिवस सुरू असलेले निकालपत्राचे वाचन संपवून हा निर्णय जाहीर केला तेव्हा न्यायालयात हजर असलेला सलमान अत्यंत भावुक झाला व त्याला आनंदाश्रू आवरणे कठीण गेले.\nसत्र न्यायालयाने गेल्या ६ मे रोजी सलमानला दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्याविरुद्ध सलमानने केलेले अपील मंजूर करताना उच्च न्यायालयाने म्हटले की, घटनेच्या वेळी सलमान खानने मद्यप्राशन केलेले होते, तशा अवस्थेत तो स्वत: मोटार चालवीत होता आणि या घटनेत मरण पावलेल्या नुरुल्ला या मजुराचा मृत्यू भरधाव मोटारीखाली चिरडून झाला यापैकी कोणतीही बाब अभियोग पक्ष नि:संशयपणे सिद्ध करू शकलेला नाही. साक्षी-पुराव्यांमध्ये अनेक त्रुटी व विसंगती आहेत ज्याने या प्रत्येक बाबतीत संशयाला जागा आहे. त्यामुळे फौजदारी न्यायप्रक्रियेनुसार या संशयाचा फायदा देऊन सलमान खानला निर्दोष ठरविले जात आहे.\nन्या. जोशी यांनी सोमवारपासून निकालपत्र सांगण्यास सुरुवात केली आणि सादर झालेले साक्षी-पुरावे, दोन्ही पक्षांचा युक्तिवाद व कायद्याचे निकष यांचे विवेचन करीत खालच्या न्यायालयाने दिलेला निकाल चुकीचा ठरविला. (प्रतिनिधी)\nअभियोग पक्ष ही केस नि:संशयपणे सिद्ध करण्यास अपयशी ठरला आहे. घटनेच्या वेळी अर्जदार आरोपी (सलमान) मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता आणि अपघात होण्यापूर्वी टायर फुटला की अपघानंतर टायर फुटला, हेही सरकारी वकील सिद्ध करू शकले नाहीत.\nया केसमधील अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार कमाल खान २००७ पर्यंत भारतात असतानाही त्याची साक्ष नोंदवण्यात आली नाही आणि सरकारी वकिलांनीही त्याला सत्र न्यायालयात सरकारी वकिलांचा साक्षीदार म्हणून हजर केले नाही.\nपोलिसांनी रक्ताचे नमुने चाचणीसाठी नेताना अक्षम्य चुका केल्या.\nतपास यंत्रणेने अत्यंत ढिसाळपणे तपास केला.\nसत्र न्यायालयानेही साक्षी-पुराव्यांचे मूल्यमापन कायदेशीर निकषांवर योग्यपणे केले नाही.\nत्या अपघातात जखमी झालेल्याने १२ वर्षांनंतर सांगितले, सलमान गाडीतून उतरण्यापूर्वी दोनदा पडला. मात्र, यातही अनेक पळवाटा आहेत. पाटील यांची साक्ष आणि एफआयआर यामध्ये सलमानने मद्यपान केल्याचे कुठेही नमूद केलेले नाही. पाटील याने एफआयआरमध्ये सलमानने वेगाने गाडी चालवली आणि आपण दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे, असे न्या. जोशी यांनी निकालात म्हटले.\nसलमानचा पोलीस बॉडीगार्ड रवींद्र पाटील याने घटना घडल्यानंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. घटनेच्या वेळी तो गाडीत होता आणि त्याची साक्ष अत्यंत महत्त्वाची होती. मात्र, ही साक्षही नंतर बदलण्यात आली. रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर, त्याने सलमानने गाडी चालवताना मद्यपान केल्याचे दंडाधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे पाटील याची साक्ष विश्वसनीय नाही.\n>>सलमान गाडी चालवत नव्हता\nअपघात झालेली गाडी सलमान चालवत होता, हे कुठेही सिद्ध झाले नाही. एकट्या पाटीलने सलमान गाडी चालवत असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याच्या म्हणण्याला दुजोरा देणारा एकही पुरावा किंवा साक्षीदार हजर करण्यात आला नाही. त्यामुळे ‘त्या’ रात्री सलमान गाडी चालवत असल्याचे सिद्ध होऊ शकले नाही, असेही न्या. जोशी यांनी म्हटले.\n>> ‘हिट अ‍ॅण्ड रन’ नाही\nसलमान गाडी चालवत नसला, तरी गाडी त्याची असल्याने अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करणे, हे त्याचे कर्तव्य होते. मात्र, अपघात झाल्यानंतर एवढी गर्दी झाली की, त्याच्यावर नियंत्रण मिळवणे त्याला कठीण झाले, तसेच लोकांच्या हातात रॉड आणि दगड असल्याने, त्याने तेथून पळ काढल्याचे म्हणत, न्या. जोशी यांनी सलमानला ‘हिट अँड रन’च्या आरोपातून मुक्त केले.\n>> क्रेनमधून गाडी पडली...\nन्या. जोशी म्हणाले की, सलमानच्या गाडीने नुरुल्ला याचा मृत्यू झालाच नाही. त्याच्या गाडीच्या अपघातानंतर, ती हटवण्यास क्रेनचा वापर करण्यात आला. ही गाडी जड असल्याने क्रेनच्या पकडीतून ती सुटली आणि ही गाडी नुरुल्ला याच्या अंगावर पडली आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला, असा युक्तिवाद सलमानच्या वकिलांनी केला होता. न्या. जोशी यांनी तो मान्य केला.\n>>हायकोर्टाने खोडले सारेच मुद्दे\nसत्र न्यायालयाने निकालात मांडलेले सर्व मुद्दे उच्च न्यायालयाने सपेशल खोडून काढले. शिवाय सत्र न्यायालयाने दोषी ठरविलेल्या सर्व आरोपांतून सबळ पुराव्यांअभावी हायकोर्टाने मुक्तता केली.\n>> काय म्हणाले सत्र न्यायालय\n१. कॉन्स्टेबल रवींद्र पाटीलची साक्ष ग्राह्य\n२. अशोक सिंह गाडी चालवत नव्हता\n३. अपघातानंतरच गाडीचा टायर फुटला\n४. सलमान ‘त्या’ रात्री दारू प्यायला होता\n५. सलमानच गाडी चालवत होता\n६. गाडीमध्ये फक्त तिघेच होते\n७. सलमानच्या रक्तामध्ये अल्कोहोल आढळले\n८. सलमानला ५ वर्षे शिक्षा, २५ हजारांचा दंड\n>>> ...त्यावर उच्च न्यायालयाचा निकाल\n१. कॉन्स्टेबल रवींद्र पाटीलची साक्ष विश्वासार्ह नाही\n२. अशोक सिंहची साक्ष ग्राह्य धरली जावी\n३. टायर कधी फुटला हे सिद्ध होत नाही\n४. सलमान दारू प्यायल्याचे सिद्ध होत नाही\n५. सलमानच गाडी चालवत असल्याचे सिद्ध होत नाही\n६. गाडीत असलेल्या कमाल खानची साक्ष का घेतली नाही\n७. रक्ताची तपासणी करताना अक्षम्य चुका\n८. सलमानची निर्दोष मुक्तता\nमी न्यायालयाचा निकाल विनम्रतेने स्वीकारतो. कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांच्या प्रार्थना आणि पाठिंब्यासाठी आभार मानतो\nनिकालाचा अभ्यास केल्यानंतरच सर्वोच्च न्यायालयात जाण्याविषयीचा निर्णय घेतला जाईल.\n- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री\nगरिबांना कोणी विचारत नाही\nआमच्यावर अन्याय होतो आहे. गरिबाचा कोणी विचारत करत नाही. सलमानने पैशांमुळे हा खटला जिंकला. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत.\n- मृत नुरुल्ला मेहबूब\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nग्वाल्हेरमध्ये ‘अटल’ मंदिरात होते दररोज पूजा\nनिवडणुकीत भाजपाच्या विचारसरणीचा पराभव निश्चित; काँग्रेसला ठाम विश्वास\n दुथडी नदी पार करून 'ती' पोहोचली लग्नमंडपात\nकेरळात लाखो बेघर, घरे, शेती उद्ध्वस्त; ११ जिल्ह्यांत आणखी अतिवृष्टीचा इशारा\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ajay-devgn-to-appear-as-chanakya/", "date_download": "2018-08-19T04:07:55Z", "digest": "sha1:OWRZFPLBB6F3VK5JA7EGJNWNQT4OVVWY", "length": 8830, "nlines": 109, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'चाणक्य’च्या भूमिकेत दिसणार अजय देवगण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘चाणक्य’च्या भूमिकेत दिसणार अजय देवगण\nटीम महाराष्ट्र देशा : दिग्दर्शक नीरज पांडे ऐतिहासिक कहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आगामी चित्रपटात भारतीय इतिहासातील महान विचारवंतांपैकी एक अशा ‘चाणक्य’ यांच्या जीवनावर आधारित असून ‘आर्य चाणक्य’ यांच्या भूमिकेत अजय देवगण बघायला मिळेल. या चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एन्टरटेन्मेंट करणार आहे.\nदिग्दर्शक नीरज पांडे यांनी एम. एस. धोनी, अ वेडनस्डे, स्पेशल २६, रुस्तम, या सुपर हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. याआधी अजय देवगण यांनी ‘द लिजंड ऑफ भगत सिंग’ ही ऐतिहासिक व्यक्तीरेखा साकारली होती. ट्विटरच्या माध्यमातून अजयने या चित्रपटाबाबत माहिती दिली. महान राजकीय विचारक, तत्वज्ञानी, अर्थतज्ज्ञ अशा चाणक्य यांच्या जीवनावर आणि त्यांच्या शिकवणीवर हा चित्रपट आधारित असेल, अशी माहिती अजयने दिली आहे.\nमात्र हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, अजय सोबत अजून कोणते कलाकार या चित्रपटात असणार याबाबत अद्याप कोणतीही बातमी समोर आलेली नाही.\nमैत्रीचा हँँगओव्हर चढवणा-या ‘पार्टी’चा पोस्टर लाँँच\nमराठी सिनेसृष्टीतील उगवता तारा …नितीन बनसोडे\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nआणि झाडांना स्वातंत्र्य मिळाले…\nपुणे : झाडांचे सैनिक होऊया, चला झाडांना आळे करूया अशी गर्जना करत असंख्य निसर्गप्रेमी पुण्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त…\nसांगली : महापौरपदासाठी संगीता खोत व सविता मदने यांच्यात रस्सीखेच\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nकेरळ : पुरात 97 लोकांचा मृत्यू, पुण्याहून NDRF च्या चार तुकड्या रवाना…\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची केरळला 500 कोटींची मदत\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/fear-of-agitation-in-modis-meeting-the-workers-who-are-wearing-black-clothes-can-not-be-denied/", "date_download": "2018-08-19T04:05:41Z", "digest": "sha1:4M3BY46J3O2TQLTAG2BKN6Q7UFWNBBNN", "length": 10074, "nlines": 105, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदींच्या सभेत आंदोलनाची भीती; काळे कपडे परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनाच सभेत मज्जाव!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोदींच्या सभेत आंदोलनाची भीती; काळे कपडे परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनाच सभेत मज्जाव\nजयपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र आणि राजस्थान सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी जयपूरमध्ये आज संवाद साधणार आहेत. त्यासाठी मोदी जयपूरमध्ये दाखलही झाले आहेत. यासाठी तब्बल सव्वा दोन लाख लाभार्थी जयपूरमध्ये आले आहेत. मात्र काळी ओढणी काळी पँट, काळा रुमाल, काळी टोपी घालून आलेल्यांना कार्यक्रमात जाण्यास बंदी घातली आहे. मोदींच्या कार्यक्रमादरम्यान कोणी आंदोलन किंवा निषेध करु नये, केवळ यासाठी ही जबाबदारी घेतली जात आहे.\nकाळे कपडे परिधान करुन कार्यक्रमस्थळी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेल्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मोदींच्या कार्यक्रमासाठी कोणी काळा शर्ट, काळे मोजे, काळी पँट घालून आलं आहे. याशिवाय अनेक महिलांकडे काळ्या रंगाची ओढणी आहे. कार्यक्रमस्थळाच्या प्रवेशद्वारावर अनेकांचे काळे कपडे काढून घेतले जात आहेत. बुरखा परिधान करुन आलेल्या मुस्लिम महिलांना कार्यक्रम स्थळावरुन परत जावं लागलं. या कार्यक्रमासाठी अतिशय चोख सुरक्षा व्यवस्था असून अनेक ठिकाणी मेटल डिटेक्टर्स लावण्यात आले आहेत. या मेटल डिटेक्टर्सजवळ काळ्या कपड्यांचा ढिग जमा झाला आहे.\nअनेकजण शनिवारी काळे कपडे परिधान करतात. अशा लोकांना सरकारच्या या अजब नियमाचा फटका बसला आहे. राज्य सरकारनं याबद्दलच्या जाहिराती देताना, त्यामध्ये ‘काळे कपडे परिधान करुन कार्यक्रमाला येऊ नका’, अशी सूचना द्यायला हवी होती.यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. या कार्यक्रमासाठी काहीजण 300 ते 400 किलोमीटर प्रवास करुन आले होते मात्र . त्यांनादेखील याचा फटका बसला.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nकॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतले अटलबिहारी वाजपेयी यांचे अत्यंंदर्शन\nटीम महाराष्ट्र देशा : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे काल प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93…\nभारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर अनंतात विलीन\nअॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील सुधारित विधेयक हे माणूसकी, कायदा आणि…\nजगात भारताला आदराचे स्थान निर्माण करून देणारा नेता हरवला- रविकांत…\nवाजपेयी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nपिंपरीत प्रेमवीराची बॅनरबाजी, ‘shivade i am sorry’चे फलक\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z101016053141/view", "date_download": "2018-08-19T04:26:23Z", "digest": "sha1:SJWEFOGPTYUS4SQJEG5JI75BZUAQCMAT", "length": 3379, "nlines": 45, "source_domain": "m.transliteral.org", "title": "जय मृत्युंजय - झालासां उत्तीर्ण परीक्षा ...", "raw_content": "\nजय मृत्युंजय - झालासां उत्तीर्ण परीक्षा ...\nगोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.\nTags : gopal godsepoemvinayak damodar savarkarकवितागोपाळ गोडसेविनायक दामोदर सावरकर\n वस्त्रे ही परिधान करा \nकरा दूर दारिद्रय आपदा संपत्तीने भवन भरा ॥धृ०॥\nजाणा या वस्त्रांची महती \nकवच कुंडले जणू शोभती \nरक्षण करिती आयुष्याचे कीर्तीचा हा नित्य झरा \nकरा दूर दारिद्रय आपदा संपत्तीने भवन भरा ॥१॥\nराजनिष्ठ मी वदा मुखाने \nवंद्य मानणे राजाला हा विद्ववानांचा पंथ खरा \nकरा दूर दारिद्रय आपदा संपत्तीने भवन भरा ॥२॥\nऐश्वर्याची दास्यामधल्या किंचित अभिलाषा न मला \nदेशाचा मी नम्र उपासक पुरे एवढा मान मला ॥\nअधिक्षेप हा कशास करिता \nअटीच देऊं कशी मान्यता \nजेत्याला जित वंद्य मानुनी सांगा कोण कधी नमला \nदेशाचा मी नम्र उपासक पुरे एवढा मान मला ॥३॥\nत्यजुनि आपली कवच कुंडले \nतत्त्वनिष्ठ ना यमासि हरले \nसांभाळा पदवीची वस्त्रे, माते माझा मार्ग भला \nदेशाचा मी नम्र उपासक पुरे एवढा मान मला ॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/australia-news-melbourne-terror-attack-terrorism-marathi-news-50811", "date_download": "2018-08-19T04:28:34Z", "digest": "sha1:J22RHQADLCDYCD73ZDKIPPXSS2HVTIB7", "length": 12157, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Australia news Melbourne terror attack terrorism Marathi News ऑस्ट्रेलियातील हल्ल्यामागे दहशतवाद्यांचा हात : माल्कन टर्नबूल | eSakal", "raw_content": "\nऑस्ट्रेलियातील हल्ल्यामागे दहशतवाद्यांचा हात : माल्कन टर्नबूल\nमंगळवार, 6 जून 2017\nमेलबर्न : ब्रिग्टन येथे काल झालेल्या स्फोटानंतर महिलेला ओलीस ठेवण्याच्या प्रकरणामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे पंतप्रधान माल्कन टर्नबूल यांनी आज स्पष्ट केले. या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.\nब्रिग्टनमधील एका अपार्टमेंटमध्ये ओलीस ठेवलेल्या एका महिलेची काल (ता.5) पोलिसांनी सुटका केली होती. या कारवाईत संबंधित हल्लेखोर ठार झाला होता. तत्पूर्वी झालेल्या स्फोटात एक नागरिकही मृत्युमुखी पडला होता. तर, कारवाईदरम्यान तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.\nमेलबर्न : ब्रिग्टन येथे काल झालेल्या स्फोटानंतर महिलेला ओलीस ठेवण्याच्या प्रकरणामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे पंतप्रधान माल्कन टर्नबूल यांनी आज स्पष्ट केले. या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.\nब्रिग्टनमधील एका अपार्टमेंटमध्ये ओलीस ठेवलेल्या एका महिलेची काल (ता.5) पोलिसांनी सुटका केली होती. या कारवाईत संबंधित हल्लेखोर ठार झाला होता. तत्पूर्वी झालेल्या स्फोटात एक नागरिकही मृत्युमुखी पडला होता. तर, कारवाईदरम्यान तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.\n'हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे पुरावे अद्यापी समोर आले नसले तरी, त्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कारवाईत ठार झालेला हल्लेखोर याकूब हा नुकताच जामिनावर सुटला होता. त्याच्यावर दहशतवादासारखे गंभीर आरोप असताना त्याची मुक्तता होणे, ही बाब धक्कादायक असून, त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,' असे टर्नबूल यांनी सांगितले.\nइतर देशांबरोबर ऑस्ट्रेलियालाही दहशतवादाचा धोका असून, त्याविरोधात आपला लढा कायम राहील, असेही टर्नबूल म्हणाले.\nदोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी - दोन लहान मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. १८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आली...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती\nकोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ...\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही आहे ओळख\nऔरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश...\nविमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक\nठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे...\nइराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत\nकल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-chief-minister-fellowship-maharashtra-examination-pattern-54264", "date_download": "2018-08-19T04:29:14Z", "digest": "sha1:54PUESI3INEM73EAAPU6KS4E7FQ4ZYIB", "length": 18178, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news chief minister fellowship maharashtra examination pattern मुख्यमंत्री फेलोशिपसाठी यंदा परिक्षेचा पॅटर्न बदलणार | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्री फेलोशिपसाठी यंदा परिक्षेचा पॅटर्न बदलणार\nहर्षदा परब / किरण कारंडे\nबुधवार, 21 जून 2017\nसकाळमधील लेखानंतर प्रतिसाद वाढला\nसकाळच्या सप्तरंग पुरवणीत मुख्यमंत्री फेलोशिपवर संदीप वासलेकर यांनी लिहिलेल्या लेखानंतर फेलोशिपसाठी येणाऱ्या अर्जांमध्ये वाढ झाल्याचे प्रिया खान यांनी सकाळच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.\nमुख्यमंत्री फेलोशिपसाठी देशातून आले अर्ज\nमुंबई : मुख्यमंत्री फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परिक्षेचा पॅटर्न यंदा तिसऱ्या वर्षी बदलण्यात आल्याचचे मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खान यांनी सांगितले. फेलोशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख\nमुख्यमंत्री फेलोशिपला राज्यातील विविध जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. परिक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इंजिनिअरिंग आणि आयटी विभागातील\nविद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांची पात्रता ठरविणाऱ्या टीमच्या लक्षात आले. दोन वर्षाच्या सततच्या अनुभवानंतर या पेपर पॅटर्नमध्ये बदल करण्याचा निर्णय फेलोशिप प्रकल्पासाठी काम करणाऱ्या टीमने घेतला. त्यानुसार यंदा होणाऱ्या फेलोशिप परिक्षेसाठी इतर विषयांवर आधारीत प्रश्नांसह, जनरल नॉलेजच्या प्रश्नांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रिया खान यांनी सांगितले. ही विभागणी पन्नास पन्नास टक्के असेल असेही त्यांनी सांगितले. ज्याने वेगवेगळ्या शाखांमधील विद्यार्थ्यांना ही परिक्षा देणं सोप्प जाईल. तसेच वेगवेगळ्या शाखांमधील विद्यार्थी या ऑनलाईन परिक्षेत पात्र होण्याची संधी मिळेल यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.\nयावर्षीसाठी पाच हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी अडीच हजार विद्यार्थी ऑनलाईन परिक्षा देण्यासाठी पात्र ठरले आहेत.\nमुख्यमंत्री फेलोशिपसाठी राज्यात शहरी भागातून विद्यार्थी येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. असे असले तरी राज्याच्या छोट्या जिल्ह्यांमधूनही विद्यार्थी अर्ज करतात. या फेलोशिपसाठी यंदा राज्याबाहेरुन विद्यार्थी आल्याची माहिती प्रिया खान यांनी दिली.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा ः\nजिल्हा बँकांना केंद्राचा दिलासा; जुन्या नोटा घेणार​\nसोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nयोगासनांमुळे जग भारताबरोबर जोडले गेले: मोदी\nकर्णधाराला माझ्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप; कुंबळेंचा राजीनामा\nधोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड\nरुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा​\nसंपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी\nहीच का ती 'ऐतिहासिक' कर्जमाफी\nसकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा\nजिल्हा बँकांना केंद्राचा दिलासा; जुन्या नोटा घेणार​\nसोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nयोगासनांमुळे जग भारताबरोबर जोडले गेले: मोदी\nकर्णधाराला माझ्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप; कुंबळेंचा राजीनामा\nधोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड\nरुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा​\nसंपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी\nहीच का ती 'ऐतिहासिक' कर्जमाफी\n#स्पर्धापरीक्षा - 'हार्ट ऑफ एशिया' परिषद\nल्हा बँकांना केंद्राचा दिलासा; जुन्या नोटा घेणार​\nसोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nयोगासनांमुळे जग भारताबरोबर जोडले गेले: मोदी\nकर्णधाराला माझ्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप; कुंबळेंचा राजीनामा\nधोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड\nरुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा​\nसंपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी\nहीच का ती 'ऐतिहासिक' कर्जमाफी\nजिल्हा बँकांना केंद्राचा दिलासा; जुन्या नोटा घेणार​\nसोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nयोगासनांमुळे जग भारताबरोबर जोडले गेले: मोदी\nकर्णधाराला माझ्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप; कुंबळेंचा राजीनामा\nधोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड\nरुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा​\nसंपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी\nहीच का ती 'ऐतिहासिक' कर्जमाफी\nपुणे : कळकराईच्या वीज प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नाही; ग्रामस्थांचा आरोप\nटाकवे बुद्रुक- दोन वर्षापासून बंद असलेली कळकराईची वीज,महावितरणे भर पावसात जोखीम पत्करून जुलै महिन्यात सुरू केली.पण वीजेचा लखलखाट फक्त आठच दिवस राहिला...\nरुपया अवमूल्यनावर गप्प का\nसांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. साऱ्यांची तोंडे का बंद आहेत. शेतीमाल हीच देशाची ताकद आहे. निर्यातबंदी उठवली तरच...\nवाडेकरांना होती सांगलीशी आत्मीयता\nसांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना...\nशंभर झाडे जगवण्याची बॉण्ड पेपरवर दिली हमी\nऔरंगाबाद : वृक्षारोपण थाटात होते, फोटोही छापून येतात. कालांतराने संगोपनाअभावी बहुतांश रोपटी करपली जातात. अपवाद सोडल्यास हे सरसकटचे चित्र बदलण्यासाठी...\nकोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-sugarcane-second-installment-52736", "date_download": "2018-08-19T04:29:52Z", "digest": "sha1:6D5KHGJWFI2PRPOVZTXLW42NPNYYJJMH", "length": 12793, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news sugarcane second installment ‘तत्त्वतः सरसकट’चं ठरू द्या, मग उसाचा दुसरा हप्ता काढा | eSakal", "raw_content": "\n‘तत्त्वतः सरसकट’चं ठरू द्या, मग उसाचा दुसरा हप्ता काढा\nगुरुवार, 15 जून 2017\nसांगली - उसाचं दुसरं बिल काढण्याची घाई करू नका. आधीच राज्य सरकारच्या सरसकट पण तत्त्वतः कर्जमाफीचा निर्णय होऊ द्या, त्यानंतर ठरवू, अशी सूचना शेतकऱ्यांनी साखर कारखानदारांना केली आहे. त्यामुळे तूर्त बिले काढण्याची घाई नसल्याने कारखानदारांत ‘फिल गुड’ आहे.\nसांगली - उसाचं दुसरं बिल काढण्याची घाई करू नका. आधीच राज्य सरकारच्या सरसकट पण तत्त्वतः कर्जमाफीचा निर्णय होऊ द्या, त्यानंतर ठरवू, अशी सूचना शेतकऱ्यांनी साखर कारखानदारांना केली आहे. त्यामुळे तूर्त बिले काढण्याची घाई नसल्याने कारखानदारांत ‘फिल गुड’ आहे.\nजिल्ह्यात यावर्षी ५० लाख ५१ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. पैकी १३०० कोटीहून अधिकची बिले अदा करण्यात आली आहेत. ही पहिली उचल होती. ‘हुतात्मा’ने सर्वाधिक २८००, राजारामबापूने २७९० रुपये पहिली उचल काढली आहे. आता दुसऱ्या उचलीचे वारे वाहत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रतिटन किमान ५०० रुपयांची उचल मिळावी, अशी मागणी केली आहे. कऱ्हाडच्या सह्याद्री कारखान्याने ३१०० रुपये देवून साऱ्यांची कोंडी केली आहे. त्यामुळे या टप्प्यात उसाचा दुसरा हप्ता निघेल, अशी चर्चा आहे. कारखानदारांनी त्याची तयारी केली आहे, परंतू काही शेतकऱ्यांनी तूर्त बिले काढू नका, अशी सूचनाच कारखान्यांनी दिली आहे. त्यामागे कर्जमाफीचे नेमके काय होणार, हा मुद्दा आहे.\nअनेक शेतकऱ्यांचे कर्ज मार्च २०१७ मध्ये थकीत गेले आहे. ते माफ होणार आहे. जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना ‘निकष’ काय असतील, याकडे लक्ष लागले आहे. सरसकट कर्जमाफी देताना काय-काय निकष असतील, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्याआधी उसाची बिले निघाली तर विकास संस्थेकडून कर्जाची वसुली केली जाईल, हे स्पष्ट आहे. त्यामुळे थोडं थांबा, काय होतयं पाहू, मग बिले काढा, असा मार्ग शेतकऱ्यांनी काढलाय, असे क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी सांगितले. त्यामुळे दुसरा हप्ता काढू, मात्र थोडं थांबून, अशी भूमिका कारखानदारांनी घेतली आहे. कारण, अल्पभूधारकांची कर्जमाफी झाली असली तरी सात-बारा कोरा व्हायला किती वेळ लागेल, याकडेही लक्ष आहे.\nकर्जवाटपाबाबत 'राम' मंत्राचा अवलंब\nसोलापूर : नीरव मोदी, विजय मल्ल्या, डिसके प्रकरणानंतर आता बॅंक ऑफ महाराष्ट्रने कर्जवाटपाच्या नव्या \"राम' मंत्राचा अवलंब करायला सुरुवात केली आहे. बड्या...\nसक्षम पीएमपी हाच उपाय\nपुणे - शहरातील सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध नसल्यामुळे निर्माण झालेल्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी तब्बल ११ प्रकल्पांची घोषणा झाली असली...\n#WeTheIndians कातकरी मुले शिकताहेत अ... ब... क...\nपुणे - तो ही त्या कातकरी वस्तीतला... पण, जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर त्याने पदवीचे शिक्षण घेतले. कुपोषण, बेरोजगारी अन्‌ शिक्षणापासून दूर...\n‘बीडीपी’साठी आठ टक्के टीडीआर\nपुणे - समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यामधील ‘बीडीपी’च्या (जैववैविध्य पार्क) आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी आठ टक्के टीडीआरच्या (हस्तांतरणीय विकास...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/extension-of-basic-work-in-municipal-area/", "date_download": "2018-08-19T04:05:13Z", "digest": "sha1:VTA2F36WJIPHWYGM5VLQSBCIHQNX57PL", "length": 9222, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मनपा क्षेत्रात मूलभूतच्या कामांना मुदतवाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमनपा क्षेत्रात मूलभूतच्या कामांना मुदतवाढ\nखा.दिलीप गांधी यांनी नगरविकास प्रधान सचिवांकडे केली होती मागणी\nनगर- शासनाकडून महानगरपालिकेस मनपा क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत रुपये तीन कोटी मंजूर केले होते .या निधीच्या कामांचा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीपुढे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता व त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीत या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली होती. त्यानुसार या कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या हि कामे पूर्ण करण्याचा कालावधी जून अखेर होता.\nया योजनेच्या कामांसाठी प्रथम ई-निविदा प्रसिद्ध केल्यानंतर निविदाधारकांकडून पुरेशा प्रमाणात प्रतिसाद न मिळाल्याने विकास कामांना मुदतवाढ दिल्याने मोठा कालापव्यय झालेला आहे तसेच निविदा स्वीकृतीनंतर ठेकेदारांकडून सुरक्षा रक्कम भरून घेणे, करारनामा करणे, कार्यारंभ आदेश देणे तदनंतर प्रत्यक्षात कामे पूर्ण करून ठेकेदारास देयके अदा करणे या सर्व बाबी लक्षात घेता हि कामे जून अखेर पर्यंत पूर्ण होणार नसल्याने या कामांना मुदतवाढ मिळणे आवश्‍यक होते.\nमहानगरपालिकेची मूलभूत सोयी सुविधा योजनेतील कामे काही तांत्रिक अडचणींमुळे जून मध्ये पूर्ण होत नसल्याने या कामांना डिसेंबर अखेर मुदतवाढ मिळावी अशी मागणी भाजपाचे मनपा गटनेते सुवेंद्र गांधी, नगरसेवक महेश तवले, नगरसेविका मालनताई ढोणे, नगरसेविका मनीषाताई बारस्कर यांनी खासदार दिलीप गांधी यांच्याकडे केली होती. यामुळे खासदार दिलीप गांधी यांनी नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची मंत्रालयात भेट घेतली व त्यांना कामांच्या मुदतवाढीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. काही प्रशासकीय तांत्रिक अडचणींमुळे कामे अपूर्ण राहिल्याने निधी अखर्चित राहिला तर नागरिकांसाठीची मूलभूत योजनेची कामे पूर्ण होणार नाहीत हि बाब प्रधान सचिवांच्या लक्षात आणून दिली व सदरची कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली.\nखासदार दिलीप गांधी यांनी केलेल्या मागणीचा विचार करून प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना त्वरित अहमदनगर महानगरपालिकेच्या मूलभूतच्या कामांना डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यासंदर्भातच्या सूचना केल्या. त्यानुसार कक्ष अधिकारी धोंडे यांनी तसे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकर्जमुक्‍ती व हमीभावाची विधेयके लोकसभेत\nNext articleमायावती, ममतांना पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनवण्यास ना नाही: देवेगौडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/before-he-sale-panipuri-and-at-that-time-he-play-cricket-with-indian-team/", "date_download": "2018-08-19T04:04:17Z", "digest": "sha1:C26SGDQPZOOCRBXFPZ3Q72VNURJKS3AD", "length": 13420, "nlines": 110, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कधीकाळी मैदानाबाहेर विकायचा पाणीपुरी आता खेळणार भारतीय संघात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकधीकाळी मैदानाबाहेर विकायचा पाणीपुरी आता खेळणार भारतीय संघात\nटीम महाराष्ट्र देशा : श्रीलंकेत होणाऱ्या भारताच्या अंडर-19 मध्ये एक नवीन चेहरा समोर येणार असून ज्याने आपल्या कष्टाच्या जोरावर अंडर-19 मध्ये जागा मिळवली आहे. ‘यशस्वी जयस्वाल’ असं या तरुण खेळाडूचं नाव असून तो मुळचा उत्तर प्रदेशचा. क्रिकेटसाठी मुंबईत आलेला यशस्वी जयस्वाल याला घरातूनही पाठिंबा होता. घरी असणारी आर्थिक चणचणीवर मात करत त्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर श्रीलंकेत होणाऱ्या भारताच्या अंडर-१९ मध्ये स्थान मिळवलं.\nआता श्रीलंकेत होणाऱ्या सामन्यांमध्ये तो आपली कमाल दाखवणार असून विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा संघातला त्याचा सहकारी आहे. संघर्ष आणि मेहनत करुन माणूस कोणत्याही शिखरावर पोहोचू शकतो, हेच यशस्वीनं सिद्ध करून दाखवलंय. काळबादेवी येथील एका डेअरीमध्ये तो रात्री झोपायचा. त्याचे एक नातेवाईक वरळीमध्ये राहतात. पण त्यांचं घर खूप लहान होतं. त्यांनतर त्याच्या नातेवाईकाने ‘मुस्लीम युनायटेड क्लब’कडे मदत मागितली त्यानंतर त्यांनी यशस्वीला एका टेंटमध्ये राहण्याची परवानगी दिली.\nयशस्वीने म्हणला की, मी टेंटमध्ये यासाठी गेलो कारण मला डेअरीतून काढून टाकण्यात आलं होतं. संपूर्ण दिवस क्रिकेट खेळ्यानंतर मला आरामाची गरज होती. एक दिवस त्यांनी माझं सामान बाहेर फेकून दिलं. कारण मी त्य़ांची मदत करु शकत नव्हतो. यांनतर तीन वर्ष यशस्वी टेंटमध्ये राहिलो. वडील गरज असेल तसे पैसे पाठवत होते. पण यशस्वीला अधिक पैशांची गरज होती म्हणून तो आझाद मैदानामध्ये रामलीला दरम्यान पाणीपुरी आणि फळं विकायचा.\nरामलीला दरम्यान त्याने चांगले पैसे कमवले. पण माझी अशी इच्छा नव्हती की, माझ्या सहकाऱ्यांनी पाणीपुरी खाण्यासाठी माझ्याकडे यावं. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यासोबत यशस्वी आता ड्रेसिंग रूम शेअर करतो. मुंबई अंडर-19 चे कोच सतीष सामंत यांनी म्हटलं की, तो गोलंदाजांचं डोकं वाचतो आणि त्यानुसार शॉट खेळतो. अंडर-19 मध्ये लवकरच त्याने आपली जागा पक्की केली. तो असे शॉट्स खेळतो जो इतर कोणीच खेळू शकत नाही. त्याच्याकडे ना स्मार्टफोन ना व्हॉट्सअॅप… इतर सगळे मुलं स्मार्टफोन वापरतात. पण, तो येणाऱ्या काळात मुंबईचा खूप मोठा खेळाडू होऊ शकतो.’\nयशस्वीने उपाशी राहूनही दिवस काढले. प्रत्येक दिवशी तो मेणबत्तीच्या प्रकाशात जेवायचा. रात्रीच्या वेळी शौचालयात जायचा. यशस्वी मिडल ऑर्डर बॅट्समन आहे. लोकल कोच ज्वाला सिंह यांनी जेव्हा त्याला पाहिलं आणि त्यांची ओळख झाली तेव्हापासून त्याने अंडर क्रिकेट खेळणं सुरु केलं. आता तो भारताच्या अंडर-19 टीममध्ये खेळणार आहे. सध्या तो कादमवाडी येथे एका चाळीत राहतो.\nयशस्वीने म्हटलं की, तुम्ही क्रिकेटमध्ये मानसिक ताणावर चर्चा करतात पण मी तर रोजच माझ्या आयुष्यात ‘ताण’ सहन केलाय ज्यामुळे मी अधिक मजबूत झालो. मला माहिती आहे मी रन बनवू शकतो आणि विकेटदेखील काढू शकतो. सुरुवातीला मी खूप बेशरम होतो. जेव्हा टीममधील मुलांसोबत जेवणासाठी जायचो तेव्हा माझ्या खिशात पैसे नसायचे. मी त्यांना सांगायचो माझ्याकडे पैसे नाही पण मला खूप भूक लागली आहे’.\nअर्जुन तेंडुलकरची मुंबई अंडर-19 संघात एन्ट्री\nआई- वडिलांच्या कष्टाचे पोराने पांग फेडले; यूपीएससीत उस्मानाबादचा गिरीश बदोले राज्यात पहिला\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nपिंपरीत प्रेमवीराची बॅनरबाजी, ‘shivade i am sorry’चे फलक\nटीम महाराष्ट्र देशा - पिंपळेसौदागर या परिसरातील शिवार चौकात ‘shivade i am sorry’ असा मजकूर लिहिलेले फळक झळकले आहेत.…\nआणि झाडांना स्वातंत्र्य मिळाले…\nपंतप्रधान पदाची इम्रान खान यांनी घेतली शपथ, नवज्योत सिंग सिद्धू यांची…\n‘जवाब दो’ आंदोलनाची तीव्रता वाढवणार – अनिस\nकॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतले अटलबिहारी वाजपेयी यांचे…\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/book-review-saptarang-54962", "date_download": "2018-08-19T04:03:02Z", "digest": "sha1:ZTQIQ4RPHPN6UJM54TCIUZ2JLU5DITJG", "length": 33676, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "book review in saptarang बहुपैलू व्यक्तिमत्त्वाचं समग्र दर्शन | eSakal", "raw_content": "\nबहुपैलू व्यक्तिमत्त्वाचं समग्र दर्शन\nरविवार, 25 जून 2017\nशेतकरी आंदोलनाची धग आज भारतभर सर्वत्र जाणवते आहे, अशा वेळी शरद जोशींची आठवण नकळत होत राहते. ‘शेतीमालाला रास्तभाव’ हा शेतकऱ्यांचा एकमेव प्रश्‍न आहे, हे शेतकऱ्यांना पटवून देत, त्यांची संघटना बांधत त्यांनी भारतातल्या शेतकऱ्यांना आक्रमकपणे रस्त्यावर आणलं. लोकमान्य टिळक यांना ‘भारतीय असंतोषाचा जनक’ असं म्हणतात. तेवढ्याच सार्थपणे शरद जोशी यांना ‘भारतीय शेतकऱ्यांच्या असंतोषाचा जनक’ असं म्हणता येईल. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड लेखणीतून समजावून दिला. शरद जोशी यांनी तो रस्त्यावर वाजवला.\nशेतकरी आंदोलनाची धग आज भारतभर सर्वत्र जाणवते आहे, अशा वेळी शरद जोशींची आठवण नकळत होत राहते. ‘शेतीमालाला रास्तभाव’ हा शेतकऱ्यांचा एकमेव प्रश्‍न आहे, हे शेतकऱ्यांना पटवून देत, त्यांची संघटना बांधत त्यांनी भारतातल्या शेतकऱ्यांना आक्रमकपणे रस्त्यावर आणलं. लोकमान्य टिळक यांना ‘भारतीय असंतोषाचा जनक’ असं म्हणतात. तेवढ्याच सार्थपणे शरद जोशी यांना ‘भारतीय शेतकऱ्यांच्या असंतोषाचा जनक’ असं म्हणता येईल. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड लेखणीतून समजावून दिला. शरद जोशी यांनी तो रस्त्यावर वाजवला.\nमात्र, हे शरद जोशी व्यक्ती म्हणून नक्की कसे होते त्यांची जडणघडण कशी झाली त्यांची जडणघडण कशी झाली त्यांनी मांडलेला अर्थशास्त्रीय विचार नक्की काय आहे त्यांनी मांडलेला अर्थशास्त्रीय विचार नक्की काय आहे त्यातल्या मोक्‍याच्या आणि धोक्‍याच्या गोष्टी कोणत्या\nत्यांच्या आंदोलनाचं यशापयश नक्की काय आहे शरद जोशी आज असते, तर त्यांनी काय सांगितलं असतं किंवा भारतातील शेती आंदोलनाची उद्याची रचना कशी असावी, हे सारं समजून घ्यायचं असेल, तर पाच वर्षांच्या अथक एकाकी प्रयत्नातून भानू काळे यांनी सिद्ध केलेलं ‘अंगारवाटा... शोध शरद जोशींचा’ हे पुस्तक वाचायला हवं. हे सारं नको असेल, तरी वि. स. खांडेकर यांच्या कादंबरीतच शोभेल अशा एका विलक्षण बुद्धिमत्तेच्या, असामान्य प्रतिभेच्या, सर्वस्व वाऱ्यावर उधळून समाजातला अन्याय दूर करायला निघालेल्या एका महानायकाचं हे चरित्र आहे, म्हणून तरी हे पुस्तक वाचलं पाहिजे....खांडेकर यांच्या कल्पनेतच बसणारं एक वास्तव\nपाच वर्षांच्या कालावधीत भानू काळे यांनी जोशी यांच्याबरोबर शंभराहून अधिक बैठका घेतल्या. प्रत्येक बैठक दोन-अडीच तासांची जोशी यांनी आपला सर्व पत्रव्यवहार त्यांना दिला. त्यांनी तो अभ्यासला. जोशी यांचं सर्व लिखाण, आंदोलनानं प्रसिद्ध केलेलं सर्व साहित्य वाचलं. या लिखाणाला नेमकेपणा यावा, म्हणून एक तीनपानी टिपण करून संघटनेतल्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना पाठवण्यात आलं. शेतकरी संघटनेतल्या सुखावलेल्या आणि दुखावलेल्या मंडळींच्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर कर्नाटक आणि पंजाब इथं जाऊन मुलाखती घेतल्या. शरद जोशी आठ वर्षं स्वित्झर्लंडला तत्कालीन संयुक्त राष्ट्रसंघामध्ये (यूएनए) भल्या मोठ्या पगाराची नोकरी करत होते. तिथं जाऊन ती संस्था, त्यांचे सहकारी, त्यांचे शेजारी यांच्याही मुलाखती घेतल्या. चाकण, नाशिक, निपाणी, चंडीगड अशा ठिकाणी झालेल्या आंदोलनांचं स्वरूप समजावं, म्हणून कार्यकर्त्यांबरोबर त्या ठिकाणांना भेटी दिल्या आणि मग हे पुस्तक सिद्ध झालं.\nया पुस्तकाचे नकळत चार भाग पडतात. पहिला भाग आपल्याला सहज-सोप्या वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात किती कठीण असतात, हे सांगणारा. एक गोष्ट लक्षात घ्या. कामगारांची संघटना बांधणं फारसं कठीण नसतं. कारखान्यातली प्रत्येक पाळी संपल्यावर एकगठ्ठा कामगार तुमच्यासमोर येतात. प्रश्‍न फक्त त्यांची संघटना बांधण्याचा असतो. शेतकरी मात्र सर्वत्र विखुरलेले असतात. त्यावेळी मोबाईल नव्हते. खेड्यात असलाच तर एखादा टेलिफोन असायचा. तोही तलाठ्याच्या किंवा पाटलांच्या घरी शेतकरी अक्षरशत्रू, त्यातून अनेक खेड्यांत पोस्टमनसुद्धा आठवड्यातून एकदाच जाणार. पावसाळ्यामध्ये सारी खेडी एकमेकांपासून पूर्णपणे तुटलेली. या सर्वांतून शरद जोशी यांनी अभिनव पद्धतीनं शेतकऱ्यांचं संघटन कसं केलं, हे पुस्तकात वाचायला मिळतं.\nदुसरा भाग जोशी यांच्या आंदोलनाचा आहे. दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गाला ही आंदोलनं थोडी फार किंवा खरं तर फार थोडी माहीत आहेत चाकण, निपाणी या नावांभोवती ही माहिती घोटाळत राहते. त्यालाही कारण आहे. एकतर त्यावेळी वेगवेगळ्या वाहिन्याच काय दूरदर्शनसुद्धा नव्हतं. त्यातून बहुसंख्य मराठी वृत्तपत्रांनी याबाबत फार जुजबी माहिती प्रसिद्ध केली. त्या युद्धभूमीवरून हिंडून, अनेकांना बोलतं करून आणि त्यावेळची इंग्रजी वृत्तपत्रं वाचून, लेखकानं आंदोलनाचं स्वरूप आणि त्यांची स्फोटकता फार ताकदीनं उभी केली आहे.\nआणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आंदोलन अभूतपूर्व स्वरूपात पंजाबात पोचलं. त्याचं नेतृत्व शरद जोशी यांच्याकडं होतं. त्यावेळी एका पंजाबी वृत्तपत्रानं लिहिलं होतं - ‘आमच्या भगतसिंगांच्या मदतीला महाराष्ट्रातून राजगुरू आले होते. आज भगतसिंग महाराष्ट्रातून येतोय आणि पंजाबचे राजगुरू त्यांची वाट पाहताहेत.’ खासदार भूपिंद्रसिंग मान हे पंजाबमधल्या शेतकरी आंदोलनाचे नेते. काळे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते दिल्लीहून पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं - ‘‘आम्ही पंजाबी माणसं. आमचं मोठेपण (हमारी आन) प्राणपणानं जपतो. मी खासदार. हा आमदारसुद्धा नाही मात्र, जोशी यांची तळमळ, त्यांची मांडणी, त्यांचं वक्तृत्व यांनी प्रभावित होऊन आम्ही एकमुखानं त्यांना आपला नेता मानलं. त्यांच्या नेतृत्वाखाली एक लाख शीख आणि हिंदू शेतकऱ्यांनी एकत्रितपणे राजभवनला वेढा घातला. आंदोलनाची तयारी करायची, तर किती बारकाईनं अनेक पैलूंचा विचार करून रचना करायची ते आम्ही जोशी यांच्याकडून शिकलो.’’ एका मराठी माणसाच्या अद्‌भुत यशाचं हे महाकाव्य आहे, ते समजावं म्हणून तरी प्रत्येक मराठी माणसानं या पुस्तकातलं ‘अटकेपार’ हे प्रकरण वाचायला हवं.\nपंजाबच्या झंझावती यशाइतकंच किंवा खरंतर त्याहूनही खूप मोठी अशी जोशी यांची कामगिरी म्हणजे स्त्रियांच्या संघटना आणि त्यांची आंदोलनं. महात्मा गांधी यांनी स्त्रियांना घरातून बाहेर काढून चळवळीत आणलं. जोशी यांच्या रचनेत शेतकरी स्त्रियांनीच आंदोलनं केली. चांदवडसारख्या ठिकाणी पन्नास हजार शेतकरी महिलांच्या भव्य सभा झाल्या. बोलणाऱ्या, ऐकणाऱ्या, घोषणा देणाऱ्या फक्त स्त्रियाच या पुरुषप्रधान देशातले लोक विस्मयचकित नव्हे, तर भयचकित होऊन पाहत होते. पुरुषांचं राहूदेत; स्त्री मुक्ती आंदोलनातल्या दिल्लीतल्या स्त्रियांच्यासुद्धा कुठल्याच कोष्टकात हे बसणारं नव्हतं. मधू किश्‍वरपासून अनेकजणी फक्त हा चमत्कार पाहायला दिल्लीतून चांदवडला गेल्या. ‘भारत’ आणि ‘इंडिया’ यांतले स्त्रियांचे प्रश्‍न, मानसिकता आणि कुवत या फार वेगळ्या गोष्टी आहेत, हे या आंदोलनांनी अधोरखित केलं. या आंदोलनांतून ‘परसदारची शेती’ किंवा ‘सीता शेती’ ही अभिनव गोष्ट राबवण्यात आली. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुरुषप्रधान देशातल्या अनेक शेतकऱ्यांनी सातबारा एकत्रितपणे नवरा आणि बायको यांच्या नावावर केला\nजोशी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलूही लेखकानं नीटपणे समजावून दिले आहेत. असामान्य बुद्धिमत्ता आणि प्रतिभा, प्रामाणिक, पारदर्शक स्वभाव, स्वच्छ प्रतिमा, यातना सहन करत धडाडीनं पुढं जाणं अशा अनेक गोष्टी आहेत. जोशी यांचं पाठांतर विलक्षण होतं. अनेक मराठी, इंग्रजी कविता त्यांना तोंडपाठ होत्या. त्यातली आवडलेली केशवसुतांची ‘सावध ऐका पुढल्या हाका’ ही ओळ त्यांनी संघटनेसाठी स्वीकारली होती. महत्त्वाचं म्हणजे एखाद्या कॉपीरायटरप्रमाणं ते सहजपणे वाक्‍यं फेकत. लोकमान्य टिळक म्हणाले होते - ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.’ शरद जोशी यांनी सांगितलं - ‘जन्मसिद्ध हक्क वगैरे काही नसतं. आपण म्हणूया- शेतीमालाला रास्त भाव हा आमचा ‘श्रमसिद्ध’ हक्क आहे.’\nअर्थात हे सारं सांगत असतानाच लेखक व्यक्तीपूजेत अजिबात गुंतलेला नाही. या आंदोलनाला मिळालेल्या मर्यादित यशाच्या कारणांचीही लेखकानं वस्तुनिष्ठ चर्चा केली आहे. ‘आंदोलनाची मांडणीच कदाचित चुकली असेल. खेडेगावातल्या लोकांचंच हे आंदोलन आहे किंवा हे शहरी लोकांच्या विरुद्ध आहे, असा समज कळतनकळत समाजात पसरवला गेला. एकाच मुद्‌द्‌याभोवती, चकव्यात सापल्यासारखं आंदोलन फिरत राहिलं. प्रथम राजकारण नाकारणे आणि नंतर अयोग्यवेळी राजकारणात उतरणं,’ अशी अनेक कारणं त्यात आहेत.\nशरद जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या कमकुवत गोष्टीही लेखकानं सांगितल्या आहेत. स्वभावातला एककल्लीपणा आणि तिरसटपणा, संघटनेचा एकतंत्री कारभार, मिळालेल्या यशात इतर कुणालाही वाटा मिळणार नाही याची काळजी ...खरंतर या एकतंत्री आणि एकस्तंभी रचनेमुळं संघटना अनेकदा फुटली; पण तरीही संघटनेत कधी उभी फूट पडली नाही आणि या माणसाचा करिष्मा असा होता, की वेगळे झालेले बहुतेक गट जोशी यांचं मोठेपण मान्य करत राहीले. राजू शेट्टी यांनी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ स्थापन केली, त्यावेळी मी स्वत: त्यांची एक विस्तृत मुलाखत घेतली होती. त्यात ते म्हणाले होते - ‘मी शेतकरी संघटनेत उशीरा आलो. म्हणजे जोशी माझे आजोबा, मी त्यांचा नातू असे काहीसे ...खरंतर या एकतंत्री आणि एकस्तंभी रचनेमुळं संघटना अनेकदा फुटली; पण तरीही संघटनेत कधी उभी फूट पडली नाही आणि या माणसाचा करिष्मा असा होता, की वेगळे झालेले बहुतेक गट जोशी यांचं मोठेपण मान्य करत राहीले. राजू शेट्टी यांनी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ स्थापन केली, त्यावेळी मी स्वत: त्यांची एक विस्तृत मुलाखत घेतली होती. त्यात ते म्हणाले होते - ‘मी शेतकरी संघटनेत उशीरा आलो. म्हणजे जोशी माझे आजोबा, मी त्यांचा नातू असे काहीसे एकदोन मुद्‌द्‌यांवर कळीचे मतभेद असले, तरी आमच्या मनात तेच आमचे नेते आहेत.’ असा हा करिष्मा जवळ होता; पण त्याचवेळी कारण नसताना दुखावू शकणारा अहंकारही होता. चांदवडची सभा झाल्यावर त्यांनी मृणालताई आणि प्रमिलाताईंना विचारलं होतं - ‘असं काही करणं तुम्हाला स्वप्नात तरी जमेल का एकदोन मुद्‌द्‌यांवर कळीचे मतभेद असले, तरी आमच्या मनात तेच आमचे नेते आहेत.’ असा हा करिष्मा जवळ होता; पण त्याचवेळी कारण नसताना दुखावू शकणारा अहंकारही होता. चांदवडची सभा झाल्यावर त्यांनी मृणालताई आणि प्रमिलाताईंना विचारलं होतं - ‘असं काही करणं तुम्हाला स्वप्नात तरी जमेल का\nहा माणूस कसा घडत गेला असेल, याची अस्वस्थ शोधयात्रा या पुस्तकात आहे. या प्रयत्नांतली फक्त एक गोष्ट लक्षात घेऊ. भारतात परत येऊन अंगारमळ्यात शेती करण्यापूर्वी जोशी हे स्वित्झर्लंडमध्ये यूएनएच्या कार्यालयात फार मोठ्या पदावर भरभक्कम पगारावर नोकरी करत होते. ही नोकरी सोडून ते अंगारमळ्याला का आले, हे समजावं म्हणून काळे थेट स्वित्झर्लंडला गेले. तिथं जोशी यांचे आठ वर्षे शेजारी आणि सहकारी असलेल्या टोनी डेर होवसेपियांबरोबर त्यांनी प्रदीर्घ चर्चा केल्या. जोशी यांच्या स्वभावातले आणखी अनेक मजेशीर पैलू या चर्चेतून पुढं येतात. त्याचप्रमाणं, संयुक्त राष्ट्रसंघाच्या या कार्यात गरीब देशांचं काहीही कल्याण न होता फक्‍त उधळपट्टी होते. आपली नोकरी अप्रत्यक्षरित्या या भ्रष्ट यंत्रणेचा भाग आहे, हे त्यांना जाणवलं आणि त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. दोन अतिशय वेगळे मुद्दे या पुस्तकाच्या वाचनातून नकळत आपल्यासमोर येतात. महाराष्ट्रातली जातीयता फार वरवरची आहे. खेड्यापाड्यातील आबालवृद्ध स्त्री-पुरुषांनी जीन्स घालत हिंडणाऱ्या जोशी यांना आपला नेता मानलं. दुसरी गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. स्वातंत्र्योत्तर काळात एकाच माणसानं नवा कोरा करकरीत विचार दिला, त्याच्या आधारावर संघटना उभारली आणि त्या संघटनेच्या जोरावर रस्त्यात आंदोलनं केली, असं दुसरं उदाहरण नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातही हे फक्त महात्मा गांधी यांनी केलं होतं. तसं पाहिलं, तर त्यांनाही तयार असलेली संघटना मिळाली होती, त्यांनी फक्त ती वाढवली.\nया पुस्तकाच्या वाचनातून अशा अनेक गोष्टी समोर येतात. गेल्या पन्नास वर्षांतल्या महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक पट उलगडतो. म्हणजे मराठी साहित्याचा मानदंड ठरावं, असं हे पुस्तक आहे. धनंजय कीर यांनी लिहिलेली चरित्रं, साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेलं सुमती देवस्थळे यांचं ‘टॉलस्टॉय एक माणूस’... या मार्गावरचं हे एक पुढचं दमदार पाऊल आहे.\nपुस्तकाचं नाव - ‘अंगारवाटा... शोध शरद जोशींचा’\nलेखक : भानू काळे\nप्रकाशक - ऊर्मी प्रकाशन, औंध, पुणे\nपृष्ठं : ५१०/ मूल्य : ५०० रुपये\nकोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका...\nMaratha Kranti Morcha : उद्यापासून चक्री उपोषण\nपुणे - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे पुण्यात सोमवारी (ता. २०) पासून बेमुदत चक्री उपोषण...\n‘कॉसमॉस’मधून ठेवी न काढण्याचा बॅंकांचा ठराव\nपुणे - जिल्ह्यातील कोणत्याही नागरी सहकारी बॅंकांनी सद्य:स्थितीत कॉसमॉस सहकारी बॅंकेमधून ठेवी काढून घेऊ नयेत, असा ठराव बैठकीत पारित करण्यात आला. तसेच...\nपुणे - महाराष्ट्रातील रामदासी परंपरा आणि वारकरी संप्रदाय यांच्यातील आध्यात्मिक समन्वयाचा ऐतिहासिक दस्तऐवज समोर आला असून, प्रत्यक्ष रामदासी परंपरेतील...\nडॉ. पोळ यांचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड\nपुणे - अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ इंडियाना येथे केमिकल इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेले प्राध्यापक डॉ. विलास गणपत पोळ यांनी १५ ऑगस्टला अनोख्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/hollywood/cranberry-band-lead-lead-singer-dolores-oriorde-dies/", "date_download": "2018-08-19T04:13:45Z", "digest": "sha1:7DZEGTMUQUJCKI4ORUXAG4B2OVD6X37R", "length": 28397, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'The Cranberry' Band Lead Lead Singer Dolores Oriorde Dies | ‘द क्रेनबेरीज’ बँडची लीड सिंगर डोलोरेस ओरिओर्डनचे निधन | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १९ ऑगस्ट २०१८\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nअजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना\nम्हाडा भवनाला मिळणार नवा साज\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nPriyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू\nOMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा\nऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nहटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\n‘द क्रेनबेरीज’ बँडची लीड सिंगर डोलोरेस ओरिओर्डनचे निधन\nजगाच्या पाठीवर ‘द क्रेनबेरीज’ या बँडचे चाहते अनेक आहेत. याच जगप्रसिद्ध बँडच्या चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी आहे. होय, ‘द क्रेनबेरीज’ची लीड सिंगर डोलोरेस ओरिओर्डन हिचे निधन झाल्याची बातमी आहे. डोलोरेसच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\nडोलोरेस ही ४६ वर्षांची होती. १९९० च्या दशकात डोलोरेसच्या ‘लिंगर’ आणि ‘जॉम्बी’सारख्या गाण्यांनी ‘द क्रेनबेरीज’ बँडला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. सोमवारी अचानक या आयरिश गायिकेचे निधन झाले. डोलोरेसच्या प्रवक्त्याने एका निवेदनाद्वारे निधनाची बातमी खरी असल्याचे स्पष्ट केले. ‘द क्रेनबेरीज’ची मुख्य गायिका एका शॉर्ट रेकॉर्डिंगसाठी लंडनमध्ये गेली होती. अचानक तिच्या मृत्यूची बातमी आली. हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे, असे डोलोरेसच्या प्रवक्त्याने सांगितले. अर्थात तिच्या या अचानक झालेल्या मृत्यूमागचे कारण मात्र प्रवक्त्याने स्पष्ट केले नाही.\nमेट्रोपॉलिटन पोलिसांनीही डोलोरेसच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे. लंडनच्या एका हॉटेलात डोलोरेस मृतावस्थेत आढळली. हॉटेलमधील तिचा मृतदेह पाहून हॉटेल मालकाने पोलिसांना पाचारण केले.\nडोलोरेसच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘द क्रेनबेरीज’मधील तिचे सहकलाकार नोएल होगन, फर्गल लॉलर आणि माइक होगन यांनी डोलोरेसच्या मृत्यूवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. डोलोरेस एक महान गायिका होता. आम्ही तिच्या आयुष्याचा भाग म्हणून जगलो, ही आमच्यासाठी भाग्याशी गोष्ट आहे, असे तिच्या सहका-यांनी लिहिले आहे.\nसन १९९३ मध्ये ‘द क्रेनबेरीज’चा पहिला अल्बम ‘एवरीबडी एल्स इज डुइंग इट, सो वाय कांट वी’ आला. या अल्बमने या बँडला लोकप्रीयतेच्या शिखरावर पोहोचवले. त्यावेळी जगभरात या अल्बमच्या ४ कोटी रेकॉर्ड विकल्या गेल्या होत्या.\nनिक्की मिनाजने एक्स-बॉयफ्रेन्डने केला गंभीर आरोप\nBirthday special : हॉट आणि सेक्सी कायलीच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\n हॉलिवूड स्टार ड्वेन जॉन्सनने फेसबुकवर वाटले कोट्यवधी रूपये\nमुलांच्या पोटगीसाठी ब्रॅड पिटविरोधात पुन्हा कोर्टात जाणार अ‍ॅजोलिना जोली\nएकदिवस मी यातून पूर्णपणे बाहेर पडेल... ड्रग्जच्या व्यसनावर बोलली डेमी लोवेटो\nअँजोलिना आणखीन एक मुल घेणार दत्तक\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/how-does-fb-review-ads-decides-to-ban-account.html", "date_download": "2018-08-19T03:59:35Z", "digest": "sha1:7PSTRZITBBPPDERHRNHPXXOTFWPYXSFZ", "length": 13973, "nlines": 56, "source_domain": "marathifacebook.com", "title": "How does FB review ads & decides to ban account? - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/ramdas-athawale-sharad-pawar-president-election-nda-bjp-congress-saharanpur-sp-48278", "date_download": "2018-08-19T04:37:52Z", "digest": "sha1:AJYI4WJVLKQEK35IPH3KVVVVRKKZVGZZ", "length": 12727, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ramdas Athawale sharad pawar president election nda bjp congress saharanpur sp शरद पवार यांनी NDA मध्ये येऊन राष्ट्रपती पदाचे उमेदवार व्हावे : आठवले | eSakal", "raw_content": "\nशरद पवार यांनी NDA मध्ये येऊन राष्ट्रपती पदाचे उमेदवार व्हावे : आठवले\nशनिवार, 27 मे 2017\nमाजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करावी. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये यावे आणि राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्हावे, असे आवाहन करत केंद्रीय मंत्री रामदाव आठवले यांनी भारतीय जनता पक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदी निवडून आणेल, असा विश्‍वास व्यक्त केला.\nनागपूर : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करावी. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये यावे आणि राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्हावे, असे आवाहन करत केंद्रीय मंत्री रामदाव आठवले यांनी भारतीय जनता पक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदी निवडून आणेल, असा विश्‍वास व्यक्त केला.\nपत्रकारपरिषदेत बोलताना आठवले म्हणाले, \"देशाचे संविधान बदलले जाणार अशी टीका काँग्रेस करत आहे. मात्र मला तसे अजिबात वाटत नाही. सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आमचा विश्‍वास आहे.'\n■ आठवले यांनी मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे\nभारतीय जनता पक्षा पक्ष हा हा बहुजनांचा पक्ष झाला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात आदर आहे.\nकाँग्रेसने मोदी यांच्या धोरणांना पाठिंबा दिला पाहिजे.\nभाजप सरकार मुस्लिम विरोधात आहे, असा भ्रम विरोधीपक्ष पसरवित आहे, मात्र मुस्लिमांच्या अजिबात विरोधात नाही.\nभाजप सरकार आले म्हणून उत्तर प्रदेशमधील सहारनपुर येथे दलितांवरचे अन्याय वाढले असे अजिबात नाही.\nसमाजवादी पक्षाचे सरकार होते तेव्हादेखील दलितांवर अत्याचार होत होते.\n2019 ची निवडणूक आम्ही जिंकणार यात दुमत नाही.\nशेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे या मताचे आम्ही आहोत.\nउद्धव ठाकरे यांनी कर्ज माफीच्या मुद्यावर सरकारमधून बाहेर पडू नये. सरकारसोबतच राहवे.\nबदल ‘चेतना’दायी ठरेल काय\nभारतीय जनता पक्षाने सर्व बाजूंनी काबीज केलेल्या पुण्याला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार प्रयत्न...\nकर्जवाटपाबाबत 'राम' मंत्राचा अवलंब\nसोलापूर : नीरव मोदी, विजय मल्ल्या, डिसके प्रकरणानंतर आता बॅंक ऑफ महाराष्ट्रने कर्जवाटपाच्या नव्या \"राम' मंत्राचा अवलंब करायला सुरुवात केली आहे. बड्या...\nरुपया अवमूल्यनावर गप्प का\nसांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. साऱ्यांची तोंडे का बंद आहेत. शेतीमाल हीच देशाची ताकद आहे. निर्यातबंदी उठवली तरच...\nराज्यातील सहा लाख लोक झाले संगणक साक्षर\nसोलापूर : गावपातळीवर नागरिकांना गावातच संगणक साक्षरतेचे धडे मिळावेत, डिजिटल व्यवहारांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान ग्रामीण डिजिटल...\nशपथपत्रात उत्पन्नाचा स्रोत बंधनकारक - सहारिया\nमुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जासोबत सादर करावयाच्या शपथपत्रात आता उमेदवारांना स्वत:च्या व त्याच्यावर अवलंबित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/lahan-mualana-honare-jant%20ani-tyvaril-ghrguti-upay--xyz", "date_download": "2018-08-19T03:56:57Z", "digest": "sha1:RYSB3WCLSJV5L3NJR7ZKFK57Y3RKMPDV", "length": 10540, "nlines": 241, "source_domain": "www.tinystep.in", "title": "लहान मुलांमध्ये होणारे जंत आणि त्यावरील घरगुती उपाय - Tinystep", "raw_content": "\nलहान मुलांमध्ये होणारे जंत आणि त्यावरील घरगुती उपाय\nलहान मुलांमध्ये जंत,कृमी होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते लहान मुलांप्रमाणे प्रौढांमध्ये देखील जंत कृमींची समस्या आढळून येते आणि ही समस्या निर्माण होण्याचे प्रमुख कारण हे अस्वच्छता हे असू शकते. हे जंत कश्यामुळे होतात त्याची लक्षणे काय आणि त्यावरील घरगुती उपाय कोणते हे आपण जाणून घेणार आहोत\n१) सतत बारीक पोटात दुखणे\n२) जुलाब किंवा सतत शौच्यास होणे\n४) अंगावर पांढरे डाग येणे\n५) भूक न लागणे किंवा अति भूक लागणे\n६) गुददद्वारास कंड सुटणे\n७) शौचाद्वारे कृमी किंवा जंत पडणे\n१)शौच्याला जाऊन आल्यावर स्वच्छ हात न धुनये\n२) नख वेळच्या-वेळी न कापणे.\n४) अस्वच्छ पाणी पिणे.\n१)अपचन झाले असतानाही जेवण करणाऱ्यांमध्ये करणे\n२)गोड व आंबट चवीच्या पदार्थांचे अधिक सेवन करणे\n३)पिष्टमय पदार्थ या सारख्या पदार्थांचे अति सेवन\n१) शेवग्याच्या शेंगा उकळून त्या पाण्यात सैंधव मीठ व मिरे पूड टाकून घेण्याने जंत कमी होतात.\n२) रोज सकाळी अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण मधासह घेण्याने जंतांचे त्रास कमी होतात. किंवा महिन्यातून एकदा वावडिंगाचे पाणी पिणे\n३)जेवणानंतर ताकात बाळंतशोप, बडीशेप, ओवा व हिंग यांचे बारीक चूर्ण टाकून घेण्यानेही जंत कमी होतात.\n४) कारल्याच्या पानांचा रस पिणे, मुळ्याचा रस व मध एकत्र करून घेणे यामुळे जंत पडण्यास मदत मिळते.\n५) कडुनिंबाच्या सालीचे चूर्ण व हिंग यांचे मिश्रण मधासह घेण्याने जंतांचा नाश होतो.\n६)डाळिंबाचे साल वाळवून त्याचे चूर्ण करून रोज अर्धा चमचा इतक्‍या प्रमाणात घेतले तर जंतचे प्रमाण कमी होते\nजंत होऊ नये म्हणून आहारात या गोष्टींचा समावेश करा\nजंत होऊ नये म्हणून आहारात कढीलिंब,ओवा, हिंग, मिरी, हळद, जिरे, सैंधव मीठ, शेवगा, दालचिनी, मुळा, मोहरी या या गोष्टींचा आहारात नियमितपणे समावेश करता येतो.\nथंड पाणी, दही, मांसाहार, दुधापासून बनवलेले पदार्थ, मिठाया, कच्च्या पालेभाज्या,वनस्पती तुपात तळलेले पदार्थच्या सेवनामुळे जंत होण्याची शक्यता असते. त्यामुळे अश्या पदार्थाच्या अति सेवनानंतर जंत झाल्याची काही लक्षणे दिसत आहेत का याकडे लक्ष ठेवावे\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-municipal-100-crore-loss-52212", "date_download": "2018-08-19T03:58:45Z", "digest": "sha1:ZE5CQ35HCP3ZMNUL6XKYJ23US4YX3J5R", "length": 14293, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news municipal 100 crore loss महापालिकेचे शंभर कोटी पाण्यात | eSakal", "raw_content": "\nमहापालिकेचे शंभर कोटी पाण्यात\nमंगळवार, 13 जून 2017\nपुणे - शहरातील नाले आणि ओढ्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी तब्बल शंभर कोटी खर्च करून कामे केल्याचे ढोल बडविणाऱ्या महापालिका प्रशासनाचे पितळ पहिल्या पावसातच उघडे पडले. सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठीच्या पावसाळी गटारांची दुरुस्ती झाली नसल्याचेही या निमित्ताने दिसून आले. पाण्याचा निचरा न झाल्याने सांडपाणी वाहिन्यांच्या चेंबरमधून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले. बहुतेक भागातील रस्त्यांना ओढ्या-नाल्यांचे स्वरूप आले होते.\nपुणे - शहरातील नाले आणि ओढ्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी तब्बल शंभर कोटी खर्च करून कामे केल्याचे ढोल बडविणाऱ्या महापालिका प्रशासनाचे पितळ पहिल्या पावसातच उघडे पडले. सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठीच्या पावसाळी गटारांची दुरुस्ती झाली नसल्याचेही या निमित्ताने दिसून आले. पाण्याचा निचरा न झाल्याने सांडपाणी वाहिन्यांच्या चेंबरमधून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले. बहुतेक भागातील रस्त्यांना ओढ्या-नाल्यांचे स्वरूप आले होते.\nदुसरीकडे, शहरात सर्वत्र पावसाळ्यापूर्वी आवश्‍यक कामे केल्याचा दावा करायला महापालिका प्रशासन विसरले नाही. पावसाळी कामे केली असतील, तर ही परिस्थिती का उद्‌भवली, या प्रश्‍नाचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नव्हते. पावसाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती असतानाही प्रशासन डोळ्यावर कातडे का ओढत आहे, असा प्रश्‍न या निमित्ताने विचारला जात आहे. शहरातील पावसाळी कामे झाली आहेत का,अशी विचारणा केली असता एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याला उत्तर देता आले नाही.\nपावसाळ्याच्या तोंडावर करण्यात येणाऱ्या कामांसाठी सुमारे ९८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी म्हणजे, मे महिन्यात ही कामे करण्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, जून उजाडला तरी, बहुतेक भागातील ओढे, नाल्यांची दुरुस्ती झाली नसल्याची बाब गेल्या आठवड्यात उघडकीस आली. त्यानंतर महापौर आणि महापालिका आयुक्तांनी पाहणी करून ओढे, नाल्यांची सफाई तातडीने करण्याची तंबी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी ही कामे हाती घेतल्याचा तोंडदेखलेपणा केला खरा, मात्र, मुळात या कामांचा दर्जा चांगला नसल्याचे सोमवारी दुपारी झालेल्या पावसामुळे दिसून आले.\nमहापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणार नाही, या दृष्टीने कामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार कामे करण्यात आली आहेत. मात्र, ज्या भागात ती झालेली नाहीत, तेथील कामे नव्याने करण्यात येतील.’’\nपद्मावती, मित्रमंडळ चौक येथे रस्त्यांवर तळे निर्माण झाले होते. त्यामुळे दुचाकीवरून मार्ग काढता येत नव्हता. एकेका जागेवर पाच ते दहा मिनीट अडकून थांबावे लागले.\n- अतुल सूर्यवंशी, नागरिक\nशहरात आणखी पाच कचरा प्रकल्प\nपुणे - ‘‘फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शहरात पाच ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. केशवनगर-...\n‘बीडीपी’साठी आठ टक्के टीडीआर\nपुणे - समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यामधील ‘बीडीपी’च्या (जैववैविध्य पार्क) आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी आठ टक्के टीडीआरच्या (हस्तांतरणीय विकास...\nपुण्याचे पाणी केरळला रवाना\nपुणे- केरळमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे महापुराचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/eka-aaichee-katha", "date_download": "2018-08-19T04:00:26Z", "digest": "sha1:CMFSFCEUAWD26USOR3SEQSE4QNPO6KBG", "length": 13114, "nlines": 222, "source_domain": "www.tinystep.in", "title": "एका नुकत्याच आई बनलेल्या स्त्रीच्या आयुष्याची झलक !! - Tinystep", "raw_content": "\nएका नुकत्याच आई बनलेल्या स्त्रीच्या आयुष्याची झलक \nनुकतीच आई बनणे ही खरोखर एक अद्भुत भावना असते; आणि हा क्षण आयुष्यभरासाठी अविस्मरणीय असा असतो. तरीदेखील, जेव्हा एखाद्या स्त्रीच्या मातृत्वावस्थेतील पदार्पणाविषयी बोलायचे असेल, तर आपल्या मनात येणारा पहिला विचार म्हणजे: तिचा संघर्ष आणि तिच्यासमोरील आव्हाने परंतु मातृत्व हे त्यापेक्षाही बरेच काही आहे. बाळ एका नव्यानवेल्या आईच्या आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल आणि आनंद घेऊन येते. रोज सकाळी जागे होताना तान्हुल्याला शेजारीच निजलेले पाहणे यापेक्षा कोणताही अलौकिक अनुभव असू शकत नाही. तर चला, आपण एका नुकत्याच आई बनलेल्या स्त्रीच्या आयुष्याची झलक पाहुयात.\n१) आई आणि तिच्या बाळावर अमर्याद प्रेम\nबाळाबरोबर असताना, पूर्ण परिवार आणि जवळच्या व्यक्ती त्यांच्या नेहमीच्या स्वभावाबाहेर जाऊन या नव्या आईचे लाड पुरवतात आणि तिला खास वागणूक देतात. आईला योग्य अशी विश्रांती मिळावी म्हणून बाळाला आलटूनपालटून सांभाळण्यापासून, ते तिच्या आहारविषयक पथ्याची काळजी घेण्यापर्यंत, तिला मिळणारी विशेष देखभाल आणि प्रेम हे खरोखर लक्षणीय असते.\n२) बाळ स्वतःबरोबर भरपूर सकारात्मक ऊर्जा आणि आनंद घेऊन येते\nकाही अपवाद वगळता, शिशुचे आगमन हे नव्या माऊलीचे आयुष्य अमाप सकारात्मकतेने भारून टाकते. ते लहानगे मूल आपल्या आईला खिळवून ठेवते. ती आपल्या बाळातच एवढी गुंतलेली राहते की, तिच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या नकारात्मक वा निराशाजनक विचारांना तिच्या आयुष्यात थारा मिळत नाही.\n३) आपले खरे सामर्थ्य जोखता येते\nबाळाला सांभाळणे हे एका नव्या आईसाठी सोपे असेलच, असे नाही. तथापि, एक नवी आई ज्या आव्हानांचा आणि संघर्षाचा सामना करते, ते तिला भविष्यासाठी आणखी कणखर(विशेषतः मानसिकरित्या) आणि करारी बनवतात. काही महिलांसाठी हा काळ त्यांची स्वतःची खरी ओळख त्यांना जाणवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.\n४) बाळाबरोबरच आईदेखील पुनश्च एकदा तिचे बालपण अनुभवते\nआपणा सर्वांमध्ये एक मूल दडलेले असते. दुर्दैवाने ते मूल आपल्या रोजच्या (वैयक्तिक वा व्यावसायिक) आयुष्यातील संघर्षात कुठेतरी हरवून जाते. बाळाच्या निरागस हालचालींकडे(जसे की झोपल्यानंतरचे बाळाच्या चेहऱ्यावरील भाव) नुसते पाहणेही नव्या आईच्या ताणतणावावर एक परिणामकारक टॉनिक ठरू शकते. ते तिच्यातील दीर्घकाळ दडपलेले लहान मूल मुक्त करते. मग ती आईदेखील तिच्या बाळाच्या ओठांवरचे अमूल्य हसू परत आणण्यासाठी वेडे चाळे करते.\n५) स्तनपान हे आई आणि बाळ दोघांसाठी वरदान ठरले आहे\nवेळोवेळी डॉक्टरांनी आणि आरोग्याच्या अभ्यासकांनी स्तनपानाचे फायदे ठासून सांगितले आहेत. बाळासाठी स्तनपानापेक्षा जास्त पौष्टिक कोणतीही गोष्ट असू शकत नाही. बाळाला अंगावर पाजणे हे नुकत्याच झालेल्या आईसाठी आरोग्यवर्धक असते. ते ऑक्सिटोसिन हॉर्मोनच्या निर्मितीसाठी उत्प्रेरकाचे कार्य करते. ऑक्सिटोसिन हे आईच्या दुधाची निर्मिती वाढवण्याबरोबरच, आईवर शांतीदायक परिणाम करते; ज्यामुळे तिला जास्त आराम मिळतो. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, अवघ्या काही महिन्यांचे स्तनपान हे आईची हाडे अधिक मजबूत बनवते. तसेच ते नुकत्याच झालेल्या आईमधील स्तन, अंडाशय वा गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका लक्षणीयपणे कमी करते.\nबाळाला सांभाळणे हे एक पूर्णवेळ असलेले आणि बहुतेकदा उपेक्षित झालेले काम असू शकते; परंतु ते एका नुकत्याच बनलेल्या आईला तिच्या अस्तित्वातील सर्वोत्तम क्षणसुद्धा बहाल करते.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/aelovira-118052500024_1.html", "date_download": "2018-08-19T04:25:24Z", "digest": "sha1:YVQRGAAHE2ZHZG7H2KV5IGUNKSN4Z5CQ", "length": 8382, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डायबेटीस रुग्णांना वरदान असलेली बहुगुणी कोरफड | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडायबेटीस रुग्णांना वरदान असलेली बहुगुणी कोरफड\nवरवर रुक्ष दिसणारी कोरफड ही वनस्पती अनेक औषधी गुणधर्म असलेली आहे. विशेषतः डायबेटीस म्हणजेच मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ही वनस्पती वरदान ठरते. अनेक संशोधनातून हे समोर देखील आले आहे.\nकोरफडीमध्ये क्रोमियम आणि मँगनीझ ही तत्वे देखील आहेत. यामुळे शरीरातील इंश्युलीनची पातळी नियंत्रित राहते आणि मधुमेह होण्यापासून बचाव होतो. कोरफडीच्या गराचा किंवा रसाचा वापर करण्याऐवजी ताज्या कोरफडीचा उपयोग करणे जास्त फायद्याचे आहे. दररोज दोन लहान चमचे कोरफडीचा ताज्या गराचे सेवन केल्याने शरीरामध्ये असलेले साखरेचे प्रमाण पुष्कळ अंशी कमी होण्यास मदत मिळते.\nमधुमेह असणाऱ्या व्यक्तींना लहानशी जखम देखील भरून येण्यास खूप वेळ लागतो. वरही कोरफड उपयुक्त आहे. कोरफडीचा गर सरळ जखमेवर लावल्याने जखमेमुळे होणारी आग किंवा वेदना कमी होतात, व जखम लवकर भरून येण्यास मदत मिळते. योग्य आणि संतुलित आहाराच्या जोडीने कोरफडीचे नियमित केलेले सेवन मधुमेह नियंत्रित ठेवण्यास सहायक ठरते.\nटिप्स: प्रेग्नेंसीमध्ये या गोष्टींकडे लक्ष्य ठेवा\nकॉफीमुळे वाढू शकतो मुलांमध्ये लठ्ठपणा\nसोयाबीनयुक्त आहार बाळासाठी धोकादायक\nदहीचे सेवन केल्याने सूज दूर होते : शोध\nदही खाण्याची योग्य पद्धत\nयावर अधिक वाचा :\nपुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याचा पुढाकार\nकेरळमध्ये आलेल्या पुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात ...\nदक्षिण कोरिया बीएमडब्ल्यूवर बंदी\nजगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूच्या कार इंजिनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. ...\nपैशांमध्ये मोजता न येणारी वाजपेयी यांची श्रीमंती\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लखनऊ येथून लोकसभेची निवडणूक लढविताना ...\nरेल्वेचे तिकीटासाठी आणखीन एक सुविधा\nप्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू ...\nजिगरबाज वीज कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूट\nकेरळच्या वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसधार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/chetan-tupe-criticize-bjp-and-reliance/", "date_download": "2018-08-19T04:08:08Z", "digest": "sha1:YNDVEUYCJXSFRTY2I3Q4GRVUTO5W6LVG", "length": 10966, "nlines": 108, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शहांंचंं पुण्यात येणं आणि जिओच्या कर सुटीचा प्रस्ताव मांडला जाणं हा योगायोग नाही : चेतन तुपे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशहांंचंं पुण्यात येणं आणि जिओच्या कर सुटीचा प्रस्ताव मांडला जाणं हा योगायोग नाही : चेतन तुपे\nपुणेकरांची लुट अंबानींना सुट; रिलायन्स जीयोचा कर रद्द प्रस्तावा विरोधात कॉंग्रेस–राष्ट्रवादीचे आंदोलन\nपुणे : रिलायन्स जिओचा १८ कोटींचा कर रद्द करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सामान्य नागरिकांचा काही हजार रुपयांचा कर थकीत राहिल्यास त्यांच्या घरापुढे जाऊन ढोल वाजवला जातो, मग रिलायन्स जिओचा कोट्यावधींचा कर रद्द का करायचा , असा प्रश्न विचारात कॉंग्रेस – राष्ट्रवादीकडून पुणे महापालिकेत आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी रिलायन्सचा एक रुपयांचाही कर रद्द करू नये, अशी मागणी करण्यात आली.\nरिलायन्स जीओचे शहरात अनेक ठिकाणी टॉवर आहेत, यामधील ४३ टॉवर अनधिकृत ठरवत दंड आणि तिप्पट दराने कर आकारणी करण्यात येत होती, दरम्यान, या अनधिकृत टॉवरना बांधकाम विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे, त्यामुळे कर आकरणी करण्याचा प्रश्न येत नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर १९ टॉवरला दुबार कर आकारणी झाली असून १५ टॉवर अस्तित्वातच नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे जिओला आकारण्यात आलेला १८ कोटींचा कर रद्द करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. यावरूनच नवीन वाद निर्माण होताना दिसत आहे.\nमुकेश अंबानी हे भाजपच्या किती जवळ आहेत ते सांगण्याची गरज नाही, त्यामुळेच दबावाखाली अशाप्रकारे करमाफी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, रिलायन्सप्रमाणे इतर कंपन्याही पुण्यामध्ये सर्व्हिस पुरवतात, त्या देखील टॉवर प्रकरणात कोर्टामध्ये गेलेल्या आहेत, मग केवळ जिओवरच मेहरबानी का दाखवली जाते असा प्रश्न यावेळी विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांनी उपस्थित केला आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दोन दिवसांपूर्वी पुणे शहरात येतात आणि आज मुकेश अंबानीच्या रिलायन्स जिओच्या कर सुटीचा प्रस्ताव मांडला जातो हा योगायोग नसल्याचही ते म्हणाले.\nआता लवकरच रिलायन्स जिओचा नवा फोन ग्राहकांच्या भेटीला\nरिलायन्स जिओचा अँण्ड्रॉईड स्मार्टफोन येणार\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\n‘जवाब दो’ आंदोलनाची तीव्रता वाढवणार – अनिस\nपुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्गुण खूनाला २० ऑगस्ट ला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच कॉमेड गोविंद पानसरे…\nपंतप्रधान पदाची इम्रान खान यांनी घेतली शपथ, नवज्योत सिंग सिद्धू यांची…\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\n‘भारत-पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करणे हाच वाजपेयींचा खरा सन्मान’\nवाजपेयी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-mobile-tower-interruption-airplane-landing-75998", "date_download": "2018-08-19T04:17:47Z", "digest": "sha1:AVVE76GDDMMIHDWTS6ONIV5IB54ACEK4", "length": 14290, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news Mobile Tower Interruption airplane landing विमान उतरण्यासाठी मोबाईल टॉवर अडथळा | eSakal", "raw_content": "\nविमान उतरण्यासाठी मोबाईल टॉवर अडथळा\nशनिवार, 7 ऑक्टोबर 2017\nकोल्हापूर - ‘‘कोल्हापूर विमानतळावर विमान उतरण्यासाठी एका मोबाईल टॉवरचा अडथळा येत असून, तो तातडीने हटविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत’’, असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले.\nकोल्हापूर - ‘‘कोल्हापूर विमानतळावर विमान उतरण्यासाठी एका मोबाईल टॉवरचा अडथळा येत असून, तो तातडीने हटविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत’’, असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले.\nविमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाची पाहणी केली. त्यामध्ये कोणत्या त्रुटी किंवा अडचणी राहिल्या आहेत का याचीही या वेळी पाहणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला.\nकोल्हापुरातील विमानसेवा तत्काळ सुरू करून नागरिकांना सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी छोट्या-छोट्या त्रुटी किंवा अडचणींचा निपटारा झाला पाहिजे. विमानसेवा सुरू होण्याआधी सर्व सुविधा तयार ठेवण्यासाठी राज्य शासन व विमान प्राधिकरण सर्व पाहणी करून घेत आहे. आज दुपारी विमानतळाची पाहणी करून विमान उतरण्यासाठी कोणते अडथळे ठरतात. आणखी कोणत्या सुविधा असायला हव्यात याची चौकशी व पाहणी केली.\nया वेळी विमान उतरताना येथे असणारा मोठा मोबाईल टॉवर अडथळा ठरणार आहे; मात्र हा मोबाईल टॉवर काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. शक्‍य तेवढ्या लवकर प्राधिकरणकडून आलेल्या सूचनांचा निपटारा केला जाईल. त्यामुळे विमानतळाची बाजू सक्षम ठेवल्यानंतर प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण राहणार नाही. याच ठिकाणी शिवाजी विद्यापीठाच्या बाजूने आलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीचाही अडथळा येऊ शकतो का याचीही पाहणी केली; मात्र हा अडथळा प्रथमदर्शनी तरी वाटलेला नाही. तरीही यावर विचार होण्याची शक्‍यता आहे.\nदरम्यान, कोल्हापूर विमानतळ विकास आराखड्यातील एकूण खर्चाच्या वीस टक्के म्हणजेच ५५ कोटी इतकी रक्कम राज्य शासन देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची यापूर्वीच घोषणा केली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मोहापात्रा यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली होती. त्यावेळी विमानतळ डागडुजीसाठी लागणाऱ्या २७४ कोटींच्या खर्चापैकी काही रक्कम राज्य शासनाने देण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५५ कोटींच्या निधीची घोषणा केली.\nकोल्हापूरचे विमानतळ सुरू होण्यासाठी संसदेमध्ये वारंवार आवाज उठविला तसेच मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेतली होती. विमानतळ सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता. नुकत्याच झालेल्या अधिवेशनातही याबाबत तारांकित प्रश्‍न विचारला होता. या सर्वांची दखल घेऊन आज हे पथक पाहणीस आले होते.\n- धनंजय महाडिक, खासदार\nविदर्भ, उत्तर महाराष्ट्रात नुकसान; तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज पुणे - दीर्घ खंडानंतर बुधवार (ता. १५) ते शुक्रवारपर्यंत (ता. १७) विदर्भ, मराठवाडा,...\nकोल्हापूरातील ‘सीबीएस’ होणार आता बसपोर्ट\nकोल्हापूर - विमानतळाच्या धर्तीवर राज्यातील १४ बस स्थानकांचे रूपांतर बसपोर्टमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा...\nकोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका...\nMaratha Kranti Morcha : उद्यापासून चक्री उपोषण\nपुणे - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे पुण्यात सोमवारी (ता. २०) पासून बेमुदत चक्री उपोषण...\n‘बीडीपी’साठी आठ टक्के टीडीआर\nपुणे - समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यामधील ‘बीडीपी’च्या (जैववैविध्य पार्क) आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी आठ टक्के टीडीआरच्या (हस्तांतरणीय विकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-cyber-shot-hx60v-204mp-combo-with-ucb-watch-black-price-pdqjUA.html", "date_download": "2018-08-19T03:39:09Z", "digest": "sha1:NW3RBPY3TP3IESQ4J5EO4ZFRLDVLODE3", "length": 14522, "nlines": 361, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी सायबर शॉट दशकं हँक्स६०व पॉईंट & शूट\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक नवीनतम किंमत Jun 15, 2018वर प्राप्त होते\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅकस्नॅपडील उपलब्ध आहे.\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 22,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक वैशिष्ट्य\nसोनी सायबर शॉट हँक्स६०व 20 ४म्प कॉम्बो विथ उसाब वाटच ब्लॅक\n5/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://deepjyoti2011.blogspot.com/2011/10/blog-post_08.html", "date_download": "2018-08-19T04:04:35Z", "digest": "sha1:33KBUCEDIZXYCRMO6ZPKAHY6GKGUZ2IZ", "length": 5996, "nlines": 140, "source_domain": "deepjyoti2011.blogspot.com", "title": "दीपज्योती २०११: आपण दोघे...", "raw_content": "\nतुझं माझ्या आयुष्यात येणं\nकसलीच प्रतिक्रिया न देता\nआजही विचार करतो जेव्हा\nपोहोचत नाही कुठल्याच निष्कर्षाप्रत\nतुझ्यात माझं अन् माझ्यात तुझं\nहोती केवळ एक तडजोड\nमारलं होतं आपण आपलं मन\nझालोय नकोसा मी तुला\nआपण दोघे एक आहोत\nहे आहे अंतिम सत्य\nसांग... करतं का गं कोण वेगळी\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nह्म्म्म्म.... अशा प्रसंगी दोघांपैकी एकाने असा समजूतदारपणा दाखवलाच पाहिजे.\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी १०:३९ म.उ.\nआवडली कविता. द्वैतातलं अद्वैत हेच असावं.\n२२ ऑक्टोबर, २०११ रोजी ९:१७ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसौ सोनार की.. एक 'तुसशार' की \nएका भव्य स्वप्नाची देदीप्यमान यशस्वी वाटचाल\nये दिल है नखरेवाला\nसुखी संसाराची सोपी वाटचाल\nहा अंक आपल्याला कसा वाटला\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/fact-franchise-cricket-111395", "date_download": "2018-08-19T04:18:41Z", "digest": "sha1:CN5MEO2RWLDT6H6FPXSXDIQ3TQFLYUH2", "length": 14102, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "fact of franchise cricket फ्रॅंचायजी क्रिकेटची वस्तुस्थिती समजते | eSakal", "raw_content": "\nफ्रॅंचायजी क्रिकेटची वस्तुस्थिती समजते\nरविवार, 22 एप्रिल 2018\nपुणे - फ्रॅंचायजी क्रिकेटची वस्तुस्थिती मला समजते. माझी निवड न करण्यात राजस्थानची काही कारणे असतील, जी मी समजू शकतो. शेवटी त्यांच्यासाठी हा व्यवसाय असतो, अशी प्रतिक्रिया चेन्नईचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसन याने व्यक्त केली.\nपुणे - फ्रॅंचायजी क्रिकेटची वस्तुस्थिती मला समजते. माझी निवड न करण्यात राजस्थानची काही कारणे असतील, जी मी समजू शकतो. शेवटी त्यांच्यासाठी हा व्यवसाय असतो, अशी प्रतिक्रिया चेन्नईचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसन याने व्यक्त केली.\nपुण्यात शुक्रवारी राजस्थानविरुद्ध घणाघाती शतकी खेळीनंतर पत्रकार परिषदेत तो पुढे म्हणाला की, मुळात २००८ मध्ये राजस्थानकडून संधी मिळाल्याबद्दल मी ऋणी आहे. तेव्हा दुखापतींमुळे मला आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळविण्यासाठी झगडावे लागत होते. नंतर मला बंगळूरने संधी दिली आणि हेसुद्धा माझे सुदैव ठरले. आता चेन्नईबरोबर माझी वाटचाल सुरू झाली आहे. चेन्नई ही फार ‘ग्रेट’ फ्रॅंचायजी आहे. संघ म्हणून चेन्नई संघातील समन्वयाचे मला नेहमीच कौतुक वाटायचे. दडपणाच्या स्थितीत ते नेहमीच चांगले खेळायचे. अशा संघात सहभागी होणे खरेच ‘स्पेशल’ आहे. महेंद्रसिंह धोनीची नेतृत्वशैली कशी आहे आणि स्टिफन फ्लेमिंगची त्यास कशी साथ मिळते हे मी जवळून पाहू शकतो.\nआयपीएल ही तरुण खेळाडूंची स्पर्धा आहे. अशावेळी वयाच्या ३७व्या वर्षी वॉटसनची कामगिरी थक्क करणारी आहे, कारण तो वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू आहे. याविषयी तो म्हणाला की, तुम्हाला जे करायचे आहे त्याची शरीराला सवय होते. मला बऱ्याच दुखापती झाल्या. त्यामुळे सराव किंवा सामन्याआधी तंदुरुस्तीसाठी शरीराची काळजी घेण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. तंदुरुस्त असेपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांत फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याची संधी मला आवडते.\nकारकिर्दीच्या या टप्प्यास काढलेले शतक वॉटसनला सुखद वाटते. त्याने सांगितले की, बंगळूरकडून मागील दोन वर्षे सर्वोत्तम कामगिरी होऊ शकली नाही. मी वेगवेगळ्या गोष्टींवर प्रयत्न करीत होतो. अशाच इनिंगचे स्वप्न मी बघत होतो. कारकीर्द भरात असताना व्हायची तशी कामगिरी झाल्याचा आनंद वाटतो.\nचेन्नईच्या चाहत्यांचा वॉटसनने आवर्जून उल्लेख केला. तो म्हणाला की, मुंबईत निम्मे स्टेडियम पिवळ्या रंगाने रंगले होते. चेन्नईतील पहिल्या सामन्याच्या वेळी काही स्टॅंड रिकामी ठेवणे भाग पडूनही वातावरण भारलेले होते. काही कारणांमुळे आम्हाला चेन्नई सोडावे लागले, पण पुण्यातील मैदान सज्ज करण्यासाठी अथक प्रयत्न केलेल्यांनी ‘होम ग्राउंड’चे वातावरण निर्माण केले. येथेही आमचे चाहते भरपूर होते. मला याचे आश्‍चर्य वाटत नाही, कारण आमचे चाहते निष्ठावान आहेत.\nकोल्हापुरात एक नवी ‘डावी’ चळवळ\nकोल्हापूर - कोल्हापुरात डावी चळवळ सक्रिय आहेच; पण आणखी एक नवी डावी चळवळ कोल्हापुरात उभी रहात आहे. आणि ही चळवळ फक्त डावखुऱ्या (कोल्हापुरी भाषेत...\nड्रेनेजमध्ये आढळले नवजात अर्भक\nचेन्नई : चेन्नईतील वलासरवक्कम या भागात एका ड्रेनेजमध्ये नवजात अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्वातंत्र्यदिनी (ता. 15) या भागातील गीता यांना...\nभारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन\nमुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार (वय ७७) अजित वाडेकर यांचे आज (बुधवार) कर्करोगाने निधन झाले. त्यांना जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते...\nरसिकांनी अनुभवली छायाचित्रांतून वारी\nपुणे - पावसाची रिमझिम...टाळ-मृदंगाचा गजर...विठ्ठल-नामाचा जयघोष...भक्तीत तल्लीन झालेले वारकरी असा पालखीचा सोनेरी प्रवास पुणेकरांना ‘इंद्रायणी ते...\nमुंबई - चेन्नईच्या आर. वैशालीने महिला ग्रॅंडमास्टर किताब मिळवला आहे. तिचा भाऊ आर. प्रग्नानंदा याने सर्वात कमी वयात ग्रॅंडमास्टर होण्याचा पराक्रम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9", "date_download": "2018-08-19T03:21:05Z", "digest": "sha1:5PZSYN73NC7L7LJEHAXJMURBYJUB6FHE", "length": 3631, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिर्झाराजा जयसिंह - विकिपीडिया", "raw_content": "\nमुख्य लेख: पुरंदराचा तह\nइतिहासाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.\nहा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\nविकिपीडिया मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nइतिहासावरील लेख विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१५ रोजी २२:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83/", "date_download": "2018-08-19T04:04:41Z", "digest": "sha1:YIBB44SX5BQMBICB6ZSXUOBDV6XB5OUN", "length": 5678, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह\nमंचर – जाधवमळा-मंचर (ता. आंबेगाव) येथील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. मंचर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून आकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे.\nप्रशांत कांतीलाल जाधव (वय 35) असे या मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (दि. 10) दुपारी राणी बाबाजी जाधव यांना सीताराम महादु जाधव यांच्या शेतातील विहिरीत प्रशांत जाधव यांचा मृतदेह दिसून आला. यानंतर त्यांनी याची माहिती पराग बाबाजी जाधव यांना दिली. पराग जाधव यांनी त्वरित याची माहिती मंचर पोलिसांना दिली. यानंतर प्रशांत जाधव यांना रूग्णवाहिकेतून मंचर उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता डॉक्‍टरांनी मृत म्हणून घोषित केले. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस ए. व्ही. भोसले यांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस नवनाथ नाईकडे करीत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसत्ताधारी आमदारांकडून केवळ श्रेय लाटण्याचे काम\nNext articleसुधन्वा गोंधळेकरच्या पुण्यातील घरात सापडला मोठा शस्त्रसाठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/cyber-crime-law-mit-university-of-commerce-economics-department-and-school-of-law-of-world-peace-university/", "date_download": "2018-08-19T04:04:09Z", "digest": "sha1:WZEFRD7KX6KUNAOEC7SZYFRXYW6MYHWU", "length": 9509, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सायबर गुन्हे व संबंधित कायदे माहिती करून घ्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसायबर गुन्हे व संबंधित कायदे माहिती करून घ्या\nन्या. पी. बी. सावंत यांचे प्रतिपादन\nपुणे – न्यायपालिका हा लोकशाहीचा तिसरा स्तंभ आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रासाठी त्याची निवड करून केवळ आपला चरितार्थ नव्हे, तर मानवतावादी विचार करून आपल्या व्यवसायाचा वापर सामाजिक समस्या सोडविण्यासाठी करावा. सायबर क्राईम सारखी आधुनिक क्षेत्रे समजून घेऊन कायद्याचे ज्ञान अद्यायावत ठेवावे, असे विचार न्या. पी. बी. सावंत यांनी व्यक्‍त केले.\nएमआयटी विश्‍व शांती विद्यापीठाच्या कॉमर्स, इकॉनॉमिक्‍स विभाग आणि स्कूल ऑफ लॉच्या नव्या तुकडीच्या उद्‌घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, कुलगुरू डॉ. आय. के. भट, अधिष्ठाता डॉ. श्रीहरी होनवाड, डॉ. महेश आबाळे, प्रा. डॉ. पौर्णिमा इनामदार, प्रा. चेतन भुजबळ उपस्थित होते.\nपी. बी. सावंत म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात कायदेविषयक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे कायद्याचे पदवीधर हे सिव्हील, क्रिमिनल, सरकारी, इंडस्ट्रीयल, फॅमिली, सायबर, कंज्यूमर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रात करियर करू शकतात. त्याचप्रमाणे इन्कम टॅक्‍स, ह्यूमन, चॅरिटी, कंपनी लॉ व कॉर्पोरेट लॉ या क्षेत्रात आपले भविष्य उज्ज्वल करता येते. तसेच डिजिटल युगात वाढत्या सायबर क्राइमच्या घटनांमुळे येथेही करियर करू शकतात.\nकायद्याच्या क्षेत्रात सतत नवनव्या ज्ञानाची भर पडत असते. लॉचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभिजात वाड्‌मय व मानासशास्त्राचासुद्धा अभ्यास करावा. त्याने तुमच्या व्यवसायाला मानवतेची जोड मिळेल. वकिलीच्या कोणत्याही क्षेत्राचे तुम्ही सभासद असलात, तरी सामाजिक समस्या सोडविणे हाच तुमचा धर्म आहे.\nडॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, रोबोटिक्‍स, अॅॅनेलॅटिक्‍स आणि अॅॅप डेव्हलमेंट या तीन गोष्टींच्या आधारवर भविष्य निर्भर असेल. रोज बदलत जाणाऱ्या जगात फक्‍त तंत्रज्ञानच नाही, तर बिझनेसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. ऑनलाईन बिझनेसमुळे भविष्यात तुमच्या खिशामध्येच सर्व बिझनेस असेल. त्यामुळे सर्वांना स्मार्ट बनावे लागेल. नवनवीन अॅॅप निर्मितीवर भर देऊन विद्यार्थ्यांनी उद्यमशील बनावे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअमेरिकेच्या राजदूताच्या गाडीवर ढाक्‍यात हल्ला\nNext articleजम्मू काश्‍मीरमध्ये लष्कराच्या गोळीबारात गुराखी ठार\nसारथी उपक्रमातून 5 लाख लोकांचे शंका निरसन\nपुणे – दोनशेहून अधिक जणांकडून दावे दाखल\n“भुक मुक्त’ पुण्यासाठी स्मार्ट सिटीचा पुढाकार\nकचरा प्रकल्पांची क्षमता वाढवा\n24 तासांमध्ये मिळणार वीजग्राहकांना संपूर्ण माहिती\nअजित पवार यांनी घेतला जिल्हा परिषदेच्या कारभाराचा आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-chandrakant-patil-talks-about-farmer-strike-50123", "date_download": "2018-08-19T04:31:08Z", "digest": "sha1:T6G4JIYVJJ65BIB4ESIVQCROTLX5DEMA", "length": 12050, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news Chandrakant Patil talks about farmer strike संप मिटल्यामुळे काहींची दुकाने बंद: चंद्रकांत पाटील | eSakal", "raw_content": "\nसंप मिटल्यामुळे काहींची दुकाने बंद: चंद्रकांत पाटील\nरविवार, 4 जून 2017\nशेतकऱ्यांना हमीभाव द्यायला शरद पवार यांचे हात बांधले होते का शेतकऱ्यांचा राजा ही पदवी जाईल, याची पवारांना भिती आहे. संप बंद झाल्यामुळे काहींची दुकाने 2 दिवसांत बंद झाली. यावेळी लूट करणारे कोणत्या पक्षाचे हे तपासा.\nकोल्हापूर - शेतकऱ्यांचा संप दोन दिवसांत मिटल्यामुळे काहींची दुकाने बंद झाली. या दोन दिवसांत लूट करणारे कोणत्या पक्षाचे होते हे तपासा, असे म्हणत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर टीका केली.\nशेतकऱ्यांच्या एका गटासोबत चर्चा करून सरकारने 70 टक्के मागण्या पूर्ण करत संप मिटल्याचे जाहीर केले होते. मात्र, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संप सुरुच असल्याचे जाहीर केले होते. शेतकऱ्यांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. संपाविषयी चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nचंद्रकांत पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला शरद पवार यांचे हात बांधले होते का शेतकऱ्यांचा राजा ही पदवी जाईल, याची पवारांना भिती आहे. संप बंद झाल्यामुळे काहींची दुकाने 2 दिवसांत बंद झाली. यावेळी लूट करणारे कोणत्या पक्षाचे हे तपासा. तथाकथित नेत्यांना आणि विरोधकांना संप मिटल्याचे दुःख आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना सुख देणे ही संपात फूट कशी शेतकऱ्यांचा राजा ही पदवी जाईल, याची पवारांना भिती आहे. संप बंद झाल्यामुळे काहींची दुकाने 2 दिवसांत बंद झाली. यावेळी लूट करणारे कोणत्या पक्षाचे हे तपासा. तथाकथित नेत्यांना आणि विरोधकांना संप मिटल्याचे दुःख आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना सुख देणे ही संपात फूट कशी शेतकरी दूध, फळे वाया कसे घालवेल\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -\nलंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले; 7 ठार\nसांगली, कोल्हापूरला भूकंपाचा सौम्य धक्का​\nनाशिकमध्ये शेतमालासाठी 'सुरक्षित कॉरिडॉर'​\n'''महाराष्ट्र बंद' उद्या होणारच; संप मिटलेला नाही''​\n'आश्‍वासने न पाळल्याने तावडेंनी राजीनामा द्यावा'​\nकर्जवाटपाबाबत 'राम' मंत्राचा अवलंब\nसोलापूर : नीरव मोदी, विजय मल्ल्या, डिसके प्रकरणानंतर आता बॅंक ऑफ महाराष्ट्रने कर्जवाटपाच्या नव्या \"राम' मंत्राचा अवलंब करायला सुरुवात केली आहे. बड्या...\nरुपया अवमूल्यनावर गप्प का\nसांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. साऱ्यांची तोंडे का बंद आहेत. शेतीमाल हीच देशाची ताकद आहे. निर्यातबंदी उठवली तरच...\nराज्यातील सहा लाख लोक झाले संगणक साक्षर\nसोलापूर : गावपातळीवर नागरिकांना गावातच संगणक साक्षरतेचे धडे मिळावेत, डिजिटल व्यवहारांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान ग्रामीण डिजिटल...\nकोल्हापूरातील ‘सीबीएस’ होणार आता बसपोर्ट\nकोल्हापूर - विमानतळाच्या धर्तीवर राज्यातील १४ बस स्थानकांचे रूपांतर बसपोर्टमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा...\nडॉ. पोळ यांचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड\nपुणे - अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ इंडियाना येथे केमिकल इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेले प्राध्यापक डॉ. विलास गणपत पोळ यांनी १५ ऑगस्टला अनोख्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://deepjyoti2011.blogspot.com/2011/10/blog-post_9926.html", "date_download": "2018-08-19T04:05:14Z", "digest": "sha1:L5H2D3CFRZYLN2OQTV6L5FF5GINSEBPL", "length": 6074, "nlines": 139, "source_domain": "deepjyoti2011.blogspot.com", "title": "दीपज्योती २०११: आशा !", "raw_content": "\nकासावीस जीव, आवंढा घशात\nअडकलेला श्वास, धडधड उरात\nविलक्षण बेचैनी, काहूर काळजात\nप्रश्नांचं थैमान, मनाच्या तळात\nउत्तरांची आशा, फक्त स्वप्नात\nस्वप्नातली उत्तरं, कधी उजेडात\nकधी उदास, भकास अंधारात\nचिंतेच्या भेंडोळ्या, अडकलेल्या वर्तुळात\nसुटकेची प्रतीक्षा, इतकंच का हातात\nनक्कीच नाही.... हार एवढ्यात\nबरंच काही आहे अजूनही हातात\nनिसटलेले क्षण वेचायचे ओच्यात\nनव्याने रंग भरायचे जगण्यात\nउभारी कसोशीने जागवायची मनात\nकारंजं सुखाचं, हसेल दारात\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n\"निसटलेले क्षण वेचायचे ओच्यात\nनव्याने रंग भरायचे जगण्यात\"\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ११:०० म.उ.\n२८ ऑक्टोबर, २०११ रोजी ८:१९ म.उ.\n३१ ऑक्टोबर, २०११ रोजी ५:३८ म.उ.\n\"निसटलेले क्षण वेचायचे ओच्यात\nनव्याने रंग भरायचे जगण्यात\" मस्त वाटले वाचुन ..\n१ नोव्हेंबर, २०११ रोजी १:१६ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसौ सोनार की.. एक 'तुसशार' की \nएका भव्य स्वप्नाची देदीप्यमान यशस्वी वाटचाल\nये दिल है नखरेवाला\nसुखी संसाराची सोपी वाटचाल\nहा अंक आपल्याला कसा वाटला\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z150412063458/view", "date_download": "2018-08-19T04:26:51Z", "digest": "sha1:SGIV5DESFTDHLSQ4B3STYMWH3TQYN26P", "length": 2971, "nlines": 40, "source_domain": "m.transliteral.org", "title": "माधव जूलियन - आत्म निवेदन", "raw_content": "\nमाधव जूलियन - आत्म निवेदन\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन\nसखें, बरें जर नसती झाली ओळख अपुली दाट,\nनसती भरली मग काटयांनी संसाराची वाट,\nप्रेम तुझ्यावरचें हें माझें मधुरच नित्य रहातें.\nअजुनिहि आहे, परंतु झालें कटुतम सत्वर हा \nदूर राहुनी नकळत तुजला तुझीच करितांसेवा\nभाग्याच तो कुणिहि निघेना मला न शिवता हेवा.\nमला कल्पनास्वर्गांतिल तू तिलोत्तमा गमतीस,\nकधी न शिवती हीन भावना पार्थिव दुर्दम जीस.\nस्मित आधी, मग खुलें बोलणें, नन्तर तें हितगूज,\nमागुनि आठी, तुटक बोलणें, मौन रुचे नित तूज.\nआण घेतली तू, मीं केलें अभिनन्दन कवनांही’\nआज साङगशी “कीव वाटली, प्रीति कधी लव नाही.”\n - दिव्यच मम भक्तीचें \nकशास घालूं ओझें तुजवर नवीन विज्ञप्तीचें \nप्रीतिपरीक्षा नको, कीव तव नको, नको भिक्षाही \nप्रेमापायी पुरे मिळाली जन्मठेप शिक्षा ही.\nजीवित म्हणजे स्वप्न मनोहर, विलसित विश्वासाचें \nनको प्रबोधन असलें नीरस सन्तत नि:श्वासाचें \nता. ११ मे १९१३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/health-article-115062600013_1.html", "date_download": "2018-08-19T04:25:06Z", "digest": "sha1:H3PND3N7KKTGJH4YJ3MLMU23GL25UMVO", "length": 8855, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "टिप्स: प्रेग्नेंसीमध्ये या गोष्टींकडे लक्ष्य ठेवा | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nटिप्स: प्रेग्नेंसीमध्ये या गोष्टींकडे लक्ष्य ठेवा\nप्रत्येक महिलेसाठी सर्वात महत्त्वाचे सुख म्हणजे तिचे आई होणे असते. गर्भावस्थे दरम्यान आईच्या आरोग्याचा प्रभाव होणार्‍या बाळावर देखील पडतो. म्हणून या काळात मातेला आपल्या आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. खानपानाशिवाय बर्‍याच अशा गोष्टी आहेत ज्या गर्भस्थ शिशुवर प्रभाव टाकते. आम्ही तुम्हाला अशा काही खास गोष्टी सांगत आहोत ज्या गर्भावस्थादरम्यान प्रत्येक आईसाठी उपयोग ठरेल.\n1. गर्भधारणाच्या वेळेस प्रत्येक आईला ब्लड ग्रुप, विशेषकर आर. एच फैक्टरची चाचणी करून घ्यायला पाहिजे. त्याशिवाय हीमोग्लोबिनची देखील चाचणी वेळो वेळी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करायला पाहिजे.\n2. जर तुम्ही आधीपासुनच एखाद्या आजारपणाचे शिकार असाल जसे - मधुमेह, उच्च रक्तचाप इत्यादी तर गर्भावस्था दरम्यान नेमाने औषध घेउन या आजारांवर नियंत्रण ठेवावे. या बाबतीत आपल्या डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा.\n3. गर्भावस्थेच्या प्रारंभिक दिवसांमध्ये जीव घाबरणे, उलट्या होणे, रक्तदाब सारख्या समस्या असू शकता, अशात डॉक्टरकडून चेकअप जरून करवून घ्यावा. गर्भावस्थे दरम्यान पोटात दुखणे आणि योनीतून रक्तस्राव सुरू झाल्यास तर त्याच्याकडे गंभीरतेने बघावे आणि त्वरीत डॉक्टरांची भेट घ्यावी.\nपोटावरची चरबी कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय\nघरचा वैद्य, जाणून घ्या 5 उपाय\nशुगर आणि कोलेस्टरॉलला कंट्रोलमध्ये ठेवतो मश्रुम\nPregnancy Tips : का घ्यावे गर्भवतीने पोषक आहार\nयावर अधिक वाचा :\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/punishment-for-the-students-who-murdered-a-dog/", "date_download": "2018-08-19T03:31:31Z", "digest": "sha1:3MRZBMED2FSWU5H6GLEWTGKWWHY4MHLT", "length": 16184, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "कुत्र्याला गच्चीवरून फेकणारे मेडिकलचे कॉलेजचे विकृत विद्यार्थी आठवताहेत? वाचा त्यांना काय शिक्षा झाली...", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nकुत्र्याला गच्चीवरून फेकणारे मेडिकलचे कॉलेजचे विकृत विद्यार्थी आठवताहेत वाचा त्यांना काय शिक्षा झाली…\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nगीतेच्या १६/२ मध्ये ‘दया भूतेषु’ असे नमूद करण्यात आले आहे. दया भूतेषु म्हणजे सर्व प्राणिमात्रांवर दया. दुसऱ्याला दु:खी पाहून ते दु:ख दूर करण्याची, होणारी स्वार्थरहित क्रिया म्हणजे दया. दुसर्‍याला दु:ख न देणे ही अहिंसा व सुख पोचविणे ही दया आहे. अहिंसा व दयेमध्ये एवढे अंतर आहे. स्मृती आणि गुह्यसूत्रात पाच कर्मे नमूद होतात. ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ, नृय . या गोष्टी विश्वातील अनेक धर्मग्रंथात आढळतात. यातील भूतयज्ञ म्हणजे ईश्वर सर्व जीवसृष्टीत व्यापून उरला आहे याचे भान ठेवून आपल्या अन्नातील काही भाग प्राणिमात्रांसाठी काढून ठेवणे.\nमाणूस आपले सुख आणि स्वार्थपूर्तीकरिता दुसर्‍याबद्दल दया दाखवितो. लोकांचे दु:ख दूर करणारे लोक सर्वसाधारण लोक असतात. कारण त्यांना आपल्यावरील दुःखाच्या अनुभवाने दुसर्‍याचे दु:ख कळत असते. सर्व सुखी व्हावेत ही भावना असते.\nपण काही विकृती अशा प्रकारे समोर येतात आणि माणुसकी या शब्दावरच्या विश्वासाला तडे जातात. आणि बहिणाबाईंचे शब्द आठवतात..\n“अरे मानसा मानसा कधी होशीले मानुस”\nही घटना चेन्नईत घडलेली. साधारण दीड-दोन वर्षांपूर्वीची. दोन मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा तीन मजली इमारतीच्या गच्चीवरून कुत्र्याला खाली फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका तीन मजली इमारतीच्या गच्चीवर एक तरूण एका कुत्रीची मानगूट पकडतो आणि त्याचा साथीदार त्याचे चित्रीकरण करतो. काही क्षणांतच त्या कुत्रीला थेट गच्चीवरून फेकले जाते. कुत्री व्हिवळते आणि या दोघांना मात्र तिच्या विव्हळण्यातून विकृत आनंद मिळतो. या आनंदात इतरांना सहभागी करावे, या हेतूने या घटनेचे केलेले थेट चित्रीकरण या दोघांनी समाजमाध्यमांवरही टाकले. मानवी विकृती आणि त्याच्या क्रौर्याचा प्रत्यय देणारी घटना. अंगावर काटा आणणारी. ही चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर या दोघांना अटक झाली आणि विशेष जामीनाची अट नसल्याने किरकोळ जामिनावर त्यांची सुटका ही झाली.\nदोन आरोपी, ज्याने कुत्र्याला फेकून दिलं तो गौतम सुदर्शन आणि ज्याने या प्रसंगाचा व्हिडिओ काढला तो आशिष पाल हे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर काही दिवसांतच पकडण्यात आले. केवळ मीडियानेच नव्हे तर तिथल्या लोकांनी सुद्धा आरोपींना पकडून देण्यात मदत केली.\nप्राणीप्रेमींनी पोलिसात धाव घेतल्यानंतर ते भाड्यावर राहत असलेल्या खोलीच्या दिशेने कूच केलं. मात्र आपल्याला अटक होऊ शकते याची कुणकुण लागल्यामुळे दोघंही जण फरार झाले.\nदुर्दैवाने त्या दोघांना पकडल्यावर लगेचच त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली कारण The Prevention of Cruelty to Animals Act 1960 (प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०) यात गेल्या 5 दशकात काही बदल अथवा सुधारणाच केल्या गेल्या नव्हत्या आणि त्यामुळे आरोपींना फक्त १० रुपये आणि ५० रुपये इतका दंड ठोठावण्याची तरतूद होती.\nआरोपींची इतक्या सहजासहजी सुटका झाल्याने प्राणिहक्क संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये खूप असंतोष होता. त्यामुळे त्यांनी हा कायदा सुधारण्याची मागणी केली होती. या प्रकरणी मद्रास हायकोर्टाच्या आदेशाने एमजीआर मेडिकल विद्यापीठाची समिती स्थापन केली. या समितीने प्रत्येक विद्यार्थ्याला दोन लाखांचा दंड सुनावला आणि हा दंड अॅनिमल वेलफेअर बोर्डाकडे भरण्यास सांगितले. ह्या दंडामुळे प्राणिहक्क संरक्षण आंदोलनकर्त्यांचे नक्कीच समाधान झाले असेल.\nपण हे इतक्यावरच थांबतं का हा एक प्रातिनिधिक प्रसंग झाला.. आपण विसरत चाललेल्या माणुसकीचा… लोप पावत चाललेल्या भूतदयेचा.. या भावना मनात येणं… यातून विकृत आनंद मिळवणं ही आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती “खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” असं सांगणारी आहे. ती जपायला हवी.. कारण तीच सर्वांना पुरून उरणार आहे.\nआंदोलनं.. दंड.. ही तात्पुरती मलमपट्टी झाली. ही मानसिकता मुळापासून उखडून टाकायला हवी. आणि त्यासाठी अशा मानसिकतेमागची कारणं शोधायची खरी गरज आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← इथे नुसतेच औरंगाबाद जळत नसते, शहराचे भवितव्य जळत असते..\nया गावात मागील ४०० वर्षांपासून एकही बाळाने जन्म घेतला नाही, कारण एक हास्यास्पद अंधश्रद्धा\nइतिहासातील सर्वोत्तम १० सर्जिकल स्ट्राईक्स, ज्यांचे आजही जगभर दाखले दिले जातात\nब्रिटनची महाराणी “व्हिक्टोरिया” भारतीय नोकर “अब्दुल”च्या प्रेमात पडते तेव्हा..\n…..आणि इंद्रायणीने तुकोबांची गाथा आपल्या पोटांत घेतली : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३७\nफोन कॅमेऱ्यावर धूळ जमलीये ह्या ६ क्लृप्ती वापरून स्वच्छ करा लेन्स\nहे आहे आशियातील सर्वात श्रीमंत गाव, ह्या गावात सर्वच आहेत करोडपती\nदी विंड जर्नीज आणि सिरो ग्वेरा\n – संविधानाचे खरे शत्रू कोण\nविमानातील विष्ठा नेमकी जाते कुठे\nह्या ६ गोष्टी करत राहिलात तर करिअरमध्ये १००% यशस्वी व्हाल\nभयाण विनोदाची ‘पगडी’ : भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंची फेसबुक पोस्ट\n – आपल्या पुण्याच्या CoEP च्या विद्यार्थ्यांनी बनवलेत 3D आणि Metal Printers\nकमी पैश्यात भारत बघायचा आहे, तर हे ‘बॅकपॅकर्स हॉस्टेल्स’ तुमच्यासाठीच आहेत\n“तू कधी प्रेम केलं आहे का” : वडिलांचा अनपेक्षित प्रश्न आणि गीतकाराचा असामान्य प्रवास\nतुम्हीही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का… मग हे नक्की वाचा…\nप्रसिद्ध वृत्तपत्रांद्वारे होणारी आपली सर्वांची फसवणूक\n“कॅश-लेस”वर “ब्लॅकमनी” वाल्यांचा “जुगाड” : ही क्लृप्ती वापरून “काळ्याचे पांढरे” करताहेत\nकार खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून त्याने जुन्या गाडीला Lamborghini च रूप दिलं\n“EVM हॅकिंग” ते “अमेरिकेतील बंदी” : EVM बद्दलचे धादांत खोटे प्रचार\nजगातील सर्वात थंड अश्या अंटार्क्टिका खंडाखाली हिऱ्यांचा खजिना\nमुंबईमधली अशी एक शाळा जेथे शिक्षक विद्यार्थ्यांच्या पाया पडतात \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurg.nic.in/document/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-19T04:04:30Z", "digest": "sha1:ATF2PPJEXFQ4ZSIMJFMZONL2GEKA2LJV", "length": 5073, "nlines": 94, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन ) | सिंधुदुर्ग", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन ) 18/07/2018 डाउनलोड(46 KB)\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/sanjay-mandlik-candidate-apposed-vijay-dewane-kolhapur-381315/", "date_download": "2018-08-19T03:42:06Z", "digest": "sha1:WTGP5SKSCUDLEIYNZARPD7E2FPNU6UYL", "length": 13196, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संजय मंडलिकांना उमेदवारी दिल्यास विरोध- विजय देवणे | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nसंजय मंडलिकांना उमेदवारी दिल्यास विरोध- विजय देवणे\nसंजय मंडलिकांना उमेदवारी दिल्यास विरोध- विजय देवणे\nसंजय मंडलिक यांना महायुतीकडून उमेदवारी दिली तर शिवसैनिक ती स्वीकारणार नसल्याचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी जाहीर करत आपला विरोध प्रगट केला. महायुतीच्या वतीने जिल्हा\nसंजय मंडलिक यांना महायुतीकडून उमेदवारी दिली तर शिवसैनिक ती स्वीकारणार नसल्याचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी जाहीर करत आपला विरोध प्रगट केला.\nकोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्याचे घाटत आहे. याबाबतची भूमिका निश्चित करण्यासाठी मंडलिक गटाचा रविवारी मेळावाही होणार आहे. मंडलिक गटाच्या हालचालींना वेग आला असताना देवणे यांनी आपली भूमिका मांडली.\nदेवणे म्हणाले, मंडलिक यांचे सुरुवातीपासूनचे राजकारण सोयीनुसार आणि बदलत्या राजकीय दिशेने सरकत राहल्याचे आहे. काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत असल्याचे सांगत मंडलिक वेळोवेळी आपली भूमिका बदलत आलेले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी अपक्ष म्हणून लढलेल्या मंडलिकांनी काँग्रेस पक्षात पुन:श्च प्रवेश करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. पण निवडणूक सरताच सहा महिन्यात काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारून आपल्या स्वार्थी राजकारणाचे दर्शन घडविले. आघाडी धर्माचे पालन करायचे झाले तर राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा प्रचार करावा लागेल याची बोच सतावत असल्याने मंडलिक महायुतीकडे येऊ लागले आहेत. गतवेळी त्यांचा विजय स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाडिक गट व मंडलिक गटाची मते यामुळे झाला होता.\nआता मात्र त्यांच्यासोबत ना महाडिक ना स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. उलट शिवसेनेची लोकसभा मतदारसंघातील पारंपरिक दोन लाख मते, स्वाभिमानीचे मते आणि मंडलिक गट यांची गोळाबेरीज करून निवडणूक जिंकण्याचे ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर आहे. तथापि दलबदलू भूमिका घेणाऱ्या मंडलिक यांच्या महायुतीच्या प्रवेशाला व उमेदवारीला आपला विरोध आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nकोल्हापुरात मंडलिक-महाडिकांचा राजकीय आखाडा\nसंजय मंडलिक यांचा शिवसेनेत प्रवेश\nकोल्हापूरमध्ये सेनेचा ‘दे धक्का’\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/exciting-to-enter-the-new-world.html", "date_download": "2018-08-19T04:02:14Z", "digest": "sha1:EK6CWAUQUSE57VPJT5M4KOBQZ5UDKXFU", "length": 14245, "nlines": 58, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Exciting to enter the new world - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/d20cf582c4/friends-who-want-to-do-something-in-the-field-of-business-", "date_download": "2018-08-19T03:58:54Z", "digest": "sha1:432AUJQMFZQU4GQCQFDLUECXXZ5AHXLH", "length": 7075, "nlines": 77, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "व्यावसायिक क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या मित्रांसाठी...", "raw_content": "\nव्यावसायिक क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या मित्रांसाठी...\n‘उद्यमी आणि व्यावसाईक क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या मित्रांसाठी येत्या रविवारी एक संधी आहे. तुम्हाला काहीतरी करायचे आहे आणि कुठेतरी येवून गाडी अडकते आहे मग तुम्ही या कार्यशाळेत नक्कीच यायला हवे. तुम्हाला व्यवसाय वाढवायचा आहे किंवा त्यातील समस्या दूर करायच्या आहेत मग तुम्ही या कार्यशाळेत नक्कीच यायला हवे. तुम्हाला व्यवसाय वाढवायचा आहे किंवा त्यातील समस्या दूर करायच्या आहेत तुम्हालाही या कार्यशाऴेचा उपयोग होवू शकतो.’ ‘सॉफ्टसेल टेक्नॉलॉजीस् लिमिटेड’ या उज्वल अंधारी यांच्या कार्यशाळेची जाहिरात वाचून तुम्हाला ही नेमक काय आहे ते तर जाणून घेवूया असे वाटले असणार तुम्हालाही या कार्यशाऴेचा उपयोग होवू शकतो.’ ‘सॉफ्टसेल टेक्नॉलॉजीस् लिमिटेड’ या उज्वल अंधारी यांच्या कार्यशाळेची जाहिरात वाचून तुम्हाला ही नेमक काय आहे ते तर जाणून घेवूया असे वाटले असणार\nसॉफ्टसेल. . . ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, सायमनटेक, आणि ओरँकल या विदेशी कंपन्याची देशांतर्गत भागीदार संस्था आहे, २०१०मध्ये २५० कोटी रुपयांची उलाढालअसलेल्या संस्थेत ३० ०पेक्षा जास्त जण काम करत होते. या उद्योगात एचडी एफसी या बँकेचे २६% भाग भांडवल गुंतले आहे. सात वर्षा पासून ही कंपनी चांगली काम करत आहे असे आंधारी सांगतात. मागील वीस वर्षापासून याक्षेत्रात काम करताना त्यांनी अनेकअनुभव घेतले आणि यश कसे मिळवायचे याचे किस्से ते जाणकार म्हणून सांगत असतात. नवा उद्योग कसा उभारावा, निधी कसा जमवावा, गुंतवणूकादार कसे शोधावे, आणि शेवटी यश कसे मिळेल याची सारी उजळणी ते करून घेतात. त्यामुळे या क्षेत्रात स्टार्टअप कसा सुरु करावा आणि त्याला यश कसे मिळवून द्यावे हे सांगण्यातआणि मार्गदर्शन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.\nयेत्या रविवारी त्यांचे असेच एक सेमिनार होते आहे, मुंबईतील प्रभादेवी येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे सेमिनार होणार आहे. या मध्ये काय शिकायला मिळेल व्यावसाईकता कशी बाणवली पाहिजे व्यावसाईकता कशी बाणवली पाहिजे बहुतांश उद्योग का फसतात, आणि तुम्ही का फसणार नाही. तुमच्या वेगळ्या कल्पना कश्या उद्योगात परावर्तित करता येतील. व्यापक, नेहमी करता येणारा आणि फायदेशीरउद्योग कसा उभारता येईल. तुमच्यात का वेगळे गुण,आवडी आहेत बहुतांश उद्योग का फसतात, आणि तुम्ही का फसणार नाही. तुमच्या वेगळ्या कल्पना कश्या उद्योगात परावर्तित करता येतील. व्यापक, नेहमी करता येणारा आणि फायदेशीरउद्योग कसा उभारता येईल. तुमच्यात का वेगळे गुण,आवडी आहेत उद्योग आपणही करु शकतो हा आत्मविश्वास तुम्ही यातून मिळवू शकता. या आणि तुमच्यातील उद्योजक घडवा\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/latest-lee-cooper+shirts-price-list.html", "date_download": "2018-08-19T03:48:21Z", "digest": "sha1:NY4PS4QYXXSZ5JXD3KLVF2AA7QGD4PI6", "length": 18760, "nlines": 580, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या ली कूपर शिर्ट्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest ली कूपर शिर्ट्स Indiaकिंमत\nताज्या ली कूपर शिर्ट्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये ली कूपर शिर्ट्स म्हणून 19 Aug 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 5 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक ली कूपर वूमन s चेकेरेड सासूल शर्ट SKUPDbyCFO 989 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त ली कूपर शर्ट गेल्या तीन महिन्यांत सुरू ली कूपर वूमन स बॉडी ब्लॉऊसे शर्ट Rs.559 किंमत सर्वात महाग एक ली कूपर में s स्त्रीपीडा सासूल शर्ट SKUPDbdAed जात Rs. 1,599 किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश शिर्ट्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nशीर्ष 10ली कूपर शिर्ट्स\nली कूपर वूमन s चेकेरेड सासूल शर्ट\nली कूपर वूमन s चेकेरेड सासूल शर्ट\nली कूपर में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nली कूपर वूमन स तुणिक शर्ट\nली कूपर वूमन स बॉडी ब्लॉऊसे शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/balasathi-paushtik-lapshiche-pach-prakar", "date_download": "2018-08-19T04:01:52Z", "digest": "sha1:CATJQR4U4SNSDNEMAEUNHR3KZFYAJZAV", "length": 10804, "nlines": 250, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळासाठी चविष्ट आणि पौष्टिक लापशीचे प्रकार - Tinystep", "raw_content": "\nबाळासाठी चविष्ट आणि पौष्टिक लापशीचे प्रकार\nबाळासाठी पौष्टिक लापशीचे पाच प्रकार\nलहान मुलाच्या पौष्टिक नाश्त्यामध्ये लापशी हा प्रकार असतोच. कारण लापशी ही पचायला हलकी आणि पौष्टिक असते. तसेच मऊसर असल्यामुळे बाळाला खायला देखील सोप्पी असते. तसेच लहान मुल किंवा वयस्क व्यक्ती देखील आजारी पडल्यावर त्याला लापशी देतात. म्हणूनच आम्ही काही चवीष्ट आणि पौष्टिक लापशीच्या कृती खाली देत आहोत\n२ चमचे घरी धुवून वाळवलेल्या तांदळाचं पीठ जर हे पीठ ब्राऊन राईस पासून केलेलं असेल तर उत्तम नाहीतर नेहमीचे वापरातले पांढरे तांदूळ देखील चालतील.\nएका पॅनमध्ये पाणी घ्या. त्यात ते तांदळाचे पीठ घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या\nनंतर तो पॅन गॅस वर ठेवून मिश्रण शिजवायला ठेवा चमच्याने ते मिश्रण ढवळत राहा. त्यात गुठळ्या होऊ देऊ नका. ते मिश्रण थोडं घट्ट होई पर्यंत ढवळत राहा\nयात तुम्ही थोडी साखर अथवा मीठ घालू शकता. लापशी जास्त घट्ट झालं असेल तर त्यात दूध ( आईचे दूध) किंवा इतर वरचे दूध घालू शकता (मीठ घेतले असल्यास दूध घालणे टाळावे,त्याऐवजी थोडे पाणी घाला )\n१ चमचा घरी केलेलं नाचणीचे पीठ\nआवश्यकतेनुसार पाणी,मीठ, साखर, दूध\nनाचणीचे पीठ पाण्यात घालून मिश्रण बनवा आणि हे मिश्रण ५ ते १० मिनटे गॅसवर ठेवा आणि नाचणीचे पीठ नीट शिजू द्या. मग त्यात आवडीनुसार साखर ,दूध किंवा मीठ घालून ही लापशी बाळाला भरवा\n२ टेबलस्पून भिजवलेला साबुदाणा\nएका पातेल्यात पाणी उकळवा, त्यात साबुदाणा घाला साबुदाणा अगदी पारदर्शक होई पर्यंत शिजवा.\nत्यात वेलची पावडर आणि बदामाची पावडर घाला. थोडंसं घट्ट झाल्यावर त्यात थोडी साखर घालून बाळाला भरवा.\n२ चमचे साजूक तूप\n१ चिमटी वेलची पूड\nपॅन /कढई मध्ये रवा चांगला खरपूस भाजून घ्या.\nनंतर एका पॅन मध्ये ३ कप पाणी घाला आणि ते उकळवा\nनंतर तो रवा त्या उकळत्या पाण्यात घाला. आणि रव्याची गुठळी होणार नाही याची काळजी घ्या.\nगुठळी होऊ नये म्हणून ते मिश्रण ढवळत राहा\nनंतर त्यात तूप घाला .\nआवडी नुसार मीठ किंवा साखर घाला\nलापशी घट्ट झाल्यास त्यात साखर घेतली असल्या थोडं दूध घालून लापशी पातळ करा आणि बाळाला भरवा.\nहे सर्व लापशीचे प्रकार बाळाला ६ महिन्यानंतर द्यावेत कमीत-कमी ६ महिने बाळाला आईचे दूधच द्यावे.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-marathi-board-targeted-kannad-organisation-114067", "date_download": "2018-08-19T04:22:35Z", "digest": "sha1:6QYKLPHLTXC365CI5EDZLWIUEARVJV5D", "length": 12321, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Marathi Board targeted by Kannad Organisation कन्नड संघटनांकडून मराठी फलकांना काळे फासण्याचा प्रकार | eSakal", "raw_content": "\nकन्नड संघटनांकडून मराठी फलकांना काळे फासण्याचा प्रकार\nशुक्रवार, 4 मे 2018\nबेळगाव - सीमाभागात मराठी भाषेतील फलक पुन्हा टार्गेट होऊ लागले आहेत. मराठी भाषिक एकीची वज्रमुठ आवळत असतानाच कन्नड संघटनांकडून मराठी फलकांना काळे फासण्याचा प्रकार निलजी (ता. बेळगाव) येथे शुक्रवारी घडला आहे. मराठी भाषिक संघटनांकडून याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला आहे.\nबेळगाव - सीमाभागात मराठी भाषेतील फलक पुन्हा टार्गेट होऊ लागले आहेत. मराठी भाषिक एकीची वज्रमुठ आवळत असतानाच कन्नड संघटनांकडून मराठी फलकांना काळे फासण्याचा प्रकार निलजी (ता. बेळगाव) येथे शुक्रवारी घडला आहे. मराठी भाषिक संघटनांकडून याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला आहे.\nबेळगाव-बागलकोट महामार्गावर निलजी गावच्या वेशित कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषेत ग्रामपंचायत निलजीचा स्वागताचा फलक आहे. मात्र समाजकंटकांनी याठिकाणी मराठी भाषेतील फलकाला काळे फासले असून याठिकाणी \"नम्म बेळगावी\" (आमचे बेळगाव) असा मजकूर कन्नड भाषेत लिहिला आहे. सध्या निवडणुकांचे वातावरण तापले असून महाराष्ट्र एकीकरण समितीला गावाकडून समर्थन दिले जात आहे. मात्र गावचे वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न समाजकंटकाकडून घडू लागला आहे.\nयेळ्ळूर येथील \"महाराष्ट्र राज्य येळ्ळूर\" हे फलक पोलिसांनी बळजबरीने पाडल्यानंतर त्याचे पडसाद इतर गावांमध्ये उमटले होते. अनेक गावांनी आपल्या गावच्या वेशित महाराष्ट्र राज्य फलक उभारले होते. यावेळी निलजी येथेही असा फलक उभारण्यात आला होता. नंतर पोलिसांकडून तो हटविण्यात आला. बेळगाव-बागलकोट रोडवर निलजी क्रॉसवरून सुमारे अर्धाकिलोमीटर आत गेल्यानंतर निलजी गाव आहे. गावात पूर्णपणे मराठीचाच वापर केला जातो. मात्र गावात जाऊन हुल्लडबाजी करणे समाजकंटकाना शक्‍य नसल्याने निलजी क्रॉसवर लावण्यात आलेल्या फलकाला काळे फासण्यात आले आहे.\n‘बीडीपी’साठी आठ टक्के टीडीआर\nपुणे - समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यामधील ‘बीडीपी’च्या (जैववैविध्य पार्क) आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी आठ टक्के टीडीआरच्या (हस्तांतरणीय विकास...\nकोल्हापूरात ८६ कोटींचे साकव संशयाच्या भोवऱ्यात\nकोल्हापूर - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या साकव योजनेत मोठा...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच वर्षांनंतर छडा\nमुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश आले...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/beed-news-marathi-news-maharashtra-news-farmer-strike-52378", "date_download": "2018-08-19T04:00:39Z", "digest": "sha1:DVZIR6XOZV66A5XN7JTN3GJ576XXR57U", "length": 13796, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "beed news marathi news maharashtra news farmer strike बीडमधील शेतकऱ्यांना मिळणार एक हजार कोटींची माफी; जाणकारांच्या मते | eSakal", "raw_content": "\nबीडमधील शेतकऱ्यांना मिळणार एक हजार कोटींची माफी; जाणकारांच्या मते\nमंगळवार, 13 जून 2017\nसरकारने कर्जमाफी करण्याची घोषणा आणि निर्णय घेतला असला तरी त्यामध्ये तत्वत: आणि निकषांआधारे हे दोन शब्द घातले आहेत. या शब्दांबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. या पार्श्‍वभूमीवर जाणकारांच्या मते बीड जिल्ह्यातील अल्पभूधारक, मध्यमभूधारक व सरसकट या शब्दांमुळे जिल्ह्यातील सव्वा दोन लाख शेतकऱ्यांच्या पदरात एक हजार कोटी रुपयांची माफी पडेल, असा अंदाज आहे.\nबीड - सरकारने कर्जमाफी करण्याची घोषणा आणि निर्णय घेतला असला तरी त्यामध्ये तत्वत: आणि निकषांआधारे हे दोन शब्द घातले आहेत. या शब्दांबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. या पार्श्‍वभूमीवर जाणकारांच्या मते बीड जिल्ह्यातील अल्पभूधारक, मध्यमभूधारक व सरसकट या शब्दांमुळे जिल्ह्यातील सव्वा दोन लाख शेतकऱ्यांच्या पदरात एक हजार कोटी रुपयांची माफी पडेल, असा अंदाज आहे.\nमागच्या वर्षभरात खरीप पीक विमा, नुकसान भरपाई आदी माध्यमांतून शेतकऱ्यांच्या पदरात साधारण 1700 कोटी रुपयांची रक्कम पडली आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यात एक जूननपासून शेतकऱ्यांचा संप सुरु होता. मागच्या चार वर्षांच्या काळात जिल्ह्याने अनुभवलेला सर्वाधिक दुष्काळ आणि सर्वाधिक आत्महत्यांमुळे जिल्ह्यातील संपाची धार अधिक तीव्र होती.\nशेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी सर्वच स्तरातून मागणी होती. त्यामुळे संप काळात नऊ लाख लिटर दुधाचे संकलनच झाले नाही, परिणामी तेवढी निर्यातही झाली नाही. भाजीपाल्याचे कडाडलेले भाव, बंद आदी परिणाम जिल्ह्यात जाणवले. दरम्यान, सुरुवातीला \"काही नेत्यांना हाता'शी धरुन कर्जमाफीची घोषणा झाली. पण, हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची सरकारकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने संपाला पुन्हा सुरुवात झाली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कर्जमाफी आणि त्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी \"सरसकट' हा शब्द यामध्ये वापरला आहे. पण, \"तत्वत: आणि निष्कष' या दोन शब्दांच्या खेळाने शेतकऱ्यांसह महसूल, सहकार आणि बॅंक क्षेत्रातील मंडळी चक्रावून गेली आहेत. मात्र, अल्पभूधारक व मध्यमभूधारक शेतकऱ्यांना जरी कर्जमाफी दिली तरी जिल्ह्यातील साधारण सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो असा अंदाज महसूल, कृषी, सहकार व बॅंकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आहे. जिल्ह्याच्या वाट्याला कर्जमाफीपोटी किमान एक हजार कोटी रुपये मिळतील असेही यातून दिसून येत आहे. एकूणच हे सर्व अंतिम शासन निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे.\nबिजवडी - माण तालुक्‍यात अत्यल्प पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी धाडसाने खरीप हंगामाची पेरणी केली आहे. पिके भरण्याच्या काळात पाणी नसल्याने खरीप हंगाम...\nप्राप्तिकराचे संकलन 10 लाख कोटी\nगुवाहाटी : मागील आर्थिक वर्षात देशातील प्राप्तिकर संकलन 10.03 लाख कोटी रुपयांवर गेले, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिली...\nवाजपेयींच्या सभेच्या सिन्नरकरांच्या आठवणी\nसिन्नर : माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सिन्नरला 1986 मध्ये आले होते. सिन्नरच्या नगरपालिका दवाखान्यासमोर दुष्काळ विषयावर त्यांची जाहीर...\nजालना जिल्ह्यातील 45 मंडळात अतिवृष्टी\nजालना : जिल्ह्यात गुरुवारी (ता. 16) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे शुक्रवारी (ता.17) सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाच्या अकडेवारीनुसार...\nशेततळी झाली शेती बागायती झाली\nनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे हे संपूर्ण जिरायती गाव. पिण्याचा पाण्याचा प्रश्न इथे नेहमी गंभीर असतो. शेतीत खर्च करणे एवढेच शेतकऱ्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vaishyasamajpatsanstha.in/%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-08-19T03:56:09Z", "digest": "sha1:UHX5OG5XCDCQ5DDIJJYKOQHASXIA2HTO", "length": 2583, "nlines": 65, "source_domain": "vaishyasamajpatsanstha.in", "title": "गॅलरी", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था\nसिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट\nसिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट\nसंस्थेच्या सभासद /हितचिंतक /ठेवीदार यांना कळविण्यात आनंद वाटतो कि ,संस्थेस महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. यांनी अधिकृत लाईट बिल भरणा केंन्द्र म्हणून मान्यता दिली असून संस्थेच्या शाखा फोंडाघाट ,कणकवली , वैभववाडी येथे ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. तरी याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा. तसेच लवकरच शाखा माणगाव येथे ही सुविधा सुरु करीत आहोत .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/proud-thing-me-play-role-swami-ramdev-naman-jain-swami-ramdev-struggle-team-lokmat-lokmat/", "date_download": "2018-08-19T04:14:44Z", "digest": "sha1:4UURVNLW54QQ42FLNNJ5CGWYMLRQR3XV", "length": 28109, "nlines": 373, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Proud Thing For Me To Play The Role Of Swami Ramdev: Naman Jain; 'Swami Ramdev: A Struggle' Team 'Lokmat' In Lokmat | ​स्वामी रामदेव यांची भूमिका साकारणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट : नमन जैन ; ‘स्वामी रामदेव : एक संघर्ष’ची टीम ‘लोकमत’मध्ये | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १९ ऑगस्ट २०१८\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nअजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना\nम्हाडा भवनाला मिळणार नवा साज\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nPriyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू\nOMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा\nऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nहटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\n​स्वामी रामदेव यांची भूमिका साकारणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट : नमन जैन ; ‘स्वामी रामदेव : एक संघर्ष’ची टीम ‘लोकमत’मध्ये\nअभिनेता अजय देवगण आणि अभिनव शुक्ला निर्मित ‘स्वामी रामदेव : एक संघर्ष’ ही नवी कोरी मालिका ‘डिस्कव्हरी जीत’ या वाहिनीवर येत्या १२ फेब्रुवारीपासून येत आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त बालकलाकार नमन जैन यात रामकिशनची (बाबा रामदेव यांच्या बालपणीची भूमिका) भूमिका साकारताना दिसणार आहे. तर ज्येष्ठ अभिनेते तेज सप्रू गोवर्धन महाराजांचे पात्र साकारणार आहेत. या मालिकेच्या निमित्ताने नमन आणि तेज सप्रू यांनी अलीकडे लोकमतच्या नागपूर कार्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी लोकमत सीएनएक्स मस्तीच्या टीमशी दिलखुलास गप्पा मारल्या.\nरामदेव बाबांची संघर्ष कथा दाखवणाºया या मालिकेत मला काम करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी आनंदाची क्षण आहे. त्यातही बाबा रामदेव यांच्या बालपणीची भूमिका माझ्या वाट्याला येणे, हा अभिमानाचा क्षण आहे, असे नमन यावेळी म्हणाला. रामदेव बाबा लहान असताना त्यांच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला. हा संघर्ष मी पडद्यावर साकारला आहे. लोकांना माझा अभिनय आवडेल, अशी अपेक्षा आहे, असे त्याने सांगितले.‘चिल्लर पार्टी’,‘रांझणा’ या चित्रपटात नमन बालकलाकाराच्या भूमिकेत दिसलेला आहे. ‘रांझणा’मध्ये त्याने छोट्या धनुषची भूमिका साकारली होती.\nयावेळी तेज सप्रू हेही आपल्या भूमिकेबद्दल भरभरून बोलले. ‘स्वामी रामदेव : एक संघर्ष’ हा बाबा रामदेव यांच्या आयुष्यपट उलगडून दाखवणारा एक भव्यदिव्य शो आहे. मी या प्रयत्नांचा भाग असणे, माझे भाग्य आहे. हा नवा शो लोकांना आवडेल, हा माझा विश्वास आहे, असे ते म्हणाले.\nसमाधान मिळेल अशाच भूमिका स्वीकारते -स्मिता बन्सल\nमनोरंजनाच्या क्षेत्रात ‘सोनी मराठी’ ही दाखल\nमला सासू-सुनेच्या मालिकांपासून दूरच राहायचं होतं- झेबी सिंग\nसचिन श्रॉफचा आहे 'या' गोष्टीवर विश्वास\n‘कर्णसंगिनी’मध्ये मदिराक्षी साकारणार द्रौपदीची भूमिका\n‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत सुखविंदर सिंगनंतर दिसणार सुनिधी चौहान\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE.%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A5%80/word", "date_download": "2018-08-19T03:54:00Z", "digest": "sha1:U564BW4XCOKZR52O7YJH65G5GLKIA7NN", "length": 8681, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - आर्या सप्तशती", "raw_content": "\nमूल जन्मानंतर पांचव्या दिवशी सटवाई पूजन करतात, ते काय आहे\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - ग्रन्थारम्भ-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - अ-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - आ-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - इ-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - ई-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - उ-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - ऊ-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - ऋ-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - ए-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - क-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - ख-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - ग-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - घ-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - च-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - ज-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - झ-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - ढ-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - त-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nआर्या सप्तशती - द-कार-व्रज्या\nआर्या सप्तशती हा आचार्य गोवर्धनाचार्य यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे.\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/expensive-blended+shirts-price-list.html", "date_download": "2018-08-19T03:49:40Z", "digest": "sha1:LXN56FWIVWOJO6IBWVFWQOC36ZD6ZBXK", "length": 19063, "nlines": 542, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग ब्लेंडेड शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive ब्लेंडेड शिर्ट्स Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive ब्लेंडेड शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,025 पर्यंत ह्या 19 Aug 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग शिर्ट्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग ब्लेंडेड शर्ट India मध्ये अजझियानो में s चेकेरेड फॉर्मल शर्ट SKUPDbuwV8 Rs. 449 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी ब्लेंडेड शिर्ट्स < / strong>\n15 ब्लेंडेड शिर्ट्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 615. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,025 येथे आपल्याला कार्लसबुर्ग में s चेकेरेड फॉर्मल शर्ट SKUPDbDo2l उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 107 उत्पादने\nरस र 500 अँड बेलॉव\nकार्लसबुर्ग में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nटरमपि बॉय s Solid Casual शर्ट\nटरमपि बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nटरमपि बॉय s Solid Casual शर्ट\nटरमपि बॉय s चेकेरेड Casual शर्ट\nटरमपि बॉय s चेकेरेड Casual शर्ट\nटरमपि बॉय s चेकेरेड Casual शर्ट\nस्९ में में स सॉलिड सासूल फेस्टिव्ह पार्टी शर्ट\nझेल में स चेकेरेड फॉर्मल शर्ट\nझेल में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nझेल में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nझेल में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nझेल में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nझेल में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nटरमपि बॉय s स्त्रीपीडा Casual शर्ट\nकॉकॅब्लूए में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nकॉकॅब्लूए में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nकॉकॅब्लूए में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nकॉकॅब्लूए में स स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nकॉकॅब्लूए में स चेकेरेड फॉर्मल शर्ट\nकॉकॅब्लूए में स चेकेरेड फॉर्मल शर्ट\nकॉकॅब्लूए में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nफिझझारो में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nनेऊन वूमन s सॉलिड सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.techvarta.com/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9C-%E0%A5%A8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2018-08-19T03:45:08Z", "digest": "sha1:OCGZOO75UOQYGSWGNXVAGHHOJGM6SQNS", "length": 13466, "nlines": 179, "source_domain": "www.techvarta.com", "title": "रिच अल्युरे राईज २ मर्यादीत आवृत्ती सादर - Tech Varta", "raw_content": "\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nट्विटरचे लाईट अ‍ॅप भारतात सादर\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nफेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी\nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nमोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना\nअरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे \nस्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nव्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती\nवेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nHome स्मार्टफोन्स नवीन स्मार्टफोन्स रिच अल्युरे राईज २ मर्यादीत आवृत्ती सादर\nरिच अल्युरे राईज २ मर्यादीत आवृत्ती सादर\nरिच मोबाईल या कंपनीने आपला अल्युरे राईज २ मर्यादीत आवृत्ती हे मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.\nरिच मोबाईल कंपनीने अलीकडेच अल्युरे राईज हा स्मार्टफोन लाँच केला होता. यानंतर रिच अल्युरे राईज २ हे मॉडेल लिमिटेड एडिशनच्या स्वरूपात बाजारपेठेत उतारले आहे. याचे मूल्य ५,९९९ रूपये आहे. यासोबत रिलायन्स जिओने २२०० रूपयांचा कॅशबॅक जाहीर केला आहे. रिच अल्युरे राईज २ मर्यादीत आवृत्तीमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये क्वॉड कोअर प्रोसेसर दिला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सल्सचा मुख्य तर ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात फेस अनलॉक फिचरदेखील दिलेले आहे. यातील बॅटरी २६०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट ७.१ या आवृत्तीवर चालणारे आहे.\nरिच अल्युरे राईज २ मर्यादीत आवृत्तीत फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स आहेत. तसेच यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.\nPrevious articleबीएमडब्ल्यू एक्स३ एक्स३० आय बाजारपेठेत दाखल\nNext articleशाओमी रेडमी ६, रेडमी ६ ए मॉडेल्सचे अनावरण\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-import-sugar-pakistan-issue-116439", "date_download": "2018-08-19T04:22:10Z", "digest": "sha1:VWRSJXC5LQCQHBQKJXYDIII3MXYPAGTN", "length": 13810, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News import of Sugar from Pakistan issue पाकिस्तानातून साखर आयात हा केंद्राचा सर्वात वाईट निर्णय - शेतकरी संघटना | eSakal", "raw_content": "\nपाकिस्तानातून साखर आयात हा केंद्राचा सर्वात वाईट निर्णय - शेतकरी संघटना\nमंगळवार, 15 मे 2018\nराज्यातील ऊस उत्पादक आणि साखर कारखाने संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानातून काही लाख टन साखर आयात केली. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत ही साखर दोन दिवसांपूर्वी दाखल झाली. साखरेचा दर बाजारभावापेक्षा एक रुपया कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. देशांतर्गत साखरेचा दर घटत असताना पाकिस्तानातून साखर आयात केली. निर्णयाबाबत साखर कारखानदार, शेतकरी संघटनेतील नेते व कार्यकर्त्यांनी ‘सकाळ’कडे मांडलेली मते.\nकेंद्रातील भाजप पाकिस्तानला धडा शिकवणार होते. सीमेवर तणाव आहे. पाक सैनिक, पुरस्कृत अतिरेकी देशात हैदोस घातला आहे. तरीही साखर आयातीचा घेतलेला निर्णय दुर्दैवीच म्हणावा लागेल. साखर उद्योग, शेतकऱ्यांना मारण्याचेच धोरण स्पष्ट होते. यातून तातडीने मार्ग काढला नाही तर व्यवसायच धोक्‍यात येणार आहे.\n- अरुण लाड, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष\nदेशात साखर शिल्लक असताना पाकिस्तानची साखर आयातीमागे केंद्राचे शेतकरीविरोधी धोरण स्पष्ट होते. मोदींनी सत्तेवर येण्यापूर्वी उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची घोषणा फोल ठरली. साखरच नव्हे तर सर्व शेतमाल खुला करण्याची मागणी कायम आहे. भाजप, काँग्रेसचीही धोरणे शेतकरी विरोधीच आहेत.\n- रघुनादादा पाटील, शेतकरी संघटनेचे नेते\nगेल्या वर्षीपासून किरकोळ साखरेचा ४० ते ४२ रुपये किलो असलेला दर दोन महिन्यांपासून ३६-३८ रुपयांवर आला. सध्याचा किरकोळ विक्री दर २९ तर घाऊक दर २,४५० ते २,५५० पर्यंत आला आहे. पाकिस्तानची साखर बाजारात आल्याने आणखी दर घसरतील.’’ त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.\n- संजय कोले, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना\nपाकिस्तानची साखर आयात करून सरकार देशातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. महाराष्ट्रात शेतकरी अडचणीत आहे. कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहे. अशातच सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली आहे. या धोरणाचा आम्ही निषेध करतो.\n- उमेश देशमुख, अखिल भारतीय किसान\nदेशातील शेतकऱ्यांना भाजप सरकारच्या नोटाबंदी निर्णयापासून शेतकऱ्यांना पणवती लागली आहे. शेतीमालाला दीडपट भाव नव्हे झालेली घरसण चिंताजनक आहे. याचे गंभीर परिणाम भोगाव लागणार आहेत. भविष्यात शेती आणि शेतकरी उध्वस्थ झाल्यास पुन्हा १९७२ च्या दुष्काळात मिलो धान्यांची आयातीची वेळ येणार वेळ लागणार नाही.\n- राजाराम पाटील, कवलापूर\nरुपया अवमूल्यनावर गप्प का\nसांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. साऱ्यांची तोंडे का बंद आहेत. शेतीमाल हीच देशाची ताकद आहे. निर्यातबंदी उठवली तरच...\nवाडेकरांना होती सांगलीशी आत्मीयता\nसांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना...\nराज्यातील सहा लाख लोक झाले संगणक साक्षर\nसोलापूर : गावपातळीवर नागरिकांना गावातच संगणक साक्षरतेचे धडे मिळावेत, डिजिटल व्यवहारांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान ग्रामीण डिजिटल...\nविदर्भ, उत्तर महाराष्ट्रात नुकसान; तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज पुणे - दीर्घ खंडानंतर बुधवार (ता. १५) ते शुक्रवारपर्यंत (ता. १७) विदर्भ, मराठवाडा,...\nकोल्हापूरातील ‘सीबीएस’ होणार आता बसपोर्ट\nकोल्हापूर - विमानतळाच्या धर्तीवर राज्यातील १४ बस स्थानकांचे रूपांतर बसपोर्टमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/your-manus-film-trailer/", "date_download": "2018-08-19T04:13:43Z", "digest": "sha1:MEAJ5BJXHABZ5X2I2UREWYDX53YED5CM", "length": 31371, "nlines": 372, "source_domain": "www.lokmat.com", "title": "This Is 'Your Manus' Film Trailer | असा आहे 'आपला मानूस' सिनेमाचा ट्रेलर | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १९ ऑगस्ट २०१८\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nअजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना\nम्हाडा भवनाला मिळणार नवा साज\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nPriyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू\nOMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा\nऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nहटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\nअसा आहे 'आपला मानूस' सिनेमाचा ट्रेलर\nअजय देवगण निर्मित 'आपला मानूस' या मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत राहिला असून तो २०१८ मधील प्रमुख आकर्षण ठरला आहे.चित्रपटामधील उत्तम कलाकार व त्याला जोड देणाऱ्या उत्तम कथानकामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.आपला मानूस चित्रपटाच्या टीझरला १.५ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत असून याच्या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष चांगलेच आकर्षित केले होते.नाना पाटेकर,सुमित राघवन आणि ईरावती हर्षे या कलाकारांसह नुकत्याच झालेल्या एका समारंभात निर्मात्यांनी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला.या ट्रेलर मध्ये शहरात राहणाऱ्या आणि शहरी जीवनशैलीच्या दबावाचा सामना करणाऱ्या राहुल आणि भक्ती गोखले या तरुण जोडप्याची कथा मांडली असून या भूमिका साकारल्या आहेत,अनुक्रमे सुमित राघवन आणि ईरावती हर्षे यांनी.तसेच यात वडीलांबरोबरच्या नात्यातील गुंतागुंत सुध्दा दाखविलेली आहे.वडीलांच्या अनपेक्षित मृत्युमुळे त्यांच्या जीवनात मारुती नागरगोजे नावाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा प्रवेश होतो.ही भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली आहे.मारुती नागरगोजे यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे त्यांचे जग उलटेपालटे होते आणि त्यांच्या मनात जीवन व कुटुंबा विषयीच्या श्रध्दांवर प्रश्न उभे राहतात.वायाकॉम18 मोशन पिक्चर्स चे सीओओ, अजित अंधारे म्हणाले,“आमचा २०१८ मधील पहिला मराठी सिनेमा-आपला मानूस - सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे एक असा सिनेमा ज्यातून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे आणि वेगळ्या कथा असलेले सिनेमे देण्याचा आमचा हेतू प्रतिबिंबीत होतो आहे.या सिनेमात नामवंत कलाकार काम करत आहेत नाना पाटेकर पासून ते सुमित राघवन आणि ईरावती हर्षे पर्यंत आणि या सर्वांचा कॅप्टन आहे अतिशय गुणवान दिग्दर्शक सतीश राजवाडे.आम्हाला अजय देवगण फिल्मस,वॉटरगेट प्रॉडक्शन्स आणि श्री गजानन चित्र हे आपला मानूस चित्रपटाच्या निर्मितीसाठी खूप चांगले भागीदार मिळाले आहेत.''नाना पाटेकर म्हणाले,“नटसम्राट नंतर,मी काहीतरी विशेष माझ्याकडे येण्यासाठी वाट पहात होतो,एखादे असे पात्र जे ऐकताच क्षणी मला आवडेल आणि मारुती नागरगोजे मध्ये मला ते सापडले.ते एक क्लिष्ट पात्र आहे, मराठी सिनेमामध्ये मी याआधी कधीच अशी भूमिका साकारली नाही. तो मितभाषी असून त्याच्या हावभाव आणि त्याच्या बोलण्याच्या विशिष्ट लकबीमुळे हे पात्र विलक्षण बनले आहे.”\nवायाकॉम 18 मोशन पिक्चर्स मराठी व कलर्स मराठी चे व्यवसाय प्रमुख,निखिल साने म्हणाले, “मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपटांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, मुखत:वैविध्यपूर्ण कथा हाताळण्याचा प्रयत्न केला आहे ज्या आपल्या सांस्कृतिक मूल्यांचे, साहित्याचे, आणि समाजाचे प्रतिबिंब दर्शवतात.सर्वात महत्वाचे म्हणजे,या सिनेमांना मराठी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि तो बॉक्स ऑफिस वर दिसून येत आहे.सशक्त कथानक आणि उत्तम अभिनयाची जोड असलेला “आपला मानूस” हा सिनेमा आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणतो आहे. नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत असलेला हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक मेजवानीच ठरणार आहे.मी आशा करतो कि,आपला मानूस हा सिनेमा २०१८ मधील सर्वात यशस्वी सिनेमा ठरेल.”\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n'परी हूँ मैं’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच,या कलाकारांच्या असणार भूमिका\nसखी गोखलेच्या जागी पर्ण पेठेने घेतली या स्टुडिओत एंट्री\n‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमीरा जोशी व मिलिंद इंगळे पहिल्यांदाच आले ह्या गाण्यासाठी एकत्र\nराकेश बापटला लागली अध्यात्माची ओढ\n'परस्पेक्टिव्ह' शॉर्टफिल्मला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%82-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-19T04:06:10Z", "digest": "sha1:WZUL45NY3FHDRMJVGH5G6G7ROFZKKNYF", "length": 9491, "nlines": 107, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘धडक’चं नवीन गाणं रिलीज : 'याड लागलं’चं हिंदी व्हर्जन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘धडक’चं नवीन गाणं रिलीज : ‘याड लागलं’चं हिंदी व्हर्जन\nटीम महाराष्ट्र देशा : मराठी सुपरहिट चित्रपट ‘सैराट’चा हिंदी रिमेक ‘धडक’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी ‘झिंग झिंग झिंगाट’चं हिंदी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होते. त्या नंतर यातील ‘पहली बार’ असं या गाण्याचं शीर्षक असून ‘याड लागलं’ या मराठी गाण्याचं हिंदी व्हर्जनच पाहायला मिळत आहे.\nइशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांची रोमॅण्टिक केमिस्ट्री गाण्यातून पुन्हा एकदा पाहायला मिळते. मात्र ‘धडक’चं शीर्षकगीत वगळता या दोन्ही गाण्यांमध्ये नाविन्य असं काहीच बघयला मिळत नसल्याची चर्चा सगळीकडे बघायला मिळते. याआधी प्रदर्शित झालेल्या ‘झिंगाट’ गाण्यानेही प्रेक्षकांची निराशा केली होती.\nअमिताभ भट्टाचार्य लिखित हे गाणं अजय- अतुलने संगीतबद्ध केलं आहे. गाण्यात ‘सैराट’च्याच अनेक दृश्यांची जशीच्या तशी कॉपी करण्यात आली आहे. या चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्याला अनेकांनी नापसंती दर्शवली होती. त्यानंतर आता ‘याड लागलं’ गाण्याचं हे हिंदी व्हर्जन पाहून प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nशशांक खैतान दिग्दर्शित ‘धडक’ चित्रपटातून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. येत्या २० जुलै रोजी ‘धडक’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nमराठमोळ्या अभिनेत्याची बॉलीवूडमध्ये एन्ट्री….\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची केरळला 500 कोटींची मदत\nटीम महाराष्ट्र देशा - केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे.…\nपुरस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल\nकेरळ : पुरात 97 लोकांचा मृत्यू, पुण्याहून NDRF च्या चार तुकड्या रवाना…\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/south-indian-dishes-marathi/biryani-109021700008_1.html", "date_download": "2018-08-19T04:26:30Z", "digest": "sha1:NQF5PUIDJD26EI4ZKHF6P6EJKQE24UJF", "length": 7717, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आंध्रची बिर्यानी | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : एक किलो बासमती तांदुळ, 1 किलो चिकन, 250 ग्रॅम तेल, अर्धा किलो कांदा, अर्धा किलो टोमॅटो, 1 कप दही, 10-15 हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या, 5-5 ग्रॅम इलाटची व लवंगा, 1 मोठा चमचा आलं-लसणाची पेस्ट, 2 लीटर पाणी, मीठ चवीनुसार.\nकृती : तांदुळ स्वच्छ करून पाच मिनिटासाठी पाण्यात भिजत ठेवावे. चिकनचे लहान तुकड्यात करून घ्या. तेल गरम करून त्यात कांदे परतावे. नंतर हिरव्या मिरच्या, वेलची, कलमी आणि लवंगा टाकून एकजीव करावे. कांदे सोनेरी रंगाचे झाल्यावर त्यात लसण-आल्याची पेस्ट व टोमॅटो टाकून सर्व साहित्य परतून काढावे.\nचिकनचे तुकडे दही व मीठ टाकावे. चिकनला शिजू द्या. त्यानंतर त्यात तांदुळ टाकून 2 लीटर पाणी घालावे व शिजू द्यावे.\nVeg Recipe : हरियाली पनीर\nपंजाबी मेथी पकोडा कढी\nयावर अधिक वाचा :\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ipl2018-news/kohli-tweets-emotional-message-and-video-for-rcb-fans-1685615/", "date_download": "2018-08-19T03:37:27Z", "digest": "sha1:5DRLZTM5UWFNNDFM2JXCBKDX464X4KIP", "length": 11893, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kohli tweets emotional message and video for RCB fans | Video : … आणि विराट भावनिक झाला | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nVideo : …आणि विराट झाला भावनिक\nVideo : …आणि विराट झाला भावनिक\nबंगळुरूच्या स्पर्धेतील 'एक्झिट'नंतर विराटने आज चाहत्यांसाठी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.\nयंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरूच्या संघाला प्रतिष्ठेला साजेसा खेळ करता आला नाही. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरूच्या संघाला १४ पैकी केवळ ६ सामने जिंकता आले. त्यामुळे संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. बंगळुरूच्या स्पर्धेतील ‘एक्झिट’नंतर विराटने आज चाहत्यांसाठी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत विराट आपल्या चाहत्यांना भावनिक पातळीवर साद घालत आहे. आपला संघ चांगले प्रदर्शन करू न शकल्याने तो आपल्या चाहत्यांची माफी मागत असून पुढील वर्षी चांगली कामगिरी करण्याचे आश्वासन तो देत आहे.\nतुम्ही एक तर जिंकता किंवा काहीतरी शिकता, हा गोष्टीवर माझा विश्वास आहे. आम्ही यंदाच्या आयपीएलमध्ये जिंकण्याचे खूप प्रयत्न केले आणि आमचे सर्वस्व झोकून दिले. पण आम्हाला प्ले ऑफ फेरी गाठता आली नाही. पण पुढच्या हंगामात आम्ही नक्कीच दमदार पुनरागमन करू, असे त्याने ट्विटदेखील केले आहे.\nहा पहा व्हिडीओ –\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nInd Vs Eng: आमची साथ सोडू नका, विराटचं भावनिक आवाहन\nविराट कोहलीच्या कसोटी क्रमवारीत घसरण, स्टिव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर\nऋषभ पंत ठरला भारताकडून कसोटी सामना खेळणारा ***वा खेळाडू…\nभारतीय संघ फक्त कॉफी पिण्यात मश्गूल, माजी निवड समिती प्रमुख संदीप पाटील यांची टीका\nविराट कोहली दुखापतीमधून सावरला, तिसऱ्या कसोटीत सहभागी होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.techvarta.com/author/admin/", "date_download": "2018-08-19T03:45:51Z", "digest": "sha1:OU27JIFZQD6CSURJY4OEGY3YZW5IDYN2", "length": 10694, "nlines": 180, "source_domain": "www.techvarta.com", "title": "Shekhar Patil - Tech Varta", "raw_content": "\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nट्विटरचे लाईट अ‍ॅप भारतात सादर\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nफेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी\nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nमोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना\nअरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे \nस्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nव्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती\nवेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/retrieved-5000-stellar-lumens-what-do-i-do-now.html", "date_download": "2018-08-19T04:02:33Z", "digest": "sha1:EFPFY3RVNJYF6TRRHRYPVJZQRBJJLVIA", "length": 14222, "nlines": 60, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Retrieved 5000 Stellar Lumens. What do I do now? - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/now-salman-khan-picked-his-career-make-shilpa-shindes-career-dabang-khan-gave-sister-law/", "date_download": "2018-08-19T04:15:11Z", "digest": "sha1:YT7HLBBLPMWEG5LRDFVIA6XWJ2AZNGRZ", "length": 28737, "nlines": 373, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Now Salman Khan Picked Up His Career To Make Shilpa Shinde'S Career; Dabang Khan Gave To Sister-In-Law, 'This'! | आता शिल्पा शिंदेचे करिअर घडविण्याचा सलमान खानने उचलला विडा; दबंग खानने भाभीजीला दिली ‘ही’ आॅफर! | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १९ ऑगस्ट २०१८\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nअजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना\nम्हाडा भवनाला मिळणार नवा साज\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nPriyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू\nOMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा\nऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nहटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\nआता शिल्पा शिंदेचे करिअर घडविण्याचा सलमान खानने उचलला विडा; दबंग खानने भाभीजीला दिली ‘ही’ आॅफर\nबॉलिवूडचा दबंग सलमान खान ज्याच्यावर मेहरबान होतो, त्याचे आयुष्यच बदलून जाते हे आता नव्याने सांगण्याची काही गरज नाही. सलमानने आतापर्यंत इंडस्ट्रीत अनेकांना लॉन्च केले. अनेकांचे करिअर घडविले. आता बिग बॉस ११ ची विनर असलेल्या शिल्पा शिंदेचे करिअर घडविण्याचा दबंग खानने विडा उचलला आहे. खरं तर संपूर्ण सीजनदरम्यानच सलमान शिल्पाच्या फेव्हरमध्ये असल्याचे दिसून आले. बºयाचदा सलमानला शिल्पाचे कौतुक करतानाही बघण्यात आले. अनेकदा तर त्याने शिल्पावरून इतर सदस्यांना फटकारलेही. दस्तुरखुद्द सलमानची आई सलमा खान यांचीदेखील शिल्पा फेव्हरेट होती. अशात सलमान तिचे करिअर घडविणार नसेल तर नवलच म्हणावे लागले.\nटाइम्स आॅफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, सलमान खानने त्याची फेव्हरेट शिल्पासाठी असे काही केले, ज्यावरून हे स्पष्ट होते की, सलमान पुन्हा एकदा शिल्पाचे करिअर ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. असे म्हटले जात आहे की, सलमानने शिल्पा शिंदेविरुद्ध सुरू असलेल्या कायदेशीर प्रकरणांमध्ये मदत करणार असल्याचे म्हटले आहे. शिल्पाने एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे. तिने म्हटले की, ‘माझे बहुतांश कायदेशीर प्रकरणे निकाली लागले आहेत. बिग बॉस शोनंतर सलमानने मला विचारले होते की, ‘तुझी काही कायदेशीर प्रकरणे पेंडिंग आहेत काय असतील तर त्यात मी तुला मदत करणार आहे.’\nशिल्पाने पुढे बोलताना म्हटले की, जेव्हा मी काही जुन्या प्रकरणांमुळे त्रस्त होते तेव्हा अनेकांनी मला सलमानकडे मदत मागण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यावेळी माझे सलमानशी फारसे संबंध नव्हते. परंतु आज मला खरोखरच आनंद होत आहे की, एवढ्या मोठ्या सुपरस्टारने स्वत:हून मला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.’ रिपोर्टनुसार शिल्पाने दबंग खानचे कौतुक करताना म्हटले की, बिग बॉसमध्ये सलमान खान एकमेव अशी व्यक्ती होती, जिने मला अखेरपर्यंत साथ दिली.\nसमाधान मिळेल अशाच भूमिका स्वीकारते -स्मिता बन्सल\nमनोरंजनाच्या क्षेत्रात ‘सोनी मराठी’ ही दाखल\nमला सासू-सुनेच्या मालिकांपासून दूरच राहायचं होतं- झेबी सिंग\nसचिन श्रॉफचा आहे 'या' गोष्टीवर विश्वास\n‘कर्णसंगिनी’मध्ये मदिराक्षी साकारणार द्रौपदीची भूमिका\n‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत सुखविंदर सिंगनंतर दिसणार सुनिधी चौहान\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z130226195129/view", "date_download": "2018-08-19T04:25:04Z", "digest": "sha1:R6RIUTUIRMWZVBHBWPT7RU3FUJNNNNDA", "length": 42272, "nlines": 1004, "source_domain": "m.transliteral.org", "title": "स्त्रीजीवन - बहीण भाऊ", "raw_content": "\nओवी गीते : स्त्रीजीवन|\nस्त्रीजीवन - बहीण भाऊ\nमुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.\nमज माघारा कधी नेशी\nवाट तुझी पाहू किती\nकेव्हा मामा गं येईल\nयेईना का गं मामा\nअजून का न भाई आले\nनेण्याला का न आला\nचिंता काय अशी मनी\nनको धन नको मुद्रा\nतुला चावा मी घेतला\nत्याचा काय राग आला\nतेच काय मनी धरिले\nचंद्र आग का ओकेल\nभाऊ कसा हो रुसेल\nकधी सोने का कुसेल\nतरी म्हणेल कोण राहू\nतुला राग ना शोभत\nरडे येते मला भाऊ ॥२९॥\nप्रेमे भरे माझे चित्त\nत्याचा काय राग आला\nअढी काय त्याची मनी\nनको काही मनी ठेवू\nकाय खरे हे होणार\nआई तुला जे बोलली\nतिला रे तूच आता\nमाय बोले मरता मरता\nतुला ती तिला दूच\nमला गाडी तू पाठव\nकिती पाहावी रे वाट\nपाहू नये अंत फार\nकिती वरसं नाही भेटी\nयेई गा तू बंधू\nकावळ्या का का करिशी\nकाय न्याया येतो मशी\nलांब जाई रे उडून\nभूल फार रे पाडली\nसख्या तुझ्या रे पत्राची\nकावळा का का करी\nमला माघार काल आला\nसांग सांग सारे भाई\nडोळे तुझे गेले खोल\nबोल रे सख्या बोल\nभेटशी तू रे मला\nमनीचे दुःख सांड ॥७८॥\nनाही ताई मी आजारी\nभाऊ माझा गं पाहुणा\nत्याला शिरा मेजवानी ॥८५॥\nआज आहे माझ्या घरी\nका रे भाई रुसलासी\nतू भाऊ मी बहीण\nकोण गेला गं सुरंगी\nबहिणीचे घर पुसे ॥१०४॥\nखुशालीचे पत्र देतो ॥१०७॥\nते गं मला बहू\nमी म्हणे भाऊ माझा\nएक तरी गं असावा\nएका रात्रीचा विसावा ॥१३४॥\nमी रे शब्दाची हो भुकी ॥१३६॥\nचोळी माझी ग फाटली\nचिंता नाही ग वाटली\nचोळी माझी गं फाटली\nचोळी शिव रे शिंप्या\nचोळी शिव रे शिंप्या\nनको पापिणी दृष्ट लावू\nआम्ही बहिणी ओव्या गाऊ\nतुम्ही बसा एके ओळी\nतुला भाऊ गं कितीक\nतुला भाऊ कोण कोण\nमाझ्या घरी नाही आला\nतुझ्या विडयाला रंग चढे\nखडा मारुन उभा केला\nत्याचा कागदी सलाम ॥१७७॥\nघरी आलासे घेऊन ॥१७८॥\nमला आलासे घेऊन ॥१७९॥\nसख्खा भावा गं परीस\nत्याचे आहे गं इमान ॥१८०॥\nनका गं त्याला हसू\nदुःखे जाईल त्याचा प्राण ॥१८१॥\nतू भाऊ मी बहीण\nतुला तो काय देतो\nघेऊनीया घरी येतो ॥१८५॥\nबाप तो येऊ जाऊ\nबाप तो माझी सत्ता\nनको बोलू रागे फार\nआल्ये मी दिवस चार\nनको बोलू ये गं जा गं\nतुझा भांग गं सरसा\nनको उभ्याने कुंकू लावू\nउंची खण घेऊ नका\nदेवा शिवा शंकराचे ॥२००॥\nचंद्र गं कोमेजे एकाकी ॥२०१॥\nआल्या नणंदा लुटाया ॥२०२॥\nधरा नणंदा अपुली वाट ॥२०३॥\nउंदराने नेली फणी ॥२०४॥\nभाऊ म्हणे गं बहिणी\nबहिणी येई गं घरात\nबर्‍या आहेत उंबर्‍यात ॥२०५॥\nउंदराने नेली वाटी ॥२०६॥\nगहू जमिनीच्या पोटी ॥२०७॥\nभाऊ म्हणे चोळी शिवी\nभावजय दे ना दोरा\nचोळीचा तो काय तोरा ॥२०८॥\nचोळीची ती काय गोडी ॥२०९॥\nताक घेण्या सत्ता नाही ॥२१२॥\nतुझे दैव ग चांगले\nनये राहू गं वयनी\nतुझी रात्र गे सोयरी\nखाली बस गं पाहू दे\nवज्रटीक गं लावू दे\nचिंधी करावी जतन ॥२२८॥\nमग बहीण विसरला ॥२२९॥\nखुशालीचे पत्र धाड ॥२३०॥\nआम्ही घटकेच्या पाहुण्या ॥२३१॥\nतशा तुझ्या रे बहिणी\nभाऊ म्हणती सोने झाले\nचोळी पातळ कर साठा\nजर काळोख्या रे रात्री\nकिती गोड असे नाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/north-maharashtra-farming-banana-raver-30832", "date_download": "2018-08-19T04:24:19Z", "digest": "sha1:NDVOS4K2KV5L25Y5W2JG4W5GYZTG7IBN", "length": 12141, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "North Maharashtra farming banana raver तिसऱ्या दिवशीही केळीला विक्रमी भाव | eSakal", "raw_content": "\nतिसऱ्या दिवशीही केळीला विक्रमी भाव\nगुरुवार, 16 फेब्रुवारी 2017\nरावेर : लागोपाठ तिसऱ्या दिवशीही केळीचे भाव विक्रमी आकड्यावर स्थिर राहिले. भावात आणखी वाढ होण्याची अपेक्षा केळी उत्पादक शेतकरी व्यक्त करीत असले, तरी आता आहेत तेवढ्याच आकड्यावर ते स्थिर राहण्याची चिन्हे आहेत.\nयेथील बाजार समितीने आज सायंकाळी भाव जाहीर केले उद्या (ता. 16) साठीही केळीचे भाव फरकासह 1550 रुपये कायम ठेवले. आंध्र प्रदेशात केळीचे भाव 2500 रुपये, तर बऱ्हाणपूर बाजारात ते 2100 रुपये आहेत. येथे ते 1400 रुपये फरक 25 रुपये असे एकूण 1550 रुपये आहेत. म्हणून भावात वाढ करण्यात यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी 'सकाळ'कडे व्यक्त केली.\nरावेर : लागोपाठ तिसऱ्या दिवशीही केळीचे भाव विक्रमी आकड्यावर स्थिर राहिले. भावात आणखी वाढ होण्याची अपेक्षा केळी उत्पादक शेतकरी व्यक्त करीत असले, तरी आता आहेत तेवढ्याच आकड्यावर ते स्थिर राहण्याची चिन्हे आहेत.\nयेथील बाजार समितीने आज सायंकाळी भाव जाहीर केले उद्या (ता. 16) साठीही केळीचे भाव फरकासह 1550 रुपये कायम ठेवले. आंध्र प्रदेशात केळीचे भाव 2500 रुपये, तर बऱ्हाणपूर बाजारात ते 2100 रुपये आहेत. येथे ते 1400 रुपये फरक 25 रुपये असे एकूण 1550 रुपये आहेत. म्हणून भावात वाढ करण्यात यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी 'सकाळ'कडे व्यक्त केली.\nयाबाबत 'सकाळ'ने बाजार समितीच्या केळी भाव निश्‍चिती समितीचे प्रमुख रामदास पाटील (निंबोल) यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, बऱ्हाणपूर येथील बाजार समितीत केळीचे भाव 2100 च्या जवळ आहेत पण हे भाव सर्वच शेतकऱ्यांना मिळत नाहीत. एखाद दुसऱ्या शेतकऱ्याला ते मिळतात. तिथे केळी भाव 1000 ते 2100 रुपये आहेत.\nआपल्याकडे किमान भाव 1400 रुपये व कमाल 2100 रुपये आहेत. आपल्याकडील निर्यातक्षम व दर्जेदार केळीलाही 500 ते 600 रुपये ऑन मिळून सुमारे दोन हजार /एकवीसशे रुपये भाव मिळत आहे. सर्व बाजूंचा विचार करूनच समिती योग्य भाव जाहीर करते असे ते म्हणाले.\nदोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी - दोन लहान मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. १८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आली...\nMaratha Kranti Morcha : उद्यापासून चक्री उपोषण\nपुणे - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे पुण्यात सोमवारी (ता. २०) पासून बेमुदत चक्री उपोषण...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती\nकोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ...\nविशेष फेरीमध्ये 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित\nपुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या...\nचोरी लपवण्यासाठी केली हत्या\nठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-6/", "date_download": "2018-08-19T04:04:14Z", "digest": "sha1:HTH6UBGMXPYOXLMQRSD3MOXZ6NL77RFP", "length": 7558, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेअरबाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिर्देशांक “जैसे थे’ : दुपारच्या सत्रात नफेखोरी बळावली\nमुंबई: जागतिक बाजारात आज खरेदीचे वातावरण होते. त्यामुळे भारतीय शेअरबाजारातही सकाळी खरेदी झाली. मात्र निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे दुपारी बरीच विक्री झाल्याने निर्देशांक कालच्या पातळीवर स्थिर राहिल्याचे दिसून आहे. मंगळवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 0.17 टक्‍क्‍यांनी म्हणजे 26 अंकानी कमी होऊन 37665 अंकावर बंद झाला. अगोदर सेन्सेक्‍स 37876 अंकापर्यंत वाढला होता. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी मात्र केवळ 2 अंकांनी वाढून 11389 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. त्या अगोदर निफ्टी 11428 अंकापर्यंत वाढला होता.\nनफ्यासाठी गुंतवणूकदारांनी बॅंका आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री केली. गेल्या काही दिवसांतील तेजीमुळे या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर जरा जास्त वाढले होते. मोठ्या कंपन्यांप्रमाणे छोट्या कंपन्यांच्या शेअरची बरीच विक्री झाल्यामुळे स्मॉल कॅप 0.22 टक्‍क्‍यांनी तर मिड कॅप 0.18 टक्‍क्‍यानी कमी झाला. या पडत्या काळतही धातू कंपन्याचे शेअर 1.27 टक्‍क्‍यापर्यंत वाढले. निर्देशांक सध्या विक्रमी पातळीवर असल्यामुळे गुंतवणुकदार कमालीचे सावध झाले असून, आगामी काळातही त्यांचे देशातील आणि परदेशातील परिस्थितीवर लक्ष राहण्याची शक्‍यता असल्याचे सांगितले जाते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविस्मरणावर करा मात (भाग १)\nNext articleदोन वर्षीय बालिकेने गिळलेला मणी काढण्यात यश\nबॅंकांवरील निर्बंध कमी होणार\nरुपया घसरल्याने काळजी करण्याचे कारण नाही: रघुराम राजन\nशेअरबाजारात होऊ लागली “करेक्‍शन’ची चर्चा\nसायबर सुरक्षेवरील खर्चात वाढ होणार\nविश्वेश्वर बॅंकेच्या अध्यक्षपदी अनिल गाडवे\nरुपया लवकरच स्थिरावेल: सुभाषचंद्र गर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/new-drama-var-khali-don-paay-53090", "date_download": "2018-08-19T04:27:58Z", "digest": "sha1:V6EJQBZ7HL7LH6D7WZJZVX7ERBQQTUNG", "length": 15414, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "New drama var khali don paay पुरूष नाटकामागे घडलेले नाट्य प्रथमच रंगमंचावर | eSakal", "raw_content": "\nपुरूष नाटकामागे घडलेले नाट्य प्रथमच रंगमंचावर\nशुक्रवार, 16 जून 2017\nयुवा नाट्यलेखक हृषीकेश कोळी याने जयवंत दळवी यांच्या ‘पुरुष’ नाटकावर आधारित त्या दरम्यान ‘वर खाली दोन पाय’ या नाटकाच्या रूपाने शब्दबद्ध केले आहे.या नाटकाचा पुण्यातला शुभारंभाचा प्रयोग येत्या शनिवारी १७ जूनला पुण्याच्या भरत नाट्य रंगमंदिर इथे रात्री ९ वाजता होणार आहे.\nमुंबई : नाटकाच्या मुख्य कथानकातली पात्र जेव्हा प्रसंगाआड असतात,तेव्हा काय घडत असेल हा नव्या शक्यतांना जन्म देणारा भाग असतो. आपल्याकडे नाटकाचा पुढचा भाग लिहण्याची मोठी परंपरा आहे,पण ‘त्या दरम्यान’ काय घडले असेल याचा स्वतंत्र नाट्यकृती म्हणून विचार करण्याचा प्रयत्न अपवादाने झाला आहे. हा वेगळा प्रयत्न घडावा आणि नवे काही हाती लागावे म्हणून ‘अस्तित्व’ने ‘त्या दरम्यान’ हा उपक्रम हाती घेतला त्यातून युवा नाट्यलेखक हृषीकेश कोळी याने जयवंत दळवी यांच्या ‘पुरुष’ नाटकावर आधारित त्या दरम्यान ‘वर खाली दोन पाय’ या नाटकाच्या रूपाने शब्दबद्ध केले आहे.या नाटकाचा पुण्यातला शुभारंभाचा प्रयोग येत्या शनिवारी १७ जूनला पुण्याच्या भरत नाट्य रंगमंदिर इथे रात्री ९ वाजता होणार आहे.\nया नाटकात त्या दरम्यान घडणारी गोष्ट म्हणजे अजरामर पात्रांची मानसिकता शोधायला निघालेल्या आजच्या नटांना ८६ सालातलं पात्र वेगळ्या भुमिकेत शिरलेली भासू लागतात आणि लेखकाने लिहलेलं खरं नाटक करण्यास नकार देऊन, नटांच्या कल्पनाशक्तीसमोर आव्हान निर्माण करतात आणि तिथे सुरु होतो नट विरुध्द पात्र असा अनाकलनिय संघर्ष.\nया नाटकाचा आशय,विषय आणि अभिव्यक्ती यामुळे हे नाटक त्याच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या अभिवाचनापासून चर्चेत होते,पण ते रंगभूमीवर आणण्याचे धाडस ‘रंगालय’ या वैशाली भोसले आणि सुगंधा कांबळे यांच्या युवा रंगकर्मींच्या संस्थेने ‘अस्तिव’च्या सहयोगाने केले. चौकटी भेदून नव्या नाट्यशक्यता आजमवण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली असून लेखन,दिग्दर्शन,अभिनय,नेपथ्य,प्रकाश,संगीत यात वेगळा प्रयोग करणारे हे नाटक म्हणूनच रंगभूमीवर आणण्याचे संस्थेने ठरवल.\nमराठी रंगभूमी,मालिका क्षेत्रातली अभिनयसंपन्न म्हणून नावारूपाला आलेले युवा कलाकार वेळ काढून या प्रयोगात आवर्जून सहभागी झाले आहेत. सुशील ईनामदार, नंदीता पाटकर. रोहन गुजर, संग्राम समेळ, पल्लवी पाटील, मयुरा जोशी, अमेय बोरकर, अजित सावंत या प्रथितयश कलावंतांसोबत स्मृती पाटकर आणि चंद्रकांत मेहेंदळे यांच्या या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत.गेले सव्वा दोन महिने या नाटकाची कसून तालीम सुरु आहे. ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांचे या प्रयोगाला सृजन मार्गदर्शन लाभले आहे.\nविशेष म्हणजे या नाटकाचा मानाच्या समजल्या जाणाऱ्या पृथ्वी थिएटरमधला पहिलाच प्रयोग हाऊसफुल झाला. सुयोग भोसले,सचिन गोताड यांचे नेपथ्य, सायली सोमण यांची वेशभूषा,भूषण देसाई यांची प्रकाशयोजना आणि पुष्कर कुलकर्णी याचे संगीत, स्वराधीश भरत बळवल्ली यांचे पार्श्वगायन यामुळे हा प्रयोग वेगळा ठरतो. या नाटकाचे ट्रेलर सध्या सोशल मिडीयावर लोकप्रिय ठरले आहेत. नाटक प्रेक्षकापर्यंत पोहचविण्यासाठी हा वेगळ्या धाटणीचा कल्पक मार्ग रंगालयतर्फे अवलंबण्यात आला आणि लोकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद हेच ह्या कल्पक जाहिरात संकल्पनेच यश आहे. त्यामुळेही या नाटकाच्या प्रयोगांबद्दल प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता आहे.\nरुपया अवमूल्यनावर गप्प का\nसांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. साऱ्यांची तोंडे का बंद आहेत. शेतीमाल हीच देशाची ताकद आहे. निर्यातबंदी उठवली तरच...\nवाडेकरांना होती सांगलीशी आत्मीयता\nसांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना...\nपुणे - महाराष्ट्रातील रामदासी परंपरा आणि वारकरी संप्रदाय यांच्यातील आध्यात्मिक समन्वयाचा ऐतिहासिक दस्तऐवज समोर आला असून, प्रत्यक्ष रामदासी परंपरेतील...\nकोल्हापूरात ८६ कोटींचे साकव संशयाच्या भोवऱ्यात\nकोल्हापूर - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या साकव योजनेत मोठा...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T04:05:34Z", "digest": "sha1:E574JDBICEUIXLMIAA3LZD2JKRMQTSYA", "length": 6252, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रक ताब्यात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रक ताब्यात\nम्हसवड, दि. (प्रतिनिधी) – विरकरवाडी गावच्या चौकात चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर म्हसवड पोलिसांनी कारवाई केली असूनही वाळूची चोरीही दिवसाढवळ्या सुरू होती.\nयाबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, विरकरवाडी गावाच्या हद्दीतून दुपारी पाऊणे तीनच्या सुमारास माणगंगा नदी पात्रातून ट्रक (एमएच 10 एडब्ल्यू6868) वाळू चोरून घेवून निघाल्याची खबर म्हसवड पोलिसांना मिळाली. यानंतर सपोनि मालोजीराव देशमुख यांनी कर्मचाऱ्यांसह विरकरवाडी चौकात सापळा रचून ट्रक पकडला. ट्रकमध्ये 4 हजारांची एक ब्रास वाळू आढळली. पोलिसांनी संबधित ट्रक ताब्यात घेवून ट्रकचालक वृषभ विठ्ठल कांबळे वय 36 रा. अंकली, ता. मिरज यास अटक केली आहे. सपोनि देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष बागल, बर्गे, नदाफ यांनी केली आहे. दरम्यान, प्रांताधिकारी यांच्या पथकातील तलाठी अकडमल, तलाटी संतोष ढोले, बोबडे आण्णा यांनी देवापुर गावच्या हद्दीत वाळू चोरीच्या उद्देशाने संशोयित रित्या आढळून आलेल्या पाच दुचाकी व एक ट्रक्‍टरवर कारवाई करून वाहने म्हसवड पोलिसांच्या ताब्यात दिली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशाहूपुरी पोलिसांच्या खाबुगिरीचे हुंकारे\nNext articleखासदार उदयनराजेंचा मास्टर स्ट्रोक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurg.nic.in/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-19T04:07:19Z", "digest": "sha1:IJMC263R7AV3GWYW3I5E2QZ3XUZKEBCT", "length": 4815, "nlines": 96, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "योजना | सिंधुदुर्ग", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व महाराष्ट्र शासन योजना\nमहाराष्ट शासनाच्या विविध कल्याणकारी योजना\nमहाराष्ट शासनाच्या विविध योजना पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा .\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 18, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5628005095690676358&title=Sports%20star%20Ved%20Shinde&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-19T03:46:35Z", "digest": "sha1:5PG3DQBUG2CX67B32OIMSIHBK2JN5DDX", "length": 16994, "nlines": 142, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘वेद’ला राष्ट्रीय वर्चस्वाचे वेध", "raw_content": "\n‘वेद’ला राष्ट्रीय वर्चस्वाचे वेध\nव्हॉलीबॉलमध्ये मक्तेदारी निर्माण करण्यासाठी सहा प्रकारच्या गोष्टी प्रत्येक खेळाडूला आत्मसात कराव्या लागतात. त्या वेदने खूपच लहान वयात आत्मसात केल्या आहेत. सर्व्हिस, पासिंग, सेट, आक्रमण, ब्लॉक आणि डिग यात वेदने कमालीचे वर्चस्व सिद्ध केले आहे... ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख पुण्यातील व्हॉलीबॉलपटू वेद शिंदेबद्दल...\nव्हॉलीबॉलसारख्या सांघिक खेळातदेखील एखादा खेळाडू वैयक्तिक नैपुण्याच्या जोरावर अत्यंत लहान वयात मक्तेदारी निर्माण करतो, हे खरेच अविश्वसनीय आहे. पुण्याचा वेद शिंदे हा खेळाडू, ज्याने वयाच्या केवळ अकराव्या वर्षी बेस्ट डिफेंडर आणि बेस्ट स्मॅशर म्हणून पुण्यातील व्हॉलीबॉल क्षेत्राला आपली दखल घेण्यास भाग पाडले.\nवयाच्या सातव्या वर्षी त्याने व्हॉलीबॉल खेळायला सुरुवात केली आणि केवळ पाच वर्षांच्या आतच त्याचे नाव शालेय, जिल्हा व राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये गाजू लागले. सिंबायोसिस शाळेत आता सातव्या इयत्तेत असलेला वेद खेळाबरोबरच अभ्यासातही हुशार आहे. सातत्याने ८० ते ८५ टक्के गुण मिळवत तो अभ्यासातही आपले कसब दाखवत आहे. म्हणूनच त्याचा सराव, स्पर्धा सहभाग यांवर घरातून कोणतेही बंधन आणले जात नाही. त्याचे वडीलही क्रिकेट खेळलेले असल्याने घरात क्रीडासंस्कृती रुजलेली आहेच.\nसिंबायोसिस शाळा व्हॉलीबॉल या क्रीडाप्रकारात पुण्यात जबरदस्त वर्चस्व राखून आहे, त्यामुळे या शाळेत प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी याच खेळाकडे वळतात. तशीच वेदलाही या खेळाची गोडी लागली आणि हळूहळू हा खेळ त्याची पॅशन बनला. वयाच्या मानाने तो खूप उंच असल्याचा त्याला इथे दुहेरी फायदा होतो. एक तर डिफेन्ड करताना संपूर्ण कोर्ट कव्हर करता येते आणि उंचीमुळे जबरदस्त आणि बिनतोड स्मॅश मारता येतो. वेदची अंगकाठी सडपातळ असली, तरी त्याची चपळता वाखाणण्याजोगी आहे; मात्र मोठ्या स्तरावर खेळण्यासाठी त्याला आता शारीरिक ताकद आणि क्षमता वाढविण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.\nया खेळात सध्या त्याची सातत्यपूर्ण कामगिरी आहे आणि त्यासाठी त्याला बामणे सर आणि कोकरे सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या सूचना व मार्गदर्शन कुठेही फोल जाणार नाही, याची काळजी वेद कोर्टवर घेतो आणि त्यातूनच आज तो यशस्वी ठरत आहे. सध्या तो बारा वर्षांखालील गटात खेळत असला, तरी या खेळातील त्याचे सातत्य आणि धडाडी पाहून त्याची शाळा त्याला जाणीवपूर्वक चौदा वर्षांखालील गटातही खेळवते. यातूनच त्याला मोठ्या मुलांबरोबर खेळण्याचा सरावही करता येतो आणि तसा अनुभवदेखील मिळतो.\nआत्तापर्यंत त्याने भरपूर पुरस्कार मिळवले आहेत. विभागीय स्पर्धांसाठीही त्याची सातत्याने निवड होते आणि आपल्या कामगिरीच्या जोरावर तो आपली निवड सार्थ ठरवत आला आहे. सासवड, बारामती, कोल्हापूर आणि पन्हाळा येथील स्पर्धा त्याने सांघिक खेळ असूनही वैयक्तिक कामगिरीवर गाजवल्या आहेत. पुण्यात होणाऱ्या जवळपास प्रत्येक स्पर्धेत तो सहभागी होतो. नुकत्याच झालेल्या ‘स्कूलिंपिक’मध्येही त्याने आपल्या खेळाच्या जोरावर शाळेच्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला होता. सुधीर फाटक आणि वैदेही फाटक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मिलेनियम शाळेने नुकत्याच घेतलेल्या जिल्हा मानांकन स्पर्धेतही सिंबायोसिस शाळेने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत वेदची कामगिरी सर्वाधिक लक्षवेधी ठरली होती. तो आता बारा वर्षांखालील गटाचा शालेय संघाचा कर्णधारही बनला आहे.\nरोज दोन ते चार तास सराव करणारा वेद यंदाच्या मोसमापासून जिल्हा परिषदेच्या वरच्या गटातील स्पर्धेतही सहभागी होईल. यापूर्वी तो बारा वर्षांखालील गटात दोन वेळा सहभागी झाला आहे आणि सर्वोत्तम खेळाडूही ठरला आहे. अमेरिकेत ज्या व्हॉलीबॉलचा पाया रचला गेला, त्या खेळात आता भारतीय खेळाडूही संथ गतीने का होईना, प्रगती करत आहेत. ही उज्ज्वल भवितव्याची नांदी ठरावी. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला बाल्यावस्थेत असलेला हा खेळ, पुढील सहा दशकांमध्ये इतका लोकप्रिय झाला, की १९६४ च्या ऑलिंपिकमध्ये अधिकृतरीत्या या खेळाचा समावेश करण्यात आला. वेदला या खेळात आणखी प्रगती करून राष्ट्रीय खेळाडू असा नावलौकिक मिळवायचा आहे.\nव्हॉलीबॉलमध्ये मक्तेदारी निर्माण करण्यासाठी सहा प्रकारच्या गोष्टी प्रत्येक खेळाडूला आत्मसात कराव्या लागतात. त्या वेदने खूपच लहान वयात आत्मसात केल्या आहेत. सर्व्हिस, पासिंग, सेट, आक्रमण, ब्लॉक आणि डिग यात वेदने कमालीचे वर्चस्व सिद्ध केले आहे. त्याची उंची त्यासाठी खूपच लाभदायक ठरली आहे. अतिउच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे सामने वेद न चुकता पाहतो आणि त्यातून रोज काही ना काही नवीन शिकून त्याचा सराव करतो. खेळ कोणताही असो, इतकी मेहनत मैदानावर आणि मैदानाबाहेर जर कोणी खेळाडू करत असेल, तर त्याला राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू बनण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.\nखेळासाठी दोन प्रकारचे प्रशिक्षण आवश्यक असते. एक म्हणजे सामन्यात खेळण्यासाठीचे प्रशिक्षण आणि दुसरे म्हणजे स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण. सध्या वेद हे दोन्हीही प्रकारचे प्रशिक्षण घेत आहे. अथक सराव आणि मेहनत, तसेच सातत्याने स्पर्धा सहभाग आणि त्यातील यश याच गोष्टी येत्या काळात वेदला असामान्य खेळाडू बनवतील. यातूनच त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू बनण्याचे व देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल.\n(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nफुटबॉलमधली रत्नपारखी : अंजू तुरंबेकर टेनिसमधली नवी आशा : सालसा टेबल टेनिसमधील नवी आशा : नील मुळ्ये वेगाची नवी राणी : ताई बामणे माणदेशी एक्स्प्रेस : ललिता बाबर\n‘आयुष्मान भारत’अंतर्गत १० हजार नोकऱ्यांची संधी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\n१२ ते १८ ऑगस्टदरम्यान रत्नागिरीत कीर्तन सप्ताह\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/haunted-railway-stations-in-the-world/", "date_download": "2018-08-19T03:31:05Z", "digest": "sha1:PB2JKZNLSOEF2W5FQRETVJ2F4BSRNPEN", "length": 17467, "nlines": 112, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "त्या झपाटलेल्या रेल्वे स्थानकांवर........!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nत्या झपाटलेल्या रेल्वे स्थानकांवर……..\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nरेल्वेने प्रवास करायला सगळ्यांनाच आवडते. कमी दरात आपल्याला रेल्वेमध्ये चांगल्या सुविधा मिळतात. रेल्वेने आता जगातील खूप शहरे जोडली गेली आहेत. काही लहान गावांमध्ये देखील आता आपल्याला रेल्वे स्थानके झालेली आपल्याला दिसून येतात. दळणवळणाची कितीतरी नवीन साधने आता आली आहेत, तरी देखील रेल्वेचे महत्त्व कुठेही कमी झालेले दिसून येत नाही. या रेल्वेमुळे विकासामध्ये देखील फार मोठा हातभार लागला आहे. पण जगामध्ये काही अशी रेल्वे स्थानके देखील आहेत, जिथे भूत असण्याची चर्चा कितीतरी वेळा झाली आहे. आज आम्ही तुम्हाला अश्याच काही रेल्वे स्थानकांची माहिती देणार आहोत, जिथे लोकांनी काही तरी भयानक पाहिले आहे. चला तर मग जाणून घेऊया, या झपाटलेल्या रेल्वे स्थानकांबद्दल..\n१. युनियन स्थानक, फिनिक्स, यूएसए :\n१९५० पर्यंत हे स्थानक फिनिक्सचे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक मानले जात होते. पण या शहरामध्ये विमानतळ बनवल्यानंतर या स्थानकाला १९५५ मध्ये बंद करण्यात आले. त्यानंतर येथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला येथे एक भूत फिरताना दिसले होते. या स्थानकाची देखरेख करणारा कर्मचारी म्हणतो की,\nएकेदिवशी अचानक कोणीतरी त्याच्या डोक्यावर मारले पण त्याला लांबवर कुणीही दिसले नाही.\n२. ग्लेन ईडन रेल्वे स्थानक, न्यूझीलँड :\nहे स्थानक न्यूझीलँडच्या पश्चिमी ऑकलँडमध्ये स्थित आहे, जे एका कब्रस्तानच्या जवळ आहे. ११ जानेवारी १९२४ मध्ये या स्थानकावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता, जेव्हा एका धावत जाणाऱ्या रेल्वेचा हुक त्याच्या डोळ्यांमध्ये घुसला होता. तेव्हापासून त्याचा आत्मा राखाडी रंगाचा कोट घालून या स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर फिरताना दिसते, असे म्हटले जाते.\n३. काऊबाऊ रोड रेल्वे स्थानक, चीन :\nशांघाई शहरामध्ये असलेले हे स्थानक एकेकाळी खूप प्रसिद्ध होते, परंतु अचानक स्थानकावरून लोक गायब होऊ लागले. प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या ९ लोकांचा अचानक मृत्यू झाला. असे म्हटले जाते की, एक हात येतो आणि लोकांना मारून जातो. असे म्हटले जाते की, एका मुलीने येथे आत्महत्या केली होती, त्यानंतर प्रत्येक रात्री ओरडण्याचे आवाज या स्थानकावर ऐकू येत असत. हे आवाज येणे वाढल्यामुळे आणि लोकांना येणाऱ्या अनुभवामुळे, या स्थानकाला कायमचे बंद करण्यात आले.\n४. एडीसकोम्बे रेल्वे स्थानक, इंग्लंड :\nइंग्लंडमध्ये असलेल्या एडीसकोम्बे या रेल्वे स्थानकाला २००१ मध्ये तोडण्यात आले, कारण १९०० च्या सुरुवातीला या लाईनवर एक रेल्वे चालकाचा मृत्यू झाला होता. मेल्यानंतर त्याच्या भुताची एक अंधुक सावली खूप लोकांना दिसून येत असे. या स्थानकाला जेव्हा तोडण्यात आले, तेव्हा देखील ही सावली लोकांना दिसली होती, असे म्हटले जाते.\n५. बेगुनकोडोर रेल्वे स्थानक, भारत :\nबेगुनकोडोर हे कोलकात्यापासून १६१ किमी अंतरावरील एक गाव आहे. या गावाच्या या रेल्वे स्थानकावर पटरीमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर एक सफेद साडी घातलेली एक स्त्री धावताना दिसून येते. कितीतरी वेळा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण ती गायब होत असे. अश्या बातम्यांमुळे लोक येथे जाण्यास घाबरतात. पण पर्यटकांसाठी परत एकदा हे स्थानक सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे आणि त्यावर काम सुरू आहे.\n६. कोनोली स्थानक, आयर्लंड :\nकोनोली स्थानकाला आयर्लंडमधील सर्वात मोठे स्थानक मानले जात असे. १९४१ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान या स्थानकाला बॉम्बने उडवण्यात आले होते. २०११ मध्ये परत एकदा या स्थानकाला बनवण्यात आले. पण प्रत्येक दिवशी रात्री येथे सैनिकाचे भूत चालताना दिसून येत असे. त्यामुळे लोकांनी येथे येणे – जाणे बंद केले, ज्यामुळे या स्थानकाला कायमचे बंद करण्यात आले.\n७. वॉटरफ्रंट स्थानक, कॅनडा :\nकॅनडाच्या गॅसटाउनमध्ये स्थित असलेल्या वॉटरफ्रंट स्थानकाला १९१५ मध्ये बनवले गेले होते. पण आता या स्थानकाला शहरातील सर्वात भीतीदायक जागा मानली जाते. यामागे एक गोष्ट आहे ती अशी की, १९२० च्या दरम्यान स्थानकाच्या गार्डला आणि इतर लोकांना प्लॅटफॉर्मवर एक बाई नाचताना दिसली होती. जेव्हा एकाने त्या बाईच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती बाई गायब झाली. त्यानंतर येथे लोकांचे येणे – जाणे बंद झाले.\n८. मॅक्वेरी फिल्ड्स रेल्वे स्थानक, ऑस्ट्रेलिया :\nमॅक्वेरी फिल्ड्स रेल्वे स्थानक ऑस्ट्रेलियाच्या सिडनीच्या दक्षिण – पश्चिम, न्यू साऊथ वेल्समध्ये स्थित आहे. असे म्हटले जाते की, येथे रात्रीचे एका तरुण मुलीचे भूत फिरताना दिसून येते. काही लोकांनी तिच्या ओरडण्याचा आवाज देखील ऐकला आहे. ती रक्ताने माखलेली असते आणि जोरजोरात नाचत असते.\nटीप: सदर माहिती ही निव्वळ मनोरंजनाच्या उद्देशाने देण्यात आली असून ती कितपत खरी किंवा खोटी हे त्या भुतालाच माहित असावे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← लक्ष्मीपूजन : कथा व सांस्कृतिक महत्व…\nदिवाळीमध्ये बाईक खरेदी करताय तर ‘ह्या’ १ लाखांपेक्षा कमी किंमतीच्या बाईक्सचा नक्की विचार करा तर ‘ह्या’ १ लाखांपेक्षा कमी किंमतीच्या बाईक्सचा नक्की विचार करा\nमुंबईमधील १० अशी ठिकाणे जी ‘त्या’ कारणासाठी कुप्रसिद्ध आहेत\nही १० ‘हास्यास्पद’ भाकिते कधीच प्रत्यक्षात आली नाहीत, येण्याची शक्यताही नाही\nमेरठच्या डीएम बी चंद्रकला – लेडी सिंघम\nमॅक्डोनाल्डस : हा अवाढव्य व्यवसाय प्रत्येकाला अचंबित करून सोडतोच\nमुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही : भाग १\nजगभर विखुरलेली ७ रहस्यमय कोडी, आजवर कोणालाही सोडवता न आलेली\nइटली दर्शन : आजीची आठवण करून देणारं, आपले मनःचक्षू उघडणारं\nमूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का\nभारतीय चित्रपटसृष्टीतील ‘उपेक्षित’ अभिनय सम्राट\nसह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या ह्या अज्ञात किल्ल्याचं सौंदर्य अवाक करतं\nभारताच्या पूर्वेला असणाऱ्या पश्चिम बंगालच्या नावामागचं गौडबंगाल\nप्रणयादरम्यान हमखास होणाऱ्या या सहा चुका प्रत्येकाने टाळल्याच पाहिजेत \nबलाढ्य इस्राईलच्या तोंडाला कोणत्या कल्पक अस्त्राने फेस आणलाय माहितीये\nविविध रस्त्यांवर आढळणाऱ्या विविध रंगांचे मैलाचे दगड नेमकं काय दर्शवतात\nजेव्हा नील आर्मस्ट्राँग इंदिरा गांधींची माफी मागतात\nतुमच्या त्वचेच्या सौंदर्याला घातक ठरणारी वस्तू तुम्ही सोबत घेऊन फिरत आहात कोणती\nझार बॉम्ब: रशियाच्या सर्वात मोठ्या अणुबॉम्ब ची कथा\nरोहित शर्माने बीसीसीआयला धारेवर का धरलंय: एका प्रामाणिक खेळाडूचा “सात्विक” संताप\nग्लोबल वॉर्मिंगचा भयंकर विचित्र परिणाम माश्यांवरही होतोय\nसंस्कृतमधे ऐका “मामाच्या गावाला जाऊ या” \nप्रिय रतन टाटांना एक “सहिष्णू” पत्र\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-19T04:05:29Z", "digest": "sha1:VNYWCYJCAAPUCQ66QBBAL5HNGJ5H4FOH", "length": 7073, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगमनेरमध्ये आखाड पार्ट्यां रंगल्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंगमनेरमध्ये आखाड पार्ट्यां रंगल्या\nसंगमनेर – आखाड महिन्याचा उत्तरार्ध सुरु झाला असून संगमनेर शहरासह ग्रामीण भागात “आखाड पार्ट्यां’नी जोर धरला आहे. विविध मांसाहारी हॉटेलात खवैय्यांची गर्दी होत असून शेतांमध्येही आखाड पार्ट्या रंगू लागल्या आहेत.\nआषाढ महिन्यात (आखाड) मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थ खाण्यावर भर असतो. अनेक जण घरगुती मांसाहाराचा बेत करुन आखाड साजरा करतात. मात्र, गेल्या काही वर्षात आखाड महिना इव्हेंट झाला आहे. सध्या कुटुंबीय, मित्र-मंडळी, कार्यालयातील सहकारी यांच्यासोबत एकत्र येऊन आखाड साजरा करण्याकडे कल वाढला आहे.\nत्यामुळे अनेकजण आखाड साजरा करण्यासाठी विविध मांसाहारी हॉटेलांना पसंती देत आहेत. संगमनेर तालुक्‍यातील पुणे-नाशिक व कोल्हार घोटी महामार्गालगतची मांसाहारी हॉटेलांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच या भागातील मांसाहारी हॉटेलात खवैय्यांची गर्दी वाढू लागली आहे. तर अनेक जण गावरान पद्धतीने शेतांमध्ये आखाड पार्ट्या करण्याला पसंती देत आहेत. त्यामुळेच या भागातील शेतांमध्ये आखाड पार्ट्या रंगू लागल्या आहेत. आखाड महिना संपण्यास एक आठवडा बाकी असल्याने आखाड पार्ट्यांनी जोर धरला आहे.\nसुपातलं मटन, गावरान कोंबडा, काळ्या रस्स्यातील मटन, मटन-चिकन दम बिर्याणी, मच्छी फ्राय या पदार्थांना हॉटेलांमधुन मागणी आहे. तर अनेकजण शेतात चुलीवर गावरान पद्धतीने बनविलेल्या मटन भाकरीवर ताव मारून आखाड साजरा करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशालेय फुटबॉल स्पर्धा: हचिंग्ज, नगरवाला, व्हिन्सेंट उपान्त्यपूर्व फेरीत दाखल\nNext article#वाचकांचा पत्रव्यवहार: इव्हीएमचा वापर हवाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/vandre-varsova-sea-bridge-permission-34760", "date_download": "2018-08-19T04:18:54Z", "digest": "sha1:OEB5JSFASWOA4TWBATMSHYMSNSAW22I5", "length": 11156, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "vandre-varsova sea bridge permission वांद्रे-वर्सोवासाठी सागरी सेतूला परवानगी | eSakal", "raw_content": "\nवांद्रे-वर्सोवासाठी सागरी सेतूला परवानगी\nरविवार, 12 मार्च 2017\nमुंबई - वांद्रे-वरळी सागरी सेतू उभारल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या प्रकल्पाच्या विस्ताराकडे लक्ष दिले आहे. वर्सोवा-वांद्रे या प्रस्तावित सागरी सेतूला पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळाली असून लवकरच त्यासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत.\nमुंबई - वांद्रे-वरळी सागरी सेतू उभारल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या प्रकल्पाच्या विस्ताराकडे लक्ष दिले आहे. वर्सोवा-वांद्रे या प्रस्तावित सागरी सेतूला पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळाली असून लवकरच त्यासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत.\nया प्रकल्पामुळे पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील ताण कमी होऊन उपनगरातील वाहतूक अधिक सुसाट होणार आहे. शहर आणि उपनगरात होणारी वाहनांची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वांद्रे-वर्सोवा हा 9.89 कि.मी.चा सागरी सेतू उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी सात हजार 502 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाला राज्यस्तरीय पर्यावरण प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. यामुळे पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल, असा विश्‍वास \"एमएसआरडीसी'चे सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी सांगितले.\nराज्य रस्ते विकास महामंडळ\nशंभर झाडे जगवण्याची बॉण्ड पेपरवर दिली हमी\nऔरंगाबाद : वृक्षारोपण थाटात होते, फोटोही छापून येतात. कालांतराने संगोपनाअभावी बहुतांश रोपटी करपली जातात. अपवाद सोडल्यास हे सरसकटचे चित्र बदलण्यासाठी...\nकोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका...\n‘बीडीपी’साठी आठ टक्के टीडीआर\nपुणे - समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यामधील ‘बीडीपी’च्या (जैववैविध्य पार्क) आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी आठ टक्के टीडीआरच्या (हस्तांतरणीय विकास...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती\nकोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ...\nकोल्हापूरात ८६ कोटींचे साकव संशयाच्या भोवऱ्यात\nकोल्हापूर - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या साकव योजनेत मोठा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/maldives-seeks-scaling-back-of-indian-presence/", "date_download": "2018-08-19T04:06:14Z", "digest": "sha1:PCTDDPSNUH52PFLTLZWCHONN3F5PG3QU", "length": 8589, "nlines": 105, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मालदीवमध्ये तैनात भारताचे सैन्य मागे घेण्याच्या सूचना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमालदीवमध्ये तैनात भारताचे सैन्य मागे घेण्याच्या सूचना\nमाली : मालदीव सरकारने भारताने तैनात केलेले दोन हेलिकॉप्टर आणि ५० सैनिक मागे घेण्याची सूचना केली आहे. इमरजन्सीमध्ये रुग्णांना उपचारांसाठी वाहून नेण्याच्या कामासाठी या दोन हेलिकॉप्टरचा वापर केला जाई. मात्र आता मालदीवने त्यांची स्वतःची सेवा सुरू केल्यामुळे भारताला त्यांचे सैनिक आणि हेलिकॉप्टर परत नेण्याची विनंती मालदीव सरकारने केली आहे.\nदरम्यान यामागे मालदीवमध्ये वाढत असलेला चीनचा प्रभाव कारणीभूत असल्याची चर्चा आहे. मालदीवचे अध्यक्ष चीनच्या बाजूने झुकले असल्यामुळे चीनला त्यांचे बस्तान मालदिवमध्ये बसवणं शक्य होत आहे. मालदीवचे भारतातील राजदूत अहमद मोहम्मद यांनी याबद्दल भारत सरकारला माहित माहिती दिली आहे.\nभारत मालदीवला सातत्याने लष्करी आणि नागरी मदत करत आला आहे. मात्र भारताला शह देण्यासाठी मालदीवमध्ये चीन आपले वर्चस्व प्रस्थापित करु पाहत आहे.आणि मालदीवच्या अध्यक्षांनी यामध्ये चीनला झुकत माप दिल्याचं दिसून येत आहे.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nपिंपरीत प्रेमवीराची बॅनरबाजी, ‘shivade i am sorry’चे फलक\nटीम महाराष्ट्र देशा - पिंपळेसौदागर या परिसरातील शिवार चौकात ‘shivade i am sorry’ असा मजकूर लिहिलेले फळक झळकले आहेत.…\n‘भारत-पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करणे हाच वाजपेयींचा खरा सन्मान’\nअॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील सुधारित विधेयक हे माणूसकी, कायदा आणि…\nकेरळ : पुरात 97 लोकांचा मृत्यू, पुण्याहून NDRF च्या चार तुकड्या रवाना…\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nदोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण…\nदिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\n१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल\nमोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nऔरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी\nश्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य\nनवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट\nहिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर\nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nजनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा\nशरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे\nबहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’…\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/pbn-hosting-question.html", "date_download": "2018-08-19T04:01:35Z", "digest": "sha1:JZD2PS5H5I4RN7XY53SVEOAZYQFJZVBT", "length": 13708, "nlines": 56, "source_domain": "marathifacebook.com", "title": "PBN hosting question - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/secure-imacros.html", "date_download": "2018-08-19T03:55:17Z", "digest": "sha1:KUH624ELGEPRJ4TTHM6R5IKEJLAVPGVC", "length": 13688, "nlines": 56, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Secure iMacros - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://vaishyasamajpatsanstha.in/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2018-08-19T03:55:31Z", "digest": "sha1:XL3X3OVVENVEA3RPAHBUCOPCXIF4UXOI", "length": 5074, "nlines": 80, "source_domain": "vaishyasamajpatsanstha.in", "title": "अधिकारी वर्ग", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था\nअ.क्र. अधिकाऱ्याचे नांंव विभाग हुद्दा संंपर्क नंंबर\n०१. श्री. ईश्वरदास शा. पावसकर मुख्य कार्यालय मुख्य कार्यकारी अधिकारी ९४२३८०५९२७\n०२. सौ. ज्योत्स्ना ज. पिळणकर मुख्य कार्यालय सहा.मुख्य कार्यकारी अधिकारी ९४२३३१४१९१\n०३. सौ. रुचिता र. आडिवरेकर मुख्य कार्यालय व्यवस्थापक ९४२११४७८५३\n०४. श्री. रजनिकांंत म. आडिवरेकर मुख्य कार्यालय विशेष वसुली अधिकारी ९४०५२१२७२२\n०५. श्री.मोहन अ. मोदी मुख्य कार्यालय विशेष वसुली अधिकारी ९४२३३००१११\n०६. श्री. गुरुदेव भ. सावंंत शाखा कणकवली व्यवस्थापक ९४०४७४५०३५\n०७. कु. प्रज्ञा प्र. तायशेटये शाखा कुडाळ प्र. व्यवस्थापक ९४०२२७७५९१\n०८. श्री. श्रीकांंत चं. नाटेकर शाखा देवगड व्यवस्थापक ९४२१२३६०८५\n०९. श्री. श्रीकृष्ण य. तानावडे शाखा वैभववाडी व्यवस्थापक ९७६७४१३१७५\n१०. श्री. गिरीष चंं. कुशे शाखा मालवण व्यवस्थापक ९४२३३०२७६०\n११. कु. अनुष्का अ. भिसे शाखा माणगांंव व्यवस्थापक ९४०३३५२१६६\n१२. कु. मुक्ताई कृष्णाजी मिशाळ शाखा सावंंतवाडी प्र.व्यवस्थापक ०२३६३-२७३१८४\n१. कु. प्रियांका म.\nसिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट\nसिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट\nसंस्थेच्या सभासद /हितचिंतक /ठेवीदार यांना कळविण्यात आनंद वाटतो कि ,संस्थेस महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. यांनी अधिकृत लाईट बिल भरणा केंन्द्र म्हणून मान्यता दिली असून संस्थेच्या शाखा फोंडाघाट ,कणकवली , वैभववाडी येथे ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. तरी याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा. तसेच लवकरच शाखा माणगाव येथे ही सुविधा सुरु करीत आहोत .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/yureka-article-saptarang-43743", "date_download": "2018-08-19T04:35:12Z", "digest": "sha1:7BUNEIDOMDLLSFCIKGSDKENYGNOOUUFM", "length": 23541, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "yureka article in saptarang क्षण ‘युरेका’चा | eSakal", "raw_content": "\nरविवार, 7 मे 2017\nमी शिक्षिका असल्यानं मुलांचं हस्ताक्षर हा माझा जिव्हाळ्याचा विषय असणं स्वाभाविकच. लिहिताना हात दुखायला लागल्यानं पेपर लिहायचा कंटाळा आला, अशी पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची तक्रार असते. त्यामुळं उत्तरं येत असूनही मुलं लिहीत नाहीत आणि अक्षरही चांगलं येत नाही. या समस्येवर विचार करताना मला एक उपाय सुचला. लिहिताना टेबल किंवा डेस्कवर हात कोपरापासून टेकवावा आणि मग लिहावं. म्हणजे हात कोपरापासून टेकवल्यानं आधार मिळेल, ताण येणार नाही आणि अक्षरही चांगलं येईल. (एरवी आपण लिहितो, तेव्हा उजव्या पंजाच्या करंगळीच्या खालचा भाग फक्त टेकवत असतो.) याचा उपयोग ज्येष्ठ नागरिकांनाही होतो. वृद्धत्वात कंपवातानं किंवा काही वेळा लिहिण्याची सवय राहिली नसल्यानं हात थरथरतो आणि अक्षरही चांगलं येत नाही. अशांनीही लिहिताना टेबलावर कोपरापासून हात नीट टेकवून लिहिल्यानं काम सोपं होईल.\nअसाच आणखी एक ‘युरेका’चा क्षण. झालं असं, की माझ्या आत्ये सासूबाई ट्रॅव्हल कंपनीबरोबर सहलीला जाणार होत्या. आम्ही दोघं खाऊ घेऊन ‘शुभयात्रा’ शुभेच्छा देण्यासाठी भेटायला गेलो. सहज विषय निघाला, तशा त्या म्हणाल्या, ‘‘ट्रॅव्हल कंपनीची खाण्यापिण्याची व्यवस्था छानच असतं गं. जेवणात सर्वांना आवडेल असा भात असतो; पण आता या वयात आम्हाला तो मोकळा भात पोटात टोचतो. आम्हा मऊ भातवाल्यांना भात खाता न आल्यानं जेवणाचं समाधान होत नाही. तेवढी पंचाईत होते बघ\nमाझ्या सासूबाईंचीही अशीच पंचाईत होती. त्यामुळं त्यांना पुलाव फारसा आवडत नसे. या सगळ्यावर विचार करता मला एकदम युक्ती सुचली. मी म्हटलं, ‘‘आत्याबाई, आपण चिवड्यासाठी पातळ पोहे वापरतो ना, ते पातळ पोहे जाताना घेऊन जा अन्‌ बरोबर एखादा छोटा कुंडा किंवा छोटं पातेलं ठेवा. जेवताना भात आवडला नाही, तर पातळ पोहे पातेल्यात घेऊन त्यात आमटी-भाजी-ताक घातलं, की छान मऊ होतील आणि खायलाही चांगलं लागेल.’’\nत्यानंतर सहलीदरम्यान त्यांचा मला फोन आला ः ‘‘तुझी ‘आयडियाची कल्पना’ लय भारी आहे आता इथल्या माझ्या दोन मैत्रिणींची हीच समस्या तू सोडवलीस गं आता इथल्या माझ्या दोन मैत्रिणींची हीच समस्या तू सोडवलीस गं\n- दीपन्विता साखरे, पुणे\nदीप सारे तेजाळले आता...\nआयुष्यात आपण अनेक मान्यवरांवर प्रेम करतो. त्यात लेखक, कवी, कलाकार, नेते, शास्त्रज्ञ, खेळाडू असे अनेक असतात. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून अनेकांना अशा व्यक्तींशी बोलावं, असं वाटत असतं. असं जेव्हा घडतं, त्या प्रसंगाची आठवण तो अगदी मोरपिसासारखी जपत राहतो. तशाच अनेकांच्या भेटीच्या आठवणी मी वयाच्या पंचाहत्तरीतही जपतो आहे. त्याच्याशीच संबंधित ही आठवण. बहुपैलू व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचा ८१वा वाढदिवस पुण्यात थाटात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या तयारीच्या बातम्या आधीपासूनच वर्तमानपत्रात येत होत्या. याच निमित्तानं पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंपर्यंत जाणं योग्य आणि सहज जमणार होतं. काय करता येईल, याचा मी सतत विचार करत होतो. विचार करता-करता मला एक कल्पना सुचली. मी मनातच ‘युरेका युरेका’ म्हणालो आणि कामाला लागलो. त्या काळात माझं स्वतःचं असं एक मोठा फॅब्रिकेशनचं वर्कशॉप सोमेश्‍वरवाडीत होतं. कलाकुसरीच्या अनेक कामांचा अनुभव पाठीशी होता. सुचलेल्या कल्पनेतून ८१ दीपज्योती उजळवता येतील, असा एक दिव्यांचा स्टॅंड तयार झाला. ने-आण करण्याच्या दृष्टीनं त्याचे वेगवेगळे भाग केले. लावण्याच्या वेळी फक्त पाच मिनिटांत जोडला जाईल, अशी रचना केली. तो पितळी वाटावा म्हणून त्याला सोनेरी रंग दिला.\nत्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता पत्नीला सोबत घेऊन भांडारकर रस्त्यावरच्या ‘मालती-माधव’ अपार्टमेंटमध्ये गेलो. वर जाऊन भाईंना शुभेच्छा देण्याची माझी कल्पना सुनीताबाईंना सांगितली. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो भाव आजही माझ्या आठवणीत आहे. वेळ न दवडता खाली येऊन सगळं साहित्य वर घेऊन गेलो. काही क्षणांतच स्टॅंड जोडून काही ज्योती लावून झाल्या. बाईंनी व्हीलचेअरवर बसलेल्या ‘पुलं’ना स्टॅंडजवळ आणलं. म्हणाल्या ः ‘‘हे बघ भाई, तुला शुभेच्छा देण्यासाठी शाळीग्राम यांनी काय आणलंय.’’ पुढच्या सगळ्या ज्योती बाईंनी लावल्या. एक अविस्मरणीय आनंदसोहळा क्षणात पार पडला. गप्पा झाल्या. बाईंनी हातावर पेढे ठेवले. सकाळपासून अनेकांनी दिलेल्या शुभेच्छांच्या बुकेंनी सारं घर भरून गेलं होतं. तो गंध घरभर दरवळत होता. त्या सर्व आनंदाच्या कल्पनेतच ‘मालती-माधव’मधून बाहेर पडलो. पुढं याच कल्पनेतून मी अनेक मान्यवरांना शुभेच्छा दिल्या. माझी ही कल्पना आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक ठरली. याची नोंद माझ्या अभिप्रायवहीत अनेकांनी केली. पंडित भीमसेन जोशी, शरद पवार, डॉ. रघुनाथ माशेलकर अशा अनेक नामवंतांची ही यादी खूप मोठी आहे. या कल्पनेची माहिती पुढं अनेकांना समजली. त्यांनीही आपल्या आई-वडिलांच्या पंचाहत्तरीला स्टॅंड नेला. नेताना भाडे विचारले, ते मी नाकारलं. तेव्हा माझी आवड समजून त्यांनी मला पुस्तकं भेट दिली. पुस्तकभेटीच्या या कल्पनेतून जवळजवळ शंभर पुस्तकं जमा झाली. माझं वाचन समृद्ध झालं. एका कल्पनेतून पुन्हा एका कल्पनेचा\n- श्रीकृष्ण शाळीग्राम, पुणे\nमाझा भाऊ तीन-चार महिने अमेरिकेला जाणार, म्हणून आई माझ्याकडे येणार होती. आता आईचं वय १०० आणि माझं ८१. आम्ही दोघी परस्वाधीन नव्हतो; पण काही समस्या होत्याच. घर म्हटलं, की काय लागतं नाही हो अगदी सगळ्या कामांना नोकर ठेवले, तरी आठ-पंधरा दिवसांनी त्यांची चार दिवस रजा, म्हणजे आपण करा. त्याशिवाय लाईट, पाणी, फोन यांची बिलं, सामान आणा, भाजी आणा... वगैरे वगैरे अगदी सगळ्या कामांना नोकर ठेवले, तरी आठ-पंधरा दिवसांनी त्यांची चार दिवस रजा, म्हणजे आपण करा. त्याशिवाय लाईट, पाणी, फोन यांची बिलं, सामान आणा, भाजी आणा... वगैरे वगैरे पन्नास-साठ वर्षं संसार करून, मुलांची शिक्षणं, कार्यं, आले-गेले वगैरे सगळं करून शरीर आणि मन थकलं होतं. दोन-तीन वर्षांपूर्वी सहज म्हणून मी शाश्‍वत फाऊंडेशनच्या ‘सहवास’ (दुबे बाग, हेंद्रे पाडा, बदलापूर-पश्‍चिम) या वृद्धाश्रमास भेट दिली होती. म्हणून मी भावाला म्हटलं, ‘‘आम्ही दोघी ‘सहवास’मध्ये राहून पाहू का पन्नास-साठ वर्षं संसार करून, मुलांची शिक्षणं, कार्यं, आले-गेले वगैरे सगळं करून शरीर आणि मन थकलं होतं. दोन-तीन वर्षांपूर्वी सहज म्हणून मी शाश्‍वत फाऊंडेशनच्या ‘सहवास’ (दुबे बाग, हेंद्रे पाडा, बदलापूर-पश्‍चिम) या वृद्धाश्रमास भेट दिली होती. म्हणून मी भावाला म्हटलं, ‘‘आम्ही दोघी ‘सहवास’मध्ये राहून पाहू का तीन-चार महिन्यांचाच प्रश्‍न आहे.’’ नाखुशीनं भावानं सगळी चौकशी केली आणि आम्ही ‘सहवास’मध्ये आलो. मी स्वतःभोवतीच हात उंच करून एक गिरकी घेतली आणि आनंदानं ‘युरेका युरेका तीन-चार महिन्यांचाच प्रश्‍न आहे.’’ नाखुशीनं भावानं सगळी चौकशी केली आणि आम्ही ‘सहवास’मध्ये आलो. मी स्वतःभोवतीच हात उंच करून एक गिरकी घेतली आणि आनंदानं ‘युरेका युरेका’ असं म्हणत शांतपणे खुर्चीत बसले. मनावर कसलाही ताण नव्हता. सकाळी चहा आपल्या खोलीत, नऊ वाजता नाश्‍ता, एक वाजता जेवण, दुपारी चार वाजता चहा-बिस्किटं, रात्री आठ वाजता भोजन. ज्यांना हवं असेल, त्यांना दूध, पाहायचा असेल, तर टीव्ही, खेळायचं असेल तर पत्ते, कॅरम, बुद्धिबळ, फिरायचं असेल तर सुंदर बाग. आणखी काय हवं\nखोलीत दोन कॉट, खुर्ची, टेबल, बाहेर कॉरिडॉर. मला खूप भावलं. मला जो एकांत हवा होता, तो पण इथं मिळत होता. त्यामुळं सरत्या आयुष्यात मनातलं राहून गेलेलं ध्यान- जप- वाचन मला करता आलं आणि म्हणून मनाशी ठरवलं, आईबरोबर सहवासमध्ये राहायचं. कर्ता-करविता तो परमेश्‍वर आहे. त्याच्या मनात जसं असेल तसं तो करणार. माझी मावशी आठ-दहा दिवस आली होती तिथं. तिने एक कविता पण केली. ‘सहवास’चं सुख चारच दिवस अनुभवलं अन्‌ मन आनंदानं भरून आलं.\n- उषा काळे, निगडी\n'गिरणा'च्या साठ्यात 7 टक्क्यांनी वाढ\nपिलखोड (ता. चाळीसगाव) : चणकापूर, हरणबारी आणि केळझर धरणातून विसर्गामुळे गिरणाच्या साठ्यात शनिवारी(18 ऑगस्ट) दिवसखेर 7 टक्क्यांनी घसघशीत वाढ झाली....\nपुणे : कळकराईच्या वीज प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नाही; ग्रामस्थांचा आरोप\nटाकवे बुद्रुक- दोन वर्षापासून बंद असलेली कळकराईची वीज,महावितरणे भर पावसात जोखीम पत्करून जुलै महिन्यात सुरू केली.पण वीजेचा लखलखाट फक्त आठच दिवस राहिला...\n#WeTheIndians कातकरी मुले शिकताहेत अ... ब... क...\nपुणे - तो ही त्या कातकरी वस्तीतला... पण, जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर त्याने पदवीचे शिक्षण घेतले. कुपोषण, बेरोजगारी अन्‌ शिक्षणापासून दूर...\nरुपया अवमूल्यनावर गप्प का\nसांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. साऱ्यांची तोंडे का बंद आहेत. शेतीमाल हीच देशाची ताकद आहे. निर्यातबंदी उठवली तरच...\nवाडेकरांना होती सांगलीशी आत्मीयता\nसांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/see-if-you-leave-cigarettes-108010900015_1.html", "date_download": "2018-08-19T04:24:55Z", "digest": "sha1:KKDVY522SAJ4W6T453XQULKYYVEZJEVY", "length": 9191, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "smoke in marathi, sigarate, fashion, dhumrapan in marathi, aarogya salla, lekh | सिगरेट सोडून तर पहा! | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसिगरेट सोडून तर पहा\nबिडी, सिगारेट सोडण्याच्या निश्चयाचे पालन केल्यानंतर 20 मिनिटातच तुमच्या शरीरात बदल होण्यास सुरवात होते. विश्वास बसत नसल्यास फक्त 7 दिवस सिगरेट सोडून पहा. मग आपल्या शरीरात होणार्‍या बदलाचे निरीक्षण करा.\nसिगरेट/ विडी सोडल्यावर वीस मिनिटानंतर वाढलेले हृदयाचे ठोके कमी होतात.\nतीन तासानंतर वाढलेला रक्तदाब कमी होतो.\nबारा तासानंतर रक्तातला कार्बन डाय ऑक्साईड सामान्य पातळीवर येतो.\nचोवीस तासानंतर रक्तातल्या इतर विषारी वायूंपासून सुटका होते.\nसात दिवसानंतर फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते.\nचौदा दिवसानंतर ह्रदयविकाराचा धोका कमी होऊन श्वासनलिकेतील पेशींतील म्युकस शुद्धीकरण होते.\nएक महिन्यानंतर फुफ्फुसाच्या हवा भरून घेण्याच्या क्रियेत वाढ (श्वसनसंस्था सुधारते) होते. श्वास घेताना होणारा त्रास कमी होतो. खोकला कमी होतो.\nतीन महिन्यानंतर फुफ्फुसाच्या पेशींचे कर्करोगाच्या पेशींत रूपांतर होण्याचा धोका 30% कमी होतो.\nइतर धुम्रपान करणार्‍यांच्या तुलनेत ह्रदयविकाराचा धोका कमी होतो. रोगप्रतिकारक पूर्वीच्या तुलनेत शक्ती 50 % वाढते.\nपाच वर्षांनंतर दैनंदिन धुम्रपान करणार्‍यांच्या तुलनेत रोगप्रतिकारक शक्ती 70 % वाढते.\nदहा वर्षांनंतर कर्करोगाची शक्यता इतर धुम्रपान करणार्‍याच्या तुलनेत 50 % ने कमी होते.\nपंधरा वर्षांनंतर पूर्णपणे निरोगी झाल्याचा अनुभव येतो.\nरिकाम्या पोटी चहा पिण्याचे 5 नुकसान\nजाणून घ्या लेडीफिंगर (भेंडी)चे 10 कमालीचे फायदे\nसामान्य 10 सवयी, ज्याने किडनी खराब होते\nयावर अधिक वाचा :\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/administrative-negligence-nanded-44404", "date_download": "2018-08-19T04:03:16Z", "digest": "sha1:BXJ2T7DQU3KXXUTNBREQ6TJWND7OOFEK", "length": 15900, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "administrative negligence in nanded वन्यजीवांच्या अस्तित्वाचा विसर | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 11 मे 2017\nमागील तीन वर्षांपासून आम्ही वाईल्ड लाईफ संस्था व वनविभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने ग्रुपनुसार बुद्ध पौर्णिमेला वन्यजीव गणना केली; मात्र यावर्षी वन विभागाकडून आम्हाला वन्यजीवगणनेबाबत कसलीच कल्पना देण्यात आली नाही.\nनांदेड - जिल्ह्यातील वनविभागाच्या परिक्षेत्रातील प्राणी - पक्ष्यांचा वावर, अस्तित्वाच्या मूल्यांकनासाठी वनविभागातर्फे निसर्गप्रेमी, स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला वन्यजीव गणना अनिवार्य आहे; मात्र यावर्षी प्रशासनाला बुद्ध पौर्णिमेच्या वन्यजीव गणनेचा विसर पडल्याचा प्रकार समोर आला आहे.\nनिसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनासह वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन महत्त्वाचे आहे. जिल्ह्याच्या एकूण 10528 क्षेत्रफळापैकी 1299 चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे वन्यजीवांच्या दुर्मिळ प्रजाती कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्ग चक्रानुसार मानवी जीवनात वन्यजीवांचे अस्तित्व कायम असल्याने शासनाचे कठोर कायदे अंमलात आहेत. शिकारी, उपद्रवी प्राण्यांसह पक्ष्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी वनकायद्यांतर्गत कठोर शिक्षेची तरतूद आहे. जैव विविधतेनुसार वन्यजीवांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. परिक्षेत्रात वन्यजीवांच्या अस्तित्वाच्या मूल्यांकनानुसार दुर्मिळ वन्यजीव प्रजातींच्या संरक्षण उपाययोजना राबविण्यात याव्यात या उद्देशाने कृत्रिम पाणवठ्यावर प्रतिवर्षी निसर्गप्रेमींच्या पुढाकराने वनविभागामार्फत बुद्धपौर्णिमेला वन्यजीव गणना करण्यात येते. जिल्ह्यात साधारणपणे बिबट्या, रानमांजर, तरस, रानडुक्कर, चिंकारा, काळवीट, लांडगा, कोल्हा, उदमांजर, नीलगाय, अजगर, नाग, सांबर, चितळ, माकडं, वानरं, मुंगूस आदी प्राण्यांसह विविध प्रकारांचे पक्षी, वटवाघूळ, घुबड, रानकोंबडी, मोर आदी वन्यजीवांचा वावर आहे. दरवर्षी वन्यजीव गणनेच्या माध्यमातून या वन्यजीवांचे निरीक्षण आणि संख्या नोंदवण्यात येते. वन्यजीव गनना कालावधीत जंगलात पाणीदेखील कमी असते. त्यामुळे नेमक्‍या ठिकाणच्या कृत्रिम पाणवठ्यांवर येऊन प्राणी, पक्षी पाणी पितात. तहान भागविण्यासाठी येणाऱ्या वन्यजीवांचे निरीक्षण करून त्यांची संख्या नोंदविली जाते. याव्यतिरिक्त वन्यजीवांचे ओरखडे, विष्ठा, त्यांची पाऊले यांसारख्या खुणांवरून ही गणना केली जाते. वन्यजीव गणना करताना शांतता पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, एकमेकांशी बोलू नये, सफेद रंगाचे कपडे परिधान करू नये, मोबाईलचा वापर टाळावा, कॅमेराचा वापर न करणे आदी सूचनांचे पालन करणे बंधनकारक असते; मात्र वन्यजीव संरक्षण संवर्धन कायद्याचे रक्षण करणाऱ्या वनविभागालाच यंदा वन्यजीव गणनेचा विसर पडल्याने निसर्गप्रेमीतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nबुद्धपौर्णिमेची लख्ख चांदणी रात्र दिवसाप्रमाणे असते. शिवाय कडक उन्हाळ्यात नैसर्गिक पाणवठे शक्‍यतो कोरडे पडलेले असतात त्यामुळे तहान भागविण्यासाठी कृत्रिम पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यजीवांचे सहज मूल्यांकन व्हावे या उद्देशाने बुद्धपौर्णिमेलाच वन्यजीव गणनेसाठी महत्त्व आहे.\nमागील तीन वर्षांपासून आम्ही वाईल्ड लाईफ संस्था व वनविभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने ग्रुपनुसार बुद्ध पौर्णिमेला वन्यजीव गणना केली; मात्र यावर्षी वन विभागाकडून आम्हाला वन्यजीवगणनेबाबत कसलीच कल्पना देण्यात आली नाही.\nशंभर झाडे जगवण्याची बॉण्ड पेपरवर दिली हमी\nऔरंगाबाद : वृक्षारोपण थाटात होते, फोटोही छापून येतात. कालांतराने संगोपनाअभावी बहुतांश रोपटी करपली जातात. अपवाद सोडल्यास हे सरसकटचे चित्र बदलण्यासाठी...\nकोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका...\nशहरात आणखी पाच कचरा प्रकल्प\nपुणे - ‘‘फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शहरात पाच ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. केशवनगर-...\nपुणे - महाराष्ट्रातील रामदासी परंपरा आणि वारकरी संप्रदाय यांच्यातील आध्यात्मिक समन्वयाचा ऐतिहासिक दस्तऐवज समोर आला असून, प्रत्यक्ष रामदासी परंपरेतील...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती\nकोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/what-would-movie-scenes-look-like-with-and-without-special-effects/", "date_download": "2018-08-19T03:29:49Z", "digest": "sha1:SHKVEYTNX55BSTP4GHOR2QSCEHSDJ4JL", "length": 9850, "nlines": 118, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "स्पेशल इफेक्ट्स शिवाय तुमचे आवडते चित्रपट कसे दिसले असते ?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nस्पेशल इफेक्ट्स शिवाय तुमचे आवडते चित्रपट कसे दिसले असते \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआजचे युग हे आधुनिक युग आहे. जसजसे आपण या आधुनिकतेच्या मार्गावर पुढे जात आहोत, तसतसे आपल्या परिसरात बदल घडत आहेत. आज टेक्नोलॉजीच्या बळावर आपण हवं ते मिळवू शकतो. तसेच या टेक्नॉलॉजीचा चित्रपट तयार करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो आहे. आता तर एका स्टुडीओमध्ये देखील संपूर्ण चित्रपटाचे शुटींग होऊ शकते एवढी प्रगती आपण तंत्रज्ञानात केली आहे.\nआज आपण चित्रपटांच्या माध्यमातून शक्य नसणाऱ्या गोष्टी देखील अनुभवू शकतो, मग ते अॅक्शन सिक्वेन्स असू दे, अॅनिमेशन असू दे किंवा भूत. हे सर्वकाही आज आपण चित्रपटांच्या माध्यमातून अनुभवतो. पण आपल्याला जे पडद्यावर दिसते ते तर फायनल प्रोडक्ट असत. त्याआधी त्यावर खूप प्रयोग केले जातात. आज आम्ही तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या हॉलीवूड चित्रपटांमधून अशे काही सीन घेऊन आलो आहोत, जे पडद्यावर बघताना तुम्हाला आश्चर्य नक्की झालं असेल की, हे सीन नेमके कसे शूट केले असतील.\nखालील फोटोजमधील रिअल शूट केलेले सीन आणि स्पेशल इफेक्ट्स नंतरचे तेच सीन बघून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← ‘ह्या’ प्रसिद्ध राजकारण्यांना तुम्ही ह्या रुपात कधी पाहिलं आहे का\n‘अभिजात’ दर्जा, न्यूनगंड आणि मराठीची प्रगती साधण्याचे खरे मार्ग →\nभटाब्राह्मणांना बोलावून, खर्चात पडून पितृपक्ष कशाला पाळायचा\nअॅण्टीबायोटिक्स घेत असताना मद्यपान करू नये खरं की खोटं… जाणून घ्या\nविराट कोहलीच्या यशाचं रहस्य वाचून त्याच्याबद्दल आदर अधिकच वाढेल\nह्या बॉलीवूड कलाकारांनी एक रुपयाही न घेता चित्रपटात काम केले आहे\nदेवभक्तपण सांभाळणे म्हणजे सुखाचा सोहोळा भोगणे : जाऊ तुकोबांच्या गावा (५०)\nफळांच्या सालींचे हे कित्येक फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही कधीही त्या फेकून देणार नाही\nकहाणी भारताच्या पहिल्या वहिल्या सुपर कम्प्यूटरची\nमेंदू तल्लख करण्यासाठी ह्या १० सवयी तात्काळ थांबवा\nहिंदूंमधील प्रतिक्रियात्मक कट्टरवादाची हळुवार उकल कोण करणार\nअखेर सुप्रीम कोर्टाने ट्रिपल तलाकवर आणली बंदी…….पण…\nकुणी जन्मजात तर कुणी कृत्रिमरीत्या : जगातील १० खऱ्या “वंडर वूमन”\nइतर संघांतर्फे खेळणारे हे क्रिकेट खेळाडू भारतीय वंशाचे आहेत\nतुम्ही बटर समजून जे खाता ते मार्जरीन तर नाही ना\nराष्ट्रवादीचे ‘संविधान बचाव’ : सौ चुहे खाके बिल्ली चली हज को \nसर्वोत्तम जीवन जगण्यासाठी पृथ्वीवरची सर्वात परिपूर्ण जागा \nआकाशात लाखो तारे असूनही रात्र ही अंधारमय का असते\nराष्ट्रगीताची “सक्ती” आणि “वंदेमातरम की जन गण मन वाद” : RSS कार्यकर्त्याच्या नजरेतून\nमुलाच्या खुनानंतर, अंकितच्या वडिलांनी आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देण्याचा चंग बांधलाय\nसचिन तेंडुलकर जेव्हा स्लेजिंग करतो…\n…म्हणून तर म्हणतात “खोटं कधी बोलू नये\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-vatratika/t2588/", "date_download": "2018-08-19T04:29:52Z", "digest": "sha1:WYJIH6IYDGFKNJPMLT2NQ5BYAVGKY4LY", "length": 8129, "nlines": 159, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vatratika-सांग दर्पणा,मी दिसते कशी?", "raw_content": "\nसांग दर्पणा,मी दिसते कशी\nAuthor Topic: सांग दर्पणा,मी दिसते कशी\nसांग दर्पणा,मी दिसते कशी\nसांग दर्पणा,मी दिसते कशी\nतु त्यांना रोखले नाही.\nज्यांने हे व्रत राखयचे\nआज बघ मला कसे\nनको नको त्यांनी दाबले.\nनको रागवू मला,ही उद्ध्टपणे पुसते कशी\nसांग दर्पणा,मी दिसते कशी\nतेच दिल्ली दैनिकात चालते.\nसांगती लोक किती जरी\nकसे सांगु मी तुला \nकुठे कुठे बोचते आहे \nमाझेच मला माहित,मी हे सोसते कशी\nसांग दर्पणा,मी दिसते कशी\nमजबूत होता पाया जो,\nतोच नेमका उकरला जातोय.\nतो खांब पोखरला जातोय.\nसांग वाळवी ही इथे,घुसते कशी\nसांग दर्पणा,मी दिसते कशी\nना टोचती खिळे मला,\nतेच माझे मालक झाले.\nनको ते चालक-पालक झाले.\nक्रुर ही थट्टा बघून,मनात मी हासते कशी\nसांग दर्पणा,मी दिसते कशी\nजेंव्हा मालक सांगतील तेंव्हा,\nवृत्तपत्रीय युद्धाचे शंख फुकले जातात.\nरूपायातही अंक विकले जातात.\nफालतू प्रश्न पडतात इथे.\nलक्की ड्रॉ ही काढतात इथे.\nजिल्हावार आवृत्यांची, फौज पोसते कशी\nसांग दर्पणा,मी दिसते कशी\nबातम्या लिहिण्या वेळ कोणा\nसरळ झेरॉक्स मारली जाते.\nबातमी सहज पेरली जाते.\nत्यांचेच अनुकरण केले जाते\nजे कुणी म्होरके असतात.\nविचारांची ही दुर्मिळता,आज भासते कशी\nसांग दर्पणा,मी दिसते कशी\nते काय पैसे मोजित असतात\nकुठे भाडे प्रतिसेकंद,कुठे कॉलम-सेंटीमीटरशी .\nसांग दर्पणा,मी दिसते कशी\nदोन पावले पुढे आहे.\nब्रेकींग न्युजचे घोडे आहे.\nहाच आजचा सवाल आहे.\nबेडरूमचा काय हालहवाल आहे\nमाझीच मी मला, भेसूर भासते कशी\nसांग दर्पणा,मी दिसते कशी\nअजून काही पणत्या आहेत.\nओळख तु कोणत्या आहेत\nआज मी फेड करते आहे \nआज ती पेड ठरते आहे.\nमी शीलवान असूनही,सहज फसते कशी\nसांग दर्पणा,मी दिसते कशी\nपोटाला तर जाळले पाहिजे.\nकाही तरी पाळले पाहिजे.\nआज कॅमेर्‍याचे बळ आहे \nही जनमाणसाची कळ आहे \nबारीक बघितले तर,आत्याबाईलाही असते मिशी\nसांग दर्पणा,मी दिसते कशी\nसांग दर्पणा,मी दिसते कशी\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: सांग दर्पणा,मी दिसते कशी\nसांग दर्पणा,मी दिसते कशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/the-selection-of-the-pune-university-students-in-the-indian-team/", "date_download": "2018-08-19T04:04:11Z", "digest": "sha1:3KBHTPZIO2A2GGCBEDLNT2IZZWDD2GCN", "length": 7199, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची भारतीय संघात निवड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची भारतीय संघात निवड\nसप्टेंबरमध्ये ब्राझीलला होणार रवाना\nपुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच 5 खेळाडूंची निवड भारतीय विद्यापीठ बुद्धिबळ संघात झाली आहे. के. आय. आय. टी. विद्यापीठ, भुवनेश्वर यांच्या वतीने जागतिक विद्यापीठ स्पर्धेतील बुद्धिबळ क्रीडॉप्रकारासाठी भारतीय विद्यापीठ संघात या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. दीपक माने यांनी दिली.\nही स्पर्धा ब्राझील देशातील आराकजू या शहरात 12 ते 18 सप्टेंबर 2018 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी आठ स्पर्धकांमधील सहा स्पर्धक हे विद्यापीठाचे खेळाडू आहेत. विद्यापीठाच्या वतीने सहा खेळाडूंना निवड चाचणीसाठी पाठविण्यात आले होते.\nनिवड झालेले खेळाडू व त्यांची महाविद्यालये पुढीलप्रमाणे – 1. निखिल दीक्षित- स प महाविद्यालय, 2. रणवीर मोहित- बीएमसीसी महाविद्यालय, 3. संजाना जोईल- मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, 4. श्रेया आणेकर- कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज व 5. ऋजुता देसाई- ट्रिनिटी इंजिनिअरिंग कॉलेज, पिसोळी\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleटपऱ्यांच्या अतिक्रमणांमुळे शहराच्या नियोजनाचा बट्टयाबोळ\nNext articleकेस कापल्यानंतर किम कार्देशिया नर्व्हस\nमहिला हॉकी संघाचे ऑलिम्पिक प्रवेशाकडे लक्ष\nसुशील, साक्षी यांच्यावर भारताची मदार\nआशियाई स्पर्धेचा भव्य उद्धाटन सोहळा\nतिसरा कसोटी क्रिकेट सामना: कोहली-रहाणे भागीदारीने भारताची कडवी झुंज\nनाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात मोठे बदल\nआशियाई क्रीडास्पर्धेचा आजपासून थरार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/india-tour-west-indies-five-odis-one-t20i-next-month-45773", "date_download": "2018-08-19T04:28:22Z", "digest": "sha1:L4JHEQNOVNYBFK5DIRV2TN6BUFGEBJUB", "length": 10485, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "India to tour West Indies for five ODIs, one T20I next month भारतीय संघ विंडीजमध्ये वनडे, टी-20 खेळणार | eSakal", "raw_content": "\nभारतीय संघ विंडीजमध्ये वनडे, टी-20 खेळणार\nबुधवार, 17 मे 2017\nपहिला एकदिवसीय सामना - 23 जून\nदुसरा एकदिवसीय सामना - 25 जून\nतिसरा एकदिवसीय सामना - 30 जून\nचौथा एकदिवसीय सामना - 4 जुलै\nपाचवा एकदिवसीय सामना - 6 जुले\nट्वेंटी-20 सामना - 9 जुलै\nनवी दिल्ली - जूनमध्ये होणाऱ्या चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात एकदिवसीय व ट्वेंटी-20 मालिका खेळविण्यात येणार आहे.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्याबाबत माहिती दिली. भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्याची सुरवात 23 जूनपासून एकदिवसीय मालिकेद्वारे होणार आहे. पोर्ट ऑफ स्पेन येथे 23 जूनला पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. पाच एकदिवसीय सामने आणि एक ट्वेंटी-20 सामना या दौऱ्यात खेळविला जाणार आहे.\nपहिला एकदिवसीय सामना - 23 जून\nदुसरा एकदिवसीय सामना - 25 जून\nतिसरा एकदिवसीय सामना - 30 जून\nचौथा एकदिवसीय सामना - 4 जुलै\nपाचवा एकदिवसीय सामना - 6 जुले\nट्वेंटी-20 सामना - 9 जुलै\nवाडेकरांना होती सांगलीशी आत्मीयता\nसांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nआव्हान आपलेच; पण सतर्क राहायला हवे\nकबड्डी सातासमुद्रापार फार खेळली जात नसली, तरी प्रो-कबड्डीच्या माध्यमातून ती सातासमुद्रापार असणाऱ्या घराघरांत निश्‍चित पोचली आहे. ही स्पर्धा आशियाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/response-audience-barayana-movie/", "date_download": "2018-08-19T04:14:16Z", "digest": "sha1:JLXPCRP2TBHEJKN2YQE7757H5YTEGZWK", "length": 28493, "nlines": 373, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Response Of Audience To 'Barayana' Movie ... | ‘बारायण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद … | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १९ ऑगस्ट २०१८\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nअजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना\nम्हाडा भवनाला मिळणार नवा साज\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nPriyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू\nOMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा\nऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nहटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\n‘बारायण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद …\nनव्या वर्षात नव्या कलाकारांसह, जुन्याच बारावीची पण नवीन गोष्ट सांगणारा मराठी चित्रपट आलाय प्रेक्षकांच्या भेटीला. किशोरवयीन मुलांना तारुण्य जेव्हा साद घालत, तेव्हाची मधल्या मध्ये तडमडत असलेली प्रश्नचिन्ह आणि त्यात अडकलेल्या मुलांची ही गोष्ट. कंटाळवाण्या होस्टेल लाईफ मध्ये सुद्धा मजा शोधून मस्ती करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या तावडीत सापडलेला अनिरुद्ध अभ्यासात हुशार असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कम्फर्ट झोन बाहेरचे जग दाखवून आयुष्य जगायला शिकवणारे सिनियर्स, कॅम्पस मध्ये भाई गिरी करणारा डी भाई आणि जमत नसेल तर आताच निघ म्हणून हाताला धरून बाहेर काढणारा भाई चा झालेला दादा, ओम भूतकर ने छानच साकारला आहे. मनातली वादळे मनातच लपवून अनुराग च्या चेहेर्यावरचा आज्ञाधारकपणा त्याचं निरागसत्व दाखवतो. कॉलेजातल्या यारी दोस्तीतली सफर या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळते. भाव खाऊन जाणारी कुशल बद्रिके यांची भूमिका विचार करायला लावणारी आहे. प्रार्थना बेहेरे, निपुण धर्माधिकारी काही खास पात्रांमधून धम्माल आणतात.\nनुसतेच शिक्षण पद्धतीवर टीका करणारे भरपूर असतात...पण समज म्हणून आपण देखील या पद्धतीचा कधी पालक म्हणून तर कधी विध्यार्थी म्हणून भाग आहोत हे विसरतो. बारावी म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे, या एका एका वर्षात जर चांगले मार्क्स नाही मिळाले तर आयुष्याचे काही खरे नाही बारायण नेमक्या याच मुद्द्याला हाथ घालतो. परंतु अतिशय रंजक आणि मार्मिक कथानकातून. सिनेमातील अफलातून गाणी जणू मूड रिफ्रेश करून टाकतात.\nमस्तीच्या वायरला दोस्तीचा चार्जर लाव हे गाण मरगळल्या मनाला चार्ज करते तर अतिशय वेगळे असे बारावीचे अन्थेम सॉंग बारावी च्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी आर्जव घालते. धमाल मनोरंजन आणि सशक्त कथानक आणि तितकीच उत्कृष्ट निर्मितीमूल्ये असलेला 'बारायण' ला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिलेला आहे.\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n'परी हूँ मैं’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच,या कलाकारांच्या असणार भूमिका\nसखी गोखलेच्या जागी पर्ण पेठेने घेतली या स्टुडिओत एंट्री\n‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमीरा जोशी व मिलिंद इंगळे पहिल्यांदाच आले ह्या गाण्यासाठी एकत्र\nराकेश बापटला लागली अध्यात्माची ओढ\n'परस्पेक्टिव्ह' शॉर्टफिल्मला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.techvarta.com/social-media/youtube/", "date_download": "2018-08-19T03:46:54Z", "digest": "sha1:PXXEKWKE2ODUXRZDJ2Z2MXRGQA7XR3WY", "length": 11395, "nlines": 192, "source_domain": "www.techvarta.com", "title": "YouTube News and updates in Marathi | Tech Varta", "raw_content": "\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nट्विटरचे लाईट अ‍ॅप भारतात सादर\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nफेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी\nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nमोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना\nअरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे \nस्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nव्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती\nवेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nHome सोशल मिडीया युट्युब\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nयुट्युबवर चॅनल मेंबरशीपची सुविधा\nभारतातील ८० टक्के युजर्स वापरतात युट्युब\nयुट्युब डेस्कटॉपवर पीक्चर इन पीक्चर मोड\nयुट्युब व्हिडीओतील बॅकग्राऊंड बदलता येणार\nलवकरच दाखल होणार अमेझॉन ट्युब\nलवकरच युट्युबची पेड म्युझिक सेवा\nलवकरच येणार युट्युब रील्स\nयुट्युब गो अ‍ॅप सर्वांसाठी खुले : ऑफलाईन असतांनाही व्हिडीओ पाहता येणार\nयुट्युब आणि फेसबुकला भारतीयांची पसंती\nयुट्युबवर नवीन पेड सेवेचे संकेत\nयुट्युबचा कायापालट: लोगोसह डिझाईनमध्ये व्यापक फेरबदल\nआता युट्युबवर पहा ब्रेकिंग न्यूज \nयुट्युबवर येणार लाईव्ह व्हिडीओ काऊंटर\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-08-19T03:20:57Z", "digest": "sha1:3FBOUSQL2SA3ROYGI52JYUU2CXZW4VA3", "length": 4407, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १७९० च्या दशकातील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १७९० च्या दशकातील मृत्यू\nइ.स.च्या १७९० च्या दशकातील मृत्यू\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १७९० मधील मृत्यू‎ (५ प)\n► इ.स. १७९१ मधील मृत्यू‎ (१ प)\n► इ.स. १७९२ मधील मृत्यू‎ (४ प)\n► इ.स. १७९७ मधील जन्म‎ (५ प)\nइ.स.चे १७९० चे दशक\nइ.स.च्या १८ व्या शतकातील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१५ रोजी १४:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z70520164109/view", "date_download": "2018-08-19T03:53:28Z", "digest": "sha1:2UDUNL573J5NDCOGWUGLK65FGY46DQFX", "length": 8577, "nlines": 153, "source_domain": "www.transliteral.org", "title": "बडबड गीत - चांदोमामा चांदोमामा ...", "raw_content": "\nनैमित्तिक पूजा म्हणजे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|\nये रे ये रे पावसा तुला ...\nये ग ये ग सरी माझं मडकं ...\nआपडी थापडी गुळाची पापडी ...\nकरंगळी मरंगळी मधलं ...\nवाढलं झाड सर ...\nचाळणी म्हणे गाळणीला मी त...\nमाझी बाहुली छान छान माझा...\nउठ बाई उठ ...\nभाउ पहा देतो ...\nहम्मा गाय येते ...\nशेतकरीदादा तुमचं चाललंय क...\nलवकर उठा लवकर ...\nएक होती म्हतारी जाइ लेकि...\nकोंबडेदादा उठा ...उठा ...\nन्हाऊ बाळा न्हाऊ , आंघोळ...\nपापड खाल्ला कर्रम् कर्र...\nअपलम् चपलम् चम् चम् ...\nचांदोमामा , चांदोमामा ...\nथेंबा थेंबा थांब थांब ...\nकावळा मोठा चिमणी साधी ...\nछोटे घरकुल पण पहा कशी को...\nअसरट पसरट केळीचे पान अ...\nआजी म्हणते , ’विठुराजा ’ ...\n - वारा आला ...\nपरकर पोलकं जरीचा काठ ,...\nढुम् ढुम् ढोलकं पीं ...\nएक होते खोबरे गाल काळे ग...\nपुस्तक वाचले फाड् ......\nससेभाऊ ससेभाऊ चार उडया...\nतांदूळ घ्या हो पसा पसा , ...\nहिरव्या झाडावरती बसुनी ह...\nरंगाने हा अनेकरंगी डोक...\nकाळा काळा कोळशासारखा क...\nजरा काळसर , शुभ्र पांढरे ...\nइवल्या इवल्या चोचीमधुनी ...\nअंग झोकुनी पाण्यामध्ये ...\nपिवळ्या पिवळ्या इवल्याशा ...\nझाडाच्या फांदीवर गाते ...\nतुरा नाचवित डोक्यावरती ...\nउदास पडकी जागा शोधून ब...\nपंख पसरुनी घेत भरारी उ...\nध्यान लावतो पायावरती उ...\nटक् ‌ टक् ‌ करुनी सुतार प...\nपोटासाठी भक्ष शोधण्या ...\nलांब मान उंचावुन चाले पा...\nगोडया पाण्यामधुन पोहतो र...\nउंच लालसर पाय आणखी लां...\nडोळ्याभोवती पिवळे वर्तुळ ...\nगोल गोल मोठया डोळ्याचे ...\nएवढा मोठा सूर्य रात्री कु...\nपोपटरावाने घेतली जागा ...\nदहा घरातल्या अकरा भावल्या...\nकाय झाले , काय झाले कस...\nएकदा स्वातंत्र्य दिनी ...\nडोंगर पोखरुन उंदीर निघाला...\nफराळाच्या ताटातली चकली उठ...\nलाडू लाडू लाडवांचा कोट ख...\nजन्मापासून एकटा दूर दू...\n’ मराठीचा’ तास येतो व...\n’ झर्‍याकाठच्या वस्तीचे ...\nनिवेदक - या , या मुलांन...\nबडबड गीत - चांदोमामा चांदोमामा ...\nबडबड गीत - चांदोमामा चांदोमामा\nTags : geetsahityasongगीतबडबड गीतबालसाहित्यसाहित्य\nमामाच्या वाड्यात येऊन जा\nहल्ली महिला पौरोहित्य करतात हे धर्मसंमत आहे काय\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha/sunrise-to-sunset-1121392/", "date_download": "2018-08-19T03:37:17Z", "digest": "sha1:NTXQXK2SH65F3JHGU7KNMVGFP35XKJ3T", "length": 33240, "nlines": 264, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सूर्योदय ते सूर्यास्त | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nसूर्य उगवणे आणि मावळणे म्हणजेच सूर्योदय आणि सूर्यास्त या आपल्या आयुष्यात रोज घडणाऱ्या घटना. पण ठिकाण बदलले की या घटनांचे सगळे संदर्भच बदलून जातात..\nसूर्य उगवणे आणि मावळणे म्हणजेच सूर्योदय आणि सूर्यास्त या आपल्या आयुष्यात रोज घडणाऱ्या घटना. पण ठिकाण बदलले की या घटनांचे सगळे संदर्भच बदलून जातात..\nमनुष्य, प्राणिमात्र, पक्षी, कीटक, पाने व फुलझाडे अशा सर्व सजीवांना प्रेरणा देणारी निसर्गाची अद्भुत देणगी म्हणजे सूर्य, म्हणजेच सविता गायत्री मंत्रात सूर्याचे ध्यान करून बुद्धीला उत्तम प्रेरणा मिळावी अशी प्रार्थना केली जाते. सविताच्या तेजाचे ध्यान केले जाते. सूर्योदय होतो आणि शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी या सर्वामध्ये नि:संशयपणे प्राणसंचार होतो. सूर्याइतकी स्फूर्तिदायक देवता दुसरी कोणतीही नाही. सूर्यदेवाचे डोंगर, नदी, सरोवरे, समुद्र येथून निसर्गपटावर सोनेरी तांबडे रंग उधळत होणारे आगमन, पसरत जाणारे किरण आणि संध्याकाळी तेच किरण आपल्या आत ओढून घेण्याची क्षमता यातच सूर्याचे देवत्व आहे. त्याची लीला अगाध आहे.\nराजा ते सामान्य माणूस हे दोन सोहळे पाहताना आपली दु:खे विसरतो. त्याला अनन्यसाधारण मन:शांती मिळते. अहाहा असा शब्द उत्स्फूर्त फुटतो आणि पर्यटकांच्या स्थलदर्शनाची पूर्तता या सोहळ्यानीच होते. असे म्हटले जाते की, जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या समयी झोपून राहते त्याचा लक्ष्मी त्याग करते.\nमाझ्या आठवणीतील पहिला सूर्यास्त अलिबाग येथील समुद्रकिनाऱ्यावरून माझ्या वडिलांबरोबर पाहिलेला असावा. मी त्या वेळी जेमतेम सातेक वर्षांचा असेन.\nभरसमुद्रात पसरलेला कुलाबा किल्ला, किनाऱ्यावर अस्ताव्यस्त पसरलेले खडक आणि संपूर्ण परिसरात आम्ही इन मिन तीन माणसे, अस्तानंतर पसरलेली भयाण शांतता, या एकमेव दर्शनाने मला या सोहळ्याची अवीट गोडी जी लागली ती ६० वर्षे टिकून आहे.\nभारताच्या अतिपूर्वेकडील ज्या प्रदेशावर पहिली सूर्यकिरणे पडतात असा उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणजे अरुणाचल. दिब्रुगड येथे ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावरील पहाटेच्या सूर्यकिरणांचे दर्शन घेत १९८५ स्क्वे कि. मी. पसरलेल्या अवाढव्य नामधापा नॅशनल पार्कमध्ये प्रवेश केला. भर दुपारी घनदाट जंगलामुळे सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोहोचतच नव्हते. भन्नाट शांतता, दुथडी भरून वाहणारे पाण्याचे अनेक प्रवाह, काठावर मरून पडलेले साप, गाडी रस्ता शोधण्याच्या प्रयत्नात आणि काही वेळातच लक्षात आले, संपूर्ण रस्ता खचलेला त्यावरून नदीच वाहत होती. आकाशातून तळपता सूर्य आमची मजा पाहत होता. सरहद्दीवरील शेवटचे खेडे गांधीग्राम. तेथे मोजक्या दहा-एक आदिवासींच्या झोपडय़ा. भारतातील पहिले सूर्यकिरण या खेडय़ावर पडतात, परंतु त्या जागेपर्यंत जाण्याचा योग नव्हता.\nअरुणाचल प्रदेशाचा पश्चिम भाग म्हणजे हिमाच्छादित डोंगररांगा. त्यात नऊ हजार फूट उंचीवर वसलेले छोटेखानी टुमदार गाव तवांग. पहाटे पाच वाजता सोनसळी किरणात नाहून गेलेली हिमशिखरे. आसमंतात पसरलेल्या कोवळ्या उन्हाच्या छाया. वाहणारे बोचरे गार वारे झेलत सेला पासकडे आमचा अविस्मरणीय प्रवास चालू होता.\nदूरवर पॅरेडाइज लेकचे निळे संथ पाणी सोनेरी किरणात चमकत होते. या पहाटेची नजाकत औरच होती.\nउत्तरांचल प्रदेशातील नैनितालपासून ६२ किमी.वरील २४१२ मीटर उंचीवरचे बिनसर खेडे एका पहाडावर वसलेले. सरकारने बांधलेले भव्य गेस्ट हाऊस, त्यातील प्रशस्त खोल्या. दरीच्या बाजूने खोलीची खिडकी लांबच लांब काचेची व पडद्याआड झाकलेली. संध्याकाळी पाच वाजता हुडहुडी भरणारी थंडी, खिडकीचा पडदा दूर केला आणि समोर क्षितिजाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत १८० अंशात थेट आकाशाला भिडलेल्या बर्फाच्छादित डोंगररांगा सोनसळी तांबूस सूर्यकिरणात चमकत होत्या. जसजसा सूर्य डोंगराआड लपत होता, तसतसे आकाशातील पांढरे ढग पांगू लागले आणि काळ्या ढगांनी अवघे आकाश व्यापून टाकले. आकाशाच्या कडा लाल रंगात नाहून निघत होत्या. बघता बघता आकाशात विजांचे तांडव सुरू झाले. हृदयाचा ठोका चुकविणारा ढगांचा गडगडाट व धुवाधार पाऊस. समोरील दरी पूर्ण अंधारात बुडून गेलेली. खोलीतील मेणबत्तीच्या प्रकाशात पडणाऱ्या आमच्याच छाया भयाण वाटत होत्या. पहाटे केव्हा तरी पाऊस थांबला असावा. सकाळी गच्चीकडे धाव घेतली आणि ओ हो चहुबाजूंनी समुद्राच्या शुभ्र लाटा पसरलेल्या, आम्ही जणू ढगांच्या अथांग महासागरातील बेटावर उभे आहोत असे वाटत होते. कालची हिमशिखरे, हिरवीगार वनश्री ढगांच्या माहोलात पूर्णपणे बुडून गेली होती. ढगांच्या लाटाच्या लाटा धडकत होत्या. काही क्षणात सोनेरी किरणांचे आगमन झाले आणि जादूची कांडी फिरवावी तसे हिमशिखरांचे रंगमंचावर आगमन झाले. ढगांची पांगापांग झाली. हिमशिखरांसमोर इंद्रधनुष्याचे तोरण लागले. निळ्या आकाशात कोवळ्या सोनेरी रंगाची उधळण सुरू झाली. थोडय़ाच वेळात सूर्यदेव विराजमान झाले. अविस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली.\nनैनितालपासून ७२ किमी. अंतरावरील कौसानी हे १८९० मीटर उंचीवरील पाइन व देवदार वृक्षांच्या घनदाट वनश्रीत लपलेले टुमदार गाव. दोन वा तीनमजली आठ ते दहा हॉटेल्स. प्रत्येकात खास मोठी गच्ची सूर्योदय दर्शनाकरिता बांधलेली. सकाळी सहा वाजता प्रचंड कुडकुडायला लावणाऱ्या थंडीत तमाम पर्यटक सूर्यदेवाच्या प्रतीक्षेत उभे. अर्धवर्तुळाकर क्षितिजाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हिमशिखरांच्या रांगांच्या रांगा अस्ताव्यस्त पसरलेल्या. केशरी, सोनसळी तांबूस रंगात नाहून निघालेल्या जणू, एखाद्या पलटणीत उभ्या असलेल्या सैनिकांसारख्या वाटत होत्या. त्यातील प्रमुख चोखंबा, निळकंठ, त्रिशूल, नंदादेवी व नंदाकोट. काहींनी ढगांची टोपी घातलेली. जसजसे सोनेरी किरण पसरू लागले तसतसे एकेका शिलेदाराचे रंगमंचावर आगमन होऊ लागले. दुर्बिणीतून पन्नासेक शिखरांचा चमू दिसत होता. तीन दिवस रोज पहाटेचे हे सूर्यदर्शन विविध रूपांत पाहण्याची अनोखी संधी मिळाली होती. कौसानीच्या या रम्य सोहळ्याच्या महात्मा गांधीजी इतके प्रेमात पडले होते की, त्यांनी आपला एक दिवसाचा मुक्काम वाढवून आठ दिवस केला होता.\nचिलका अथवा चिलिका हे ११०० स्क्वे. कि.मी. व्याप्ती असलेले सरोवर ओडिसाच्या पूर्वेकडील तीन जिल्ह्यंत पसरलेले. विशाखापट्टणम-भुवनेश्वर या रेल्वे मार्गावरील बाळूगाव स्टेशन पासून दहा किमी अंतरावर ही स्थलांतरित पक्षांकरता असलेली प्रसिद्ध जागा. त्यात संपूर्ण सरोवर पूर्वाभिमुख असल्याने सूर्योदय सोहळा आवर्जून बघावा असा. पहाटे पाच वाजल्यापासून आकाशात लाली पसरू लागली. क्षितिजाला भिडलेल्या पाण्याच्या कडेतून लालबुंद चकोर वरवर सरकू लागली. हळूहळू भडक लालबुंद गोळा उमललेल्या फुलासारखा झपझप आकाशात सरकू लागला, तांबडय़ा किंचित सोनेरी रंगाच्या विविध छटांनी संथ पाणी उजळून निघाले होते. मासे पकडण्यास जाणाऱ्या छोटय़ा होडय़ा डुलत डुलत मार्ग आक्रमित होत्या. पांढऱ्या, कबरी, काळ्या रंगाच्या बदकांची भिंतची भिंत पाणवनस्पती खाण्यात मग्न होती.\nभारताचे दक्षिण टोक कन्याकुमारी. तिथे हिंदी व अरबी समुद्र मिळतात. त्या जागेला विवेकानंद शिला स्मारक आहे. तिथे सूर्योदय सोहळा अनुभवण्यासाठी बरीच हॉटेल्स अशी बांधलेली आहेत की खोलीमधून हे विहंगम दृश्य मनमुराद लुटता येते. आकाशातील केशरी, सोनेरी, लाल रंगाची उधळण, तांबूस रंगांनी नाहून निघालेल्या संथ लाटा, डुलत जाणाऱ्या नावा, किलबिलाट करत जाणारे पक्ष्यांचे थवे.. आरामात खुर्चीत बसून हातात चहाचा कप घेत हा आनंद मनमुराद लुटण्याची मजा औरच. येथील महात्मा गांधी स्मारक कल्पकतेने बांधलेले असून गांधीजींचा अस्थी कलश ज्या जागी ठेवलेला आहे त्या जागेवर दोन ऑक्टोबर दुपारी बारा वाजता सूर्यकिरण नेमके त्यावर पडतात.\nओडिसामधील कोणार्क सूर्य मंदिर म्हणजे सूर्य देवाचे रथावर आरूढ असलेले एक महान शिल्प. जेथे शेकडो वर्षांपूर्वी तेथील राजा सूर्यदेवाची पूजा करीत असे, आणि त्यावेळी मूर्तीवर सकाळचे किरण पडत असत. संपूर्ण मंदिर पाहून मती गुंग होते.\nकेरळातील सदाबहार हिल स्टेशन पीरमेड हे एर्नाकुलमपासून १२० किमी अंतरावर तीन हजार फूट उंचीवरच्या चहाच्या हिरव्यागार मळ्यात लपलेले. सर्व बाजूंनी डोंगरमाथे. त्या वरील दोन निसर्ग लेणी असलेल्या जागा ग्राम्पी व परुनथमपुरा या काळ्या दगडाच्या डोंगर रांगा (eagle`s rock.Tagore remembered spot) या अगदी टागोरांच्या दाढी असलेल्या चेहऱ्याची आठवण करून देणाऱ्या. तेथील माथ्यापर्यंत जाण्यास उत्तम सिमेंटचा रस्ता. सूर्यास्त पाहण्यास शेकडोंनी प्रवाशांच्या झुंडी. तांबडय़ा सोनेरी, केशरी रंगाची आकाशात चाललेली उधळण व साथीला ढगांचा सूर्याबरोबर चाललेला लपाछपीचा खेळ, डोळ्याचे पारणे फिटविणारा सूर्यास्त सोहळा.\nकेरळातील बॅकवॉटर्स म्हणजे निसर्गाचा अनोखा आविष्कार. नदीची अनेक मुखे समुद्राला ज्या जागी मिळतात त्या ठिकाणी लहान-मोठी सरोवरे तयार होतात व ती एकमेकांना जोडली जात असल्याने प्रचंड मोठा जलाशय निर्माण होतो. भारतातील नंबर एकचे सर्वात मोठे सरोवर वेम्बेनाड लेक व काठावर वसलेले छोटे टुमदार गाव कुमारकोम. हा परिसर म्हणजे स्वर्गभूमीच जणू. लेकची लांबी १०२ किमी व रुंदी १५ किमी. जवळजवळ २०३३ चौ. किमी. परिसरात पसरलेले. एर्नाकुलम पासून ९० किमी अंतरावर. रस्त्याचा शेवटचा पोहचण्याचा टप्पा अगदी सरोवराच्या कडेने गर्द झाडीतून जातो. लेकमधील दोन तासांचा मोटरबोट प्रवास जणू अथांग महासागरातूनच चाललेला. काठावरच्या हाऊसबोटी, टुमदार घरे, चर्चचे मनोरे भराभर मागे पडत होते आणि आमची एकमेव बोट अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा पाठलाग करत होती. बोटीत आम्ही चार प्रवासी. केबीनमध्ये बसलेला चालक दिसतही नव्हता. त्याने अस्ताला जाणाऱ्या सूर्यासमोर आमची बोट उभी केली. आसमंतात पसरलेले पाणी, वर निळे आकाश आणि मावळता सूर्य हेच आमचे सोबती. निस्सीम शांतता, आकाशातील रंगांची उधळण, ध्यानात बसल्यागत होतो व कानात जणू सूर्याकडून येणारा ओंकार ध्वनी घुमत होता. हा एक अपूर्व योगच होता.\nसावंतवाडी वेंगुर्ले रस्त्यावरील शिरोडे गाव व लेखक वि. स. खांडेकर यांचे एक अनोखे नाते. रोज सायंकाळी किनाऱ्यावरील सुरूच्या बनातील एका ठरलेल्या बाकावर सूर्यास्त बघण्यास ते येत. त्या बाकावर बसून आम्ही त्यांच्या काळात रममाण झालो. सूर्यास्ताने त्यांना केवढी स्फूर्ती दिली होती.\nसावंतवाडी जवळील अंबोली हिल स्टेशन पाऊस, धुके आणि ढग यात सदा गुरफटलेले. सनसेट पॉइंटसमोर पांढऱ्या, कबऱ्या काळ्या ढगांचा सूर्याबरोबर लपाछपीचा खेळ चालू होता. साथीला भुरभुरता पाऊस, ढगात लपलेल्या डोंगररांगा, तांबूस केशरी रंगाच्या मधेच पडणाऱ्या छाया. सूर्यास्त न दिसता वातावरण त्यासारखे हा एक अनोखा अनुभव. दूर डोंगरावर छत्री खाली उभे असलेले जोडपे पाहताना आवारा सिनेमातील राज कपूर-नर्गिस जोडीची आठवण येत होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://puputupu.in/2015/01/santhosh-shinde/", "date_download": "2018-08-19T03:22:28Z", "digest": "sha1:NL5AX5MS27HBLK6ZTSZCQZI7C5CGX2YF", "length": 11969, "nlines": 117, "source_domain": "puputupu.in", "title": "Santhosh Shinde - PupuTupu.in | PupuTupu.in", "raw_content": "\nमहाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षांला प्रवेश घेतल्यानंतर भांडणामध्ये त्याच्याकडून मित्राचा मृत्यू झाला.. जन्मठेपेची शिक्षा झाल्याने त्याची रवानगी येरवडा कारागृहात झाली.. तेथे आसपास जुगार खेळणारे, नशा करणारे कैद्यांचा गराडा.. पण त्याने जिद्द सोडली नाही. कारागृहातील वेळ सत्कारणी लावत पंधरा वर्षांत विविध विषयांच्या अकरा पदव्या संपादन केल्या.. त्याची वागणूक पाहून त्याची सोळाव्या वर्षीच सुटका झाली.. कारागृहात राहून अकरा पदव्या घेतल्यामुळे त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही झाली.. विशेष म्हणजे त्याची कहाणी ऐकून एका समाजसेविकेने त्याच्याशी विवाह केला.. आता दोघेही आनंदी जीवन जगत आहेत- गोड शेवट असलेल्या चित्रपटाप्रमाणे\nएखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही कहाणी आहे संतोश शिंदे यांची. शिक्षा भोगून आल्यानंतर चांगले जीवन जगत असल्यामुळे पुणे पोलिसांकडून त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर शिंदे यांनी कला शाखेच्या पहिल्या वर्षांला प्रवेश घेतला. मात्र, ८ फेब्रुवारी १९९३ रोजी मित्रांसोबत झालेल्या भांडणात त्यांच्याकडून मित्राचा मृत्यू झाला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात झाली. कारागृहात गेल्यानंतर काय कारायचे, हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला. कारागृहात वेळ घालविण्यासाठी जुगार, नशा करणे यापासून ते दूरच होते. ते वेळ वाचनात घालवू लागले. कारागृहात राहून शिक्षण घेता येते याची त्यांना माहिती झाल्यानंतर त्यांनी कला शाखेच्या पहिल्या वर्षांला प्रवेश घेतला. १९९७ मध्ये कला शाखेची पहिली पदवी घेतली.\nत्यानंतर त्यांनी वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला. पण, वकिलीच्या शिक्षणासाठी ७० टक्के हजेरी अत्यावश्यक असल्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही. म्हणून त्यांनी कला शाखेच्या इतर विषयांमध्ये पदव्या घेण्यास सुरुवात केली. त्यांनी बीएमध्ये चार, एमएमध्ये तीन पदव्या घेतल्या. मात्र, सध्या बाहेर संगणकाचे युग असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी संगणकाच्या तीन पदव्या घेतल्या. शेवटी महात्मा गांधींचे विचार काय आहेत हे जाणून घेण्यासाठी अहमदाबाद येथील गांधी विचारांच्या संबंधित एक पदविका घेतली. कारागृह प्रशासनाने त्यांची वागणूक पाहून त्यांना २००८ मध्ये कारागृहातून बाहेर सोडले. त्यांनी घेतलेल्या पदव्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.\nकारागृहाबाहेर आल्यानंतर त्यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. पण, सुरुवातीला नोकरी मिळत नव्हती. कैद्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणारे उदय जगताप यांनी त्यांची सर्व कहाणी ड्रीम ग्रुप प्रा. लि. कंपनीचे उमेश अंबर्डेकर आणि शाम कळंत्री यांना सांगितली. त्यांनी शिंदे यांना काम करण्याची संधी दिली. समाजिक कार्यकर्त्यां मनाली वासणिक यांना शिंदे यांच्याबद्दल समजल्यानंतर त्यांनी उत्सुकतेपोटी माहिती घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. शिंदे यांची कहाणी ऐकून त्या प्रभावित झाल्या. समाजकार्यात मदत केली जाते, पण ते घरापर्यंत आणले जात नाही, असे सांगत त्यांनी शिंदे यांच्याकडे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. कारागृहातून बाहेर पडलेली व्यक्ती सुधारू शकते आणि त्याला चांगली पत्नी मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी मनाली यांनी विवाह केला. आता आमचे जीवन सुरळित सुरू असून एक मुलगा आहे, असे शिंदे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-19T04:05:22Z", "digest": "sha1:BTGGQRFAYPGPM42X3QW4YCTOQ4WRATGH", "length": 5212, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खानापूर येथील तरुण बेपत्ता | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखानापूर येथील तरुण बेपत्ता\nभुईंज, दि. 1 (वार्ताहर) – खानापूर येथील अंकुश संपत चव्हाण हा युवक सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी कुटुंबियांनी भुईंज पोलिसात तक्रार दाखल केली आहे.\nअधिक माहिती अशी, अंकुश संपत चव्हाण (वय 30) हे खानापूर स्टॉप (ओझर्डे, ता. वाई) येथे वास्तव्यास आहेत. सोमवार, 30 जुलै रोजी अंकुश घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेले आहेत. दोन दिवस झाले तरी अंकुश घरी परतला नसल्याने भांबावलेल्या कुटुंबियांनी अंकुश बेपत्ता झाल्याची तक्रारी भुईंज पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार आर. झेड कोळी हे अधिक तपास करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआडवाणी, किर्ती आझाद इत्यादी नेत्यांशी ममतांची चर्चा\nNext articleशनैश्‍वर देवस्थानच्या महिला विश्‍वस्ताचा विनयभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/75780", "date_download": "2018-08-19T04:13:43Z", "digest": "sha1:L6ICNICTFTZ7T54OKI5Y4IOZDMNIXVEP", "length": 12248, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Aurangabad News ६ हजार ९६८ संस्था होणार रद्द : सहधर्मदाय आयुक्त | eSakal", "raw_content": "\n६ हजार ९६८ संस्था होणार रद्द : सहधर्मदाय आयुक्त\nगुरुवार, 5 ऑक्टोबर 2017\nऔरंगाबाद : हिशोबपत्र सादर न केलेल्या ६ हजार ९६८ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सह धर्मदाय आयुक्त श्रीकांत भोसले यांनी गुरुवारी (ता.५) पत्रकार परिषदेत दिली.\nऔरंगाबाद : हिशोबपत्र सादर न केलेल्या ६ हजार ९६८ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सह धर्मदाय आयुक्त श्रीकांत भोसले यांनी गुरुवारी (ता.५) पत्रकार परिषदेत दिली.\n२००५ पूर्वी जिल्ह्यात ३० हजार संस्थांनी नोंदणी केली असून त्यापैकी ६ हजार ९६८ संस्थांनी हिशोब पत्र (ऑडिट रिपोर्ट) सादर केलेला नाही. 4 अधिकाऱ्यांतर्फे अशा संस्थांची यादी तयार करण्यात आली आहे. संस्थांनी हिशोब पत्र दाखल करूनही नजरचुकीने रद्द करण्याचा यादीत संस्थांचे नाव आले असेल तर अशा संस्थांनी २३ ऑक्टोबर ते १९ डिसेंबर २०१७ या कालावधीत हिशोब पत्र सादर करावा असेही सांगण्यात आले. नव्याने हिशोब पत्र सादर करण्याची संधी दिली जाणार नाही. या संस्थांमध्ये मंदिर ट्रस्ट चा समावेश नसल्याचेही श्री भोसले यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात २००५ ते २०१० या कालावधीत नोंदणी केलेल्या संस्थांनी हिशोब पत्र सादर न केल्यास त्या संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.\nया संस्था डी रजिस्टर केल्याने संस्थांतील अनागोंदी कारभार होण्याला आधीच अटकाव बसणार आहे. अशा संस्थाना वेळीच पायबंद घातल्याने प्रशासकीय यंत्रणेवरील ताण ही कमी होईल असे भोसले यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त व्ही.0 आर. सोनुने, सहाय्यक धर्मदाय आयुक्त एस. व्ही. एच. कादरी, एस. के. मुळे, ए. एस. बडगुजर, प्रकाश जोशी उपस्थित होते.\nआपली संस्था शोधण्याचे आवाहन\nनोंदणी रद्द करण्यात येणाऱ्या संस्थांची यादी सहआयुक्त कार्यालयात नोटीस बोर्ड वर लावण्यात आल्या असून कार्यालयाच्या वेबसाईटवर ही अपलोड करण्यात येणार आहेत. यातून आपापल्या संस्थाची नावे शोधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nMaratha Kranti Morcha : उद्यापासून चक्री उपोषण\nपुणे - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे पुण्यात सोमवारी (ता. २०) पासून बेमुदत चक्री उपोषण...\nशहरात आणखी पाच कचरा प्रकल्प\nपुणे - ‘‘फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शहरात पाच ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. केशवनगर-...\nपुणे - महाराष्ट्रातील रामदासी परंपरा आणि वारकरी संप्रदाय यांच्यातील आध्यात्मिक समन्वयाचा ऐतिहासिक दस्तऐवज समोर आला असून, प्रत्यक्ष रामदासी परंपरेतील...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती\nकोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ...\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही आहे ओळख\nऔरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3046/", "date_download": "2018-08-19T04:31:09Z", "digest": "sha1:YTPDDB67435UMWZMIDOIFBC6M7XJMCVD", "length": 3607, "nlines": 78, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-प्रीत माझी....कर्म माझे", "raw_content": "\nप्रीत माझी....कर्म माझे :'(\n(याच्या चालीसाठी येथे क्लिक करा.)[http://www.youtube.com/watch\nप्रीत माझी सप्तरंगी , उजळून टाकी आसमंता\nकर्म माझे आंधळे, दीपवू त्याला कसे \nप्रीत माझी सप्तसूरी, नीनादते या आसमंता\nकर्म माझे ठार बहिरे, मी ऐकवू त्याला कसे \nप्रीत माझी अष्टगंधी, दरवळे या आसमंता\nकर्म निश्वासी असे, मी माखवू त्याला कसे \nप्रीत माझी मखमली ती, कुरवाळते या आसमंता\nकर्म माझे कंटकाचे, कुरवाळू मी त्याला कसे \nप्रीत माझी दानशील, सर्व लुटते आसमंता\nकर्म माझे कृपण आहे, देण्यास सांगू त्याला कसे \nप्रीत माझी भावदर्शी, भारते या आसमंता\nकर्म माझे स्थितप्रज्ञ, भारवू त्याला कसे \nप्रीत माझी क्रियाशील, हलवून टाकी आसमंता\nकर्म माझे क्रियाहीन, काम त्याला सांगू कसे \nRe: प्रीत माझी....कर्म माझे\nRe: प्रीत माझी....कर्म माझे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ls-2015-diwali-news/magnolia-grandiflora-1197072/", "date_download": "2018-08-19T03:38:42Z", "digest": "sha1:UZTQPHRWY6WXYJJ56HK4IYGGENFSDBJU", "length": 22778, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भोवळ | Loksatta", "raw_content": "\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nतपासात महत्त्वाचे पाऊल - डॉ. हमीद\nसांकेतिक शब्दांतील चिठ्ठय़ा हस्तगत\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\nदिवाळी अंक २०१५ »\nहिमचंपा के फूल जब खिलते है तो पुरा माहोल गंधित हो उठता है\nमाझ्या शेजारी नाशिक येथे जुन्या पिढीतील हिंदी सिनेतारका इंद्राणी मुखर्जी राहतात. चार-पाच महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे पाहुण्या म्हणून बंगाली चित्रपटसृष्टीतील त्यांच्याच पिढीतील सिनेतारका माया मुखर्जी पाहुण्या म्हणून राहायला आल्या. सोबत त्यांचे पतीही होते. पतिराजांचे वय वर्षे ९१ आणि मायाजी ८६ वर्षांच्या. बऱ्याच वर्षांपूर्वी त्या व त्यांचे पती दिलीप हे शिलाँगला गेले होते. शिलाँग ही अरुणाचल प्रदेशची राजधानी. त्यांचा मुक्काम मुख्यमंत्री गार्विन प्यू (Garwin Pew) यांचे पाहुणे म्हणून शिलाँग क्लबमध्ये होता. १९८१ साली. मुख्यमंत्री मायाजींचे कॉलेजमधील सहाध्यायी. अतिथीगृहात मायाजींना सकाळी लवकर जाग आली. त्या व्हरांडय़ात येऊन चहा पीत बसल्या. दिलीपदांना जाग आल्यावर तेही बाहेर आले. त्यांना जाणवले की आसमंतात एक मादक गंध पसरला आहे. त्यांनी दीर्घ श्वास घेऊन गंधाचा आस्वाद घेतला आणि मायाजींना म्हणाले, ‘‘एवढय़ा सकाळी कोणते सेंट लावून बसली आहेस’’ त्या उत्तरल्या, ‘‘कुठे’’ त्या उत्तरल्या, ‘‘कुठे मी कुठलाच सेंट लावलेला नाही. इथे बसल्यापासून मलाही हा गंध जाणवतो आहे. वेगळा. मादक. मन लुभावन. क्या बात है मी कुठलाच सेंट लावलेला नाही. इथे बसल्यापासून मलाही हा गंध जाणवतो आहे. वेगळा. मादक. मन लुभावन. क्या बात है\nत्यांनी तिथल्या नोकराला बोलावले व विचारले, ‘‘ये कैसी खुशबू है’’ तो म्हणाला, ‘‘येथून थोडय़ाच अंतरावर हिमचंपा का पेड है’’ तो म्हणाला, ‘‘येथून थोडय़ाच अंतरावर हिमचंपा का पेड है उसके फूल जब खिलते है तो पुरा माहोल गंधित हो उठता है उसके फूल जब खिलते है तो पुरा माहोल गंधित हो उठता है\nमायाजी आणि त्यांचे पती दोघेही त्या नोकरासोबत त्या झाडाजवळ गेले. नेटका पर्णसंभार असलेल्या त्या वृक्षावर छोटय़ा कमळाच्या आकाराची शुभ्र फुले उमलली होती. रबराच्या झाडासारखी पाने. काही मधमाश्या मधाच्या लोभाने फुलाभोवती आणि फुलावर घिरटय़ा घालत होत्या. क्या बात है दोघेही तो वृक्ष न्याहाळीत आणि त्या सुगंधात न्हात बराच काळ तेथे स्तब्ध उभे होते. मन भरत नव्हते तरी खोलीवर परतावेच लागणार होते. ते खोलीवर परतण्यासाठी निघाले. नोकर सोबत होताच. तो म्हणाला, ‘‘साहेब, या फुलावर ज्या मधमाश्या मध गोळा करण्यासाठी येतात त्यांना या गंधाच्या तीव्र मादकतेने भोवळही येते.’’ मधमाश्यांना भोवळ येते ही कल्पनाच केवढी गोड आहे दोघेही तो वृक्ष न्याहाळीत आणि त्या सुगंधात न्हात बराच काळ तेथे स्तब्ध उभे होते. मन भरत नव्हते तरी खोलीवर परतावेच लागणार होते. ते खोलीवर परतण्यासाठी निघाले. नोकर सोबत होताच. तो म्हणाला, ‘‘साहेब, या फुलावर ज्या मधमाश्या मध गोळा करण्यासाठी येतात त्यांना या गंधाच्या तीव्र मादकतेने भोवळही येते.’’ मधमाश्यांना भोवळ येते ही कल्पनाच केवढी गोड आहे गजलमधल्या एखाद्या शेरासारखी. बस् गजलमधल्या एखाद्या शेरासारखी. बस् दोघांच्याही मनात हिमचंपेने वारूळ केले.\nपुढे नोकरीनिमित्त ते दोघे अमेरिकेला गेले. गेली वीस वर्षे त्यांच तेथेच वास्तव्य होते. दोघेजण जेव्हा काहीसे निवांत असत तेव्हा हिमचंपेच्या आठवणींच्या मुंग्या मनाच्या वारुळातून बाहेर पडत आणि त्यांचा ताबा घेत. दोघांनाही हिमचंपेने झपाटले होते. त्याच्या गंधाचे गारूड डोक्यावरून उतरायला तयार नव्हते. मात्र, पुन्हा हे झाड त्यांना कधीच कुठे आढळले नाही. अमेरिकेतून परतल्यावर ते कोलकात्याला स्थायिक झाले.\nनाशिकला इंद्राणी मुखर्जीकडे ते पाहुणे म्हणून आले असता त्यांनी ही कथा त्यांना सांगितली आणि म्हणाले, ‘तुली (इंद्राणी मुखर्जी यांचे हे टोपणनाव), कोलकात्याला आमच्या अंगणात जागा आहे. हिमचंपेचे हे झाड आम्ही लावू इच्छितो. त्याचे रोप कुठे मिळेल का), कोलकात्याला आमच्या अंगणात जागा आहे. हिमचंपेचे हे झाड आम्ही लावू इच्छितो. त्याचे रोप कुठे मिळेल का’ त्यावर इंद्राणी म्हणाल्या, ‘अरे, हमारे पडोसी दादा पाटील पेडों का सब जानते है’ त्यावर इंद्राणी म्हणाल्या, ‘अरे, हमारे पडोसी दादा पाटील पेडों का सब जानते है’ खरे तर निलगिरीची शेती केल्यामुळे मला फक्त निलगिरी वृक्षाची बऱ्यापैकी माहिती होती. तसा मी वृक्षजगतातील एका विटेवरचा पुंडलिक’ खरे तर निलगिरीची शेती केल्यामुळे मला फक्त निलगिरी वृक्षाची बऱ्यापैकी माहिती होती. तसा मी वृक्षजगतातील एका विटेवरचा पुंडलिक निलगिरीच्या विटेवरचा पण एक का असेना, वीट भक्कम. लोकांचा समज असा की, मला सगळ्याच वृक्षांची माहिती आहे. अर्थात त्यांचा हा गैरसमज मला सुखावणारादेखील आहेच. असो.\nमला त्यांच्याकडून बोलावणे आले. मी गेलो. मायाजी आणि दिलीपदांनी हिमचंपेची सर्व स्टोरी मला ऐकवली आणि म्हणाले, ‘मी नव्वदी ओलांडली आहे. मायाही नव्वदीकडे झुकली आहे. देवाने सगळे काही दिले आहे. त्याच्याकडे आमचे काहीही मागणे नाही. तरीही एक इच्छा अपूर्ण आहे. आंगन में हिमचंपा चाहिये पौधा (रोप) कोठे मिळेल का पौधा (रोप) कोठे मिळेल का\nया वर्णनाच्या वृक्षाबद्दल मी कधी ऐकल्याचे वा तो पाहिल्याचेही आठवत नव्हते. मी त्यांना म्हणालो, ‘याचे बॉटनिकल नाव सांगा, म्हणजे तपास करणे सोपे जाईल.’\nबॉटनिकल नाव त्यांना माहितीचे होते. ते त्यांनी सांगितले- MAGNOLIYA GRANDIFLORA. मग नेटवरून सर्च सुरू झाला. माहिती मिळाली. झाडाचे व फुलांचे फोटोही मिळाले. झाड व फुलांचे फोटो पाहिल्यावर आठवले. अरे, याची आणि आपली भेट झाली आहे. काश्मीरमध्ये श्रीनगरला परीमहलमध्ये आम्ही थांबलो होतो याच्यासमोर बराच वेळ.. मायाजी आणि दिलीपदांसारखे एका जाणकार गाईडकडून त्याचे बॉटनिकल नावही लिहून घेतले होते एका चिटोऱ्यावर. नाशिकला परसात लावावे म्हणून एका जाणकार गाईडकडून त्याचे बॉटनिकल नावही लिहून घेतले होते एका चिटोऱ्यावर. नाशिकला परसात लावावे म्हणून पण पुढे त्याला साफ विसरलो. मुखर्जी दाम्पत्य विसरले नव्हते. बरे झाले यानिमित्ताने आठवण झाली. रोप मिळण्याची शक्यता असलेल्या मित्रांना व्हॉटस्अ‍ॅपवर व मेलवर माहिती पाठविली आणि त्यांच्याकडे हिमचंपेच्या रोपांची मागणी केली. ‘रोपे आहेत’ म्हणून एकाचा निरोप आला. विचारले, ‘किती रोपे आहेत पण पुढे त्याला साफ विसरलो. मुखर्जी दाम्पत्य विसरले नव्हते. बरे झाले यानिमित्ताने आठवण झाली. रोप मिळण्याची शक्यता असलेल्या मित्रांना व्हॉटस्अ‍ॅपवर व मेलवर माहिती पाठविली आणि त्यांच्याकडे हिमचंपेच्या रोपांची मागणी केली. ‘रोपे आहेत’ म्हणून एकाचा निरोप आला. विचारले, ‘किती रोपे आहेत’ म्हणाला, ‘अकरा.’ त्वरित सगळी रोपे पाठवायला सांगितले. रोपे आली. त्यातली दोन माया मुखर्जीना दिली. सहा इंद्राणी मुखर्जीना दिली. त्यांच्या बंगल्याचे आवार तीन एकरांचे आहे. दोन माझ्या परसात लावली. एक चित्रकार सुभाष अवचटच्या खंडाळ्यातील बंगल्यासाठी राखून ठेवले. त्याचे आज नेतो, उद्या नेतो असे चालले आहे. जाऊ द्या- आपल्याला काय’ म्हणाला, ‘अकरा.’ त्वरित सगळी रोपे पाठवायला सांगितले. रोपे आली. त्यातली दोन माया मुखर्जीना दिली. सहा इंद्राणी मुखर्जीना दिली. त्यांच्या बंगल्याचे आवार तीन एकरांचे आहे. दोन माझ्या परसात लावली. एक चित्रकार सुभाष अवचटच्या खंडाळ्यातील बंगल्यासाठी राखून ठेवले. त्याचे आज नेतो, उद्या नेतो असे चालले आहे. जाऊ द्या- आपल्याला काय गंधानंदाला तोच मुकणार आहे. मग बसेल नाशिकच्या वाढलेल्या वृक्षासमोर कॅनव्हास घेऊन पेंटिंग करत गंधानंदाला तोच मुकणार आहे. मग बसेल नाशिकच्या वाढलेल्या वृक्षासमोर कॅनव्हास घेऊन पेंटिंग करत पण पेंटिंगमध्ये गंध कसा येणार पण पेंटिंगमध्ये गंध कसा येणार कदाचित सुभाषच्या चित्रात येईलही, कारण तो चित्राशी काढताना इतका एकरूप होतो, की त्या समाधी अवस्थेत काढलेल्या चित्राला येऊही शकेल मादक गंध. ऑस्कर वाईल्डच्या कादंबरीतील डोरियन ग्रेच्या चित्रासारखे ते जिवंत असेल.\nएखादे झपाटलेपण माणसाला किती घट्ट बांधून ठेवू शकते. मुखर्जीचे ते झपाटलेपण त्यांना रोप दिले त्या दिवशी संपले. आता ते गंधरूप झपाटलेपण माझ्या मानगुटीवर बसले आहे. रोज सकाळी जाग आल्याबरोबर मी बाहेर पडतो. त्या दोन्ही झाडांजवळ जातो. त्यांना डोळे भरून पाहतो. आई आपल्या शांत निजलेल्या बाळाकडे पाहते तसे. आशा चाळवते. लोभ जागा होतो. वाटते, आता ही रोपे मोठी होतील, त्यांचे वृक्ष होतील, पांढऱ्या फुलांनी ते लदबदतील, आसमंत गंधभारित होईल, मधमाश्या आकर्षित होतील, मधप्राशनासाठी येतील, तृप्त होतील, धुंद गंधाने त्यांना भोवळ येईल, त्या लडखडत उडतील.\nमाझे हे वय म्हणजे परतीचा प्रवास आहे. या प्रवासात इच्छांचे ओझे आपण उतरवीत असतो. सत्ता नको, संपत्ती नको, कीर्ती नको.. या उतरंडी उतरवण्यात आपल्याला काही प्रमाणात\nयशही मिळते. पण हिमचंपेच्या या दृश्याची\nइच्छा फुलपाखरासारखी येते आणि अलगद खांद्यावर बसते. रेशमाचे असले, तरी हे बंधच असतात..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n२३७. पान, फूल, फळ\nवसईचा चाफा गावातच खुलेना\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nEngland vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७\nKerala Floods: पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू ; NDRFचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.techvarta.com/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9A-%E0%A5%A8-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-19T03:45:01Z", "digest": "sha1:BSXBBM7MFUGJA7JP7K3UHPI644HXJPMV", "length": 13473, "nlines": 180, "source_domain": "www.techvarta.com", "title": "हुआवे वॉच २ (२०१८) : जाणून घ्या सर्व फिचर्स - Tech Varta", "raw_content": "\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nट्विटरचे लाईट अ‍ॅप भारतात सादर\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nफेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी\nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nमोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना\nअरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे \nस्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nव्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती\nवेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nHome गॅजेटस हुआवे वॉच २ (२०१८) : जाणून घ्या सर्व फिचर्स\nहुआवे वॉच २ (२०१८) : जाणून घ्या सर्व फिचर्स\nहुआवे कंपनीने आपल्या वॉच २ (२०१८) या मॉडेलचे अनावरण केले असून यात ई-सीमकार्डसह व्हाईस कॉलींगची सुविधा देण्यात आली आहे.\nहुआवे वॉच २ (२०१८) हे मॉडेल आधी बाजारपेठेत उतारण्यात आलेल्या वॉच २ या मॉडेलची अद्ययावत आवृत्ती आहे. याला स्टँडर्ड ब्ल्यु-टुथ व्हेरियंट, फोर-जी नॅनो सीम आणि ई-सीम या तीन प्रकारांमध्ये बाजारपेठेत उतारण्याची घोषणा करण्यात आली आहे. याच्या मदतीने युजर कॉल करू शकणार आहे. याशिवाय संदेशांची देवाण-घेवाणदेखील करता येणार असून विविध अ‍ॅप्सचा वापरदेखील करता येणार आहे. हे मॉडेल अँड्रॉइड वेअर २.० या प्रणालीवर चालणारे असेल. यामध्ये १.२ इंच आकारमानाचा गोलाकार डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण देण्यात आले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन वेअर २१०० हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ७८६ एमबी तर इनबिल्ट स्टोअरेज ४ जीबी इतके आहे.\nहुआवे वॉच २ (२०१८) या मॉडेलमध्ये फास्ट चार्जींगसह ४२० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर कनेक्टीव्हिटीसाठी यामध्ये ब्ल्यु-टुथ, जीपीएस, वाय-फाय, एनएफसी आदी पर्याय देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये हार्ट रेट सेन्सरसह गायरोस्कोप, कंपास, बॅरोमीटर, अँबियंट लाईट सेन्सर आदी सेन्सर्सदेखील असतील. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे स्मार्टवॉच वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असल्यामुळे कोणत्याही वातावरणात वापरणे शक्य आहे.\nPrevious articleफेसबुकवरील सर्व आठवणींना एकाच ठिकाणी पाहता येणार\nNext articleपॉप-अप फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/fly-mv266-price-p4wcRV.html", "date_download": "2018-08-19T03:51:23Z", "digest": "sha1:FCF622VV32W4ORJOU6XW2UM26UKHPQVD", "length": 13927, "nlines": 408, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फ्लाय मव्२६६ सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवरील टेबल मध्ये फ्लाय मव्२६६ किंमत ## आहे.\nफ्लाय मव्२६६ नवीनतम किंमत Jun 15, 2018वर प्राप्त होते\nफ्लाय मव्२६६होमेशोप१८ उपलब्ध आहे.\nफ्लाय मव्२६६ सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 2,199)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफ्लाय मव्२६६ दर नियमितपणे बदलते. कृपया फ्लाय मव्२६६ नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफ्लाय मव्२६६ - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 10 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमॉडेल नाव MV 266\nनेटवर्क तुपे Yes, GSM+GSM\nडिस्प्ले सिझे 2.6 Inches\nरिअर कॅमेरा Yes, 2 MP\nइंटर्नल मेमरी 233 KB\nएक्सटेंडबले मेमरी Yes, 32 GB\nटाळकं तिने 12.3 hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 400 hrs\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.yzdongao.com/mr/", "date_download": "2018-08-19T03:40:32Z", "digest": "sha1:XA5VNSIJ7M2LSR7JFHENPTMA3FXY24EV", "length": 4409, "nlines": 150, "source_domain": "www.yzdongao.com", "title": "चीन निर्माता कास्ट करणे मरणार, ऍल्युमिनियम मरतात घडवणे, उच्च प्रिसिजन यंत्र - DONGAO", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nव्यावसायिक लाखो आम्हाला का निवडले ते पहा. आमच्या श्रीमंत इतिहास आणि सिद्ध कामगिरी पासून नावीन्यपूर्ण आणि तंत्रज्ञान आमच्या फोकस आहे.\n2006 मध्ये स्थापना केली जात असल्याने, आमच्या कंपनी आर & डी आणि अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण आणि जस्त धातूंचे मिश्रण उत्पादने मॅन्युफॅक्चरिंग विशेष करण्यात आली आहे. कंपनी Yinzhou जिल्हा, निँगबॉ शहर, Zhejiang प्रांत स्थित आहे. सुमारे 10,000 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र 13,500 चौरस मीटर क्षेत्र, पांघरूण.\nआम्ही मरणार गरम खोलीत 168T कास्ट मशीन, आणि 50T 3 युनिट मरणार टाकताना मशीन थंड खोलीत 800T करण्यासाठी 160T 7 युनिट आहे.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा ट्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-bjp-anganvadi-aahar-114831", "date_download": "2018-08-19T04:21:19Z", "digest": "sha1:MGKN7ERHRL7KA62RUUIWTH47ZW6XA7RB", "length": 14295, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon bjp anganvadi aahar भाजपचा बडा पदाधिकारी आहार पुरवठादाराला वाचविण्याची धडपड | eSakal", "raw_content": "\nभाजपचा बडा पदाधिकारी आहार पुरवठादाराला वाचविण्याची धडपड\nमंगळवार, 8 मे 2018\nजळगाव ः जिल्ह्यात अंगणवाडीत पुरविण्यात येणारा पौष्टिक पोषण आहार पुरवठ्याचा ठेका गेल्या तीन वर्षांपासून धुळे येथील भाजपच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याचा असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळेच अंबेवडगाव (ता. पाचोरा) येथे उघडकीस आलेले बुरशीयुक्‍त शेवयांचे प्रकरण दाबून पुरवठादाराला वाचविण्याची धडपड सुरू झाल्याचे दिसत आहे.\nजळगाव ः जिल्ह्यात अंगणवाडीत पुरविण्यात येणारा पौष्टिक पोषण आहार पुरवठ्याचा ठेका गेल्या तीन वर्षांपासून धुळे येथील भाजपच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याचा असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळेच अंबेवडगाव (ता. पाचोरा) येथे उघडकीस आलेले बुरशीयुक्‍त शेवयांचे प्रकरण दाबून पुरवठादाराला वाचविण्याची धडपड सुरू झाल्याचे दिसत आहे.\nअंगणवाडीतून सहा महिने ते तीन वर्षे वयातील बालकांना तसेच गरोदर व स्तनदा मातांना पौष्टिक आहार दिला जातो. हा आहार पुरवठा करण्याचे काम यापूर्वी स्थानिक बचतगटांना देण्यात आले होते. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून या कामाचे कंत्राट संस्थांना देण्यात आले आहे. यात महाराष्ट्र महिला सहकारी गृहउद्योग संस्था मर्यादित, धुळे या संस्थेकडून जळगाव जिल्ह्यासह अन्य पाच जिल्ह्यांमध्ये पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येत आहे.\nधुळे येथील संबंधित संस्थेकडून पुरवठा करण्यात आलेल्या पाकिटबंद शेवयांना बुरशी व दुर्गंधी येत असल्याचे अंबेवडगाव (ता. पाचोरा) येथील अंगणवाडीत उघडकीस आले आहे. साधारण 36 बुरशीयुक्‍त पाकिटांचा पुरवठा या अंगणवाडीत झाला आहे. हे प्रकरण जिल्हा परिषदेत गाजले खरे, पण पुरवठादार भाजपचा बडा पदाधिकारी असल्याने आता हे प्रकरण दाबण्याच्या हालचाली सुरू आहेत.\nशालेय पोषण आहार प्रकरणात सर्व पुरावे आल्यानंतरही संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याबाबतचे प्रकरण पोलिस प्रशासनापर्यंत येऊन अडकले होते. तसेच अंगणवाडी पोषण आहार प्रकरणाचेही सुरू असून, बुरशीयुक्‍त शेवया पुरवठा प्रकरणात कोणत्या आधारावर गुन्हा दाखल करायचा, असा प्रश्‍न पोलिसांकडून उपस्थित होत आहे. यामुळे बुरशीयुक्‍त शेवयांचे प्रकरण रेंगाळण्याचे चित्र आहे.\nबुरशीयुक्‍त शेवयांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सीईओ शिवाजी दिवेकर यांनी जिल्ह्यातील पंधरा अंगणवाड्यांची रॅंडमली तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज तपासणी पूर्ण झाली असून, दोन- तीन दिवसांत अहवाल सादर केला जाणार असल्याचे महिला व बालविकास अधिकारी आर. आर. तडवी यांनी सांगितले. शिवाय, शेवयांचे नमुने तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविण्यात आले असून, संबंधित पुरवठादारास दंड करण्यात येणार असल्याचे तडवी यांनी सांगितले.\nरुपया अवमूल्यनावर गप्प का\nसांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. साऱ्यांची तोंडे का बंद आहेत. शेतीमाल हीच देशाची ताकद आहे. निर्यातबंदी उठवली तरच...\nदोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या\nपिंपरी - दोन लहान मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. १८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आली...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती\nकोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ...\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही आहे ओळख\nऔरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच वर्षांनंतर छडा\nमुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश आले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/why-women-get-blamed-every-time/", "date_download": "2018-08-19T03:27:53Z", "digest": "sha1:W33MIIMDH3HVR6RJVN3O3G7OZHFNHK5I", "length": 17056, "nlines": 106, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"प्रत्येक चूक स्त्रीचीच असते\"- नाही का?!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nब्लॉग याला जीवन ऐसे नाव\n“प्रत्येक चूक स्त्रीचीच असते”- नाही का\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nमध्यंतरी whatsapp वर एक video clip फिरत होती, पाळणाघरात एका बाळाला तिथल्या बाईने दिलेल्या त्रासाबद्दल \nअर्थातच बघून मन विषण्ण झालं आणि त्यावरच्या comments वाचून दुसऱ्यांदा \nआजकाल बायका करीयरच्या नादी लागल्या आहेत मग काय होणार हा सगळ्यांचा मतितार्थ अशी टीप्पणी करताना मति वापरलेली नसते त्यामुळे त्यात फारसा अर्थही नसतोच. नादी लागणं म्हणजे एखाद्या वाईट गोष्टीच्या आहारी जाणं. त्याने केलं तर कर्तृत्व आणि तिने केलं तर नादी लागणं अशी टीप्पणी करताना मति वापरलेली नसते त्यामुळे त्यात फारसा अर्थही नसतोच. नादी लागणं म्हणजे एखाद्या वाईट गोष्टीच्या आहारी जाणं. त्याने केलं तर कर्तृत्व आणि तिने केलं तर नादी लागणं आपण ज्या दर्जाच्या समाजात राहातोय तिथे माझा प्रश्न अप्रस्तुत वाटेल काही जणांना. म्हणून मी उदाहरणंच देतेचं\nमाझ्यापासूनच सुरुवात करू. मी लग्नापूर्वीच वकीली व्यवसायाला सुरुवात केली. लग्नानंतरही मी व्यवसाय चालू ठेवला. मला घरातून support होता. आज २४ वर्षांनंतर ह्या support चा मी विचार करते तेव्हा कळतं ती फक्त घराबाहेर पडण्याची परवानगी होती. It was subject to conditions… घर सांभाळण्यात कुठलीही कसूर होता कामा नये. समाजाने आखलेल्या चौकटींच्या मर्यादा मी पाळल्याच पाहिजेत. चौकट या शब्दाचं अनेकवचन यासाठी वापरलं की समाज ह्या चौकटी बदलत राहातो अन् घर सांभाळण्याचे किती आयाम असतात हे सांगणं म्हणजे type करताना हात थबकवून विचारांमधेच गुंतून पडणं. पण तरीही मी खुष होऊन आणि राहून माझ्या मनासारखं यश मिळवलं प्रत्येक आघाडीवर त्यासाठी मी माझे छंद, करमणुक, विरंगुळा, हौसमौज हे सगळे शब्दच माझ्या dictionary मधून काढून टाकले. आज माझ्या कुटुंबात आणि बाहेरही मला मानाचं स्थान आहे .\n(हे देखील वाचा: Love, लग्न : आग का दरिया है, डूब के जाना है \nदुसरं उदाहरण माझी मैत्रिण मनीषाचं ती पण वकील MPSC पास होऊन सरकारी वकील झाली. त्या दरम्यान तिची मुलगी १६ -१७ वर्षांची झालेली. नव-याची practice जोरात. हिच्या joining ला विरोधही जोरात. आता मुलीचं करीयर बघायचं सोडून हीने स्वार्थीपणाने स्वतःचं करीयर करू नये असा मुद्दा मी तिला सांगितलं, “मुलीचं लग्न करुन टाका म्हणावं. कुणाचं तरी एकीचंच करीयर घडणार असेल तर तुझ्याच आईवडीलांना यश मिळू दे.” माझी गोळी अगदी योग्य जागी लागली मी तिला सांगितलं, “मुलीचं लग्न करुन टाका म्हणावं. कुणाचं तरी एकीचंच करीयर घडणार असेल तर तुझ्याच आईवडीलांना यश मिळू दे.” माझी गोळी अगदी योग्य जागी लागली तिची मुलगीही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आता मनीषाही ” घर सांभाळून ” नोकरी करतेय तिची मुलगी engineer झाली पुण्यात job करतेय समाजाच्या चौकटीत राहून तिची मुलगीही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आता मनीषाही ” घर सांभाळून ” नोकरी करतेय तिची मुलगी engineer झाली पुण्यात job करतेय समाजाच्या चौकटीत राहून एक दोन वर्षांनी तिच्यासाठी स्थळ बघणार आहेत.\nआमच्या पिढीसाठी ह्या कहाण्या अगदी common आहेत. ह्यात नवीन काही नाही. महिलांच्या करीयरबद्दल चर्चा करताना फार नाही फक्त दोन तीन पिढ्या मागे जाऊन विचार करा. हे का सुरु झालं \n(हे देखील वाचा: अस्वस्थ करणारा ‘अर्थ’- शबानाचा आणि रोहिणीचाही \nआर्थिक स्वातंत्र्य ही प्रत्येक adult ची गरज आहे. एवढंच नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहाणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.\nनवरा हे सगळं सांभाळेल हे गृहीत धरून बायकोच्या करीयरला अनावश्यक मानलं जातं. पण लग्न हा एक जुगार आहे तिथे सगळे पत्ते आपल्या मनासारखे पडतील असं नाही. नवरा तिला आयुष्यभर सांभाळेल याची खात्री कोणी घेऊ शकतं का तो कुटुंब सांभाळायला समर्थ ठरेल आणि हीच्या नंतरच मरेल ही खात्री तर नक्कीच नाही.\nहे खूप harsh वाटतंय का बरं जरा मऊ बोलूया.\nविधवा, परित्यक्ता स्त्रियांचे आणि त्यांच्या मुलांचे हाल आपण समाज म्हणून तर अनुभवले आहेत नं \nआणि यानंतरचा टप्पा आला स्त्रीशिक्षणाचा शिक्षण देण्यापर्यंत आमच्यावर उपकार करायला समाज तयार झाला. मग एखादीवर उपरोल्लिखित वाईट वेळ आली तर तिने त्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करावी असा सल्ला तर आपण देणार नाही ना शिक्षण देण्यापर्यंत आमच्यावर उपकार करायला समाज तयार झाला. मग एखादीवर उपरोल्लिखित वाईट वेळ आली तर तिने त्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करावी असा सल्ला तर आपण देणार नाही ना घर सांभाळता येणं हे पुरुषांसाठीही तेवढंच गरजेचं झालं आहे. कारणं…वरचीच आहेत \nती घर सांभाळायला समर्थ असेल का आयुष्यभर सोबत करेल का आयुष्यभर सोबत करेल का सगळ्याच जबाबदा-या कुटुंबाने आणि समाजाने वाटून घेतल्या पाहिजेत. So called space मागणारे आजी आजोबा, एकमेकांना न सांभाळणा-या दोन पिढ्या ज्या समाजात आहेत तिथे बालकांवर अन्याय होणार सगळ्याच जबाबदा-या कुटुंबाने आणि समाजाने वाटून घेतल्या पाहिजेत. So called space मागणारे आजी आजोबा, एकमेकांना न सांभाळणा-या दोन पिढ्या ज्या समाजात आहेत तिथे बालकांवर अन्याय होणार एकत्र कुटुंब पद्धतीत प्रत्येकाचं स्वातंत्र्य, आकांक्षा जपून एकमेकांना आधार देत राहिलं तर अनेक समस्या संपतील. काहीतरी वाईट घडलं की सवयीनेच स्त्रियांवर चूक ढकलण्यापेक्षा कुटुंब प्रबोधन आणि समाज प्रबोधन जास्त गरजेचं आहे.\nमी सुरूवातीला उल्लेखिलेली comment , अतिशय sensible , sensitive असलेल्या खूप चांगली काव्य प्रतिभा लाभलेल्या माझ्या एका डॉक्टर मित्राची आहे .\n(हे देखील वाचा: ती सध्या काय करते – विनोद पुरे, आता हे वाचा – विनोद पुरे, आता हे वाचा\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← जाऊ तुकोबांच्या गावा: भाग २\nराहुल द्रविड: एक यशस्वी पण दुर्लक्षित खेळाडू\nजगातील अशी काही ठिकाणं जिथे स्त्रियांना नाही तर पुरुषांना आहे ‘नो एण्ट्री’\nपुरुषांचा बुद्ध्यांक खरंच स्त्रियांपेक्षा जास्त असतो\nटॅरो कार्ड्सची दुनिया आणि त्यातील महिलांच्या वर्चस्वाचं रंजक कारण..\nMay 6, 2018 इनमराठी टीम 0\nमध्ययुगीन काळात मुस्लिमांना यवन किंवा म्लेंच्छ का म्हटले जायचे\nसैफ-नवाजुद्दीनची “सेक्रेड गेम्स” आवडली असेल तर ह्या ८ सिरीज नक्की बघाच\nकम्युनिस्ट-ISIS संबंध आणि त्यांचे हिंसक व देशविघातक कृत्य\nना जिम ना खुराक; तरीही या पठ्ठ्याने कमावली भल्याभल्यांना लाजवेल अशी बॉडी\nकट्टर हिंदुत्वावरील उपाय : संविधानवाद की हिंदू-हित-वाद\nखुद्द इंग्रजांना कर्ज देणाऱ्या “मराठा” राजाची अद्वितीय कथा\n“लोक भारतासारख्या “गचाळ” देशात का रहातात” उर्मट प्रश्नावर जग फिरून आलेल्याचं अत्युत्कृष्ट उत्तर\nमाणसाच्या विकृतीच्या बळी पडल्या ‘ह्या’ ऐतिहासिक वास्तू..\nइस्लामची तलवार आणि दिल्लीचा विध्वंस – अमीर तैमूर (भाग -२)\nदेशातील श्रीमंत लोक का सोडताहेत भारताची नागरिकता\nअहमदनगर दुहेरी खून प्रकरण : पडद्यामागील सत्य, जसं घडलं तसं\n क्रिकेटर्स की बॉलिवूड स्टार्स\nफिजेट स्पिनर वापरत असाल तर सावध व्हा, कारण ही निव्वळ दिशाभूल आहे\nपरिवर्तनाचा आणखी एक दुवा निखळला\nआता डीएसके यांना फासावर चढवायला हवे\nबलात्काऱ्यांची “नार्को टेस्ट” व्हावी असं म्हणतात – ती “नार्को टेस्ट” म्हणजे नेमकं काय\nतिरुपती मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचं काय करतात: जाणून घ्या\nह्या तलावात आहे करोडोंचा खजिना – जो दरवर्षी वाढतच जातोय\nक्रांतीच्या धगधगत्या मशालीत आपले सर्वस्व अर्पण करणारा अवलिया\nRAW उभी करणाऱ्या गुप्तहेराची, अप्रसिद्ध, थरारक ‘गुप्त जीवनगाथा’…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5195599147011412086&title=Inauguration%20of%20Exhibiton%20on%20Service%20Sector&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-19T03:46:24Z", "digest": "sha1:DHTGMNRTTHGZTX3HLB465MKBLVVOKJQS", "length": 14292, "nlines": 123, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘भारताच्या अफाट प्रतिभेचा सेवा क्षेत्रांना नैसर्गिक लाभ’", "raw_content": "\n‘भारताच्या अफाट प्रतिभेचा सेवा क्षेत्रांना नैसर्गिक लाभ’\nमुंबई : ‘सेवा क्षेत्र हा जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आणि विस्तारणारा घटक आहे. रोजगार, मूल्यवर्धन, उत्पादकता आणि नवसंशोधन याबाबतीत सेवा क्षेत्राचे आज वर्चस्व आहे. या उपक्रमामुळे भारतीय सेवा क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि जागतिक सेवा क्षेत्राबरोबर भारताचे संबंध अधिक दृढ होतील,’ असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला.\nयेथे सेवांवरील चौथ्या जागतिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्या वेळी ते बोलत होते. या उपक्रमाबद्दल वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, केंद्र आणि महाराष्ट्र सरकार, तसेच अन्य संबंधितांची प्रशंसाही त्यांनी केली. ‘१२ चॅम्पियन क्षेत्रांमुळे भारतीय अर्थव्यवस्था, तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान लाभेल आणि रोजगार निर्मिती होईल,’ असे ही ते म्हणाले.\n‘तंत्रज्ञानाच्या वाढत्या वेगामुळे कृषी, पायाभूत विकास आणि उत्पादन क्षेत्रातही सेवा क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सेवा क्षेत्र हे एकविसाव्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. भारतात, सकल मूल्यात सेवा क्षेत्राचे ६१ टक्के योगदान आहे. तरुणांची मोठी संख्या, अफाट प्रतिभा आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान यामुळे या क्षेत्रात भारताला नैसर्गिक लाभ असून, जगाला सेवा पुरवणारा मोठा देश बनण्यासाठी सज्ज आहे,’ असे राष्ट्रपतींनी नमूद केले.\n‘औद्योगिक युग आणि पारंपरिक निर्मिती अर्थव्यवस्थेने कारखान्यांमध्ये रोजगार निर्माण केले आणि पूरक उद्योगांच्या स्वरूपात उद्यमशीलतेला प्रोत्साहन दिले. आज आपल्याला सेवा क्षेत्रात लहान, परंतु उत्तम स्टार्ट अप्स हवे आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर स्थानिक सेवा कंपन्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेत आहेत. भारत हे जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्ट अप केंद्र आहे. ज्याने तरुण उद्योजकांच्या महत्त्वाकांक्षा पल्लवित केल्या आहेत. तळागाळातील १२ कोटी उद्योगांना भांडवल पुरवणाऱ्या आणि बहुतांश सेवा क्षेत्रात उद्यमशीलतेच्या संस्कृतीचे बीज रोवणाऱ्या स्टार्ट अप इंडिया आणि मुद्रा योजना आहेत. आगामी काळात या स्टार्ट अप्सचे रूपांतर प्रचंड मोठ्या उद्योगांमध्ये होईल,’ असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. राष्ट्रपतींनी सेवांवरील एक पोर्टलही सुरू केले.\nसंपूर्ण जगाला सेवा पुरवठादार म्हणून भारताला केंद्र बनवण्यासाठी राष्ट्रपतींनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आभार मानत सेवा क्षेत्रात अमाप संधी असल्याचे प्रभू यांनी नमूद केले. ‘आगामी काळात सेवा क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेत तीन ट्रिलियन डॉलर्सचे योगदान देईल. बँकिंग आणि वित्त, पर्यटन आणि आदरातिथ्य, वाहतूक, प्रसार माध्यमे आणि मनोरंजन, आरोग्य सेवा, बांधकाम उद्योग, कायदेशीर सेवा, पर्यावरण, लेखा आणि वित्त, माहिती तंत्रज्ञान आणि संचार तसेच क्रीडा या १२ चॅम्पियन क्षेत्रांचा यात प्रमुख वाटा असेल. हे क्षेत्र केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करेल,’ असे प्रभू म्हणाले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. भारताने सेवा क्षेत्राच्या वेगवान विकासासाठी मार्गप्रशस्त केले आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची क्षमता असल्यामुळे महाराष्ट्र अनुकूल वातावरण निर्माण करेल.’\n१५ ते १८ मे २०१८ या कालावधीत मुंबईत बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे हॉल क्रमांक चारमध्ये सेवांवरील चौथ्या जागतिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारतीय उद्योग महासंघ आणि सेवा निर्यात प्रोत्साहन परिषद यांनी संयुक्तपणे या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. सेवांवरील हे प्रदर्शन सेवांवरील व्यापार वाढवण्यासाठी, तसेच सर्व संबंधितांमध्ये बहुराष्ट्रीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी एक जागतिक मंच आहे.\nया वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, वाणिज्य सचिव रिटा टिओटिया, भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष राकेश भारती मित्तल यांसह अन्य मान्यवर उद्‌घाटन समारंभाला उपस्थित होते.\nTags: मुंबईरामनाथ कोविंदराष्ट्रपतीदेवेंद्र फडणवीससुरेश प्रभूसेवा क्षेत्रMumbaiRam Nath KovindDevendra FadnavisSuresh PrabhuService Sectorप्रेस रिलीज\nनाट्य निर्माता क्रीक डू सोलेएल नोव्हेंबरमध्ये मुंबईत विकास आराखड्यास मान्यता ‘ज्ञान सतत अद्ययावत करत राहिले पाहिजे’ सुरेश प्रभू यांची ‘केमेक्सिल’ समारंभाला उपस्थिती १० जुलैला ऑनलाइन लोकशाही दिन\n‘आयुष्मान भारत’अंतर्गत १० हजार नोकऱ्यांची संधी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\n१२ ते १८ ऑगस्टदरम्यान रत्नागिरीत कीर्तन सप्ताह\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/earthquake-india-central-asia-115223", "date_download": "2018-08-19T04:07:57Z", "digest": "sha1:ZLVY2OSM4ZQMBUURGY4PV3Y3NNTDY3VM", "length": 10619, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Earthquake in India with Central Asia मध्य आशियासह भारतात भूकंपाचे धक्के | eSakal", "raw_content": "\nमध्य आशियासह भारतात भूकंपाचे धक्के\nगुरुवार, 10 मे 2018\nअफगणिस्तान- ताजिकीस्तान सीमा बुधवारी भूकंपाचा धक्काने हादरली. या भूकंपाचे धक्के उत्तर भारतातील भारतातील दिल्ली, पंजाब, हरियाना, राजस्थानसह जम्मू-काश्‍मीरलाही बसले.\nनवी दिल्ली - अफगणिस्तान- ताजिकीस्तान सीमा बुधवारी भूकंपाचा धक्काने हादरली. या भूकंपाचे धक्के उत्तर भारतातील भारतातील दिल्ली, पंजाब, हरियाना, राजस्थानसह जम्मू-काश्‍मीरलाही बसले. पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा प्रांतातही भूकंपाचे हादरे बसले. धक्‍क्‍यामुळे घाबरलेली मुले इमारतीमधून बाहेर पडताना नऊ जण जखमी झाले.\nभूकंपाचे केंद्रस्थानी अफगणिस्तान- ताजिकीस्तान सीमेवर 6.1 रिश्‍टर स्केल क्षमतेचा धक्‍का बसला, असे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राचे प्रमुख (कामकाज) जे. एल. गौतम यांनी सांगितले. दिल्ली, पंजाब व हरियान व राजस्थानमध्ये भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.\nश्रीनगर व परिसराला आज सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास भूकंपाचा मध्यम धक्का बसला. काही सेकंद जाणवलेल्या या धक्‍क्‍याने लोक घाबरून घराबाहेर पडले. काहींनी वाहनेही मोकळ्या जागेत आणली.\n\"इन्स्टाग्राम'वरून आत्महत्येचे थेट प्रक्षेपण करत तरुणीने घेतला गळफास\nफगवाडा (पंजाब)- प्रियकराने धोका दिल्यामुळे आलेल्या नैराश्‍यातून 18 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या करत त्याचे सोशल मीडियावरून थेट प्रक्षेपण...\nकेरळचा पूर राष्ट्रीय संकट जाहीर करा- राहुल गांधी\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये जलप्रलयाचा आढावा घेत असताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केरळमधील पूरसंकट हे राष्ट्रीय संकट म्हणून...\nसिद्धूचे पाक लष्करप्रमुखांना अलिंगन\nनवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला काँग्रेसचे नेते व भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना खास आमंत्रण होते....\nधारणी (जि. अमरावती) : धारणीपासून 15 किलोमीटर अंतरावरील साद्राबाडी या गावात शुक्रवारी (ता. 17) दुपारी साडेतीनच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के...\nमहाराष्ट्राला गरज आणखी पावसाची ; दक्षिणेत सर्वाधिक\nनवी दिल्ली : पावसाच्या दमदार, परंतु विस्कळित हजेरीमुळे देशभरातील प्रमुख 91 जलाशयांमध्ये चार टक्‍क्‍यांनी पाणीसाठा वाढला असला तरी महाराष्ट्रासह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/tv-actor-who-enjoying-whakelan-maldives-came-front-photo/", "date_download": "2018-08-19T04:13:25Z", "digest": "sha1:CE2LJU3MXKGFEILP7P256A7VDRJ42BMR", "length": 29049, "nlines": 373, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Tv Actor, Who Is Enjoying The Whakelan In The Maldives, Came In Front Of The Photo | मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतोय हा टीव्ही अभिनेता,समोर आले फोटो | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १९ ऑगस्ट २०१८\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन \nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nअजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना\nम्हाडा भवनाला मिळणार नवा साज\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nPriyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू\nOMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा\nऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा\nपुढचा नंबर वरूण धवनचा गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nमहिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा\nहटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAsian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव\nमुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर\nमुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती\nफिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.\nनॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत\nऔरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.\nसिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.\nठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.\nजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.\nयवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.\nमुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.\nIndia vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती\nभंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.\nभोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\nमालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतोय हा टीव्ही अभिनेता,समोर आले फोटो\nछोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधील भूमिकांच्या माध्यमातून घराघरात पोहचलेला अभिनेता गौरव खन्ना सध्या पत्नी आकांक्षा चमोलासह मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करतोय.सोशल मीडियावर दोघांनी आपल्या हॉलीडेचे फोटो शेअर केले आहेत. गौरव आणि आकांक्षा समुद्र किनारी रोमँटिक पोज देत असल्याचा फोटो रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतोय.नेहमीचं शूटिंगचं बिझी शेड्युलपासून वेळ काढत गौरव पत्नीसह हॉलीडेचा आनंद घेत असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय.गौरवचे हे रिअल लाईफ फोटो जितके त्याच्या चाहत्याच्या पसंती उतरत आहेत. तितकेच त्याचे ऑनस्क्रीन कामही रसिकांना भावतंय. गौरव खन्ना राजपुत्र विरेंद्र सिंग तर क्रितिका कामरा 'चंद्रकांता' ही भूमिका साकारत आहे. मालिकेतील क्रितिका आणि गौरवची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. गौरवने टीव्हीवरील अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2006 साली भाभी या मालिकेपासून केली होती. त्यानंतर त्याने 'कुमकुम','जमेगी जोडी डॉट कॉम','मेरी डोली तेरे अंगना','जीवनसाथी','ये प्यार ना होगा कम','दिल से दिया वचन','ससुराल सिमर का' अशा विविध मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.सध्या 'तो प्रेम या पहेलीः चंद्रकांता' या मालिकेत भूमिका साकारत आहे.मात्र आता गौरवच्या अभिनयासोबतच त्याच्या रोमँटिक विकेंडची जोरदार चर्चा रंगली आहे.\nAlso Read:'चंद्राकाता' बनलेल्या क्रितिका कामराला स्वत:ची भूमिका असलेली मालिका टीव्हीवर पाहणे आवडत नाही\nअभिनेत्री क्रितिका कामरा 'प्रेम या पहेली चंद्रकांता'मध्ये राजकन्या चंद्रकांताची भूमिका साकारत आहे. तिच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळत आहे. एरव्ही मालिका पाहण्याचे आग्रहाने रसिकांना सांगणारी क्रितिका कामराच टीव्ही पाहात नाही.इतकेच काय तर ती भूमिका साकारत असलेली मालिका चंद्रकांता टीव्हीवर नाही तर ऑनलाईन पाहात असते.सध्या मालिका या टीव्हीवर कमी आणि ऑनलाईनच जास्त लोकप्रिय होत आहे. त्यामुळे वेबसिरीज हे मनोरंजनाचे उत्तम माध्यम असल्याचे तिला वाटते. सूत्रांनी सांगितले की तिला आपला नवीन टेलिव्हिजन शो प्रेम या पहेली चंद्रकांता ऑनलाईन आपल्या मेकअप रूममध्ये पाहायला आवडतो.\nसमाधान मिळेल अशाच भूमिका स्वीकारते -स्मिता बन्सल\nमनोरंजनाच्या क्षेत्रात ‘सोनी मराठी’ ही दाखल\nमला सासू-सुनेच्या मालिकांपासून दूरच राहायचं होतं- झेबी सिंग\nसचिन श्रॉफचा आहे 'या' गोष्टीवर विश्वास\n‘कर्णसंगिनी’मध्ये मदिराक्षी साकारणार द्रौपदीची भूमिका\n‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत सुखविंदर सिंगनंतर दिसणार सुनिधी चौहान\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nपाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nAsian Games 2018 Live : शूटर अपूर्वी चंडेला- रवी कुमार ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nKerala Floods: केरळमध्ये 100 वर्षांतील भीषण पूर, पाहा फोटो\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z80311033815/view", "date_download": "2018-08-19T04:26:32Z", "digest": "sha1:72U3RMRRBHBJUUAJ7ZPQEVEGHATMISHE", "length": 2403, "nlines": 33, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्रीदत्तात्रेयाचे अभंग - नमूं नमूं बा यतिवर्या । द...", "raw_content": "\nश्रीदत्तात्रेयाचे अभंग - नमूं नमूं बा यतिवर्या \nदत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.\nनमूं नमूं बा यतिवर्या \n शरण तुजला आलों मी ॥ध्रु०॥\nन करीं स्नान संध्या ध्यान नाहीं केलें तव पूजन ॥\n नाहीं केलें कदाचन ॥१॥\nन कळे काव्य आणि गान नाहीं व्युत्पत्तीचें ज्ञान ॥\nभाव एक शुद्ध पूर्ण रितें आन सर्वही ॥२॥\nतूंचि माय बाप सखा बंधू भगिनी आणि भ्राता ॥\nइष्ट मित्र तूंचि त्राता \n बाळ ओंगळ धाकुटें ॥\n उभा ठेला अंतरीं ॥५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/75787", "date_download": "2018-08-19T04:17:22Z", "digest": "sha1:75R4YZOO67I2DIZKIGWJAFMGU7FWRWLC", "length": 11968, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Nagpur News yavatmal कीटकनाशकाच्या विषबाधेने घेतला 25 शेतकर्‍यांचा बळी | eSakal", "raw_content": "\nकीटकनाशकाच्या विषबाधेने घेतला 25 शेतकर्‍यांचा बळी\nगुरुवार, 5 ऑक्टोबर 2017\nयवतमाळ : कीटकनाशकाच्या विषबाधेने विदर्भातील शेतकर्‍यांच्या बळीचा आकडा दररोज फुगतो आहे. आतापर्यंत 25 शेतकर्‍यांचे बळी गेले आहेत. हजारांवर शेतकरी बाधित आहेत. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात बाधितांची संख्या सातशेवर पोहोचली आहे. मात्र, ही बाब राज्यकर्त्यांनी फारशे गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविरोधात कमालीचा रोष दिसून येत आहे.\nयवतमाळ : कीटकनाशकाच्या विषबाधेने विदर्भातील शेतकर्‍यांच्या बळीचा आकडा दररोज फुगतो आहे. आतापर्यंत 25 शेतकर्‍यांचे बळी गेले आहेत. हजारांवर शेतकरी बाधित आहेत. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात बाधितांची संख्या सातशेवर पोहोचली आहे. मात्र, ही बाब राज्यकर्त्यांनी फारशे गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविरोधात कमालीचा रोष दिसून येत आहे.\nवणी तालुक्यातील कृष्णापूर येथील जंगलू महादेव ठावरी (वय 48) यांचा गुरुवारी (ता. 5) उपचारादरम्यान वणीच्या सुगम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यांना 29 सप्टेबर 2017 रोजी विषबाधा झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी भरती केले होते.\nत्यांच्या मृत्यूने यवतमाळ जिल्ह्यातील मृतांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे.\nआतापर्यंत वणी तालुक्यातील मृतांची संख्या दोन झाली असून बाधितांची संख्या 70 वर पोहोचली आहे. तर नागपूर, वर्धा व भंडारा येथील चार शेतकर्‍यांचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील प्रशासनाने जाहीर केली आहे. मात्र हा आकडा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nयवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. तसेच दररोज दहा ते पंधरा शेतकरी भरती होत आहेत.\nराज्यातील सहा लाख लोक झाले संगणक साक्षर\nसोलापूर : गावपातळीवर नागरिकांना गावातच संगणक साक्षरतेचे धडे मिळावेत, डिजिटल व्यवहारांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान ग्रामीण डिजिटल...\nविदर्भ, उत्तर महाराष्ट्रात नुकसान; तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज पुणे - दीर्घ खंडानंतर बुधवार (ता. १५) ते शुक्रवारपर्यंत (ता. १७) विदर्भ, मराठवाडा,...\nकोल्हापूरातील ‘सीबीएस’ होणार आता बसपोर्ट\nकोल्हापूर - विमानतळाच्या धर्तीवर राज्यातील १४ बस स्थानकांचे रूपांतर बसपोर्टमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा...\nकोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका...\n‘बीडीपी’साठी आठ टक्के टीडीआर\nपुणे - समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यामधील ‘बीडीपी’च्या (जैववैविध्य पार्क) आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी आठ टक्के टीडीआरच्या (हस्तांतरणीय विकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-mosoon-weather-54312", "date_download": "2018-08-19T04:25:43Z", "digest": "sha1:K7D76PHAHJQJRP5A2QBWMNMJWGNFA2XL", "length": 13856, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news mosoon weather आगामी दोन दिवसांत मॉन्सूनला पोषक स्थिती | eSakal", "raw_content": "\nआगामी दोन दिवसांत मॉन्सूनला पोषक स्थिती\nगुरुवार, 22 जून 2017\nपुणे - अरबी समुद्रावरून वाहत येणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यामध्ये जोर नसल्याने राज्यात पाऊस पडत नसल्याची माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी (ता. 21) देण्यात आली. पुढील दोन दिवसांनंतर मॉन्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्‍यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.\nपुणे - अरबी समुद्रावरून वाहत येणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यामध्ये जोर नसल्याने राज्यात पाऊस पडत नसल्याची माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी (ता. 21) देण्यात आली. पुढील दोन दिवसांनंतर मॉन्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्‍यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.\nराज्यात मॉन्सून दाखल झाला असला तरीही दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा आहे. मॉन्सूनच्या सर्वदूर पडणाऱ्या पावसाला अद्याप सुरवात झाली नाही. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, हा पाऊस स्थानिक वातावरणाचा परिणाम आणि हवेत असलेले बाष्प यामुळे पडत असल्याचे त्यांनी सांगितले.\nमॉन्सून आज विदर्भातील काही जिल्ह्यांत, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात; तसेच ओरिसाच्या उर्वरित भागात दाखल झाला. मात्र, याचा प्रवास अत्यंत संथगतीने सुरू आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर येथून मॉन्सून भारतीय भूखंडावर दाखल होतो; पण मॉन्सूनच्या या दोन्ही शाखांमध्ये जोर नाही. त्यामुळे मॉन्सूनमध्ये प्रगती होत नसल्याची माहिती देण्यात आली. अरबी समुद्रातून येणाऱ्या मॉन्सूनला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे या बाजूने प्रगती होत नसल्याचेही निरीक्षण खात्यातर्फे नोंदविण्यात आले आहे.\nही परिस्थिती पुढील दोन दिवसांनंतर बदलण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी अनुकूल बदल वातावरणात घडत आहे. त्यामुळे सध्या असलेली मॉन्सूनची उत्तर सीमा पुढे वाढेल.\nकोकणातील दक्षिण भागात काही ठिकाणी उद्या (ता. 22) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.\nमध्य महाराष्ट्रासह राज्यातील बहुतांश भागांत पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे तापमानात वाढ झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे 39.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. बहुतांश शहरांमधील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा एक ते तीन अंश सेल्सिअसने वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. राज्यातील बहुतांश भागात ढगाळ हवामान असल्याने कमाल आणि किमान तापमानात किंचित घट झाली आहे.\nवाडेकरांना होती सांगलीशी आत्मीयता\nसांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना...\nविदर्भ, उत्तर महाराष्ट्रात नुकसान; तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज पुणे - दीर्घ खंडानंतर बुधवार (ता. १५) ते शुक्रवारपर्यंत (ता. १७) विदर्भ, मराठवाडा,...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच वर्षांनंतर छडा\nमुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश आले...\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/agriculture-takes-new-turn-vidarbha-44220", "date_download": "2018-08-19T04:25:30Z", "digest": "sha1:USFB5QSEZODDCK46XQULJ6IVMPG3V43P", "length": 14936, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "Agriculture takes a new turn in Vidarbha कोरडवाहू क्षेत्र होतेय हिरवे | eSakal", "raw_content": "\nकोरडवाहू क्षेत्र होतेय हिरवे\nबुधवार, 10 मे 2017\nएकूण 22 हजार 529 कामे करण्यात आली. तर कृषी विभागातर्फे जलसंधारणाची 5 हजार कामे झाली. या सर्व कामांचे फलित म्हणजे विभागातील तब्बल दीड लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास मदत झाली. शिवाय भूजल पातळी वाढली\nनागपूर - वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प, जलसंधारणाच्या कामांचा अभाव आणि अल्प सिंचनाच्या सोयीमुळे विदर्भात कोरडवाहू क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येणारी जलयुक्त शिवार योजना आणि त्याला कृषी विभागाच्या जलसंधारणाच्या कामांची जोड मिळाल्याने कोरडवाहू क्षेत्र लागवडीखाली आल्याने ते आता हिरवे होत असल्याचे चित्र आहे.\nविदर्भात जवळपास 40 लाख हेक्‍टर क्षेत्र कोरडवाहू आहे. नागपूर विभागाचा विचार केल्यास एकूण 20 लाख हेक्‍टर क्षेत्र लागवडीखालील असून त्यापैकी 14 लाख हेक्‍टर क्षेत्र कोरडवाहू आहे. एकूण क्षेत्राच्या तुलेनत जवळपास 65 टक्के क्षेत्र कोरडवाहू आणि पावसावर अवलंबून आहे. त्यामुळेच येथील शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असून दर दोन वर्षांनी बळीराजाला कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. गेल्या खरीप हंगामात अधिक उत्पादनामुळे शेतमाल मातीमोल दराने विकण्याची पाळी आली. जलसंधारणाच्या कामाअभावी भूजल पातळी खालावल्याने पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेमुळे बरेच चांगले बदल घडून येत आहेत.\nयाअंतर्गत 2015-16 मध्ये नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण 1,077 गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये एकूण 22 हजार 529 कामे करण्यात आली. तर कृषी विभागातर्फे जलसंधारणाची 5 हजार कामे झाली. या सर्व कामांचे फलित म्हणजे विभागातील तब्बल दीड लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास मदत झाली. शिवाय भूजल पातळी वाढली. बऱ्याच शेतकऱ्यांना तूर, चना, भाजीपाल्याची लागवड करून उत्पन्न घेणे शक्‍य झाले. यंदा झालेले तुरीचे विक्रमी उत्पादन हे त्याचेच फलित असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी जलसंधारणाचा कानमंत्र तेव्हाच दिला होता. त्यांनी काही यशस्वी प्रयोगदेखील तेव्हा राबविले होते. त्याचीच आता अंमलबजावणी केली जात आहे.\nजलसंधारणाच्या कामाअंतर्गत शेततळे, बोडी खोलीकरण, मजगी, ढाळीचे बांध, सिमेंटनाला बांध आणि गाळ काढण्याची 6 हजार कामे करण्यात आली. या सर्व कामांवर जवळपास 316 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.\nजलयुक्त शिवार आणि इतर जलसंधारणाच्या कामामुळे नागपूर विभागात आतापर्यंत 1 लाख 31 हजार 854 टीसीएम इतकी पाणीसाठ्याची क्षमता निर्माण झालेली आहे. त्यामुळे पिकांना दोन संरक्षित सिंचन दिल्यास सुमारे 77 हजार 247 लक्ष हेक्‍टर क्षेत्रास त्याचा लाभ होईल.\n- जलसंधारणाची एकूण 27 हजार कामे\n- दीड लाख हेक्‍टरला सिंचनाची सोय\n- भूजल पातळीत एक ते दीड मीटरने वाढ\n- दुबार पीक घेण्यास शेतकऱ्यांना मदत\n'गिरणा'च्या साठ्यात 7 टक्क्यांनी वाढ\nपिलखोड (ता. चाळीसगाव) : चणकापूर, हरणबारी आणि केळझर धरणातून विसर्गामुळे गिरणाच्या साठ्यात शनिवारी(18 ऑगस्ट) दिवसखेर 7 टक्क्यांनी घसघशीत वाढ झाली....\nरुपया अवमूल्यनावर गप्प का\nसांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. साऱ्यांची तोंडे का बंद आहेत. शेतीमाल हीच देशाची ताकद आहे. निर्यातबंदी उठवली तरच...\nराज्यातील सहा लाख लोक झाले संगणक साक्षर\nसोलापूर : गावपातळीवर नागरिकांना गावातच संगणक साक्षरतेचे धडे मिळावेत, डिजिटल व्यवहारांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान ग्रामीण डिजिटल...\nविदर्भ, उत्तर महाराष्ट्रात नुकसान; तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज पुणे - दीर्घ खंडानंतर बुधवार (ता. १५) ते शुक्रवारपर्यंत (ता. १७) विदर्भ, मराठवाडा,...\nशंभर झाडे जगवण्याची बॉण्ड पेपरवर दिली हमी\nऔरंगाबाद : वृक्षारोपण थाटात होते, फोटोही छापून येतात. कालांतराने संगोपनाअभावी बहुतांश रोपटी करपली जातात. अपवाद सोडल्यास हे सरसकटचे चित्र बदलण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/tag/investigating-agency/", "date_download": "2018-08-19T03:31:55Z", "digest": "sha1:CTDXD7O6OOQ6YXP7O26GFOL3X653GERI", "length": 6659, "nlines": 72, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Investigating Agency Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nCID राज्यांतर्गत होणाऱ्या अपराधीक घटना जसे दंगा, हत्या, अपहरण, चोरी आणि हल्ला यांसारख्या प्रकरणांचा तपास करते तर CBI ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घोटाळे, फसवणूक, हत्या, संस्थेचे घोटाळे इत्यादी प्रकरणात देश आणि विदेशात तपास करते.\nमोदींचं कालचं भाषण : चलाखीने उत्तरं टाळण्याची यशस्वी खेळी\nअमेरिकन सरकारशी लढणारा अज्ञात भगत सिंग\nबँकेतील लॉकरवरच दरोडा पडला तर तुमचा मौल्यवान ऐवज सुरक्षित करण्याच्या १० टिप्स\nमोहरमच्या महिन्यात सुरा आणि तलवारींनी का करतात मुसलमान लोक स्वत:ला जखमी\nनामशेष होत असलेल्या पक्ष्यामुळे वाचलं ब्राझीलचं जंगल\nइजरायलचं धाडसी ऑपरेशन ओपेरा, ज्यामुळे अण्वस्त्रधारी होण्याचं इराकचं स्वप्न धुळीस मिळालं\nदैनंदिन वापरातील तुम्हाला माहित नसलेल्या अश्या गोष्टी ज्यांचा शोध सैन्याने लावला होता\nहे १० ‘नमुनेदार’ शोध सिद्ध करतात की जपान हा विचित्र देश म्हणून का ओळखला जातो\nशनिवारची दुसरी “कसोटी” : अब रण है सेंच्युरिअन में गरज आहे ती रन्स ची\nरोजच्या वापरातील ह्या वस्तू भविष्यात लुप्त होऊ शकतात\nनॅशनल जिऑग्राफीपासून डिस्कव्हरीपर्यंत सर्वजण ज्याला शोधतायत तो ‘येती’ खरंच अस्तित्वात आहे\nरॉयल इनफिल्ड बुलेट का खरेदी करावी\nवाय-फाय पेक्षा शंभर पट वेगवान असलेले तंत्रज्ञान ‘लाय-फाय’ नक्की काय आहे\nताजमहलशी निगडीत १५ रंजक गोष्टी, ज्या फारश्या कोणाला माहित नाहीत\nहा राष्ट्रप्रमुख दारू-सिगारेटची सवय नसणाऱ्यांविरुद्ध युद्ध सुरु करण्याच्या घोषणा देतोय\nसेक्स व लैंगिक संबधाबद्दलचे हे हास्यास्पद गैरसमज सर्वांच्या मनात रुजलेले आहेत\nया माणसाने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जॉब सोडला आणि बनला कॅब ड्रायवर..\nछत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रत्येकाने हे शिकायलाच हवं\nपाण्याखाली ३ दिवस मृत्यूशी झुंज\nजीपीएस बंद असल्यावर देखील तुमचे लोकेशन शोधता येते का \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/tag/bollywood-celebrities/", "date_download": "2018-08-19T03:28:21Z", "digest": "sha1:3BPNN3N5POXEYO3ZJSHHWJPW2YUZYO6I", "length": 6569, "nlines": 77, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Bollywood Celebrities Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसिनेस्टार्सच्या विविध कार्यक्रमांमधील “हजेरी” मागचं ‘अर्थपूर्ण गणित\nह्रितिक कुठल्याही प्रायवेट फंक्शन मध्ये जायचे २.५ कोटी रुपये घेतो.\nह्या भारतीय कलाकारांची नाळ पाकिस्तानशी जोडलेली आहे, विश्वास नसेल तर हे वाचाच\nबॉलीवुड मधील महानायक अमिताभ बच्चन यांची आई पाकिस्तानच्या फैसलाबाद मधील होती.\nइतिहास, जातीय अस्मिता, धर्माभिमानाच्या पलीकडे – खऱ्या मुद्द्यांची जाण आवश्यक\nचीनी मालावर सरसकट बंदी सरकारसाठी खरचं शक्य आहे वाचा तुम्हाला माहित नसलेली दुसरी बाजू\nअर्ध्या जगाच्या शूर शासक, चंगेज खानची “कबर” आजही एक गुंतागुंतीचं गुपित आहे\nअवैध धंदे, गुंडगिरी आणि रक्तपात: उत्तर प्रदेशमधील रक्तरंजित राजकारणाचे थरारक वास्तव\nकुठल्याही परिस्थितीत हार न मानणारी ‘मुंबई’ची स्पिरिट…\nकपडे ओलसर राहिले तर त्यांना दुर्गंधी का येते\nसिकंदर खरंच जगज्जेता होता ह्या ९ गोष्टी सिकंदराबद्दल वेगळंच काहीतरी सांगतात\nही थरारक ठिकाणे पृथ्वीवर असूनही माणसाला तेथे जाण्यास सक्त मनाई आहे\nवर्ल्ड फेमस ‘पटियाला पैग’च्या जन्माची कथा \nजमीन खोदल्यावर पाण्याऐवजी या गावातून निघतंय सोनं \nभारतात जास्त अधिकार कोणाकडे\nISIS चा तपास घेऊ बघणाऱ्या सामान्य car सेल्समनलाच झाली अटक\nभारतातील इंटरनेटचा स्पीड शेजारील देशांपेक्षाही कमी का आहे\nबुलेट ट्रेनवरील वाद – विरोधकांचा सेल्फ गोल\nगिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात जुन्या हॉटेलचे ‘वय’ थक्क करणारे आहे\nगाडीचा ब्रेक दाबताना प्रत्येक वेळी क्लच दाबण्याची खरंच गरज आहे का\nहे मंदिर कशाने बनलंय… वाचून आश्चर्यचकित व्हाल \nFreedom 251 – घोटाळा की स्पर्धकांची ईर्ष्या\nप्रेतासोबत झोपायला आवडणारा जगातील सर्वात क्रूर हुकुमशहा\nरशियाचा आधुनिक सामरिक Romance\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.techvarta.com/%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-19T03:45:17Z", "digest": "sha1:DT7BSYWFAHJITSBCLQSQZRIFKSHAQB67", "length": 13580, "nlines": 177, "source_domain": "www.techvarta.com", "title": "गेमिंगसाठी फेसबुकचे स्वतंत्र पोर्टल - Tech Varta", "raw_content": "\nभारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट\nसॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश\nएसरचा प्रिडेटर हेलिऑस ५०० लॅपटॉप दाखल\nएचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nट्विटरचे लाईट अ‍ॅप भारतात सादर\nफेसबुकला मागे टाकणार युट्युब; दुसर्‍या क्रमांकावर मुसंडीचे संकेत \nफेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी\nनेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर; युट्युब ओरिजीनल्सचा लवकरच भारतात प्रवेश\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nमोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना\nअरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे \nस्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा \nव्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती\nवेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nहार्मोनिक्स २०० इयरफोन दाखल\nगार्मीनचे प्रिमीयम स्मार्टवॉच सादर\nHome गेमिंग गेमिंगसाठी फेसबुकचे स्वतंत्र पोर्टल\nगेमिंगसाठी फेसबुकचे स्वतंत्र पोर्टल\nफेसबुकने खास गेमर्ससाठी स्वतंत्र पोर्टल जाहीर केले असून यावर युजरला विविध गेम्सच्या लाईव्ह तसेच रेकॉर्डेड स्ट्रीमिंगचा आनंद घेता येणार आहे.\nफेसबुकने आपल्या युजर्सचा वापर वाढण्यासाठी नवनवीन युक्त्यांचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे. अलीकडेच युजर्सला डेटींगसाठी खास फिचर देण्यात आले होते. आता गेमर्ससाठी स्वतंत्र विभाग देण्यात आला आहे. कुणीही गेमर FB.GG या युआरएलवर जाऊन याला वापरू शकणार आहे. यात संबंधीत युजर गेम खेळत असल्यास याला ब्रॉडकास्ट करू शकणार आहे. यासोबत तो त्याला हवा असणारा गेम, गेमर, ग्रुप आदींना फॉलो करू शकणार आहे. या सर्वांच्या गेम्सचे स्ट्रीमिंग त्याला पाहता येणार आहे. वर नमूद केल्यानुसार ते लाईव्ह आणि रेकॉर्डेड या दोन्ही प्रकारांमध्ये असणार आहे. हे एक प्रकारचे गेमिंग अ‍ॅग्रिगेटरचे काम करणार आहे. यावर विविध गेम्स उपलब्ध राहणार आहेत. तर फेसबुक लवकरच ई-स्पोर्टसच्या स्पर्धादेखील घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या माध्यमातून आपल्या युजर्सची ‘एंगेजमेंट’ वाढविण्याचा फेसबुकचा प्रयत्न आहे. यासोबत अमेझॉनचे ट्विच आणि गुगलच्या युट्युब गेमिंगला तगडे आव्हान उभे करण्याचा प्रयत्नदेखील यातून करण्यात येत आहे.\nकाही दिवसांपूर्वीच फेसबुकचा विशेष करून टिनएजर्समधील युजर बेस कमी होत असल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्‍वभूमिवर संबंधीत वयोगटाला आकर्षीत करण्यासाठी गेमिंग पोर्टलची सुविधा देण्यात आल्याचे मानले जात आहे.\nPrevious articleयाहू मॅसेंजर घेणार कायमचा निरोप\nNext articleसॅमसंग गॅलेक्सी ए९ स्टार व ए९ स्टार लाईटचे अनावरण\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nयुपीआय २.० ची घोषणा : जाणून घ्या सर्व नवीन सुविधा\nशाओमीच्या मी ए २ चे अपडेट : सुपर स्मुथ चित्रीकरणाची सुविधा\nकिफायतशीर मूल्याचा कूलपॅड मेगा ५ ए स्मार्टफोन\nगुगल ड्राईव्हवर व्हाटसअ‍ॅपच्या चकटफू बॅकअपची सुविधा \nरिलायन्सच्या जिओफोन-२ मॉडेलचा पहिला सेल\nइन्स्टाग्रामवरून फोटो व व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल \nलवकरच येणार १० जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन\nनोकिया ६.१ स्मार्टफोन झाला स्वस्त \nपोर्ट्रानिक्सचा ७-इन-वन मल्टीमिडीया हब\nशाओमीचा मी टिव्ही ४ए आता ओपन सेलमध्ये उपलब्ध\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221214691.99/wet/CC-MAIN-20180819031801-20180819051801-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}